{"text": "पत्तनम्तिट्टा जिल्हा\n\nहा लेख पत्तनम्तिट्टा जिल्ह्याविषयी आहे. पथनमथित्ता शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nपत्तनम्तिट्टा जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पत्तनम्तिट्टा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50000"} {"text": "एर्नाकुलम जिल्हा\n\nअर्नाकुलम जिल्हा किंवा एर्नाकुळम हा भारताच्या केरळ राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कक्कनाड येथे आहे.\n\nकोचीन शहर या जिल्ह्यात आहे.\n", "id": "mar_Deva_50001"} {"text": "इडुक्की जिल्हा\n\nइडुक्की जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पैनाव येथे आहे.\n\nया जिल्ह्याची रचना २६ जानेवारी, १९७२ रोजी झाली होती.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,०८,९७४ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50002"} {"text": "भवानी तलवार\n\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी माता देवीने दिली असे इतिहासात वाचायला मिळते.\n", "id": "mar_Deva_50003"} {"text": "संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\n\nतत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करून दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरुवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.\n", "id": "mar_Deva_50004"} {"text": "रासायनिक खते\n\nरासायनिक खते खनिज पदार्थांपासून तयार केलेली मानवनिर्मित खते आहेत.\n\nसेंद्रिय खते अकृत्रिम पदार्थांपासून तयार होतात.\n", "id": "mar_Deva_50005"} {"text": "सेंद्रिय खते\n\nसेंद्रिय खते म्हणजे जनावरांचे पदार्थ, जनावरांचे मल (खत), मानवी मलमूत्र आणि भाजीपाला पदार्थ (उदा. कंपोस्ट आणि पिकाचे अवशेष) यापासून तयार केलेली खते.नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या सेंद्रिय खतांमध्ये मांस प्रक्रिया, कुजून रूपांतर झालेले वनस्पतिजन्य पदार्थ (सरपणासाठी याचा वापर होतो) , खत, स्लरी आणि सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या खतापासून होणारा जनावरांचा कचरा यांचा समावेश आहे.\n\nयाउलट, व्यावसायिक शेतीत वापरण्यात येणारी बहुतेक खते, खनिजे (उदा. फॉस्फेट खडक) मधून काढली जातात किंवा औद्योगिकरित्या उत्पादित केली जातात (उदा. अमोनिया).\n", "id": "mar_Deva_50006"} {"text": "अल्गोरिदम\n\nअल्गोरिदम म्हणजे एखादे काम करण्याची पायरीगणिक वाटचाल सांगणारी कार्यसूची होय. संगणकाला एखादे कार्य करावयाला दयायचे असल्यास त्याने ते काम कोणत्या क्रमाने करावे जेणेकरून हवे ते उत्तर तो योग्य आणि अचूक देईल याची यादी म्हणजे अल्गोरिदम असे म्हणता येईल. गणित आणि संगणकविज्ञान या विषयांत अल्गोरिदम म्हणजे क्रमवार कार्यसूची जी इच्छित कार्य पूर्ण करण्यास उपयोगी पडते. यासाठी निश्चित सुरुवात आणि शेवट माहीत असावा लागतो.\n", "id": "mar_Deva_50007"} {"text": "अलप्पुळा\n\nअलप्पुळा किंवा आलप्पुळ (लेखनभेद: अलेप्पी, मल्याळम: ആലപ്പുഴ) हे भारत देशाच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. अलप्पुळा शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १५५ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६२ किमी दक्षिणेस अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०११ साली १.७४ लाख लोकसंख्या असलेले अलप्पुळा केरळमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n\nअलप्पुळा शहर एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील कालवे व निसर्गरम्य खारकच्छांमुळे ह्यास पुर्वेकडील व्हेनिस (Venice of the East) असेही म्हणतात. वेंबनाड सरोवराच्या दक्षिण टोकास स्थित असल्यामुळे अलाप्पुळाहून निवासी बोटीमधून २-३ दिवसांची सफर हे येथील मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्ग ४७ हा केरळमधील प्रमुख महामार्ग अलप्पुळामधून जातो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ७८ किमी दूर आहे. अलप्पुळा रेल्वे स्थानक एर्नाकुलम-कन्याकुमारी रेल्वेमार्गावर स्थित असून तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथे थांबतात.\n", "id": "mar_Deva_50008"} {"text": "कोची\n\nकोची (जुने नाव: कोचीन) हे भारताच्या केरळ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. याचे मुळातले कोचीन हे नाव बदलून कोच्चि असे करण्यात आले आहे. अर्नाकुलम आणि कोची ही जोडशहरे आहेत.\n", "id": "mar_Deva_50009"} {"text": "कासारगोड\n\nकासारगोड भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरमपासून ५८५ किमी उत्तरेस तर मंगळूरपासून ५० किमी दक्षिणेस आहे.\n\nहे शहर कासारगोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. केंद्रीय नारळ संशोधन केंद्र या शहरात आहे.\n", "id": "mar_Deva_50010"} {"text": "कोट्टायम\n\nकोट्टयम () हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील कोट्टयम जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख शहर आहे. कोट्टयम शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १४७ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६० किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली कोट्टयमची लोकसंख्या सुमारे ५५ हजार होती ज्यापैकी ३९ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय होते. साक्षरतेच्या बाबतीत कोट्टयमचा केरळमध्ये पहिला तर भारत देशात चौथा क्रमांक लागतो व येथील ९७.१ टक्के लोकसंख्या साक्षर आहे.\n\nकोट्टयम हे दक्षिण रेल्वेचे केरळमधील एक वर्दळीचे स्थानक असून येथून भारताच्या सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी गाड्या सुटतात. हिमसागर एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.\n", "id": "mar_Deva_50011"} {"text": "मलप्पुरम\n\nमलप्पुरम भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०१,३८६ होती.\n\nहे शहर मलप्पुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50012"} {"text": "कल्पेट्टा\n\nकल्पेट्टा भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर वायनाड जिल्ह्याचे आणि वैतिरी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50013"} {"text": "दक्षिण गोवा जिल्हा\n\nदक्षिण गोवा हा भारताच्या गोवा राज्याच्या दोन जिल्ह्यांपैकी एक आहे. दक्षिण गोव्याच्या उत्तरेस उत्तर गोवा जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्याचा उत्तर कन्नड जिल्हा तर पश्चिमेस अरबी समुद्र आहेत. मडगांव हे दक्षिण गोव्याचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. वास्को दा गामा व मुरगाव ही येथील इतर मोठी शहरे आहेत.\n\nदक्षिण गोवा जिल्हा साष्टी, केपे, मुरगाव, काणकोण, सांगे व धारबांदोडा ह्या सहा तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे.\n\nगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ वास्को दा गामापासून ५ किमी अंतरावर आहे. मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्यातील सर्वात वर्दळीचे स्थानक मडगांव शहरात स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_50014"} {"text": "ये रे ये रे पावसा\n\nये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा; पैसा झाला खोटा, पाउस आला मोठा!\n\nये ग ये ग सरी, माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून!\n\nपाउस पडतो रिमझिम, आंगण झाले ओलेचिंब; पाउस पडतो मुसळधार, रान होई हिरवेगार!!\n", "id": "mar_Deva_50015"} {"text": "नित्योपयोगी उपकरणे\n\nदैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना नित्योपयोगी उपकरणे असे म्हणतात.\n\nआपण कितीतरी \"साधी\" उपकरणे नित्य वापरत असतो, पण ती उपकरणे\n\nशोधून काढणाऱ्या कल्पक माणसांच्या त्या शोधांमागच्या कल्पकतेचा आपण अगदी क्वचित विचार करतो.\n\nही उपकरणे अत्युपयुक्त असूनही साधी असतात ही गोष्ट आणखीच कौतुकाची असते. त्यातल्या\n\nकितीतरी उपकरणांशिवाय आपल्या दैनंदिन आयुष्याची कल्पनादेखील कठीण वाटते. त्यांपैकी कित्येक\n\nउपकरणे वास्तविक प्रदीर्घ काळ माणसांच्या वापरात आहेत. उदाहरणार्थ, कात्री. कात्री हे कल्पक\n\nउपकरण निदान गेली ३,३०० वर्षे माणसांच्या वापरात आहे! ह्या सगळ्या उपकरणांपैकी बहुतेकांच्या\n\nनिर्मात्यांची नावेसुद्धा कोणालाही माहीत नाहीत, मग त्या निर्मात्यांची आणखी काही माहिती तर दूरच\n\nराहिली.\n\nही उपकरणे \"साधी\" असली तरी त्यांमागे पुष्कळदा पदार्थ- किंवा रसायनविज्ञानातली काहीना काही\n\nथोडी गहन तत्त्वे संबंधित असतात. कात्रीने आपण कापड किंवा कागद कापतो तेव्हा कापड/कागद ह्या\n\nगोष्टींना \"रूप\" देणाऱ्या मूलाणुसंचयांमधे --molecules मधे-- परस्परात जो एक गहन दुवा\n\nअसतो तो कापलेल्या जागी कात्रीच्या साह्याने आपण तोडत असतो. ती प्रक्रिया आणि कात्री ह्या\n\nउपकरणामागचे वैज्ञानिक तत्त्व ह्या दोन्ही गोष्टी \"साध्या\" अजिबात नाहीत. गंमत म्हणजे ज्या कोणी\n\nअज्ञात कल्पक माणसाने ३.३३० वर्षांपूर्वी कात्री तयार केली त्याला कात्रीमागच्या त्या सगळ्या जरा गहन\n\nतत्त्वांची थोडीदेखील जाण असणे अर्थात अशक्य आहे. असे असूनही आजूबाजूच्या काही घटनांचे\n\nनिरीक्षण करून आणि त्यात कदाचित थोड्या कर्मधर्मसंयोगाची भर पडून त्या कल्पक माणसाने\n\nमहाभारतात वर्णन असलेले युद्ध घडले त्या काळी कात्री तयार केली होती! तीच कथा इतर पुष्कळ\n\nनित्योपयोगी उपकरणांनाही लागू असणार.\n\nप्रत्येक गोष्टीचा काही सेकंद विचार उद्बोधक ठरेल.)\n\nचाक.....कात्री.....आरसा.....स्क्रू/स्क्रूडायव्हर.....पकड.....चिमटा..... कागद जोडायचा चिमटा (म्हणजे paper clip!).....झिपर.....व्हेल्क्रो.....स्कॉच\n\nटेप.....स्कॉच टेप डिस्पेन्सर.....कुलूप/किल्ली.....बिजागिरी.....साबण.....कॅन\n\nओपनर.....पंप.....भिंग.....हूक.....आगकाडी/आगपेटी.....खिळा.....काटा\n\nरिमूव्हर.....झाडू.....सुई.....टाचणी.....कागद.....पेन्सिल.....खोडरबर..\n\n...बॉलपेन.....डिंक/सरस.....रंगकामाचे रंग.....दुचाकी.....कंबरपट्ट्याचे\n\nबकल.....चपला/जोडे.....कुंचले.....फणी.....मेणबत्ती.....करवत.....चष्मा\n\n.....इलेक्ट्रिक बल्ब.....सॅंडपेपर.....पुठ्ठा.....टेलिफोन.....लांबणारी/आकुंचणारी\n", "id": "mar_Deva_50016"} {"text": "विनोदाची मीमांसा\n\nअभिजित आणि सत्यजित अरण्यात भटकत असताना त्यांना एक वाघ अचानक समोर उभा ठाकलेला\n\nदिसला. लगेच सत्यजितने आपले हंटर शूज काढून स्पोर्ट्‌स शूज घालायला सुरुवात केली.\n\n'वेडा की काय तू?' अभिजितने पृच्छा केली, 'स्पोर्ट्‌स शूज घातलेस म्हणून तू वाघापेक्षा\n\nजास्त वेगाने धावू शकणार आहेस का?'\n\n'अभी,' सत्यजित म्हणाला, 'मला कुठे वाघापेक्षा जास्त वेगाने पळायचंय...तुझ्याहून जास्त\n\nवेगानं पळालो म्हणजे झालं!!!'\n\n...................................................................................................................................................................\n\nविनोद हे माणसाच्या आयुष्याचे एक महत्त्वाचे अंग आहे.\n\nबुद्धिकौशल्य दाखवणारे विनोद/चुटके वाचकांचे/श्रोत्यांचे मनोरंजन करतात. गंमत म्हणजे बहुतांश\n\nचुटक्यांचे जनक वाचकां-श्रोत्यांना अज्ञात असतात, पण त्या गोष्टीचे चुटके रचणाऱ्या बहुतांश माणसांना\n\nकाहीएक महत्त्व वाटत नाही. चांगल्या दर्जाचा विनोद रचण्यातला आनंद त्यांना पुरेसा समाधानदायक\n\nवाटत असतो. चांगले चुटके \"सांगोवांगी\"तून लोकांमधे पसरत रहातात. चुटके स्वभावतः छोटे\n\nअसल्याने संगणकावर वाचणे सोपे असते, आणि ते वाचून त्वरित मनोरंजन होते; ह्या दोन गोष्टींमुळे\n\nविशेषतः इंटरनेट-ईमेलच्या नव्या जमान्यात चुटक्यांचा प्रसार अगदी जलदीने वाढत आहे.\n\nचुटक्यांच्या शेवटच्या वाक्यात असलेली अनपेक्षित कलाटणी हे चुटक्यांमधले मर्मस्थान असते. वर\n\nउद्धृत केलेल्या चुटक्यात ह्या गोष्टीचा सहज प्रत्यय येईल.\n\nमाणसाच्या सामुदायिक आयुष्यातली कोणतीना कोणती घटना, अगदी यत्किंचित का होईना पण दुःखद घटना\n\nप्रत्येक विनोदाच्या बुडाशी असते. (माणसाचे शरीर हे वाघोबाच्या शरीरधारणेचे एक साधन आहे ही\n\n--माणसाच्या दृष्टिकोनातली!--\n\nनिसर्गातली एक दुःखद रचना वर उद्धृत केलेल्या चुटक्याच्या बुडाशी आहे.)\n\nआयुष्यातल्या कुठल्याही आनंददायक घटनेसंबंधात विनोद रचणे अशक्य\n\nआहे. (गुलाबाचे सुंदर फूल पाहून त्या सौंदर्याबाबत काही विनोद करणे शक्य आहे का?) पण\n\nमाणसाच्या सामुदायिक आयुष्यातल्या दुःखाची तीव्रता कमी करण्याकरता माणसाच्या प्रगत कल्पनाशक्तीने\n\nविनोद हा एक सुंदर इलाज हजारो वर्षांपासून शोधून काढला आहे. शिवाय हसण्याच्या संवेदनेने\n\nमाणसाच्या शरीरातली आजारप्रतिकारशक्तीही बरीच वाढत असल्याचे एक महत्त्वाचे संशोधन तज्ज्ञांनी\n\nकेलेले आहे. (माणसाच्या मेंदूत चालणाऱ्या वैचारिक प्रक्रिया आणि इतर शरीरात चालणाऱ्या प्रक्रिया\n\nह्यांच्या परस्परप्रभावाचे हे एक चांगले उदाहरण आहे.)\n\nकाही काही विनोद कुठल्यातरी भाषेतल्या शब्दश्लेषादी वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. तशा तऱ्हेच्या\n\nविनोदांचे दुसऱ्या भाषेत भाषांतर शक्य नसते. (वर उद्धृत केलेला चुटका कुठल्याही भाषेच्या वैशिष्ट्यावर\n\nअवलंबून नसल्याने त्याचे कुठल्याही भाषेत भाषांतर शक्य आहे.)\n", "id": "mar_Deva_50017"} {"text": "चेन्नई जिल्हा\n\nहा लेख चेन्नई जिल्ह्याविषयी आहे. चेन्नई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nचेन्नई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र चेन्नई येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50018"} {"text": "कोइंबतूर जिल्हा\n\nहा लेख कोइंबतूर जिल्ह्याविषयी आहे. कोइंबतूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nकोइंबतूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कोइंबतूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50019"} {"text": "कडलूर जिल्हा\n\nहा लेख कडलूर जिल्ह्याविषयी आहे. कडलूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nकडलूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कडलूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50020"} {"text": "धर्मपुरी जिल्हा\n\nहा लेख धर्मपुरी जिल्ह्याविषयी आहे. धर्मपुरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nधर्मपुरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र धर्मपुरी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50021"} {"text": "दिंडुक्कल जिल्हा\n\nहा लेख दिंडुक्कल जिल्ह्याविषयी आहे. दिंडुक्कल शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nदिंडुक्कल किंवा दिंडीगुल हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दिंडुक्कल येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50022"} {"text": "इरोड जिल्हा\n\nहा लेख इरोड जिल्ह्याविषयी आहे. इरोड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nइरोड हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र इरोड येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50023"} {"text": "कांचीपुरम जिल्हा\n\nहा लेख कांचीपुरम जिल्ह्याविषयी आहे. कांचीपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nकांचीपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांचीपुरम येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50024"} {"text": "करुर जिल्हा\n\nहा लेख करुर जिल्ह्याविषयी आहे. करुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nकरुर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र करुर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50025"} {"text": "मदुराई जिल्हा\n\nहा लेख मदुराई जिल्ह्याविषयी आहे. मदुराई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nमदुराई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मदुराई येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50026"} {"text": "नागपट्टिनम जिल्हा\n\nहा लेख नागपट्टिनम जिल्ह्याविषयी आहे. नागपट्टिनम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nनागपट्टिनम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र नागपट्टिनम येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50027"} {"text": "नामक्कल जिल्हा\n\nहा लेख नामक्कल जिल्ह्याविषयी आहे. नामक्कल शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nनामक्कल हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र नामक्कल येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50028"} {"text": "पुदुकोट्टई जिल्हा\n\nहा लेख पुदुकोट्टई जिल्ह्याविषयी आहे. पुदुकोट्टई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nपुदुकोट्टई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पुदुकोट्टई येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50029"} {"text": "रामनाथपुरम जिल्हा\n\nरामनाथपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. तामिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखाताच्या व पाल्क सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या रामनाथपुरम जिल्ह्याची लोकसंख्या २११ साली १३.५३ लाख होती.\n", "id": "mar_Deva_50030"} {"text": "सेलम जिल्हा\n\nहा लेख सेलम जिल्ह्याविषयी आहे. सेलम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nसेलम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सेलम येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,८२,०५६ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50031"} {"text": "शिवगंगा जिल्हा\n\nहा लेख शिवगंगा जिल्ह्याविषयी आहे. शिवगंगा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nशिवगंगा हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र शिवगंगा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50032"} {"text": "तिरुचिरापल्ली जिल्हा\n\nहा लेख तिरुचिरापल्ली जिल्ह्याविषयी आहे. तिरुचिरापल्ली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतिरुचिरापल्ली हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुचिरापल्ली येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50033"} {"text": "तेनी जिल्हा\n\nहा लेख तेनी जिल्ह्याविषयी आहे. तेनी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतेनी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तेनी येथे आहे.\n\nया जिल्ह्याची रचना ७ जुलै, १९९६ रोजी मदुरै जिल्ह्यातून करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_50034"} {"text": "तिरुनलवेली जिल्हा\n\nहा लेख तिरुनलवेली जिल्ह्याविषयी आहे. तिरुनलवेली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतिरुनलवेली हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुनलवेली येथे आहे. येथे कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प हा प्रस्तावित प्रकल्प उभारला जात आहे.\n", "id": "mar_Deva_50035"} {"text": "तूतुकुडी जिल्हा\n\nहा लेख तूतुकुडी जिल्ह्याविषयी आहे. तूतुकुडी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतूतुकुडी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तूतुकुडी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50036"} {"text": "तिरुवल्लूर जिल्हा\n\nहा लेख तिरुवल्लूर जिल्ह्याविषयी आहे. तिरुवल्लूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतिरुवल्लूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवल्लूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50037"} {"text": "तिरुवरुर जिल्हा\n\nहा लेख तिरुवरुर जिल्ह्याविषयी आहे. तिरुवरुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतिरुवरुर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवरुर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50038"} {"text": "तिरुवनमलाई जिल्हा\n\nहा लेख तिरुवनमलाई जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनमलाई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनमलाई येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50039"} {"text": "वेल्लूर जिल्हा\n\nहा लेख वेल्लूर जिल्ह्याविषयी आहे. वेल्लूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nवेल्लूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वेल्लूर येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,१४,२४२ होती.\n", "id": "mar_Deva_50040"} {"text": "विलुपुरम जिल्हा\n\nहा लेख विलुपुरम जिल्ह्याविषयी आहे. विलुपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nविलुपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र विलुपुरम येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50041"} {"text": "विरुधुनगर जिल्हा\n\nहा लेख विरुधुनगर जिल्ह्याविषयी आहे. विरुधुनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nविरुधुनगर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र विरुधुनगर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50042"} {"text": "कन्याकुमारी जिल्हा\n\nहा लेख कन्याकुमारी जिल्ह्याविषयी आहे. कन्याकुमारी स्थळाच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nकन्याकुमारी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र नागरकोइल येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50043"} {"text": "निलगिरी जिल्हा\n\nहा लेख निलगिरी जिल्ह्याविषयी आहे. निलगिरी पर्वतरांगेच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. निलगिरीच्या ईतर उपयोगांसाठी पहा - निलगिरी-निःसंदिग्धीकरण\n\nनिलगिरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र उदगमंडलम येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50044"} {"text": "कोइंबतूर\n\nकोइंबतूर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील चेन्नई खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व कोइंबतूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कोइंबतूर शहर तमिळनाडूच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा भाग असलेल्या अनामलाई व निलगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले आहे. पालक्काड खिंड कोइंबतूर व तमिळनाडूला केरळ राज्यासोबत जोडते. कोइंबतूर शहर चेन्नईपासून ५०० किमी, बंगळूरपासून ३१० किमी तर पालक्काडपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे. उटी हे दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे पर्यटनस्थळ कोइंबतूरपासून ८५ किमी अंतरावर आहे. २०११ साली कोइंबतूरची लोकसंख्या १०.५ लाख होती.\n\nयेथील कापूस उत्पादनामुळे व मोठ्या प्रमाणावरील वस्त्रउद्योग कारखान्यांमुळे कोइंबतूरला दक्षिण आशियाचे मॅंचेस्टर असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर कोइंबतूरचे झपाट्याने उद्योगीकरण झाले व सध्या ते भारतामधील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक मानण्यात येते.\n", "id": "mar_Deva_50045"} {"text": "इरोड\n\nइरोड भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर इरोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ४,९८,१२९ तर महानगराची लोकसंख्या ५,२१,७७६ होती.\n", "id": "mar_Deva_50046"} {"text": "नागरकोविल\n\nहे शहर कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,७५९ होती. येथील दर १०० पुरुषांमागे १०५ स्त्रिया होत्या. राष्ट्रीय सरासरी ९२ स्त्रियांची आहे.\n", "id": "mar_Deva_50047"} {"text": "करुर\n\nकरुर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,६२,५८० होती.\n\nहे शहर करुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nकरुर वैश्य बँक आणि लक्ष्मी विलास बँक या दोन बँकांची मुख्यालये करुर येथे आहेत.\n", "id": "mar_Deva_50048"} {"text": "मदुराई\n\nमदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळ:மதுரை इतर उच्चार : मदुरै] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.\n\nमदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरैला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगऱ्याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_50049"} {"text": "उदगमंडलम\n\nउदगमंडलम किंवा उदगमंडलम् () भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे उटी किंवा उटकमंड या नावांनीही ओळखले जाते.\n\nहे शहर निलगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कोईमततुर पासून ८६ किलोमीटर उत्तरेस म्हैैसूर पासूूून दक्षिणेस १२८ कि.मी. आहे. हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. हे निलगिरी पर्वतरांगेत स्थित आहे. तर येथील स्थानिक रहिवासी हिल्सची क्वीन म्हणतात.\n\nमूळतः टोडा लोकांच्या ताब्यात असलेले हे क्षेत्र १८ व्या शतकाच्या शेवटी ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीत होते. येथील अर्थव्यवस्था पर्यटन आणि शेतीवर आधारित असून औषधी व छायाचित्रण, चित्रपट निर्मिती केली जाते. हे शहर नीलगिरी घाट रस्ते आणि नीलगिरी माउंटन रेल्वेने जोडलेले आहे . येथील नैसर्गिक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते तर उन्हाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणार एक लोकप्रिय ठिकाण आहे. २०११ मध्ये या शहराची लोकसंख्या ८८,४३० होती.\n", "id": "mar_Deva_50050"} {"text": "पेराम्बलुर\n\nपेराम्बलुर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर पेराम्बलुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,६४० होती.\n", "id": "mar_Deva_50051"} {"text": "शिवगंगा\n\nशिवगंगा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९२,३५९ होती.\n\nहे शहर शिवगंगा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50052"} {"text": "तिरुचिरापल्ली\n\nतिरुचिरापल्ली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,२२,५१८ होती.\n\nहे शहर तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nभारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50053"} {"text": "तिरुनलवेली\n\nतिरुनलवेली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर तिरुनलवेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nया शहराला नेन्लई किंवा तिन्नेवेल्ली या नावांनेही ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_50054"} {"text": "तिरुवल्लूर\n\nतिरुवल्लूर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,७६,४३५ होती.\n\nहे शहर तिरुवल्लूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50055"} {"text": "वेल्लूर\n\nवेल्लूर हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या वेल्लूर जिल्ह्याचे एक लहान शहर आहे. वेल्लोर शहर तमिळनाडूच्या उत्तर भागात चेन्नईपासून १२५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली वेल्लूरची लोकसंख्या १.८५ लाख होती. वेल्लूर हे तमिळनाडूमधील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथील व्ही.आय.टी. विद्यापीठ हे अभियांत्रिकी कॉलेज व ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हे वैद्यकीय कॉलेज भारतामधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जातात.\n\nकाटपाडी जंक्शन हे बंगळूर-चेन्नई रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे.\n", "id": "mar_Deva_50056"} {"text": "विलुपुरम\n\nविलुपुरम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. जिंजीचा किल्ला येथून जवळ आहे.\n\nहे शहर विलुपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९६,२५३ होती.\n", "id": "mar_Deva_50057"} {"text": "छत्तीसगढमधील जिल्हे\n\nभारताच्या छत्तीसगढ राज्यात एकूण २७ जिल्हे आहेत. मध्य प्रदेशमधून छत्तीसगढ राज्य वेगळे करण्यात आले तेव्हा येथे १६ जिल्हे होते. २००७ साली २ तर २०१२ साली ९ नवे जिल्हे वेगळे करण्यात आले ज्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या २७ वर पोचली.\n", "id": "mar_Deva_50058"} {"text": "बिलासपूर जिल्हा\n\nहा लेख बिलासपूर जिल्ह्याविषयी आहे. बिलासपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nबिलासपूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बिलासपूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50059"} {"text": "दांतेवाडा जिल्हा\n\nहा लेख दांतेवाडा जिल्ह्याविषयी आहे. दांतेवाडा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nदांतेवाडा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दांतेवाडा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50060"} {"text": "धमतरी जिल्हा\n\nहा लेख धमतरी जिल्ह्याविषयी आहे. धमतरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nधमतरी हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र धमतरी येथे आहे.हा एक सुपिक व संपन्न असा जिल्हा आहे.येथे अनेक मुख्य नद्या वाहतात व त्यावर धरणेही आहेत.येथून महानदी वाहते. गांगरेल धरण, सोंधूर धरण, दुधवा धरण ही या जिल्ह्यातील धरणे आहेत.येथील हाथीकोट, अमृत कुंड,दंतेश्वरी गुफा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.\n", "id": "mar_Deva_50061"} {"text": "दुर्ग जिल्हा\n\nदुर्ग हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दुर्ग येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,२१,९४८ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50062"} {"text": "जशपूर जिल्हा\n\nहा लेख जशपूर जिल्ह्याविषयी आहे. जशपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nजशपूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जशपूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50063"} {"text": "कोरिया जिल्हा\n\nहा लेख कोरिया जिल्ह्याविषयी आहे. कोरिया शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कोरिया शब्दाच्या ईतर उपयोगांसाठी पहा कोरिया (निःसंदिग्धीकरण).\n\nकोरिया हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कोरिया येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50064"} {"text": "कांकेर जिल्हा\n\nहा लेख कांकेर जिल्ह्याविषयी आहे. कांकेर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nकांकेर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांकेर येथे आहे.\n\nहा जिल्हा सन १९९८ पासून अस्तित्वात आला.या जिल्ह्यात महानदी, दूध नदी, हतुल नदी, सिंदूर नदी, तरु नदी ह्या नद्या आहेत.\n", "id": "mar_Deva_50065"} {"text": "कबीरधाम जिल्हा\n\nहा लेख कवर्धा जिल्ह्याविषयी आहे. कवर्धा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nकवर्धा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कवर्धा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50066"} {"text": "महासमुंद जिल्हा\n\nहा लेख महासमुंद जिल्ह्याविषयी आहे. महासमुंद शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nमहासमुंद हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र महासमुंद येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50067"} {"text": "रायगढ जिल्हा\n\nरायगढ हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. छत्तीसगढच्या पूर्व भागात ओडिशा राज्याच्या सीमेवर स्थित असणाऱ्या रायगढ जिल्ह्याचे मुख्यालय रायगढ येथे असून २०११ साली जिल्ह्याची लोकसंख्या १४.९३ लाख इतकी होती. हिंदीसोबत येथे छत्तीसगढी व उडिया ह्या भाषादेखील वापरल्या जातात.\n", "id": "mar_Deva_50068"} {"text": "राजनांदगांव जिल्हा\n\nहा लेख राजनांदगांव जिल्ह्याविषयी आहे. राजनांदगांव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nराजनांदगांव हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र राजनांदगांव येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50069"} {"text": "रायपूर जिल्हा\n\nहा लेख रायपूर जिल्ह्याविषयी आहे. रायपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nरायपूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र रायपूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50070"} {"text": "बस्तर जिल्हा\n\nबस्तर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जगदलपुर येथे आहे.\n\nहा जिल्हा छत्तीसगढचा दक्षिण भाग आहे. यास 'दक्षिण छत्तीसगढ' असेही म्हणतात.या जिल्ह्यातील 'बस्तरचा दसरा' अतिशय प्रसिद्ध आहे.येथील वस्ती आदिवासीबहुल आहे. ते पारंपारिक पद्धतीने शेती करतात. तेथे वाहन म्हणून बैलगाडीचा वापर आहे. ट्रॅक्टर वगैरे वाहने अपवादानेच आढळतात.येथे १० ते १२ प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत. अर्वांचे वेगवेगळे वैविध्य आहे. अगदी भाषेपासून ते सर्व चालीरितीपर्यंत. ज्या ठिकाणावरून या जिल्ह्याचे 'बस्तर' हे नाव पडले ते बस्तर गाव रायपूर-जगदलपूरला रस्त्याने जातांना २५ किमी आधी पडते.\n\nबस्तर या गावात व शेजारी आदिवासी नृत्यकला, शिल्पकला, काष्ठ कला बांबू आर्ट मेटलक्राफ्ट वगैरे गोष्टी बघावयास मिळतात.या ठिकाणच्या बहुसंख्य लोकांचे आराध्य दैवत दंतेश्वरी देवी आहे.या देवीचे मंदिर दंतेवाडा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50071"} {"text": "जांजगिर-चांपा जिल्हा\n\nजांजगिर-चांपा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जांजगिर येथे आहे.या जिल्ह्याचे हे जुळे नाव असले तरी ही गावे एकमेकांपासून सुमारे ८ ते १० किमी अंतरावर वसलेली आहेत.\n", "id": "mar_Deva_50072"} {"text": "जगदलपूर\n\nजगदलपूर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर बस्तर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nयेथील 'बस्तर राजवाडा' ही राजघराण्याची वास्तू आहे.यास जगदलपूर पॅलेसही म्हणतात.येथे गंगामुंडा व दलपत लेक नावाचे दोन तलाव आहेत.\n\nयेथून जवळच सुमारे ४५ किमी अंतरावर चित्रकोट धबधबे आहेत. हे धबधबे इंद्रावती नदीवर आहेत.हे घोड्याच्या नालेच्या आकाराचे असून सुमारे १०० फूट उंचीवरून ते खाली कोसळतात.याजवळच नारायणपल नावाचे एक विष्णूंचे मंदिर आहे.तसेच या गावाच्या दक्षिणेला तीरथगड नावाचा अजून एक धबधबा आहे.येथे जाणारा महामार्ग हा कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यानातून जातो.हा धबधबा सुमारे ३०० फूट खाली कोसळतो.या धबधब्यांशिवाय येथे मांडवना, चित्रधारा व थामाद घुमार आदी धबधबे आहेत.\n\nयाजवळ असलेल्या कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यानात कैकश अथवा कुतुमसर नावाची एक गुहा आहे.ही गुफा सुमारे २०-३० फूट खोल आहे. येथे चुनखडीपासून निसर्गतःच बनलेल्या आकृती आहेत.\n\nयेथून सुमारे ५५ किमी दूर दंतेश्वरी देवीचे मंदिर असलेले दंतेवाडा हे ठिकाण आहे.शाकिनी व डाकिनी नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर येथील मुख्य आकर्षण आहे.\n", "id": "mar_Deva_50073"} {"text": "बिलासपूर\n\nबिलासपूर हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील बिलासपूर जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. राजधानी रायपूरच्या १३३ किमी उत्तरेस वसलेले बिलासपूर छत्तीसगढमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख इतकी होती. हिंदीसोबत येथे छत्तीसगढी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.\n", "id": "mar_Deva_50074"} {"text": "दांतेवाडा\n\nदंतेवाडा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर दंतेवाडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nहे ठिकाण जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. येथे दंतेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तेथील आदिवासींचे आराध्यदैवत आहे.हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.\n", "id": "mar_Deva_50075"} {"text": "धमतरी\n\nधमतरी भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर धमतरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nहे गाव शिवाहा पहाडाच्याशेजारी वसलेले आहे.येथे सप्तर्षीमंडल हे येथील एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. ऋंगी, गौतम,अगस्ती , कंक, मुचकुंद, अंगीरा व शरभंग अशी या ऋषींच्या मंदिरांची नावे आहेत.या गावाच्या आजूबाजूस जंगल आहे. या जंगलात वन्य प्राण्याचा संचारही आहे.\n", "id": "mar_Deva_50076"} {"text": "दुर्ग (छत्तीसगढ)\n\nदुर्ग हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील दुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. दुर्ग-भिलाई महानगर राजधानी रायपूरच्या ६० किमी पश्चिमेस वसले असून ते ह्या भागातील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे.\n", "id": "mar_Deva_50077"} {"text": "कोर्बा (छत्तीसगढ)\n\nकोरबा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर कोर्बा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. नॅशनल थर्मल पावर प्लांट कोरबा येथे आहे. तसेच कोरबा येथे कोळशाच्या खाणी आहेत.\n", "id": "mar_Deva_50078"} {"text": "जांजगिर\n\nजांजगिर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर जांजगिर-चांपा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.जरी जांजगिर-चांपा असे संयुक्त नाव असले तरी प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा कचेरी व जिल्ह्याशी संबंधित कार्यालये या गावी आहेत.\n", "id": "mar_Deva_50079"} {"text": "कोरिया (छत्तीसगढ)\n\nहा लेख भारतातील छत्तीसगड राज्यातील कोरिया शहराविषयी आहे. कोरियाच्या इतर उपयोगांसाठी पहा - कोरिया (निःसंदिग्धीकरण).\n\nकोरिया भारताच्या छत्तीसगड राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर कोरिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50080"} {"text": "कांकेर\n\nकांकेर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर कांकेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nहे ठिकाण धमतरीपासून सुमारे ७० किमी वर आहे.येथे केशकलघाट हा एक प्रसिद्ध घाट आहे.गोबरहिन गड नावाचे एक स्थळही प्रेक्षणिय आहे.कांकेर हे एक जूने संस्थान आहे.या राज्याच्या नावात असलेल्या छत्तीसगडांपैकी ते एक आहे.केशकलघाटापासून १२ किमी अंतरावर मलाजकुंदम हा धबधबा आहे.\n", "id": "mar_Deva_50081"} {"text": "राजनांदगांव\n\nराजनांदगांव भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. राजनांदगाव हे मराठी संस्थान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वल्लभभाई पटेलांनी खालसा केले, आणि तो प्रदेश, इ.स. १९४८मध्ये दुर्ग जिल्ह्यात विलीन केला. १९७३ सालापासून हे शहर, आता राजनांदगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50082"} {"text": "रायपूर\n\nरायपूर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.रायपूर हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील एक शहर आहे . ही राज्याची राजधानी आणि रायपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रायपूर हे छत्तीसगड राज्यातील सर्वात मोठे शहर तसेच राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यवसाय केंद्र आहे. [३] [४] छत्तीसगडच्या विभाजनापूर्वी, रायपूर मध्य प्रदेश राज्याचा एक भाग होता. [५] रायपूरला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये भारतातील सहावे स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. [६]\n\nहे शहर रायपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50083"} {"text": "सत्यशोधक समाज\n\nसप्टेंबर २४, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली\n\nजमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी' हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरून सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटली यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद ईश्वर भक्ती व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्य त्याला विरोध सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्त्वज्ञान मांडले ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची अथवा बट भिक्षूची आवश्यकता नाही याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिलं पाप-पुण्य स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही तर सत्य हेच परब्रम्ह आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला\n\n'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तूत केले आहे मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला\n\nसत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.या वृत्तपत्राचे संपादक 'कृष्णराव भालेराव हे होते,त्यांनी इ.स 1 जानेवारी 1877 मध्ये पुणे येथे स्थापन केले होते, या वृत्तपत्र मराठी भाषेत होते .लोकशिक्षण व लोकजागृती प्रभावी माध्यम म्हणून दिनबंधुचा उल्लेख करावा लागतो .\n\n'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.\n\nसत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.\n\nसत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.\n\nत्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.\n\nसमाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.\n\nसत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते.इ.स 1890 मध्ये यांनी दिनबंधु या वृत्तपत्राचे संपादन आणि मुद्रण मुंबई येथून केले ..\n", "id": "mar_Deva_50084"} {"text": "माहे जिल्हा\n\nहा लेख माहे जिल्ह्याविषयी आहे. माहे शहराबद्दलचा लेख येथे आहे.\n\nमाहे भारताच्या पुडुचेरी राज्यातील जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र माहे येथे आहे.\n\nभारतातील ७३१ जिल्ह्यांपैकी माहे सहाव्या क्रमांकाचे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.\n", "id": "mar_Deva_50085"} {"text": "पुडुचेरी जिल्हा\n\nहा लेख पुडुचेरी जिल्ह्याविषयी आहे. शहर येथे व राज्याबद्दलचा लेख येथे आहे.\n\nपॉॅंडिचेरी भारताच्या पुडुचेरी राज्यातील जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र पुडुचेरी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50086"} {"text": "यानम जिल्हा\n\nहा लेख यानम जिल्ह्याविषयी आहे. यानम शहराबद्दलचा लेख येथे आहे.\n\nयानम भारताच्या पुडुचेरी राज्यातील जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र यानम येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५५,६२६ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50087"} {"text": "बटाट्याची चाळ (पुस्तक)\n\nबटाट्याची चाळ (१९६२) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा विनोदी कथासंग्रह आहे. मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध केला गेला. १९६२ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. त्यानंतर आजतागायत अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीतल्या सर्वोत्कृष्ट साहित्यात याची गणना होते.\n", "id": "mar_Deva_50088"} {"text": "विरामचिन्हे\n\nवाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.\n\nमराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.\n\nबोलली जाणारी कोणतीच भाषा अशुद्ध नसते. भाषा लेखनाला मात्र काही वैश्विक परिमाणे असतात. थोड्याशा सजगतेने वाचन केले तर ती लक्षात येतात. नियम पाठच करायला हवेत असे नाही.\n\nआपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपले बोलणे ऐकणाऱ्याला अचूकपणे कळते. ते लिहिताना मात्र प्रमाणलेखनात असावे. कारण वाचणारा दुनियेच्या कुठल्याशा कोपऱ्यात असतो हे आपल्याला माहीत असतेच असे नाही. शिवाय प्रमाणलेखन भाषेचे/लिपीचे सौंदर्य वाढवत असते. वाचताना थांबायचे कुठे, किती वेळ आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळवाव्यात यासाठीही ते आवश्यक वाटते.\n\nभाषाभाषांत थोड्याफार फरकाने नियम सारखेच असतात. संस्कृत भाषा देवनागरी लिपीत लिहिताना केवळ दंड (।) या व्याकरण चिन्हाचा वापर केला जाई. मोडी लिपीत ऱ्हस्व-दीर्घ नसायचे तशी व्याकरण चिन्हेही नसायची. आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण आग्रह करत आहोत. तो रास्त आहे. तसा दर्जा मराठीला मिळायलाच हवा.\n\nदोन शब्दांमध्ये व वाक्यांमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. मात्र मराठीसाठी आंग्लभाषेतून स्वीकारलेली व्याकरण चिन्हे लिहिताना ती शब्दास जोडून लिहिली जावीत.\n\nवृत्त आणि छंदातील काव्य लिहिताना कवीला ऱ्हस्व-दीर्घाचे स्वातंत्र्य असते. मात्र काही महाकवी मुक्तछंदातही नको तिथे जोड-तोड करतात.\n\nएखाद्याचे उद्गार लिहिताना मात्र ते दुहेरी अवतरण चिन्हात जसेच्या तसे लिहिले जातात.\n", "id": "mar_Deva_50089"} {"text": "गमभन टंकलेखन सुविधा\n\nॐकार जोशीकृत गमभन टंकलेखन सुविधा (दुवा खाली दिला आहे.) वापरून आता केवळ एका एच.टी.एम.एल. पानाच्या साहाय्याने उच्चारांनुसार देवनागरी,गुजराती,बंगाली,गुरुमुखीमध्ये टंकलेखन करणे शक्य आहे. इथे टंकलिखित केलेला मजकूर युनिकोडयुक्त फाईलमधे डकवा आणि एकत्र करा. नंतर तो हवा तेव्हा मनोगत,विकिपीडिया ह्यांसारख्या संकेतस्थळांवर डकवता येईल. मूळ बाळबोध आवृत्तीच्या मुख्य गाभ्यात बरेच बदल करून ही सुधारित आवृत्ती तयार केली आहे. ही एन्ट्रान्स अथवा मनोगतच्या टंकलेखन शैलीशी मिळती जुळती आहे. तरीही यात काही चुका असू शकतात. यात सुधारणा चालू राहतील. आपल्या सूचनांचे आणि नव्या कल्पनांचे स्वागतच आहे.\n", "id": "mar_Deva_50090"} {"text": "प्रभाकर पणशीकर\n\nप्रभाकर पणशीकर तथा पंत (मार्च १४, इ.स. १९३१; मुंबई, महाराष्ट्र - जानेवारी १३, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित तो मी नव्हेच ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ओशाळला मृत्यू ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले.\n\nप्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली.\n", "id": "mar_Deva_50091"} {"text": "पाताळेश्वर (पुणे)\n\nपाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघवर्ष (इ.स ८१४ - ८७८) याने त्याच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. राष्ट्र कुटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात.\n\nपाताळेश्वर हे लेणे जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत. पाताळश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे.\n\nलेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे.तेव्हा लेणी खशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते.\n\nगर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे.\n\nपेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दक्षिणा दिल्याचे उल्लेख आहेत.\n\nभारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याच्या जवळून जंगली महाराज रस्ता वाहतो. हे पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे. ह्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या दैवतांच्याही मूर्ती आहेत. त्या अर्थातच नंतर कुणीतरी ठेवल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_50092"} {"text": "बुरूज\n\nपूर्वीच्या काळी किल्ल्यांच्या चारी बाजूंच्या भिंती जोडणाऱ्या (ज्या बहुधा गोलाकार भिंती असत) त्यांना बुरूज ही संज्ञा आहे. बुरुजांवर तोफांची स्थापना करण्यात येऊन आणि दारुगोळा ठेवण्यात येऊन शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी नेमण्यात येत असत.\n", "id": "mar_Deva_50093"} {"text": "फटका\n\nसमाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. अनंत फंदींनी त्यांना 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.\n\n-अनंतफंदी\n", "id": "mar_Deva_50094"} {"text": "अनंत भवानीबावा घोलप\n\nअनंत घोलप ऊर्फ अनंतफंदी (जन्म : शा.श. १६६६ / इ.स. १७४४; - शा.श. १७४१ / इ.स. १८१९) हे एक मराठी कवी, शाहीर होते.\n", "id": "mar_Deva_50095"} {"text": "गुढी\n\nगुढीपाडवा या हिंदू धर्मीयांच्या सणाच्या दिवशी गुढी(तेलगु:గుఢీ) उभारली जाते म्हणून या सणाचे नाव गुढीपाडवा असे आहे.गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेच्या पदकांची माळ (तिला गाठी म्हणतात) बांधून त्यावर तांब्या बसविला जातो. गुढी नंतर पाटावर किंवा तांदुळाने भरलेल्या एका कलशात उभी केली जाते.\n", "id": "mar_Deva_50096"} {"text": "वर्ग:साचे\n\nविकिपीडियावर वापरण्यात आलेले व वापरासाठी उपलब्ध असलेले सर्व साचे या पानावर नमूद केले आहेत. एखादा साचा कसा वापरावा यासाठी त्या साच्याशी निगडीत 'चर्चा' हे पान बघावे.\n", "id": "mar_Deva_50097"} {"text": "अर्थशास्त्र\n\nअर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द (Oikonomia) ओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे. अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे अर्थशास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.\n\nआर्य चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजकारण, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. ॲडम स्मिथ यांना 'आधुनिक अर्थशास्त्राचे जनक' असे संबोधले जाते. त्यांनी 'राष्ट्राची संपत्ती' हा ग्रंथ १७७६ मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.\n\nअर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अंशलक्षी अर्थशास्त्र विशिष्ट माणूस, विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे. अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो.\n\nसूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला.अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्लेषणात्मक काम करणाऱ्या अर्थशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरुवात पिंगू नावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..\n\nसूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यांदा रॅग्नर फ्रिश यांनी इ.स. १९३३ साली केला.\n", "id": "mar_Deva_50098"} {"text": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ) या विद्यापीठाची स्थापना इ.स. १९८९ साली झाली. हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेरे गावात वसलेले आहे. स्थापनेच्या वेळी पेट्रोकेमिकल, केमिकल आणि मेकॅनिकल शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. लवकरच संगणक, विद्युत आणि \"इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन\" ह्या नवीन शाखा १९९५ साली सुरू करण्यात आल्या.\n\nपदव्युत्तर पदवी निर्माणशास्त्र अभियांत्रिकी औष्णिक आणि द्रविक अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रोनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी\n", "id": "mar_Deva_50099"} {"text": "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो.\n", "id": "mar_Deva_50100"} {"text": "फलटण तालुका\n\nफलटण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका व शहर आहे. फलटण शब्दाची उत्पत्ती फल उत्तन (अर्थात फळबागांचा प्रदेश) अशी असावी, असे म्हटले जाते. फलटण क्षेत्रातील धुमाळवाडी आणि दक्षिण पट्ट्यातील डाळिंबे जगभरात निर्यात होतात. फलटणचा ग्रामीण भाग कृषी क्षेत्रात प्रगत असून नीरा उजवा कालवा सिंचन योजना ही तेथील कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरला आहे..\n\nबाणगंगा नावाची एक नदी फलटण गावातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसऱ्या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे असते. पुण्याहून फलटणला जाताना आधी मलठण लागते.\n\nफलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा व रामदिवाळी आसे देखील म्हणतात .या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनलोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.\n\nफलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते.\n\nफलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे.\n\nफलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू जतन केल्या आहेत. कैक चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका ह्यांचे चित्रीकरण आजही ह्या वास्तूंमध्ये होत असते. मराठी फिल्मसृष्टीत नावलौकिक मिळवणारा फलटणकरांचा \"बिरोबा फिल्म्स\" निर्मित \"होऊ दे जरासा उशीर\" नावाचा चित्रपट ऑस्करच्या जागतिक फिल्म्स फेस्टिव्हलला पाठवला गेला होता. फलटण तालुक्यात राजुरी गावामध्ये 'सांगते ऐका' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. राममंदिर येथेही चित्रपटांचे व टी व्ही मालिकांचे शूटिंग होते\n", "id": "mar_Deva_50101"} {"text": "महाराष्ट्र गीत\n\nजय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत आहे. गाण्याचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले असून संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले होते. हे गीत लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले होते. हे गाणे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर वापरले आणि वाजवले जाते. मूळ गीत तीन कडव्यांचे आहे. तर राज्यगीत दोन कडव्यांचे आहे.\n", "id": "mar_Deva_50102"} {"text": "अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे\n\nअरुणाचल प्रदेश हा भारतातील उत्तर-पूर्वीय राज्य आहे. २०१८ पासून ह्या राज्यात २५ जिल्हे आहेत.\n", "id": "mar_Deva_50103"} {"text": "चांगलांग जिल्हा\n\nचांगलांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र चांगलांग येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50104"} {"text": "चांगलांग\n\nचांगलांग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर चांगलांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nचांगलांग हे अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिद्ध शहर आहे. डोंगर, दऱ्या, धरणे यामुळे पर्यटनासाठी या शहराचे विशेष महत्त्व आहे. देशी तसेच परदेशी पर्यटक येथील मनोहारी वातावरणामुळे येथे आकर्षित होतात. मोहमोल हा येथील प्रमुख उत्सव असून, या उत्सवातून नवीन पिढीला अरुणाचल प्रदेशातील संस्कृतीचे ज्ञान दिले जाते.\n", "id": "mar_Deva_50105"} {"text": "दिबांग व्हॅली जिल्हा\n\nदिबांग व्हॅली जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र अनिनी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50106"} {"text": "पूर्व कामेंग जिल्हा\n\nपूर्व कामेंग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र सेप्पा येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७८,६९० इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50107"} {"text": "पूर्व सियांग जिल्हा\n\nपूर्व सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र पासीघाट येथे आहे.\n\nजिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,००५ कि.मी.२ (१,५४६ मैल२) असून इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार येथे ८७,४३० व्यक्ती राहतात.\n", "id": "mar_Deva_50108"} {"text": "लोअर सुबांसिरी जिल्हा\n\nलोअर सुबांसिरी जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र झिरो येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८३,०३० इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50109"} {"text": "तवांग जिल्हा\n\nतवांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. हा प्रदेश पारंपरिकरीत्या तिबेटचा भाग आहे या समजुतीने चीन आणि तैवान या दोन्ही देशांनी हा प्रदेश आपला असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ६४० जिल्ह्यांपैकी हा आठव्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.\n\nतवांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र तवांग येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50110"} {"text": "अपर सुबांसिरी जिल्हा\n\nअपर सुबांसिरी हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र दापोरिजो येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८३,४४८ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50111"} {"text": "अपर सियांग जिल्हा\n\nअपर सियांग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र यिंगकियाँग येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50112"} {"text": "पश्चिम सियांग जिल्हा\n\nपश्चिम सियांग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र अलॉंग येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या १,१२,२७२ होती.\n", "id": "mar_Deva_50113"} {"text": "पश्चिम कामेंग जिल्हा\n\nपश्चिम कामेंग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बॉमडिला येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50114"} {"text": "पासीघाट\n\nपासीघाट हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर पूर्व सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,६५६ आहे. पासीघाट हे पूर्व अरुणाचल प्रदेशातील सर्वात जुने शहर आहे. पासीघाट हा मैदानी प्रदेश असून सियांग ही नदी येथे ब्रम्हपुत्रेत विलीन होते. रिव्हर राफ्टिंग, बोटिंग, मासेमारी इत्यादींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या शहराला मोठ्या संख्येने भेट देतात.\n", "id": "mar_Deva_50115"} {"text": "झिरो\n\nझिरो (Ziro) हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. ते लोअर सुबांसिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nयेथे शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकीय शाळा आहेत.\n\nया शहराचे नाव झिरो असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ६६ टक्के आहे.\n\nहे शहर थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50116"} {"text": "युपिआ\n\nयुपिआ भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर पापुम पारे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nया शहरात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे.\n", "id": "mar_Deva_50117"} {"text": "दापोरिजो\n\nदापोरिजो भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,४६८ होती.\n\nहे शहर अपर सुबांसिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50118"} {"text": "यिंगकियाँग\n\nयिंगकियाँग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,१३४ होती.\n\nहे शहर अपर सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50119"} {"text": "बॉमडिला\n\nबॉमडिला भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर पश्चिम कामेंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,६८५ होती.\n", "id": "mar_Deva_50120"} {"text": "अलोंग\n\nअलॉंग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर पश्चिम सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलॉंग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.\n", "id": "mar_Deva_50121"} {"text": "आसाममधील जिल्हे\n\nभारताच्या इशान्या भागातील आसाम राज्यात ३१ जिल्हे आहेत. देशाच्या स्वातंत्रावेळी ही संख्या १३ होती. पूढे, ही संख्या वाढून ३५ पर्यंत गेली. ३१ डिसेंबर २०२२ ला आसाम सरकारच्या निर्णयाने ४ जिल्हे इतर जिल्ह्यांत विलीन करण्यात आले व ३१ जिल्हे राहिले.\n", "id": "mar_Deva_50122"} {"text": "बारपेटा जिल्हा\n\nबारपेटा जिल्हा (आसामी: বৰপেটা জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पश्चिम भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या बारपेटा जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १६.९३ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र बारपेटा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50123"} {"text": "बाँगाइगांव जिल्हा\n\nबाँगाइगांव जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बाँगाइगांव येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50124"} {"text": "दर्रांग जिल्हा\n\nदर्रांग जिल्हा (आसामी: দৰং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र मंगलदाई येथे आहे.\n\nमानस राष्ट्रीय उद्यान व ओरांग राष्ट्रीय उद्यान ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.\n", "id": "mar_Deva_50125"} {"text": "दिब्रुगढ जिल्हा\n\nदिब्रुगढ जिल्हा (आसामी: ডিব্ৰুগড় জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या दिब्रुगढ जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १३.२७ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिब्रुगढ येथे आहे.\n\nदिब्रुगढ विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.\n", "id": "mar_Deva_50126"} {"text": "धेमाजी जिल्हा\n\nधेमाजी जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या धेमाजी जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ६.८८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र धेमाजी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50127"} {"text": "गोलाघाट जिल्हा\n\nगोलाघाट जिल्हा (आसामी: গোলাঘাট জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पूर्व भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गोलाघाट जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १०.६६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र गोलाघाट येथे आहे.\n\nजगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गोलाघाट जिल्ह्यामध्येच स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_50128"} {"text": "गोवालपारा जिल्हा\n\nगोवालपारा जिल्हा (आसामी: গোৱালপাৰা জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पश्चिम भागात मेघालय राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गोवालपारा जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १० लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र गोवालपारा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50129"} {"text": "जोरहाट जिल्हा\n\nजोरहाट जिल्हा (आसामी: যোৰহাট জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पूर्व भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जोरहाट जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १०.९१ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र जोरहाट येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50130"} {"text": "कर्बी आंगलाँग जिल्हा\n\nकर्बी आंगलॉंग जिल्हा (आसामी: কাৰ্বি আংলং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात वसलेल्या कर्बी आंगलॉंग जिल्ह्याच्या सीमा मेघालय व नागालॅंड राज्यांसोबत आहेत. कर्बी आंगलॉंग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.६५ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिफु येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50131"} {"text": "कोक्राझार जिल्हा\n\nकोक्राझार जिल्हा (आसामी: কোকৰাঝাৰ জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पश्चिम भागात भूतान देशाच्या व पश्चिम बंगाल राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या कोक्राझार जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ८.८६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र कोक्राझार येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50132"} {"text": "करीमगंज जिल्हा\n\nकरीमगंज जिल्हा (बंगाली: করিমগঞ্জ জেলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या दक्षिण भागात बांगलादेश देशाच्या व त्रिपुरा राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या करीमगंज जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १२.१७ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र करीमगंज येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50133"} {"text": "दिमो हसाओ जिल्हा\n\nदिमो हसाओ जिल्हा (आसामी: ডিমা হাছাও জিলা; जुने नाव: उत्तर कचर हिल्स जिल्हा) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. २०११ साली केवळ २.१३ लाख लोकसंख्या असलेला दिमो हसाओ हा आसामचा सर्वात कमी लोकसंख्य्चेचा जिल्हा होता. ह्याचे प्रशासकीय केंद्र हाफलॉंग येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50134"} {"text": "तिनसुकिया जिल्हा\n\nतिनसुकिया जिल्हा (आसामी: তিনিচুকীয়া জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात अरुणाचल प्रदेश व नागालॅंड राज्यांच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या तिनसुकिया जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १३.१६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र तिनसुकिया येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50135"} {"text": "सिलचर\n\nसिलचर (आसामी: শিলচর) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील कचर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिलचर शहर आसामच्या दक्षिण भागात गुवाहाटीच्या ३४० किमी आग्नेयेस बराक नदीच्या काठावर वसले असून ते गुवाहाटीखलोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या १.७२ लाख इतकी होती.\n\nसिलचर आसामचे शैक्षणिक केंद्र मानले जाते. आसाम विद्यापीठ व राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सिलचर ह्या येथील दोन प्रमुख उच्च शिक्षणसंस्था आहेत. सिलचर (लोकसभा मतदारसंघ) हा सिलचरमधील लोकसभा मतदारसंघ आहे.\n\nभारताच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर अखेर सिलचर शहर भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर आणण्यात आले. सिलचर रेल्वे स्थानक उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या लुमडिंग विभागाच्या अखत्यारीत येते. कांचनगंगा एक्सप्रेस सिलचरला कोलकाता शहरासोबत तर पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस सिलचरला नवी दिल्लीसोबत जोडते. सिलचर विमानतळ सिलचर शहरापासून २६ किमी अंतरावर स्थित असून येथून इम्फाळ, गुवाहाटी व कोलकाता ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50136"} {"text": "धेमाजी\n\nधेमाजी हे भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. ते धेमाजी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. धेमाजी गाव ब्रम्हपुत्रा नदीच्या उत्तरेकडे वसलेले आहे. १४ ऑक्टोबर १९८९ साली धेमाजी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला. २०११ सालच्या जनगणनेनुसार धेमाजी या गावाची लोकसंख्या १२८१६ एवढी आहे. या लोकसंख्येतील पुरुष लोकसंख्या ५१% असून महिला लोकसंख्या ४९% आहे. गावाची साक्षरता ९२% आहे. पुरुष साक्षरता ९४% असून महिला साक्षरता ८९% आहे.\n", "id": "mar_Deva_50137"} {"text": "गोलाघाट\n\nगोलाघाट भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर गोलाघाट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. is a city २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,४८९ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50138"} {"text": "गोवालपारा\n\nहे शहर गोलपारा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\n२६.१७° उ. अक्षांश व ९०.६२° पू. रेखांशावर असलेल्या या शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५ मीटर (११४ फूट) आहे.\n", "id": "mar_Deva_50139"} {"text": "जोरहाट\n\nजोरहाट (आसामी: শিলচর) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील जोरहाट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जोरहाट शहर आसामच्या पूर्व भागात गुवाहाटीच्या ३०० किमी पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून ते पूर्व आसामधील एक महत्त्वाचे शहर मानले जाते. जोरहाट आहोम साम्राज्याचे अखेरचे राजधानीचे शहर होते. २०११ साली येथील लोकसंख्या १.२६ लाख इतकी होती.\n\nयेथून उत्तरेला ब्रह्मपुत्रा नदीमधील माजुली हे नदीपात्रात असलेले जगतील सर्वात मोठे बेट आहे.\n\nजोरहाट टाउन रेल्वे स्थानक उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या तिनसुकिया विभागाच्या अखत्यारीत येते. जोरहाट विमानतळ जोरहाट शहरापासून ७ किमी अंतरावर स्थित असून येथून बंगळूर, गुवाहाटी व कोलकाता ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.\n\nआसाम कृषी विद्यापीठाचे आवार जोरहाटमध्ये आहे.\n", "id": "mar_Deva_50140"} {"text": "गुवाहाटी\n\nगुवाहाटी (आसामी : গুৱাহাটী; मराठीत गोहत्ती - Gauhati; प्राचीन नाव - प्राग्‌ज्योतिषपूर) हे भारत देशाच्या आसाम राज्याच्या राजधानीचे शहर व ईशान्य भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे. गुवाहाटी शहर आसामच्या मध्य-पश्चिम भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या ९.६ लाख इतकी होती. प्रगज्योतिषपुरा ह्या नावाने प्रचलित असलेले गुवाहाटी ऐतिहासिक कामरुप राजतंत्राची राजधानी होती. आजच्या घटकेला गुवाहाटीमध्ये अनेक जुनी हिंदू मंदिरे आहेत. गुवाहाटी आसामचे शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून दिसपूर ह्या गुवाहाटीच्या एक भागामध्ये आसाम राज्य सरकारचे कार्यालय व विधानसभा स्थित आहे. गुवाहाटी उच्च न्यायालय आसामसोबतच नागालॅंड, मिझोराम व अरुणाचल प्रदेश ह्या राज्यांसाठी देखील जबाबदार आहे.\n\nइसवी सन १९८३मध्ये शहराचे गोहत्ती (Gauhati) हे परंपरागत नाव बदलून ते गुवाहाटी असे करण्यात आले. तरीसुद्धा गोहत्ती उच्च न्यायालय, गोहत्ती विद्यापीठ, गोहत्ती मेडिकल काॅलेज-हाॅस्पिटल, गोहत्ती काॅमर्स काॅलेज, गोहत्ती लोकसभा मतदारसंघ आदी नावांध्ये काहीही बदल झालेला नाही.\n", "id": "mar_Deva_50141"} {"text": "उत्तर लखीमपूर\n\nउत्तर लखीमपूर (आसामी: উত্তৰ লখিমপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील लखीमपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तर लखीमपूर शहर आसामच्या उत्तर भागात गुवाहाटीच्या ३९४ किमी ईशान्येस वसले आहे. २०११ साली उत्तर लखीमपूरची लोकसंख्या ५९ हजार होती.\n\nलिलाबारी विमानतळ येथून ७ किमी अंतरावर स्थित आहे. उत्तर लखीमपूरला अरुणाचल प्रदेशचे प्रवेशद्वार मानले जाते.\n", "id": "mar_Deva_50142"} {"text": "हाफलाँग\n\nहाफलाँग भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर उत्तर कचर हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n\nसमुद्रसपाटीपासून ९६६ मी उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४३,७५६ होती.\n", "id": "mar_Deva_50143"} {"text": "नलबारी\n\nनलबारी भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,३८९ इतकी होती.\n\nहे शहर नलबारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50144"} {"text": "तिनसुकिया\n\nतिनसुकिया भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९,४४८ होती. हे शहर तिनसुकिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. आसामच्या भाषेत तिनिसुकिया म्हणजे तीन कोपरे होय. त्या भागात असणाऱ्या त्रिकोणी तळ्यावरून त्या गावाला तिनिसुकिया नाव पडले असे तेथील जाणकार सांगतात. तिनिसुकियाचा बराचसा भाग हा बंगाली आहे. तिनिसुकिया हे पूर्व आसाम मधील एक महत्त्वाचे शहर समजले जाते. तेथे गावाबाहेर दूरवर पसरलेले चहाचे मळे पहायला मिळतात.\n", "id": "mar_Deva_50145"} {"text": "अलमोडा जिल्हा\n\nअलमोड़ा जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र अलमोडा येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,५०६ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50146"} {"text": "अलमोडा\n\nअलमोडा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. हे शहर अलमोडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे समुद्रसपाटीपासून १,६३८ मीटर उंच आहे. अल्मोडा जिल्ह्याची लोकसंख्या ३५,५१३ आहे. कुमाऊं प्रदेशातील अल्मोडा हे एक सुंदर शहर आहे ज्यात हिमालयातील सुंदर विहंगम दृश्य आहे. हे जगभरातील पर्यटकांना त्याच्या नैसर्गिक सौंदर्याच्या मोहक भव्यतेकडे आकर्षित करते. अल्मोडा आपल्या सांस्कृतिक विविधतेसाठी आणि हिल स्टेशनला वेढण्यासाठी प्रसिद्ध आहे.\n\nकश्यप टेकडीवर अल्मोडा ५ किलोमीटर लांब ओलांडून पसरलेला आहे. जुन्या ओक वृक्षांनी वेढलेले, शहरामध्ये दैवी नैसर्गिक आभा आहे जी कोणालाही आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे. अल्मोडा शहर बळकट हिमालय पर्वतरांगांनी वेढलेले आहे, आणि त्यांच्या शिखरावर माथा असून, बनारी देवी, कासार देवी आणि नंदा देवी यांना अर्पण केलेली पवित्र मंदिरे आहेत.\n", "id": "mar_Deva_50147"} {"text": "बागेश्वर जिल्हा\n\nबागेश्वर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बागेश्वर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50148"} {"text": "डेहराडून जिल्हा\n\nडेहराडून हा भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तराखंडच्या पश्चिम भागात स्थित असून डेहराडून हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_50149"} {"text": "हरिद्वार जिल्हा\n\nहरिद्वार जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र हरिद्वार येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50150"} {"text": "नैनिताल जिल्हा\n\nनैनिताल जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र नैनिताल येथे आहे.\n\nराज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९,५५,१२८ होती.\n", "id": "mar_Deva_50151"} {"text": "पौडी गढवाल जिल्हा\n\nपौड़ी गढ़वाल जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र पौडी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50152"} {"text": "पिथोरागढ जिल्हा\n\nपिथोरागढ जिल्हा हा उत्तराखंडच्या १३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. पिथोरागढ जिल्हा उत्तराखंडच्या पूर्व भागात हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असून त्याच्या पूर्वेस नेपाळ तर उत्तरेस चीनचा तिबेट प्रदेश आहेत. महाकाली नदीचा उगम पिथोरागढ जिल्ह्यातच होतो व ती भारत-नेपाळ सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते. कालापाणी प्रदेश व लिपुलेख हा हिमालयामधील घाट पिथोरागढ जिल्ह्यामध्येच आहेत. नेपाळ व चीन ह्या दोन्ही देशांच्या सीमा असल्यामुळे पिथोरागढ भारतासाठी एक महत्त्वाचा व संवेदनशील भूभाग आहे.\n\n२०११ साली पिथोरागढ जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४.८ लाख होती. कुमाऊँनी ही हिंदीची एक बोली ह्या भागात वापरली जाते. पिथोरागढ हे येथील एक प्रमुख शहर व जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_50153"} {"text": "उत्तरकाशी जिल्हा\n\nउत्तरकाशी जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र उत्तरकाशी येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,३०,०८६ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50154"} {"text": "रुद्रप्रयाग जिल्हा\n\nरुद्रप्रयाग जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र रुद्रप्रयाग येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,४२,२८५ इतकी होती तर क्षेत्रफळ १,९८४ किमी२ आहे.\n", "id": "mar_Deva_50155"} {"text": "तेहरी गढवाल जिल्हा\n\nतेहरी गढवाल जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र नवे तेहरी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50156"} {"text": "उधमसिंह नगर जिल्हा\n\nउधमसिंह नगर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र रुद्रपूर येथे आहे.\n\nतराई भागातील या जिल्ह्यात सात तालुके आहेत.\n", "id": "mar_Deva_50157"} {"text": "डेहराडून\n\nडेहराडून ही भारताच्या उत्तराखंड राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डेहराडून शहर उत्तराखंडच्या पश्चिम भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डून खोऱ्यामध्ये वसले आहे. गंगा नदी डेहराडूनच्या पूर्वेकडून तर यमुना नदी पश्चिमेकडून वाहते. डेहराडून भारताची राजधानी दिल्लीच्या २३६ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली डेहराडूनची लोकसंख्या सुमारे ५.७८ लाख होती. आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डेहराडूनमध्ये अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. नैनिताल, मसूरी इत्यादी पर्यटनस्थळे तसेच हरिद्वार, ऋषिकेश इत्यादी धार्मिक स्थाने येथून जवळच असल्यामुळे डेहराडून एक गजबजलेले शहर आहे.\n", "id": "mar_Deva_50158"} {"text": "हरिद्वार\n\nहरिद्वार हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.हरिद्वार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण(मुख्यालय) आहे. हरिद्वार शहर उत्तराखंडच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या काठावर वसले आहे व ते राजधानी देहरादूनच्या ५० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली हरिद्वारची लोकसंख्या सुमारे २.२८ लाख होती.\n\nहरिद्वार हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. गंगा नदीचा हरिद्वार येथे भारतीय उपखंडामध्ये प्रवेश होतो. कुंभमेळा भरणाऱ्या ४ स्थानांपैकी हरिद्वार एक असून येथे दर १२ वर्षांनी हा मेळा भरतो. (नाशिक, अलाहाबाद व उज्जैन ही कुंभमेळ्याची इतर तीन स्थाने). तसेच अयोध्या, मथुरा, वाराणसी, कांचीपुरम, उज्जैन व द्वारका समवेत हरिद्वार सप्त पुरी ह्या सात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिंदू पुराणानुसार हरिद्वारमध्ये गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात व मोक्षप्राप्ती होते.\n", "id": "mar_Deva_50159"} {"text": "नैनिताल\n\nनैनिताल भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. नैनिताल हे एक थंड हवेचे ठिकाण आहे व सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे शहर नैनिताल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे एक लोकप्रिय गिरिस्थान आहे. नैनिताल समुद्रसपाटीपासून २०८४ मीटर उंचीवर एका दरीत वसलेले आहे. नैनिताल हे नाव या गावातील प्रसिद्ध नैनी तलावावरून पडले आहे. नैनितालच्या सभोवती हिमालयीन पर्वतरांगेतील पर्वत आहेत. उत्तरेला नैना (२६१५ मीटर), पश्चिमेला देवपाठा (२४३८ मीटर), दक्षिणेला अयरपाठा (२२७८ मीटर) हे पर्वत आहेत. या पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते.\n", "id": "mar_Deva_50160"} {"text": "पिथोरागढ\n\nपिथोरागढ हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या पिथोरागढ ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पिथोरागढ उत्तराखंडच्या कुमाऊँ भागात हिमालय पर्वतरांगेत वसले असून ते ह्या भागामधील सर्वात मोठे नगर आहे. २०११ साली पिथोरागढची लोकसंख्या सुमारे ५६ हजार होती.\n\nराष्ट्रीय महामार्ग ९ पिथोरागढला दिल्लीसोबत जोडतो. पिथोरागढ विमानतळ हा येथील एक छोटा विमानतळ असून येथून मोजकीच विमाने सुटतात. हल्द्वानी येथील काठगोदाम रेल्वे स्थानक येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_50161"} {"text": "रुद्रप्रयाग\n\nरुद्रप्रयाग हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लहान शहर व रुद्रप्रयाग जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले रुद्रप्रयाग अलकनंदा व मंदाकिनी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या १८० किमी पूर्वेस स्थित आहे.\n\nराष्ट्रीय महामार्ग ५८ रुद्रप्रयागमधून जातो. रुद्र्प्रयागहून गौरीकुंड व केदारनाथकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग १०९ उपलब्ध आहे. २०१३ साली आलेल्या महापुरामध्ये रुद्रप्रयागचे प्रचंड नुकसान झाले.\n", "id": "mar_Deva_50162"} {"text": "नवे तेहरी\n\nनवे तेहरी भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. हे शहर तेहरी गढवाल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या नगरपालिका क्षेत्रात विधी विहार ते विश्वकर्मा पुरम (कोट कॉलनी) पर्यंत ११ वॉर्ड आहेत. सध्या (२०१९) श्रीमती सीमा कृषाली नगर पालिका तेहरीच्या अध्यक्षा आहेत. त्या तेहरी महानगरपालिकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. त्या अपक्ष उमेदवार होत्या आणि हे स्थान त्यांनी जिंकले तेसुद्धा काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करून. श्रीमती सीमा कृषाली पूर्वी भाजपाचे श्री उमेश गुसाईन तेहरीचे नगरपालिका अध्यक्ष होते. हे एकमेव अध्यक्ष आहेत ज्यांनी ६१ वर्षात सलग दोनदा या जागेवर विजय मिळविला. नवे तेहरी हे आता उत्तराखंडच्या तेहरी विधानसभा जागा आणि भारताच्या तेहरी लोकसभा मतदारसंघांतर्गत आहेत, ज्यांचे प्रतिनिधित्व अनुक्रमे धनसिंग नेगी (भारतीय जनता पार्टी) आणि माला राज्य लक्ष्मी शाह (भारतीय जनता पार्टी) करतात. येथून जवळ असलेल्या तेहरी धरणात जुने तेहरी शहर बुडायच्या आधी संपूर्ण शहराचे स्थलांतर येथे करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50163"} {"text": "उत्तरकाशी\n\nउत्तरकाशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.\n\nहे शहर उत्तरकाशी नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे आणि समुद्रसपाटीपासून १,१५८ मी उंचीवर आहे.\n", "id": "mar_Deva_50164"} {"text": "उत्तर प्रदेशमधील जिल्हे\n\nभारताचे उत्तर प्रदेश राज्य प्रशासकीय दृष्ट्या एकूण १८ महसूल विभागांमध्ये व ७५ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_50165"} {"text": "आग्रा जिल्हा\n\nहा लेख आग्रा जिल्ह्याविषयी आहे. आग्रा शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nआग्रा जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. आग्रा तेथील ताजमहाल या वास्तूसाठी जगप्रसिद्ध आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र आग्रा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50166"} {"text": "आग्रा\n\nआग्रा (हिंदी लेखनभेद: आगरा) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर आहे. आग्रा शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात यमुना नदीच्या काठावर लखनौपासून ३७८ किमी पश्चिमेस व नवी दिल्लीपासून २०६ किमी दक्षिणेस वसले आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या आग्राची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती.\n\nताजमहाल, आग्रा किल्ला व फत्तेपूर सिक्री ह्या तीन ऐतिहासिक व युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने असलेले आग्रा भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_50167"} {"text": "अलीगढ जिल्हा\n\nहा लेख अलिगढ जिल्ह्याविषयी आहे. अलिगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nअलिगढ जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र अलिगढ येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50168"} {"text": "औरैया जिल्हा\n\nहा लेख औरैया जिल्ह्याविषयी आहे. औरैया शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nऔरैया जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र औरैया येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50169"} {"text": "आझमगढ जिल्हा\n\nहा लेख आझमगढ जिल्ह्याविषयी आहे. आझमगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nआझमगढ जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र आझमगढ येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50170"} {"text": "बाराबंकी जिल्हा\n\nहा लेख बाराबंकी जिल्ह्याविषयी आहे. बाराबंकी शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबाराबंकी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बाराबंकी येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50171"} {"text": "बदायूं जिल्हा\n\nहा लेख बदायूं जिल्ह्याविषयी आहे. बदायूं शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबदायूं जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बदायूं येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50172"} {"text": "बागपत जिल्हा\n\nहा लेख बागपत जिल्ह्याविषयी आहे. बागपत शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबागपत जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बागपत येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50173"} {"text": "बहराईच जिल्हा\n\nबहराईच हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशाच्या देवीपाटन विभागातील हा जिल्हा भारत--नेपाळ सीमेवर वसला असून बहराईच हे ह्या जिल्हाचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक अवध प्रदेशात असलेल्या बहराईच जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली सुमारे ३४.८८ लाख इतकी होती. भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक असून येथील ३६ टक्के लोकसंख्या राखीव जातीजमातीमधील आहे.\n", "id": "mar_Deva_50174"} {"text": "शिवाजी पार्क\n\nछत्रपती शिवाजी महाराज उद्यान पूर्वीचे शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामधे आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेना आणि मनसे समर्थक शिवतीर्थ असे संबोधतात.\n", "id": "mar_Deva_50175"} {"text": "बिजनोर जिल्हा\n\nहा लेख बिजनोर जिल्ह्याविषयी आहे. बिजनोर शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबिजनोर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बिजनोर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50176"} {"text": "बलिया जिल्हा\n\nहा लेख बलिया जिल्ह्याविषयी आहे. बलिया शहराविषयीचा लेख येथे आहे.बलिया जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. बलिया जिल्हा हा उत्तर प्रदेशच्या पूर्वेला असलेल्या आझमगड विभागाचा एक भाग आहे. मुख्य आर्थिक क्रियाकलाप शेती आहे. शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आणि व्यापारी बाजारपेठ आहे. हे भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर सिंह यांचे जन्मस्थान आहे या जिल्ह्यात सहा तहसील आहेत: बलिया, बांसडीह, रसरा, बैरिया, सिकंदरपूर आणि बेलथारा. सरकारी साखर कारखाना आणि कापूस विणकाम उद्योग असलेले रसरा हे जिल्ह्यातील दुसरे मोठे व्यापारी क्षेत्र आहे. बलियाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी तेथे काही अतिरिक्त छोटे उद्योग आहेत. मणियार हे बिंदी उद्योगासाठी ओळखले जाते आणि ते प्रमुख पुरवठादार आहे.\n\nबलिया जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बलिया येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50177"} {"text": "बांदा जिल्हा\n\nहा लेख बांदा जिल्ह्याविषयी आहे. बांदा शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबांदा जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बांदा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50178"} {"text": "बलरामपूर जिल्हा\n\nबलरामपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बलरामपूर येथे आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,४८,६६५ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_50179"} {"text": "बरेली जिल्हा\n\nहा लेख बरेली जिल्ह्याविषयी आहे. बरेली शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबरेली जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बरेली येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50180"} {"text": "बस्ती जिल्हा\n\nहा लेख बस्ती जिल्ह्याविषयी आहे. बस्ती शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबस्ती जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बस्ती येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50181"} {"text": "बुलंदशहर जिल्हा\n\nहा लेख बुलंदशहर जिल्ह्याविषयी आहे. बुलंदशहर शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nबुलंदशहर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र बुलंदशहर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50182"} {"text": "चंदौली जिल्हा\n\nहा लेख चंदौली जिल्ह्याविषयी आहे. चंदौली शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nचंदौली जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र चंदौली येथे आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन हे मुघलसराई येथील प्रमुख रेल्वेस्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_50183"} {"text": "देवरिया जिल्हा\n\nहा लेख देवरिया जिल्ह्याविषयी आहे. देवरिया शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nदेवरिया जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र देवरिया येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50184"} {"text": "एटा जिल्हा\n\nहा लेख इटाह जिल्ह्याविषयी आहे. एटा शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nएटा जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र एटा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50185"} {"text": "इटावा जिल्हा\n\nहा लेख इटावा जिल्ह्याविषयी आहे. इटावा शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nइटावा जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र इटावा येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50186"} {"text": "फिरोझाबाद जिल्हा\n\nहा लेख फिरोझाबाद जिल्ह्याविषयी आहे. फिरोझाबाद शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nफिरोझाबाद जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र फिरोझाबाद येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50187"} {"text": "फरुखाबाद जिल्हा\n\nहा लेख फरुखाबाद जिल्ह्याविषयी आहे. फरुखाबाद शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nफरुखाबाद जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र फरुखाबाद येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50188"} {"text": "फतेहपूर जिल्हा\n\nहा लेख फतेहपूर जिल्ह्याविषयी आहे. फतेहपूर शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nफतेहपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र फतेहपूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50189"} {"text": "अयोध्या जिल्हा\n\nहा लेख अयोध्या जिल्ह्याविषयी आहे. फैझाबाद शहराविषयीचा लेख येथे आहे.\n\nअयोध्या जिल्हा' हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र अयोध्या येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50190"} {"text": "गोंडा जिल्हा\n\nगोंडा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गोंडा जिल्हा मागासलेला मानला जातो.\n", "id": "mar_Deva_50191"} {"text": "आंधळी माणसे आणि हत्ती\n\nआंधळे माणसे आणि हत्तीची बोधकथा ही आंधळ्यांच्या एका गटाची कथा आहे ज्यांना यापूर्वी कधीही हत्ती महित नसतो. त्यांना स्पर्श करून हत्ती कसा असतो ते शिकतात आणि ते कल्पना करतात. प्रत्येक आंधळ्या माणसाला हित्तीच्या शरीराचा वेगळा भाग, परंतु फक्त एक भाग, जाणवतो. त्यानंतर ते त्यांच्या मर्यादित अनुभवाच्या आधारे प्राण्याचे वर्णन करतात आणि हत्तीबद्दलची त्यांची वर्णने एकमेकांपेक्षा वेगळी असतात. बोधकथेचा नैतिक असा आहे की मानवांमध्ये त्यांच्या मर्यादित, व्यक्तिनिष्ठ अनुभवावर आधारित परिपूर्ण सत्याचा दावा करण्याची प्रवृत्ती आहे कारण ते इतर लोकांच्या मर्यादित, व्यक्तिनिष्ठ अनुभवांकडे दुर्लक्ष करतात जे तितकेच खरे असू शकतात.\n\nही बोधकथा प्राचीन भारतीय उपखंडात उद्भवली, जिथून ती मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. बौद्ध ग्रंथ तिथ सुत्त, उडाना ६.४, खुदाका निकाया, या कथेच्या सुरुवातीच्या आवृत्तींपैकी एक आहे. तिथ सुत्त सुमारे c. 500 BCE, बुद्धाच्या जीवनकाळात होती. बोधकथेच्या इतर आवृत्त्यांमध्ये अंधळ्यां एवजी अंधारी रात्र किंवा डोळ्यांवर पट्टी बांधलेली लोक आहे आणी हत्तीएवजी एखादा मोठा पुतळा आहे.\n", "id": "mar_Deva_50192"} {"text": "रशोमोन प्रभाव\n\nरशोमोन प्रभाव ही सिनेमातील किंवा लिखाणातील कथा सांगण्याची पद्धत आहे ज्यामध्ये एखाद्या घटनेत सामील असलेल्या व्यक्तींद्वारे परस्परविरोधी वर्णन केले जाते, ज्यामुळे त्याच घटनेकडे भिन्न दृष्टीकोन प्रदान केला जातो. हा शब्द, १९५० च्या जपानी चित्रपट रशोमोनमधून व्युत्पन्न झाला आहे, याचा वापर प्रत्यक्षदर्शींच्या अविश्वसनीयतेच्या घटनेचे वर्णन करण्यासाठी केला जातो.\n", "id": "mar_Deva_50193"} {"text": "तलवार (२०१५ चित्रपट)\n\nतलवार (आंतरराष्ट्रीय स्तरावर गिल्टी म्हणून रिलीज झाला), हा मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विशाल भारद्वाज लिखित २०१५ मधील भारतीय हिंदी -भाषेतील गुन्हेगारी - थ्रिलर नाट्यचित्रपट आहे. भारद्वाज आणि विनीत जैन निर्मित, हा चित्रपट २००८ च्या नोएडा दुहेरी हत्याकांडावर आधारित आहे ज्यामध्ये एक किशोरवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा नोकर आहे गुंतले आहे. इरफान खान, कोंकणा सेन शर्मा आणि नीरज काबी अभिनीत, हा चित्रपट तीन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून एका प्रकरणाच्या तपासाचे अनुसरण करतो ज्यात मुलीचे पालक खुनाच्या आरोपात दोषी किंवा निर्दोष आहेत.\n\nभारद्वाज यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना ही कल्पना आली. नंतर ते मेघनाला भेटले आणि तिच्यासोबत चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणावर दोन वर्षे संशोधन केले आणि त्यांना अनेक विरोधाभास सापडले. भारद्वाजची पटकथा ही रशोमोन प्रभावाचे उदाहरण होते. पंकज कुमार हे चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक होते आणि ए. श्रीकर प्रसाद हे त्याचे संपादक होते.\n\nतलवारचा प्रीमियर २०१५ टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष-सादरीकरण विभागात झाला आणि २०१५ BFI लंडन चित्रपट महोत्सव आणि बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. २ ऑक्टोबर २०१५ रोजी भारतात प्रदर्शित करण्यात आले होते व बहुतेक सकारात्मक पुनरावलोकने, त्याच्या लेखन आणि कामगिरीसाठी विशेष कौतुका झाले. या चित्रपटाने कमाई करून बॉक्स ऑफिसवर मध्यम यश मिळवले.\n", "id": "mar_Deva_50194"} {"text": "रायन गॉसलिंग\n\nरायन थॉमस गोसलिंग (जन्म १२ नोव्हेंबर १९८०) एक कॅनेडियन अभिनेता आहे. स्वतंत्र चित्रपट आणि प्रमुख स्टुडिओ वैशिष्ट्यांमध्ये प्रख्यात, त्याच्या चित्रपटांनी जगभरात $२ अब्ज पेक्षा जास्त कमाई केली आहे. गोसलिंगला गोल्डन ग्लोब पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले आहेत आणि तीन अकादमी पुरस्कार आणि दोन ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहेत.\n\nडिस्ने चॅनलच्या द मिकी माऊस क्लब (१९९३-९५) वर वयाच्या १३ व्या वर्षी गोसलिंगने प्रसिद्धी मिळवली आणि आर यू अफ्रेड ऑफ द डार्क (१९९५) आणि गूजबम्प्स (१९९६ ) यासह इतर कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रमांमध्ये दिसला. द बिलिव्हर (२००१) मधील ज्यू निओ-नाझीची त्याची यशस्वी चित्रपट भूमिका होती आणि २००४ च्या रोमँटिक नाट्यपट द नोटबुकमध्ये त्याने प्रसंशा मिळवली. हाफ नेल्सन (२००६) या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटामध्ये काम केले, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.\n\nरोमँटिक संगीतमय ला ला लॅन्ड (२०१६) मध्ये अभिनय केला, ज्यासाठी त्याला गोल्डन ग्लोब आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले. २०२३ मध्ये, त्याने फँटसी कॉमेडी बार्बीमध्ये केनची भूमिका केली, जी त्याची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आली आणि त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.\n", "id": "mar_Deva_50195"} {"text": "डर्मॉट मुलरोनी\n\nडर्मॉट पॅट्रिक मुलरोनी (जन्म ३१ ऑक्टोबर १९६३) एक अमेरिकन अभिनेता आहे. रोमँटिक कॉमेडी, वेस्टर्न आणि नाट्य चित्रपटांमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.\n\n२००३ मध्ये, मुलरोनीने फ्रेंड्स या टीव्ही मालिकेत गॅविन मिशेलची भूमिका केली. तो नवव्या सीझनच्या तीन भागांमध्ये दिसला.\n\nमुलरोनीने १९९० मध्ये अभिनेत्री कॅथरीन केनरशी लग्न केले. त्यांना क्लाईड कीनर मुलरोनी (जन्म २१ जून १९९९) नावाचा मुलगा आहे जो एक गायक आहे. मे २००५ मध्ये हे जोडपे विभक्त झाले आणि मुलरोनीने ११ जून २००७ रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. १९ डिसेंबर २००७ रोजी त्यांचा घटस्फोट अंतिम ठरला. नंतर २००८ मध्ये त्याने इटालियन प्रिमा अपोलिनारेशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत आणि कुटुंब लॉस एंजेलिसमध्ये राहते.\n", "id": "mar_Deva_50196"} {"text": "राझी (चित्रपट)\n\nराझी हा मेघना गुलजार दिग्दर्शित आणि जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली विनीत जैन, करण जोहर, हिरू यश जोहर आणि अपूर्व मेहता निर्मित २०१८ चा भारतीय हिंदी -भाषेतील स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असून विकी कौशल, रजित कपूर, शिशिर शर्मा आणि जयदीप अहलावत सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या २००८ च्या कॉलिंग सेहमत या कादंबरीचे रूपांतर आहे, जो भारतीय संशोधन आणि विश्लेषण विंग (रॉ) एजंटची खरी माहिती आहे, जिने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धापूर्वी तिच्या वडिलांच्या विनंतीनुसार, भारताला माहिती देण्यासाठी पाकिस्तानमधील लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबात लग्न केले होते. राझीचे मुख्य छायाचित्रण जुलै २०१७ मध्ये मुंबईत सुरू झाले आणि २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पूर्ण झाले. पटियाला, नाभा, मालेरकोटला आणि दूधपथरी यासह अनेक ठिकाणी त्याचे चित्रीकरण झाले आहे.\n\nराझी हा ११ मे २०१८ रोजी रिलीज झाला व च्या बजेटमध्ये बनवलेले, राझीने जगभरात मिळवले. हा महिला नायक असलेल्या सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला. मेघनाच्या दिग्दर्शनासह आणि भट्टच्या अभिनयाला प्रशंसा मिळाली.\n\n६४ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये, राझीला १५ नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (गुलजार) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (भट्ट) यासह आघाडीचे ५ पुरस्कार जिंकले.\n", "id": "mar_Deva_50197"} {"text": "छपाक (चित्रपट)\n\nछपाक हा २०२० चा भारतीय हिंदी -भाषेतील चरित्रात्मक नाट्यचित्रपट आहे जो ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित, या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि मधुरजीत सरघी यांच्यासोबत अग्रवालद्वारे प्रेरित प्रमुख भूमिकेत दीपिका पदुकोण आहे. ह्यात पदुकोणने निर्मितीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला फॉक्स स्टार स्टुडिओ, का प्रॉडक्शन, एव्हर्नस प्रॉडक्शन आणि मृगा फिल्म्स यांचा संयुक्त पाठिंबा होता.\n\nशूटिंग मार्च ते जून २०१९ या कालावधीत नवी दिल्ली आणि मुंबईजवळच्या ठिकाणी झाले. १० जानेवारी २०२० रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये करमुक्त घोषित करण्यात आला. चित्रपटाने पेक्षा जास्त कमाई केली जागतिक स्तरावर आणि व्यावसायिक अपयश ठरला.\n", "id": "mar_Deva_50198"} {"text": "रॉन किकिनिस\n\nरॉन किकिनिस हे एक अमेरिकन चिकित्सक आणि शास्त्रज्ञ आहेत जे इमेजिंग इन्फॉर्मेटिक्स, इमेज गाइडेड सर्जरी आणि मेडिकल इमेज कंप्युटिंग या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये ते रेडिओलॉजीचे प्राध्यापक आहेत. किकिनिस या बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागातील सर्जिकल प्लॅनिंग प्रयोगशाळेच्या संस्थापक संचालक आहेत. ते रेडिओलॉजी विभागात बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्स रिसर्चचे उपाध्यक्ष आहेत.\n", "id": "mar_Deva_50199"} {"text": "फिलहाल...\n\nफिलहाल... हा मेघना गुलजार दिग्दर्शित २००२ चा भारतीय प्रणय चित्रपट आहे. यात सुष्मिता सेन, तब्बू, संजय सुरी आणि पलाश सेन यांच्या भूमिका आहेत. गीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी यांची मुलगी मेघना गुलजार हिने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, विशेषतः सुष्मिता सेनचा अभिनय, ज्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.\n", "id": "mar_Deva_50200"} {"text": "एक होता विदूषक\n\nएक होता विदुषक हा जब्बार पटेल दिग्दर्शित आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ निर्मित १९९२ चा मराठी चलचित्रपट आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, मधु कांबीकर, निळू फुले, वर्षा उसगावकर, मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर सहाय्यक भूमिकेत आहेत.\n\nया चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (१९९३) मध्ये चित्रपट म्हणून निवडले गेले. याने ४० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९९२) मध्ये दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील जिंकले; मराठीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन. कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणाऱ्या कोल्हापूरकर पहिल्या कोरिओग्राफर आणि पहिल्या महिला ठरल्या. या चित्रपटाने १९९३ मध्ये इंडियन पॅनोरमा, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये देखील भाग घेतला होता.\n", "id": "mar_Deva_50201"} {"text": "राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ\n\nमुंबई स्थित भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (National Film Development Corporation - NFDC) ही उच्च दर्जाच्या भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी १९७५ मध्ये स्थापित केलेली केंद्रीय संस्था आहे. हे चित्रपट वित्तपुरवठा, निर्मिती आणि वितरण आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. भारतीय चित्रपट उद्योगाच्या एकात्मिक आणि कार्यक्षम विकासाची योजना आखणे, प्रोत्साहन देणे आणि त्याचे आयोजन करणे आणि चित्रपटसृष्टीत उत्कृष्टता वाढवणे हे NFDC चे प्राथमिक उद्दिष्ट आहे.\n\n२०१३ मध्ये, NFDC ने समांतर सिनेमाची जाहिरात आणि वितरण करण्यासाठी, \"सिनेमा ऑफ इंडिया\" हे लेबल सुरू केले. या मालिकेतील उल्लेखनीय चित्रपटांमध्ये मिर्च मसाला (१९८७), एक दिन अचानक (१९८९), ट्रेन टू पाकिस्तान (१९९८), मम्मो (१९९४), उसकी रोटी (१९६९), कमला की मौत (१९८९) आणि २७ डाउन (१९७४) यांचा समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_50202"} {"text": "इर्शाद कामिल\n\nडॉ. इर्शाद कामिल (जन्म ५ सप्टेंबर १९७१) हे भारतीय कवी आणि गीतकार आहेत. जब वी मेट, चमेली, लव्ह आज कल, रॉकस्टार, लैला मजनू, आशिकी २, रांझना, हायवे, तमाशा, जब हॅरी मेट सेजल, कबीर सिंग, डंकी आणि लव आज कल या बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांची गाणी आहेत .\n\nइर्शाद यांना त्यांच्या गीतलेखनासाठी अनेक पुरस्कार व नामांकन मिळाले आहे.\n", "id": "mar_Deva_50203"} {"text": "नाच गं घुमा (चित्रपट)\n\nनाच गं घुमा हा २०२४ मधील मराठी विनोदी-नाट्यचित्रपट आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुकन्या कुलकर्णी, नम्रता संभेराव आणि सारंग साठे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून स्वप्नील जोशी निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. चित्रपटाची निर्मीती मधुगंधा कुलकर्णी, मोकाशी, जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी केली आहे. कथा, पटकथा व संवाद हे मोकाशी व कुलकर्णी यांनी लिहिले आहे.\n", "id": "mar_Deva_50204"} {"text": "नम्रता संभेराव\n\nनम्रता संभेराव (पुर्वाश्रमीच्या आवटे; जन्म २९ ऑगस्ट १९८९) ही एक भारतीय मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हस्यजत्रा मधील विविध भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50205"} {"text": "अमिताभ भट्टाचार्य\n\nअमिताभ भट्टाचार्य (जन्म १६ नोव्हेंबर १९७६) हा एक भारतीय गीतकार आणि पार्श्वगायक आहे जो बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करतो. देव.डी या चित्रपटातील \"इमोशनल अत्याचार\" ह्या गाण्याने तो प्रसिद्ध झाला. तेव्हापासून ते विविध प्रकारच्या बॉलीवूड चित्रपटांसाठी गीतलेखन करत आहेत.\n\nआय एम'' चित्रपटातील \"अगर जिंदगी\" या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २०१२ मध्ये \"अभी मुझे में कहें\" गाण्यासाठी त्यांनी पहिला फिल्मफेर पुरस्कार जिंकला.\n", "id": "mar_Deva_50206"} {"text": "वरुण ग्रोवर (लेखक)\n\nवरुण ग्रोवर (जन्म २६ जानेवारी १९८०) हा एक भारतीय लेखक, विनोदकार, कवी, अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. २०१५ मधील ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्यांना \"मोह मोह के धागे\" या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला. तो ऐसी तैसी डेमोक्रेसी या राजकीय व्यंगचित्राचा सह-निर्माता देखील आहे.\n", "id": "mar_Deva_50207"} {"text": "दम लगा के हईशा\n\nदम लगा के हैशा (आंतरराष्ट्रीय स्तरा माय बिग फॅट ब्राइड म्हणून प्रदर्शित झाला) हा २०१५ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी-नाट्यचित्रपट आहे जो शरत कटारिया लिखित आणि दिग्दर्शित आहे, ज्यात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर, संजय मिश्रा आणि सीमा पाहवा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा पार्श्वसंगीत इटालियन संगीतकार अँड्रिया गुएरा यांनी तयार केला आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिस इंडियाने सांगितले की चित्रपटाने पाच आठवड्यात मिलवले. चित्रपटाची अंतिम जागतिक कमाई होती.\n\nदम लगा के हैशाला ६१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पाच नामांकन मिळाले व दोन जिंकले, पेडणेकरसाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी. \"मोह मोह के धागे\" या गाण्याला वरुण ग्रोव्हरच्या गीतासाठी आणि पापोन आणि मोनाली ठाकूर यांच्या गायनासाठी तीन नामांकन मिळाले आहेत. या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट २०१० च्या मराठी चित्रपट अगडबम वरून प्रेरित आहे जो २००६ च्या तेलगू चित्रपट किथाकिथालू वरून प्रेरित आहे.\n\nचित्रपटाची कथा हरिद्वार आणि ऋषिकेशवर बेतलेली आहे व ह्याच शहरांमध्ये चित्रित केला गेला आहे.\n\nभूमी पेडणेकरची फिमेल लीडसाठी निवड झाली, हा तिचा पहिला चित्रपट आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्रीचे वजन जास्त असणे आवश्यक होते परिणामी, तिने ३० किलोने वजन वाढवले.\n", "id": "mar_Deva_50208"} {"text": "नौटंकी साला!\n\nनौटंकी साला! हा रोहन सिप्पी दिग्दर्शित २०१३ मधील भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी-नाट्यचित्रपट आहे, ज्यात आयुष्मान खुराणा आणि कुणाल रॉय कपूर यांच्यासह पूजा साळवी, इव्हलिन शर्मा आणि गेलिन मेंडोन्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा २००३ मध्ये आलेल्या फ्रेंच कॉमेडी चित्रपट Après Vous वर आधारित आहे.\n", "id": "mar_Deva_50209"} {"text": "बेवकूफियां\n\nबेवकूफियां हा २०१४ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो नुपूर अस्थाना दिग्दर्शित आहे, हबीब फैसल लिखित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा निर्मित आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा, सोनम कपूर आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका आहेत. हा व्यावसायिकरित्या अपयशी ठरला.\n", "id": "mar_Deva_50210"} {"text": "हवाईजादा\n\nहवाईजादा हा २०१५ साली रिलायन्स एंटरटेनमेंटसह विभू पुरी यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि निर्मित केलेला भारतीय हिंदी नाट्यचित्रपट आहे. शिवकर बापूजी तळपदे यांच्या चरित्रावरून प्रेरित या चित्रपटात आयुष्मान खुराणा, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी शारदा यांच्या भूमिका आहेत. मुंबईचे रहिवासी असलेले तळपदे यांनी १८९५ मध्ये मानवरहित, विमान बांधले आणि उडवले असा दावा केला जातो. यशस्वी उड्डाणाचे समकालीन कागदपत्रे अस्तित्वात नाही आणि कोणतेही विश्वसनीय ऐतिहासिक रेकॉर्ड त्याच्या अस्तित्वाचे दस्तऐवज देत नाहीत. या चित्रपटात तळपदे यशस्वीपणे मानवयुक्त उड्डाण करताना दाखवण्यात आले आहे. हा ३० जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध झाले. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त घोषित करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_50211"} {"text": "मेरी प्यारी बिंदू\n\nमेरी प्यारी बिंदू हा २०१७ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे, जो सुप्रोतीम सेनगुप्ता लिखित आणि अक्षय रॉय दिग्दर्शित आहे. यात परिणीती चोप्रा आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत.\n\nचित्रपटाचे मुख्य छायाचित्रण मे २०१६ मध्ये कोलकाता येथे सुरू झाले आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये संपले. हा चित्रपट १२ मे २०१७ रोजी प्रदर्शित झाला.\n\nया चित्रपटाचे एकूण कलेक्शन होते.\n", "id": "mar_Deva_50212"} {"text": "सचिन-जिगर\n\nसचिन संघवी आणि जिगर सरैया हे भारतीय संगीतकार, गायक, संगीत निर्माता, संगीत दिग्दर्शक आहे जे दोघे सचिन-जिगर म्हणून ओळखले जातात. ते हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांसाठी संगीत देतात.\n", "id": "mar_Deva_50213"} {"text": "बरेली की बर्फी\n\nबरेली की बर्फी हा २०१७ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी-नाट्यचित्रपट आहे जो अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित आहे व निकोलस बॅरेऊ यांच्या कादंबरीवर आधारित आहे, द इंग्रिडियंट्स ऑफ लव्ह . या चित्रपटात कृती सेनॉन, आयुष्मान खुराणा आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत, पंकज त्रिपाठी आणि सीमा पहवा सहाय्यक भूमिकेत आहेत. १८ ऑगस्ट २०१७ रोजी भारतात थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता, स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्याच्या शेवटी. पेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसवर ह्याला व्यावसायिक यश मिळाले.\n\n६३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, बरेली की बर्फीला ८ नामांकन मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (पहवा), विजेते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (अय्यर तिवारी) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (राव) यांचा समावेश होता.\n", "id": "mar_Deva_50214"} {"text": "शुभ मंगल सावधान (चित्रपट)\n\nशुभ मंगल सावधान हा आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित आणि कृषिका लुल्ला आणि आनंद एल. राय निर्मित २०१७ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर अभिनीत, हा दिग्दर्शकाच्या तमिळ चित्रपट कल्याणा समयाल साधम (२०१३) चा रिमेक आहे. १ सप्टेंबर २०१७ रोजी रिलीज झाला.\n\n६३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, शुभ मंगल सावधानला सर्वोत्कृष्ट अभिनेता (खुराणा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पेडणेकर) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (पहवा) यांच्यासह ५ नामांकन मिळाले.\n", "id": "mar_Deva_50215"} {"text": "इव्हान रुसिलको\n\nडॉ. इव्हान रुसिलको (जन्म ३ मार्च १९८४ मेडविले, पेनसिल्व्हेनिया) आंतरराष्ट्रीय फिटनेस मॉडेलिंग, कॉलेजिएट ऍथलेटिक्स, बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप आणि दोन वेळा मिस्टर यूएसएचे प्रतिष्ठित शीर्षक असलेल्या विविध पार्श्वभूमीसह एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहे.\n", "id": "mar_Deva_50216"} {"text": "थाईलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४\n\nपुनर्निर्देशन थायलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४\n", "id": "mar_Deva_50217"} {"text": "डॉक्टर जी\n\nडॉक्टर जी हा २०२२ चा अनुभूती कश्यप दिग्दर्शित आणि जंगली पिक्चर्स निर्मित भारतीय हिंदी-भाषेतील वैद्यकीय कॉमेडी-नाट्य चित्रपट आहे. यात आयुष्मान खुराणा, राकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एका वैद्यकीय विद्यार्थ्याच्या संघर्ष दाखवतो ज्याला ऑर्थोपेडिक्समध्ये स्वारस्य आहे परंतु त्याऐवजी तो स्त्रीरोगतज्ञ बनतो.\n\nडॉक्टर जी हा १४ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आणि समीक्षकांकडून सकारात्मक पुनरावलोकने मिळाली.\n", "id": "mar_Deva_50218"} {"text": "अनेक (२०२२ चित्रपट)\n\nअनेक हा २०२२ चा भारतीय हिंदी-भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो अनुभव सिन्हा लिखित आणि दिग्दर्शित आहे, ज्यांनी टी-सीरीजसह त्याची सह-निर्मिती देखील केली आहे. हा चित्रपट एका सरकारी पोलीस गुप्तहेर अधिकाऱ्याभोवती फिरतो (आयुष्मान खुराणा), ज्याला भारताच्या ईशान्य प्रदेशात सरकार आणि फुटीरतावादी गटांमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी पाठवले जाते, ज्यांना भारतापासून वेगळे व्हायचे आहे. खुराणा सोबत, आंद्रिया केविचुसा, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा आणि जेडी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. अनेक हा २७ मे २०२२ रोजी जगभरातील सिनेमांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि सामान्यत: समीक्षकांकडून त्याच्या अभिनयाची आणि विषयाची प्रशंसा करून सकारात्मक प्रतिसाद मिळाला परंतु त्याची पटकथा, दिग्दर्शनामुळे त्याची टीका झाली.\n", "id": "mar_Deva_50219"} {"text": "बाला (२०१९ चित्रपट)\n\nबाला हा अमर कौशिक दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित २०१९ चा हिंदी भाषेतील व्यंग्यात्मक ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. यात आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांच्या भूमिका आहेत. बंगाली चित्रपट दिग्दर्शक पावेल भट्टाचार्जी यांच्या मूळ कथेवर हा आधारित आहे.\n\nबाला चा नायक बालमुकुंद शुक्ला, कानपूरमध्ये राहणारा एक तरुण, जो पुरुषांच्या टक्कल पडण्याने त्रस्त आहे, आणि ही कथा त्याच्या आत्मविश्वासाच्या कमतरतेबद्दल आणि अकाली टक्कल पडून येणाऱ्या सामाजिक दबावाबद्दल आहे. हे टक्कल पडणे आणि रंगविकाराच्या सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करते. चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण मे ते जुलै २०१९ या कालावधीत कानपूर, मुंबई आणि लखनौ येथे झाले. साउंडट्रॅक अल्बम सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केला होता\n\nबाला हा ७ नोव्हेंबर २०१९ रोजी पूर्वावलोकन शोमध्ये आणि ८ नोव्हेंबर २०१९ रोजी जगभरात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 172 कोटींच्या जागतिक कमाईसह हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला. बाला २७ सप्टेंबर २०२० रोजी बर्लिन येथे इंडो-जर्मन फिल्म वीक २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.\n\n६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये, बाला यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (खुराणा) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (पहवा) यांच्यासह ३ नामांकने मिळाली.\n", "id": "mar_Deva_50220"} {"text": "सनी सिंग (अभिनेता)\n\nसनी सिंग (जन्म ६ ऑक्टोबर १९८५) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. टेलिव्हिजनमध्ये काम केल्यानंतर, त्याने दिल तो बच्चा है जी (२०११) मध्ये एका छोट्या भूमिकेद्वारे चित्रपट पदार्पण केले आणि आकाश वाणी (२०१३) मध्ये सहाय्यक भूमिका केली. त्याचा पहिला व्यावसायिक यश हा चित्रपट प्यार का पंचनामा २ (२०१५) होता आणि त्याची सर्वाधिक कमाई करणारा २०१८ मध्ये रोमँटिक कॉमेडी सोनू के टीटू की स्वीटी रिलीज झाला.\n\nसिंग यांनी २००७ मध्ये स्टार प्लसच्या लोकप्रिय मालिका कसौटी जिंदगी की द्वारे टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केले, जिथे त्यांनी क्रातिका सेंगरने साकारलेल्या पात्राची प्रियकराची भूमिका साकारली. नंतर, त्याने २००९ च्या शकुंतला मालिकेत करणची भूमिका केली.\n", "id": "mar_Deva_50221"} {"text": "आर्टिकल १५ (चित्रपट)\n\nआर्टिकल १५ हा २०१९ चा भारतीय हिंदी -भाषेतील गुन्हेगारी नाट्यचित्रपट आहे जो दिग्दर्शित आणि निर्मीत केला आहे अनुभव सिन्हाने त्यांनी गौरव सोलंकी सह पटकथा देखील लिहिली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा हा पोलिस गुप्तहेर म्हणून काम करतो जो एका छोट्या गावातून तीन मुली बेपत्ता झाल्याचा तपास करतो आणि वाटेत जात-आधारित अत्याचाराचा इतिहास उघड करतो. सहाय्यक कलाकारांमध्ये नास्सर, मनोज पहवा, कुमुद मिश्रा, ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद झीशान अय्युब, सुशील पांडे, वीण हर्ष आणि सुंबुल तौकीर यांचा समावेश आहे.\n\nचित्रपटाचे नाव भारतीय राज्यघटनेच्या कलम १५ वरून ठेवण्यात आले आहे, जे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंधित करते. एका विशिष्ट घटनेवर आधारित नसला तरी, हा चित्रपट २०१४ च्या बदायूं सामूहिक बलात्काराच्या आरोपांसह आणि २०१६ मधील उना घटनेसह जाती-आधारित भेदभावाच्या गुन्ह्यांसह अनेक वास्तविक जीवनातील प्रकरणांवर आधारित आहे. मुख्य छायाचित्रणाची सुरुवात १ मार्च २०१९ रोजी लखनौमध्ये झाली.\n", "id": "mar_Deva_50222"} {"text": "सौरभ राज जैन\n\nसौरभ राज जैन (जन्म १ डिसेंबर १९८५) हा हिंदी टेलिव्हिजनमधील भारतीय अभिनेता आहे. महाभारत (२०१३-१४) मधील कृष्णाच्या भूमिकेने त्यांनी घराघरात नाव कमावले व देशभरात प्रशंसा मिळवली. देवों के देव मधील विष्णूची त्यांची भूमिका देखील लोकांना आवडली.\n\nत्याने इतर उल्लेखनीय टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये कसम से, उत्तरन, चंद्रगुप्त मौर्य आणि पटियाला बेब्स मध्ये काम केले आहे. जैन यांनी नच बलिए ९ (२०१९) आणि खतरों के खिलाडी ११ (२०२१) या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.\n", "id": "mar_Deva_50223"} {"text": "मोहित रैना\n\nमोहित रैना (जन्म १४ ऑगस्ट १९८२) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये दिसतो. त्याने त्याच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात विज्ञान कथा शो आंतरिक्ष (२००४) मधून केली आणि नंतर डॉन मुथू स्वामी (२००८) मध्ये भूमिका केली. देवों के देव - महादेव आणि महाभारत या टेलिव्हिजन मालिकेतील हिंदू देव शिवाच्या मुख्य भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्यापूर्वी त्याने चेहरा (२००९) आणि गंगा की धीज (२०१०) सह टेलिव्हिजन सोप ऑपेरामध्ये काम केले होते.\n", "id": "mar_Deva_50224"} {"text": "हर्षद अरोरा\n\nहर्षद अरोरा (जन्म ३ सप्टेंबर १९८७) एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी टेलिव्हिजनमध्ये दिसतो. त्याने २०१४ मध्ये कलर्स टीव्हीच्या लोकप्रिय बेइन्तेहा यात नायक झैन अब्दुल्लाच्या भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आयटीए पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये, अरोरा, स्टार प्लसच्या दहलीझमध्ये आयएएस अधिकारी आदर्श सिन्हा म्हणून दिसला होता.\n", "id": "mar_Deva_50225"} {"text": "राहुल देव\n\nराहुल देव (जन्म २७ सप्टेंबर १९६८) हा एक भारतीय अभिनेता आणि माजी मॉडेल आहे जो प्रामुख्याने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने काही मराठी, बंगाली, भोजपुरी, गुजराती, पंजाबी आणि उडिया चित्रपटाता देखील काम केले आहे.\n\nराहुल देव आणि त्याचा भाऊ मुकुल देव हे दोघेही हरिदेव यांचे पुत्र असून ते सहायक पोलिस आयुक्त होते.\n\nत्याने २००० च्या चॅम्पियन चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले जेथे त्याने खलनायकी भूमिका केली होती ज्यासाठी त्याला २००१ च्या फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.\n\nडिसेंबर २०१३ मध्ये पौराणिक टीव्ही मालिका देवों के देव...महादेव मध्ये अरुणासुर राक्षसाची भूमिका साकारून, टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्याने बिग बॉस (हिंदी सीझन १०) मध्ये भाग घेतला आणि ६३ व्या दिवशी बाहेर पडला.\n", "id": "mar_Deva_50226"} {"text": "चेतन हंसराज\n\nचेतन हंसराज (जन्म १५ जून १९७२) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे.\n\nहंसराजने १९८० मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला जाहिरातींमधून सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट कूक डू कू (१९८४) मध्ये फ्रान्समधील बालचित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. बीआर चोप्राच्या महाभारत मधील तरुण बलरामच्या भूमिकेतून त्यांनी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.\n\nनंतर त्यांनी कहाणी घर घर की , धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, कुसुम यात भूमिकेत साकारल्या. फिअर फॅक्टर इंडिया आणि इस जंगल से मुझे बचाओ यांसारख्या रिॲलिटी शोमध्येही तो दिसला.\n", "id": "mar_Deva_50227"} {"text": "मुकुल देव\n\nमुकुल देव (जन्म १७ सप्टेंबर १९७०) एक भारतीय दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेता आहे. हिंदी चित्रपट, पंजाबी चित्रपट, टीव्ही मालिका आणि म्युझिक अल्बममधील कामासाठी तो ओळखला जातो. त्याने काही बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. यमला पगला दिवाना मधील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ७वा अमरीश पुरी पुरस्कार मिळाला.\n\nते इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीचे प्रशिक्षित पायलट देखील आहेत.\n\nमुकुल देव यांनी १९९६ मध्ये विजय पांडेची भूमिका साकारत असलेल्या मुमकीन मालिकेद्वारे टीव्हीवर आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्याने दूरदर्शनच्या एक से बाढ कर एक या कॉमेडी बॉलीवूड काउंटडाउन शोमध्ये देखील काम केले.\n\nत्याच वर्षी त्यांनी दस्तकमध्ये एसीपी रोहित मल्होत्रा या भूमिकेत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ज्याने मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचीही ओळख करून दिली.\n\nते फिअर फॅक्टर इंडिया सीझन १ चे होस्ट देखील होते.\n", "id": "mar_Deva_50228"} {"text": "कॉर्कोवाडो\n\nकोर्कोवाडो () हा ब्राझीलच्या मध्य रिओ डी जनेरियोमधील एक पर्वत आहे. उंची असलेला हा पर्वत टिजुका फॉरेस्ट या राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे.\n\nकॉर्कोवाडो टेकडी शहराच्या मध्यभागी अगदी पश्चिमेला आहे परंतु ती पूर्णपणे शहराच्या मर्यादेत आहे आणि खूप दूरवरून दृश्यमान आहे. क्राइस्ट द रिडीमर या शिखरावर असलेल्या येशूच्या पुतळ्यासाठी हे ठिकाण जगभरात ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_50229"} {"text": "शुगरलोफ माउंटन\n\nशुगरलोफ माउंटन ( ) हे ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथील ग्वानाबारा उपसागराच्या मुखाशी अटलांटिक महासागरात जाणारे द्वीपकल्पातील शिखर आहे. उंचीचे हे शिखर बंदराच्या वर साखरेच्या वडी आकारासारखे असल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. केबलवे मधून शहर आणि त्यापलीकडील विहंगम दृश्यांसाठी जगभरात याला ओळखले जाते.\n\nरिओ डी जनेरियोच्या आजूबाजूला पाण्याच्या काठावरून सरळ येणाऱ्या अनेक मोनोलिथिक ग्रॅनाइट आणि क्वार्ट्ज पर्वतांपैकी हा एक पर्वत आहे. भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या, तो नॉन- इन्सेलबर्ग बॉर्नहार्ड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंच-बाजूच्या खडकांच्या बाहेरील पिकांच्या कुटुंबाचा भाग मानला जातो.\n\n२००६ मध्ये तयार केलेल्या शुगरलोफ माउंटन आणि उर्का हिल नैसर्गिक स्मारकाद्वारे हा पर्वत संरक्षित आहे. हा पर्वत २०१२ मध्ये युनेस्कोने घोषित केलेल्या जागतिक वारसा स्थळाचा भाग बनला.\n", "id": "mar_Deva_50230"} {"text": "रोहित बक्षी (अभिनेता)\n\n२०१३ मध्ये त्याने डेहराडून डायरी या थ्रिलर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने सिया के राममध्ये भगवान शिवची भूमिका साकारली होती.\n", "id": "mar_Deva_50231"} {"text": "आकाशदीप सैगल\n\nआकाशदीप सैगल हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करतो. तो स्टार प्लसच्या सोप ऑपेरा क्यूंकी सास भी कभी बहू थी मधील अंश विराणी आणि एकलव्य विराणी यांच्या भूमिकेसाठी तसेच बिग बॉस ५ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रसिद्ध आहे ज्यामध्ये तो अंतिम फेरीत सहभागी झाला होता.\n\nप्यार में कभी कभी (१९९९) या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. स्टार प्लसवरील लोकप्रिय क्यूंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील झलक दिखला जा १ या नृत्य स्पर्धेच्या पहिल्या सत्रात त्याने भाग घेतला होता.\n", "id": "mar_Deva_50232"} {"text": "मानव विज\n\nमानव विज हा हिंदी आणि पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणारा भारतीय अभिनेता आहे. त्याने शहीद-ए-आझम (२००२) मध्ये सुखदेव म्हणून पदार्पण केले आणि क्यूंकी सास भी कभी बहू थी या दूरचित्रवाणी मालिकेतही काम केले. उडता पंजाब, रंगून, फिल्लौरी, नाम शबाना आणि अंधाधुन या चित्रपटात तो दिसला. २०२२ मध्ये, त्याने सम्राट पृथ्वीराज आणि लाल सिंग चड्ढा या चित्रपटात भूमिका केल्या.\n", "id": "mar_Deva_50233"} {"text": "बरुण सोबती\n\nबरुण सोबती एक भारतीय अभिनेता आहे. इस्स प्यार को क्या नाम दूं मधील अर्णव सिंग रायजादा आणि असुर मधील निखिल नायर यांच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे.\n\nसोबती यांनी २००९ मध्ये स्टार प्लसच्या श्रद्धा या कार्यक्रमात स्वयम खुराणाच्या भूमिकेत पदार्पण केले. त्यांनी नंतर दिल मिल गये या मेडिकल शोमध्ये वैद्यकीय इंटर्न डॉ. राज म्हणून छोटी भूमिका केली.\n\nसोबतीने २०१४ मध्ये रोमँटिक कॉमेडी मैं और मिस्टर राइट या चित्रपटातून पदार्पण केले. BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल, मुंबई फिल्म फेस्टिव्हल आणि कान्स चित्रपट महोत्सव यांसारख्या फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाच दाखवला गेला होता.\n", "id": "mar_Deva_50234"} {"text": "गौतम रोडे\n\nगौतम रोडे (जन्म १४ ऑगस्ट १९७७) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बा बहू और बेबी, लकी, सरस्वतीचंद्र, सूर्यपुत्र कर्ण आणि काल भैरव रहस्य २ मधील भूमिकांसाठी ओळखला जातो.\n\nरोडे यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील धौला कुआन येथील आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले.\n\nरोडे यांनी झी टीव्हीवरील जहां प्यार मिले या शोद्वारे भारतीय टेलिव्हिजनवर पदार्पण केले. २००२ मध्ये, त्याने संजय दत्त, सुनील शेट्टी आणि प्रीती झांगियानी यांच्या सह-अभिनेता असलेल्या अनर्थ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_50235"} {"text": "मोहित सहगल\n\nमोहित सहगल (जन्म ३ डिसेंबर १९८५) हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे. मिली जब हम तुम मधील सम्राट, सरोजिनी - एक नई पेहल मधील सोमेंद्र आणि नागिन ५ मधील जय या भूमिकेसाठी तो ओळखला जातो.\n\nकुबूल है (२०१३-१४) मधील हैदर शेखच्या भूमिकेसाठी २०१४ एशियन व्ह्यूअर्स टेलिव्हिजन अवॉर्ड्स सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.\n", "id": "mar_Deva_50236"} {"text": "व्हिव्हियन डिसेना\n\nव्हिव्हियन डिसेना (जन्म २८ जून १९८८) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करतो. २००८ मध्ये कसम से या कार्यक्रमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. डीसेना सुपरनॅचरल थ्रिलर प्यार की ये एक कहानी मधील व्हॅम्पायर अभय रायचंद आणि रोमँटिक मधुबाला - एक इश्क एक जुनून मधील ऋषभ कुंद्रा यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे, ज्याने त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली आणि इंडियन टेली अवॉर्ड्स, आयटीए अवॉर्ड्स आणि गोल्ड अवॉर्ड्ससह अनेक प्रशंसा मिळवली.\n", "id": "mar_Deva_50237"} {"text": "करण टॅकर\n\nकरण टॅकर (जन्म ११ मे १९८६) हा एक भारतीय अभिनेता, मॉडेल आणि होस्ट आहे जो स्टार प्लसच्या एक हजारों में मेरी बहना है मधील वीरेन सिंग वढेरा आणि हॉटस्टारच्या स्पेशल ओपीएस मधील फारूक अली यांच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. २०१४ मध्ये, त्याने कलर्स टीव्हीच्या झलक दिखला जा ७ मध्ये भाग घेतला होता.\n\nत्यांचे कुटुंब पंजाबचे आहे. टेलिव्हिजन क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादन केली.\n\n२००८ मध्ये रब ने बना दी जोडी या चित्रपटात तो पहिल्यांदा एका छोट्या भूमिकेत दिसला.\n", "id": "mar_Deva_50238"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४\n\nवेस्ट इंडीजचा महिला क्रिकेट संघ एप्रिल आणि मे २०२४ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे.\n", "id": "mar_Deva_50239"} {"text": "गौतम गुलाटी\n\nगौतम गुलाटी (जन्म २७ नोव्हेंबर १९८७) हा एक भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता आहे जो तुझ संग प्रीत लगायी सजना, प्यार की ये एक कहानी आणि दिया और बाती हम मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. २०१४ मध्ये त्याने बिग बॉस ८ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि विजेता झाला. तो राकेश मेहता यांच्या डरपोक या लघुपटात दिसला, जो ६७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या बायोपिक अझहरमध्ये त्याने भारतीय क्रिकेटर रवी शास्त्रीची भूमिका केली होती.\n", "id": "mar_Deva_50240"} {"text": "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४\n\nन्यू झीलंड क्रिकेट संघाने एप्रिल २०२४ मध्ये पाच ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. या मालिकेने २०२४ आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग बनवला. मालिकेतील पहिले तीन टी२०आ सामने रावळपिंडी येथे झाले आणि उर्वरित दोन टी२०आ सामन्यांसाठी संघ लाहोरला गेला.\n\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अझहर महमूदची या मालिकेसाठी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली.\n", "id": "mar_Deva_50241"} {"text": "शाली अवस्थी\n\nशाली अवस्थी या भारतीय प्राध्यापिका आहेत. त्या लहान मुलांच्या फुफ्फुसासंबंधी काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आहेत. त्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ, उत्तर प्रदेश, भारत येथे काम करतात. शाली अवस्थी या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) आरोग्य-सुरक्षा इंटरफेस तांत्रिक सल्लागार गटात नियुक्त झालेले पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत्या. आरोग्य-सुरक्षा इंटरफेस तांत्रिक सल्लागार गटामध्ये जागतिक आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित जागतिक समस्यांवर डब्ल्युएचओला सल्ला देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ञांच्या गटाचा समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_50242"} {"text": "अमित टंडन\n\nअमित टंडन (जन्म ११ एप्रिल) हा भारतीय गायक, संगीतकार आणि दूरदर्शन अभिनेता आहे. इंडियन आयडॉल १ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर त्याची मनोरंजन उद्योगातील कारकीर्द सुरू झाली. कैसा ये प्यार है (२००५-०६) मधील पृथ्वी बोस आणि दिल मिल गये (२००८-१०) मधील डॉ. अभिमन्यू मोदी यांची भूमिका साकारण्यासाठी तो ओळखला जातो. तो ये है मोहब्बतें (२०१५) मध्ये सुब्रमण्यम \"सुब्बू\" चंद्रन आणि कसम तेरे प्यार की (२०१७-१८) मध्ये अभिषेक खुराना म्हणून देखील दिसला.\n", "id": "mar_Deva_50243"} {"text": "नमन शॉ\n\nनमन शॉ हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे जो झी टीव्हीच्या कसम से मधील पुष्कर शुक्ला, स्टार प्लसच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत नकुल विराणीच्या भूमिकेत आणि कसौटी जिंदगी की मध्ये निहाल गरेवालच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. नमन शॉ यांनी इतर मालिकांमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत.\n\nशॉने २००४ मध्ये झी टीव्हीच्या टॅलेंट हंट शो, इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज मध्ये भाग घेऊन त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली जिथे त्याने टॉप १५ मध्ये स्थान मिळवले. तो नच बलिए ४ मध्येही दिसला होता. तो कलर्स टीव्हीच्या लोकप्रिय शो कैरी - रिश्ता खट्टा मीठा मध्ये जय भानुशालीच्या जागी अनुजच्या भूमिकेत दिसला होता.\n", "id": "mar_Deva_50244"} {"text": "राधा बालकृष्णन\n\nराधा बालकृष्णन या भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, चेन्नई, भारत येथील निवृत्त प्राध्यापिका आहेत. क्वांटम क्रिस्टल्सवर कंडेन्स्ड मॅटर फिजिक्समध्ये त्यांच्या सुरुवातीच्या कामानंतर त्यांनी फील्ड नॉनलाइनर डायनॅमिक्सकडे मोर्चा वळवला. त्यांनी विविध विषयांवर शोधनिबंध प्रकाशित केले.\n", "id": "mar_Deva_50245"} {"text": "सुमीत सचदेव\n\nसुमीत सचदेव हा एक भारतीय अभिनेता आहे जो क्यूंकी सास भी कभी बहू थी मधील गौतम \"गोम्झी\" विराणी आणि ये हैं मोहब्बते मधील अभिमन्यू \"मणी\" राघव या दूरचित्रवाणीतील भूमिकेसाठी ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_50246"} {"text": "टिम रॉबिन्सन (न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू)\n\nटिमोथी ब्लेक रॉबिन्सन (जन्म २८ एप्रिल २००२) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.\n", "id": "mar_Deva_50247"} {"text": "शीला बालकृष्णन\n\nडॉ. शीला बालकृष्णन या एक प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली आहेत. त्या सध्या त्रिवेंद्रम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्यांनी त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजमधून एमडी आणि डीएनबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टमध्ये १९९४ मध्ये सदस्यत्व देण्यात आले. त्यानंतर २००८ मध्ये फेलोशिप बहाल करण्यात आली. त्यांना युनायटेड किंगडममध्ये कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती पुरस्कार मिळाला आहे. त्या फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (एफओजीएसआय) आणि इंडियन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रीशियन अँड गायनॅकोलॉजिस्टच्या सदस्या आहेत. सध्या त्या एफओजीएसआय च्या गर्भनिरोधक आणि वैद्यकीय विकार समितीची सदस्या आहेत.नोव्हेंबर २०१३ मध्ये, डॉ. शीला बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दक्षिण भारतातील पहिल्या इन विट्रो फर्टिलायझेशन बाळांच्या जन्माची घोषणा केली. त्यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांमध्ये प्रसूतीशास्त्राचे पाठ्यपुस्तक, स्त्रीरोगाचे पाठ्यपुस्तक आणि प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातील क्लिनिकल केस डिस्कशन यांचा समावेश आहे. याच बरोबर त्यांनी असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.\n", "id": "mar_Deva_50248"} {"text": "इरफान खान (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू)\n\nमोहम्मद इरफान खान नियाझी (जन्म २८ डिसेंबर २००२) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.\n", "id": "mar_Deva_50249"} {"text": "इंदर कुमार\n\nइंदर कुमार (२६ ऑगस्ट १९७३ - २८ जुलै २०१७) हा एक भारतीय अभिनेता होता जो वॉन्टेड (२००९), तुमको ना भूल पायेंगे (२००२), कहीं प्यार ना हो जाये (२०००) आणि खिलाडियों का खिलाडी (१९९६) यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांसाठी प्रसिद्ध होता. तो सलमान खानचा जवळचा मित्र होता आणि त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसला होता. प्रज्ञेश सिंग दिग्दर्शित छोटी सी गुजारिश या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. मृत्यूसमयी ते फटी पडी है यार या चित्रपटाचे शूटिंग करत होते.\n\nत्यांनी १९९६ च्या मासूम चित्रपटाद्वारे पदार्पण केले. १९९० च्या दशकात त्यांनी खिलाडियों का खिलाडी (१९९६), घूंघट (१९९७), कहीं प्यार ना हो जाये (२०००), गज गामिनी (२०००), माँ तुझे सलाम (२००२) आणि तुमको ना भूल पायेंगे (२००२)यांसारख्या अनेक उल्लेखनीय चित्रपटांसह सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. २००२ मध्ये स्मृती इराणी विरुद्ध मिहीर विराणीची भूमिका साकारताना तो स्टार प्लसच्या लोकप्रिय मालिका क्यूंकी सास भी कभी बहू थी मध्ये देखील दिसला.\n", "id": "mar_Deva_50250"} {"text": "झॅक फॉल्केस\n\nझाकरी ग्लेन फॉल्केस (जन्म ५ जून २००२) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यम गोलंदाज आहे.\n", "id": "mar_Deva_50251"} {"text": "अभिनव कपूर\n\nअभिनव कपूर (जन्म ४ जुलै १९८४) हा मुंबईचा एक भारतीय दूरचित्रवाहिनी अभिनेता आहे. तो कसौटी जिंदगी की, इंटरनेट वाला लव्ह, बडे अच्छे लगते हैं २ आणि एक आस्था ऐसी भी या गाजलेल्या कार्यक्रमांमध्ये दिसला आहे.\n", "id": "mar_Deva_50252"} {"text": "विकास सेठी\n\nविकास सेठी (जन्म १२ मे १९७६) हा एक भारतीय अभिनेता आहे. २००३ मध्ये आलेल्या ॲडल्ट ड्रामा फिल्म उप्स मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने अनेक टीव्ही मालिका आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. प्रेम बसूचीच्या भूमिकेत कसौटी जिंदगी की मध्ये त्याची सर्वात उल्लेखनीय दूरदर्शनवरील भूमिकां होती. तो नच बलियेच्या चौथ्या सीझनमध्ये त्याची तत्कालीन पत्नी अमितासोबत दिसला होता.\n", "id": "mar_Deva_50253"} {"text": "राहुल भट (अभिनेता)\n\nराहुल भट हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारा भारतीय अभिनेता आहे. त्याने फॅशन मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि १९९८ मध्ये, त्याने ग्रॅव्हिएरा मिस्टर इंडिया स्पर्धेत भाग घेतला, जिथे त्याने मिस्टर फोटोजेनिक पुरस्कार जिंकला. त्यानंतर अनेक जाहिराती आणि संगीत व्हिडिओंमध्ये त्याने काम केले. १९९८ ते २००३ पर्यंत पाच वर्षे प्रसारित झालेल्या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील टॉप-रेटेड सोप ऑपेरा हीनामधील सिमोन सिंग विरुद्धच्या भूमिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. ये मोहब्बत है (२००२) आणि नई पडोसन (२००३) या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, त्याने अभिनयातून विश्रांती घेतली आणि मेरी डोली तेरे अंगना (२००७-०८) आणि तुम देना साथ मेरा (२००९) यासह दूरदर्शन मालिकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली.\n\nभट यांनी अनुराग कश्यपच्या थ्रिलर चित्रपट अग्ली (२०१३) मध्ये मुख्य भूमिकेसह अभिनयात पुनरागमन केले, ज्यासाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली. त्यानंतर तो फितूर (२०१६), दास देव (२०१८), सेक्शन ३७६ (२०१९), दोबारा (२०२२), आणि केनेडी (२०२३) मध्ये दिसला आहे.\n", "id": "mar_Deva_50254"} {"text": "करणवीर बोहरा\n\nमनोज बोहरा (जन्म २८ ऑगस्ट १९८२) हा करणवीर बोहरा या नावाने ओळखल्या जाणारा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि डिझायनर आहेत. त्याने कसौटी जिंदगी की या टीव्ही शोमध्ये काम केले. तो दिल से दी दुआ...सौभाग्यवती भव? मध्ये विराज डोबरियालच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. शरारत मधील ध्रुव, नागिन २ मधील रॉकी, कुबूल है मधील आहिल आणि किस्मत कनेक्शन, मुंबई १२५ किमी, लव यू सोनिये, हम तुमसे प्यार कितना या चित्रपटांमध्ये होता. तो २०१८ मध्ये बिग बॉस १२ मध्ये सहभागी झाला होता.\n", "id": "mar_Deva_50255"} {"text": "मानव गोहिल\n\nमानव गोहिल (जन्म ९ नोव्हेंबर १९७४) एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट उद्योगात सक्रिय आहे आणि सोप ऑपेरा कहानी घर घर की, डान्स रिॲलिटी शो नच बलिये २, गुन्हेगारी नाटक सीआयडी यासह हिंदी टेलिव्हिजन शोमधील भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50256"} {"text": "मीनाक्षी बॅनर्जी\n\nमीनाक्षी बॅनर्जी या भारतीय सायनोबॅक्टेरियोलॉजिस्ट आहेत. त्या ह्यूस्टन, टेक्सास येथील राईस युनिव्हर्सिटीच्या अप्लाइड अल्गल संशोधन केंद्राच्या प्रमुख आहेत. त्या बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळच्या बायोसायन्स विभागाच्या माजी प्रमुख आहेत.\n", "id": "mar_Deva_50257"} {"text": "घनश्याम गुप्ते\n\nघनश्याम गुप्ते ह्यांचा जन्म १८८१ साली झाला. प्राथमिक शिक्षण वसई येथे झाले.१९१२ साली ते डोंबिवली येथे राहावयास आले. स्वातंत्र्यापूर्वी डोंबिवलीत पाण्याची टंचाई होती. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तामिळनाडू येथे भाषण करताना शहराजवळ असलेल्या गावात सुधारणा करण्यासाठी सूचना मागविल्या होत्या. घनश्याम गुप्तेंनी सूचना करणाऱ्या अर्जासोबत डोंबिवलीत पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांची छायाचित्रे जोडली.त्या अर्जानुसार सरकारी अधिकारी येऊन पाहणी करून त्यांनी चोला पॉवर हाऊस मधून डोंबिवलीला पाणीपुरवठा केला.पुढेही गुप्तेंनी पाठपुरावा केला आणि डोंबिवलीला बदलापूरच्या पाईपलाईन मधून नियमित पाणीपुरवठा होऊ लागला.पुढे ते सरपंच झाले. त्यांना डोंबिवलीकरांनी पाणीवाले गुप्ते असे टोपणनाव दिले.\n", "id": "mar_Deva_50258"} {"text": "आरसीएन टेलिव्हिसियों\n\nआरसीएन टेलिव्हिजन () अर्डिला लुले यांच्या मालकीचे कोलंबियन टेलिव्हिजन नेटवर्क आहे. त्याची स्थापना 23 मार्च 1967 रोजी टीव्ही उत्पादन कंपनी म्हणून करण्यात आली आणि 10 जुलै 1998 रोजी अधिकृतपणे टीव्ही चॅनल म्हणून सुरू करण्यात आली. त्याचे मुख्य भागधारक कार्लोस अर्डिला लुले आहेत. याने यो सोया बेट्टी, ला फीया, सर्वात यशस्वी कोलंबियन टेलीनोव्हेलाची निर्मिती केली.\n", "id": "mar_Deva_50259"} {"text": "तेज सप्रू\n\nतेज सप्रू (जन्म ५ एप्रिल १९५५) हा एक भारतीय अभिनेता आहे. तो डी.के. सप्रू आणि हेमवती यांचा मुलगा आहे, जे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. १९८० ते २०१० च्या दशकातील अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तो दिसला आहे जसे की त्रिदेव, तेजाब, गुप्त, मोहरा, सिर्फ तुम, साजन, आणि आरजू. कुबूल है, सात फेरे - सलोनी का सफर, यहाँ में घर घर खेले आणि झी हॉरर शो यांसारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठीही तो ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_50260"} {"text": "शबीर अहलुवालिया\n\nशबीर अहलुवालिया (जन्म १० ऑगस्ट १९७९) हा एक भारतीय अभिनेता आणि होस्ट आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करतो. झी टीव्हीच्या कुमकुम भाग्य या रोमँटिक ड्रामा मालिकेत अभिषेक मेहरा यांची भूमिका साकारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने फियर फॅक्टरचा (तिसरा सीझन) जिंकला आणि नच बलिए, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स - अब इंडिया तोडेगा आणि डान्सिंग क्वीन होस्ट केले आहे.\n\nयाशिवाय अहलुवालियाने क्यूंकी सास भी कभी बहू थी (२००२), क्या हदसा क्या हकीकत (२००४), कही तो मिलेंगे (२००२), काव्यंजली (२००५), कसम से (२००६), कसौटी जिंदगी की (२००६), कयामत (२००७), लागी तुझसे लगन (२०११) आणि बऱ्याच कार्यक्रमात काम केले आहे. शूटआउट ॲट लोखंडवाला या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मिशन इस्तंबूल हा त्यांचा दुसरा चित्रपट होता.\n", "id": "mar_Deva_50261"} {"text": "यश टाँक\n\nयश टाँक (जन्म ३० ऑक्टोबर १९७१) हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील एक भारतीय अभिनेता आहे.\n\nयशचे लग्न गौरी यादवसोबत झाले आहे, जी देखील एक अभिनेत्री आहे आणि ते टीव्ही शो नच बलिए मधील लोकप्रिय जोडपे होते आणि त्यांनी अंतिम फेरीतही स्थान मिळवले होते.\n", "id": "mar_Deva_50262"} {"text": "गुरमीत चौधरी\n\nगुरमीत चौधरी (जन्म २२ फेब्रुवारी १९८४) हा एक भारतीय अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट आहे. त्याचा जन्म भागलपूर, बिहारमध्ये झाला आहे. तो रामायण (२००८) मधील रामाच्या चित्रणासाठी, गीत हुई सबसे परायी मधील मानसिंग खुराणा आणि पुनर विवाह- जिंदगी मिलेगी दोबारा मधील यश प्रताप सिंधिया यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातो.\n\n२०१२ मध्ये गुरमीतने झलक दिखला जा ५ मध्ये भाग घेतला आणि विजेता झाला. त्याने नच बलिए ६ आणि फियर फॅक्टर ५ मध्ये देखील भाग घेतला आणि दोन्हीमध्ये तो उपविजेता झाला. फॉक्स स्टुडिओच्या सायकोलॉजिकल थ्रिलर आणि हॉरर खामोशियांमधून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.\n\n१५ फेब्रुवारी २०११ रोजी चौधरी यांनी अभिनेत्री देबिना बोनर्जीसोबत लग्न केले.\n", "id": "mar_Deva_50263"} {"text": "अरुणोदय सिंग\n\nअरुणोदय सिंग हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने सिकंदर (२००९) मधून पदार्पण केले. तो आएशा (२०१०), ये साली जिंदगी (२०११), जिस्म २ (२०१२), मैं तेरा हीरो (२०१४), मिस्टर एक्स (२०१५), मोहेंजो दारो (२०१६) आणि ब्लॅकमेल (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. अपहारन (२०१८-२०२२) या वेब सीरिजमध्येही तो दिसला.\n", "id": "mar_Deva_50264"} {"text": "विवेक मुश्रान\n\nविवेक मुश्रान (जन्म ९ ऑगस्ट १९६९) हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी चित्रपट निर्मिती आणि दूरदर्शन निर्मितीमध्ये काम करतो. त्याने १९९१ मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट सौदागर या हिंदी चित्रपटाद्वारे आपल्या कामाची सुरुवात केली आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसले. स्टार प्लसच्या काल्पनिक कॉमेडी मालिका सोन परी मधील भूमिकेसाठी देखील तो ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_50265"} {"text": "अखिलेंद्र मिश्रा\n\nअखिलेंद्र मिश्रा हा एक भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन पात्र अभिनेता आहे जो १९९० च्या दशकातील दूरदर्शन टेलिव्हिजन मालिका चंद्रकांता मधील क्रूरसिंग या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या इतर उल्लेखनीय कामांमध्ये १९९९ साली आलेल्या सरफरोश चित्रपटातील मिर्चीसेठच्या पात्राचा समावेश आहे. अकादमी पुरस्कार नामांकित लगान या चित्रपटातही त्यांनी अर्जनची भूमिका साकारली होती. २००८ च्या हिंदू महाकाव्य रामायणाच्या टेलिव्हिजन रुपांतरात त्याने राक्षस राजा रावणाची भूमिका केली होती.\n", "id": "mar_Deva_50266"} {"text": "तरुण खन्ना (अभिनेता)\n\nतरुण खन्ना हा एक भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता आहे जो हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम करतो.\n", "id": "mar_Deva_50267"} {"text": "सत्येन कप्पू\n\nसत्येंद्र कप्पू (जन्म सत्येंद्र शर्मा किंवा सत्येन कप्पू म्हणून देखील ओळखले जाते; ७ फेब्रुवारी १९३१ - २७ ऑक्टोबर २००७), हे बॉलीवूड चित्रपटांमधील एक भारतीय पात्र अभिनेता होते. त्यांनी जवळपास ४०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोले (१९७५) या चित्रपटातील रामलाल आणि यश चोप्राच्या दिवारमधील अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांची सर्वात लक्षात राहणारी भूमिका आहे. काटी पतंग, अनुराग, अमर प्रेम, यादों की बारात, खोटे सिक्के, डॉन, छोटी बहू, बेनाम, जंजीर, आविष्कार, मजबूर, नमक हलाल, काला पत्थर, अंगाराय, मिस्टर नटवर, नटवार , हे त्यांचे अन्य उल्लेखनीय चित्रपट आहेत.\n", "id": "mar_Deva_50268"} {"text": "रुशाद राणा\n\nरुशाद राणा (जन्म: १९ नोव्हेंबर १९७९) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी भाषेतील टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या काही उल्लेखनीय कामांमध्ये - हिप हिप हुर्रे, कहते है दिल जी ले जरा, कुमकुम भाग्य, अनुपमा आणि इतर अनेक उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे. त्याने मोहब्बते, वीर-झारा, सरकार, रब ने बना दी जोडी, सारख्या चित्रपटांमध्ये पण काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_50269"} {"text": "राजेश कुमार (अभिनेता)\n\nराजेश कुमार हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे. तो बा बहू और बेबी (सुबोध ठाकूर) आणि साराभाई वर्सेस साराभाई (रोसेश) सारख्या भारतीय टेलिव्हिजन शोमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. राजेश हा दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे.\n", "id": "mar_Deva_50270"} {"text": "वरुण बडोला\n\nवरुण बडोला (जन्म ७ जानेवारी १९७४) हा एक भारतीय अभिनेता आहे, जो मुख्यत्वे दूरदर्शनमधील त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो.\n\nवरुणने २४ नोव्हेंबर २००४ रोजी नृत्यांगना/गायिका/अभिनेत्री राजेश्वरी सचदेवशी लग्न केले. ते दूरचित्रवाणी कार्यक्रम अंताक्षरीच्या सेटवर भेटले आणि त्याच वर्षी त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे, त्याचा जन्म २०१० मध्ये झाला.\n", "id": "mar_Deva_50271"} {"text": "बीरेन्द्रनाथ सरकार\n\nबिरेंद्रनाथ सरकार (५ जुलै १९०१ - २८ नोव्हेंबर १९८०) एक भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक होते. त्यांनी अनेक बंगाली भाषेतील चित्रपट बनवले व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांची ओळख करून देणारे होते. त्यांना १९७० मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार आणि १९७२ मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण, प्रदान करण्यात आला. त्यांनी कलकत्ता येथे दोन चित्रपटगृहे बांधली, एक बंगाली चित्रपटांसाठी आणि एक हिंदी चित्रपटांसाठी.\n", "id": "mar_Deva_50272"} {"text": "धीरेन्द्रनाथ गांगुली\n\nधीरेंद्रनाथ गांगुली (२६ मार्च १८९३ - १८ नोव्हेंबर १९७८), धीरेन गांगुली किंवा डीजी म्हणून ओळखले जाणारे, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि पद्मभूषण प्राप्त करणारे चित्रपट उद्योजक/अभिनेता/दिग्दर्शक होते. ते प्रामुख्याने बंगाली चित्रपटसृष्टीत काम करत . त्यांनी अनेक चित्रपट निर्मिती कंपन्या स्थापन केल्या होत्या: इंडो ब्रिटिश फिल्म कंपनी, ब्रिटिश डोमिनियन फिल्म्स, लोटस फिल्म कंपनी. नंतर त्यांनी न्यू थिएटर्ससाठी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी विनोदी शैलीतील अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जन्म कलकत्ता येथे झाला आणि त्याच शहरात त्यांचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_50273"} {"text": "कानन देवी\n\nकानन देवी (२२ एप्रिल १९१६ - १७ जुलै १९९२) एक भारतीय अभिनेत्री आणि गायिका होती. ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या गायक कलाकारांपैकी एक होती आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार म्हणून तिला लोकप्रियता मिळाली होती. तिची गायन शैली, सहसा वेगवान होती व न्यू थिएटर्स, कोलकाता येथील काही सर्वात मोठ्या हिट गाण्यांमध्ये वापरली गेली. त्यांना १९६८ मध्ये पद्मश्री व १९७६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.\n", "id": "mar_Deva_50274"} {"text": "परमीत सेठी\n\nपरमीत सेठी हा एक भारतीय अभिनेता आहे. आदित्य चोप्राच्या दिग्दर्शनातील पदार्पण चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५) मध्ये कुलजीत सिंगची भूमिका साकारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.\n\nसेठी यांनी धडकन (२०००), ओम जय जगदीश (२००२), लक्ष्य (२००४), बाबुल (२००६), दिल धडकने दो (२०१५), रुस्तम (२०१६), लैला मजनू (२०१८) आणि भांगडा पा ले (२०२०) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये देखील सक्रिय आहे आणि दास्तान (१९९५-९६),जस्सी जैसी कोई नहीं (२००३-०६), डिटेक्टिव ओंकार नाथ (२००६), सुजाता (२००८), पेहरेदार पिया की (२०१७), माय नेम इज्ज लखन (२०१९), स्पेशल OPS (२०२०) आणि हंड्रेड (२०२०) मध्ये दिसला आहे.\n\nत्याने बदमाश कंपनी (२०१०) मधून दिग्दर्शनात पदार्पण केले ज्याने त्याला झी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठी नामांकन मिळवून दिले.\n\nसेठी यांनी ३० जून १९९२ रोजी अभिनेत्री अर्चना पूरण सिंगसोबत लग्न केले. त्यांना आर्यमान आणि आयुष्मान ही दोन मुले आहेत. तो टेलिव्हिजन अभिनेत्री निकी अनेजा वालियाचा चुलत भाऊ आहे.\n", "id": "mar_Deva_50275"} {"text": "श्यामक दावर\n\nश्यामक दावर हे भारतीय नृत्यदिग्दर्शक आहेत, जे समकालीन जॅझ आणि नृत्याचे पाश्चात्य प्रकार भारतात आणणारे पहिले म्हणून ओळखले जातात. दावर हे गुजराती भाषिक पारशी आहेत. ते भारतातील समकालीन नृत्याचे गुरू म्हणून ओळखले जातात. विशेषतः चित्रपट आणि नातक उद्योगांमध्ये भारतातील नृत्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी ते जबाबदार आहेत. ते कॉमनवेल्थ गेम्स, मेलबर्न आणि दिल्लीसाठी कोरिओग्राफीचे संचालक होते. २०११ मध्ये त्याने मिशन इम्पॉसिबल ४ या चित्रपटासाठी डान्स सिक्वेन्स कोरिओग्राफ केले.\n\nदावर यांनी आयफा आणि फिल्मफेर पुरस्कार यांसारख्या कार्यक्रमांसाठी चित्रपट आणि स्टेजसाठी भारतीय अभिनेते आणि सेलिब्रिटींना कोरिओग्राफ केले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन, ईशान खट्टर हे दावर डान्स कंपनीचे सदस्य होते.\n\nदावर यांनी दिल तो पागल है या चित्रपटातील त्यांच्या कामासाठी १९९७ चा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. जुलै २०११ मध्ये, दावर यांना मिडलसेक्स युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळाली.\n", "id": "mar_Deva_50276"} {"text": "अंकुर नायर\n\nअंकुर नायर हा एक भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता आहे. त्याने कसौटी जिंदगी की, कश्मीर आणि जीत सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. सहारा वनच्या घर एक सपना या शोमध्ये सन्मान चौधरीची मुख्य भूमिका साकारण्यासाठीही तो ओळखला जातो.\n\n२०१३-१४ मध्ये तो फार कमी दिसला होता, परंतु २०१५ मध्ये सोनी टीव्हीच्या भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या कार्यक्रमात आचार्य राघवेंद्रच्या भूमिकेत परतला. चित्रपटामध्ये त्याने छोटी भुमीका केली होती.\n", "id": "mar_Deva_50277"} {"text": "सुधांशू पांडे\n\nसुधांशू पांडे (जन्म २२ ऑगस्ट १९७४) हा एक भारतीय मॉडेल, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता, गायक, लेखक आणि निर्माता आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.\n\nपांडेने ९० च्या दशकाच्या सुरुवातीला मॉडेलिंगपासून आपल्या कामाची सुरुवात केली. १९९८ मध्ये प्रसारित झालेला कन्यादान हा त्यांचा पहिला दूरदर्शन कार्यक्रम होता. खिलाडी ४२० हा त्याचा पहिला चित्रपट होता ज्यात तो अक्षय कुमारसोबत दिसला.\n", "id": "mar_Deva_50278"} {"text": "झैन खान दुर्रानी\n\nझैन खान दुर्रानी हा एक भारतीय अभिनेता आहे, जो मुखबीर - द स्टोरी ऑफ अ स्पाय, बेल बॉटम (२०२१), आणि कुछ भीगे अल्फाजसाठी ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_50279"} {"text": "के.के. रैना\n\nके.के. रैना हा एक भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटर कॅरेक्टर अभिनेता आणि पुरस्कार विजेते पटकथा लेखक आहे. १९८६ च्या एक रुका हुआ फैसला चित्रपटातील ज्युर #८ या भूमिकेसाठी आणि ब्योमकेश बक्षी यांचे सहकारी अजित कुमार बॅनर्जीच्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहे. रैनाला १९९८ मध्ये राजकुमार संतोषींच्या चित्रपट चायना गेटसाठी सर्वोत्कृष्ट संवादाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.\n\nरैनाचा जन्म श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर, भारत येथे एका काश्मिरी कुटुंबात झाला. रैना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी आहे, व १९७६ मध्ये पदवीधर झाले.\n", "id": "mar_Deva_50280"} {"text": "आशा देवी आर्यनायकम्\n\nआशा देवी आर्यनायकम (१९०१–१९७२) या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि गांधीवादी होत्या. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आणि विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता.\n", "id": "mar_Deva_50281"} {"text": "मानव कौल\n\nमानव कौल (जन्म १९ डिसेंबर १९७६) एक भारतीय थिएटर दिग्दर्शक, नाटककार, लेखक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. तुम्हारी सुलू (२०१७) आणि सायना (२०२१) या चित्रपटांमधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.\n", "id": "mar_Deva_50282"} {"text": "रेमो डिसूझा\n\nरेमो डिसूझा (जन्म रमेश गोपी नायर ; २ एप्रिल १९७४), हा मुंबईत राहणारा भारतीय कोरिओग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे. ये जवानी है दिवानी (२०१३) आणि बाजीराव मस्तानी (२०१५) यांसारख्या चित्रपटांमधील कामासाठी तो प्रसिद्ध आहे. डिसूझा यांनी अनेक चित्रपटांची नृत्यदिग्दर्शन केले आहे. तो बॉलीवूड उद्योगातील सर्वात यशस्वी आणि प्रख्यात कोरिओग्राफर मानला जातो आणि त्याने अनेक भारतीय नृत्यदिग्दर्शकांसाठी गुरू आहे. याशिवाय, तो सलग सात सीझन डान्स प्लस या डान्स रिॲलिटी शोमध्ये जज होता.\n", "id": "mar_Deva_50283"} {"text": "वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४\n", "id": "mar_Deva_50284"} {"text": "अनंत अंबाणी\n\nअनंत अंबाणी (जन्म:१० एप्रिल, १९९५) एक भारतीय उद्योगपती, परोपकारी आणि पशुप्रेमी आहेत. अंबाणी हे जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेड यासह अनेक प्रमुख कंपन्यांच्या संचालकपदी कार्यरत आहेत. अंबाणी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मुकेश अंबाणी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबाणी यांचा धाकटा मुलगा आहेत.\n\nअंबाणी पशू प्रेमी असून प्राणी कल्याण आणि परोपकारी कार्यात सक्रियपणे सहभागी असतात. विशेष म्हणजे, त्यांनी गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे ३,००० एकरचे प्राणी बचाव केंद्र स्थापन केले आहे.\n", "id": "mar_Deva_50285"} {"text": "गणेश हेगडे\n\nगणेश हेगडे (जन्म १० नोव्हेंबर १९७३) हे भारतीय गायक आणि नृत्यदिग्दर्शक आहेत.\n\nहेगडे हे चित्रपट लगान आणि कंपनीतील त्यांच्या संगीत क्रमांकासाठी ओळखले जातात. त्यांनी स्टेज शोचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.\n", "id": "mar_Deva_50286"} {"text": "जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nजामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा जामनगर रिफायनरी ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची जामनगर, गुजरात येथील खाजगी क्षेत्रातील ऑइल रिफायनरी आहे. ही रिफायनरी १४ जुलै १९९९ रोजी स्थापित क्षमतेसह कार्यान्वित झाली. त्याची सध्याची स्थापित क्षमता आहे. सध्या ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे.\n", "id": "mar_Deva_50287"} {"text": "वाडिनार तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nवाडिनार तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा वाडिनार रिफायनरी हा वाडीनार, गुजरात, भारत येथे एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हे नायरा एनर्जी लिमिटेडच्या मालकीचे आहे, ज्यामध्ये रोझनेफ्टचा ४९.१३% हिस्सा आहे. रिफायनरी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे, ज्याची वार्षिक क्षमता २० दशलक्ष टन (४०५,००० बॅरल प्रतिदिन) आहे आणि ११.८ ची जटिलता, ज्यामुळे ते जगातील सर्वात जटिल रिफायनरीजमधिल एक आहे.\n", "id": "mar_Deva_50288"} {"text": "कोची तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nकोची तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा कोची रिफायनरी ही भारतातील केरळमधील कोची शहरातील एक कच्च्या तेलाचे रिफायनरी आहे. ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी रिफायनरी आहे ज्याची उत्पादन क्षमता प्रतिवर्ष १५.५ दशलक्ष टन आहे. पूर्वी कोचीन रिफायनरीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारी आणि नंतर कोची रिफायनरीज लिमिटेड असे नामकरण करण्यात आले. २००६ मध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ही विकत घेतली.\n", "id": "mar_Deva_50289"} {"text": "मंगळूर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड\n\nमंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड ( एमआरपीएल ), हा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) चा एक विभाग आहे जो भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. १९८८ मध्ये स्थापित ही रिफायनरी मंगळुरूच्या मध्यापासून उत्तरेला कटिपल्ला येथे आहे. बाला, कालावार, कुथेतूर, कटीपल्ला आणि अड्यापाडी ही पाच गावे विस्थापित करून रिफायनरी स्थापन करण्यात आली.\n\nरिफायनरीची प्रतिवर्षी १५ दशलक्ष मेट्रिक टन तेल प्रक्रिया करण्याची क्षमता आहे आणि प्रीमियम डिझेल (उच्च सीटेन ) तयार करणारी दोन हायड्रोक्रॅकर्स असलेली भारतातील एकमेव रिफायनरी आहे. त्यात प्रतिवर्ष ४४० हजार टन क्षमतेचे पॉलीप्रॉपिलीन युनिट देखील आहे. उच्च ऑक्टेन अनलेडेड पेट्रोलचे उत्पादन करणाऱ्या दोन सीसीआर असलेल्या भारतातील दोन रिफायनरींपैकी ही एक आहे.\n\nजून २०२० पर्यंत, ७१.६३% शेअर्स ओएनजीसी कडे होते, १६.९५% शेअर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कडे होते आणि उर्वरित शेअर्स वित्तीय संस्था आणि सामान्य लोकांकडे होते. एमआरपीएलला २००७ मध्ये भारत सरकारने मिनीरत्न घोषित केले आहे.\n", "id": "mar_Deva_50290"} {"text": "पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nपारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा पारादीप रिफायनरी हा ओडिशा राज्यातील पारादीप शहरात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसीएल) स्थापन केलेली तेल शुद्धीकरण कारखाना आहे. प्रतिवर्ष १५ दशलक्ष टन स्थापित क्षमतेसह हे २०१६ मध्ये कार्यान्वित झाले. ही रिफायनरी अंदाजे ३,३४५ एकर जागेवर पसरलेली आहे आणि पारादीप बंदरापासून नैऋत्येस अंदाजे ५ किमीवर आहे.\n\nया प्रकल्पाची संकल्पना १९९५ मध्ये पुढे ठेवण्यात आली आणि १९९८ मध्ये सरकारने त्याला मान्यता दिली. याची पायाभरणी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मे २००० मध्ये केली होती. प्रकल्पाला अनेक विलंब झाला. या प्रकल्पासाठी आयओसीएल च्या बोर्डाने फेब्रुवारी २००९ मध्ये अंतिम मंजुरी दिली होती. या रिफायनरीचा प्रकल्प प्रत्यक्षात मार्च २०१२ पर्यंत स्थापन होऊन नोव्हेंबर २०१२ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणे अपेक्षित होते, परंतु आर्थिक मर्यादेमुळे या प्रकल्पाच्या कार्याला विलंब झाला आणि शेवटी फेब्रुवारी २०१६ मध्ये रिफायनरीचे उद्घाटन झाले.\n\n७ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्याला देशाच्या सेवेत समर्पित केले. हा प्रकल्प अंदाजे रु. ५२,५५५ कोटी खर्च करून उभारण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_50291"} {"text": "सोफिया व्हर्गारा\n\nसोफिया मार्गारिटा व्हर्गारा (जन्म १० जुलै १९७२) एक कोलंबियन आणि अमेरिकन अभिनेत्री आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहे. ती एबीसी सिटकॉम मॉडर्न फॅमिली (२००९-२०) मधील ग्लोरिया डेलगाडो-प्रिचेट आणि मिनिसिरीज ग्रिसेल्डा (२०२४) मधील ड्रग लॉर्ड ग्रिसेल्डा ब्लँको या भूमिकेसाठी ओळखली जाते. मॉडर्न फॅमिलीतील कामासाठी, तिला चार गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि चार प्राइमटाइम एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. या भूमिकेने तिला अमेरिकेतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्थापित केले.\n\n२०२० पासून, व्हर्गारा टेलिव्हिजन टॅलेंट शो अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये न्यायाधीश आहेत.\n", "id": "mar_Deva_50292"} {"text": "पानिपत तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nपानिपत तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा पानिपत रिफायनरी ही एक तेल रिफायनरी आहे जी बहोली, पानिपत, हरियाणा येथे आहे. त्याची स्थापना १९९८ मध्ये झाली. पानिपत रिफायनरी ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडची सातवी रिफायनरी आहे.\n\nपानिपत रिफायनरी हरियाणा आणि पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल, चंदीगड, उत्तरांचल राज्य आणि राजस्थान आणि दिल्लीचा काही भाग यासह संपूर्ण उत्तर-पश्चिम प्रदेशातील पेट्रोलियम उत्पादनांची मागणी पूर्ण करते. रिफायनरीच्या बांधकामाची मूळ किंमत ३८६८ कोटी रुपये होती. ते प्रतिवर्षी ६ दशलक्ष टन क्षमतेने सुरू झाली आणि अलीकडेच ४१६५ कोटी रुपये खर्चून १२ दशलक्ष टन प्रति वर्ष केले गेले.\n\nपेट्रोकेमिकल मध्ये आपली उपस्थिती वाढवत, इंडियन ऑइलने पानिपत रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या शेजारी एक नॅफ्था क्रॅकर कॉम्प्लेक्स सुरू केला आहे ज्याचा प्रकल्प खर्च १४,४३९ कोटी रुपये आहे. ते इथिलीन आणि प्रोपीलीन तयार करते, ज्याचा पुढे पॉलिप्रोपीलीन, कमी/उच्च-घनतेचे पॉलीथिलीन आणि मोनोएथिलीन ग्लायकॉल सारख्या पॉलिमर तयार करण्यासाठी वापरला जातो.\n", "id": "mar_Deva_50293"} {"text": "गुजरात तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nगुजरात तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुजरात रिफायनरी किंवा वडोदरा रिफायनरी ही पश्चिम भारतातील गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कोयाली येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. पारादीप आणि पानिपत रिफायनरीनंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीची ही तिसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे. रिफायनरीत दर वर्षी १८ दशलक्ष टनांपर्यंतचा क्षमता करण्याचा विस्तार चालू आहे.\n\nफेब्रुवारी १९६१ मध्ये भारत-सोव्हिएत मैत्री आणि सहकार्य कराराच्या समाप्तीनंतर, १७ एप्रिल १९६१ रोजी २ दशलक्ष टन तेल शुद्धीकर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी जागेची निवड करण्यात आली. प्रकल्पाच्या तयारीसाठी सोव्हिएत आणि भारतीय अभियंत्यांनी ऑक्टोबर १९६१ मध्ये करार केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी १० मे १९६३ रोजी रिफायनरीची पायाभरणी केली.\n", "id": "mar_Deva_50294"} {"text": "मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प (भारत पेट्रोलियम)\n\nमुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मुंबई रिफायनरी ही भारत पेट्रोलियमची मुंबई, महाराष्ट्र येथील रिफायनरी आहे. जानेवारी १९५५ मध्ये बर्मा-शेल रिफायनरीच्या मालकीखाली ही सुरू झाली. भारत सरकारने बर्मा-शेलची मालकी घेतल्याने रिफायनरीचे नाव १९७६ मध्ये \"भारत रिफायनरी लिमिटेड\" असे करण्यात आले. ऑगस्ट १९७७ मध्ये, कंपनीला त्याचे कायमचे नाव देण्यात आले जे होते भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड.\n\nरिफायनरीची प्रतिवर्षी १२ दशलक्ष टन क्षमता आहे.\n", "id": "mar_Deva_50295"} {"text": "मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प (हिंदुस्तान पेट्रोलियम)\n\nमुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मुंबई रिफायनरी ही हिंदुस्तान पेट्रोलियमची मुंबई, महाराष्ट्र येथील रिफायनरी आहे. ती ३२१ एकर क्षेत्रावर बांधली गेली आहे.\n\nही रिफायनरी १९५४ मध्ये एस्सो कंपनीने कार्यान्वित केली होती, ज्याची स्थापित क्षमता प्रति वर्ष १.२५ दशलक्ष टन होती. १९६९ मध्ये प्रक्रिया क्षमता प्रतिवर्ष ३.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढली. १९७४ मध्ये, भारत सरकारने ही ताब्यात घेतली आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचीस्थापना केली.\n\nरिफायनरीची सध्याची स्थापित क्षमता दरवर्षी ९.५ दशलक्ष टन आहे.\n", "id": "mar_Deva_50296"} {"text": "मुंबई तेल शुद्धिकरण प्रकल्प (हिंदुस्तान पेट्रोलियम)\n\nपुनर्निर्देशन मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प (हिंदुस्तान पेट्रोलियम)\n", "id": "mar_Deva_50297"} {"text": "२०२४ उन्हाळी ऑलिंपिक\n\n२०२४ उन्हाळी ऑलिंपिक () ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३३वी आवृत्ती युरोप खंडातील फ्रांस देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेतील अनेक खेळ पॅरिसमध्ये असून इतर १६ शहरांत ही काही स्पर्धा होतील तसेच ताहिती या फ्रांसच्या प्रदेशात एक स्पर्धा होईल.\n\nया स्पर्धेत सुमारे १०,५०० खेळाडू ३२ खेळांतील ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेतील.\n", "id": "mar_Deva_50298"} {"text": "गुरु गोविंद सिंग तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nगुरू गोविंद सिंग तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुरू गोविंद सिंग रिफायनरी (GGSR) ही एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेडच्या मालकीची एक संयुक्त उद्यम रिफायनरी आहे. ही मित्तल एनर्जी इन्व्हेस्टमेंट (लक्ष्मीनिवास मित्तल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या मालकीची संयुक्त उपक्रम आहे. हे भटिंडा, पंजाब येथून २ किमी अंतरावर फुलोखारी गावात आहे.\n\nरिफायनरीचे काम २००८ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०१२ मध्ये रिफायनरी कार्यान्वित झाली. त्याची वार्षिक क्षमता ११.३ दशलक्ष टन (२३०,००० बॅरल प्रतिदिन) आहे. ते $४ अब्ज खर्चून बांधले गेले होते. रिफायनरीला गुजरातमधील मुंद्रा या किनारी शहरातून कच्च्या तेलाचा पुरवठा होतो जिथून १,०१७ किमी पाइपलाइन आहे.\n\nइंजिनियर्स इंडिया लिमिटेड ने संपूर्ण कामासाठी अभियांत्रिकी (डिझाइन), खरेदी आणि बांधकाम व्यवस्थापन केले आहे.\n", "id": "mar_Deva_50299"} {"text": "मनळी तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nमनळी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मनळी रिफायनरी ही चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन द्वारे संचालित एक तेल रिफायनरी आहे. ती १९६९ पासून तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात कार्यरत आहे. ही दक्षिण भारतातील सर्वात जुन्या रिफायनरींपैकी एक आहे. त्याची प्रतिवर्षी १०.५ दशलक्ष टन क्षमता आहे आणि ते इंधन, ल्युब, मेण, पेट्रोकेमिकल फीडस्टॉक्स, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस, मोटर स्पिरिट, हाय स्पीड डिझेल, सुपीरियर केरोसीन तेल, एव्हिएशन टर्बाइन इंधन तयार करण्यास सक्षम आहे.\n", "id": "mar_Deva_50300"} {"text": "वेब मालिका\n\nव्हेब मालिका या प्रक्षेपण दूरचित्र मालिकांपेक्षा वेगळ्या आहेत, कारण नंतरचे हे डिझ्नी + हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या प्रक्षेपण व्यासपीठांवर पाहण्याचा हेतु आहे (जरी हा शब्द कधीकधी स्ट्रीमिंग टेलिव्हिजनचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो ). व्हेब मालिकेचे डिझायनिंग हे दूरचित्राच्या मालिकेसारखे असले तरी त्यांच्या विकासासाठी आणि उत्पादनामध्ये दूरचित्र मालिकेसाठी आवश्यक तेवढी आर्थिक गुंतवणूक होत नाही. मात्र, काही व्हेब मालिकेच्या लोकप्रियतेमुळे त्यांना टेलिव्हिजनसाठी पर्याय देण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_50301"} {"text": "विशाखापट्टणम तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nविशाखापट्टणम तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा विशाखापट्टणम रिफायनरी ही भारतातील हिंदुस्तान पेट्रोलियम च्या दोन तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एक आहे, दुसरी मुंबई रिफायनरी आहे. विशाखापट्टणमच्या पहिल्या मोठ्या उद्योगांपैकी हा एक आणि पूर्व किनारपट्टीवरील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना होता.\n\nविशाखा रिफायनरी ही कॅलटेक्स ऑइल रिफायनिंग (इंडिया) द्वारे १९५७ मध्ये कार्यान्वित करण्यात आली, ज्याची स्थापित क्षमता ०.६७५ दशलक्ष टन होती. ही सुविधा भारत सरकारने १९७६ मध्ये अधिग्रहित केली होती आणि १९७८ मध्ये CORIL-HPCL एकत्रीकरण ऑर्डर, १९७८ द्वारे HPCL सोबत एकत्र केली गेली होती. २०१० मध्ये हिची क्षमता ८.३ दशलक्ष टन होती जी आता १५ दशलक्ष टन होणार आहे.\n", "id": "mar_Deva_50302"} {"text": "मथुरा तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nमथुरा तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मथुरा रिफायनरी ही मथुरा, उत्तर प्रदेश येथे असलेली इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीची रिफायनरी आहे. रिफायनरी बॉम्बे हायमधून कमी सल्फर तेल, नायजेरियातून कमी सल्फर तेल आणि मध्य पूर्वेतून उच्च सल्फर तेलवर प्रक्रिया करते.\n\nऑक्टोबर १९७२ मध्ये रिफायनरीचे बांधकाम सुरू झाले. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पायाभरणी केली होती. २५४ कोटी रुपये खर्चाची ही रिफायनरी १९ जानेवारी १९८२ रोजी कार्यान्वित झाली. रिफायनरी प्रतिवर्षी ६ दशलक्ष टन शुद्धीकरण क्षमतेसह कार्यान्वित करण्यात आली होती आणि या रिफायनरीची शुद्धीकरण क्षमता १९८९ मध्ये सुधारणेद्वारे ७.५ दशलक्ष टन प्रति वर्ष वाढविण्यात आली. या रिफायनरीची सध्याची शुद्धीकरण क्षमता प्रतिवर्ष ८ दशलक्ष टन आहे.\n\nहे ताज महालपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आहे. ते सध्या भारत सरकारला ११ दशलक्ष टन क्षमता वाढवून विस्तारास परवानगी देण्यास सांगत आहे. मात्र, प्रदूषणामुळे मथुरा रिफायनरीचा विस्तार थांबवण्यात आल आहे.\n\n१९९८ मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50303"} {"text": "दत्तांश\n\nसामान्य वापरामध्ये, दत्तांश हा माहिती व्यक्त करणारा, प्रमाण, गुणवत्ता, वस्तुस्थिती, आकडेवारी, इतर पायाभूत गोष्टींचे वर्णन करणारा स्वतंत्र किंवा सतत मूल्यांचा संग्रह आहे. अर्थाची अेकके, किंवा चिन्हांचे केवळ अनुक्रम ज्याचा औपचारिक अर्थ पुढे केला जाऊ शकतो. हे दत्तांशाच्या संग्रहातील वैयक्तिक मोल आहे. दत्तांश सहसा अशा संरचनेत आयोजित केला जातो जसे की तक्ते जे अतिरिक्त संदर्भ आणि अर्थ प्रदान करतात आणि जे स्वतः मोठ्या संरचनेत दत्तांश म्हणून वापरले जाऊ शकतात. संगणकीय प्रक्रियेत दत्तांश चल(व्हेरिएबल्स) म्हणून वापरला जाऊ शकतो. दत्तांश अमूर्त कल्पना किंवा ठोस मोजमाप दर्शवू शकतो. दत्तांश सामान्यतः वैज्ञानिक संशोधन, अर्थशास्त्र आणि मानवी संस्थात्मक क्रियांच्या इतर सर्व प्रकारांमध्ये वापरला जातो. दत्तांश सेटच्या उदाहरणांमध्ये किंमत निर्देशांक (जसे की ग्राहिक मौल्य निर्देशांक ), निरुद्योगीता दर, साक्षरता दर आणि जनगणना दत्तांश यांचा सामावेश होतो. या संदर्भात, दत्तांश कच्च्या तथ्ये आणि आकडेवारीचे प्रतिनिधित्व करतो ज्यातून उपयुक्त माहिती काढली जाऊ शकते.\n\nमोजमाप, निरीक्षण, क्वेरी किंवा विश्लेषण यासारख्या तंत्रांचा वापर करून दत्तांश गोळा केला जातो आणि सामान्यत: संख्या किंवा वर्ण म्हणून दर्शविला जातो ज्यावर पुढील प्रक्रिया केली जाऊ शकते. फील्ड दत्तांश हा दत्तांश आहे जो अनियंत्रित इन-सीटू वातावरणात गोळा केला जातो. प्रायोगिक दत्तांश हा असा दत्तांश आहे जो नियंत्रित वैज्ञानिक प्रयोगाच्या दरम्यान सज्ज केला जातो. गणना, तर्क, चर्चा, सादरीकरण, कल्पनाचित्रण किंवा उत्तर-विश्लेषणाचे इतर प्रकार यासारख्या तंत्रांचा वापर करून दत्तांशाचे विश्लेषण केले जाते. विश्लेषणापूर्वी, कच्चा दत्तांश (किंवा प्रक्रिया न केलेला दत्तांश) सामान्यत: स्वच्छ केला जातो: बाह्यस्थितक काढले जातात आणि स्पष्ट साधन किंवा दत्तांश नोंदणी त्रुटी सुधारल्या जातात.\n", "id": "mar_Deva_50304"} {"text": "आरोग्य मूल्यनिर्धारण\n\nआरोग्य मूल्यनिर्धारण ही काळजीची योजना आहे जी एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट आवश्यकता ओळखते आणि त्या आवश्यकता आरोग्य पद्धती किंवा कुशल परिचारिता सोयींद्वारे कशा संबोधित केल्या जातील. आरोग्य मूल्यनिर्धारण म्हणजे आरोग्याचा इतिहास घेतल्यानंतर शारीरिक तपासणी करून आरोग्य स्थितीचे मूल्यनिर्धारण. दिसायला आणि बरे वाटू शकतील अशा लोकांमध्ये रोग लवकर ओळखण्यासाठी हे केले जाते.\n\nपुरावा इतरत्र निरोगी लोकांमध्ये सातत्यपूर्ण आरोग्य मूल्यनिर्धारणांना पाठिंबा देत नाहीत.\n\nआरोग्य मूल्यनिर्धारण हे आरोग्याच्या सातत्यतेसह एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य स्थितीचे मूल्यनिर्धारण आहे. मूल्यनिर्धारणाचे हेतु व्यक्तीचे आरोग्य कुठे आहे हे स्थापित करणे हा आहे कारण हे व्यक्तीकडे कसे जायचे आणि कसे वागावे याचे मार्गदर्शन करते. आरोग्य सेवेचा दृष्टीकोन प्रतिबंधात्मक, उपचार, आरोग्याच्या सातत्यावरील व्यक्तीच्या स्थितीच्या संबंधात उपशामक काळजी पर्यंत आहे. हे उपचार किंवा उपचार योजना नाही. निष्कर्षांशी संबंधित योजना ही एक काळजी योजना आहे जी वैद्यकीय, शारीरिक उपचार, नर्सिंग इ.\n", "id": "mar_Deva_50305"} {"text": "हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nहल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा हल्दिया रिफायनरी ही पश्चिम बंगाल राज्यातील हल्दिया शहरात स्थित इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे संचालित तेल शुद्धीकरण कारखाना आहे. या रिफायनरीची प्रतिवर्षी ८ दशलक्ष टन क्षमता आहे. ही रिफायनरी १९७५ मध्ये कार्यान्वित झाली आणि कोलकात्यापासून १३६ किमी अंतरावर हल्दी आणि हुगळी नदीच्या संगमावर आहे. या रिफायनरीमध्ये एलपीजी, नॅफ्था, पेट्रोल, मिनरल टर्पेन्टाइन ऑईल, सुपीरियर केरोसीन, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल, हाय स्पीड डिझेल, ज्यूट बॅचिंग ऑइल यासारखी विविध इंधन उत्पादने तयार केली जाऊ शकतात.\n", "id": "mar_Deva_50306"} {"text": "बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nबाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बोंगईगाव रिफायनरी ही भारतातील आसाम राज्यातील चिरांग या प्रशासकीय जिल्ह्यातील बाँगाइगांव शहरात स्थित एक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे. हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीचा आहे.\n", "id": "mar_Deva_50307"} {"text": "गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nगुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुवाहाटी रिफायनरी ही १ जानेवारी १९६२ रोजी गुवाहाटी येथील नूनमती येथे स्थापन करण्यात आली. गुवाहाटी रिफायनरी ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी आहे आणि ती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीची आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते रिफायनरीचे उद्घाटन करण्यात आले. रिफायनरी रोमानियन सहयोगाने बांधली गेली आणि तिची क्षमता प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन आहे. ही रिफायनरी अप्पर आसाम ऑइल फिल्ड्स, भारतातील कच्च्या तेलावर प्रक्रिया करते आणि या ईशान्य प्रदेशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यास मदत करते.\n", "id": "mar_Deva_50308"} {"text": "नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nनागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नागपट्टिनम रिफायनरी किंवा कावेरी बेसिन रिफायनरी ही चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने बांधलेली दुसरी तेल रिफायनरी होती. हे नागपट्टिनम येथील कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. सुरुवातीचे प्रकल्प नागापट्टिनम येथे १९९३ मध्ये ०.५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमतेसह स्थापन करण्यात आले होते. परंतु नंतर २००२ मध्ये ते प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन इतके वाढविण्यात आली.\n\nआता ह्याची क्षमता ९ दशलक्ष मेट्रीक टन करण्याचे योजले आहे.\n", "id": "mar_Deva_50309"} {"text": "दिग्बोई तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nडिगबोई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा डिगबोई रिफायनरी ही डिगबोई येथे १९०१ मध्ये आसाम ऑइल कंपनी लिमिटेडने स्थापन केली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने १९८१ पासून आसाम ऑइल कंपनी लिमिटेडचे रिफायनरी ताब्यात घेतली आणि एक वेगळा विभाग तयार केला. डिगबोई येथील रिफायनरीची स्थापित क्षमता प्रतिवर्ष ०.५ दशलक्ष टन होती. जुलै १९९६ मध्ये रिफायनरीचे आधुनिकीकरण करून रिफायनरीची शुद्धीकरण क्षमता ०.६५ दशलक्ष टन प्रतिवर्षी वाढवण्यात आली.\n\nडिगबोई रिफायनरी हे भारतातील तेल उद्योगाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. ११ डिसेंबर १९०१ रोजी ते कार्यान्वित झाले. आशियातील पहिली रिफायनरी आणि अजूनही कार्यरत असलेली सर्वात जुनी रिफायनरी असण्याचा गौरव तिला आहे. १८६७ मध्ये डिगबोई परिसरात तिनसुकिया जिल्ह्यातील घनदाट जंगलात रेल्वे लाईन टाकतानाचुकून तेलाचा शोध लागला. १८८९ मध्ये तेलासाठी खोदण्यास सुरुवात झाली आणि डिगबोई येथे १९०१ मध्ये रिफायनरी सुरू झाली.\n", "id": "mar_Deva_50310"} {"text": "नुमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nनुमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नुमालीगढ रिफायनरी हा ऑईल इंडिया लिमिटेडचा एक विभाग आहे जो भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. हे भारतातील आसाममधील नुमालीगढ, गोलाघाट जिल्हा येथे आहे. नुमालीगढ रिफायनरी हा भारत पेट्रोलियम चा विभाग होता. ते १९९९ मध्ये उघडले गेले व १ ऑक्टोबर २००० पासून व्यावसायिक उत्पादन सुरू झाले.\n\nत्याची प्रतिवर्षी 3 दशलक्ष मेट्रिक टन क्षमता होती. जानेवारी २०१९ मध्ये, आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने रिफायनरीची क्षमता दरवर्षी ९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याच्या योजनांना मंजुरी दिली.\n", "id": "mar_Deva_50311"} {"text": "बरौनी तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nबरौनी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बरौनी रिफायनरी ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे संचालित बिहार राज्यातील बेगुसराय शहरात स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हे सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने, रोमेनियाच्या मर्यादित सहभागासह, रु. ५० कोटी आणि जुलै १९६४ मध्ये प्रवाहात आले. १ दशलक्ष टन क्षमतेची प्रारंभिक क्षमता ही १९६९ मध्ये ३ दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्यात आली. या रिफायनरीची सध्याची क्षमता प्रतिवर्ष ६ दशलक्ष टन आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १.९४ अब्ज डॉलर्सच्या खर्चाने क्षमता प्रतिवर्षी ६ दशलक्ष टनांवरून ९ दशलक्ष टन प्रति वर्ष करण्याची योजना आखली आहे.\n", "id": "mar_Deva_50312"} {"text": "कातानिया-फाँतानारोसा विमानतळ\n\nकातानिया-फाँतानारोसा विमानतळ तथा व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळ ( ) हा इटलीच्या सिसिली प्रांतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ कातानिया शहराच्या ४.३ किमी नैऋत्येस आहे.\n\nयाला कातानियामथ्ये जन्मलेल्या ऑपेरा संगीतकार विन्सेंझो बेलिनीचे नाव दिलेले आहे.\n\nएस्सॅरोपोर्तीनुसार कातानिया-फाँतानारोसा २०२०मधील सिसिलीतील सर्वाधिक वर्दळीचा तर इटलीतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ होता. येथून केएलएम, आयटीए एरवेझ, लुफ्तांसा तसेच ईझीजेट आणि रायनएर सह अनेक कंपन्या युरोपमधील रोम, म्युनिक, ॲमस्टरडॅम आणि बर्लिन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवता. २०१६मध्ये येथून २० लाख प्रवाशांनी रोम-फियुमिसिनो विमानतळाला ये-जा केली होती.\n", "id": "mar_Deva_50313"} {"text": "अप्रणयत्व\n\nअप्रणयत्व एक प्रणयी कल आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला थोडेसे किंवा कोणतेही प्रणयी आकर्षण नसणे असे आहे. अप्रणयी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचा प्रणयी कल अप्रणयत्व आहे.\n\nअप्रणयत्वाचे उलट म्हणजे, एक असे प्रणयी कल म्हणून ज्यामध्ये एखाद्याला प्रणयी प्रेम किंवा इतरांबद्दल प्रणयी आकर्षण अनुभवता येते याला परप्रणयत्व असे म्हटले जाते.\n\nअप्रणयी व्यक्ती देखीलअकामुक प्रेम अनुभवण्यास सक्षम असतात . ज्यांनी२०२० च्या अप्रणयी जनगणनेला प्रतिसाद दिला त्यापैकी १४.६% अप्रणयी भागीदारीत होते.\n\nकाहींनी असे म्हटले आहे कीअप्रणयत्व कमी-दर्शित, कमी-संशोधित आहे, आणि याबद्दल वारंवार गैरसमज होतअसतात.\n", "id": "mar_Deva_50314"} {"text": "बीना तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nबिना तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बीना रिफायनरी हा भारतातील मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बीना येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हा प्रकल्प भारत ओमान रिफायनरी लिमिटेडच्या (BORL) मालकी होता जी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी होती. या रिफायनरीची क्षमता वार्षिक ६ दशलक्ष मेट्रिक टन होती जी ७.८ दशलक्ष मेट्रिक टन करण्यात आली आहे. २०२१ मध्ये भारत पेट्रोलियमने ह्याचे शेअर्स विकत घेतले आणि पुर्णपणे ही भारत पेट्रोलियमच्या मालकीची झाली.\n", "id": "mar_Deva_50315"} {"text": "बारमेर तेल शुद्धीकरण प्रकल्प\n\nबारमेर तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बारमेर रिफायनरी ही भारतातील राजस्थानमधील पाचपदरा (आताचा बालोत्रा जिल्हा ) येथील सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे. हे HPCL राजस्थान रिफायनरी लिमिटेड (HRRL) च्या मालकीचे आहे, जो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राजस्थान सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. ही रिफायनरी अमृतसर जामनगर एक्सप्रेसवेद्वारे जामनगर रिफायनरी आणि भटिंडा रिफायनरीशी जोडली जाईल.\n", "id": "mar_Deva_50316"} {"text": "नायरा एनर्जी\n\nनायरा एनर्जी ही एक इंडो-रशियन तेल शुद्धीकरण आणि विपणन कंपनी आहे जी वाडिनार, गुजरात, भारत येथे प्रति वर्ष २० दशलक्ष टन क्षमतेसह वाडिनार रिफायनरीची मालकी व संचालन करते. क्षमतेनुसार, हा भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो.\n\nहे देशातील ६६०० पेक्षा जास्त इंधन आउटलेट चालवते, जे भारतातील कोणत्याही खाजगी तेल कंपनीसाठी सर्वाधिक आहे.\n", "id": "mar_Deva_50317"} {"text": "चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन\n\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) पूर्वी मद्रास रिफायनरीज लिमिटेड (MRL) म्हणून ओळखली जाणारी, ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी आहे जी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.\n\nसीपीसीएल च्या दोन रिफायनरी आहेत ज्यांची एकत्रित शुद्धीकरण क्षमता प्रतिवर्ष ११.५ दशलक्ष टन आहे. चेन्नईतील मनळी रिफायनरीची क्षमता प्रतिवर्ष १०.५ दशलक्ष टन आहे व नागपट्टिनम रिफायनरीची प्रतिवर्षी १ दशलक्ष टन क्षमता आहे. आता या १ दशलक्ष टन प्रतिवर्ष रिफायनरीची क्षमता खर्चासह प्रतिवर्षी ९ दशलक्ष टन पर्यंत वाढवण्यासाठी योजीले आहे.\n\nहे सरकारद्वारे मिनीरत्न -१ कंपनी म्हणून वर्गीकृत आहे.\n", "id": "mar_Deva_50318"} {"text": "हल्दिया पेट्रोकेमिकल्स\n\nहल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एचपीएल, HPL) ही भारतातील सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल कंपन्यांपैकी एक आहे. १९८४ मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केलेल्या एचपीएलचे मुख्यालय कोलकाता, पश्चिम बंगाल येथे आहे. पूर्व भारतातील हल्दिया येथील एक मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे.\n", "id": "mar_Deva_50319"} {"text": "हल्दिया\n\nहल्दिया हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील एक औद्योगिक बंदरी शहर आहे. येथे एक प्रमुख बंदर आणि औद्योगिक पट्टा आहे जो कोलकात्याच्या नैऋत्येस १२४ किमी अंतरावर हुगळी नदीच्या मुखाजवळ आहे. हल्दिया गाव हे हल्दी नदीच्या सीमेवर आहे जी गंगा नदीची एक शाखा आहे. हल्दिया हे पेट्रोकेमिकल व्यवसायांचे केंद्र आहे आणि कोलकात्यासाठी एक प्रमुख व्यापार बंदर आहे.\n", "id": "mar_Deva_50320"} {"text": "२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता\n\n२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे जी एप्रिल आणि मे २०२४ मध्ये अबू धाबी येथे आयोजित केली जात आहे.\n", "id": "mar_Deva_50321"} {"text": "सूरराय पोत्रु\n\nसिम्पली फ्लाय: अ डेक्कन ओडिसी या संस्मरणात वर्णन केल्याप्रमाणे हा चित्रपट भारतीय कमी किमतीच्या एअरलाइन सिंपलीफ्लाय डेक्कनचे संस्थापक जी.आर. गोपीनाथ यांच्या जीवनातील घटनांवरून प्रेरित आहे. या प्रकल्पाची घोषणा २०१८ च्या मध्यात करण्यात आली होती आणि अधिकृत शीर्षक एप्रिल २०१९ मध्ये घोषित करण्यात आले होते. मुख्य छायाचित्रण त्याच महिन्यात सुरू झाले आणि सप्टेंबरमध्ये संपले आणि मदुराई, चेन्नई आणि रायगड येथे चित्रीकरण झाले. जी.व्ही. प्रकाशकुमार यांनी चित्रपटाचे संगीत दिले होते, तर निकेत बोम्मिरेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफर केले आणि सतीश सुर्या यांनी चित्रपटाचे संपादन केले होते.\n\n७८ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीमध्ये प्रदर्शित होण्यासाठी दहा भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणून त्याची निवड करण्यात आली. या चित्रपटाने शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पॅनोरमा विभागातही प्रवेश केला. याने ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पाच पुरस्कार जिंकले: सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेता (सूर्या), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (अपर्णा), सर्वोत्कृष्ट पटकथा (कोंगारा आणि नायर) आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (प्रकाश कुमार). कोंगारा दिग्दर्शित सरफिरा नावाचा हिंदी रिमेक २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.\n", "id": "mar_Deva_50322"} {"text": "२०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप\n\n२०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप ही एसीसी प्रीमियर कपची दुसरी आवृत्ती होती, एप्रिल २०२४ मध्ये झाली. २०२५ आशिया कप स्पर्धेसाठी पात्रतेचा अंतिम टप्पा म्हणून काम केले. युएईने अंतिम फेरीत ओमानचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली आणि अशा प्रकारे २०२५ आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. यात २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर कप मधील दोन अंतिम स्पर्धकांसह ८ सर्वोच्च रँक असलेले एसीसी सहयोगी सदस्य होते.\n\nकंबोडिया आणि सौदी अरेबियाने २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक स्पर्धेत अव्वल दोन संघ म्हणून स्थान मिळवल्यानंतर स्पर्धेसाठी पात्र ठरले. नेपाळ गतविजेता होता, २०२३ आवृत्ती (जी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती) जिंकली होती.\n", "id": "mar_Deva_50323"} {"text": "बहुकामुकता\n\nबहुकामुकता एका वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रेम करणे किंवा प्रेम करण्याची क्षमता असणे. बहुकामुकतेची व्याख्या कधीकधी सर्व संबंधित व्यक्तींच्या संमतीने एकापेक्षा जास्त व्यक्तींशी घनिष्ट संबंध ठेवणे किंवा संबंध ठेवण्याची इच्छा असणे, अशी केली जाते.\n\nबहुपत्नीकत्व: एक पुरुष आणि अनेक स्त्रिया (किंवा एक स्त्री आणि अनेक पुरुष) यांच्यातील विवाह. बहुपत्नीक विवाहात फक्त विषमलैंगिक संबंध असतात. दुसऱ्या शब्दांत, एका पुरुषाला अनेक बायका असतील तर तो त्या सर्वांशी शारीरिक संबंध ठेवेल, पण त्या स्त्रिया एकमेकांशी समलैंगिक संबंध ठेवणार नाहीत. जर खरोखरच या महिलांमध्ये समलैंगिक संबंध असतील तर ते गुप्त असेल. या परिस्थितीत या सर्व संबंधित व्यक्तींची, विशेषतः पत्नींची संमती विचारली जात नाही. बहुकामुकता: या संबंधांमध्ये, अनेक व्यक्तींमध्ये विषमलैंगिक आणि समलैंगिक संबंध असतात. आणि हे सगळे समाधीत व्यक्तीच्या संमतीने होते.\n", "id": "mar_Deva_50324"} {"text": "अभिनव गौतम\n\nडॉ. अभिनव गौतम (जन्म १७ फेब्रुवारी १९८२ न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना) हे एक अमेरिकन चिकित्सक, लेखक आहेत आणि जगातील काही प्रमुख कलाकार, संगीतकार आणि व्यावसायिक क्रीडापटूंद्वारे वापरल्या जाणाऱ्या रिलीफ® उपचाराचे ते प्रणेते आहेत. तो एक माजी स्पर्धात्मक सॉकर खेळाडू होता आणि टेनिस आणि पिकलबॉलचा उत्साही खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_50325"} {"text": "त्रेव्हिसो विमानतळ\n\nत्रेव्हिसो विमानतळ, ; तथा व्हेनिस-त्रेव्हिसो विमानतळ हा इटलीच्या त्रेव्हिसो शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ व्हेनिस शहरापासून ३१ किमी (१९ मैल) अंतरावर असून मुख्यत्वे किफायती विमानकंपन्या येथे येजा करतात.\n\nरायनएरने येथे डिसेंबर २०२०मध्ये येथे नवीन ठाणे सुरू केले व १८ नवीन मार्गांवर उड्डाणे सुरू केली. याशिवाय विझ्झ एर येथून सेवा पुरवते.\n", "id": "mar_Deva_50326"} {"text": "शुगरलोफ केबल कार\n\nशुगरलोफ केबल कार ही रिओ दि जानेरो, ब्राझील येथील केबलवे प्रणाली आहे. पहिला भाग Praia Vermelha आणि Morro da Urca ( दरम्यान चालतो ), जिथून दुसरा च्या शिखरावर चढतो शुगरलोफ माउंटन .\n\nकेबलवेची कल्पना 1908 मध्ये अभियंता ऑगस्टो फरेरा रामोस यांनी केली होती ज्यांनी त्याच्या बांधकामाला चालना देण्यासाठी रिओच्या उच्च समाजातील प्रसिद्ध व्यक्तींकडून पाठिंबा मागितला होता. 1912 मध्ये उघडलेला, हा जगातील फक्त तिसरा केबलवे होता. 1972 मध्ये कार अद्ययावत करण्यात आल्या, त्यांची क्षमता 22 वरून 75 पर्यंत वाढली आणि 1979 मध्ये जेम्स बाँड चित्रपट मूनरेकरसाठी एका ॲक्शन सीनमध्ये ते वैशिष्ट्यीकृत झाले. आज ते दररोज अंदाजे 2,500 अभ्यागत वापरतात. केबल कार दर 30 मिनिटांनी सकाळी 8 ते रात्री 10 च्या दरम्यान धावतात.\n", "id": "mar_Deva_50327"} {"text": "थिएट्रो म्युनिसिपल (रिओ दी जानेरो)\n\nथिएट्रो म्युनिसिपल (\"म्युनिसिपल थिएटर\") हे ब्राझीलमधील रिओ डी जनेरियोच्या सेंट्रो जिल्ह्यातील एक संगीतिका गृह (ऑपेरा हाउस) आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले हे देशातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचे चित्रपटगृह मानले जाते.\n\nचार्ल्स गार्नियरच्या पॅरिस ऑपेरापासून प्रेरणा घेऊन इक्लेक्टिक शैलीमध्ये ही इमारत तयार करण्यात आली आहे. बाहेरील भिंतींवर क्लासिक युरोपियन आणि ब्राझिलियन कलाकारांची नावे कोरलेली आहेत. ही इमारत नॅशनल लायब्ररी आणि नॅशनल फाइन आर्ट्स म्युझियम जवळ स्थित आहे, प्रशस्त सिनेलँडिया स्क्वेअर दिसत आहे.\n", "id": "mar_Deva_50328"} {"text": "म्युझू दे अमान्याह\n\nउद्याचे संग्रहालय हे ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरातील एक विज्ञान संग्रहालय आहे. स्पॅनिश निओफ्युच्युरिस्टिक वास्तुविशारद सँटियागो कॅलट्रावा यांनी याची रचना केली होती आणि पियर माउ येथील वॉटरफ्रंटच्या पुढे ती बांधले होती. त्याच्या बांधकामाला रॉबर्टो मारिन्हो फाउंडेशनने पाठिंबा दिला होता आणि त्याची किंमत अंदाजे 230 दशलक्ष रियास होती. 17 डिसेंबर 2015 रोजी राष्ट्राध्यक्ष डिल्मा रौसेफ यांच्या उपस्थितीत ही इमारत उघडण्यात आली.\n\nरिओ डी जनेरियो शहराची सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय ओळख मजबूत करणे हे संग्रहालय बांधण्याचे एक ध्येय होते. बंदर क्षेत्राच्या पुनर्विकासाचे प्रतीक म्हणून संग्रहालय सादर करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50329"} {"text": "राधिका मर्चंट अंबाणी\n\nराधिका मर्चंट अंबाणी (१८ डिसेंबर, १९९४:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही एक भारतीय उद्योगिनी आणि शास्त्रीय नृत्यांगना आहे. ही भारतातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबाची होणारी सून आहे.. ती एन्कोर हेल्थकेरॉ या औषध कंपनीच्या संचालकमंडळाचा भाग आहे. ही प्राणीकल्याण, नागरी हक्क, शिक्षण, आरोग्य, मानवी हक्क, आर्थिक सशक्तीकरण आणि सामाजिक अशा विविध परोपकारी प्रयत्नांमध्ये सक्रिय आहे.\n", "id": "mar_Deva_50330"} {"text": "लहरतारा तलाव\n\nलहरतारा तलाव हा संत कबीर साहेबांच्या देखाव्याशी संबंधित एक ऐतिहासिक तलाव आहे.एका आख्यायिकेनुसार, संत कबीर साहेब तलावात कमळाच्या फुलावर तरंगताना दिसले. भारतातील वाराणसी, उत्तर प्रदेश येथे आहे. पूर्वी, हे 17 एकर (0.07 किमी 2) व्यापलेले एक मोठे गोड्या पाण्याचे सरोवर होते. सध्या त्याची ऐतिहासिक भव्यता राहिलेली नाही. कारण तलावातील सुमारे 3.5 एकर (0.014 किमी 2) पुरातत्व संचालनालय, उत्तर प्रदेश अंतर्गत आहे, तर इतर 8 एकर (0.03 किमी 2) सतगुरू कबीर प्रकाश धाम अंतर्गत आहे.\n", "id": "mar_Deva_50331"} {"text": "इर्जिक\n\nइर्जिक म्हणजे शेतीत सगळ्यांनी मिळून मिसळून दिवसभर कष्ट केल्यानंतर एकत्र केलेले जेवण. भारतात लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.शेतकरी जीवनात खरीप हंगाम फार महत्त्वाचा असतो. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी तयारी करावी लागते. शेतकरी जीवनात राब, वाफसा, नांगरणी, वखरणी,पेरणी, आवणी, कोळपणी,निंदणी, खुरपणी, काढणी, कापणी, बांधणी,झोडणी,मळणी,उफणणी, उडवी,वारा देणे,सावड, इर्जिक इत्यादी शब्दांना फार महत्त्व आहे.शेतकऱ्यांना मशागतीपासून पेरणीपर्यंत आणि खुरपणीपासून काढणी, मळणी पर्यंत सगळे वेळेत झाले तरच मनासारखे पीक येते.शेतकामाचे दिवस चालू झाले की शेतकऱ्यांना बिलकुल उसंत नसते.शेती करताना वस्तू आणि कष्टाची देवाणघेवाण अपरिहार्य असते.एक शेतकरी दुसऱ्याच्या शेतात काम करतो त्याबदल्यात दुसरा शेतकरी पहिल्या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असतो.एकमेकांना बैलजोडी आणि अवजारेसुद्धा वापरायला दिली जातात.त्यामुळे गावात एकोपा टिकून राहत असे. पूर्वी गावात भरपूर इर्जिकी होत.शेतीची कामे रात्री उशिरापर्यंत होत असत.भल्लरी दादा भल्लरी सारखी शेतकरी गीत गात, एकमेकांची चेष्टा मस्करी करत भरपूर माणसे शेतात राबत असत. दुपारी झुणका किंवा कालवण भाकरीचा बेत असे आणि रात्री पंगत बसत असे.शेतात तीन दगड ठेवून चूल बनवली जात असे आणि त्या चुलीवर भगुल्यात शिजवलेल्या मटणाचा फर्मास बेत करीत किंवा पुरणपोळी किंवा लापशी सारखे गोडधोड केले जात असे.हे दिवसभर केलेल्या कष्टानंतरचे जेवण जास्तच चवदार लागत असे.ह्या जेवणालाच इर्जिक म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_50332"} {"text": "दृकपट\n\nदृकपट पद्धत प्रदर्शन आकार(डिस्प्ले रेझोल्यूशन), दर्शनी गुणोत्तर(आस्पेक्ट रेशो), तर्पण दर(रिफ्रेश रेट), रंग क्षमता आणि इतर गुणांमध्ये वैभिन्न्य असतात. सादृश्य आणि अंकीय रूपे अस्तित्वात आहेत आणि नभोवाणी प्रक्षेपण, चुंबकीय फीत, प्रकाशीय तबकडी(ऑप्टिकल डिस्क्स), संगणक संचिका(कॉम्प्युटर फाइल्स) आणि संजाळ प्रवाहकासह विविध माध्यमांवर वाहून जाऊ शकतात.\n", "id": "mar_Deva_50333"} {"text": "वाडिनार\n\nवाडिनार हे भारताच्या गुजरात राज्यातील देवभूमी द्वारका जिल्ह्यात वसलेले लहान किनारपट्टीचे शहर आहे. कांडला पोर्ट ट्रस्ट (KPT) चे ऑफशोर ऑइल टर्मिनल वाडिनार येथे आहे. आणि या प्रमुख बंदराच्या एकूण कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देते. जवळच असलेल्या दोन रिफायनरीजच्या (जामनगर रिफायनरी आणि वाडिनार रिफायनरी) उपस्थितीमुळे वाडिनार आता प्रसिद्ध झाले आहे. वडीनारमध्ये मीठ उत्पादन युनिट आहे.\n\nमरीन नॅशनल पार्कचा एक भाग असलेले प्रसिद्ध नारारा बेट हे शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे विमानतळ जामनगर येथे आहे जे ४७ किमी दूर आहे.\n", "id": "mar_Deva_50334"} {"text": "पारादीप\n\nपारादीप (मूळतः पाराद्वीप असे देखील म्हटले जाते), हे एक प्रमुख औद्योगिक बंदर शहर आणि नगरपालिका आहे जी ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्या पासून ५३ किमी (३३ माइल) अंतरावर आहे. पारादीपची २७ सप्टेंबर १९७९ रोजी नगर पंचायत म्हणून स्थापना करण्यात आली आणि १२ डिसेंबर २००२ रोजी त्याचे नगरपालिकेत रूपांतर झाले. सर्वात जवळचा व्यावसायिक विमानतळ हे भुवनेश्वर येथील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.\n\nपारादीपमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये इफको, परादीप फॉस्फेट्स लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि गोवा कार्बन लिमिटेड यांचा समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_50335"} {"text": "रिद्धी सेन\n\nरिद्धी सेन हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो प्रामुख्याने काही हिंदी चित्रपटांसह बंगाली चित्रपटांमध्ये काम करतो. नगरकीर्तन या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा तो भारतातील सर्वात तरुण अभिनेता आहे.\n\nतो स्वप्नसंधानी थिएटर ग्रुपचा नियमित अभिनेता आहे आणि कोलकाता येथील साऊथ पॉइंट स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. २०१० मध्ये, त्यांना नाट्यक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्या शाळेकडून विशेष प्रतिभा पुरस्कार मिळाला. इतर अनेक चित्रपट निर्मितीतील कामासाठीही तो ओळखला जातो. २०१९ मध्ये, फिल्म कंपेनियनने सेनच्या नगरकीर्तनातील कामगिरीला \"दशकातील १०० उत्कृष्ट कामगिरीमध्ये\" स्थान दिले.\n", "id": "mar_Deva_50336"} {"text": "नुमालीगढ\n\nनुमालीगढ हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील एक शहर आहे. हे गोलाघाट शहरापासून ३२ किमी , गुवाहाटी पासून २६५ किमी, जोरहाट पासून ५१ किमी अंतरावर आहे. वर्ग:गोलाघाट जिल्हा वर्ग:आसाममधील शहरे\n", "id": "mar_Deva_50337"} {"text": "लीला देवी\n\nडॉ. आर. लीला देवी (१३ फेब्रुवारी १९३२ - १९ मे १९९८) या एक भारतीय लेखिका, अनुवादक आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी इंग्रजी, मल्याळम आणि संस्कृतमध्ये लेखन केले. त्या केरळ राज्यातील रहिवाशी होत्या.\n", "id": "mar_Deva_50338"} {"text": "सरस्वती गोरा\n\nसरस्वती गोरा (२८ सप्टेंबर १९१२ - १९ ऑगस्ट २००६) या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ज्यांनी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात अनेक वर्षे नास्तिक केंद्राचे नेते म्हणून काम केले.\n", "id": "mar_Deva_50339"} {"text": "जर्सी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२४\n\nजर्सी क्रिकेट संघाने १४ एप्रिल २०२४ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी स्पेनचा दौरा केला. स्पेन ने मालिका २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_50340"} {"text": "२०२४ संयुक्त अरब अमिराती महिला चौरंगी मालिका\n\n२०२४ संयुक्त अरब अमिराती महिला चौरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी १६ ते १९ एप्रिल २०२४ दरम्यान अबू धाबी येथे खेळली जाणार होती. संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्कॉटलंड आणि अमेरिका या महिलांच्या राष्ट्रीय संघांनी या स्पर्धेत भाग घेतला असता. या स्पर्धेने सर्व चार संघांना २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी तयारी केली असती.\n\nया प्रदेशातील अभूतपूर्व पाऊस आणि पुरामुळे स्पर्धेतील सर्व सहा नियोजित खेळ रद्द करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50341"} {"text": "एस्टोनिया महिला क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२४\n\nएस्टोनिया महिला क्रिकेट संघाने २० ते २१ एप्रिल २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. जिब्राल्टर महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_50342"} {"text": "अनसूया देवी\n\nअवतरण\n\n\"आई सदैव अस्तित्त्वात असते आणि ती स्वतःमध्ये सर्व काही समाविष्ट करते. जी सर्व काही आहे आणि सर्वत्र ती आई आहे. विश्वाची आई म्हणणे योग्य नाही. विश्व स्वतःच आई आहे\"\n\nमातृश्री अनसूया देवी (जन्म २८ मार्च १९२३ - मृत्यु १२ जून १९८५), ज्यांना फक्त अम्मा [\"आई\"] म्हणून ओळखले जाते. त्या आंध्र प्रदेशातील एक भारतीय हिंदू आध्यात्मिक गुरु होत्या.\n", "id": "mar_Deva_50343"} {"text": "मंगोलिया महिला क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२४\n\nमंगोलिया महिला क्रिकेट संघाने २१ ते २४ एप्रिल २०२४ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. इंडोनेशिया महिलांनी मालिका ६-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_50344"} {"text": "२०२४ बीसीए कलहारी महिला टी२०आ स्पर्धा\n\n२०२४ बीसीए कलहारी महिला टी२०आ स्पर्धा २२ ते २६ एप्रिल या काळात बोत्सवाना येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा रवांडा महिलांनी जिंकली.\n", "id": "mar_Deva_50345"} {"text": "पाब्लो नेरुदा\n\nपाब्लो नेरुदा (स्पॅनिश: Pablo Neruda; १२ जून १९०४ - २३ सप्टेंबर १९७३) हे नेफ्ताली रिकार्दो रेयेस बासोआल्तो (Neftali Ricardo Reyes Basoalto) ह्या लोकप्रिय चिलीयन कवी, राजकारणी व मुत्सद्याचे टोपणनाव होते. वयाच्या १४व्या वर्षापासून कविता करणाऱ्या नेरुदाला १९७१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. गॅब्रियेल गार्सिया मार्केझ ह्या कोलंबियन लेखकाच्या मते नेरुदा २०व्या शतकामधील जगातील सर्वोत्तम कवी होता.\n\nचिलीयन कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य असलेल्या नेरुदाने १५ जुलै १९४५ रोजी ब्राझीलच्या साओ पाउलो शहरामध्ये १ लाख लोकांसमोर लुइस कार्लोस प्रेस्तेस ह्या कम्युनिस्ट नेत्याच्या स्तुतीकवितांचे वाचन केले होते. १९४८ साली कम्युनिस्टविरोधी नेता गाब्रियेल गोन्झालेस विदेला चिलीच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर नेरुदाने चिलीमधून पळ काढला व आर्जेन्टिनामध्ये आश्रय घेतला. १९५२ मध्ये नेरुदा चिलीमध्ये परतला व कालांतराने राष्ट्राध्यक्ष साल्व्हादोर आयेंदे ह्याचा निकटवर्ती सल्लागार बनला. कट्टर साम्यवादी विचारांच्या नेरुदाने स्टॅलिनच्या हुकुमशाहीची प्रसह्ंसा केली होती तसेच क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणीच्या काळात व व्हियेतनाम युद्धादरम्यान अमेरिकेची यथेच्छ निंदा केली होती. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने नेरुदाची प्रतिष्ठा घटवण्याचे अनेक प्रयत्न केले व त्याला नोबेल पारितोषिक मिळू नये ह्यासाठी देखील कट आखले. नेरुदाला अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यास बंदी होती. परंतु त्याच्या जागतिक लोकप्रियतेमुळे १९६६ साली त्याला न्यू यॉर्क शहरामधील एका साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.\n\n१९७३ साली घडलेल्या लष्करी बंडामध्ये आयेंदेला राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलून ऑगुस्तो पिनोचे ह्या लष्करी अधिकाऱ्याने चिलीची सत्ता बळकावली व नेरुदाचे चिलीमध्ये मार्क्सवाद रुजवण्याचे स्वप्न भंग पावले. ह्याच वर्षी त्याचे कर्करोगामुळे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_50346"} {"text": "ऑगुस्तो पिनोचे\n\nऑगुस्तो होजे रामोन पिनोचे उगार्ते (; २५ नोव्हेंबर १९१५ - १० डिसेंबर २००६) हा चिली देशाचा राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा होता. तसेच तो १९७३ ते १९९८ दरम्यान चिलीचा लष्करप्रमुख देखील होता.\n\n११ सप्टेंबर १९७३ रोजी चिलीमध्ये घडलेल्या एका लष्करी बंडादरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष साल्व्हादोर आयेंदेची सत्ता उलथवून लावत पिनोचे सत्तेवर आला व चिलीमधील लोकशाही सरकार संपुष्टात आले. समाजवादी विचाराच्या आयेंदेच्या कम्युनिस्ट राजवटीला विरोध दर्शवणाऱ्या अमेरिकेचा ह्या बंडाला गुप्त पाठिंबा होता. ह्याच दिवशी आयेंदेने गूढ परिस्थितीमध्ये आत्महत्त्या केली. पुढील १७ वर्षे पिनोचेने चिलीवर हुकुमत गाजवली. त्याच्या राजवटीदरम्यान अनेक राजकीय विरोधक व समाजवादी पक्षाच्या सदस्यांना ठार मारले गेले.\n\nखुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत करणाऱ्या पिनोचेने चिलीमधील सरकारी उद्योगांचे खाजकीकरण केले तसेच अनेक उद्योग परकीय गुंतवणूकीसाठी खुले केले. पिनोचेच्या कारकिर्दीमध्ये चिलीने झपाट्याने प्रगती केली व तो लॅटिन अमेरिकेमधील सर्वात सुबत्त देशांपैकी एक बनला. परंतु पिनोचेच्या फॅसिस्ट धोरणांमुळे चिलीमधील आर्थिक असमानता वाढीला लागली. पिनोचेवर मानवी हक्क उल्लंघनाचे असंख्य आरोप झाले व १० ऑक्टोबर १९९८ रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मार्च २००० मध्ये सुटकेनंतर चिलीमध्ये परतल्यानंतर पिनोचेवर भ्रष्टाचार, हत्या, अपहरण इत्यादी अनेक आरोपांसाठी अनेक खटले भरले गेले व त्याला आयुष्यभरासाठी गृहकैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. १० डिसेंबर २००६ रोजी पिनोचेचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_50347"} {"text": "क्विंटन डी कॉक\n\nक्विंटन डी कॉक (Quinton de Kock; १७ डिसेंबर १९९२, जोहान्सबर्ग) हा एक दक्षिण आफ्रिकन क्रिकेट खेळाडू आहे. यष्टीरक्षक असलेल्या डी कॉकने आजवर ४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना साऊथ आफ्रिका साठी १,५१३ धावा (६ शतक व ४ अर्धशतके) काढल्या आहेत.\n\nदक्षिण आफ्रिकेखेरीज डी कॉक भारतीय प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे.\n", "id": "mar_Deva_50348"} {"text": "आगमसार\n\nसंत कवी हंसराजस्वामी कृत एकूण ३५२६ ओव्यांचा ग्रंथ, यात त्यांनी संवादरूपाने उपनिषदांचे सार सिद्धांत स्वरूपात मांडले. या ग्रंथाचे एकूण २ भाग आहेत उत्तरार्ध आणि पूर्वार्ध. उत्तरार्धात आणि पूर्वार्धात एकूण ७-७ पंचिका आहेत. एका पंचीकेत ५-५ समास आहेत प्रत्येक समास हा स्वतंत्र आहे. पूर्वार्धात सांख्य विचारांचे प्रतिपादन केलेले आहे तर उत्तरार्धात शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूतीतून जी ध्यानाची १५ अंगे सांगितली गेली त्यांचा अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_50349"} {"text": "उपनगरी रेल्वे\n\nउपनगरी रेल्वे हा प्रवासी रेल्वे वाहतूकीचा एक प्रकार आहे. उपनगरी रेल्वे साधारणपणे मोठ्या शहरांमध्ये व महानगरांमध्ये वापरली जाते व शहराच्या केंद्राला उपनगरांसोबत जोडते. उपनगरी रेल्वे दैनंदिन परिवहनासाठी वापरली जाते. उपनगरी रेल्वेसेवा बव्हंशी वेळा लांब पल्ल्यांच्या रेल्वेमार्गांवरच धावतात व ५० किमीपेक्षा अधिक अंतर काटतात. ह्याउलट मेट्रो रेल्वे किंवा इतर जलद परिवहन सेवा सुमारे १२ ते २० किमी अंतरादरम्यान धावतात.\n\nमुंबई उपनगरी रेल्वे ही आशियामधील सर्वात जुनी उपनगरी रेल्वे सेवा दररोज ७२.४ लाख प्रवाशांची वाहतूक करते.\n", "id": "mar_Deva_50350"} {"text": "जयंत बेंद्रे\n\nजयंत बेंद्रे (२३ डिसेंबर, इ.स. १९५१ - २२ मार्च, इ.स. २०१५:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक आणि लेखक होते.\n\nबेंद्रे यांचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. त्यांनी एम.कॉम. ही पदवी मिळवली होती. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून कामे केली होती. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना अभिनेते मोहन जोशी यांच्यासह त्यांनी काही औद्योगिक नाट्य स्पर्धा केल्या. बेंद्रे यांनी मोरूची मावशीनाटकात काम केले होते. जयंत बेंद्रे हे विविध नाट्य संस्थांशी जोडलेले होते. त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच मराठी चित्रपट आणि चित्रवाणी मालिकांतूनही भूमिका केल्या होत्या.\n\nमोहन जोशी यांच्या नटखट नट-खट या ५०० पानी आत्मचरित्राचे शब्दांकन जयंत बेंद्रे यांनी केले होते. वेगळ्या आकृतीबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले. त्यांनी अन्य विषयांवरही लेखन केले आहे.\n", "id": "mar_Deva_50351"} {"text": "मढी\n\n\"स्त्री अबला की सबला\"\n\nमहाराष्ट्राची सुजलाम सुफलाम भूमी अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध बनलेली आहे. ही भूमी डोंगर, नद्या, दऱ्या व सुपीक जमीन यांनी बनलेली आहे. अनेक प्रकारचे धान्य या मातीतून जन्मास येते. तिचे 'स्त्रीरत्ने' व 'नररत्ने'यातून प्रसवते परंतु यात मात्र मानवाने फरक केला आणि स्त्रीचा दर्जा खाली ठेवला. स्त्री अबला तिच्या शरीर रचनेमुळे ठरते. तिच्यात प्रेमाचा सागर सामावलेला असतो म्हणून ती कठोर होऊन कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. उलट प्रमाने त्याला क्षमा करते. तिचे हेच रूप अबला ठरते. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' पूर्वी स्त्रियांना फारच बंधनात राहावे लागायचे. बालविवाह, सती पद्धत, विधवा पुनर्विवाहाला बंदी अशा अनेक काही रुढीमुळे स्त्री अबला होती किंवा ठरली. त्यामळे तिच्यात सतत कोणाचा तरी धाक असायचा. लग्नाआधी आई -वडील व लग्नानंतर पती -मुलगा अशाप्रकारे तिच्यावर पुरुषप्रधान समाजाचा पगडा असायचा आणि तिला स्वतःला काही विचार मांडण्याची बंदी आहे /होती. स्त्रीला मनच नाही चार भिंती, चूल आणि मुलं हेच तिचे विश्व् आणि हेच तिचे जीवन होते. पण स्त्रीरत्नांची खरी पारख ही आपल्या नेत्यांनी केली आणि तिला या रूढींनी जखडलेल्या समाजातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. महात्मा गांधी म्हणत, \"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी\" अशा शब्दात त्यांनी स्त्रीला महत्त्व देऊन तिला सबला करण्याचा प्रयत्न केला आणि महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीचा स्त्रीत्वाचा दर्जा उंचावून स्त्री अबलातून सबला झाली ती सावित्रीबाई फुले या स्त्रिरत्नामुळे. शिक्षणामुळे स्त्रीला आपले हक्क, कर्तव्य समजले. तिच्यात क्रंतिकारक बदल घडून आला आणि अबला की सबला हाच प्रश्न निर्माण झाला. हा श्याम कोण? या श्यामला महान बनवण्याचे काम त्याच्या आईनेच केले. 'अरे श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप\" असा कानमंत्र देणारी कोण? स्त्रीचं ना? शिवाजीचा छत्रपती शिवाजी करणारी कतृर्त्वान कोण? स्त्रीचना !यातून स्त्री स्वतःला ओळखून पुढे आली व आता तर तिच्या कर्तृत्वाने एवढी पुढे गेली की, तिच्या हाती संपूर्ण राष्ट्रच गेले आणि ती राष्ट्रपती झाली. ही क्रांती तिच्यातून अबालपण काढून सबला होण्यास कारणीभूत ठरली. महिलांनी नोकरी मिळणे हे त्याचे सबलीकरण नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा चतुस्त्र विकास त्यात अपेक्षित आहे. स्त्री स्वतंत्र म्हणजे स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग. हुंडा व वंशाला दिवा म्हणून होणारा छळ तसेच गरीब कुटूंबात असलेली मुलीच्या शिक्षणाविषयीची अनास्था पण. त्याचबरोबर समस्या असतांनाही 'में लिखुंगी, पढुगीं, मेहनत भी करुंगी, बेटी हूं बेटी में तारा बनुगी\"असा दुर्दम्य आशावाद व्यक्त्त करण्यात येतो. स्त्री आज समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कुटूंबाच्या उन्नतीचा वाटा आहे पण तिला स्वतःची जागा मिळविण्यासाठी झगडावे लागते. स्त्रियांना भेसवणाऱ्या त्या पारंपरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज सर्वच ठिकाणी आपल्याला स्त्रीचा पगडा दिसून येतो. स्त्री एवढी कर्तृत्वान असूनसुद्धा तिची चाचणी करून हत्या केली जाते? हत्या करून घेणारे हे का विसरतात कीं, त्यांना जन्म देणारी एक स्त्रीच होती मग तिला या जगात पाऊल टाकायला बंदी? स्त्रीने या पुरुषाला वारंवार खांदा दिला यमाच्या तावडीतून तिने पतीची सुटका केली असे असूनही तिची मातेच्या उदरातच हत्या का? हा विषय मनात आला तर माझी पारं झोपच उडते आणि मनाला खेद वाटतो.\n", "id": "mar_Deva_50352"} {"text": "एर बर्लिन\n\nएर बर्लिन PLC & Co. लुफ्तवेर्केर्स केजीचे बोधचीन्ह एरबर्लिन किंवा एरबर्लिन.कॉम आहे. जर्मन देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एर लाइन आहे. या एर लाइन ने बर्लिन टेगेल एरपोर्ट आणि दुस्सेल्डोर्फ एरपोर्ट येथे मुख्य केंद्र (hub) केलेले आहे. आणि तेथून 17 जर्मनीतील शहरे, काही युरोप मधील प्रमुख महानगरे आणि फावल्या वेळात दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कित्येक ठिकाणी नेटवर्क चालते त्याच बरोबर करेबियन आणि अमेरिकेच्या अंतर युरोप मधील ठिकाणी सेवा दिली जाते.\n", "id": "mar_Deva_50353"} {"text": "बनगरवाडी\n\nबनगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी २१ सप्टेंबर १९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे. नोव्हेंबर २०१४ रोजी ह्या पुस्तकची २७वी आवृत्ती प्रकाशित केली आहे.\n", "id": "mar_Deva_50354"} {"text": "नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nनॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॅशव्हिल शहरात असलेला विमानतळ आहे. प्रवासीसंख्येनुसार अमेरिकेतील ३४व्या क्रमांकावरील या विमानतळावरून २०१४ साली १,१०,३९,६३४ प्रवाशांनी ये-जा केली होती.\n", "id": "mar_Deva_50355"} {"text": "जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५\n\nजर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५ हे जर्मनविंग्जचे स्पेनच्या बार्सिलोनाहून जर्मनीच्या ड्युसेलडॉर्फकडे जाणारे उड्डाण होते. २४ मे २०१५ रोजी एअरबस ए३२०-२०० प्रकारचे हे विमान आग्नेय फ्रान्समधील नीस शहराच्या १०० किमी वायव्येस आल्प्स पर्वतरांगेतील एका गावाजवळ कोसळले. ह्या दुर्घटनेमध्ये विमानामधील सर्व १४४ प्रवासी व ६ कर्मचारी ठार झाले.\n", "id": "mar_Deva_50356"} {"text": "चांदा\n\nचांदा तालुका - नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकांपासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे-औरंगाबाद महामार्गावर घोडेगावपासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी-शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्या मार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. अनेक थोर संत महापुरुषांचे वास्तव्य या गावात झाले आहे. जुन्या काळी जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा या गावात आले होते. आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे. आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय. दत्त साधकाश्रमाची सुरुवात श्री संत रोहिदास महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक म्हणून हा आश्रम उभारला आहे. रोहिदास महाराज हे मूळचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले. त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सुरू होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेड होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे व या ठिकाणाला आध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने ओवाळून आणलेली दत्त मूर्तीची स्थापना केली. याच दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसनग्रस्तांना व्यसनमुक्त केले. व अनेकांना भगवंतप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही.\n\nसृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरूपाराम्पारेने(!!!!) महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.\n\nदत्त साधकाश्रमाचाच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो . त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे तसेच चांदा येथील सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणचे मंदिर पुरातन वास्तु आहे. सोमेश्वर मंदिर स्वयंभू आहे असे मानले जाते. चांदा गावात प्राचीन पेठ आहे. तसेच गावातील मराठी शाळेपासून एक छोटी, सुंदर नदी वाहते.\n", "id": "mar_Deva_50357"} {"text": "पुष्पा भावे\n\nप्रा. पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार; (२६ मार्च, १९३९; - ३ ऑक्टोबर २०२०) ह्या एक स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार आहेत. भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे.\n\nमराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.\n\nत्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत.\n", "id": "mar_Deva_50358"} {"text": "क्वेंटिन टारान्टिनो\n\nक्वेंटिन जेरोम टारान्टिनो (, २७ मार्च, इ.स. १९६३, नॉक्सव्हिल, टेनेसी) हा एक अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार आणि अभिनेता आहे. रिझरव्हॉयर डॉग्स, पल्प फिक्शन, किल बिल भाग १, किल बिल भाग २, इनग्लोरियस बास्टर्ड्स आणि जॅंगो अनचेन्ड हे टारान्टिनोच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांपैकी काही आहेत.\n", "id": "mar_Deva_50359"} {"text": "नॉक्सव्हिल (टेनेसी)\n\nनॉक्सव्हिल हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या पूर्व भागात ॲपालेशियन पर्वतरांगेमध्ये टेनेसी नदीच्या काठावर वसले असून ते ॲपालेशिया ह्या अमेरिकेमधील भागातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होती. २०१० साली नॉक्सव्हिलची लोकसंख्या १.७८ लाख होती.\n", "id": "mar_Deva_50360"} {"text": "गाब्रिएला मिस्त्राल\n\nगाब्रिएला मिस्त्राल (Gabriela Mistral) हे ल्युसिला गोदोय अल्कायागा (स्पॅनिश: Lucila Godoy Alcayaga; ७ एप्रिल, १८८९:व्हिकुन्या, चिले - १० जानेवारी, १९५७:हेम्पस्टेड, न्यू यॉर्क, अमेरिका) या चिलेच्या शिक्षिका, कवयित्री व मुत्सदीचे टोपणनाव होते. मिस्त्रालला १९४५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच लॅटिन अमेरिकन व्यक्ती व आजवरची एकमेव लॅटिन अमेरिकन महिला आहे.\n\nजगभर शिक्षणाचा व महिला हक्कांचा प्रसार करणाऱ्या मिस्त्रालने अनेक देशांमध्ये निवास केला व भेटी दिल्या. प्रसिद्ध चिलीयन कवी पाब्लो नेरुदा हा मिस्त्रालचा विद्यार्थी होता.\n", "id": "mar_Deva_50361"} {"text": "सान होजे आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nनॉर्मन वाय. मिनेटा सान होजेआंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान होजे शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ बे एरियातील तीन मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_50362"} {"text": "श्रेया सिंघल\n\nश्रेया सिंघल (इ.स. १९९१ - ) या दिल्लीत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एक विद्यार्थिनी आहेत. ब्रिस्टल विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन आल्यानंतर त्या कायद्याचाच अभ्यास करीत आहेत. सिंघल भारतातील माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६-अ कलमाविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्यांपैकी पहिल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_50363"} {"text": "मोईन अली\n\nहा इंग्लंडमध्ये वॉरविकशायर, वूस्टरशायर, दक्षिण आफ्रिकेत माटाबेलेलँड टस्कर्स, बांगलादेशमध्ये दुरोंतो राजशाही, आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोर आणि पाकिस्तानमध्ये मुल्तान सुल्तान्सकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळला आहे.\n", "id": "mar_Deva_50364"} {"text": "वेलिंग्टन स्थानिक स्टेडियम\n\nवेस्टपॅक मैदान हे न्यू झीलँडच्या वेलिंग्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.\n\nवेलिंग्टन रेल्वे स्थानकापासून जवळ असलेले मैदान फ्लेचर कन्स्ट्रक्शन या कंपनीने १९९९मध्ये बांधले.\n", "id": "mar_Deva_50365"} {"text": "हॅगले ओव्हल\n\nहॅगले ओव्हल हे न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50366"} {"text": "सॅक्स्टन ओव्हल\n\nसॅक्स्टन ओव्हल हे न्यू झीलँडच्या नेल्सन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील तीन सामने येथे खेळण्यात आले होते.\n", "id": "mar_Deva_50367"} {"text": "आंबेवंगन\n\nआंबेवंगन अकोला तालुक्याच्या पश्चिम भागातील गाव आहे. हे गाव कळसुबाईचे शिखराच्या डोंगररांगेत आहे. गावाचे शिवारात आंबेची झाडे जास्त असले कारणाने गावाचे नाव आंबेवंगन पडले आहे.\n", "id": "mar_Deva_50368"} {"text": "जानवे\n\nजानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते.\n\nउपनयन संस्कारात बटूला सावित्री व्रताचे चिह्न किंवा खूण म्हणून जानवे दिले जाते.\n", "id": "mar_Deva_50369"} {"text": "टिटवी (अकोले)\n\nअहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले गावाच्या पश्चिमेस ४८ किलोमीटर अंतरावर टिटवी हे एक गाव आहे. या गावाच्या पूर्वेस शेलविरेगाव, पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव व दक्षिणेस मालेगाव आहे. टिटवी गावच्या तीनही बाजूंनी ओढे असून दक्षिणेस प्रवरा नदी आहे.\n", "id": "mar_Deva_50370"} {"text": "मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nमेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील मेम्फिस ह्या शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेम्फिस येथे फेडेक्स ह्या कंपनीच्या फेडेक्स एक्सप्रेस ह्या मालवाहू विमान वाहतूक कंपनीचा सर्वात मोठा वाहतूकतळ आहे. ह्या कारणास्तव हाँग काँग विमानतळाखालोखाल मेम्फिस विमानतळ मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. परंतु प्रवासी वाहतूकीच्या बाबतीत मेम्फिस विमानतळावरील प्रवाशांची संख्या २०१३ ते २०१४ ह्या काळादरम्यान २२ टक्क्यांनी घटली. एकेकाळी डेल्टा एरलाइन्सचा हब असलेल्या मेम्फिस विमानतळावर सध्या रोज ८३ प्रवासी विमाने थांबतात.\n", "id": "mar_Deva_50371"} {"text": "राज्यराणी एक्सप्रेस\n\nराज्यराणी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी २०११ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. राज्यराणी गाड्या अनेक राज्यांमधील महत्त्वाच्या सांस्कृतिक, पर्यटन अथवा व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना राज्याच्या राजधानीसोबत जोडतात. ह्या रेल्वेगाड्यांना कूच बिहारची युवराज्ञी व जयपूरची महाराणी गायत्री देवी ह्यांचे नाव देण्यात आले आहे. ह्याच गाड्यांसोबत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे नाव दिल्या गेलेल्या कवी गुरू एक्सप्रेस व स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आलेल्या विवेक एक्सप्रेस ह्या रेल्वेगाड्या देखील चालू करण्यात आल्या.\n", "id": "mar_Deva_50372"} {"text": "मलकापूर (शाहूवाडी)\n\nमलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्‍नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.\n", "id": "mar_Deva_50373"} {"text": "नताशा झ्वेरेव्हा\n\nनताशा झ्वेरेव्हा (; १६ एप्रिल १९७१) ही एक निवृत्त बेलारूशियन टेनिसपटू आहे. प्रामुख्याने दुहेरी टेनिसवर लक्ष केंद्रित करणाऱ्या झ्वेरेव्हाने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान १८ महिला दुहेरी तर २ मिश्र दुहेरी अशी एकूण २० ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली. तिने महिला दुहेरीमध्ये एकूण ८० डब्ल्यू.टी.ए. स्पर्धा जिंकल्या. ह्यांपैकी बहुतेक स्पर्धांमध्ये तिची जोडीदार अमेरिकेची जिजी फर्नांडेझ राहिली होती. एकूण महिला दुहेरी विजेतेपदांमध्ये ह्या दोघींचा मार्टिना नवरातिलोवा व पाम श्रायव्हर ह्या जोडगोळीच्या खालोखाल दुसरा क्रमांक आहे.\n", "id": "mar_Deva_50374"} {"text": "गुडलक जॉनाथन\n\nगुडलक जॉनाथन ( २० नोव्हेंबर १९५७) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २९ मे २००७ पासून देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर असलेला जॉनाथन राष्ट्राध्यक्ष उमरू मुसा यार'अद्वा ह्याच्या मृत्यूनंतर ६ मे २०१० रोजी अध्यक्षपदावर आला.\n\n३१ मार्च २०१५ रोजी नायजेरियामध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जॉनाथन पराभूत झाला व तो २९ मे २०१५ रोजी सत्ता सोडेल.\n", "id": "mar_Deva_50375"} {"text": "किसन महाराज चौधरी\n\nकिसन पांडुरंग चौधरी (जन्म : पिंपरी पेंढार-जुन्नर तालुका, १५ मे, १९५१) हे निगडी (पुणे) येथे राहणारे एक प्रवचनकार आहेत. ते एम.ए.बी.एड. आणि साहित्य विशारद आहेत. पुणे महानगरपालिकेच्या विद्यानिकेतन या फक्त हुशार मुलांसाठी असलेल्या शाळेतून ३८ वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले. शाळेच्या नोकरीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या ४थीच्या व ७वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ५००हून अधिक व्याख्याने दिली आहेत. किसनमहाराजांची विनूची आई, श्यामची आई, स्वामी विवेकानंद आणि मूल्य शिक्षण इत्यादी विषयांवरील भाषणे विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहाने ऐकत असत.\n\nआकाशवाणी व दूरचित्रवाणीवर किसन महाराज चौधरी यांच्या अनेकदा मुलाखती झाल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_50376"} {"text": "पिंपरी पेंढार\n\nपिंपरी पेंढार हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातले एक गाव आहे. प्रवचनकार किसन महाराज चौधरी यांचे हे जन्मगाव आहे.\n\nसेवानिवृत्त शिक्षक किसन महाराज चौधरी यांनी पिंपरी पेंढार येथे माऊली सेवा संस्था या नावाचा वानप्रस्थाश्रम काढला आहे. पिंपरी पेंढार हे गावामध्ये शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे,शेती ही अतिशय आधुनिक पद्धतीने केली जाते.प्रमुख पिके ही केळी,ऊस,टोमॅटो,कांदा,भाजीपाला,द्राक्षे ई.\n", "id": "mar_Deva_50377"} {"text": "क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना\n\n२०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना २९ मार्च, इ.स. २०१५ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. यात ने चा सात गडी राखून पराभव केला व चषक जिंकला.\n", "id": "mar_Deva_50378"} {"text": "अकार्बनी रसायनशास्त्र\n\nअकार्बनी रसायनशास्त्र ही रसायनशास्त्रातील एक उपशाखा आहे. हिच्यात खनिज पदार्थांतील रसायने, मूलद्रव्ये आणि अजैविक संयुगे यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये आवर्त सारणी मधील सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास केला जातो. कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व अजैविक रसायनांविषयीच्या शास्त्रास अकार्बनी किंवा अजैविक रसायनशास्त्र असे नाव दिले जाते.\n\nज्यांच्यात कार्बन हा घटक नाही अशा सर्व द्रव्यांचा विचार अकार्बनी रसायनशास्त्रात केला जातो. तथापि कार्बन असणाऱ्या काही संयुगांचा, उदा., कार्बोनेटे, सायनाइडे व कार्बन डाय-ऑक्साइडसारखी काही संयुगे यांचा समावेश अकार्बनी रसायनशास्त्रात करण्याचा प्रघात आहे.\n\nरसायनशास्त्राचा एक विभाग. आधुनिक रसायनशास्त्राच्या अध्ययनाच्या प्रारंभीच्या काळात खनिज पदार्थांतील रसायनांसंबंधी बरेच अध्ययन झाले होते व प्रयोगशाळेत ती रसायने तयार करता येत असत परंतु प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जैव क्रियांनी (शरीरात होणाऱ्या क्रियांनी) तयार होणारी रसायने प्रयोगशाळेत करता येत नसत. जैव क्रियांनी तयार झालेल्या रसायनांना खनिज रसायनांचे नियम लागू पडत नाहीत अशी समजूत होती.\n\nम्हणून रसायनशास्त्राचे जैव (सजीव-ऑर्‌गॅनिक) व अजैव (निर्जीव, खनिज इन-ऑर्‌गॅनिक) असे विभाग करण्यात आले. परंतु पुढ जैव रसायनेही प्रयोगशाळेत तयार करता येऊ लागली व अजैव (खनिज) आणि जैव रसायनांना सारखेच नियम लागू पडतात असे कळत आले. त्यामुळे सैद्धांतिक दृष्ट्या रसायनशास्त्राचे जैव व अजैव असे विभाग करता येत नाहीत. जैव रसायनशास्त्र आणि अजैव रसायनशास्त्र असे काटेकोर विभाग नसले तरी सोयीसाठी ते तसेच ठेवलेले आहेत.\n\nजवळजवळ सर्व जैव रसायनांचा मुख्य घटक कार्बन असतो म्हणून त्यांना कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व अजैव रसायनांविषयीच्या शास्त्रास अकार्बनी रसायनशास्त्र या संज्ञा येथे वापरल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_50379"} {"text": "अधातु\n\nअधातु (non-metals) रासायनिक वर्गीकरणात वापरला जाणारा एक शब्द आहे. आवर्त सारणी मधील प्रत्येक मूलद्रव्य आपल्या रासायनिक व भौतिक गुणधर्मा नुसार धातु अथवा अधातु श्रेणी मध्ये वर्गीकृत करता येते. ( काही मूलद्रव्यांत दोन्हीचे गुणधर्म आढळले आहेत, त्यांस उपधातु (मेटालॉइड) या श्रेणीत स्थापीत केले जाते.)\n\nआवर्त सारणीत १४ (XIV) ते १८ (XVIII) या समूहांत वरील उजव्या कोपऱ्यात स्थित आहेत. याशिवाय प्रथम समूहांत सर्वात वरील हायड्रोजन हा अधातु आहे. हायड्रोजन व्यतिरिक्त ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस, हैलोजन, तथा निष्क्रिय वायू अधातु मानले जातात.\n\nसाधारणतः आवर्त सारणीतील केवळ १८ मूलद्रव्य अधातु वर्गात आलेले आहेत, तर धातु वर्गात ८० हून अधिक मूलद्रव्य आलेले आहेत. तथापि, पृथ्वी गर्भ, वातावरण आणि जलावारण यांत अधातु बहुतांश आहेत. सजीव संरचने मधेही अधातु अधिकांश आहेत.\n", "id": "mar_Deva_50380"} {"text": "श्रीरंगपट्टणमचा तह\n\nश्रीरंगपट्टणमचा तह मैसूरचे राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, मराठा साम्राज्य व हैदराबादचा निजाम यांच्यात मार्च १९, इ.स. १७९२ रोजी झालेला तह होता.\n\nतिसरे इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू सुलतानचे मैसूरचे राज्य एकीकडे तर लॉर्ड कॉर्नवॉलिस (ईस्ट इंडिया कंपनी) आणि मराठा साम्राज्य आणि निझाम दुसरीकडे अशा फौजांनी भाग घेतला. दोन वर्षे चाललेल्या युद्धात फेब्रुवारी १७९२मध्ये टिपू सुलतानने पराभव मान्य केला व तह करण्याचे स्वीकारले. या तहातील कलमांनुसार टिपू सुलतानाने त्याचा अर्धा भूप्रदेश आणि तीन कोटी तीस लाख रुपये युद्धखंडणी (सोने व चांदीच्या रूपात) ब्रिटिशांना देण्याचे मान्य केले. या युद्धखंडणीपैकी अर्धी रक्कम त्वरीत व उरलेली अर्धी रक्कम तीन हप्त्यात द्यावी असे ठरले. या तहानुसार टिपूने सर्व ब्रिटिश युद्धकैद्यांची मुक्तता केली आणि तहाच्या अटींची पूर्तता होईपर्यंत स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांना इंग्रजांकडे ओलीस ठेवले.\n\nहा तह सहा वर्षे टिकला व चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धानिशी तो रद्द ठरला.\n", "id": "mar_Deva_50381"} {"text": "उमा थर्मन\n\nउमा करूना थर्मन (; २९ एप्रिल १९७०) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असणारी थर्मन १९९४ सालच्या क्वेंटिन टारान्टिनोच्या पल्प फिक्शन ह्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. २००३-०४ सालच्या किल बिल भाग १ व किल बिल भाग २ ह्या शृंखलेमध्ये आघाडीची भूमिका करून थर्मनच्या कारकिर्दीला संजीवनी मिळाली.\n", "id": "mar_Deva_50382"} {"text": "साचा:परवाना अद्ययावत करा\n\nनमस्कार ,\n\nआपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.\n\nआपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये '''सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.\n\nआपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.\n\nअर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.\n", "id": "mar_Deva_50383"} {"text": "विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती\n\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का?\" १) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते २) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते. ४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे. ५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\n\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे ?\n\n१) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि कायदेविषयक अनभिज्ञता, अनास्था अथवा दुर्लक्षामुळे, विकिमिडीयाची परवाना विषयक निती आणि मराठी विकिपीडिया परवाना विषयक नितीचे अवैध आणि सातत्याने उल्लंघन झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत. २) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था. ३) मराठी विकिपीडियावर पुरेशा परवान्यांचा आणि स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव. ४) ९९.९९९९९% संचिकांना परवाने नसणे, परवाने त्रुटीयुक्त असणे, परवाने अपुरे असणे, याचा प्रचंड मोठा बॅकलॉग. आपल्याला माहित आहे का ? की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक्रीया केली जाण्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.\n\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\n\nस्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ?\n\n१) आपण मराठी विकिपीडियावर यापुर्वी छायाचित्रे चढवली आहेत का ? तसे असल्यास प्रथमत: आपण चढवलेल्या सर्व संचिकांचे परवाने अद्ययावत करावेत हि तुमची स्वत:ची आणि तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी आहे हे अक्षात घ्यावे. आणि २) विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा. आणि ३) मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून प्रताधिकार सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी केला जाईल)\n\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती पर्याय क्र. १ तुर्तास तथाकथित इतर उचित उपयोग दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात भारतीय प्रताधिकार कायद्यात तशी विशीष्ट तरतुद नसलेल्या प्रताधिकारीत लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स च्या चढवण्यास मान्यता देत नाही, हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.\n\nअसे का ?\n", "id": "mar_Deva_50384"} {"text": "कोलिया भोमोरा सेतू\n\nकोलिया भोमोरा सेतू (आसामी: কলীয়াভোমোৰা সেতু) हा भारताच्या आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीवरील एक पूल आहे. १९८७ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला हा पूल तेजपूर शहराजवळ स्थित आहे. ह्या पूलाची लांबी ३,०१५ मीटर आहे. कोलिया भोमोरा सेतू ईशान्य भारतामधील प्रमुख वाहतूक दुव्यांपैकी एक असून ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला गेलेला तो केवळ दुसराच पूल होता. राष्ट्रीय महामार्ग ३७ अ ह्याच पूलावरून जातो.\n", "id": "mar_Deva_50385"} {"text": "ब्रह्मराक्षस\n\nब्रह्मराक्षस ही एक हिंदू पौराणिक संकल्पना आहे. ब्रह्मराक्षस ही दक्षिण भारतात खूप प्रचलित आहे. कर्नाटक राज्यातील प्रत्येक ठिकाणी बाहेर ब्रह्मराक्षसचे तोंडाचा भाग दिसतो.\n", "id": "mar_Deva_50386"} {"text": "सुंदर मी होणार\n\nसुंदर मी होणार हे सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध नाटक असून हे नाटक महाराष्ट्रात फार गाजले होते.\n", "id": "mar_Deva_50387"} {"text": "मिडियाविकी:संपादन गाळणी ८७\n\nआपली हि छायाचित्र चढवण्याची क्रिया रद्द केली जाऊन, आपली छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\n\nविकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\n\nसावधान: आपले संपादन स्विकारले गेले नाही. सहसा छाया(चित्र) संचिका विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवले जाणे अभिप्रेत असते, स्वयमेव संपादन गाळणीने'' आपली हि संपादन क्रिया थांबवलेली आहे. विकिमिडीया कॉमन्स वरील बहुतांश छायाचित्रे मराठी विकिपीडियातही वापरता येतात, सोबत विकिमिडीया कॉमन्सवर संचिका चढवण्याचे इतरही उपयोग आहेत. विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\n\nआपल्या छायाचित्रास सुयोग्य प्रताधिकार मुक्ती सूचना परवाना जोडणे अभिप्रेत असते.\n\nह्या सूचना संदेशाचे पान या सूचना संदेशा बद्दल चर्चा हा संदेश अनपेक्षित अथवा सुधारण्याजोगा आहे काय ?योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा इतर माहिती इत्यादी\n\nहा संदेश अनपेक्षित अथवा सुधारण्याजोगा आहे काय? योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे. खासकरून विकिपीडिया:धूळपाटी आणि विकिपीडिया:मदतकेंद्र या पानावर लिहीताना हा संदेश दिसल्यास आणि तसे दिसणे अयोग्य असल्यास तेथे ते आवर्जून नमूद करावे.\n", "id": "mar_Deva_50388"} {"text": "मिडियाविकी:संगा ८७\n\nआपली हि छायाचित्र चढवण्याची क्रिया रद्द केली जाऊन, आपली छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\n\nविकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\n\nसावधान: आपले संपादन स्विकारले गेले नाही. सहसा छाया(चित्र) संचिका विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवले जाणे अभिप्रेत असते, स्वयमेव संपादन गाळणीने'' आपली हि संपादन क्रिया थांबवलेली आहे. विकिमिडीया कॉमन्स वरील बहुतांश छायाचित्रे मराठी विकिपीडियातही वापरता येतात, सोबत विकिमिडीया कॉमन्सवर संचिका चढवण्याचे इतरही उपयोग आहेत. विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\n\nआपल्या छायाचित्रास सुयोग्य प्रताधिकार मुक्ती सूचना परवाना जोडणे अभिप्रेत असते.\n\nह्या सूचना संदेशाचे पान या सूचना संदेशा बद्दल चर्चा हा संदेश अनपेक्षित अथवा सुधारण्याजोगा आहे काय ?योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा इतर माहिती इत्यादी\n\nहा संदेश अनपेक्षित अथवा सुधारण्याजोगा आहे काय? योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे. खासकरून विकिपीडिया:धूळपाटी आणि विकिपीडिया:मदतकेंद्र या पानावर लिहीताना हा संदेश दिसल्यास आणि तसे दिसणे अयोग्य असल्यास तेथे ते आवर्जून नमूद करावे.\n", "id": "mar_Deva_50389"} {"text": "कैलाश वाजपेयी\n\nकैलाश वाजपेयी (११ नोव्हेंबर, इ.स. १९३६ - १ एप्रिल, इ.स. २०१५) हे एक प्रतिभावान हिंदी कवी होते.\n\nकैलाश वाजपेयींचे मोठेपण त्यांच्या बहुभाषाकोविदत्वाने (स्पॅनिश, जर्मन, इंग्रजी) आणि भारतीय लोककथांपासून वेदोपनिषदे आणि सूफी संत परंपरा, तुकाराम इथपर्यंतच्या त्यांच्या अभ्यासाने अधिक खुलले होते.\n\n३४ पुस्तके, २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक साहित्य सन्मान, अशी कैलाश वाजपेयी यांची सिद्धी आहे. ते केवळ कवि- निबंधकार- साहित्यिक होते असे नव्हे, तर ज्योतिषशास्त्रावरील पाचही प्रमुख ग्रंथांच्या सखोल अभ्यासानंतर, 'लंकोदया'च्या त्रुटीमुळे फलज्योतिषाचा खटाटोप व्यर्थ ठरतो, असा निष्कर्ष त्यांनी जाहीर केला.\n\nकैलाश वाजपेयी यांनी दिल्ली दूरदर्शनसाठी कबीर, सूरदास, जे कृष्णमूर्ति, व रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरर लघुपट बनवले होते. वाजपेयी हे अनेक वर्षे दूरदर्शनच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांनी १९६७मध्ये झेकोस्लोवाकियाचा आणि 'सांस्कृतिक देवाणघेवाण' कार्यक्रमाच्या निमित्ताने १९७०मध्ये फ्रान्स, रशिया, जर्मनी, स्वीडन व अन्य युरोपीय देशांचा दौरा केला होता.\n", "id": "mar_Deva_50390"} {"text": "पंधरा मोटांची विहीर\n\nपंधरा मोटेची विहीर साताऱ्याजवळच्या लिंब नावाच्या एका छोट्या गावातील ऐतिहासिक व कलात्मक विहीर आहे.\n", "id": "mar_Deva_50391"} {"text": "राजेश रेड्डी\n\nराजेश रेड्डी हे विविध भारती - आकाशवाणीच्या संचालकपदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी काही नाटके लिहिली आहेत व त्यांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांचे उड़ान हे पुस्तक प्रथम देवनागरी आणि नंतर उर्दू लिपीत प्रसिद्ध झाले.\n", "id": "mar_Deva_50392"} {"text": "शायन मुन्शी\n\nशायन मुंशी ( २९ ऑक्टोबर, १९७८) एक भारतीय मॉडेल व चित्रपट अभिनेता. 2003 चित्रपटाला Jhankaar असतात पदार्पण केले आणि अशा Bong कनेक्शन आणि कार्निवल पुरस्कार-विजेत्या चित्रपटात केले आहे अभिनेता चालू आहे . [1] Shayan कुकना Kaho , उच्च तणाव सारखे दूरदर्शन मालिका होस्ट केलेल्या , आणि काम केले आहे L'Oreal , लेवीच्या , सॅमसंग आणि Bacardi सारख्या ब्रांड आहे. तो जेसिका लाल चाचणी खून मध्ये एक साक्षीदार हो. तो एक परिणाम म्हणून खोटी साक्ष आरोपांमुळे आहे कोलकाता अटक.\n", "id": "mar_Deva_50393"} {"text": "दुष्पराजय\n\nदुष्पराजय हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.\n", "id": "mar_Deva_50394"} {"text": "सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)\n\nकायदा आणि न्यायव्यवहाराच्या परिभाषेनुसार, सद्भावनेतून कृती (इंग्रजी bona fide action in good faith) म्हणजे नुकसान अथवा फसवणूक करण्याचा उद्देश नसलेली, सद्भावनेने केलेली रास्त, प्रामाणिक कृती होय.\n\nविविध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. अंकीत मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो.\n\nभारतीय दंड संहितेचे कलम ५२ सद्भावनेचा युक्तीवाद ग्राह्य होण्यासाठी सुयोग्य (रास्त, वाजवी, सयुक्तिक) दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते. एखादी गोष्ट/कृती चुकीने घडली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची असते.\n", "id": "mar_Deva_50395"} {"text": "साचा:अविन्याविकासजग\n\nप्रताधिकार सजागता संदेशमालिका दुवा ताजा संदेश विधी अथवा कायदा विषयक बाबींमध्ये उत्तरदायकत्वास नकार\n", "id": "mar_Deva_50396"} {"text": "गानयोगी पं.द.वि.पलुस्कर (पुस्तक)\n\nगायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्या जीवनावर अंजली कीर्तने यांनी 'गानयोगी' हा एक शोधग्रंथ लिहिला आहे.\n\nया ग्रंथाची विभागणी दोन भागांत केलेली आहे. 'संगीताचं सुवर्णयुग' या पूर्वार्धात कीर्तने यांनी १८५० ते १९५० या शंभर वर्षांतील सांगीतिक इतिहासाचा, महाराष्ट्रात झालेल्या उत्तरी संगीत घराण्यांच्या स्थलांतराचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. त्या स्थलांतरांची वैशिष्ट्येेे, त्या काळातील संगीत क्षेत्रातील वातावरण, गुरुकुल परंपरेची खासीयत, रहिमतखान, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, अल्लादिया खान, अब्दुल करीम खॉं यांसारख्या थोर गायकांचे योगदान, या सर्व पैलूंचा बहुमुखी विचार या ग्रंथात केला असल्याने संगीताच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हा ग्रंथ फार उपयुक्त आहे.\n\nया ग्रंथावर ५ वर्षे काम करताना अंजली कीर्तने यांनी पलुस्करांच्या १२ वर्षांच्या खाजगी रोजनिशांचे परिशीलन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी संगीतविषयक इतिहासग्रंथ, चरित्त्रे, आत्मचरित्रे, स्मरणिका, मासिके यांचा झपाटल्यासारखा अभ्यास केला. शिवाय पुणे, नाशिक, कुरुंदवाड यांसारख्या महाराष्ट्रातील गावांप्रमाणेच, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरच्या शहरांचा दौरा केला. याचे कारण द.वि. पलुसकर हे देशभर लोकप्रिय गायक होते. जालंधरला ज्या ठिकाणी बापूराव वयाच्या चौदाव्या वर्षी गायले ते स्थळ लेखिकेने शोधले. बनारसचे राधारमण व दादासाहेब तिळवणकर, मोगलसराईचे गंगाधर भागवत, कलकत्त्याचे लालाबाबू खन्ना आणि जमनाप्रसाद गोएंका यांसारख्या बापूरावांच्या जीवनातील शंभरेक व्यक्तींना वा त्यांच्या वारसांनाही अत्यंत चिकाटीने लेखिकेने शोधून काढले. त्यांच्याकडून दुर्मीळ दस्तावेज प्राप्त करून घेतले.\n\nसखोल व चौफेर संशोधन आणि गाढा अभ्यास हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.\n", "id": "mar_Deva_50397"} {"text": "स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ\n\nस्टॉकहोम आर्लांडा विमानतळ () हा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. स्टॉकहोम शहराच्या ३७ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. १ एप्रिल १९६२ मध्ये खुला करण्यात आलेल्या स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर स्कँडिनेव्हियन एरलाइन्सचा हब स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_50398"} {"text": "झाग्रेब विमानतळ\n\nझाग्रेब विमानतळ () हा क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्रोएशियन वायूसेनेचा प्रमुख तळ देखील येथेच आहे. झाग्रेब विमानतळावर क्रोएशिया एरलाइन्सचा हब आहे.\n", "id": "mar_Deva_50399"} {"text": "व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nव्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ () हा ऑस्ट्रिया देशाच्या व्हियेना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. व्हियेना शहरापासून १८ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ १९३८ साली लष्करी वापरासाठी बांधण्यात आला. व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऑस्ट्रियन एरलाइन्सचा हब आहे.\n", "id": "mar_Deva_50400"} {"text": "ऑस्ट्रियन एरलाइन्स\n\nऑस्ट्रियन एरलाइन्स (Austrian Airlines) ही ऑस्ट्रिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. व्हियेनाजवळील व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ऑस्ट्रियन एरलाइन्स १९५७ साली स्थापन करण्यात आली. सप्टेंबर २००९ मध्ये ऑस्ट्रियन एरलाइन्सला जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने विकत घेतले. ऑस्ट्रियन एरलाइन्स स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ऑस्ट्रियन एरलाइन्सद्वारे देशांतर्गत ६ शहरांना तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह जगातील ५० देशांच्या ८२ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.\n", "id": "mar_Deva_50401"} {"text": "तांब्याभांडे\n\nतांब्याभांडे हे एक पाणी साठवण्याचे आणि पिण्याचे साधन आहे. या तांब्याने देवाचे पूजन ही करतात. तांब्यातील पाणी पिल्याने आजार होत नाही. नवीन निघालेले तांबे स्टीलचे असतात.\n", "id": "mar_Deva_50402"} {"text": "ब्रसेल्स एरलाइन्स\n\nब्रसेल्स एरलाइन्स (Brussels Airlines) ही बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ब्रसेल्स एरलाइन्स २००६ साली स्थापन करण्यात आली. १९२३ साली स्थापन झालेल्या व २००१ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या सबीना एरलाइन्सची पुनर्रचना करून २००२ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स व व्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००८ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने ब्रसेल्स एरलाइन्सची ४५ टक्के भागीदारी घेतली.\n\nब्रसेल्स एरलाइन्स २००९ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ब्रसेल्स एरलाइन्सद्वारे जगातील ७५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.\n", "id": "mar_Deva_50403"} {"text": "२०१५ इंडियन प्रीमियर लीग\n\n२०१५ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ८ किंवा आयपीएल २०१५ हा स्पर्धेचा आठवा हंगाम आहे. कोलकाता नाईट रायडर्स हे गतविजेते आहेत. यंदाची स्पर्धा ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू झाली. स्पर्धेत एकून ६० टी२० सामने खेळविण्यात येतील. १२ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान महापालिका निवडणूकांमुळे कोलकात्यात एकही सामना खेळविला गेला नाही. अंतिम सामना २४ मे रोजी कोलकात्यात इडन गार्डन येथे खेळविला गेला. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला ४१ धावांनी पराभूत करून दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_50404"} {"text": "रशिया–जपान युद्ध\n\nरशिया–जपान युद्ध विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशिया व जपान ह्या राष्ट्रांदरम्यान लढले गेले. प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये लढल्या गेलेल्या ह्या युद्धासाठी ह्या दोन्ही देशांची साम्राज्यवादी धोरणे कारणीभूत होती. ह्या युद्धादरम्यान झालेल्या अनेक लढायांमध्ये जपानने रशियाचा निर्णायक पराभव केला व जागतिक स्तरावर आपले नाव प्रस्थापित केले. एका आशियाई देशाने युरोपीय देशावर विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.\n\nरशियन साम्राज्याला त्याच्या आरमारासाठी व जलवाहतूकीसाठी प्रशांत महासागरावर बारमाही उबदार पाणी असलेले बंदर हवे होते. व्लादिवोस्तॉक हे रशियन बंदर हिवाळ्यात समुद्राचे पाणी गोठल्यामुळे वापरता येत नसे. १८९५ सालच्या पहिल्या चीन–जपान युद्धामध्ये निर्णायक विजय मिळवल्यानंतर जपानी साम्राज्याने चीनच्या लायोडाँग द्वीपकल्पावर कब्जा मिळवला होता तसेच कोरियामधील चोसून राजतंत्राला उलथवून लावून कोरियादेखील गिळंकृत केला होता. परंतु १८९७ साली जपानला युरोपीय महासत्तांच्या दडपणाखाली लायोडाँग द्वीपकल्प सोडणे भाग पडले. रशियाने त्वरित ह्या भूभागावर ताबा मिळवून येथील पिवळ्या समुद्रावरील बंदरामध्ये आपले आरमार पाठवले. १९०३ सालापर्यंत रशियन लष्कराने मांचुरियाचा मोठा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता व कोरियाच्या उत्तर भागात मोठ्या संख्येने सैन्य ठेवले होते. जपानने रशियाच्या वाढत्या आगळीकीला घाबरून रशियासोबत वाटाघाटी सुरू केल्या. परंतु ह्या वाटाघाटींना यश न आल्यामुळे जपानी सम्राट मैजीने ८ फेब्रुवारी १९०४ रोजी रशियासोबत युद्धाची घोषणा केली. जपानी सैन्यक्षमता रशियाच्या तुलनेत कमी असली तरीही जपानी युद्धनीती व डावपेचांपुढे रशियाला अनेक लढायांमध्ये पराभव पत्कारावा लागला. जपानने साखालिन बेटासह अनेक रशियन भूभागवर कब्जा मिळवला. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट ह्यांच्या मध्यस्थीखाली मेनच्या पोर्टस्मथ येथे ५ सप्टेंबर १९०५ रोजी रशिया व जपानदरम्यान तह झाला व हे युद्ध संपुष्टात आले. ह्या मध्यस्थीसाठी रूझवेल्टला नोबेल शांतता पारितोषिक मिळाले.\n", "id": "mar_Deva_50405"} {"text": "पहिले चीन–जपान युद्ध\n\nपहिले चीन–जपान युद्ध प्रामुख्याने कोरियाच्या अधिपत्यावरून चीन व जपान ह्या राष्ट्रांदरम्यान १८९४-९५ साली लढले गेले. सहा महिने चाललेल्या ह्या युद्धात जपानने सातत्याने विजय मिळवले व अखेर फेब्रुवारी १८९५ मध्ये चीनने सपशेल शरणागती पत्कारली. ह्या पराभवामुळे चीनमधील छिंग राजवंशाची जगभर नाचक्की झाली व त्याचवेळी पूर्व आशियामधील प्रादेशिक वरचष्मा प्रथमच चीनकडून जपानकडे आला.\n\n१८६८ सालच्या जपानमधील मैजी पुनर्स्थापनेनंतर जपानची झपाट्याने प्रगती व आधुनिकीकरण होत होते. अनेक शतकांचे एकाकी राहण्याचे धोरण बदलून जपानने जागतिक घडामोडींमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व त्याचसोबत साम्राज्यवादाचा देखील अंगिकार केला. तुलनेत शेजारील कोरिया देश मागासलेलाच राहिला होता. जपानला कोरियावर दुसऱ्या महासत्तेचे नियंत्रण नको होते व कोरियामधील नैसर्गिक संपत्तीवर व कृषी उत्पन्नावर जपानचा डोळा होता. पारंपारिक काळापासून कोरियामधील चोसून राजवंशावर चीनचा अंमल होता. १८८० च्या दशकामधील कोरियात घडलेल्या अनेक घटनांमुळे चीन व जपानमध्ये तणाव कायम राहिला.\n\nजून १८९४ मध्ये सोलमधील एक बंडखोरी मोडून काढण्यासाठी कोरियन सरकारने चीनची मदत मागितली. चीनने ४,८०० सैनिक कोरियामध्ये धाडल्यामुळे खवळलेल्या जपानने ८,००० बळ असलेली एक सैन्य तुकडी सोलमध्ये धाडली व कोरियन राजाची सत्ता उलथवून लावून जपानी कळसुत्री असलेले सरकार स्थापन केले. नव्या सरकारने कोरिया-चीन दरम्यानचे सर्व करार रद्द केले व जपानला चीनी सैन्याला कोरियामधून हाकलून लावण्याची परवानगी दिली. अखेर २५ जुलै १८९४ रोजी युद्धास सुरुवात झाली. सरस व आधुनिक जपानी पायदळ व आरमारापुढे अविकसित छिंग सेनेचा टिकाव लागला नाही. १७ एप्रिल १८९५ रोजी चीन व जपानदरम्यान तह झाला ज्यामध्ये चीनने कोरियाला संपूर्ण स्वातंत्र्य मंजूर केले व आपला बराचसा भूभाग जपानच्या स्वाधीन केला.\n\nह्या युद्धानंतर १० वर्षांनी मांचुरिया व लायोडॉंग द्वीपकल्पाच्या अधिपत्यावरून रशिया–जपान युद्ध घडले.\n", "id": "mar_Deva_50406"} {"text": "साम्राज्यवाद\n\nसाम्राज्यवाद (इंग्लिश : Imperialism (इंपेरिॲलिझम)) हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसऱ्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे. अनेक विचारवंत लेखक व राज्यकर्त्यांनी साम्राज्यवादी विचारसरणीचा पुरस्कार केला डार्विनने माईट इस राईट हा सिद्धांत मांडून बलवाना दुर्बला वर राज्य करण्याचा अधिकार आहे असे सांगितले बिस्मार्क ब्लड अँड ऐरण पॉलिसी स्वीकारून युद्ध हे पुरुषार्थाचे लक्षण आहे असे स्पष्ट केले कैसर विल्यम, अल्फ्रेड नोबेल यांनी साम्राज्यवाद हे सर्व श्रेष्ठत्वाचे लक्षण आहे असे म्हटले जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांनी श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करून साम्राज्यवादाचा पाठपुरावा केला साम्राज्यवादाला वैचारिक पार्श्वभूमी मिळाल्यामुळे त्यात कमालीची वाढ होत गेली\n\nरोमन साम्राथज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच वसाहती साम्राज्य, जपानी साम्राज्य, जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य इत्यादी साम्राज्य ही जगातील एकेकाळची आघाडीची साम्राज्ये होती.\n", "id": "mar_Deva_50407"} {"text": "सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार)\n\nसार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र इत्यादी संकल्पनांची 'सार्वजनिक दृश्यमान' या सोबत गल्लत होताना दिसते, कायद्याच्या चष्म्यातून पाहताना यातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. कायद्यांच्या दृष्टीकोणातून सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक असेल, सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल, सार्वजनिक अधिक्षेत्रात असेल असे नाही.\n\nसार्वजनिक म्हणजे सर्वांना माहित झालेले अथवा असलेले, सर्वांच्या मालकीचे, सर्वांना वापरता येण्या जोगे अथवा सरकारी मालकीचे म्हणून सार्वजनिक मालकीचे या पैकी कोणताही एक अर्थ असू शकतो.\n\n'सार्वजनिक दृश्यमान' असलेली गोष्ट सार्वजनिक नसून 'खासगी' असू शकते, खासगी गोष्टीना 'सार्वजनिक दृश्यमानता' असली तरी त्यास सार्वजनिक उपलब्धता म्हणजे वापरण्याचा अधिकार नसेल अथवा मर्यादीत असू शकेल. किंवा सार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र या पैकी एक किंवा अधिक मधीलही अशू शकेल.\n\nसार्वजनिक उपलब्ध मध्ये सर्वसाधारणत: एखादी गोष्ट सार्वजनिक मालकीची असो अथवा नसो, सर्वसाधारणपणे ठरावीक अटींवर जसे कि मुल्य देऊन अथवा मोफत, कायद्यांच्या अधीन राहून त्या अटींमध्ये बसणाऱ्या कुणासही 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध' गोष्ट वापरता यावयास हवी. परंतु 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध' या संकल्पनेची 'सार्वजनिक दृश्यमान' संकल्पनेशी गल्लत केली जाताना दिसते कि ज्यामुळे वापरास अनुमती नसलेल्या गोष्टीचा (अनधिकृत) वापर होताना दिसून येऊ शकतो. सार्वजनिक अधिक्षेत्र या शब्दातील सार्वजनिक शब्दात सरकारी मालकी हा अर्थ नसेल तर अशी गोष्ट (कायद्यांच्या अधीन राहून) सर्वांना वापरण्यास मुक्तपणे उपलब्ध असते. म्हणजेच 'सार्वजनिक उपलब्ध' मध्ये तीन प्रकार असू शकतात, पहिला सार्वजनिक अधिक्षेत्रातील मुक्तपणे वापरास अनुमती असलेला, दुसरा विशिष्ट अटींवर सार्वजनिक वापरास अनुमती असलेला, तिसरा अनधिकृत म्हणजे 'सार्वजनिक दृश्यमान' या संकल्पनेशी गल्लत झाल्यामुळे वापरास अनुमती नसतानाही वापरला जात असणारा.\n\nउपरोक्त विश्लेषण विविध कायद्यांच्या दृष्टीने विचारात घेता येऊ शकते जसे की कॉपीराईट कायदा.\n", "id": "mar_Deva_50408"} {"text": "मोबाईल पेमेंट\n\nमोबाईल पेमेंट ही भ्रमणध्वनी वापरून पैसे चुकते करण्याची पद्धती आहे. यात नगदी चलन, चेक, क्रेडीट कार्ड इत्यादींच्या एवजी पैसे चुकते करण्यासाठी सामान्य मोबाईल फोनचा उपयोग केला जातो. विदेशात ॲपल कंपनी ॲपल पेमेण्टस सुविधा पुरवते. भारतात इ.स. ...... पासून ही सोय उपलब्ध आहे आणि ही सुविधा अगदी साध्यातसाध्या फोनवरही वापरता येते. भारतात National payments corporation of India या सुविधेचे नियमन करते. National payments corporation of India ने अनेक संबधीत products विकसीत केले आहेत. त्यातील २ म्हणजे *९९# आणि IMPS हे प्रमुख प्रॉडक्टस आहेत. नोटा बंदी नंतर मोबाईल पेमेंट मध्ये खूप वाढ झाली आहे.\n", "id": "mar_Deva_50409"} {"text": "रंगनाथानंद\n\nरंगनाथानंद तथा शंकरन कुट्टी (१५ डिसेंबर, १९०८ - २५ एप्रिल, २००५) हे हिंदू संन्यासी होते. हे रामकृष्ण संघ आणि मिशनचे १३ वे अध्यक्ष होते.\n\nत्यांचा जन्म त्र्र्र्रिक्कूर या त्रिचूर, केरळ जवळील खेड्यामधे झाला.\n", "id": "mar_Deva_50410"} {"text": "स्विस आंतरराष्ट्रीय एर लाइन्स\n\nस्विस इंटरनॅशनल एरलाइन्स (Swiss International Air Lines) ही स्वित्झर्लंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. झ्युरिकजवळील झ्युरिक विमानतळावर प्रमुख तळ असलेली स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स २००६ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. १९३१ साली स्थापन झालेल्या व २००२ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या स्विसएरची पुनर्रचना करून २००२ साली आजची स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००७ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सला विकत घेतले.\n\nसध्या स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सद्वारे जगातील १०४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.\n", "id": "mar_Deva_50411"} {"text": "झ्युरिक विमानतळ\n\nझ्युरिक विमानतळ () हा स्वित्झर्लंड देशाच्या झ्युरिक शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. झ्युरिक शहराच्या १३ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्वित्झर्लंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स आणि एडेलवाइस एर या देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांची ठाणी येथे आहेत.\n", "id": "mar_Deva_50412"} {"text": "लुगानो\n\nलुगानो () हे स्वित्झर्लंड देशाच्या तिचिनो प्रदेशामधील सर्वात मोठे व स्वित्झर्लंडमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लुगानो शहर स्वित्झर्लंडच्या दक्षिणेकडील इटालियन-भाषिक भागात लुगानो सरोवराच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगेच्या खोऱ्यात वसले आहे. येथून इटली देशाची सीमा केवळ ५ किमी अंतरावर आहे. येथील बारमाही आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले लुगानो स्वित्झर्लंडमधील एक आघाडीचे पर्यटनकेंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50413"} {"text": "कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nकैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ () हा इजिप्त देशाच्या कैरो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. कैरो शहरापासून १५ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ इजिप्तएअर ह्या इजिप्तच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा व इतर अनेक लहान कंपन्यांचा हब आहे. हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धकाळामध्ये अमेरिकन लष्कराने बांधला.\n", "id": "mar_Deva_50414"} {"text": "ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (ग्रीक: Διεθνής Αερολιμένας Αθηνών \"Ελευθέριος Βενιζέλος\") हा ग्रीस देशाच्या ॲथेन्स शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०११ मध्ये खुला करण्यात आलेला व ॲथेन्स शहरापासून २० किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ एजियन एरलाइन्स ह्या ग्रीसच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा व इतर काही लहान कंपन्यांचा हब आहे. २०१४ साली अथेन्स विमानतळ युरोपातील ३१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.\n", "id": "mar_Deva_50415"} {"text": "स्लोव्हेनियाचा ध्वज\n\nस्लोव्हेनिया देशाचा ध्वज पांढऱ्या, निळ्या व लाल रंगाच्या तीन आडव्या पट्ट्यांनी बनला असून त्याच्या डाव्या बाजूला स्लोव्हेनियाचे राष्ट्रीय चिन्ह आहे.\n", "id": "mar_Deva_50416"} {"text": "सामी भाषासमूह\n\nसामी भाषासमूह हा आफ्रो-आशियन भाषासमूहाचा एक वर्ग असून ह्यामध्ये पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग व माल्टा ह्या भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषांची गणना होते. सध्या अरबी (३० कोटी), अम्हारिक (२.२ कोटी), तिग्रिन्या (७० लाख) व हिब्रू (५० लाख) ह्या चार जगतील सर्वाधिक भाषिक असलेल्या सामी भाषा आहेत.\n", "id": "mar_Deva_50417"} {"text": "विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\n\nआयात केलेले अथवा नवीन तयार केलेले सर्व साचे कृपया खालील यादीत नमुद करावेत.\n\nकॉमन्सवरून साचे/मॉड्यूल्स आणि त्यांचे उपसाचे एकगठ्ठा आयात करण्याची सुविधा :विशेष:आयात येथून प्रचालकांसाठी कार्यान्वित केली गेली आहे. प्रचालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. व कॉमन्सवरून एकगठ्ठा साचे आयात करून हवे असलेल्या इतर सदस्यांनी या पानाच्या चर्चा पानावर आपणास हव्या असलेल्या साचाचे नाव नमुद करावे.\n", "id": "mar_Deva_50418"} {"text": "शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम\n\nरायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान तथा शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर शहरात असलेले क्रिकेटचे मैदान आहे. २००८ मध्ये बांधलेल्या या मैदानाची क्षमता ६५,००० प्रेक्षकांची आहे.\n", "id": "mar_Deva_50419"} {"text": "शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान\n\nपुनर्निर्देशन शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम\n", "id": "mar_Deva_50420"} {"text": "ख्मेर राजवंश\n\nख्मेर राजवंश हा आग्नेय आशियातील ख्मेर साम्राज्यावर इ.स.च्या नवव्या ते पंधराव्या शतकांत राज्य करणारा राजवंश होता. मुख्यत्वे हिंदू धर्मीय असलेल्या या राजांनी नंतर बौद्ध धर्म अंगिकारला.\n\nसाधारण कंबोडिया, थायलंड व आसपासच्या प्रदेशात सत्ता असलेले हे राजे स्वतःस देवराजे म्हणवून घेत.\n", "id": "mar_Deva_50421"} {"text": "महाजनपदे\n\nवैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात म्हणजेच इ.स.पूर्व १००० ते ५०० च्या दरम्यान भारतात काही राज्ये अस्तित्वात होती, त्यांना 'महाजनपदे' असे म्हणत. त्यात मुख्य अशी 'सोळा महाजनपदे' अस्तित्वात होती.\n", "id": "mar_Deva_50422"} {"text": "जयवर्मन दुसरा\n\n७७०–इ.स. ८५०) हा ख्मेर राजवंशाचा पहिला राजा होता.\n\nसध्याच्या कंबोडिया देशातून बव्हंश आग्नेय आशियावर सत्ता असलेल्या या साम्राज्याची स्थापना या जयवर्मनने इ.स. ८०२मध्ये केली व पुढील सहाशे वर्षे हे साम्राज्य अस्तित्वात होते. त्याआधी कंबोडियामध्ये अनेक छोटी राज्ये व जहागिरी होत्या व त्यांच्यावर जावा साम्राज्याचे आधिपत्य होते. इ.स. ८०२मध्ये जयवर्मनने जावा साम्राज्याचा पराभव करून महेंद्रपर्वत या शहरात आपला राज्याभिषेक करवून घेतला.. आता फ्नोम कुलेन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतावर जयवर्मनला चक्रवर्ती सम्राट घोषित करण्यात आले. या वेळी त्याला कंबोज भाषेत कम्राटेन जगद ता राजा आणि संस्कृतमध्ये देवराजाची विशेषणे दिली गेली. जयवर्मन काही काळ जावामध्ये राहिलेला होता. तेथील शैलेन्द्र राजवंशाने घेतलेल्या देवराजा विशेषणासारखे हे विशेषण होते ज्याद्वारे जयवर्मन आणि त्याच्या वंशजांना राज्य करण्याचा अबाधित अधिकार मिळाला.\n\nसदोक काक थोम येथील देवळातील शिलालेखानुसार, जयवर्मनने महेन्द्र पर्वतावर हिरंदम नावाच्या ब्राम्हणाकडून राज्याभिषेक करवून घेऊन त्याद्वारे आपले देवराजत्व आणि चाक्रवर्त्य घोषित केले होते. अशा रीतीने त्याने कंबोजवर एकछत्री राज्य स्थापन केले व ख्मेर साम्राज्याची सुरुवात केली.\n\nजयवर्मन इ.स. ८५०मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर त्याला परमेश्वर असे विशेषण देण्यात आले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा तिसरा जयवर्मन सम्राट झाला.\n", "id": "mar_Deva_50423"} {"text": "जयवर्मन तिसरा\n\nजयवर्मन तिसरा (; ?? - इ.स. ८७७) हा ख्मेर राजवंशाचा दुसरा सम्राट होता. या साम्राज्याच्या स्थापक दुसऱ्या जयवर्मनचा मुलगा असलेल्या या राजबद्दल इतिहासात कमी माहिती आढळते.\n\nप्रासाद शकमधील वर्णनानुसार \"एकदा हा हत्तींची शिकार करण्यास गेला असता हत्ती त्याच्या कचाट्यातून निसटला तेव्हा आकाशवाणी झाली की जर त्याने (जयवर्मनाने) अभयारण्ये उभारली तर त्याला तो हत्ती मिळेल.\"हिगहॅम, द सिव्हिलायझेशन ऑफ आंगकोर, पृ. ५९\n\nजयवर्मनने इ.स. ८७५मध्ये इंद्रपूर (आताचे क्वांग नाम) येथे आपली राजधानी उभारली.\n\nजयवर्मन इ.स. ८७७मध्ये मृत्यू पावला. याचा मृत्यू हत्तींचा पाठलाग करीत असताना झाला असावा अशी समजूत आहे.\n\nयाच्यानंतर इंद्रवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला.\n", "id": "mar_Deva_50424"} {"text": "शोना भाषा\n\nशोना ही झिम्बाब्वेमधील शोना लोकांची भाषा व देशाच्या १६ अधिकृत भाषांपैकी एक आहे. झिम्बाब्वेमध्ये इंग्लिश व न्देबेलेसोबत शोना ही तीन प्रमुख भाषांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_50425"} {"text": "ग्युंटर ग्रास\n\nग्युंटर विल्हेल्म ग्रास (जर्मन: Günter Wilhelm Grass; १६ ऑक्टोबर १९२७ - १३ एप्रिल २०१५) हा एक जर्मन लेखक, कवी, शिल्पकार, नाटककार होता. होता. १९९९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारा ग्रास जर्मनीमधील सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक मानला जात असे.\n\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी सैनिक राहिलेल्या ग्रासला १९४५ साली अमेरिकन सैन्याने अटक केले. १९४६ साली सुटका झाल्यानंतर ग्रासने १९५० च्या दशकामध्ये लिखाण सुरू केले. त्याने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या जगभर लोकप्रिय झाल्या होत्या.\n\n१३ एप्रिल २०१५ रोजी ग्रासचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_50426"} {"text": "इंद्रवर्मन पहिला\n\nइंद्रवर्मन पहिला () हा ख्मेर राजवंशाचा तिसरा सम्राट होता. इंद्रवर्मन इ.स. ८७७ ते इ.स. ८८९पर्यंत सत्तेवर होता. याची राजधानी हरिहरालय येथे होती. याने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक भव्य देवळे व इतर इमारती बांधल्या. याचबरोबर त्याने कंबोडियामध्ये अनेक सरोवरे व कालवे बांधले. यामुळे तेथे भातशेती करणे सोपे झाले. आपल्या राज्याभिषेकानंतर इंद्रवर्मनाने जाहीर केले की मी पाच दिवसांच्या आत खणणे सुरू करेन. त्याप्रमाणे त्याने इंद्रताटक हे त्यावेळचे सगळ्यात मोठे सरोवर बांधले. ३.८ किमी लांबी व ८०० मीटर रुंदीच्या या सरोवरात ७५ लाख घनमीटर पाणी साठवणे शक्य होते. आता हे सरोवर कोरडे आहे.\n\nइंद्रवर्मन इ.स. ८८९मध्ये मृत्यू पावला. याच्यानंतर यशोवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला.\n", "id": "mar_Deva_50427"} {"text": "वाजिद खान\n\nवाजिद खान , (१० मार्च, इ.स. १९८१ ; मंदसौर , मध्य प्रदेश ) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खिळेकलावंत (नेल आर्टिस्ट), पेटंट धारक आणि चित्रकार आहेत. वाजिद खान नेल आर्टचे पेटंट मिळवणारे जगातील पहिले कलावंत आहेत.\n", "id": "mar_Deva_50428"} {"text": "वॉर्सा चोपिन विमानतळ\n\nवर्झावा चोपिन विमानतळ () हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते.\n\n१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार फ्रेदरिक शोपें ह्याचे नाव दिले गेले. वर्झावा चोपिन विमानतळावर एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.\n", "id": "mar_Deva_50429"} {"text": "फोर सीझन्स हॉटेल (मुंबई)\n\nफोर सीझन्स हॉटेल, मुंबई हे वरळी भागातील एक ऐशारामी हॉटेल आहे. हे हॉटेल टोरोंटो येथील फोर सीझन्स लक्झरी हॉटेल्सची एक शाखा आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये २०२ सूट (एकाधिक खोल्यांची निवासस्थाने) आहेत तसेच भारतातील सर्वात उंच आणि मोकळी हवा असणाऱ्या या फोर सीझन हॉटेलच्या गच्चीवर बारची व्यवस्था आहे. फोर सीझन हॉटेलची भारतीय उपखंडातील ही पहिली मोठी गुंतवणूक आहे.\n", "id": "mar_Deva_50430"} {"text": "कृष्णाजी गोविंद ओक\n\nकृष्णाजी गोविंद ओक शास्त्री हे एक संस्कृत शिक्षक, व्याकरणकार, आणि संपादक होते. ते जगन्नाथ शंकरशेट संस्कृत स्कॉलर होते.\n", "id": "mar_Deva_50431"} {"text": "शामराव ओक\n\nश्यामराव नीळकंठ ओक (जन्म : २७.१.१९०७) हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत.\n\nश्यामराव ओक हे पी.जी. वुडहाऊस, डेमन रनयॉन इत्यादी विनोदी कथाकारांचा चपखल मराठी अनुवाद करण्यात माहीर होते.\n\nआनंद अंतरकरांनी 'रत्नकीळ' या पुस्तकात, शामराव ओक हे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्यांना शामराई नावाच्या सुंदर बनाची उपमा दिली आहे.\n", "id": "mar_Deva_50432"} {"text": "गॅटविक विमानतळ\n\nगॅटविक विमानतळ (Gatwick Airport) हा युनायटेड किंग्डम देशाच्या वेस्ट ससेक्स काउंटीमधील एक विमानतळ आहे. लंडन शहराच्या दक्षिणेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार लंडन हीथ्रोखालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.\n", "id": "mar_Deva_50433"} {"text": "कॉन्ककॅफ गोल्ड चषक\n\nकॉन्ककॅफ गोल्ड चषक (CONCACAF Gold Cup; ) ही फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरिबियन ह्या भौगोलिक प्रदेशातील राष्ट्रीय पुरूष फुटबॉल संघांमध्ये खेळवली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजीत केली जाते. २०१५ पासून दोन गतविजेत्या संघांमध्ये एक बाद फेरीची लढत घेऊन त्यामधील विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाईल.\n\n१९९१ सालापासून चालू असलेल्या कॉन्ककॅफ गोल्ड चषकामध्ये आजवर मेक्सिकोने ६ वेळा, अमेरिकेने ५ वेळा तर कॅनडाने एकदा अजिंक्यपद मिळवले आहे.\n", "id": "mar_Deva_50434"} {"text": "कॅनडा फुटबॉल संघ\n\nकॅनडा फुटबॉल संघ हा उत्तर अमेरिकेतील कॅनडा देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या प्रादेशिक मंडळाचा सदस्य असलेला कॅनडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ११४ व्या स्थानावर आहे. कॅनडाने १९८६ सालच्या फिफा विश्वचषक व २००१ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवली होती. कॅनडा आजवर १२ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००० साली त्याने विजेतेपद मिळवले होते. १९०४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कॅनडा संघाने सुवर्णपदक मिळवले होते.\n", "id": "mar_Deva_50435"} {"text": "पनामा राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nपनामा फुटबॉल संघ (; फिफा संकेत: PAN) हा मध्य अमेरिकामधील पनामा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला पनामा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५३ व्या स्थानावर आहे. पनामाने प्रथमच २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. पनामा आजवर ६ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००५ आणि २०१३ साली त्याने उपविजेतेपद मिळवले होते.\n", "id": "mar_Deva_50436"} {"text": "सुरिनाम राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nसुरिनाम फुटबॉल संघ (फिफा संकेत: SUR) हा दक्षिण अमेरिकामधील सुरिनाम देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला सुरिनाम सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६१ व्या स्थानावर आहे. सुरिनामने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.\n", "id": "mar_Deva_50437"} {"text": "मुहम्मदू बुहारी\n\nमुहम्मदू बुहारी ( १७ डिसेंबर १९४२) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च २०१५ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बुहारीने विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथनचा २५ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. बुहारी २९ मे २०१५ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेईल.\n\nनायजेरियाचा लष्करी अधिकारी असलेल्या बुहारीने डिसेंबर १९८३ मध्ये एका लष्करी बंडाद्वारे नायजेरियाची सत्ता बळकावली होती. ऑगस्ट १९८५ मध्ये बुहारीला सत्तेवरून हटवून १९८८ पर्यंत बेनिन सिटीमध्ये तुरुंगात डांबण्यात आले. २०३ सालापासून अध्यक्षीय निवडणुका लढवणारा बुहारी अखेर २०१५ साली अध्यक्षपदी निवडून आला.\n", "id": "mar_Deva_50438"} {"text": "व्हात्स्लाफ हावेल विमानतळ प्राग\n\nव्हात्स्लाफ हावेल विमानतळ () हा चेक प्रजासत्ताक देशाच्या प्राग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. प्राग शहराच्या १० किमी पश्चिमेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार चेक प्रजासत्ताकमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून युरोपियन संघात नव्याने सामील झालेल्या देशांमध्ये तो सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.\n\n१९३७ साली बांधल्या गेलेल्या ह्या विमानतळाला २०१२ साली चेक प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व्हात्स्लाफ हावेल ह्याचे नाव दिले गेले. प्राग विमानतळावर चेक एरलाइन्स ह्या चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.\n", "id": "mar_Deva_50439"} {"text": "आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष\n\n२० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेने सन २०१५ हे आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. एक इंच सुपीक माती तयार होण्यासाठी किमान ५०० ते १००० वर्षे लागतात. परंतु मागील काही वर्षांच्या मानवी विकासात माणसाने माती हा पर्यावरणीय घटक दुर्लक्षित राहिला आहे. दरवर्षी कित्येक टन माती डोंगर उतारावरून वाहून जाते.\n", "id": "mar_Deva_50440"} {"text": "ग्रानादा सी.एफ.\n\nग्रानादा सी.एफ. () हा स्पेनच्या ग्रानादा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९३१ साली स्थापन झालेला ग्रानादा आजवर २१ हंगामांमध्ये ला लीगा स्पर्धेत खेळला आहे.\n", "id": "mar_Deva_50441"} {"text": "सेल्ता दे व्हिगो\n\nरेआल क्लब सेल्ता दे व्हिगो () हा स्पेनच्या व्हिगो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९३१ साली स्थापन झालेला सेल्ता आजवर अनेक हंगामांमध्ये ला लीगा स्पर्धेत खेळला आहे. २००३-०४ युएफा चँपियन्स लीगमध्ये सेल्ताला प्रवेश मिळाला होता.\n", "id": "mar_Deva_50442"} {"text": "शरद जोशी (शेतकरी नेता)\n\nशरद अनंत जोशी (जन्म : सातारा, ३ सप्टेंबर, इ.स. १९३५; - पुणे, १२ डिसेंबर, इ.स. २०१५) हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला आणि एका कारखान्याच्या बुडीत सभासदांचे पैसे अदा केले.\n", "id": "mar_Deva_50443"} {"text": "शरद जोशी (कवी)\n\nशरद जोशी (२१ मे, इ.स. १९३१:उज्जैन, मध्य प्रदेश, भारत - ५ सप्टेंबर, इ.स. १९९१) हे एक हिंदी लेखक, विनोदी लेखक, कवी व वृत्तपत्राचे स्तंभलेखक होते.\n", "id": "mar_Deva_50444"} {"text": "विलास सारंग\n\nमराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी कथा आहेत. इंग्रजी लेखक काफ्काशी त्यांची तुलना होत असे. त्यांना मराठीतले काफ्का असे सुद्धा म्हणत. विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिले; व इंग्रजीमध्येही लिहिले. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचे इंग्रजीकरण केले; प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीकरणही केले.\n", "id": "mar_Deva_50445"} {"text": "अनुष्टुप छंद\n\nअनुष्टुप छंद हा एक वार्णिक छंद आहे. संस्कृत साहित्यात याचा उपयोग सहसा आढळतो. श्रीमद्भग्वद्गीता, श्रीसूक्त, गायत्री कवच, विष्णु सहस्रनाम, इ. रचना या छंदात बद्ध आहेत. वाल्मिकींनी आपल्या कायाकल्पानंतर उच्चारलेले पहिले वाक्य अनुष्टुप छंदात असल्याची आख्यायिका आहे.\n", "id": "mar_Deva_50446"} {"text": "आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिवस\n\nयुनोने २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी जागतिक बाल अधिकार दिवस पाळण्याचे ठरवले. त्याप्रमाणे दर वर्षी २० नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो.\n\nमनाइएको हो । बालबालिकाको चासोका विषयलाई संघको 'चार्टर' मा अटाएर विश्वभरका केटाकेटीका सोच र उद्देश्यलाई समर्पित गरी यो दिवस मनाउन थालिएको हो ।\n", "id": "mar_Deva_50447"} {"text": "यशोवर्मन पहिला\n\nयशोवर्मन पहिला (ख्मेर: ព្រះបាទយសោវរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंशाचा चौथा सम्राट होता. यशोवर्मन इ.स. ८८९ ते इ.स. ९१०पर्यंत सत्तेवर होता.\n\nहा पहिला इंद्रवर्मन आणि त्याची राणी इंद्रादेवी यांचा मुलगा होता. इंद्रवर्मनने आपल्या पश्चात यशोवर्मनचा भाऊ राजा व्हावा अशी योजना केली होती. इंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर यशोवर्मनाने आपल्या भावाशी युद्ध करून राजसत्ता मिळवली. आपल्याला सत्तेवर न येऊ देण्याची तजवीज केल्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊन यशोवर्मनाने आपली सत्ता वडिलांच्या हक्काने नव्हे तर आईकडील पूर्वज, जे चेन्ला आणि फुनानचे राज्यकर्ते होते, त्यांच्या हक्काने असल्याचे दाखवले.\n\nआपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. इ.स. ८९२मध्ये त्याने इंद्रतटक हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली. याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी यशोधरापूरजवळ यशोधरातटक नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली.\n", "id": "mar_Deva_50448"} {"text": "भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६\n\nभारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६, प्रताधिकार केवळ भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये आणि इतर संबंधीत नमुद केलेल्या अमेंडमेंट कायदे किंवा प्रताधिकार इतर संबंधीत कायदे येथ पर्यंतच या कायद्याचा परिघ असल्याचे, जे कायद्यात लिहिले आहे त्या वर प्रताधिकार निर्मित होऊ शकतो, जे कायद्यात लिहिलेले नाही त्यावर प्रताधिकार नाही तसेच तरतुदीत नेमके पणा राहील, शक्यतो अस्पष्टता अथवा असंबद्धता राहणार नाही हे सुनिश्चीत आणि सुस्पष्ट करतो. . कलम १६ संविधानेतर, प्रारुढ विधी (कॉमन लॉ) लागू होण्याची शक्यता निरस्त करून, अधिकार केवळ संसद संमत संविधानिक तरतुदींपर्यंत मर्यादीत करणे हे उद्दीष्टही हे कलम साध्य करते.\n\nभारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १३ कशावर प्रताधिकार आहेत हे स्पष्ट करते, कलम १४ आणि कलम ५७, या कायद्यांतर्गत कोणकोणते अधिकार आहेत हे स्पष्ट करतात, कलम ५२ अपवादांची नेमकी यादी देते, त्याच प्रमाणे कलम १५ सारखी इतरही कलमे आहेत जी प्रत्येक गोष्ट नेमके पणाने सांगतात. याचा एक परिणाम असा की, प्रताधिकार विषयक कायद्यांच्या उद्दीष्टात आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्यापैकी सारखेपणा असला तरीही, जसे काही देशांच्या कायद्यात मोघमता असल्यामुळे, काही अपवादांबाबत अधिक अर्थ लावणे, संभवते तसे भारतीय कायद्यात कमी संभवते.\n\nप्रताधिकार विषयक इतर दाव्यां कलमाचा संदर्भ उद्धृत करण्यासोबतच, फॉट्सच्या टाईपफेसेसवर कॉपीराईट लागेल किंवा नाही, क्रीडा क्षेत्रातील वृत्त मोबाईल एस एम एसच्या स्वरूपात प्रसारीत केल्यास कॉपीराईट लागू होईल किंवा नाही अशा प्रकारचे दावे न्यायालयांमधून विचारार्थ घेतले जाताना कलम १६ प्रकर्षाने विचारात घेतले जाते.\n", "id": "mar_Deva_50449"} {"text": "स्वाती सु. कर्वे\n\nडॉ. स्वाती सुहास कर्वे या एक मराठी लेखिका आहेत. त्या पुण्याच्या माॅडर्न काॅलेजमध्ये पाच वर्षे मराठीचे अध्यापन करीत होत्या. त्यांची काही पुस्तके त्यांनी 'साहित्यप्रेमी भगिनी मंडळा'च्या 'स्त्री साहित्याचा मागोवा' या संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने लिहिली.\n\nस्वाती कर्वे यांनी सकाळ, तरुण भारत ह्या वर्तमानपत्रांत आणि विपुलश्री व राजहंस ग्रंथवेध या मासिकांत लेखमाला लिहिल्या आहेत.\n\nडाॅ. स्वाती कर्वे या एक उत्तम निवेदक आणि सूत्रसंचालक आहेत.\n", "id": "mar_Deva_50450"} {"text": "डेव्हिड हिल्बर्ट\n\nडेव्हिड हिल्बर्ट (जर्मन: David Hilbert २३ जानेवारी १८६२ - १४ फेब्रुवारी १९४३) हा जर्मन गणितज्ञ होता. त्याला १९व्या व २०व्या शतकामधील सर्वात प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते. बीजगणित व भूमितीमधील त्याचे संशोधन व प्रमेये जगभर वापरली जाऊ लागली.\n", "id": "mar_Deva_50451"} {"text": "विनायक कोंडदेव ओक\n\nविनायक कोंडदेव ओक (जन्म : २५ फेब्रुवारी, इ.स. १८४०; - इ.स. १९१५) हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार होत. 'शिरस्तेदार' ही त्यांनी लिहिलेली मराठीतली पहिली लघुकादंबरी. ती इ.स. १८८१ मध्ये प्रकाशित झाली होती.\n\nमुलांना बहुश्रुत बनवण्यासाठी, त्यांना वाचनाचा खरा आनंद देण्यासाठी त्यांनी वाचणे आवश्यक आहे असे शालेय शिक्षणाला जोड म्हणून पूरक वाचन काय देता येईल याचा ज्यांनी विचार केला, त्यात विनायक कोंडदेव ओक यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. विशेष म्हणजे स्वतः ओकांचे शालेय शिक्षण इंग्रजी तिसरीपर्यंतच झाले होते. दरमहा आठ रुपये पगारावर प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला प्रारंभ केला आणि दरमहा १०० रुपये पगार असलेले शिक्षणाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.\n", "id": "mar_Deva_50452"} {"text": "भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१\n\nभारतीय राज्यघटनेतील भाग ३ मध्ये नमुद मुलभूत अधिकार विषयक अनुच्छेद २१, प्रत्येक (भारतीय) व्यक्तीस जिवीत संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करतो. या अनुच्छेदाचा वेळोवेळी भारतीय न्यायालयांकडून अर्थ लावला जाताना या अनुच्छेदाची व्याप्ती वाढली आहे.\n", "id": "mar_Deva_50453"} {"text": "मानसी सप्रे\n\nमानसी सप्रे या इंग्रजीत लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांच्या 'पुणे मर्डर क्रॉनिकल' या इंग्रजी कादंबरीने क्रॉसवर्ल्ड बेस्ट सेलर यादीत स्थान पटकावले आहे.\n\nमानसी सप्रे या मूळच्या सांगलीच्या आहेत. त्यांचे वडील प्रा. अविनाश सप्रे हे वाङ्मयसमीक्षक आहेत तर आईचे नाव प्रतिमा सप्रे आहे.\n", "id": "mar_Deva_50454"} {"text": "बिहु नृत्य\n\nबिहू नृत्य हे आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे. आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते.रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एका गटात सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यामध्ये बिहू नर्तक सहसा तरुण पुरुष आणि स्त्रिया असतात. ही नृत्य शैली वेगवान पावले आणि वेगवान हाताच्या हालचालींद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. नर्तकांचा पारंपारिक पोशाख रंगीबेरंगी असतो आणि लाल रंगाभोवती केंद्रित असतो, जो आनंद आणि उत्साह दर्शवतो.\n", "id": "mar_Deva_50455"} {"text": "जियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना\n\nजियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना (; ३ सप्टेंबर १५२५ - २ फेब्रुवारी १५९४) हा रानिसां काळामधील एक इटालियन संगीतकार होता. धार्मिक संगीताचा जनक मानला गेलेल्या पालेस्त्रिनाने चर्चसाठी अनेक रचना तयार केल्या.\n\nरोमजवळील पालेस्त्रिना नावाच्या गावात जन्मलेला जियोव्हानी १५३७ साली रोममध्ये दाखल झाला व येथेच त्याची कारकीर्द घडली. १५५१ साली पालेस्त्रिनाने लिहिलेल्या संगीत प्रार्थनांचे पुस्तक पोप ज्युलियस तिसरा ह्याल इतके आवडले की त्याने पालेस्त्रिनाला बासिलिका ऑफ सेंट पीटरचा प्रमुख संगीतकार नेमले. एखाद्या इटालियन व्यक्तीने असे पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. आपल्या करकिर्दीमध्ये पालेस्त्रिनाने शेकडो प्रार्थना व इतर धार्मिक संगीतप्रकारांच्या रचना केल्या.\n", "id": "mar_Deva_50456"} {"text": "ज्याँ सिबेलियस\n\nयोहान ज्युलियस क्रिश्चन सिबेलियस उर्फ ज्यॉं सिबेलियस (; ८ डिसेंबर १८६५ - २० सप्टेंबर १९५७) हा एक फिनिश संगीतकार होता. सिबेलियसने रचलेल्या ७ सिंफनी तसेच अनेक कविता जगभर लोकप्रिय झाल्या होत्या. सिबेलियसला फिनिश संगीताचा जनक मानण्यात येते व दरवर्षी ८ डिसेंबर हा त्याचा जन्मदिवस फिनलंडमध्ये फिनिश संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो.\n\nगुस्ताफ माहलर हा ऑस्ट्रियन संगीतकार सिबेलियसचा समकालीन व प्रतिस्पर्धी मानला जात असे.\n", "id": "mar_Deva_50457"} {"text": "अँतोनियो मेउच्ची\n\nआंतोनियो सांती ज्युझेप्पे मेउच्ची (; १३ एप्रिल १८०८ - १८ ऑक्टोबर १८८९) हा एक इटालियन शास्त्रज्ञ व संशोधक होता. इ.स. १८०८ साली इटलीच्या फ्लोरेन्स शहरात जन्मलेला मेउच्ची १८५० सालापासून मृत्यूपर्यंत न्यू यॉर्क शहराच्या स्टेटन आयलंड येथे वास्तव्यास होता. संशोधन व नवी उपकरणे शोधण्याची आवड असलेल्या मेउच्चीने १८५७ साली विद्युत चुंबकीय शक्तीवर चालणारे जगातील पहिले दळणवळण यंत्र बनवले. इ.स. १८७१ मध्ये त्याने हे यंत्र पेटंट करण्यासाठी अर्ज दाखल केला परंतु त्याच्या संशोधन अर्जामध्ये विद्युतचुंबकाचा उल्लेख नसल्यामुळे ह्या पेटंटला फारसे वजन मिळाले नाही. १८७६ साली अमेरिकन पेटंट कार्यालयाने अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ह्या ब्रिटिश शोधकाला दूरध्वनी निर्माण केल्याचे पेटंट मंजूर केले. आजही जगातील पहिला दूरध्वनी कोणी शोधून काढला ह्याबाबत अनेक मतभेद आहेत.\n\nमेउच्ची प्रसिद्ध इटालियन सेनापती व राष्ट्रीय चळवळ पुरस्कर्ता ज्युझेप्पे गारिबाल्दी ह्याच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता.\n", "id": "mar_Deva_50458"} {"text": "रोझा लक्झेंबर्ग\n\nरोझा लक्झेंबर्ग (, ; ५ मार्च १८७१ - १५ जानेवारी १९१९) ही पोलंडमधील ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेली एक जर्मन तत्त्ववेत्ती, लेखिका, अर्थतज्ञ, क्रांतीकारी व मार्क्सवादी पुढारी होती. कट्टर समाजवादी विचार असलेल्या लक्झेंबर्गने पहिल्या महायुद्धकाळामध्ये जर्मनीत समाजवादाची पाळेमुळे रोवली. १९१८-१९ दरम्यान जर्मनीत घडलेल्या क्रांतीदरम्यान लक्झेंबर्ग व तिच्या काही सहकाऱ्यांची हत्त्या करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_50459"} {"text": "प्रोटेस्टंट सुधारणा\n\nप्रोटेस्टंट सुधारणा (Protestant Reformation) ही ख्रिश्चन धर्मामधील एक चळवळ होती. मार्टिन ल्युथर, जॉन केल्व्हिन, हल्डरिश झ्विंग्ली व इतर अनेक सुधारकांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. १५१७ साली मार्टिन ल्युथरने आपल्या ग्रंथांमधून कॅथलिक चर्चवर घणाघाती टीका केली होती. हळूहळू ही चळवळ युरोपभर पसरली व जर्मनी, बाल्टिक व स्कॅंडिनेव्हिया प्रदेशांमध्ये ल्युथरन चर्च स्थापण्यात आली. फ्रान्स, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, हंगेरी इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील सुधारवादी चर्च सुरू झाली. ह्यामध्येच प्रोस्टेस्टंट धर्माला चालना मिळाली.\n\nकॅथलिक चर्चने प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ह्यामध्येच तीस वर्षांच्या युद्धाची मुळे रोवली गेली.\n", "id": "mar_Deva_50460"} {"text": "प्रोटेस्टंट पंथ\n\nप्रोटेस्टंट (Protestant) ही ख्रिश्चन धर्मामधील एक शाखा आहे. १६व्या शतकातील प्रोटेस्टंट सुधारणेमुळे प्रोटेस्टंट धर्म वाढीस लागला. रोमन कॅथलिक चर्चमधील अनेक चुका प्रोटेस्टंट धर्मामध्ये सुधारण्यात आल्याचे अनुयायांचे मत आहे.\n\nमार्टिन ल्युथरने १५१७ साली जर्मनीमध्ये सुधारणा चळवळीस सुरुवात केली. फ्रान्समध्ये जॉन केल्व्हिन, स्वित्झर्लंडमध्ये हल्डरिश झ्विंग्ली इत्यादी सुधारकांनी प्रोटेस्टंटचा प्रसार केला. हळूहळू हा धर्म युरोपभर पसरला. सध्या जगात अंदाजे ८० कोटी प्रोटेस्टंट धर्मीय (एकूण ख्रिश्चनांच्या ४० टक्के) आहेत. अमेरिका, नेदरलँड्स, स्कॅंडिनेव्हियामधील सर्व देश, दक्षिण आफ्रिका इत्यादी अनेक प्रमुख देशांमध्ये प्रोटेस्टंट धर्मीय लोकांची संख्या कॅथलिक धर्मीयांपेक्षा अधिक आहे.\n", "id": "mar_Deva_50461"} {"text": "फिलिपाईन एरलाइन्स\n\nफिलिपाईन एरलाइन्स (टागालोग: Philippine Airlines) ही आग्नेय आशियातील फिलिपिन्स ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४१ साली स्थापन झालेली फिलिपाईन एरलाइन्स आशियामधील सर्वात जुनी विमानकंपनी आहे. फिलिपाईन एरलाइन्सचे मुख्यालय पासाय ह्या शहरात तर प्रमुख हब मनिलाच्या निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. आज, २०१५ साली फिलिपाईन एरलाइन्स ही कंपनी देशांतर्गत ३१ तर देशाबाहेरील ३६ शहरांना प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरवते.\n", "id": "mar_Deva_50462"} {"text": "हॉटेल गल्वेझ\n\nअमेरिकेतील टेक्सास मधील गल्वेस्टोन नावाच्या शहरातील हॉटेल गल्वेझ हे ऐतिहासिक हॉटेल आहे. हॉटेल गल्वेझच्या वास्तूचे नाव गल्वेझ होते की जे महाना बर्नार्डो दी गल्वेझ वाय माद्रिद कौट आफ गल्वेझ यांच्या सन्माना खातर ठेवलेले होते. तसेच या शहरालाही गल्वेझ हेच नाव दिलेले आहे.\n\nदि. 4 एप्रिल 1979 रोजी या वास्तूची पुरातत्त्व विभागाच्या राष्ट्रीय नोंद रजिस्टर वर नोंद केलेली आहे. अमेरिकेच्या ऐतिहासिक हॉटेल पैकी हॉटेल गल्वेझ आणि स्पा हे व्यंधम ग्रँड हॉटेल अमेरिकेच्या ऐतिहासिक हॉटेल मधील एक आहे की जे एक सरकारी राष्ट्रीय कार्यक्रमात अधिकारवाणीने कार्यक्रम करणारे आहे.\n", "id": "mar_Deva_50463"} {"text": "अंतराळ विहार\n\nअंतराळात काही कामे करताना यानाच्या अथवा अंतर राष्ट्रीय स्थानकाच्या बाहेर जावे लागते. यास अंतराळ विहार असेही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_50464"} {"text": "विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\n\nएक नम्र विनंती\n\nइथे लिहिणारे सर्वच संपादक लेखक मंडळी कधी न कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे. कृपया, येथील नियमांची कुठेही धास्ती वाटून न घेता निःसंकोचपणे संपादन, लेखन व वाचन करत रहावे.\n", "id": "mar_Deva_50465"} {"text": "वसंत लिमये\n\nलिमये साडेचार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गेले. त्यांची आजी, उमाआजी मोठी खंबीर होती. किरकोळ पेन्शनच्या आधारे तिने ३-४ मुलांचे संगोपन केले. त्यांना कडव्या स्वाभिमानाचे आणि स्वावलंबनाचे बाळकडू उमाआजीकडूनच मिळाले. लिमये यांचे शिक्षण अलिबाग, पुणे व मुंबई येथे झाले. १९४८ च्या सुमारास त्यांनी रुईया कॉलेजातून गणितात एम.एस्सी. केले.\n", "id": "mar_Deva_50466"} {"text": "जाॅन कॅल्व्हिन\n\nजाॅन कॅल्व्हिन (फ्रेंच: John Calvin; १० जुलै १५०९, पिकार्दी, फ्रान्स - २७ मे १५६४, जिनिव्हा, स्वित्झर्लंड) हा प्रबोधन काळातील एक प्रमुख धर्मसुधारक होता. तो जन्माने फ्रेंच होता, पण त्याला तेथून हद्दपार करण्यात आल्याने तो स्वित्झर्लंडमध्ये जाऊन राहिला. जाॅन कॅल्व्हिन व्यवसायाने वकील होता. त्याने धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून 'ख्रिश्चन धर्मसंस्था' (Institutes of Christian Religion) हा ग्रंथ लिहिला. तसेच त्याने प्रोटेस्टंट पंथास तत्त्वज्ञानाची बैठक प्राप्त करून दिली. लोकांनी बायबल वाचावे, प्रवचने ऐकावीत, बायबलमधील वचनाप्रमाणे वर्तन करावे, सामुदायिक प्रार्थना कराव्यात, उत्सव, खेळ, समारंभ व नाच टाळावेत असे त्याचे मत होते. त्यामुळे लोक त्याला कर्मठ हुकुमशहा असे म्हणत.\n\nजाॅन कॅल्व्हिनने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असे म्हटले जाते. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्स, नेदरलॅंड, जर्मनी, हंगेरी, पोलंड, स्कॉटलंड इत्यादी देशांत दिसून येतो.\n", "id": "mar_Deva_50467"} {"text": "हल्डरिश झ्विंग्ली\n\nहल्डरिश झ्विंग्ली (; १ जानेवारी १४८४, ११ ऑक्टोबर १५३१) हा स्वित्झर्लंडमधील धर्मसुधारक होता. याने स्वित्झर्लंडमधील रोमन कॅथलिक धर्मसंस्थेविरूद्ध लढा दिला होता. त्याने धर्मगुरूंच्या दांभिक वर्तनावर टीका केली. आम्ही पोपला प्रमाण मानत नाही, बायबललाच प्रमाण मानतो अशी घोषणा त्याने केली. स्वित्झर्लंडमधील कॅलव्हिन पंथाचा तो संस्थापक होता. धर्मसंस्था एकाच पोपच्या अधिपत्याखाली राहू नये, ख्रिस्तीधर्मीयांचे प्रजासत्ताक बनावे असे त्याचे मत होते. त्याने कॅथॅालिक पंथाचा त्याग केला. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये प्रोटेस्टंट पंथाचा प्रसार झाला. इ.स. १५३१ मध्ये कॅपेल येथे पोप व झ्विंग्लीच्या अनुयायांत झालेल्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. जर्मनीच्या मार्टिन ल्युथर व फ्रान्सच्या जाॅन कॅल्व्हिन ह्यांच्यासमवेत झ्विंग्लीलाही प्रोटेस्टंट धर्माचा संस्थापक मानले जाते.\n", "id": "mar_Deva_50468"} {"text": "भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१\n\nभारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ अनुसार, 'कामाचे लेखक' विहीत नमुन्यात कॉपीराइट निबंधक यांना सूचना देऊन, अथवा जाहीर उद्घोषणे द्वारे सुद्धा, 'कामात समाविष्ट' सर्व अथवा अंशतः अधिकारांचा त्याग करू शकतात. भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ३० परवाने देण्यास अनुमती देते ज्यास कलम १९ची उपकलमे अंशतः लागू होतात. भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ७८ उपलम (२) क्लॉज (b) परवान्यांच्या स्वरूपाच्या बाबतीत केंद्रसरकारला नियम बनवण्यास अनुमती देते. असे नियम कॉपीराइट रूल्स २०१३ नियम क्रमांक ४ आणि ५ मध्ये नमुद केले गेले. यात , कॉपीराईट निबंधकांना अर्ज पाठवण्यासाठी Form I आणि प्रतिज्ञापत्राचे विहीत नमुने आणि प्रताधिकार त्यागाच्या जाहीर उद्घोषणेसोबत जोडावयाची माहिती दिली आहे.\n\n२१. प्रताधिकार त्यागाचा लेखकाचा अधिकार (१) 'कामाचे लेखक' विहीत नमुन्यात कॉपीराइट निबंधक यांना सूचना देऊन, अथवा जाहीर उद्घोषणे द्वारे, 'कामात समाविष्ट' सर्व अथवा अंशतः अधिकारांचा त्याग करू शकतील आणि की ज्या नंतर, उप-कलम ३ मधील तरतुदींच्या आधीन राहून, सूचनेच्या दिवसा पासून संपुष्टात येतील.\n\n(२) उपकलम १ खाली सूचना प्राप्त झाल्यानंतर, कॉपीराइट निबंधक, त्यांना सुयोग्य वाटेल अशा पद्धतीने अधिकृत राजपत्रात आणि अशा इतर पद्धतीने प्रकाशित करवतील.\n\n(२A) कॉपीराइट निबंधक अधिकृत राजपत्रात सूचना प्रकाशित झाल्यापासून चौदा दिवसांचे आत कॉपीराइट कार्यालयाच्या अधिकृत संस्थळावर सूचना देतील की, ज्या सूचनेची सार्वजनिकरित्या उपलब्धता, तीनवर्षेपेक्षा कमी असणार नाही.\n\n(3) 'कामा'बद्दलच्या प्रताधिकारातील कोणतेही अधिकार पूर्ण अथवा अंशतः त्यागण्याने, उपकलम (१) मध्ये नमुद संदर्भातील सुचना देण्याच्या तारखेस कोणत्याही व्यक्तीच्या प्रती विद्यमान असलेले कोणतेही अधिकार बाधीत होणार नाहीत.\n\nभारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१चा इंग्रजी मसुदा 21. Right of author to relinquish copyright\n\n(1) The author of a work may relinquish all or any of the rights comprised in the copyright in the work by giving notice in the prescribed form to the Registrar of Copyrights or by way of public notice[6thAmnd 29] and thereupon such rights shall, subject to the provisions of sub-section (3), cease to exist from the date of the notice.\n\n2) On receipt of a notice under sub-section (1), the Registrar of Copyrights shall cause it to be published in the Official Gazette and in such other manner as he may deem fit.\n\n\"(2A) The Registrar of Copyrights shall, within fourteen days from the publication of the notice in the Official Gazette, post the notice on the official website of the Copyright Office so as to remain in the public domain for a period of not less than three years.\".\n\n(3) The relinquishment of all or any of the rights comprised in the copyright in a work shall not affect any rights subsisting in favour of any person on the date of the notice referred to in sub-section (1).\n", "id": "mar_Deva_50469"} {"text": "सार्वजनिक उपलब्ध (विधी आणि न्यायव्यवहार)\n\nPublic Domain हा शब्द विधी आणि न्याय व्यवहारात ज्या एका पेक्षा अधिक अर्थांनी येतो त्यात 'अधिकृतपणे सार्वजनिकरित्या उपलब्ध असणे' या अर्थछटेचा समावेश आहे. कायद्यांच्या दृष्टीकोणातून पाहता, सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक असेल, सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल अथवा सार्वजनिक अधिक्षेत्रात असेल असे नाही. त्याच प्रमाणे सार्वजनिक उपलब्ध गोष्ट सार्वजनिक अधिक्षेत्रात म्हणजे सार्वजनिक मालकीची असेलच असे नाही.\n", "id": "mar_Deva_50470"} {"text": "डेसिडीअरिअस इरॅस्मस\n\nडेसिडीअरिअस इरॅस्मस (जन्म - इ.स. १४६९, मृत्यु - इ.स. १५३६) हा हॅालंड मधील एक महान धर्मसुधारक होता. युरोपातील धार्मिक व सामाजिक चळवळीत त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. इरॅस्मस हा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यासक व मानवतावादी विचारवंत होता. त्याने 'मूर्खांची स्तुती' (In Praise of Folly) हा ग्रंथ लिहिला. त्याने तत्कालीन धर्मव्यवस्थेवर उपरोधक टीका केली. त्याच्या टीकेमुळे धर्मसंस्थेला अधिक हानी पोहोचली. तसेच त्याच्या लिखाणातून लोकजागृती घडून आली. त्याच्या प्रयत्नांमुळे युरोपातील धर्म सुधारणा चळवळीला स्फूर्ती मिळाली.\n", "id": "mar_Deva_50471"} {"text": "जॉन हस\n\nजॅान हस (जन्म - इ.स. १३६९, मृत्यु - इ.स. १४१५) या जर्मनीतील प्राग विद्यापीठातील प्राध्यापकाने जॅान विक्लिफ पासून स्फूर्ती घेऊन धर्मसंस्थेवर जोरदार टीका केली. धर्मसंस्थेत सुधारणा घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन त्याने केले. या धर्मसुधारकाने बायबलचा खरा अर्थ लोकांच्यापुढे मांडला. त्याने ख्रिश्चन धर्मगुरूंचे दांभिक स्वरूप उजेडात आणले. त्याच्या प्रयत्नानेच धर्मसुधारणा चळवळ बोहेमिया प्रांतात पसरली. ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्याच्या धर्माविरोधी विचारांबद्दल त्याला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. इ.स. १४१५ मध्ये त्याला जिवंत जाळण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50472"} {"text": "त्रिपिटक\n\nत्रिपिटक (पाली : तिपिटक) हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले.\n", "id": "mar_Deva_50473"} {"text": "फाहियान\n\nफाहियान हा इसवी सनाच्या पाचव्या शतकातील एक चिनी बौद्ध भिक्खू होता. त्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तत्कालीन भारताचे म्हणजेच सध्याच्या भारत, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इ. देशांचे भ्रमण केले होते. तो सम्राट चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात भारतात आला होता. फाहियान सुमारे १४-१५ वर्षे भारतात भ्रमण करत होता. फाहियान याने गांधार, कनौज, कपिलवस्तू, तक्षशिला, पेशावर, श्रावस्ती, पाटलीपुत्र, मथुरा, वैशाली, कुशीनगर इ. नगरांना भेटी दिल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_50474"} {"text": "बांडुंग\n\nबांडुंग ही इंडोनेशिया देशाच्या पश्चिम जावा प्रांताची राजधानी व जकार्ता आणि सुरबया खालोखाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बांडुंग शहर जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या १४० किमी आग्नेयेस समुद्रसपाटीहून २५२० फूट उंचीवर वसले आहे. सौम्य हवेचे ठिकाण म्हणून एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले बांडुंग काही काळाकरिता डच ईस्ट इंडीजचे राजधानीचे शहर होते.\n", "id": "mar_Deva_50475"} {"text": "प्रभाकर देशपांडे\n\nपरभणीचे प्रभाकर देशपांडे साखरेकर (जन्म : इ.स. १९४२) हे शेक्सपियरच्या साहित्यावर प्रेम करणारे एक मराठी लेखक आहेत. बी.ए झाल्यानंतर ते महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागात काम करू लागले. आता निवृत्त झाले आहेत.\n", "id": "mar_Deva_50476"} {"text": "भानुमती कंस\n\nभानुमती कंस ( - इ.स. १९६१) या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी गायलेली काही मराठी भावगीते अजरामर झाली.\n\nभानुमती कंस या मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजातून द्विपदवीधर झाल्या होत्या आणि बी.आर. देवधरांकडे संगीत शिकत आणि शिकवत होत्या. दिसायला त्या अत्यंत रूपवान तर होत्याच, पण त्या एक टेनिस खेळाडूही होत्या. देवधरांच्या वर्गात असताना भानुमतींना तेथे संगीत शिकायला येत असलेले कुमार गंधर्व भेटले, आणि त्या दोघांनी २४ एप्रिल, १९४७ रोजी प्रेमविवाह केला. लग्नानंतर पाचच महिन्यांनी कुमार गंधर्व यांना क्षयाची बाधा असल्याचे निदर्शनाला आले. शस्त्रक्रिया करून त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले आणि कोरड्या हवेसाठी कुमार आणि भानुमती देवासला आले. उदरनिर्वाहासाठी भानुमती कंस या देवासच्याच एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागल्या. संसाराची सारी जबाबदारी त्यांच्यावरच पडली.\n\nभानुमती कंस यांनी आपल्या संगीताचे शिक्षण देवासला कुमार गंधर्व यांच्या मार्गदर्शनाखाली चालूच ठेवले.\n\nकुमारांच्या दुखण्यात पत्नी भानुमती यांनी त्यांची खूप सेवाशुश्रूषा केली. भानुमतींच्या मदतीने कुमार आजारातून बरे झाले आणि १९५३मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. त्यांना १९५५ साली एक मुलगा झाला. तो पुढे गायक मुकुल शिवपुत्र म्हणून प्रसिद्ध झाला. भानुताईंचे १९६१मध्ये दुसऱ्या बाळंतपणात आकस्मिक निधन झाले.\n\nभानुमतीच्या मृुत्यूनंतर कुमार गंधर्वांनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला.\n\nइ.स. १९६५मध्ये कुमार गंधर्वांचा 'अनूपराग' नावाच्या पुस्तकाचा पहिला खंड प्रकाशित झाला. तो कुमारांनी भानुमती कंस यांना अर्पण केला आहे. या ग्रंथात १०७ पारंपरिक रागांतील १३६ चिजा आणि कुमारांनी स्वतः शोधलेल्या १७ साध्या व १२ मिश्र रागांची माहिती दिली आहे.\n\nभानुमती कंस या कुमारांची प्रेरणा आणि ताकद होत्या. प्रबळ इच्छाशक्ती आणि भानुमतीसारख्या पत्नीची सेवा यामुळेच कुमार गंधर्व जीवघेण्या दुखण्यातून बरे झाले होते.\n", "id": "mar_Deva_50477"} {"text": "नागानो\n\nनागानो () हे जपान देशामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर वसले असून ते नागानो ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. सातव्या शतकामधील झेन्को-जी नावाच्या बौद्ध मंदिरासाठी नागानो प्रसिद्ध आहे. २०११ साली नागानोची लोकसंख्या सुमारे ३.८७ लाख होती.\n\nनागानो हे १९९८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान शहर होते. जपानच्या शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेजाळ्यामधील होकुरिकू शिनकान्सेन हा मार्ग नागानोला राजधानी टोकियो सोबत जोडतो.\n", "id": "mar_Deva_50478"} {"text": "मजूर पक्ष\n\nमजूर पक्ष (Labour Party) हा युनायटेड किंग्डम देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. उदारमतवादी व सामाजिक लोकशाही ह्या तत्त्वांवर आधारित असलेला मजूर पक्ष आजवर अनेकदा सत्तेवर राहिला असून सध्याच्या घडीला तो ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील दुसरा प्रमुख पक्ष आहे.\n\nमजूर पक्षाची स्थापना इ.स. १९०० साली झाली.\n", "id": "mar_Deva_50479"} {"text": "नवी मुंबई महानगरपालिका परिवहन\n\nनवी मुंबई महानगरपालिका परिवहन (Navi Mumbai Municipal Transport; संक्षेप: एन.एम.एम.टी.) ही महाराष्ट्र राज्याच्या नवी मुंबई शहरामधील एक परिवहन सेवा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवली जाणारी ही सेवा २३ जानेवारी १९९६ रोजी सुरू झाली. २०१५ साली एन.एम.एम.टी.च्या ताफ्यातील ३०८ बसेस नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, खारघर-तळोजे, पनवेल इत्यादी अनेक भागांमध्ये कार्यरत आहेत. एन.एम.एम.टी.द्वारे अनेक मार्गांवर वातानुकुलित बसेस देखील चालवल्या जातात.\n", "id": "mar_Deva_50480"} {"text": "सँड्रा बुलक\n\nसँड्रा बुलक (; २६ जुलै १९६४) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८७ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असणारी बुलक हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. १९९४ सालच्या स्पीड ह्या लोकप्रिय चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बुलक प्रकाशझोतात आली. २००९ सालच्या द ब्लाइंड साईड ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले.\n\n२०१५ साली पीपल्स ह्या नियतकालिकाने बुलक हिला जगातील सर्वात सुंदर स्त्री असा किताब दिला.\n", "id": "mar_Deva_50481"} {"text": "मृदुला बेळे\n\nप्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे या औषधनिर्माणशास्त्राच्या शास्त्रज्ञ आहेत.\n\nजून २००५पासून, नाशिकच्या एन.डी.एम.व्ही.पी. फार्मसी महाविद्यालयात औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.\n", "id": "mar_Deva_50482"} {"text": "गोदावरी एक्सप्रेस\n\nगोदावरी एक्सप्रेस भारतातल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते तेलंगणाच्या हैदराबाद या शहरांदरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची एक प्रसिद्ध व लोकप्रिय रेल्वेगाडी आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील प्रदेशातून धावते म्हणून या रेल्वेचे नाव गोदावरी एक्सप्रेस ठेवलेले आहे.\n", "id": "mar_Deva_50483"} {"text": "वासंती (चित्रपट अभिनेत्री)\n\n१९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद अल्लादिया खान साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यात त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच बाबूराव पेंटरांनी त्यांच्या 'कृष्णजन्म' (१९२२) व 'मुरलीवाला' (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथपासूनच वासंतीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.\n\n१ जून १९२९ रोजी विष्णूपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), शेख फत्तेलाल व सीतारामपंत कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३२ मध्ये 'अयोध्येचा राजा' या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने कोल्हापूर सोडून पुण्याला स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांतून व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत असत. १९३२ साली निघालेल्या 'मायामच्छिंद्र'मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच 'बजरबट्टू' (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.\n\nप्रभातच्या 'महात्मा' (नंतरचे नाव 'धर्मात्मा') चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) 'उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी' गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वासंतीची पाठ थोपटली होती.\n\n'धर्मात्मा'च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फटकन चपराक दिली. आश्चर्य आणि दुःखाने रडणारी 'जाई' कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.\n", "id": "mar_Deva_50484"} {"text": "संगीत मानापमान\n\nसंगीत मानापमान मराठीतील संगीत नाटक आहे. या नाटकात बालगंधर्वांनी काम केले होते. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी हे लिहले. मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये १२ मार्च १९११ रोजी मानापमान नाटकाचा प्रथम प्रयोग 'किलोस्कर संगीत मंडळींकडून' सादर झाला.\n", "id": "mar_Deva_50485"} {"text": "होर्मुझची सामुद्रधुनी\n\nहोर्मुझची सामुद्रधुनी (, ) ही आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी आहे. इराणच्या आखाताला अरबी समुद्र व हिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी स्थानांपैकी एक आहे. हिच्या उत्तरेस इराण तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती व ओमान हे देश आहेत. जगातील एकूण खनिज तेल वाहतूकीच्या २० टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते व येथील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग आखून देण्यात आले आहेत.\n\nह्या सामुद्रधुनीच्या इराणजवळील स्थानामुळे अनेकदा इराण व अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ जुलै १९८८ रोजी अमेरिकन नौसेनेने २९० प्रवासी असलेले इराण एर फ्लाइट ६५५ हे विमान चुकीने पाडले होते.\n", "id": "mar_Deva_50486"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ११० संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\nमार्च २००३च्या J.P. Bansal vs State Of Rajasthan & Anr on 12 March, 2003 केस आपण वाचली आहे का ? २०११ मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors ह्या कॉपीराइट विषयक केसमध्ये J.P. Bansal vs State Of Rajasthan & Anr चे परिच्चेद उधृत केले आहेत :\n\nपरिच्छेद १४: \"Where, however, the words were clear, there is no obscurity, there is no ambiguity and the intention of the legislature is clearly conveyed, there is no scope for the court to innovate or take upon itself the task of amending or altering the statutory provisions. In that situation the Judges should not proclaim that they are playing the role of a law-maker merely for an exhibition of judicial valour. They have to remember that there is a line, though thin, which separates adjudication from legislation. That line should not be crossed or erased. This can be vouchsafed by \"an alert recognition of the necessity not to cross it and instinctive, as well as trained reluctance to do so\". (See: Frankfurter, Some Reflections on the Reading of Statutes in \"Essays on Jurisprudence\", Columbia Law Review, P.51.) It is true that this Court in interpreting the Constitution enjoys a freedom which is not available in interpreting a statute and, therefore, it will be useful at this stage to reproduce what Lord Diplock said in Duport Steels Ltd. v. Sirs (1980 (1) ALL ER 529, at p. 542):\n\nपरिच्छेद १६: Where, therefore, the \"language\" is clear, the intention of the legislature is to be gathered from the language used. What is to be borne in mind is as to what has been said in the statute as also what has not been said. A construction which requires, for its support, addition or substitution of words or which results in rejection of words, has to be avoided, unless it is covered by the rule of exception, including that of necessity, which is not the case here. (See: Gwalior Rayons Silk Mfg. Co. Ltd. v. Custodian of Vested Forests (AIR 1990 SC 1747 at p. 1752); Shyam Kishori Devi v. Patna Municipal Corpn. (AIR 1966 SC 1678 at p. 1682); A.R. Antulay v. Ramdas Sriniwas Nayak (1984 (2) SCC 500, at pp. 518, 519)]. Indeed, the Court cannot reframe the legislation as it has no power to legislate. [See State of Kerala v. Mathai Verghese (1986 (4) SCC 746, at p. 749); Union of India v. Deoki Nandan Aggarwal (AIR 1992 SC 96 at p.101) The decision in Dr. L.P. Agarwal (supra) is also of no assistance to the appellant because the issues involved was whether in respect of tenure post concept of superannuation is applicable and the consequences of premature retirement. In that context direction was given for payment of arrears of salary etc. The issues were entirely different and, therefore, that decision has no application.\"\n\nकेसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ? आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा. Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.\n", "id": "mar_Deva_50487"} {"text": "हाफ मून बे (कॅलिफोर्निया)\n\nहाफ मून बे हे कॅलिफोर्नियाच्या सान मटेओ काउंटीमधील छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ११,३२४ तर आसपासच्या वस्त्याधरून लोकसंख्या २०,७१३ होती.\n\nहाफ मून बे याच नावाच्या आखातावर वसलेल्या या गावाची स्थापना इ.स. १८३९मध्ये झाली. त्यावेळी याचे नाव सान बेनितो व मध्यंतरी स्पॅनिशटाउन असे होते. सान फ्रांसिस्को महानगरापासून जवळ कॅलिफोर्निया रूट १ वर असलेले हे गाव पर्यटनस्थळ आहे.\n\nसान ग्रेगोरियो येथून दक्षिणेकडील गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50488"} {"text": "सान ब्रुनो (कॅलिफोर्निया)\n\nसान ब्रुनो कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को महानगराच्या दक्षिणेस असलेले सान मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. महानगराचाच भाग गणल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४१,११४ होती. इ.स. १९१४मध्ये स्थापन झालेले हे शहर सांता क्रुझ पर्वतांच्या पायथ्याशी सान फ्रांसिस्को बेच्या तीरावर आहे. सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अगदी जवळ आहे.\n\nयेथे यूट्यूबचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_50489"} {"text": "कच्छचे आखात\n\nकच्छचे आखात हे भारताच्या पश्चिम सीमेजवळ कच्छ (Cutch) आणि सौराष्ट्र (काठेवाड) यांच्या मधल्या भागात आहे. कच्छचे रण (Runn) हे कच्छ आणि पाकिस्तानचा सिंध प्रांत यांच्या दरम्यान आहे. कच्छच्या रणाचा काही भाग वाळवंटी असून काही भागात दलदल असते. पावसाळा संपला आणि दलदल वाळून गेली की कच्छमधून पाकिस्तानला रणामधून खुष्कीच्या मार्गाने जाता येते. रणाच्या उत्तरेकडील मोठ्या वाळवंटी प्रदेशाची पूर्व-पश्चिम लांबी १६० मैल, तर दक्षिणोत्तर रुंदी ८० मैल आहे. दुसरा भाग पहिल्याच्या दक्षिणेला आहे. हे दोन्ही भाग एकमेकांनाना निमुळत्या जमीनपट्टीने जोडलेले असून त्या दोम्ही भागांना एकत्रितपणे कच्छचे रण म्हटले जाते यापैकी उत्तरेकडील भागाचे क्षेत्रफळ सात हजार चौरस मैल व दक्षिण भागाचे क्षेत्रफळ दोन हजार चौरस मैल आहे. भारतीय स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा हे रण हा कच्छचा एक भाग होते. त्याचे प्रशासन ?) कच्छमार्फत चालवले जात होते. आताही आहे.\n\nभारताच्या विभाजनानंतर पाकिस्तानात समाविष्ट झालेला सिंध प्रांत व भारतात राहिलेला कच्छ प्रदेश हे रणामुळे दुरावले गेलेले शेजारशेजारचे प्रदेश होते. कच्छचे रण/आखात हा कधीच सिंधचा भाग नव्हता. इसवी सन १८७२ ते १९४३ च्या सरकारी नकाशांत कच्छचे रण हा कच्छचा भाग असल्याचे दिसते.\n\nकच्छचे आखात हे आता गुजरात राज्यातील आखात असून कांडला बंदर या आखाताच्या किनाऱ्यावर आहे. या आखातातील सगळ्यात खोल बिंदू समुद्रसपाटीखाली १२२ मीटर आहे.\n", "id": "mar_Deva_50490"} {"text": "विशाखापट्टणम रेल्वे स्थानक\n\nविशाखापट्टणम जंक्शन () हे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. विशाखापट्टणम भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्रामध्ये असून ते वॉल्टेअर रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. हावडा-चेन्नई हा भारताच्या पूर्व किनारपट्टी भागातून धावणारा प्रमुख रेल्वेमार्ग विशाखापट्टणम शहरामधून जात असला तरीही विशाखापट्टणम स्थानक ह्या मार्गावर नाही. विशाखापट्टणम हे एक टर्मिनल असून येथे येणाऱ्या सर्व गाड्यांना एकाच मार्गाने परतावे लागते.\n\nविशाखापट्टणम व हैदराबाद रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गोदावरी एक्सप्रेस ही येथील सर्वात प्रसिद्ध रेल्वेगाडी आहे.\n", "id": "mar_Deva_50491"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, १२२ संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\n\"जनहितार्थ महत्वाचे असल्यास जनतेचा माहिती करून घेण्याचा आणि माहिती करून देणाऱ्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य खातर गोपनीयतेचे आणि कॉपीराइटचे लक्षात न घेता न्यायालये अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात घेतील परंतु ज्याच्या प्रताधिकाराच उल्लंघन झाल आहे त्याने उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दावा आणल्यास '' अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावा खाली उल्लंघन कर्त्याचे संरक्षण होईलच असे नाही.\" असा याचा अर्थ होत असेल असे वाटते का ?-न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of \"fair dealing\" :\n\nदिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries Ltd. vs Hamar Television Network Pvt. केस निकालातील परिच्छेद ८ आपण वाचला आहे का ? या परीच्छेदाची पुढेचालून Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] ह्या दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेल्या Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors हि केसच्या परिच्छेद ८१ मध्ये दखल घेतली आहे.\n\nकेसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ? आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा. Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.\n", "id": "mar_Deva_50492"} {"text": "खंभातचे आखात\n\nसौराष्ट्र म्हणजेच काठियावाड आणि गुजरातचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला खंभातचे आखात म्हणतात. इंग्रजीत या आखाताचे नाव Gulf of Cambay असे आहे.\n\nमराठी भाषेत काठियावाडला काठेवाड आणि खंभातला खंबायत म्हणतात. अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत खंबायतच्या आखाताची हद्द समजण्यात येते. सुमारे २०० किमी. लांब, २४ ते २०० किमी. रुंद व सरासरी ८ ते १२ मीटर खोल असलेल्या या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान लहान नद्या मिळतात. नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत, भावनगर या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व पुढे कमी कमी होत गेले.\n\nखंबायतच्या आखातात पाण्याखाली एक शहर सापडले आहे. हे शहर ९,५०० वर्षे जुने असावे. असे असेल तर हे जगातले सर्वात जुने शहर असले पाहिजे.\n", "id": "mar_Deva_50493"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, सुपरकॅवि.चिंराव संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\nदिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors हि केस आपण वाचली आहे का ? उपरोक्त परिच्छेद क्रमांक अथवा संदर्भ या केससंबंधीत असण्याची शक्यता आहे.\n\nकेसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ?\n\nIndian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.\n", "id": "mar_Deva_50494"} {"text": "मन्नारचे आखात\n\nदक्षिण भारताचे आग्नेय टोक आणि श्रीलंकेचा पश्चिम किनारा यांदरम्यान असलेल्या चिंचोळ्या समुद्राला मन्नारचे आखात म्हणतात.\n", "id": "mar_Deva_50495"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, सुपरकॅवि.हमारटिव्ही संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\nदिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries Ltd. vs Hamar Television Network Pvt. केस निकालातील परिच्छेद ८ आपण वाचला आहे का ? या परीच्छेदाची पुढेचालून Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] ह्या दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेल्या Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors हि केसच्या परिच्छेद ८१ मध्ये दखल घेतली आहे.\n\nकेसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ? आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा. Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.\n", "id": "mar_Deva_50496"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ७१ संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\nछायाचित्र प्रताधिकारांचा त्याग करताना GNU Free Documentation License (\"GFDL\") कॉपीलेफ्ट परवान्याचा उपयोग छायाचित्राचा पुर्नवापर करणाऱ्यासाठी छपाईच्यावेळी संपूर्ण परवाना आणि कागदपत्रे सोबत जोडावे लागत असल्यामुळे कटकटीचे होऊन एकतर वापर टाळण्याकडे कल अथवा परवान्याचे उल्लंघन होण्याची शक्यता बळावू शकते. CC-by is one-way-compatible with GFDL - meaning that CC-by content can be used in GFDL work, by not vice-versa. संदर्भ :इंटर ऑपरॅबिलिटी हे सुद्धा पहा :en:GNU_Free_Documentation_License, :meta:Guide_to_the_dual-license :en:Wikipedia:Comparison of GFDL and CC BY-SA :en:User talk:Ram-Man/MLFAQ :en:Copyleft\n\nNo NC (Non-commercial) license can ever be compatible with GFDL.\n", "id": "mar_Deva_50497"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ९१ संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\nIndian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.\n", "id": "mar_Deva_50498"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ९२ संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\nIndian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.\n", "id": "mar_Deva_50499"} {"text": "मेदक जिल्हा\n\nमेदक हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. मेदक येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१४ सालापूर्वी मेडक जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. २०१६ साली मेडक जिल्ह्यामधून संगारेड्डी जिल्हा वेगळा करण्यात आला.\n\n२० व्या शतकात मेडक जिल्हा हा स्वातंत्र्यापूर्वी निजाम संस्थानाचा एक भाग होता आणि स्वतंत्र भारतात हैदराबाद राज्यात विलीन झाला आणि सध्या तेलंगणाचा जिल्हा आहे. कुतुबशाहांनी याला गुलशनाबाद असे नाव दिले ज्याचा अर्थ \"बागांचे शहर\" आहे.\n", "id": "mar_Deva_50500"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, १३० संदेश\n\nअधिक माहिती आणि संदर्भ\n\nआपण मराठी / हिंदी टायपींगसाठी गूगल input सुविधा किंवा इतर input method editor (IME) सुविधा वापरता ?\n\nmediawiki.org/wiki/VisualEditor/IME_Testing#What_to_test (काय काय टेस्ट करावे) या दस्तएवजात नोंदवल्या प्रमाणे पुढे नमुद दुव्यावर जाऊन\n\nwikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या पानावर टेस्टस करण्यात यथा शीघ्र सहभागी व्हा. याटेस्ट साठी विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव असलेले हवेतच तसेच ज्यांना विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव नाही असे ही लोक्स हवेत.\n\nसहभागासाठी धन्यवाद.\n", "id": "mar_Deva_50501"} {"text": "बुरघाटे\n\nबुरघाटे (पाटील) हे मराठी आडनाव असून या आडनावाच्या व्यक्ती प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात आहेत. बुरघाटे हे मराठा समाजातील ९६ कुळातील ३,४८७ आडनांवांपैकी एक आहे.असे म्हटले जाते की बुरघाटे हे वाठोडा शुकलेश्वर येथील वतनदार होते.\n", "id": "mar_Deva_50502"} {"text": "संगीता भाटिया\n\nडॉ. संगीता एन. भाटिया (इ.स. १९६८ - ) या एक जैव अभियंता आहेत. यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ व मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून एम.डी. पीएच.डी. पदव्या मिळविलेल्या असून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक आहेत. दही खायचे अणि आतड्याचा कर्करोग ओळखायचा, संगणकात असतात तशा छोट्याशा चिपसारखे सूक्ष्म यकृत तयार करायचे यांवर भाटियांनी काम केलेले आहे.\n\nभाटिया यांचे आईवडील भारतीय असून बॉस्टनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे वडील अभियंता, तर आई भारताती पहिल्या काही महिला एमबीए घेणाऱ्यांपैकी एक होत्या. सुरुवातीला त्यांनी ब्राऊन विद्यापीठात जैवअभियांत्रिकीचा अभ्यास केला.\n", "id": "mar_Deva_50503"} {"text": "कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर\n\nरत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते.\n\n-गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांचा क्रूर हत्या केली. कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर.\n\nसंगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर 'कर्णेश्वर' नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते.\n\nकर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस किर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत.\n\nमुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला चार एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे.\n\nमंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी असते.\n\nअप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट इतिहासाचे अभ्यासक आणि कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते.\n", "id": "mar_Deva_50504"} {"text": "इलॉन मस्क\n\nइलॉन रीव्ह मस्क (जून २८, इ.स. १९७१:गॉटेंग, दक्षिण आफ्रिका - ) हा एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहे. हा टेसला मोटर्स ह्या अमेरिकन कंपनीचा संस्थापक व मुख्याधिकारी आहे. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी ह्या कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार सांभाळतो.\n\nइलॉन रीव्ह मस्क एफआरएस एक उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक मॅग्नेट आहे. ते SpaceXचे संस्थापक, CEO आणि मुख्य अभियंता आहेत; प्रारंभिक टप्प्यातील गुंतवणूकदार, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टेस्ला, इंक.चे उत्पादन आर्किटेक्ट; बोरिंग कंपनीचे संस्थापक; आणि Neuralink आणि OpenAIचे सह-संस्थापक. एप्रिल २०२२ पर्यंत अंदाजे US$२७३ अब्ज एवढी निव्वळ संपत्ती, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक आणि फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.\n\nमस्कचा जन्म कॅनेडियन आई आणि दक्षिण आफ्रिकेच्या वडिलांच्या पोटी झाला आणि तो प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिकेत वाढला. भरती टाळण्यासाठी वयाच्या १७ व्या वर्षी कॅनडाला जाण्यापूर्वी त्यांनी प्रिटोरिया विद्यापीठात थोडक्यात शिक्षण घेतले. तो क्वीन्स विद्यापीठात दाखल झाला आणि दोन वर्षांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात स्थानांतरित झाला, जिथे त्याने अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी ते १९९५ मध्ये कॅलिफोर्नियाला गेले परंतु त्यांनी त्याचा भाऊ किंबल याच्यासोबत वेब सॉफ्टवेर कंपनी Zip2 सह-संस्थापक होऊन व्यवसाय करिअर करण्याचा निर्णय घेतला. स्टार्टअप १९९९ मध्ये ३०७ दशलक्ष डॉलर्समध्ये कॉम्पॅकने विकत घेतले. त्याच वर्षी, मस्कने ऑनलाइन बँक X.com सह-स्थापना केली, जी २०००मध्ये कॉन्फिनिटीमध्ये विलीन होऊन पेपॅल तयार केली. ही कंपनी 2002 मध्ये eBay ने $1.5 बिलियन मध्ये विकत घेतली होती.\n\n2002 मध्ये, मस्कने SpaceX, एक एरोस्पेस निर्माता आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी स्थापन केली, ज्याचे ते CEO आणि मुख्य अभियंता आहेत. 2004 मध्ये, ते इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Tesla Motors, Inc. (आता Tesla, Inc.)चे अध्यक्ष आणि उत्पादन आर्किटेक्ट म्हणून सामील झाले, 2008 मध्ये त्याचे CEO बनले. 2006 मध्ये, त्यांनी SolarCity, एक सौर ऊर्जा सेवा कंपनी तयार करण्यात मदत केली जी नंतर विकत घेतली टेस्ला आणि टेस्ला एनर्जी बनले. 2015 मध्ये, त्यांनी ओपनएआय या नानफा संशोधन कंपनीची सह-स्थापना केली जी अनुकूल कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देते. 2016 मध्ये, त्यांनी Neuralink ही न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी सह-स्थापना केली, ज्यामध्ये मेंदू-संगणक इंटरफेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आणि बोरिंग कंपनी, बोगदा बांधकाम कंपनीची स्थापना केली. मस्कने हाय-स्पीड व्हॅक्ट्रेन वाहतूक प्रणाली हायपरलूपचा प्रस्ताव दिला आहे.\n\nमस्क यांच्यावर अपरंपरागत आणि अवैज्ञानिक भूमिकांबद्दल आणि अत्यंत प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त विधानांसाठी टीका केली गेली आहे. 2018 मध्ये, यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) ने टेस्लाच्या खाजगी टेकओव्हरसाठी निधी मिळवल्याचे खोटे ट्वीट केल्याबद्दल त्याच्यावर खटला दाखल केला. तो SEC सह सेटल झाला, त्याच्या अध्यक्षपदावरून तात्पुरते पायउतार झाला आणि त्याच्या ट्विटर वापरावरील मर्यादांशी सहमत झाला. 2019 मध्ये, थाम लुआंग गुहेच्या बचावासाठी सल्ला देणाऱ्या ब्रिटीश गुहाने त्याच्याविरुद्ध आणलेला मानहानीचा खटला त्याने जिंकला. कोविड-19 साथीच्या रोगाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, क्रिप्टोकरन्सी आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या बाबींबद्दलच्या त्यांच्या इतर मतांसाठी देखील मस्कवर टीका केली गेली आहे.\n", "id": "mar_Deva_50505"} {"text": "शशिकला\n\nशशिकला जवळकर-सैगल ( 4 ऑगस्ट 1932 - 4 एप्रिल 2021), शशिकला नावाने ओळखल्या जाणाऱ्या, एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री होत्या. त्यांनी 1940च्या दशकापासून शेकडो बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या.\n\nजवळकर कुटुंब मुंबईला येऊन काम शोधत होते. त्यावेळच्या लोकप्रिय गायिका नूरजहान यांना भेटून शशिकला यांनी काम मागितले. आणि नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. नंतर व्ही. शांताराम यांच्या तीन बत्ती चार रास्तामध्ये बहुभाषक भावजयींपैकी मराठी भावजयीच्या भूमिका त्यांनी केली. १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. याप्रकारच्या खलभूमिका त्यांनी आरती (१९६२), गुमराह (१९६३) आणि फूल और पत्थर (१९६६) चित्रपटांतून केल्या.\n", "id": "mar_Deva_50506"} {"text": "मोहन गोखले (ज्योतिषी)\n\nमोहन गोखले एक मराठी ज्योतिषी आहेत. त्यांची गोखली वास्तुशास्त्र आणि नक्की काय ही ज्योतिष-शास्त्रावरील दोन पुस्तके आतुरालय लाईफ डेव्हलपमेंट या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केली आहेत.\n", "id": "mar_Deva_50507"} {"text": "मोहन गोखले\n\nमोहन वसंत गोखले (जन्म : पुणे, ७ नोव्हेंबर १९५३; - मद्रास, २९ एप्रिल १९९९) हे मराठी अभिनेते-दिग्दर्शक होते. त्यांनी मराठी नाटके आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. अभिनेत्री शुभांगी गोखले (माहेरच्या शुभांगी संगवई) या त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सखी गोखले ही त्यांची मुलगी आहे.\n\nमोहन गोखले हे शाळेत असल्यापासूनच नाट्यवाचनात भाग घेऊ लागले. पुढे पुण्यातील सर परशुराम आणि फर्ग्युसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा त्यांनी 'ती येते', 'कैद' अशा एकांकिकांनी अक्षरशः गाजवली.\n", "id": "mar_Deva_50508"} {"text": "भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील छायाचित्र विषयक तरतुदी\n\nभारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ च्या २ऱ्या कलमातील उपकलम (S)मध्ये नमुद व्याख्येनुसार, छायाचित्र म्हणजे ' छायाचित्रण सदृश्य कोणत्याही प्रक्रीयेने, उत्पादीत कोणतेही काम ', . छायाचित्राच्या व्याख्येत छायाशिलामुद्रणाचाही (photolithography) समावेश असेल, पण या व्याख्येत चलचित्रपटाच्या कोणत्याही भागाचा समावेश असणार नाही.''\" याच कलमाच्या (d) या उपकलमान्वये छायाचित्र काढणारी व्यक्ती छायाचित्राची लेखक समजली जाते, आणि उपकलम (C) अशा कामात कलात्मक गुण असोत अथवा नसोत पेंटींग, मुर्तीकाम, ड्रॉइंग, कोरीव(ठसे) काम या सोबत छायाचित्राची गणना 'कलात्मक काम' या गटात करते.\n", "id": "mar_Deva_50509"} {"text": "वाठोडा शुक्लेश्वर\n\nवाठोडा शुक्लेश्वर हे शहर अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील आहे. शहर अमरावती-दर्यापूर मार्गावर वाठोडा स्टॉप वरून उत्तरेस 4 किमी. आहे. वाठोडा हे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले शहर असुन येथील ग्रामपंचायत या जिल्ह्यातील तिसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. 17 सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या या शहराची लोकसंख्या अंदाजे 18,000 आहे. शहरात सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध आहे,शहरातील अरुंद रस्ते शहराला सुशोभित करतानी दिसून येते. येथील ग्रामपंचायत कडून शहरात २ उद्यान(ब्लु-डायमंड) उभारण्यात आलेले आहे.शहराला लागून असलेल्या खेडे-गावांसाठी वाठोडा हीच मुख्य बाजारपेठ आहे.दाट लोकवस्ती असलेले बाजारपेठ शहरातील मुख्य चौक आहे आणि आणखी एक मुख्य चौक तो म्हणजे बस स्टॉप जिथे दिवस भर नागरिकांची वर्दळ बघायला मिळते.\n\nशहरात असलेल्या शुक्लेश्वर मंदिराच्या नावावरून या शहराला वाठोडा शुक्लेश्वर नाव पडले असावे. शासनाकडून शुकलेश्वर मंदिरास \"ब\" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे. शहरातील हे मंदिर विदर्भाची काशी म्हणुन सुद्धा ओळखल्या जाते कारण या मंदिरामध्ये प्राचिन कालीन साडे अकरा ज्योतिर्लिंग आहेत.\n", "id": "mar_Deva_50510"} {"text": "साचा:छायाचित्र वगळण्यासाठी नामांकीत\n\nया लेखातील छायाचित्रे परवाना विषयक संभाव्य त्रुटींमुळे वगळण्यासाठी नामांकीत केली गेली असण्याची, किंवा वगळले असण्याची शक्यता आहे.\n\nनवी सुयोग्य परवान्यासहीत संचिका कुठून चढवावी ?\n", "id": "mar_Deva_50511"} {"text": "साचा:License migration is redundant\n\nReturns redundant if one of the redundant templates is passed, otherwise nothing.\n", "id": "mar_Deva_50512"} {"text": "साचा:Fallbacklist\n\n------------------------ --------- misc --------- ------------------------ ['arz'] = {'ar'}, -- Egyptian Arabic -> Arabic ['azb'] = {'az'}, -- Southern Azerbaijani -> Azerbaijani ['be-x-old'] = {'be-tarask'}, -- be-x-old -> be-tarask (wrong to correct Taraškievica form of Belarusian orthography) ['bh'] = {'bho'}, -- Bihari -> Bhojpuri ['bpy'] = {'bn'}, -- Bishnupria Manipuri -> Bengali\n\n-- lt ['bat-smg'] = {'sgs', 'lt'}, -- Samogitian -> Lithuanian ['sgs'] = {'lt'}, -- Samogitian -> Lithuanian\n", "id": "mar_Deva_50513"} {"text": "विभाग:Fallbacklist\n\n------------------------ --------- misc --------- ------------------------ ['arz'] = {'ar'}, -- Egyptian Arabic -> Arabic ['azb'] = {'az'}, -- Southern Azerbaijani -> Azerbaijani ['be-x-old'] = {'be-tarask'}, -- be-x-old -> be-tarask (wrong to correct Taraškievica form of Belarusian orthography) ['bh'] = {'bho'}, -- Bihari -> Bhojpuri ['bpy'] = {'bn'}, -- Bishnupria Manipuri -> Bengali\n\n-- lt ['bat-smg'] = {'sgs', 'lt'}, -- Samogitian -> Lithuanian ['sgs'] = {'lt'}, -- Samogitian -> Lithuanian\n", "id": "mar_Deva_50514"} {"text": "बाळशास्त्री हुपरीकर\n\nबाळशास्त्री अण्णाबुवा हुपरीकर (?? - ७ ऑगस्ट, इ.स. १९२४) हे कोल्हापूर येथे राहणारे संस्कृत पंडित व लेखक होते. ते वेदान्तशास्त्राचे आणि ज्ञानदेव- शंकराचार्य यांच्या साहित्याचे अभ्यासक व भाष्यकार होते. मराठी कवी रेंदाळकर हे त्यांच्याकडेच 'सिद्धान्त कौमुदी' शिकले.\n", "id": "mar_Deva_50515"} {"text": "शांता मोडक\n\nशांता भास्कर बिंबा मोडक (१ एप्रिल, इ.स. १९१९ - २८ एप्रिल, इ.स. २०१५) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका होत्या.\n\nत्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इंदूरमधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. विश्राम बेडेकर दिग्दर्शित चूल आणि मूल या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दामूअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाटक कंपनीतून त्यांनी १९४९मध्ये संगीत भावबंधन या नाटकाच्या द्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवले. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबार्इंनी गाणे शिकण्यास सुरुवात केली. संगीत नाटकांतील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले. याशिवाय कै. हरिभाऊंनी त्यांना मास्तर कृष्णराव मैफिलीत गात असलेल्या शास्त्रीय संगीतातील चिजांची देखील तालीम दिली.\n\nशांता मोडक यांनी भारत नाटक कंपनी, संध्या थिएटर या नाटकमंडळींच्या, व पंडितराव तरटे यांच्या कंपनीच्या अनेक संगीत नाटकांत भूमिका केल्या. त्यामुळे छोटा गंधर्व, श्रीपादराव नेर्लेकर, कृष्णराव तोंडकर, जयराम शिलेदार अशा गायक-नटांबरोबर त्यांना भूमिका करायला मिळाल्या.\n\nइन मीन साडेतीन, ऊन-पाऊस या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.\n", "id": "mar_Deva_50516"} {"text": "भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील 'काम', संकल्पना आणि तरतुदी\n\nकाम (work) हा शब्दास भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ मध्ये, इतर काही संदर्भ नसेल तेव्हा, (कलम २ क्लॉज y) अनुसार, काम म्हणजे, ''(i) साहित्यिक, नाट्यरचना, संगीत, किंवा कलात्मक काम; (ii) चलचित्रपट (iii) ध्वनीमुद्रण होय.\"\n", "id": "mar_Deva_50517"} {"text": "जॉन विक्लिफ\n\nजॅान विक्लिफ (इ.स. १३२० - इ.स. १३८४) याला युरोपमधील धर्मसुधारणा चळवळीचा आद्यप्रणेता म्हणले जाते. तो धर्मसंस्थेवर टीका करणारा व धर्मसुधारणा चळवळ सुरू करणारा पहिला विचारवंत होता. म्हणून त्याला धर्मसुधारणा चळवळीचा शुक्रतारा मानले जाते. तो इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा प्राध्यापक होता. त्याने लॅटिनमधील बायबलचे सोप्या इंग्रजीत भाषांतर करून तो ग्रंथ सर्वसामान्यांर्यंत पोचवला. विक्लिफने पोपच्या अनियंत्रित सत्तेविरूद्ध चळवळ सुरू केली. तसेच धार्मिक अंधश्रद्धेवर टीका केली. त्यामुळे त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठातील नोकरी गमवावी लागली. त्याच्या मृत्युनंतर त्याचे प्रेत उकरून उकिरड्यावर टाकले गेले.\n", "id": "mar_Deva_50518"} {"text": "मुंबईची सात बेटे\n\nमहाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे नगर सात बेटांनी बनलेले आहे.\n\nपूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती. या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले, ज्यापरत्वे आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.\n\nमुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे होती -\n", "id": "mar_Deva_50519"} {"text": "भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील चलचित्रपट विषयक तरतुदी\n\nभारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये चलचित्रपट हे एक काम आहे (२(y)), या कायद्यातील व्याख्येनुसार, \"चलचित्रपट म्हणजे दृक मुद्रणाचे कोणतेही काम आणि अशा दृकमुद्रणासोबत ध्वनीमुद्रणाचा समावेश असेल आणि कोणत्याही समकक्ष प्रक्रीयेने निर्मित कोणतेही काम ज्यात व्हिडीओ पटाचाही समावेश असेल तेही चलचित्रपट समजले जाईल.\"(2(f)) चलचित्रपट कामाच्या निर्मितीसाठी पुढाकार आणि जबाबदारी घेणारी व्यक्ती निर्माता म्हणवली जाते.(२ (uu)), चलचित्रपटाचा निर्माता ह्या कायद्यासाठी लेखक म्हणवला जातो (२(d)(v)), सहसा हा लेखकच (म्हणजे प्रत्यक्षात चलचित्रपटाचा निर्माता) हाच चलचित्रपटाचा पहिला मालक म्हणवला जातो (१७), परंतु (इतर विशेष कराराचा अभाव असेल तर) (शासननियंत्रीत/नियुक्त) सार्वजनिक उपक्रम अथवा शासनाने बनवुन घेतलेल्या चलचित्रपटांचे पहिले मालक तेच ठरतात,(१७(d)आणि(dd)) किंवा (इतर विशेष कराराचा अभाव असेल तर) शिकाऊ उमेदवारी आणि सेवा करारांतर्गतची नौकरी दरम्यान निर्मीत(१७ (c)) अथवा वृत्तसंस्थेतील नौकरी दरम्यान वृत्तसंस्थेतील प्रकाशनासाठी(१७ (a)) केलेल्या चलचित्रपटाची पहिली मालक संबंधीत संस्था असते, आणि एखाद्या व्यक्तीने पैसे देऊन चलचित्रपट निर्मिती करवून घेतल्यास पहिली मालक पैसे देऊन बनवून घेणारी व्यक्ती ठरते.(१७ b).\n\nचलचित्रपटाचा महत्त्वपुर्णभाग दुसऱ्या कोणत्याही कामाचे प्रताधिकार उल्लंघन(51Explanation) असल्यास त्यात प्रताधिकार विद्यमान होऊ शकत नाही (13(3)) , अन्यथा चलचित्रपटासाठी संपूर्ण भारतात प्रताधिकार विद्यमान राहतो.(१३(1)(b)) चलचित्रपटातील प्रताधिकार विद्यमानतेचा कालावधी, चलचित्रपट प्रकाशित झालेले कॅलेंडरवर्ष अधिक साठवर्षे एवढा असतो.(२६) भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १४ (a) प्रताधिकार विद्यमान असलेल्या कामांसाठी लेखकास (या कायद्यातील व्याख्येनुसार चलचित्रपट निर्मात्यास) काही विशेषाधिकार प्रदान करते.(१४ (a)) तर कलम १४ (d) (i) अन्वये चलचित्रपटास इलेक्ट्रॉनीक अथवा इतर माध्यमातून जतन करण्याचे (१४(d)(i)(B)), चलचित्रपटाच्या कोणत्याही भागाच्या प्रतिमेपासून छायाचित्र बनवण्यासहीत(१४(d)(i)(A), चलचित्रपटाची प्रत बनवण्याचे विशेषाधिकार चलचित्रपट निर्मात्याकडे असतात.(१४ (d) (i))\n\n4[(f) \"cinematograph film\" means any work of visual recording [***] and, includes a sound recording accompanying such visual recording and \"cinematograph\" shall be construed as including any work produced by any process analogous to cinematography including video films;]\n", "id": "mar_Deva_50520"} {"text": "इयान मॅककेलन\n\nसर इयान मरे मॅककेलन (२५ मे, इ.स. १९३९:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हे एक ब्रिटीश अभिनेता आहेत. गेली सुमारे ५५ वर्षे हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेले इएन इंग्रजी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानले जातात. त्यांनी बऱ्याच चित्रपटात कामे केली आहेत. त्यापैकी काही चित्रपटातील व्यक्तिरेखा लोकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. त्यांनी ज्या नावाजलेल्या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका केल्या त्या पैकी लॉर्ड ऑफ द रिंग्स, द हॉबिट आणि एक्स मेन ह्या अजरामर झाल्या. त्यांना इंग्रजी चित्रपटसृष्टीतील बरेच अत्युच सन्मान मिळालेत. ६ लौरेन्स ऑलिवर पुरस्कार, १ टोनी पुरस्कार, १ गोल्डन ग्लोब पुरस्कार, २ क्रिटिक्स चोइस पुरस्कार व अश्या विविध सन्मानांनी त्यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द भूषवली गेली. २ अकॅडेमी पुरस्कार (ऑस्कर), ५ एमी पुरस्कार आणि ४ बाफ्टा पुरस्कार ह्या साठी त्यांचे उमेदवारी अर्ज पुरस्कृत केले गेले.\n\nलॉर्ड ऑफ द रिंग्स आणि द हॉबीट ह्या चित्रपटांमधे गेंडाल्फ व एक्स मेन मध्ये माग्निटो म्हणून ते भरपूर प्रसिद्ध झाले.\n", "id": "mar_Deva_50521"} {"text": "लालजी देसाई\n\nलालजी देसाई {इ.स. १९२६ - १३ जानेवारी, इ.स. २००९) हे मराठी गायक होते.\n\nलालजींचे खरे नाव वासुदेव होते. बालगंधर्वांची गायकी गाणारे लालजी अशी त्यांची ओळख होती. शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले नसतानाही लालजींनी बालगंधर्वांची पदे ऐकून आत्मसात केली होती. बालगंधर्वांना दैवत मानणारे लालजी यांनी मराठी संगीत रंगभूमीवरही गंधर्व गायक म्हणून नावलौकिक मिळवला होता.\n\nआपल्या जोहार मायबाप या प्रसिद्ध गाण्याचेच नाव त्यांनी आपल्या आत्मचरित्राला दिले. आरवलीचा वेतोबा हे त्यांचे देवस्थान आणि श्रद्धास्थान होते. त्यांच्या आत्मचरित्रात त्या देवतेचा उल्लेख वारंवार येतो.\n", "id": "mar_Deva_50522"} {"text": "कोलंबसाचे गर्वगीत\n\nकोलंबसाचे गर्वगीत हे कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकरांनी लिहिलेली एक कविता आहे. ही त्यांच्या विशाखा काव्यसंग्रहात आहे.\n", "id": "mar_Deva_50523"} {"text": "भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील 'कलात्मक काम' विषयक तरतुदी\n\nकलात्मक काम म्हणजे (i) चित्र (पेंटींग), शिल्प, रेखाचित्र ( आकृती, नकाशा, तक्ता किंवा आराखडा सहीत); (ii) वास्तुकलेचे काम (iii) इतर कोणतेही (हस्त?)कौशल्याचे काम (2 (c))\n", "id": "mar_Deva_50524"} {"text": "अकबर इलाहाबादी\n\nत्यांच्या वडिलांचे नाव सय्यद तफज्ज़ल हुसैन होते. अकबर इलाहाबादी यांना घरच्या गरीब परिस्थितीमुळे फक्त एक वर्ष शाळेत जायला मिळाले. पुढील शिक्षण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले. इ.स. १८६६मध्ये ते मुलकी परीक्षा पास होउन नायब तहसीलदार झाले; १८०७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात कोर्टाचे कागद सांभाळण्याचे काम करू लागले. इ.स. १८७२मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढे त्यांनी १८८० सालापर्यंत वकिली केली. इ.स. १८८८मध्ये सब जज होऊन, ते शेवटी जिल्हा न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले.\n", "id": "mar_Deva_50525"} {"text": "स्वदेश दीपक\n\nस्वदेश दीपक (जन्म :१९४२) हे हिंदीतले एक कथालेखक, कादंबरीकार व नाटककार आहेत. त्यांचे आजवर (मे २०१५) नऊ कथासंग्रह, दोन कादंबऱ्या आणि पाच नाटके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'कोर्ट मार्शल' या नाटकाचे देशात आजवर २०००हून अधिक प्रयोग झाले आहेत.\n", "id": "mar_Deva_50526"} {"text": "सी.एन. अण्णादुराई\n\nसी.एन्. अण्णादुरै तथा कांजीवरं नटराजन् अण्णादुरै/कांजीवरम् नटराजण् अण्णादुरै, लोकप्रिय नाव: अण्णा (तमिळ्: கா. ந. அண்ணாதுரை; १५ सप्टेंबर १९०९ - ३ फेब्रुवारी १९६९) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. तमिळ् भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या द्रविडर कळघम् ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार ह्यांमधील मतभेद वाढीस लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.\n\nअखेर १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या द्रविड मुण्णेट्र कळगम् ह्य नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व हिंदी भाषेचा तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान मद्रास राज्यामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी मागे पडली. वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची येथील सत्ता संपुष्टात आणली.\n\nमुख्यमंत्रीपदावर केवळ २ वर्षे राहिल्यानंतर १९६९ साली कर्करोगामुळे अण्णादुराईंचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या सुमारे १.५ कोटी लोकांच्या गर्दीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये करण्यात आली होती. चेन्नईमधील मरीना बीच येथे त्यांचे स्मारक असून शहरामधील अण्णा सलाई हा सर्वात वर्दळीच्या रस्त्याला, अण्णा नगर ह्या भागाला, अण्णा विद्यापीठ ह्यांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये फूट पडून एम.जी. रामचंद्रनने स्थापन केलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला देखील त्यांचेच नाव दिले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_50527"} {"text": "जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता\n\nजोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता (Jogeshwari – Vikhroli Link Road; संक्षेप: जे.व्ही.एल.आर.) हा मुंबई शहरामधील एक प्रमुख हमरस्ता आहे. हा रस्ता जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (राष्ट्रीय महामार्ग ८ सुरू होतो. जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, पवई इत्यादी उपनगरांमधून पवई तलावाच्या दक्षिणेकडून साधारणपणे पूर्वेकडे धावणारा हा रस्ता विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती महामार्गापाशी (राष्ट्रीय महामार्ग ३) संपतो. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असून आय.आय.टी. मुंबई ह्याच मार्गावर आहे.\n\n१९९४ साली खुला करण्यात आलेल्या ह्या रस्त्याचे २०१२ साली मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात आले. ह्यासाठी विश्व बँकेने प्रायोजित केलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील रुपये २२१.४५ कोटी इतका निधी वापरण्यात आला.\n", "id": "mar_Deva_50528"} {"text": "वाहिद हुसैन खान\n\nउस्ताद वाहिद हुसैन खान (इ.स. १९३०:चंपानगर संस्थान - इ.स. १९८५:कराची, पाकिस्तान ) हे एक शास्त्रीय हिंदुस्तानी संगीताचे गायक होते. खुर्जा नावाच्या प्रसिद्ध संगीत घराण्याचे प्रख्यात गायक हाजी उस्ताद अल्ताफ हुसैन खान हे त्यांचे वडील होते. उस्ताद अल्ताफ हुसैन खान (वडील) हे स्वतःच गायनसम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या उस्ताद अझमत हुसेन खान यांचे मामा आणि गुरू होते.\n\nवाहिद हुसेन खान यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण आपल्या वडिलांकडून घेतले. पुढील गायकी त्यांनी त्यांचे मामेभाऊ उस्ताद अझमत हुसेन खान आणि उस्ताद विलायत खान यांच्याकडून आत्मसात केली.\n", "id": "mar_Deva_50529"} {"text": "पूर्व मुक्तमार्ग (मुंबई)\n\nपूर्व मुक्तमार्ग (Eastern Freeway) हा मुंबई शहरामधील एक नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. हा मार्ग घाटकोपर येथे सुरू होतो व दक्षिण मुंबईच्या पी. डि'मेलो रस्त्याजवळ संपतो. कोणताही काटरस्ता अथवा वाहतूकनियंत्रक सिग्नल नसलेला हा महामार्ग पूर्णपणे द्रुतगती स्वरूपाचा असून ह्यावर अवजड वाहने, दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, बैलगाड्या, पादचारी इत्यादींना प्रवेश नाही. ह्या मार्गावर वाहनांना थांबता येत नाही\n\nमुंबईच्या पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा इत्यादी स्थानांसोबत एका जलद दुव्याने जोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना रचली गेली. केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत ह्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध कररून दिला. एम.एम.आर.डी.ए.ने तीन टप्प्यांमध्ये ह्या मार्गाचे काम हाती घेतले. १२ जून २००१३ रोजी पी. डि'मेलो रस्ता ते चेंबूरच्या पांजरपोळापर्यंतचा १३.५९ किमी लांबीचा टप्पा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. १६ जून २०१४ रोजी उर्वरित भागाचे काम पूर्ण झाले व संपूर्ण १६.८ किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग वापरात आला.\n\nपूर्व मुक्तमार्गाच्या बांधकामासाठी ₹ १,३४६ कोटी इतका खर्च आला असून ह्यामध्ये अनेक उड्डाणपूल व बोगदे बांधले गेले आहेत. खाजगी वाहनांखेरीज बेस्टचे अनेक मार्ग हा रस्ता वापरतात. २०१३ साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवी मुंबईमधील प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्व मुक्त मार्गावरून जाणारी पनवेल ते मंत्रालय अशी वातानुकुलीत बस सेवा सुरू केली.\n", "id": "mar_Deva_50530"} {"text": "पूर्व द्रुतगती महामार्ग\n\nपूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express Highway) हा राष्ट्रीय महामार्ग ३चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबई शहरामधील पूर्व उपनगरांमधून धावणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. २३.५५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग उत्तर-दक्षिण धावतो व ठाणे शहराला मुंबईसोबत जोडतो. हा महामार्ग मुंबईच्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, शीव, दादर इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावर वाहतूक सुधारण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_50531"} {"text": "दुर्गाबाई शिरोडकर\n\nदुर्गाबाई शिरोडकर या खुर्जा घराण्याचे गायक अझमत हुसेन खान यांच्या शिष्या होत्या. त्यांचा जन्म गोव्यातील शिरोडा गावी झाला. सुमन, मधुरा आणि उमाकांत या तीन मुलांच्या जन्मानंतर त्या मिरजेला राहिल्या. नंतर पुण्यात स्थायिक झाल्या. पुणे, मुंबई, लखनौ आणि दिल्लीमध्ये दुर्गाबाईंनी संगीताचे बरेच कार्यक्रम केले. यमन आणि ललत हे दुर्गाबाईंचे आवडते राग होते. बालगंधर्वांनी एकदा दुर्गाबाईंच्याकडे येऊन 'यमन' ऐकला होता.\n", "id": "mar_Deva_50532"} {"text": "सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता\n\nसांताक्रूझ–चेंबूर जोडरस्ता (Santa Cruz–Chembur Link Road; संक्षेप: एस.सी.एल.आर.) हा मुंबई शहरामधील एक प्रमुख हमरस्ता आहे. हा रस्ता सांताक्रूझ येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (राष्ट्रीय महामार्ग ८ सुरू होतो. सांताक्रूझ पूर्व, कुर्ला पश्चिम, टिळकनगर इत्यादी उपनगरांमधून पवई तलावाच्या दक्षिणेकडून साधारणपणे पूर्वेकडे धावणारा हा रस्ता चेंबूर येथे पूर्व द्रुतगती महामार्गापाशी (राष्ट्रीय महामार्ग ३) संपतो. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असून मुंबई विद्यापीठ, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) ह्याच मार्गावर आहेत. वांद्रे कुर्ला संकुलाकडे जाण्याचा मार्ग देखील येथून सुरू होतो. जागतिक बँकेने पुरस्कृत केलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील ४५४ कोटी रुपये वापरून हा जोडरस्ता बांधला गेला. विविध कारणांस्तव ११ वर्षे रेंगाळलेला हा प्रकल्प अखेर २०१४ साली पूर्ण झाला व १८ एप्रिल २०१४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ह्या रस्त्यासाठी मुंबईमधील पहिला व भारतामधील दुसरा दुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_50533"} {"text": "पश्चिम द्रुतगती महामार्ग\n\nपश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Express Highway) हा राष्ट्रीय महामार्ग ८चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबई शहरामधील पश्चिम उपनगरांमधून धावणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. २३.५५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग उत्तर-दक्षिण धावतो. हा महामार्ग मुंबईच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विले पार्ले, सांताक्रूझ, वांद्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावर वाहतूक सुधारण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले गेले आहेत. २०१४ साली ह्या महामार्गावरून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलद वाहतूकीसाठी २.२ किमी लांबीचा सहार उन्नत मार्ग बांधण्यात आला.\n\nमुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक अंधेरी-कुर्ला रस्त्यावर महामार्गाच्या जवळच बांधण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_50534"} {"text": "सहार उन्नत प्रवेश मार्ग\n\nसहार उन्नत प्रवेश मार्ग (Sahar Elevated Access Road) हा मुंबई शहरामधील एक रस्ता आहे. २.२ किमी लांबीचा हा गतिमार्ग पश्चिम द्रुतगती महामार्गाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ सोबत जोडतो.\n\nहा मार्ग बांधण्याआधी मुंबई विमानतळावर पोचण्यासाठी थेट रस्ता नव्हता व विलेपार्ले ते विमानतळ हा रस्ता अरुंद व गर्दीचा बनला होता. केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत ह्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए. व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या चार संस्थांनी एकत्रितपणे ह्या बांधकामाच्या ₹ ४००.७७ कोटी इतक्या खर्चाचा भार उचलला. १२ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबई विमानतळाच्या नव्या टी२ ह्य टर्मिनलासोबतच सहार उन्नत मार्गाचे देखील उद्घाटन करण्यात आले.\n\nह्या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून विमानतळावर पोचण्यासाठी लागणारा वेळ ३५ ते ४० मिनिटांवरून केवळ ५ मिनिटांवर आला.\n", "id": "mar_Deva_50535"} {"text": "संपूर्ण राजेशाही\n\nसंपूर्ण राजेशाही ही एक सरकार-पद्धत आहे ज्यामध्ये देश अथवा राज्याचे सर्वाधिकार राजा अथवा सम्राटाच्या हातात असतात. एकाधिकारशाहीचा एक प्रकार असलेल्या संपूर्ण राजेशाहीमध्ये सम्राटाला संपूर्ण सामर्थ्य असते व त्याची निवड सर्वसाधारणपणे शाही कुटुंबामधूनच होते.\n", "id": "mar_Deva_50536"} {"text": "जपान एरलाइन्स\n\nजपान एरलाइन्स (जपानी: 日本航空) ही जपान देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी (ऑल निप्पॉन एरवेझ खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.\n\nसध्या जपान एरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.\n\nही जपानची ध्वजवाहक विमानकंपनी आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एरवेझ नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. यांचे मुख्य कार्यालय जपानमधील तोक्यो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र तोक्योचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.\n", "id": "mar_Deva_50537"} {"text": "हानेडा विमानतळ\n\nटोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ () हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.\n\n२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.\n", "id": "mar_Deva_50538"} {"text": "मोहाम्मेद सहावा, मोरोक्को\n\nमोहाम्मेद सहावा (अरबी: محمد السادس; २१ ऑगस्ट १९६३) हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाचा विद्यमान राजा व अलोइत घराण्याचा प्रमुख आहे. २३ जुलै १९९९ रोजी वडील व तत्कालीन राजा हसन दुसरा ह्याच्या मृत्यूनंतर मोहाम्मेद राज्यपदावर आला.\n", "id": "mar_Deva_50539"} {"text": "बाबरा\n\nबाबरा हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातले गाव आहे. येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या गावाला इतिहास कालीन संदर्भ आहे या गावाच्या उत्तरेला चिंचोली हे गाव आहे.\n\nगावाचे स्थानिक किंवा पर्यायी नाव-\n", "id": "mar_Deva_50540"} {"text": "चिंचोली नकीब\n\nचिंचोली नकीब हे औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील गाव आहे. हे गाव बाबरा - नाचनवेल रस्त्यावर आहे. येथे जंगले, गुंजाळ, सय्यद, दनके आडनाव असलेले लोक राहतात. गावाचे स्थानिक किंवा पर्यायी नाव-\n", "id": "mar_Deva_50541"} {"text": "शीव पनवेल महामार्ग\n\nशीव पनवेल महामार्ग (Sion Panvel Highway) हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. २५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग पूर्व-पश्चिम धावतो व मुंबई शहराला नवी मुंबई व पनवेल शहरांसोबत जोडतो. कळंबोली येथे हा महामार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत जोडला गेला असल्यामुळे पुणे व दक्षिणेकडील सर्व शहरांना मुंबईसोबत जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याचसोबत पनवेलमार्गे कोकण व गोवा देखील ह्याच मार्गाने मुंबईसोबत जोडले गेले आहे. हा महामार्ग मुंबईच्या शीव, चेंबूर, अणुशक्ती नगर, मानखुर्द तर नवी मुंबईच्या वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरूळ, सी.बी.डी. बेलापूर, खारघर, कामोठे व कळंबोली ह्या उपनगरांना जोडतो.\n\nमहाराष्ट्रामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक असलेल्या शीव पनवेल महामार्गावरील वाहतूकीची कोंडी हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या मार्गाचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण केले ज्यासाठी ₹ १७०० कोटी इतका प्रचंड खर्च आला. हा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने येथे पथकर (टोल) आकारण्याचा निर्णय घेतला व ६ जानेवारी २०१५ पासून ह्या महामार्गावर मोटार गाड्यांना एकेरी प्रवासासाठी ₹३० इतका टोल भरावा लागतो.\n", "id": "mar_Deva_50542"} {"text": "एडविन लँड\n\nएडविन हर्बर्ट लॅंड (७ मे, इ.स. १९०९ - १ मार्च, इ.स. १९९१) हा अमेरिकन वैज्ञानिक आणि संशोधक होता. पोलेरॉइड कोर्पोरेशनचा संस्थापक असलेल्या लॅंडने अनेक शोध लावले त्यात प्रकाशाचे ध्रुवीकरण करण्याच्या गाळण्या स्वस्तात तयार करण्याची पद्धत शोधून काढली होते. याशिवाय याने तत्काळ छायाचित्र तयार करण्याचे तंत्र व उपकरण विकसित केले. या उपकरणाद्वारे १ मिनिटाच्या आत छायाचित्र टिपून प्रकाशित करणे शक्य झाले.\n", "id": "mar_Deva_50543"} {"text": "साचा:Not-PD-1923-min-year\n\nGives the least recent or oldest year in which a work does not qualify as public domain in the US under (1923 or 95 years ago, whichever is later).\n", "id": "mar_Deva_50544"} {"text": "साचा:Custom license marker\n\nUsage of this template indicates the file was uploaded with UploadWizard using a custom license (not one of the default options).\n", "id": "mar_Deva_50545"} {"text": "साचा:Nil2\n\nDepending on a parameter, either is selected when output should be formatted in Other fields;\n\nwhen not in in Other fields this template is selected to format the output. I had no better idea to overcome this problem.\n", "id": "mar_Deva_50546"} {"text": "विभाग:Yesno\n\n-- Function allowing for consistent treatment of boolean-like wikitext input. -- It works similarly to the template .\n", "id": "mar_Deva_50547"} {"text": "वनवर्ल्ड\n\nवनवर्ल्ड ही एक विमान कंपन्यांची संघटना आहे. १ फेब्रुवारी १९९९ साली स्थापन झालेल्या व अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील १५ विमानकंपन्या सहभागी आहेत.\n\nवनवर्ल्ड ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीम व स्टार अलायन्स ह्या इतर दोन संघटना आहेत.\n", "id": "mar_Deva_50548"} {"text": "आयबेरिया (एरलाइन)\n\nआयबेरिया () ही स्पेन देशामधील सर्वात मोठी व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मद्रिद मुख्यालय असलेली आयबेरिया प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन व कॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.\n\n२००७ सालापासून आयबेरिया वनवर्ल्ड समूहाचा सदस्य आहे.\n", "id": "mar_Deva_50549"} {"text": "सनंदाज\n\nसनंदाज (; कुर्दी: سنە) हे इराण देशाच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी व एक मोठे शहर आहे. सनंदाज शहर तेहरानच्या ४९० किमी पश्चिमेस वसले आहे. येथील बहुसंख्य रहिवासी कुर्द वंशाचे आहेत. २०११ साली येथील लोकसंख्या ३.७३ लाख होती.\n", "id": "mar_Deva_50550"} {"text": "शिराझ\n\nशिराझ () ही इराण देशाच्या फार्स प्रांताची राजधानी व इराणमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिराझ शहर इराणच्या नैऋत्य भागात झाग्रोस पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते प्राचीन पर्शियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते.\n\nशिराझमध्ये इ.स. पूर्व २००० सालापासून लोकवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हखामनी साम्राज्याची राजधानी असलेले शिराझ येथील साहित्य, कला व पाककृतींकरता प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मध्ययुगीन फारसी कवी हफीझ व सादी ह्यांचा जन्म शिराझमध्येच झाला होता. सध्या शिराझ दक्षिण इराणचे आर्थिक केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_50551"} {"text": "सुक्ष्म रोबोट यंत्रे\n\nजे रोबोट अत्यंत लहान म्हणजेच एक मिलिमीटर पेक्षा लहान असणाऱ्या रोबोट्सना सुक्ष्म रोबोट म्हणतात. किवा जे रोबोट मिलीमीटर पेक्षा लहान वस्तू हाताळू शकतो त्या रोबोट्सना सुक्ष्म रोबोट्स म्हणतात. या रोबोटाच्या लहान आकारामूळे ते बरेचसे किचकट काम सोप्या पद्धतिने करू शकतात.उदाहरण म्हणजे वैद्दकीय क्षेत्र.\n\n'इतिहास'\n\n१९६० नंतर इलेक्ट्रोनीक क्षेत्रात झालेली मोठी उक्रांती म्हणजे सिलिकाँन, सेमीकडंक्टरचा शोध या मुळे आय-सी(IC) तंत्रज्ञान खुपच प्रगत झाले. त्यानंतर आलेल्या मायक्रोकन्ट्रोलर व मायक्रोप्रोसेसरमुळे इलेट्रोनिक क्षेत्राचा कायापलट झाला.आज जे सुक्ष्म रोबोट , यंत्रमानव उपलब्द आहेत ते सर्व या तंत्रज्ञानाचा उपयोगामुळेच. आज २०व्या दशकातील वायर विरहीत(wireless) तत्रंज्ञानामुळे सुक्ष्म रोबोट्सामध्ये नवीन उक्रांती झाली आहे. आज उपलब्द असलेल्या वाय-फाय(wi-fi) तत्रंज्ञानामुळे अनेक सुक्ष्मरोबोट्स् एकामेकांशी सवांद करु शकतात.याचेच एक उदाहण म्हणजे हेवार्ड विश्वविद्दयालयात अशाच प्रकारे १०२४ सुक्ष्मरोबोट्स एकामेकांना वायर विरहीत तत्रंज्ञानानी जोडले गेले आहेत. या आधि सुक्ष्मरोबोट हे प्रथम १९७० मध्ये प्रयोगिकरित्या बणविले गेले होते.हा प्रयत्न अमेरिकन इंटिलीजंट सर्वीसने केला होता. या रोबोट्सचा उपयोग ते सैन्यामध्ये करणार होते परंतु तत्रंज्ञानाच्या अभावामुळे त्यानी हा प्रयोग थांबविला.\n\n'डिझायनिंग' सुक्ष्म रोबोट्स याची रचना शिकण्याआधि आपल्याला त्याच्या प्रकाराबद्दल माहीती असली पाहीजे. जे सुक्ष्म रोबोट १मीलीमीटर पेक्षा कमी आकाराचे आहेत त्याना मायक्रोरोबोट असे म्हणतात.व त्याच प्रमाणे जे रोबोट् आकाराने १ मायक्रोमीटर पेक्षा कमी आहे त्याना न्ँनोरोबोट असे म्हणतात. या सुक्ष्मरोबोटाच्या रचनेसाठी दोन घटक अत्यंत अवश्यक आहेत.एक म्हणजे सेन्सर आणि दुसरे म्हणजे अँक्टुवेटर.हे रोबोट् विविध प्रकारच्या तत्रंज्ञानाचा उपयोग करून तयार केले जात आहे. सध्या प्रसिद्ध असलेले तत्रंज्ञान म्हणजे मेम्स होय. हे रोबोट प्रकाश अथवा विद्दूत उर्जा वापरून कार्यरत होतात.\n\n'उपयोग १)या रोबोट्सचा उपयोग वैद्दकीयmedical field क्षेत्रामध्ये केला जातो. २)या रोबोट्सचा उपयोग आशा वातावरणाचा अभ्यास करण्यास होतो जेथे मानवाना जाण्यास हानीकारक आहे. ३)जर जास्त् प्रमाणात प्रोडक्शन केल्यास या रोबोटांची किंमत कमी होते.\n\n| Future of microbots जर या विभागात अधिकाधिक संशोधन झाले तर तर मायक्रोरोबोट हे क्षेत्र समृद्ध आहे. या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी खालील शिक्षण आवश्यक आहे. बी-इ (मेकट्रोनीक||mechatronics) एम-टेक इन रोबोटीक्स.\n\n'पहा हे सुद्धा' १)नॅनो रोबोटीक्स २)मेम्स(MEMS) ३)यत्रंमानव(humanoid robot)\n\n'संदर्भ' microrobotics Ballet\" Duke university.2008.retrieved 2014-08-24. 'Havert ,sabine (2014-08-24). swarm assembles itself into shapes\",Ars technica retrieved 2014-08-24.\n", "id": "mar_Deva_50552"} {"text": "टेसला मोटर्स\n\nटेसला मोटर्स ही अमेरिकन विद्युत उर्जेवर चालणारी गाडी बनविणारी कंपनी आहे. उच्च दर्ज्याच्या विद्युत गाड्या बनविणारी तसेच सिलिकॉन व्हेलीमधील ही पहली कंपनी असून, इलॉन मस्क हा टेसला मोटर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. टेसला मोटर्स बहुराष्ट्रीय कंपनी आहे.\n", "id": "mar_Deva_50553"} {"text": "विभाग:Multilingual description\n\n--[==[ Remap some \"valid\" language codes that are still unknown, but are known by another code in order to get a visible language name (and if possible, BCP47 conformance)! --]==] local remappedLanguages = { ['als'] = 'gsw', -- legacy broken codes (but known) to changed new code (also known, but conforming to BCP47) ['bat-smg'] = 'sgs', -- same remark ['be-x-old'] = 'be-tarask', -- same remark ['bh'] = 'bho', -- same remark ['bu'] = 'my', -- same remark ['fiu-vro'] = 'vro', -- same remark -- 'nrm' should be remapped here, but there's no known target for now ['simple'] = 'en', -- same remark ['zh-classical'] = 'lzh', -- same remark ['zh-min-nan'] = 'nan', -- same remark ['zh-wuu'] = 'wuu', -- same remark ['zh-yue'] = 'yue', -- same remark\n\n['en-us'] = 'en', -- both codes are conforming and supported, only the second one is known ['fa-af'] = 'fa', -- both codes are conforming and supported, only the second one is known, actually means \"Eastern Dari\" ['ha-latn'] = 'ha', -- both codes are conforming and supported, only the second one is known, the Latin script is the default since the 1950's. ['ha-arab'] = 'ha', -- both codes are conforming and supported, only the second one is known, the Arabic script is historic, without clear orthography ['ko-kr'] = 'ko', -- both codes are conforming and supported, only the second one is known ['no'] = 'nb', -- both codes are conforming and supported, but the 1st one is now used only for meaning the second one in MediaWiki ['prd'] = 'fa', -- both codes are conforming and supported, only the second one is known, prd is \"Parsi-Dari\"\n\n['sr-cyrl'] = 'sr-ec', -- this alternate known code is non-standard and in fact not supported, but has a correct native name ['sr-latn'] = 'sr-el', -- same remark }\n", "id": "mar_Deva_50554"} {"text": "संगीत मृच्छकटिक\n\nसंगीत मृच्छकटिकम् हे एक मराठी संगीत नाटक आहे. हे शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटिक नावाच्या संस्कृत नाटकावर आधारित आहे.\n", "id": "mar_Deva_50555"} {"text": "१० डाउनिंग स्ट्रीट\n\nटेन डाउनिंग स्ट्रीट (10 Downing Street) हे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानाचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय आहे. लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधील डाउनिंग स्ट्रीटवर स्थित असलेली ही इमारत इ.स. १६८४ साली बांधली गेली. बकिंगहॅम राजवाडा व वेस्टमिन्स्टर राजवाडा ह्या महत्त्वाच्या प्रासादांपासून जवळच असलेल्या १० डाउनिंग स्ट्रीटमध्ये १०० पेक्षा अधिक खोल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_50556"} {"text": "चर्च ऑफ इंग्लंड\n\nचर्च ऑफ इंग्लंड (Church of England) हा ख्रिश्चन धर्मामधील एक पंथ व इंग्लंड देशाचा राजधर्म आहे.. सहाव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या ह्या पंथाला आठव्या हेनरीने इ.स. १५३० च्या दशकामध्ये रोमन कॅथलिक चर्चपासून अलग केले. प्रोटेस्टंट सुधारणा अवलंबणाऱ्या चर्च ऑफ इंग्लंड कॅथलिक अथवा प्रोटेस्टंट ह्या दोन्ही पंथांचे मिश्रण मानले जाते.\n\nएलिझाबेथ दुसरी ही ब्रिटनची राणी चर्च ऑफ इंग्लंडची विद्यमान प्रमुख आहे. सध्या चर्च ऑफ इंग्लंडचे जगभर २.५ कोटी अनुयायी आहेत.\n", "id": "mar_Deva_50557"} {"text": "युनायटेड किंग्डमची संसद\n\nयुनायटेड किंग्डमची संसद अथवा ब्रिटिश संसद (Parliament of the United Kingdom) ही युनायटेड किंग्डम ह्या देशाचे सर्वोच्च विधिमंडळ आहे. संविधानाने ब्रिटिश संसदेला सर्व कायदेशीर अधिकार दिले असून ब्रिटनचा राजा अथवा राणी (सध्या एलिझाबेथ दुसरी) संसदप्रमुख आहे.\n\nब्रिटिश संसदेची वरिष्ठ (हाउस ऑफ लॉर्ड्स) व कनिष्ठ (हाउस ऑफ कॉमन्स) ही दोन सभागृहे आहेत व संसदेचे कामकाज लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधील वेस्टमिन्स्टर राजवाडा ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये चालते.\n\nब्रिटिश संसदेचे एकूण १,४९५ सदस्य आहेत ज्यांपैकी ८४५ सदस्य हाउस ऑफ लॉर्ड्स गृहामधील तर ६५० सदस्य हाउस ऑफ कॉमन्स गृहामधील आहेत. हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य लोकशाही मार्गाने निवडून येतात. सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून त्यांना सांसदीय निवडणुकांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे.\n\nभारतासह जगातील अनेक संसदांची रचना ब्रिटिश संसदेवरून घेण्यात आली आहे.\n", "id": "mar_Deva_50558"} {"text": "जेरेमी रेनर\n\nजेरेमी ली रेनर (४ नोव्हेंबर, इ.स. १९७१:मॉडेस्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. १९९५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या रेनरने २००० च्या दशकात प्रामुख्याने अनेक लहान बॅनरच्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २००८ सालच्या द हर्ट लॉकर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम अभिनेत्यासाठीच्या ऑस्कर पुरस्काराचे तर २०१० सालच्या द टाउन ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले.\n", "id": "mar_Deva_50559"} {"text": "संसद\n\nसंसद (इंग्रजी: Parliament) हे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ७९ अनुसार संसदेची तरतूद केली आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात. अनेक देशांच्या प्रशासकीय विभागांची वेगळी संसद अस्तित्वात आहे.\n\nसंसदेमध्ये लोकशाही व निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेले सदस्य आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. संसदीय राज्यपद्धतीमध्ये पंतप्रधान हा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा प्रमुख असतो व तो व त्याचे मंत्रीमंडळ सरकारची धोरणे व प्रस्ताव संसदेसमोर मांडतात.\n", "id": "mar_Deva_50560"} {"text": "माराकेश\n\nमाराकेश (; ) हे मोरोक्को देशातील एक प्रमुख शहर आहे. मोरोक्कोच्या मध्य भागात ॲटलास पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले माराकेश ऐतिहासिक काळापासून मोरोक्कोमधील सर्वात महत्त्वाच्या ४ शहरांपैकी एक राहिले आहे. सध्या येथील लोकसंख्या सुमारे ९.१ लाख असून माराकेश कासाब्लांका, रबात व फेस खालोखाल मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_50561"} {"text": "कासारवाडी (गंगाखेड)\n\nकासारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50562"} {"text": "हनुमाननगर (गंगाखेड)\n\nहनुमाननगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50563"} {"text": "डोंगरगाव शेळगाव\n\nडोंगरगाव शेळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50564"} {"text": "बाळूमामाच्या नावानं चांगभलं\n\nबाळूमामाच्या नावानं चांगभलं ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. ही कथा संतोष अयाचित यांनी लिहिली आहे आणि निशांत विलास सुर्वे यांनी दिग्दर्शित केले होते. ही मालिका १३ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित झाली होती.\n", "id": "mar_Deva_50565"} {"text": "बोनस (मराठी चित्रपट)\n\nबोनस हा सौरभ भावे दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे जो २ फेब्रुवारी २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.\n", "id": "mar_Deva_50566"} {"text": "रिक विल्यम\n\nरिक विल्यम (जन्म १२ मे १९८८ अ‍ॅशिंग्टन, युनायटेड किंग्डम) एक अमेरिकन शरीरसौष्ठवकर्ता आणि सिनेमॅटोग्राफर आहे. त्याने लेयर्स या चित्रपतासाठी फोटोग्राफीचे दिग्दर्शक म्हणून काम केले.\n", "id": "mar_Deva_50567"} {"text": "लिंबेवाडी तांडा\n\nलिंबेवाडी तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50568"} {"text": "मसला\n\nमसला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. मसला हे गाव गोदावरी नदीवर वसलेले आहे. गावाची लोकसंख्या साधारणतः ३००० च्या जवळपास आहे. मसल्याचे सरपंच सध्या काशिनाथ शिंदे हे आहेत. गावात एक महारुद्राचे मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_50569"} {"text": "विठ्ठलवाडी (गंगाखेड)\n\nविठ्ठलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50570"} {"text": "शिवाजीनगर (गंगाखेड)\n\nशिवाजीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50571"} {"text": "तांदुळवाडी (गंगाखेड)\n\nतांदुळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50572"} {"text": "पाझार्जिक प्रांत\n\nपाझार्डझिक प्रांत हा दक्षिण बल्गेरियातील एक प्रांत आहे. पाझार्जिक शहर या प्रांताची राजधानी आहे .\n\nया प्रांताच्या उत्तरेस स्रेदेना गोरा पर्वत आहे आणि दक्षिणेस ऱ्होडोप पर्वत आहे .या प्रांताचा मुख्य जलमार्ग मारित्सा नदी आहे.\n", "id": "mar_Deva_50573"} {"text": "श्रीलंकेमधील हिंदू धर्म\n\nहिंदू धर्म हा श्रीलंका मधील एक सर्वात जुना धर्म आहे आणि येथे २,००० वर्षांहून अधिक जुनी मंदिरेे आहेत. २०११ मध्ये श्रीलंकेच्या लोकसंख्येपैकी १२.६% हिंदू होते. भारत आणि पाकिस्तान (सिंधि, तेलगुस आणि मल्यालींचा समावेश) वगळता लहान स्थलांतरित समुदाय वगळता ते जवळजवळ केवळ तमिळ आहेत. हिंदू धर्माने बौद्ध धर्मावरही प्रभाव टाकला आहे, जो बहुसंख्य सिंहली लोक पाळतात.\n\n१९१५ च्या जनगणनेनुसार श्रीलंकेच्या लोकसंख्येपैकी सुमारे २५% हिंदू (ब्रिटीशांनी आणलेल्या मजुरांसह) होते. उत्तर आणि पूर्व प्रांत (जेथे तमिळ सर्वात जास्त लोकसंख्याशास्त्रीय राहिले आहेत), मध्य प्रदेश आणि कोलंबो ही राजधानी असलेल्या ठिकाणी हिंदू धर्म प्रबल आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार श्रीलंका मध्ये २५,५४,६०६ हिंदू आहेत (देशातील लोकसंख्येच्या १२%). श्रीलंकेच्या गृहयुद्धा दरम्यान, बरेच तामिळ लोक स्थलांतरित झाले; हिंदू मंदिरे, श्रीलंकेच्या तामिळ डायस्पोराने बांधलेला, त्यांचा धर्म, परंपरा आणि संस्कृती टिकवून ठेवतात.\n", "id": "mar_Deva_50574"} {"text": "क्रिस्तोफर प्लमर\n\nआर्थर क्रिस्तोफर ऑर्मी प्लमर सीसी (१३ डिसेंबर १९२९ - ५ फेब्रुवारी २०२१) हे एक कॅनडीयन अभिनेते होते. त्यांनी अभिनेता म्हणून नाटकांमध्ये, टीव्हीवरील मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सात दशके काम केले. त्यांनी १९५४ साली, ब्रोड्वेमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर नाटकांमधील मुख्य पत्राच्या भूमिकांसाठी काम केले. १९७४ सालातील सिरानो ह्या नाटकामध्ये त्यांनी सिरानो दे बेर्जेराक ह्याची भूमिका केली आणि ओथेलो नावाच्या नाटकामध्ये इयागोची भूमिका त्यांनी केली. त्यांची नाटकामधील महत्त्वाची कामे आहेत- हॅमलेट इन एलसीनॉर(१९६४), मॅकबेथ, किंग लियर आणि बॅरीमोर.\n\nप्लमर ह्यांनी १९५८ साली, स्टेज स्ट्रक ह्या चित्रपटातून चित्रपट अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांनी विंड अॅक्रॉस एव्हरग्लेड्समध्ये काम केले. त्यांच्या द साउंड ऑफ म्युझिक(१९६५) मधील कॅप्टन जॉर्ज व्हॉन ह्या भूमिकेसाठी त्यांचे खूप कौतुक झाले. प्लमर ह्यांनी त्यानंतर द फॉल ऑफ द रोमन एम्पायर(१९६४), फर्स्ट ड्यूक ऑफ वेलिंग्टन इन वॉटर्लू (१९७०), द मॅन हू वूड बी किंग(१९७५), द इंसायडर(१९९९), द लास्ट स्टेशन(२००९), इनसाईड मॅन(२००६), द एक्सेप्शन(२०१६) आणि अॉल द मनी इन द वर्ल्ड(२०१७) ह्या चित्रपटांमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारल्या. त्यांनी माल्कम एक्स(१९९२), अ ब्युटीफुल माईन्ड(२००१), द न्यू वर्ल्ड(२००५), द गर्ल विथ अ ड्रेगन टॅटू(२०११), नाईव्स आउट(२०१९) ह्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.\n\nप्लमर ह्यांना एक अकादमी पुरस्कार, दोन प्राईमटाईम एमी पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि एक ब्रिटीश अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना २०१० साली, बिगिनर्स ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी, वयाच्या ब्याय्शीव्यावर्षी सर्वोत्कृष्ट साहाय्य अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाला. २०२१ साली अॅन्थनी हॉपकिन्स ह्यांना हा पुरस्कार वयाच्या त्र्याऐशी मिळण्या आधी प्लमर हे अकादमी पुरस्कार मिळवणारे सर्वात मोठे कलाकार होते. अठ्ठ्याशीव्या वर्षी अॉल द मनी इन द वर्ल्ड ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ह्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.\n", "id": "mar_Deva_50575"} {"text": "कॉर्बीव्हॅक्स\n\nकॉर्बीव्हॅक्स किंवा बायोई कोविड -१९ , ही भारतीय बायोफार्माकुटिकल कंपनी बायोलॉजिकल ई. लिमिटेड (बायोई) , अमेरिकेच्या ह्युस्टनमधील बेल्लर कॉलेज ऑफ मेडिसीन आणि डायनाव्हॅक्स टेक्नोलॉजीजने द्वारे विकसित केलेली कॉविड -१९ रोगा प्रति उमेदवार लस आहे. ही एक प्रोटीन सब्यूनिट लस आहे.\n", "id": "mar_Deva_50576"} {"text": "२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा\n\n२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ६-१२ जून २०२१ दरम्यान रवांडामध्ये आयोजित केली गेली होती. सन १९९४ मध्ये तुत्सीविरोधात झालेल्या नरसंहाराच्या पीडितांच्या स्मरणार्थ सन २०१४ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्विबुका स्पर्धेची ही सातवी आवृत्ती आहे. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आले. मागील स्पर्धेचे विजेते टांझानियाने या वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.\n\nयजमान रवांडासह केन्या, नामिबिया, नायजेरिया आणि बोत्स्वाना या पाच देशांनी भाग घेतला. योजनेनुसार युगांडाचा संघ सुद्धा यावेळेस स्पर्धेत भाग घेणार होता परंतु युगांडामध्ये कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने युगांडाने स्पर्धेतून माघार घेतली. नामिबिया, नायजेरिया आणि बोत्स्वाना या देशांनी प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला.\n\n१२ जून २०२१ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात साराह वेटोटोच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर केन्याने नामिबियावर ७ गडी राखत विजय मिळवत क्विबुका चषक चौथ्यांदा जिंकला. तर यजमान रवांडाने नायजेरियाला हरवत तिसरे स्थान पटकावले. नामिबियाच्या सुने विट्ट्मन हिने स्पर्धेत सर्वाधिक १६७ धावा केल्या. केन्याच्या साराह वेटोटो हिने स्पर्धेत सर्वाधिक १७ गडी बाद केले.\n", "id": "mar_Deva_50577"} {"text": "ऱ्वांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nऱ्वांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ऱ्वांडाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.\n", "id": "mar_Deva_50578"} {"text": "बोत्स्वाना राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nबोत्स्वाना राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये बोत्स्वानाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.\n", "id": "mar_Deva_50579"} {"text": "नामिबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nनामिबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये नामिबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.\n", "id": "mar_Deva_50580"} {"text": "नायजेरिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nनायजेरिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये नायजेरियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.\n", "id": "mar_Deva_50581"} {"text": "केन्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nकेन्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये केन्याचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.\n", "id": "mar_Deva_50582"} {"text": "प्रबाहु\n\nप्रबाहु एक कठोर संरचनात्मक घटक आहे ज्यात एक आडवे विस्तारित भाग केवळ एका टोकाला आधृत असत. सामान्यत: ते एका भिंतीसारख्या सपाट उभ्या पृष्ठभागापासून विस्तारते, ज्यास ते दृढपणे जोडलेले असणे आवश्यक असते. इतर स्ट्रक्चरल घटकांप्रमाणेच एक प्रबाहु बीम, प्लेट, ट्रस किंवा स्लॅब म्हणून तयार केली जाऊ शकते.\n\nजेव्हा याच्या दूरच्या, अनाधृत टोकावर संरचनात्मक भार दिला जातो, तेव्हा प्रबाहु आधृतस्थळावर भार टाकतो जेथे तो एक कर्तर प्रतिबल आणि नमन आघूर्ण लागू होतो.\n\nप्रबाहु बांधकामात अतिरिक्त आधार नसलेले अधांतरी संरचना बनविण्यास मुभा देतो.\n", "id": "mar_Deva_50583"} {"text": "कचरा\n\nही वनस्पती पाण्याच्या स्त्रोताजवळ वाढते. २ ते ६ फूट उंचीची त्रिकोणी बुंधा असलेली गावतासारखी असते, फळे लहान तपकिरी रंगाचे असतात, याला केसाळ काळपट कंद येतात. ते खायला गोड व चवदार असतात.\n", "id": "mar_Deva_50584"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८\n\nश्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८८ दरम्यान एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. श्रीलंकेने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळला. एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. रंजन मदुगलेने एकमेव कसोटी सामना आणि तिरंगी मालिकेत श्रीलंकेचे नेतृत्व केले.\n\nतिरंगी मालिकेत श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी गेली. गट फेरीच्या ८ सामन्यांपैकी श्रीलंकेला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. वाका मैदानावर खेळवला गेलेला एकमेव कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलियाने १ डाव आणि १०८ धावांनी जिंकला.\n", "id": "mar_Deva_50585"} {"text": "ड्रॅगन (प्रोग्रामिंग भाषा)\n\nड्रॅगन ही एक नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक सामान्य हेतू असलेली प्रोग्रॅमिंग भाषा आहे. समर्थित प्रोग्रामिंग प्रतिमान अत्यावश्यक, ऑब्जेक्ट-देणारं, नेस्टेड स्ट्रक्चर्स, फंक्शनल आणि नॅचरल प्रोग्रामिंग वापरून घोषणात्मक आहेत. भाषा पोर्टेबल आहे (विंडोज, लिनक्स, मॅकोस, इ.) आणि कन्सोल आणि जीयूआय तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. भाषा सोपी, लहान आणि वेगवान बनविण्यासाठी तयार केली गेली आहे.\n\nभाषा सोपी आहे, नैसर्गिक होण्याचा प्रयत्न करीत आहे, संस्थेस प्रोत्साहित करते आणि पारदर्शक आणि व्हिज्युअल अंमलबजावणीसह येते. हे कॉम्पॅक्ट सिंटॅक्स आणि वैशिष्ट्यांसह आहे जे प्रोग्रामरला नैसर्गिक इंटरफेस तयार करण्यास सक्षम करते आणि वेळेच्या अपूर्णांकात घोषित डोमेन-विशिष्ट भाषा. हे फारच लहान आहे. हे उपयुक्त आणि व्यावहारिक लायब्ररीसह येते. भाषा उत्पादकता आणि स्केल करू शकणाऱ्या उच्च गुणवत्तेच्या निराकरणासाठी विकसित केली गेली आहे.\n", "id": "mar_Deva_50586"} {"text": "धानोरा खुर्द (जिंतूर)\n\nधानोरा खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50587"} {"text": "जांब बुद्रुक (जिंतूर)\n\nजांब बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50588"} {"text": "ब्राह्मणगाव (जिंतूर)\n\nब्राह्मणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50589"} {"text": "धानोरा बुद्रुक (जिंतूर)\n\nधानोरा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50590"} {"text": "अंबरवाडी (जिंतूर)\n\nअंबरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव विविध प्रकारच्या विविधतेने नटलेल आहे... गावाजवळ येलदरी धरन आहे..हे गाव हडप्पा संस्कृती प्रमाने वसलेले आहे.गावामधे सुंदर स्मशानभूमी आहे अंब्रेश्वर हनुमान मंदिर हे या गावाचे आराध्य दैवत आहे\n", "id": "mar_Deva_50591"} {"text": "मनकेश्वर (पी. चारठाणा)\n\nमनकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50592"} {"text": "बेलुरा\n\nबेलुरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. या गावाला सेलू व मंठा या दोन तालुक्याच्या सीमा आहेत तर, जालना जिल्हा ची सीमा आहे.\n", "id": "mar_Deva_50593"} {"text": "सावळी बुद्रुक (जिंतूर)\n\nसावळी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50594"} {"text": "क्रिस कुग्गेलेजीन\n\nयाचा मुलगा स्कॉट कुग्गेलेजीन सुद्धा न्यू झीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.\n", "id": "mar_Deva_50595"} {"text": "वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग\n\nवर्धा - यवतमाळ - नांदेड किंवा वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग हा महाराष्ट्र राज्यातील निर्माणाधीन रेल्वे प्रकल्प आहे. या मार्गामुळेयवतमाळ मार्गे वर्धा आणि नांदेड दरम्यान रेल्वे वाहतूक सुविधा सुरू होईल . भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला \"विशेष प्रकल्प\" दर्जा दिला आहे. हा रेल्वे मार्ग २८४.६५ किलोमीटर लांबीचा असेल.सध्या वर्धा-नांदेड प्रवासाला १० तास लागतात, या मार्गाच्या पूर्णत्वानंतर ४ तासांवर हे अंतर येऊन वेळ व इंधनाची बचत होईल.\n", "id": "mar_Deva_50596"} {"text": "पिंपळगाव काजले तांडा\n\nपिंपळगाव काजले तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50597"} {"text": "पिंपरी खुर्द (जिंतूर)\n\nपिंपरी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50598"} {"text": "सांगळेवाडी (जिंतूर)\n\nसांगळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50599"} {"text": "सेवालालनगर (जिंतूर)\n\nसेवालालनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50600"} {"text": "सासाराम\n\nआधुनिक सासाराम शहर बिहारमधील सर्वात मोठे उप-महानगर क्षेत्र व्यापते. येथे शेरशहा थडगे, रोहतासगड किल्ला, इंद्रपुरी धरण, शेरगढ किल्ला, पवित्र ताराचंदी शक्तीपीठ, गुप्त धाम, तुटला भवानी मंदिर, पायलट बाबा धाम आणि बरीच जागा भेट देण्यासाठी अनेक विख्यात धार्मिक व ऐतिहासिक स्थळे आहेत. कैमूर पर्वतरांगांचे रमणीय पर्वतीय सौंदर्य, आणि पर्वतरांगातील अकबरनामा नुसार सुमारे 200 विदेशी धबधबे अस्तित्वात आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे मांढरकुंड, धुवन कुंड, सीताकुंड आणि तुतला भवानी धबधबे आणि सोन्यासारख्या नद्या आहेत.\n\nसासारम शहर त्याच्या इतर उप शहरांच्या मध्यभागी वसलेले आहे जसे की नोखा आणि कुद्रा येथे मोठ्या प्रमाणात कृषी आधारित उद्योग आहेत आणि हे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून देखील विकसित होत आहे. हे डेहरी-ऑन-सोन, दालमियानगर, सोननगर, अमझोर, नोखा आणि बंजारी यासारख्या इतर औद्योगिक जुळ्या शहरे मध्यभागी आहे.\n\nउप महानगर क्षेत्राची प्रमुख पॉश ठिकाणे म्हणजे राज कॉलनी, गौराक्षणी, न्यू एरिया, टाकिया बाजार, टॉम्ब एरिया आणि फजलगंज कमर्शियल झोन, साहू सिनेमॅक्स - मॉल आणि रेल्वे क्रिकेट स्टेडियम क्षेत्र. शहरातील उत्तम वैद्यकीय सुविधा असणारी सर्वोत्कृष्ट star- 3-4 स्टार हॉटेल्ससह अनेक मॉल्स उघडली गेली आहेत आणि जुन्या शहाबाद जिल्ह्याचे वैद्यकीय केंद्रही आहेत.\n\nसासाराम शहर प्रदेश हे बिहार भारत येथील रोहतास जिल्हा प्रशासकीय मुख्यालय आहे. १ Sha 2२ मध्ये हा शहाबाद जिल्ह्यातून कोरलेला जिल्हा बनला. हे जिल्हा मुख्यालय बिहारमधील सर्वोच्च साक्षरता दर आणि सर्वोच्च कृषी व वन कवच क्षेत्र म्हणून ओळखले जाते २०११ सालापर्यंत एकूण 35 358,२33 लोकसंख्या असलेल्या सासाराम हे त्याच नावाच्या सामुदायिक विकास ब्लॉकचे मुख्यालय आहे आणि रोहतास जिल्ह्यातील हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला गट आहे.\n\nहे सिमेंट, खते, दगडी चिप्स आणि उत्खनन उद्योगासाठी आणि सासाराम जिल्हा \"तांदळाचा वाटी\" म्हणून प्रसिद्ध आहे.\n\nया प्रदेशात बोलल्या जाणा Major ्या प्रमुख भाषा म्हणजे भोजपुरी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू ; धर्मांमध्ये हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख आणि जैन धर्म यांचा समावेश आहे .\n", "id": "mar_Deva_50601"} {"text": "मार्गिका १० (मुंबई मेट्रो)\n\nमार्गिका १० (मुंबई मेट्रो) ही हिरव्या मार्गिकेचा विस्तारित भाग असून , याला गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिका म्हणून संबोधले जाते. ही भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई शहरातल्या मेट्रो प्रणालीचा एक भाग आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत आहे.\n\nफेब्रुवारी २०१७ मध्ये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घोषित केले की दिली मेट्रो रेल्वे महामंडळ (डीएमआरसी) मेट्रो १०चा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करीत आहे. एमएमआरडीए आणि डीएमआरसी यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या प्राथमिक योजनेप्रमाणे ही ठाणे - भाईंदर महामार्गाला समांतर मार्गाने धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मेट्रो मार्गिका ९ शी जोडले जाईल. या प्रकल्पाची किंमत ₹३,६०० कोटी (यूएस $ ५३ कोटी) आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबई मेट्रो १० च्या ९.२ किमी लांबीच्या गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिकेचा शिलान्यास केले. २०२२ मध्ये या मार्गिकेचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा असून मीरा-भाईंदर, ठाणे, बोरिवली आणि उर्वरित मुंबईमला ही मार्गिका जोडेल. या मार्गिके मुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याच्या तुलनेत प्रवासासाठी ५०% ते ७५% पर्यंत कमी वेळ लागेल.\n", "id": "mar_Deva_50602"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१\n\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने २०१० नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविली गेली.\n\nकसोटी सामने सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले तर सर्व ट्वेंटी२० सामने ग्रेनेडा मधील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकत दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. दुसरी कसोटी देखील १५८ धावांच्या फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय नोंदवला. २ऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज ने हॅट्रीक घेतली. केशव हा कसोटीमध्ये हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू ठरला. या आधी जॉफ ग्रिफिन ने २४ जून १९६० रोजी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध हॅट्रीक घेतली होती.\n\nवेस्ट इंडीजने पहिली ट्वेंटी२० जिंकत मालिकेत आघाडी घेतली खरी पण दुसऱ्या ट्वेंटी२०त दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणून ठेवली. २९ जून २०२१ रोजी तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे दिवंगत व्यवस्थापक गुलाम राजा यांच्या स्मरणार्थ दक्षिण आफ्रिका संघ काळ्या पट्ट्या दंडाला बांधून मैदानात उतरला. दोन्ही संघांनी दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तोच सामना दक्षिण आफ्रिकेने १ धावेने जिंकला. तबरेझ शम्सी याने दक्षिण आफ्रिकेचा विजय गुलाम राजांना समर्पित केला. लागोपाठ दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने २-१ ने आघाडी मिळवली. चौथा सामना वेस्ट इंडीजने जिंकत मालिका पुन्हा २-२ अश्या बरोबरीच्या टप्प्यात आणून ठेवली. पाचव्या आणि निर्णायक ट्वेंटी२० सामन्यात एडन मार्करम याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50603"} {"text": "ग्रेगरी ब्रेथवेट\n\nत्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता.\n\nत्यांनी आत्तापर्यंत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आणि २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.\n", "id": "mar_Deva_50604"} {"text": "जोएल विल्सन\n\nत्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता.\n\nत्यांनी आत्तापर्यंत २०१५ क्रिकेट विश्वचषक आणि २०१९ क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.\n", "id": "mar_Deva_50605"} {"text": "जॉफ पार्कर\n\nजॉफ स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या दोन संघांकडून १९८५ ते १९९९ दरम्यान एकूण ३७ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात जॉफने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.\n", "id": "mar_Deva_50606"} {"text": "हंटले आर्मस्ट्राँग\n\nहंटले याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून एकूण ३ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50607"} {"text": "डॅरेन बेरी\n\nडॅरेन याने दक्षिण ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लबकडून एकूण १५३ प्रथम-श्रेणी आणि ८९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50608"} {"text": "टिम बॉवर\n\nडॅरेन याने टास्मानियाकडून एकूण १५ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50609"} {"text": "वेन होल्ड्सवर्थ\n\nवेन याने न्यू साउथ वेल्सकडून एकूण ६८ प्रथम-श्रेणी आणि ३५ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50610"} {"text": "डॅरेन प्लेल\n\nमायकेल १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n\nयाचा काका बिल प्लेअल यांनी ऑस्ट्रेलियाकडून ८ कसोटी सामने खेळले आहेत.\n", "id": "mar_Deva_50611"} {"text": "ज्यो स्कुडेरी\n\nज्यो याने दक्षिण ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलंड आणि लॅंकेशायरकडून एकूण ८२ प्रथम-श्रेणी आणि ६४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50612"} {"text": "आराऊ\n\nआराऊ ( जर्मन: [ˈAːraʊ], स्विस जर्मन: [Ɑːræu̯] ) एक गाव आहे, एक नगरपालिका, आणि उत्तरेतील आर्गाउ राज्याची (कॅंटन) राजधानी आहे. हे शहर आराऊ जिल्ह्याची राजधानी देखील आहे. हे शहर जर्मन भाषिक आणि प्रामुख्याने प्रोटेस्टंट आहे. आराऊ स्विस पठारावर, आरे खोऱ्यात नदीच्या उजव्या काठावर वसलेले आहे. हे जुरा पर्वतच्या दक्षिणेकडील पायथ्याजवळ आहे. हे झ्युरिक शहराच्या पश्चिमेस आणि बर्नच्या ईशान्य दिशेला अंतरावर आहे. नगरपालिका सोलथर्नच्या कॅन्टॉनच्या पश्चिम सीमेजवळ आहे. हे आर्गाउ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. २०१० च्या सुरुवातीला रोहर हा आराऊचा जिल्हा बनला.\n\nआराऊची अधिकृत भाषा स्विस जर्मन आहे, परंतु मुख्य बोली असणारी ही भाषा अलेमॅनिक स्विस जर्मन बोली भाषेचे स्थानिक रूप आहे.\n", "id": "mar_Deva_50613"} {"text": "एड्रियन टकर\n\nटकर न्यू साउथ वेल्सकडून एकूण १७ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50614"} {"text": "ब्रेट विल्यम्स\n\nविल्यम्स दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून एकूण ४ प्रथम-श्रेणी आणि ३ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50615"} {"text": "दुग्धव्यवसायातील उत्पादने\n\nदुग्धव्यवसायातील उत्पादने किंवा दुधाची उत्पादने मुख्यत्वे गुरेढोरे, म्हशी, बकऱ्या, मेंढी आणि उंटासारख्या सस्तन पशूंचे दूध असलेले किंवा त्यांच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा एक प्रकार असतात. दुधाच्या उत्पादनांमध्ये दही, चीझ आणि लोणीसारख्या पदार्थांचा समावेश असतो.दुधाची उत्पादने बनवणाऱ्या सुविधेस दुग्धव्यवसाय किंवा डेअरी फॅक्टरी म्हटले जाते. दुधाची उत्पादने बहुतेक पूर्वी आणि दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य आफ्रिकेचा काही भाग वगळता जगभरात वापरली जातात.\n", "id": "mar_Deva_50616"} {"text": "नील स्टॅन्ले\n\nस्टॅन्ले नॉरदॅम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून एकूण २१ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50617"} {"text": "हार्वे ट्रम्प\n\nहार्वे याने सॉमरसेट आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लबकडून एकूण १०७ प्रथम-श्रेणी आणि १२२ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50618"} {"text": "ट्रेव्हर वॉर्ड\n\nवॉर्ड याने केंट आणि लीस्टरशायरकडून एकूण २४८ प्रथम-श्रेणी, ३२४ लिस्ट-अ आणि २ ट्वेंटी२० सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50619"} {"text": "ट्रेव्हर पेनी\n\nट्रेव्हर याने मॅशोनालँड, वॉरविकशायर आणि बोलॅंडकडून एकूण १५८ प्रथम-श्रेणी, २९१ लिस्ट-अ आणि १५ ट्वेंटी२० सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.\n\nट्रेव्हर यांनी काही काळ किंग्ज पंजाब, डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ह्या इंडियन प्रिमीयर लीगच्या संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. २०२१ आयपीएलच्या मोसमाआधी राजस्थान रॉयल्स संघाने ट्रेव्हर यांना प्रशिक्षकपदी नेमले.\n", "id": "mar_Deva_50620"} {"text": "ईथन दुबे\n\nदुबे माटाबेलेलँडकडून एकूण १० प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50621"} {"text": "समशीर्षकी साहित्यकृती\n\nसमशीर्षकी साहित्यकृती म्हणजे ज्या साहित्यकृतींच्या शीर्षकांमध्ये फरक नाही किंवा खूप कमी फरक आहे अशा साहित्यकृतीं. थोडक्यात एकाच नावाच्या अनेक कलाकृती असे होय.\n", "id": "mar_Deva_50622"} {"text": "सौरभ सिंह शेखावत\n\nब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत, केसी, एससी, एसएम, व्हीएसएम हे पॅरा (स्पेशल फोर्सेस) आणि पर्वतारोहण 21 व्या बटालियनचे भारतीय सैन्य अधिकारी आणि पर्वतारोहण आहेत.\n", "id": "mar_Deva_50623"} {"text": "मायलुआहानन सेन्थिलनाथन\n\nमायलुआहानन याने तमिळनाडू आणि गोवाकडून एकूण ३७ प्रथम-श्रेणी आणि १६ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. त्यांनी १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले.\n", "id": "mar_Deva_50624"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीझ दौरा, २०२१\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१\n", "id": "mar_Deva_50625"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०२०-२१\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१\n", "id": "mar_Deva_50626"} {"text": "रणजीब बिस्वाल\n\nरणजीब याने ओडिशाकडून एकूण ४१ प्रथम-श्रेणी आणि २० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n\n२०१४ ते २०२० या कालावधीत रणजीब हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार देखील राहिले आहेत.\n", "id": "mar_Deva_50627"} {"text": "मोहन चतुर्वेदी\n\nचतुर्वेदी दिल्लीकडून एकूण ३३ प्रथम-श्रेणी आणि ११ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50628"} {"text": "आनंद देशपांडे\n\nआनंद याने महाराष्ट्रकडून एकूण ८ प्रथम-श्रेणी आणि १ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50629"} {"text": "अर्जन क्रिपालसिंघ\n\nअर्जन क्रिपालसिंघ याने तमिळनाडूकडून एकूण ३१ प्रथम-श्रेणी आणि ३ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n\nअर्जन चे वडिल ए.जी. क्रिपालसिंघ आणि सख्खे काका ए.जी. मिल्खासिंघ हे दोघे भारताच्या क्रिकेट संघाकडून कसोटी सामने खेळले आहेत.\n", "id": "mar_Deva_50630"} {"text": "जर्नादन रामदास\n\nजर्नादन याने तमिळनाडूकडून एकूण ३ प्रथम-श्रेणी आणि ३ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50631"} {"text": "राजगोपालन श्यामसुंदर\n\nराजगोपालन हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50632"} {"text": "सुखविंदर टिंकू\n\nसुखविंदर याने पंजाबकडून एकूण १ प्रथम-श्रेणी सामना खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50633"} {"text": "कंवर विर्दी\n\nकन्वर याने हरियाणाकडून एकूण ७ प्रथम-श्रेणी सामना खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50634"} {"text": "अँड्रु कॅडिक\n\nअँड्रु हा न्यू झीलंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सुद्धा खेळला आहे.\n", "id": "mar_Deva_50635"} {"text": "पीटर डॉब्स\n\nपीटर याने ओटॅगोकडून एकूण ५५ प्रथम-श्रेणी आणि ३४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50636"} {"text": "ॲरन गेल\n\nॲरन याने ओटॅगोकडून एकूण ५२ प्रथम-श्रेणी आणि ८० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50637"} {"text": "मार्क हॅस्टिंग्स\n\nमार्क याने कँटरबरीकडून एकूण १० प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50638"} {"text": "हामिश केम्बर\n\nहामीश याने कँटरबरीकडून एकूण ८ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50639"} {"text": "सायमन पीटरसन\n\nपीटरसन ऑकलंडकडून एकूण २६ प्रथम-श्रेणी आणि १९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50640"} {"text": "शॉन रॉबर्ट्स\n\nरॉबर्ट्स ऑकलंडकडून एकूण १ प्रथम-श्रेणी सामना खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50641"} {"text": "मोहम्मद नवाझ (क्रिकेट खेळाडू)\n\nमोहम्मद याने सरगोधा आणि फैसलाबादकडून एकूण १५४ प्रथम-श्रेणी आणि ६९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50642"} {"text": "शाहिद नवाझ\n\nशहिद याने फैसलाबादकडून एकूण १०४ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50643"} {"text": "वसिम अली\n\nवसिम याने कराचीकडून एकूण ६३ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50644"} {"text": "झुल्फिकार अली (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू)\n\nझुल्फिकार याने मुलतान आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्सकडून एकूण प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50645"} {"text": "बेडर\n\nबेडर यांना कर्नाटकी आदिवाशी धेड किंवा ढेड म्हणून ओळखले जाते . विजापूरच्या पुर्वेला असणाऱ्या भीमा आणि कृष्णा नदीच्या मध्यभागात बेडर लोकांचे राज्य होते .यांची संभावना हिंदू जातीव्यवस्थेत खालच्या आणि अस्पृश्य वर्गात होते . हे लोक अतिशय शक्तिशाली आणि कष्टकरी असतात . ऐतिहासिक दस्ताऐवजात बेरड लोक गाय, बकरे, डुक्कर , कोंबडे यांचे मांस खातात अशी नोंद आढळते . यांचा रंग सावळा, शरीरयष्टी सुगठीत, चेहरा गोल, ओठ चपटे, उंची मध्यम अशी सांगितली आहे. हे लोक कठिण जीवन जगतात . मराठा सैनिकांमध्ये पट्टीचे निशाणेबाज म्हणून बेडर लोकांची भरती होत असे . औरंगजेबाच्या कितीतरी सैनिकांना बेडर नेमबाजांनी ठार केले होते .20 जानेवारी 1696ला बसवापट्टणच्या लढाईत हिम्मतखाँ नावाच्या औरंगजेबाच्या सरदाराला बेरड जातीच्या नेमबाजांनी खुप दुरून मस्तकावर गोळी घालून ठार केले होते .मराठा सेनानायक संताजी घोरपडे यांच्या सैनिकांमध्ये अधिकांश बेडर सैनिकांची भरती होत असे. युद्धात ज्याप्रमाणे हे लोक शौर्य़ दाखवत त्याच्यामुळे समकालीन इतिहासकार यांना बेडर ( निर्भिक ) म्हणत होते . विजापुरपासून 75 किलोमीटर अंतरावर सागर या ठिकाणी बेडर लोकांची राजधानी होती . इसवी सन 1687 मध्ये मुघलांनी सागर जिंकून घेतल्यावर बेडर राजाने जवळच्या वाघिणखेडा या ठिकाणी आपली नवी राजधानी बनवली. जेव्हा हेही स्थान मुघलांनी जिंकून घेतले तेव्हा बेरड राजाने राजधानी शोरापुर येथे बनवली. पाम नायक (नाईक), पिडीया नायक(नाईक) यासारखे उल्लेखनीय बेडर राजे यांचा इतिहासात उल्लेख सापडतो. राजा पिडीया नाईक ( नायक ) याच्या सैन्यात बारा हजार बंदुकधारी निशाणेबाज होते .\n", "id": "mar_Deva_50646"} {"text": "झुल्फिकार बट्ट\n\nझुल्फिकार याने पाकिस्तानात एकूण ४२ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50647"} {"text": "रिफाकत अली\n\nरिफाकत याने एलाइड बँक, इस्लामाबाद आणि लाहोरकडून एकूण ४३ प्रथम-श्रेणी आणि १६ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50648"} {"text": "रोहन वीराक्कोडी\n\nवीराक्कोडी नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबकडून एकूण १० प्रथम-श्रेणी आणि ४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. त्याने १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषविले.\n", "id": "mar_Deva_50649"} {"text": "अजित अलीराजाह\n\nअजित याने नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबकडून एकूण १३ प्रथम-श्रेणी आणि १ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50650"} {"text": "रजित अमुनुगामा\n\nअमुनुगामा राजपक्ष राजकरुणा ॲबेकून पंडित वसलामुदियान्से रालाहामिल्लगे रजित कृष्णांत बंदारा अमुनुगामा किंवा आर.के.बी. अमुनुगामा किंवा रजित अमुनुगामा (२२ एप्रिल, १९६९:मावगेल्ला, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.\n\nअमनुगामा कुरुनेगला आणि तमिळ युनियन क्लबकडून एकूण १०२ प्रथम-श्रेणी आणि २० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50651"} {"text": "चमिंडा फर्नांडो\n\nफर्नांडो सिंहलीज स्पोर्टस् क्लबकडून एकूण ५१ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50652"} {"text": "सनत फर्नांडो\n\nफर्नांडो ओल्ड कॅम्ब्रीयन्स स्पोर्ट्स क्लब आणि सेबस्टीयन्स स्पोर्ट्स क्लबकडून एकूण १६ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50653"} {"text": "दिल्हान परेरा\n\nपरेरा कोलंबो क्रिकेट क्लबकडून एकूण ९ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50654"} {"text": "कपुगमा प्रियंथा\n\nकपुगमा याने कोलंबो क्रिकेट क्लबकडून एकूण २६ प्रथम-श्रेणी आणि १० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50655"} {"text": "दादू इंदुरीकर\n\nदादू इंदुरीकर (जन्म : मार्च १९२८; - १३ जून १९८०). यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी गाढवाचं लग्न हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.\n\n'कहाणी वगसम्राटाची' हे दादू इंदुरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे.\n\nया वगात गंगीचे काम करणाऱ्या प्रभा शिवणेकर यांचे 'एका गंगीची कहाणी' नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने हे चरित्र पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.\n", "id": "mar_Deva_50656"} {"text": "हरमत गंगाप्रसाद\n\nहरमत याने त्रिनिदाद आणि टोबॅगोकडून एकूण ७ प्रथम-श्रेणी आणि ४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50657"} {"text": "ट्रेव्हर सॅम्युएल्स\n\nट्रेव्हर याने जमैकाकडून एकूण १ प्रथम-श्रेणी सामना खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50658"} {"text": "सॅम स्कीट\n\nस्कीट बार्बाडोस आणि ईस्टर्न्सकडून एकूण ३० प्रथम-श्रेणी आणि ३४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50659"} {"text": "डार्विन टेलेमॅक\n\nटेलेमॅक विंडवर्ड आईलंडकडून एकूण ९ प्रथम-श्रेणी आणि ६ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50660"} {"text": "डेनिसन थॉमस\n\nडेनिसन विंडवर्ड आयलंडकडून एकूण २० प्रथम-श्रेणी आणि १९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.\n", "id": "mar_Deva_50661"} {"text": "ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\n\nऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.\n\nया संघाने १९८८, २००२ आणि २०१० हे तीन १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकले आहेत.\n\n१९ वर्षांखालील संघ\n", "id": "mar_Deva_50662"} {"text": "वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\n\nवेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघ वेस्ट इंडीज समूहातील देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.\n\nया संघाने २०१६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.\n\n१९ वर्षांखालील संघ\n", "id": "mar_Deva_50663"} {"text": "पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\n\nपाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघ पाकिस्तान या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.\n\nया संघाने २००४ आणि २००६ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.\n\n१९ वर्षांखालील संघ\n", "id": "mar_Deva_50664"} {"text": "इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\n\nइंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ इंग्लंड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.\n\nया संघाने १९९८ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.\n\n१९ वर्षांखालील संघ\n", "id": "mar_Deva_50665"} {"text": "श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\n\nश्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ श्रीलंका या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.\n\nया संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. २००० सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले.\n\n१९ वर्षांखालील संघ\n", "id": "mar_Deva_50666"} {"text": "न्यू झीलंडचा १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ\n\nन्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ न्यू झीलँड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करतो.\n\nया संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९९८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले.\n\n१९ वर्षांखालील संघ\n", "id": "mar_Deva_50667"} {"text": "आयसीसी असोसिएट १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\n\nअसोसिएट देशांतर्फे १९ वर्षांखालील क्रिकेट खेळाडूंनी बनवलेला संयुक्त असा आयसीसी असोसिएट १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, १९८८ मध्ये सहभाग घेतला. या संघाने गट फेरीतील सर्व ७ सामने गमावले.\n\n१९ वर्षांखालील\n", "id": "mar_Deva_50668"} {"text": "ब्राह्मणगाव परगणे परतुर\n\nब्राह्मणगाव परगणे परतुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50669"} {"text": "चिखलठाणा बुद्रुक\n\nचिखलठाणा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50670"} {"text": "खेरडादुधाणाकिनारा\n\nखेरडादुधाणाकिनारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50671"} {"text": "पिंपरी बुद्रुक (सेलू)\n\nपिंपरीबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50672"} {"text": "आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक\n\nआर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS - Economically Weaker Section) किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले, आणि या आरक्षणाचा लाभ केवळ खुल्या किंवा सामान्य (open or general) प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो; अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यासारख्या आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. २०१९ मध्ये, भारतीय संसदेने १०३वी घटनादुरुस्ती करून हा कायदा लागू केला आहे.\n\nज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असाही निकष आहे. तसेच घर कसे असावे, याचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत.\n\nईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यामुळे भारतातील एकूण आरक्षण हे 59.5 टक्के झाले आहे.\n\nअनुसूचित जाती (SC) - 15 % अनुसूचित जमाती (ST) - 7.5 % इतर मागास वर्ग (OBC) - 27 % आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक - 10 %\n\nकेंद्रीय स्तरावर आणि सर्व राज्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकाचे आरक्षण लागू आहे. महाराष्ट्रात आता ६२ टक्के आरक्षण आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे मराठ्यांना दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले, त्यानंतर त्याच वर्षीपासून मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केले गेले.\n\nआर्थिक दुर्बळांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी एक ऐतिहासिक निर्णय दिला. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तरतूद 'वैध' असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून आरक्षणासह घटना दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते. याच याचिकांवरील सुनावणीनंतर सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला आहे.\n\nपाच सदस्यीय घटनापीठातील तीन न्यायमूर्तींनी आरक्षणाच्या बाजूने तर २ न्यामूर्तींनी आरक्षणामुळे संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का पोहोचतोय, असा निकाल दिला आहे. मात्र ३:२ अशा बहुमतामुळे आर्थिक दुर्बळ घटकांचे आरक्षण कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. न्यायमूर्ती उदय लळित आणि रवींद्र भट यांनी आरक्षणाविरोधात निकाल दिला.\n\nसर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने असे मानले की आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना (EWS) 10 टक्के कोटा देण्याच्या उद्देशाने संविधानात आणलेली 103 वी घटनादुरुस्ती मूलभूत रचनेचे उल्लंघन करत नाही. भारताचे सरन्यायाधीश यू यू लळीत, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, एस रवींद्र भट, बेला त्रिवेदी आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाचा समावेश होता. EWS कोटा कायम ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय 3:2 च्या बहुमताने घेण्यात आला, ज्यामध्ये खंडपीठावरील दोन न्यायाधीश – CJI ललित आणि न्यायमूर्ती भट – यांनी मतभेद व्यक्त केले.\n\nनिकाल देताना, न्यायमूर्ती महेश्वरी यांनी सांगितले की दुरुस्ती ही \"एक सकारात्मक कृती\" आहे जिचा उद्देश आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या सर्व वर्गांना किंवा विभागांना समाविष्ट करून समान समाज निर्माण करण्याचा आहे.\n\nन्यायमूर्ती महेश्वरी यांच्या निर्णयाशी सहमत, न्यायमूर्ती त्रिवेदी आणि पार्डीवाला यांनी EWS कोटा कायम ठेवला. आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक हे वाजवी वर्गीकरण असल्याचे सांगून न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी निकाल दिला की दुरुस्ती समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करत नाही, असे बार आणि खंडपीठाने नोंदवले.\n", "id": "mar_Deva_50673"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१\n\nभारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचीव जय शाह यांनी भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यात एकमेव महिला कसोटी खेळणार असल्याने जाहीर केले. एप्रिल २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.\n\nसंपूर्ण दौरा हा गुण पद्धतीने खेळविला गेला. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली.\n\nएकमेव महिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. सन १९९९ मध्ये अंजू जैन आणि चंद्रकांता यांनी भारतातर्फे पहिल्या गड्यासाठी रचलेल्या १३२ धावांच्या भागीदारीचा विक्रम शफाली वर्मा आणि स्म्रिती मंधाना यांनी १५८ धावांची सलामी भागीदारी रचत मोडला. इंग्लंडने भारतावर फॉलो-ऑन लादून देखील दुसऱ्या डावात स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्या संयमी फलंदाजीमुळे भारताने डावाच्या फरकाने पराभव टाळत सामना अनिर्णित ठेवला. भारताची इंग्लंडमध्ये एकही महिला कसोटी सामना न हरण्याची परंपरा कायम राहिली.\n\nइंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना ८ गडी राखून जिंकत महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय प्रकारात मायदेशात १००वा विजय नोंदवला. दुसरा सामना देखील ५ गडी राखून जिंकत इंग्लंडने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने तिसरा एकदिवसीय सामना ४ गडी राखून जिंकला. इंग्लंडने महिला एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय संपादन केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारताची कर्णधार मिताली राज हिने इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील १०,२७३ धावांचा विक्रम मोडत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी आघाडीची क्रिकेट खेळाडू ठरली.\n\nइंग्लंड महिलांनी ट्वेंटी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि गुण पद्धतीनुसार संपूर्ण दौरा १०-६ अश्या फरकाने जिंकला.\n", "id": "mar_Deva_50674"} {"text": "दिघोळइस्लामपूर\n\nदिघोळइस्लामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50675"} {"text": "लोहीग्राम तांडा\n\nलोहीग्राम तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50676"} {"text": "पंकज झा\n\nपंकज झा (जन्म:सहरसा) एक भारतीय अभिनेता आणि चित्रकार आहे. त्यांच्या चित्रपटामध्ये ब्लॅक फ्रायडे, गुलाल, चमेली, अन्वर आणि मातृभूमी यांचा समावेश आहे. दूरदर्शन मालिकेतल्या काशीमध्येही त्याने अभिनय केला आहे.\n", "id": "mar_Deva_50677"} {"text": "अंकित सिवाच\n\nअंकित सिवाच (जन्म १९९१ - मीरत) हा एक भारतीय दूरदर्शन अभिनेता आहे. रिश्टन का चक्रव्यूह मधे अधीर पांडे, मनमोहिनी मधील राम / राणा भानू प्रताप सिंह आणि सोनी टीव्हीच्या बेहाड २ मध्ये विक्रम जयसिंग या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते ओळखले जातात. २०२१ मध्ये तो वूट सिलेक्टच्या रोमँटिक थ्रिलर मालिकेत इश्क में मरजावां २: नया सफार यामध्ये व्योमच्या भूमिकेत दिसला.\n", "id": "mar_Deva_50678"} {"text": "सहज सिंह\n\nसहज सिंह (जन्म ५ नोव्हेंबर १९९१ , दिल्ली) एक भारतीय अभिनेता आणि नृत्यदिग्दर्शक आहे ज्याला क्या बात है , शी मूव्ह इट लाइक, बझ, निकले करंट या नृत्य गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन म्हणून ओळखला जातो . दिलसे नाचे इंडिया वाले, डान्स प्रीमियर लीग आणि डान्स प्लस सीझन २ यासारख्या भारतीय दूरदर्शनवरील रिलेटी शोमध्ये तो दिसला.\n", "id": "mar_Deva_50679"} {"text": "टाकळगव्हाण तांडा\n\nटाकळगव्हाण तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50680"} {"text": "पाथरगव्हाण खुर्द\n\nपाथरगव्हाण खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50681"} {"text": "पाथरगव्हाण बुद्रुक\n\nपाथरगव्हाण बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50682"} {"text": "बोरगाव बुद्रुक (पालम)\n\nबोरगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50683"} {"text": "झी मराठी पुरस्कार २०१७\n\nझी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७ () वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१७ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी संपन्न झाला. संजय मोने आणि अतुल परचुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ५.५ टीआरपी आणि ७.२ टीव्हीआर मिळवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.\n", "id": "mar_Deva_50684"} {"text": "गौतमी देशपांडे\n\nगौतमी देशपांडे (जन्म: ३१ जानेवारी १९९३) ही मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे. ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहीण आहे. माझा होशील ना या झी मराठी वाहिनी वरील मालिकेतील सई या प्रमुख भूमिकेत तिने काम केले. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची आदित्य-सई ही जोडी २०२०-२०२१ साली टेलिव्हिजन वर अत्यंत गाजली.\n", "id": "mar_Deva_50685"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८\n\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ४-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_50686"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८\n\nश्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर १९८८ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. रंजन मदुगलेकडे श्रीलंकन संघाचे कर्णधारपद होते.\n\nलॉर्ड्स येथे झालेली एकमेव कसोटी इंग्लंडने सहजरित्या ७ गडी राखून जिंकला. तसेच एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना देखील यजमान इंग्लंडने ५ गडी राखून जिंकला.\n", "id": "mar_Deva_50687"} {"text": "किन्होळा बुद्रुक\n\nकिन्होळा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50688"} {"text": "पांढरी तर्फे नावकी\n\nपांढरी तर्फे नावकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50689"} {"text": "कौडगाव तर्फे पूर्णा\n\nकौडगाव तर्फे पूर्णा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50690"} {"text": "एकरूखा तर्फे गंगाखेड\n\nएकरूखा तर्फे गंगाखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50691"} {"text": "इस्माईलपूर (पूर्णा)\n\nइस्माईलपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50692"} {"text": "खाट\n\nखाट हे झोपण्याचे साधन आहे.खाट ही दोर्यांनी गुंफलेली असते.खाटेचा वापर बाळनतीन बाईला शेख देण्यासाठी होतो.खाटेचा आकार आयताकृती असतो. खाट ही पलंगासारखी असते,फक्त ती दोर्यांनी गुंफलेली असते.\n", "id": "mar_Deva_50693"} {"text": "खेळ आयुष्याचा\n\nखेळ आयुष्याचा हा एक मराठी भाषेतील चित्रपट आहे जो गुन्हेगारीच्या थ्रिलर या शैलातील आहे. या चित्रपटात प्रतीक्षा जाधव, प्रेमा किरण आणि सुरेखा कुडाची मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १३मार्च, २०२० रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.\n", "id": "mar_Deva_50694"} {"text": "अलेक्सांदर देस्प्ला\n\nअलेक्सांदर माईकल जेरार्ड देस्प्ला (२३ ऑगस्ट, १९६१ - ) हे एक फ्रेंच संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक आहेत. त्यांना द ग्रांड बुडापेस्ट हॉटेल आणि द शेप ऑफ वॉटर ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून दोन अकादमी पुरस्कार, ह्या व्यातीरीक्त त्यांना अकादमी पुरस्काराची ९ नामांकने मिळाली आहेत, ३ सीझर पुरस्कार आणि ९ नामांकाने, ३ बाफ्टा पुरस्कार आणि १० नामांकने, २ गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि ११ नामांकने आणि २ ग्रामी पुरस्कार आणि १० नामांकने मिळाली आहेत.\n", "id": "mar_Deva_50695"} {"text": "भारतातील कुपोषण\n\n२०१३ पासून भारताच्या जीडीपीत ५०% वाढ झाली असूनही, जगातील कुपोषित बालकांपैकी एक तृतीयांश मुले भारतात राहतात. यापैकी तीन वर्षाखालील निम्म्या मुलांचे वजन कमी आहे.\n\nभारतातील कुपोषणाचे एक प्रमुख कारण म्हणजे आर्थिक असमानता. बहुसंख्य लोकसंख्येची सामाजिक स्थिती कमी असल्यामुळे, त्यांच्या आहारात गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही नसतात. ज्या महिलांना कुपोषणाचा त्रास होतो त्यांना निरोगी बाळांची शक्यता कमी असते. पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे व्यक्ती आणि समाज या दोघांनाही दीर्घकालीन नुकसान होते. त्यांच्या पोषक आहारात पोषक नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत, न्यूमोनिया आणि क्षयरोग सारख्या संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. याव्यतिरिक्त, पोषण-कमतरता असलेल्या व्यक्ती कामावर कमी उत्पादनक्षम असतात.\n", "id": "mar_Deva_50696"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८८-८९\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे १-० आणि १-० अशी जिंकली.\n\nएकदिवसीय मालिकेत तीन सामने अनुक्रमे ३० सप्टेंबर, १४ ऑक्टोबर आणि १५ सप्टेंबर या तीन दिवशी होणार होते. गुजराणवाला येथील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तर कराची आणि हैदराबाद येथील दुसरा आणि तिसरा सामना हैदराबादमध्ये झालेल्या दंगलीमुळे रद्द करण्यात आले. लाहोर येथील कसोटी नियोजित दिवसापेक्षा एक दिवस आधी संपल्याने लाहोर कसोटीचा विश्रांतीचा दिवस रद्द केला गेला. व त्या दिवशी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी गद्दाफी स्टेडियम वर अचानक ठरविण्यात आलेला एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. एकदिवसीय सामना टाय झाला. परंतु पाकिस्तानपेक्षा ऑस्ट्रेलियाचा १ गडी जास्त बाद झाला होता, त्यामुळे पाकिस्तानला एकदिवसीय सामन्याचा विजेता घोषित केला गेला.\n", "id": "mar_Deva_50697"} {"text": "पिंपळगाव सारंगी\n\nपिंपळगाव सारंगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50698"} {"text": "वडगाव तर्फे नावकी\n\nवडगाव तर्फे नावकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50699"} {"text": "सातेफळ तर्फे कौलगाव\n\nसातेफळ तर्फे कौलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50700"} {"text": "सोन्ना तर्फे कौलगाव\n\nसोन्ना तर्फे कौलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50701"} {"text": "रुंज तर्फे परभणी\n\nरुंज तर्फे परभणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50702"} {"text": "पांगरा तर्फे लसीना\n\nपांगरा तर्फे लसीना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50703"} {"text": "पिंपळगाव बाळापुर\n\nपिंपळगाव बाळापुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50704"} {"text": "मरसूळ तर्फे लसीना\n\nमरसूळ तर्फे लसीना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50705"} {"text": "दानव\n\nदानव एक दुष्ट अलौकिक अस्तित्व आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, भुतांवर विश्वास, किंवा राक्षसांबद्दलच्या कथा, धर्म, गूढवाद, साहित्य, काल्पनिक कथा, पौराणिक कथा आणि लोककथांमध्ये आढळतात; तसेच कॉमिक्स, व्हिडिओ गेम्स, चित्रपट, अॅनिमे आणि टेलिव्हिजन मालिका यांसारख्या माध्यमांमध्ये.\n\nराक्षसांवरील विश्वास कदाचित पॅलेओलिथिक युगात परत गेला आहे, मानवतेच्या अज्ञात, विचित्र आणि भयानक भीतीमुळे उद्भवलेला आहे. प्राचीन जवळच्या पूर्वेकडील धर्मांमध्ये आणि अब्राहमिक धर्मांमध्ये, आरंभिक यहुदी धर्म आणि प्राचीन-मध्ययुगीन ख्रिश्चन दानवशास्त्रासह, एक राक्षस हा एक हानिकारक आध्यात्मिक अस्तित्व मानला जातो ज्यामुळे भूतबाधा होऊ शकते, ज्यामुळे भूतबाधा होऊ शकते. ज्यू दानवशास्त्राचा मोठा भाग, ख्रिश्चन आणि इस्लामवरील मुख्य प्रभाव, झोरोस्ट्रियन धर्माच्या नंतरच्या स्वरूपातून उद्भवला आणि पर्शियन युगात ज्यू धर्मात हस्तांतरित झाला.\n\nलक्षात घ्या की भुते हे सैतान मानले जाऊ शकतात किंवा नसू शकतात: सैतानाचे मिनिअन्स. बऱ्याच परंपरांमध्ये, भुते हे स्वतंत्र प्रचालक असतात, भिन्न भुते वेगवेगळ्या प्रकारच्या वाईटांना कारणीभूत असतात (विनाशकारी नैसर्गिक घटना, विशिष्ट रोग इ.). मुख्य सैतान (उदा. सैतान) देवाबरोबरच्या चिरंतन संघर्षात बंदिस्त असलेल्या धर्मांमध्ये, भुते देखील मुख्य डेविलच्या अधीनस्थ असल्याचे मानले जाते. सैतानाचे काम कमी आत्मे करत असल्याने, त्यांच्याकडे अतिरिक्त कर्तव्ये आहेत- ज्यामुळे मानवांना पापी विचार येतात आणि मानवांना पापी कृत्ये करण्यास प्रवृत्त करतात.\n\nमूळ प्राचीन ग्रीक शब्द डेमोन (δαίμων) मध्ये नकारात्मक अर्थ नव्हता, कारण तो आत्मा किंवा दैवी शक्ती दर्शवतो. डेमोनची ग्रीक संकल्पना प्लॅटोच्या तात्विक कृतींमध्ये दिसून येते, जिथे ती सॉक्रेटिसच्या दैवी प्रेरणेचे वर्णन करते.\n\nख्रिश्चन धर्मात, नैतिकदृष्ट्या द्विधा मनस्थिती असलेल्या डेमोनची जागा भुते घेतात, वाईट शक्ती केवळ भ्रष्टाचारासाठी प्रयत्नशील असतात. असे भुते ग्रीक मध्यस्थ आत्मे नाहीत, तर शत्रुत्व आहेत, जे इराणी समजुतींमध्ये आधीच ओळखले जातात.\n\nग्रीको-रोमन जादू, ज्यू अग्गाडाह आणि ख्रिश्चन दानवशास्त्र यांच्या मिश्रणातून विकसित झालेल्या पाश्चात्य गूढवाद आणि पुनर्जागरण जादूमध्ये, राक्षस ही एक आध्यात्मिक अस्तित्व असल्याचे मानले जाते ज्याला जादू आणि नियंत्रित केले जाऊ शकते.\n\nभुतांवर विश्वास हा अनेक आधुनिक धर्मांचा आणि गूढवादी परंपरांचा एक महत्त्वाचा भाग आहे. सजीव प्राणी धारण करण्याच्या त्यांच्या कथित शक्तीमुळे राक्षसांना अजूनही मोठ्या प्रमाणात भीती वाटते. समकालीन पाश्चात्य गूढवादी परंपरेत (कदाचित अलेस्टर क्रॉलीच्या कार्याचे प्रतीक आहे), एक राक्षस (जसे की चोरोन्झॉन, जे तथाकथित \"डेमन ऑफ द एबिस\" चे क्रॉलीचे स्पष्टीकरण आहे) काही आंतरिक मनोवैज्ञानिक प्रक्रियांसाठी एक उपयुक्त रूपक आहे ( आतील भुते), जरी काही जण याला वस्तुनिष्ठपणे वास्तविक घटना मानतात.\n", "id": "mar_Deva_50706"} {"text": "भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७\n\nभारतीय क्रिकेट संघाने ऑगस्ट १९९७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला, दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांमध्ये भाग घेतला. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, श्रीलंकेने ६ गडी गमावून ९५२ धावा केल्या, जे कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च संघाचे धावसंख्या आहे. या सामन्यात सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या सर्वोच्च भागीदारीसह आणखी अनेक विक्रम प्रस्थापित केले. दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका निकालाविना संपली.\n\nतिसरा सामना खराब हवामानामुळे पुन्हा खेळावा लागला असला तरी श्रीलंकेने तीनही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. सनथ जयसूर्या या स्पर्धेतील सर्वात उल्लेखनीय खेळाडू होता. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिकेत त्याची मालिका सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आणि दोन सामन्यातील सामनावीर पुरस्कारही जिंकला. तो कसोटी मालिकेदरम्यान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, तसेच एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेसाठी सर्वाधिक बळी घेणारा फलंदाज होता.\n", "id": "mar_Deva_50707"} {"text": "ओपनसी\n\nओपेनसी एक अमेरिकन ऑनलाइन नॉन-फंगीबल टोकन (एनएफटी) मार्केटप्लेस आहे ज्याचे मुख्यालय न्यू यॉर्क शहरात आहे. कंपनीची स्थापना २०१७ मध्ये डेव्हिन फिन्झर आणि एलेक्स अटल्लाह यांनी केली होती.ओपेनसी एक मार्केटप्लेस ऑफर करते जे नॉन-फंजिबल टोकन थेट एका निश्चित किंमतीवर किंवा लिलावाद्वारे विकले जाऊ शकते, इथरियम इतकं-७२१ मानक, इथरियम पॉलिगॉनसाठी लेयर-२ स्केलिंग सोल्यूशन, क्लाय्त्न साठी कीप-७ मानक. २०२१ मध्ये, नॉन-फंजिबल टोकन्समध्ये वाढलेल्या स्वारस्यानंतर, कंपनीचा महसूल फेब्रुवारी २०२१ मध्ये $९५ दशलक्ष आणि त्या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये $२.७५ अब्ज झाला. जानेवारी २०२२ पर्यंत, कंपनीचे मूल्य $१३.३ अब्ज इतके होते आणि ती सर्वात मोठी नॉन-फंजिबल टोकन मार्केटप्लेस म्हणून गणली गेली होती. ओपनसी मार्केटप्लेसवर १ मे २०२२ रोजी दैनंदिन ट्रेडिंग व्हॉल्यूम $ २.७ अब्ज विक्रमी पोहोचला होता, परंतु चार महिन्यांनंतर तो घसरला होता.\n", "id": "mar_Deva_50708"} {"text": "श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इंस्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग\n\nपुनर्निर्देशन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट\n", "id": "mar_Deva_50709"} {"text": "२०२२ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक संघ\n\n२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आठवी आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक नियोजित स्पर्धा, १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. प्रत्येक संघाने १० ऑक्‍टोबर २०२२ पूर्वी पंधरा खेळाडूंचा संघ निवडला. खेळाडूंचे वय १६ ऑक्‍टोबर २०२२ रोजी, स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि जिथे एखादा खेळाडू ट्‍वेंटी-२० क्रिकेटमध्‍ये एकापेक्षा अधिक संघांसाठी खेळतो, तेथे फक्त त्यांचा देशांतर्गत संघ सूचीबद्ध केला गेला आहे. (उदाहरणार्थ: त्यावेळी, जोस बटलर लँकेशायर लाइटनिंगसाठी खेळला).\n", "id": "mar_Deva_50710"} {"text": "१९९७ मैत्री चषक\n\n१९९७ 'फ्रेंडशिप कप', ज्याला प्रायोजकत्वाच्या कारणास्तव १९९७ सहारा 'फ्रेंडशिप कप' म्हणूनही ओळखले जाते, ही एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती जी १३-२१ सप्टेंबर १९९७ दरम्यान झाली. ही स्पर्धा कॅनडामध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याला भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी खेळण्यासाठी योग्य तटस्थ प्रदेश म्हणून पाहिले जात होते. ही स्पर्धा भारताने ४-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50711"} {"text": "झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय\n\nझपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय हे भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराजवळ स्थित संग्रहालय आहे.\n", "id": "mar_Deva_50712"} {"text": "गुलाम रब्बानी खान\n\nगुलाम रब्बानी खान ( उर्दू :غلام ربانی خان, हिंदी : गुलाम रब्बानी खान; (1918-1991) गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा हा भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश भारतीय सैन्याचा सैनिक होता. 1939 मध्ये ते ब्रिटिश भारतीय सैन्यात दाखल झाले. दोन वर्षांनी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारताच्या क्षणांसाठी 1942 मध्ये लष्कराची स्थापना केली. यामुळे 1942 मध्ये गुलाम रब्बानी खान हे भारतीय राष्ट्रीय सैन्य आझाद हिंद फौजमध्ये सामील झाले.\n", "id": "mar_Deva_50713"} {"text": "शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती\n\nस्वामी स्वरूपानंद सरस्वती (२ सप्टेंबर १९२४ - ११ सप्टेंबर २०२२) हे शंकराचार्य आणि लोकनेते होते. १९८२ मध्ये, ते द्वारका , गुजरातमधील द्वारका शारदा पीठम आणि बद्रीनाथ येथील ज्योतीर मठाचे शंकराचार्य बनले.\n", "id": "mar_Deva_50714"} {"text": "मठ (निःसंदिग्धीकरण)\n\nमठ - एक प्रकारचें कडधान्य मठ ताल कर्नाटक संगीत पद्धतींतील एक ताल . ह्याचे मात्रा - प्रकार पांच आहेत ते असे :- ८ , १० , १२ , १६ , २० मठ - एक धार्मिक स्थान/आलय जेथे गुरू आपल्या शिष्यांना शिक्षण, सूचना इ. मार्गदर्शन करतात.\n", "id": "mar_Deva_50715"} {"text": "भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८\n\nविल्स चॅलेंज मालिकेचा भाग म्हणून भारतीय क्रिकेट संघाने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर १९९७ या कालावधीत तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानने मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50716"} {"text": "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९७-९८\n\n१८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर १९९७ दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० आणि एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.\n", "id": "mar_Deva_50717"} {"text": "न्यूझीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९७-९८\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९७-९८\n", "id": "mar_Deva_50718"} {"text": "विजापूर शहर विधानसभा मतदारसंघ\n\nविजापूर शहर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ विजापूर लोकसभा मतदारसंघात असून विजापूर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50719"} {"text": "विराजपेट विधानसभा मतदारसंघ\n\nकर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मैसुरु लोकसभा मतदारसंघात असून कोडागु जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50720"} {"text": "शहापूर (कर्नाटक) विधानसभा मतदारसंघ\n\nशहापूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून यादगीर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50721"} {"text": "शांतीनगर विधानसभा मतदारसंघ\n\nशांतीनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50722"} {"text": "शिकारीपूर विधानसभा मतदारसंघ\n\nशिकारीपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50723"} {"text": "शिग्गांव विधानसभा मतदारसंघ\n\nशिग्गांव विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ धारवाड लोकसभा मतदारसंघात असून हावेरी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50724"} {"text": "शिमोगा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ\n\nशिमोगा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50725"} {"text": "शिमोगा विधानसभा मतदारसंघ\n\nशिमोगा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50726"} {"text": "शिरसी विधानसभा मतदारसंघ\n\nशिरसी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात असून उत्तर कन्नड जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50727"} {"text": "शिरहट्टी विधानसभा मतदारसंघ\n\nशिरहट्टी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून गदग जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50728"} {"text": "शिवाजीनगर (कर्नाटक) विधानसभा मतदारसंघ\n\nशिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून शिवाजीनगर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50729"} {"text": "शोरापूर विधानसभा मतदारसंघ\n\nशोरापूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून यादगीर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50730"} {"text": "श्रवणबेळगोळ विधानसभा मतदारसंघ\n\nश्रवणबेळगोळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50731"} {"text": "श्रीनिवासपूर विधानसभा मतदारसंघ\n\nश्रीनिवासपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोलार लोकसभा मतदारसंघात असून कोलार जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50732"} {"text": "श्रीरंगपट्टण विधानसभा मतदारसंघ\n\nश्रीरंगपट्टण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50733"} {"text": "शृंगेरी विधानसभा मतदारसंघ\n\nश्रृंगेरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिक्कमगळूर लोकसभा मतदारसंघात असून चिक्कमगळूर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50734"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९७-९८\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९७-९८\n", "id": "mar_Deva_50735"} {"text": "संदुरु विधानसभा मतदारसंघ\n\nसंदुरु विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50736"} {"text": "सकलेशपूर विधानसभा मतदारसंघ\n\nसकलेशपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50737"} {"text": "सर्वज्ञनगर विधानसभा मतदारसंघ\n\nसर्वज्ञनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50738"} {"text": "सागर (कर्नाटक) विधानसभा मतदारसंघ\n\nसागर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50739"} {"text": "सिंदगी विधानसभा मतदारसंघ\n\nसिंदगी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ विजापूर लोकसभा मतदारसंघात असून विजापूर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50740"} {"text": "सिंधनुर विधानसभा मतदारसंघ\n\nसिंधनुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50741"} {"text": "सिदलाघट्टा विधानसभा मतदारसंघ\n\nसिदलाघट्टा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोलार लोकसभा मतदारसंघात असून चिकबल्लपूर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50742"} {"text": "सिरा विधानसभा मतदारसंघ\n\nसिरा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून तुमकुर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50743"} {"text": "सिरुगुप्पा विधानसभा मतदारसंघ\n\nसिरुगुप्पा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50744"} {"text": "सी.व्ही. रामन नगर विधानसभा मतदारसंघ\n\nसी.व्ही रामन नगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50745"} {"text": "सुल्लिया विधानसभा मतदारसंघ\n\nकर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50746"} {"text": "सेडम विधानसभा मतदारसंघ\n\nसेडम विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कलबुर्गी लोकसभा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50747"} {"text": "सोराब विधानसभा मतदारसंघ\n\nसोराब विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50748"} {"text": "हंगल विधानसभा मतदारसंघ\n\nहंगल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून हावेरी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50749"} {"text": "हण्णुर विधानसभा मतदारसंघ\n\nहण्णुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर लोकसभा मतदारसंघात असून चामराजनगर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50750"} {"text": "हरपनहळ्ळी विधानसभा मतदारसंघ\n\nहरपनहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दावणगेरे लोकसभा मतदारसंघात असून दावणगेरे जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50751"} {"text": "हरिहर विधानसभा मतदारसंघ\n\nहरिहर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दावणगेरे लोकसभा मतदारसंघात असून दावणगेरे जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50752"} {"text": "हल्याळ विधानसभा मतदारसंघ\n\nहल्याळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात असून उत्तर कन्नड जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50753"} {"text": "हावेरी विधानसभा मतदारसंघ\n\nहावेरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून हावेरी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50754"} {"text": "हासन विधानसभा मतदारसंघ\n\nहासन विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50755"} {"text": "हिरियुर विधानसभा मतदारसंघ\n\nकर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50756"} {"text": "हिरेकेरुर विधानसभा मतदारसंघ\n\nहिरेकेरुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून हावेरी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50757"} {"text": "हुक्केरी विधानसभा मतदारसंघ\n\nहुक्केरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50758"} {"text": "हुनगुंद विधानसभा मतदारसंघ\n\nहुनगुंद विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50759"} {"text": "हुन्सुर विधानसभा मतदारसंघ\n\nहुन्सुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50760"} {"text": "हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघ\n\nहुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ धारवाड लोकसभा मतदारसंघात असून धारवाड जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50761"} {"text": "हुमनाबाद विधानसभा मतदारसंघ\n\nकर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बीदर लोकसभा मतदारसंघात असून बीदर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50762"} {"text": "हेग्गडदेवनकोटे विधानसभा मतदारसंघ\n\nहेग्गडदेवनकोटे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर लोकसभा मतदारसंघात असून मैसूर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50763"} {"text": "हेब्बळ विधानसभा मतदारसंघ\n\nहेब्बळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50764"} {"text": "होन्नाळी विधानसभा मतदारसंघ\n\nहोन्नाळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दावणगेरे लोकसभा मतदारसंघात असून दावणगेरे जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50765"} {"text": "होलाळकेरे विधानसभा मतदारसंघ\n\nकर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50766"} {"text": "होलेनरसीपूर विधानसभा मतदारसंघ\n\nकर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50767"} {"text": "होसाकोटे विधानसभा मतदारसंघ\n\nहोसाकोटे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिकबल्लपूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50768"} {"text": "होसादुर्ग विधानसभा मतदारसंघ\n\nहोसादुर्ग विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50769"} {"text": "जेकब डॉबकिन\n\nजेकब डॉबकिन हे अमेरिकन पत्रकार, ब्लॉगर, लेखक आणि गोथॅमिस्टचे सह-संस्थापक आहेत. ते सध्या न्यू यॉर्क पब्लिक रेडिओचे संचालक आहेत.\n", "id": "mar_Deva_50770"} {"text": "दगडी चाळ (चित्रपट)\n\nदगडी चाळ हा २०१५ चा मराठी भाषेतील ॲक्शन ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे जो नवोदित चंद्रकांत कणसे दिग्दर्शित आहे. मंगलमूर्ती फिल्म्स प्रस्तुत आणि साई पूजा फिल्म्स आणि एंटरटेनमेंट्स निर्मित. दगडी चाळमध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर क्लासमेट्स आणि डबल सीट नंतर २०१५ मध्ये अंकुश चौधरीची ही तिसरी रिलीज आहे. चित्रपटाचा अधिकृत टीझर ४ सप्टेंबर ३०१५ रोजी तू ही रे सह प्रदर्शित झाला आणि ५ सप्टेंबर २०१५ रोजी युट्यूब वर प्रकाशित झाला ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.\n\n२१ सप्टेंबर २०१५ रोजी चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि ट्रेलर अनावरण करण्यात आले, ज्यात अंकुश चौधरीची डॅशिंग शैली, पूजा सावंतसोबतची त्याची मोहक केमिस्ट्री आणि मकरंद देशपांडेचा 'डॅडी' म्हणून लूक याला दाद मिळाली. २ ऑक्टोबर २०१५ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला.\n\nअंकुशसाठी हा चित्रपट झटपट हिट झाला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी मुंबईतील भारत माता सिनेमा हॉलच्या बाहेर अंकुश चौधरीच्या एका मोठ्या पोस्टरवर दूध ओतले, जे मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असाच काहीसा प्रकार घडला आहे. हे दगडी चाळ एक बागवत म्हणून हिंदीमध्ये डब केले गेले आहे आणि त्याचा मराठी आणि हिंदी जागतिक टेलिव्हिजन प्रीमियर १२ जून २०१६ रोजी अनुक्रमे स्टार प्रवाह आणि स्टार गोल्डवर झाले.\n", "id": "mar_Deva_50771"} {"text": "१९९७-९८ राष्ट्रपती चषक\n\nकेन्या क्रिकेट असोसिएशन राष्ट्रपती चषक ही तीन संघांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती जी १९९७-९८ हंगामात केन्यामध्ये आयोजित करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_50772"} {"text": "गुरू (२०१६ चित्रपट)\n\nगुरु हा संजय जाधव दिग्दर्शित आणि सुनील लुल्ला, दीपक पांडुरंग राणे आणि बॅगपायपर सोडा निर्मित २०१६ चा मराठी भाषेतील ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि ऊर्मिला कानेटकर मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता-दिग्दर्शक जोडी अंकुश चौधरी आणि संजय जाधव यांच्या चौथ्या सहकार्याचा आणि त्यांच्या ब्लॉकबस्टर आउटिंग दुनियादारी नंतरचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट २२ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला.\n\nयुनायटेड स्पिरिट्सचा बॅगपायपर सोडा आणि इरॉस इंटरनॅशनल यांच्यात चित्रपट ही एक प्रकारची सामग्री भागीदारी आहे. एका अनोख्या असोसिएशनद्वारे, बॅगपायपर सोडा चित्रपटाचा आशय, जाहिराती आणि कार्यप्रदर्शन या सर्वांसाठी एक एकीकृत भागीदार असेल.\n\nचित्रपटाचा अधिकृत टीझर १८ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला आहे. सचिन गुरव यांनी डिझाइन केलेल्या चित्रपटाच्या पहिल्या अधिकृत पोस्टरचे अनावरण एका कार्यक्रमात करण्यात आले, तर अधिकृत ट्रेलर ३० डिसेंबर रोजी ऑनलाइन झाला.\n", "id": "mar_Deva_50773"} {"text": "लाइफ ओके\n\nलाइफ ओके हे स्टार इंडियाच्या मालकीचे भारतीय वेतन दूरदर्शन चॅनल होते. ते १८ डिसेंबर २०११ रोजी स्टार वनच्या जागी सुरू करण्यात आले. १ मार्च २०१२ रोजी युनायटेड स्टेट्समध्ये आणि २८ मे रोजी युनायटेड किंग्डम आणि आयर्लंडमध्येही ते प्रसारित झाले. वर्ष ऑक्टोबर २०१२ मध्ये त्याने स्वतःचे हाय-डेफिनिशन फीड लाँच केले. ९ सप्टेंबर २०१२ रोजी, लाइफ ओकेच्या ऐतिहासिक नाटक देवों के देव...महादेवने ८.२ टीआरपी रेकॉर्ड केला, जो १६७ चा सर्वात जास्त टीआरपी होता. २८ ऑगस्ट २०१७ रोजी चॅनलला स्टार भारत म्हणून पुनर्ब्रँड करण्यात आले. २७ ऑगस्ट २०१७ रोजी चॅनल बंद.\n", "id": "mar_Deva_50774"} {"text": "डबल सीट\n\nटाइम प्लीजचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेला डबल सीट हा मराठी चित्रपट आहे. १४ ऑगस्ट २०१५ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला, यात अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांनी भूमिका केल्या होत्या.\n\nअंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाची प्रशंसा करणाऱ्या समीक्षकांसह डबल सीटला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.\n", "id": "mar_Deva_50775"} {"text": "संदीप पाठक\n\nसंदीप पाठक हा मराठी आणि हिंदी भाषेतील एक भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेता आहे. त्यांनी असंभव, एका लग्नाची दुसरी गोष्ट यांसारख्या दूरचित्रवाणी कार्यक्रमात काम केले आहे. त्याच्याकडे हरिश्चंद्राची फॅक्टरी, एक हजाराची नोट, रंगा पतंगा, पोश्टर गर्ल, इडक हे चित्रपटही आहेत. वऱ्हाड निघालंय लंडनला, सखाराम बाइंडर, असा मी तसा मी, व्यक्‍ती आणि वल्ली यांसारख्या नाटकांसह रंगभूमीवरील कामासाठीही तो ओळखला जातो. हसा चकट फू, फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस असे अनेक कॉमेडी शो त्यांनी केले आहेत.\n", "id": "mar_Deva_50776"} {"text": "१९९७-९८ विल्स चौरंगी स्पर्धा\n\n१९९७ विल्स गोल्डन ज्युबिली टूर्नामेंट (विल्स चौरंगी स्पर्धा म्हणूनही ओळखली जाते) ही त्या देशाच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पाकिस्तानमध्ये नोव्हेंबर १९९७ मध्ये आयोजित करण्यात आलेली चौकोनी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. यात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि यजमान पाकिस्तान या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पार पडले. अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेने सातव्या प्रयत्नात भारतीय उपखंडातील पहिली स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_50777"} {"text": "१९९७-९८ सिंगर अकाई चॅम्पियन्स चषक\n\n१९९७ सिंगर-अकाई चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात साखळी स्पर्धेने झाली जिथे प्रत्येक संघ दुसऱ्याविरुद्ध एकदा खेळला. दोन आघाडीचे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली आणि अमेरिकन डॉलर $४०,०००. उपविजेत्या वेस्ट इंडीजने अमेरिकन डॉलर $२५,००० जिंकले.\n", "id": "mar_Deva_50778"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९७-९८\n\nश्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९७-९८ क्रिकेट हंगामात तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. दोन्ही मालिका अनिर्णित राहिल्या; तिन्ही कसोटी अनिर्णित राहिल्या आणि प्रत्येक संघाने एक एकदिवसीय सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. २५ डिसेंबर रोजी आयोजित केलेला दुसरा एकदिवसीय सामना तीन षटके टाकल्यानंतर रद्द करण्यात आला, जेव्हा दोन कर्णधार आणि सामनाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर असे ठरले की खेळपट्टीची विसंगत उसळी खेळाडूंसाठी खूप धोकादायक आहे. या कारणास्तव आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना रद्द करण्याची ही पहिलीच घटना होती.\n\nतिसरा एकदिवसीय सामना अंपायरिंगच्या वादामुळे आणि गर्दीतून व्यत्यय आणल्याने विस्कळीत झाला. भारताच्या डावादरम्यान, अजय जडेजाला झेलबाद करण्यात आले. अंपायरने सुरुवातीला फलंदाजाला बाद करण्यासाठी बोट वर केले, पण नंतर त्याचा विचार बदलला आणि आपली टोपी समायोजित करण्यासाठी बोट वर करणे सुरूच ठेवले. त्यानंतर त्याने अपील फेटाळून लावले आणि जडेजाने फलंदाजी सुरूच ठेवली. एल्मो रॉड्रिगोपुल्ले, क्रिकइन्फोसाठी लिहितात, \"हे अंपायरिंग बंधुत्वाची आणि अंपायरिंग म्हणजे काय याचा उपहास होता.\" नंतर, श्रीलंकेच्या प्रत्युत्तरात, ४ बाद २०५ धावा असताना, त्यांना विजयासाठी आणखी २९ धावांची गरज होती, तेव्हा प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. दहा मिनिटांच्या विलंबानंतर सामना पुन्हा सुरू झाला आणि श्रीलंकेने पाच गडी राखून विजय मिळवला.\n\nया दौऱ्याची सुरुवात १३ नोव्हेंबर रोजी झाली, जेव्हा श्रीलंकेने अंशुमन गायकवाडच्या फायद्याच्या सामन्यासाठी भारतीय इलेव्हन खेळला आणि २८ डिसेंबर रोजी तिसऱ्या एकदिवसीय सामन्याने समारोप झाला. सौरव गांगुलीला कसोटी मालिकेतील खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, ज्यामध्ये तो दोन्ही बाजूंनी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्याने एकूण ३९२ धावा केल्या. एकदिवसीय मालिकेतील सर्वात प्रभावी फलंदाज श्रीलंकेचा रोशन महानामा होता, ज्याला वनडे मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50779"} {"text": "१९९७-९८ रौप्य महोत्सवी स्वातंत्र्य चषक\n\nसिल्व्हर ज्युबिली इंडिपेंडन्स कप ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ढाका, बांगलादेश येथे जानेवारी १९९८ मध्ये आयोजित करण्यात आली होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या २५ वर्षांचा उत्सव म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि सर्व खेळ बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका, बांगलादेश येथे आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि यजमान बांगलादेश हे सहभागी संघ होते.\n\nबेस्ट ऑफ थ्री फायनलच्या तिसऱ्या फायनलमध्ये पाकिस्तानला नमवून भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताने एका सामन्यात पाकिस्तानच्या एकूण ३१४/५ धावांचा यशस्वी पाठलाग केला, जो त्यावेळी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विश्वविक्रम होता. भारताला विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणि रौप्य महोत्सवी स्वातंत्र्य चषक जिंकण्यासाठी ( Video ) शेवटच्या दोन चेंडूंवर ३ धावा आवश्यक असताना हृषिकेश कानिटकरने चौकार मारला.\n\nतिसऱ्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या सौरव गांगुलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, तर सचिन तेंडुलकरला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50780"} {"text": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८\n\nझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी १९९८ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर तीन मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय सामने खेळली. श्रीलंकेने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगा आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेलने केले. श्रीलंकेने वनडे मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50781"} {"text": "भूमिज जमात\n\nभूमिज हा भारतातील मुंडा वांशिक गट आहे. ते प्रामुख्याने भारतातील पश्चिम बंगाल, ओडिशा, आणि झारखंड या राज्यांमध्ये राहतात, मुख्यतः जुन्या सिंहभूम जिल्ह्यात . ते बिहार आणि आसाम राज्यातही आढळतात. त्यांची बांगलादेशात मोठी लोकसंख्या आहे. भूमिज भूमिज भाषा बोलतात, एक ऑस्ट्रोएशियाटिक भाषा आणि लेखनासाठी ओल ओनल लिपी वापरतात.\n", "id": "mar_Deva_50782"} {"text": "मनोज शर्मा\n\nमनोज शर्मा (जन्म ४ मार्च १९९६ भद्रावती, कर्नाटक) हा एक भारतीय आवाजावरील कलाकार, गायक आणि डॉक्टर आहे जो प्रामुख्याने कन्नड चित्रपट उद्योगात काम करतो. कलर्स कन्नड सिनेमा आणि कलर्स सुपरचे व्हॉइस आर्टिस्ट म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांना भारतीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50783"} {"text": "१९९७-९८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका\n\n१९९७-९८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका (अधिक सामान्यतः १९९७-९८ कार्लटन आणि युनायटेड मालिका म्हणून ओळखली जाते) ही एक एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट तिरंगी मालिका होती जिथे ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिकेशी यजमान खेळले होते. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचले, जे ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकले.\n", "id": "mar_Deva_50784"} {"text": "गोंदेगाव (पारशिवनी)\n\nगोंदेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50785"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९७-९८\n\nऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९८ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय चार सामन्यांची मालिका खेळली जी २-२ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह वॉ यांनी केले.\n", "id": "mar_Deva_50786"} {"text": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९७-९८\n\nझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च १९९८ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर पाच मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय सामने खेळले. न्यू झीलंडने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अँडी फ्लॉवरने केले. न्यू झीलंडने वनडे मालिका ४-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50787"} {"text": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९७-९८\n\nपुनर्निर्देशन झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९७-९८\n", "id": "mar_Deva_50788"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९७-९८\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९७-९८\n", "id": "mar_Deva_50789"} {"text": "रणजित बारोट\n\nरणजीत बारोट (जन्म १९५९) हा मुंबई, भारत येथे राहणारा एक भारतीय चित्रपट स्कोअर कंपोजर, संगीत दिग्दर्शक, संगीत अरेंजर, ड्रमर आणि गायक आहे. तो ए.आर. रहमानचा दीर्घकाळचा सहकारी आहे. गिटारचे दिग्गज जॉन मॅक्लॉफ्लिन यांनी त्याचे वर्णन \"ड्रमिंगमधील अग्रगण्य कडांपैकी एक\" असे केले आहे आणि आता तो जॉन मॅक्लॉफ्लिन आणि ४थ्या डायमेंशनचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_50790"} {"text": "ये काली काली आंखे\n\nये काली काली आंखे ही सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेली नेटफ्लिक्स वरील एक भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक क्राईम थ्रिलर स्ट्रीमिंग टेलिव्हिजन मालिका आहे. या मालिकेत ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी आणि आंचल सिंग मुख्य भूमिकेत असून सौरभ शुक्ला, सूर्या शर्मा, अरुणोदय सिंग आणि ब्रिजेंद्र काला सहाय्यक भूमिकेत आहेत. मालिका दुसऱ्या सीझनसाठी नूतनीकरण करण्यात आली आहे. ये काली काली आंखे १४ जानेवारी २०२२ रोजी नेटफ्लिक्स वर रिलीज झाली.\n", "id": "mar_Deva_50791"} {"text": "फ्रांस्वा त्रुफो\n\nफ्राँस्वा रोनाल्द त्रुफो (६ फेब्रुवारी, १९३२ - २१ ऑक्टोबर, १९८४) हे फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक आणि समीक्षक होते. फ्रेंच चित्रपट सृष्टीत त्यांनी एक नवा ट्रेंड निर्माण केला आणि त्याद्वारे त्या देशाच्या चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केले. केवळ 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, निर्मिती आणि अभिनय क्षेत्रात काम केले. त्यांनी जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केले आहे\n\nट्रुफॉटचा चित्रपट द 400 ब्लॉज हा फ्रेंच न्यू वेव्ह चळवळीचा एक परिभाषित चित्रपट आहे आणि त्याचे चार सिक्वेल आहेत, अँटोइन एट कोलेट, स्टोलन किस्स, बेड अँड बोर्ड आणि लव्ह ऑन द रन, 1958 ते 1979 दरम्यान बनवलेले. ट्रूफॉटच्या 1973 च्या डे फॉर नाईट चित्रपटाने त्यांना समीक्षकांची प्रशंसा आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी बाफ्टा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कार यांचा समावेश आहे.\n\nट्रुफॉट यांनी उल्लेखनीय पुस्तक हिचकॉक/ट्रफॉट (1966) देखील लिहिले, ज्यात 1960 च्या दशकात चित्रपट दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक यांच्या मुलाखतींचे तपशीलवार वर्णन केले आहे.\n\nट्रुफॉट यांचा जन्म पॅरिसमध्ये ६ फेब्रुवारी १९३२ रोजी झाला होता. त्याची आई जेनिन डी मॉन्टफरँड होती. त्याच्या आईचा भावी पती रोलँड ट्रुफॉट यांनी त्याला दत्तक मुलगा म्हणून स्वीकारले आणि त्याला त्याचे आडनाव दिले. त्याला अनेक वर्षे विविध आया आणि आजीसोबत राहायला गेले. त्याच्या आजीने त्याच्यामध्ये पुस्तके आणि संगीताची आवड निर्माण केली. ट्रुफॉट आठ वर्षांचा असताना तिच्या मृत्यूपर्यंत तो तिच्यासोबत राहिला. तिच्या मृत्यूनंतरच तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. ट्रुफॉटच्या जैविक वडिलांची ओळख अज्ञात आहे, परंतु 1968 मध्ये एका खाजगी गुप्तहेर संस्थेने उघड केले की या प्रकरणाच्या चौकशीमुळे बेयॉन येथील एक ज्यू दंतचिकित्सक रोलँड लेव्ही होते. ट्रुफॉटच्या आईच्या कुटुंबाने या शोधावर विवाद केला परंतु ट्रुफॉटने विश्वास ठेवला आणि ते स्वीकारले.\n\nट्रुफॉट अनेकदा मित्रांसोबत राहायचे आणि शक्यतो घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत. तो रॉबर्ट लाचेनेला लहानपणापासून ओळखत होता आणि ते आजीवन चांगले मित्र होते. द 400 ब्लॉज मधील रेने बिगी या पात्रासाठी लचेने हे प्रेरणास्थान होते आणि त्यांनी ट्रफॉटच्या काही चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केले होते. सिनेमाने ट्रुफॉटला असमाधानकारक घरगुती जीवनातून सर्वात मोठी सुटका दिली. तो आठ वर्षांचा होता जेव्हा त्याने अॅबेल गँसचा पॅराडिस परडू ( पॅराडाईज लॉस्ट, 1939) हा पहिला चित्रपट पाहिला, तेव्हा त्याचा ध्यास सुरू झाला. प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे तो वारंवार शाळा सोडायचा आणि थिएटरमध्ये डोकावत असे. अनेक शाळांमधून काढून टाकल्यानंतर, वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी स्वयं-शिक्षित होण्याचा निर्णय घेतला. दिवसातून तीन चित्रपट पाहणे आणि आठवड्यातून तीन पुस्तके वाचणे ही त्यांची दोन शैक्षणिक उद्दिष्टे होती.\n\nट्रुफॉट हेन्री लॅंग्लोईसच्या सिनेमॅथेक फ्रॅन्सेसमध्ये वारंवार येत होते, जिथे तो असंख्य परदेशी चित्रपटांसमोर आला होता, अमेरिकन सिनेमा आणि जॉन फोर्ड, हॉवर्ड हॉक्स आणि निकोलस रे यांसारखे दिग्दर्शक तसेच ब्रिटिश दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक यांच्याशी परिचित झाले होते.\n", "id": "mar_Deva_50792"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९७-९८\n\nपाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च १९९८ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर दोन मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० ने जिंकली. पाकिस्तानचे कर्णधार राशिद लतीफ आणि झिम्बाब्वेचे कर्णधार अॅलिस्टर कॅम्पबेल होते. पाकिस्तानने वनडे मालिका २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50793"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७-९८\n\n१९९७-९८ वेस्ट इंडीज क्रिकेट हंगामाचा भाग म्हणून इंग्लिश क्रिकेट संघाने १६ जानेवारी ते ८ एप्रिल १९९८ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात सहा कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता, ज्यामध्ये वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली होती. मुळात पाच कसोटी सामने नियोजित होते; तथापि, सबिना पार्क येथील सुरुवातीची कसोटी असुरक्षित खेळपट्टीमुळे ६२ चेंडूंनंतर रद्द करण्यात आली आणि त्रिनिदादमधील सहावी कसोटी घाईघाईने नियोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वात अलीकडील सहा सामन्यांची कसोटी मालिका आहे.\n", "id": "mar_Deva_50794"} {"text": "१९९७-९८ पेप्सी तिरंगी मालिका\n\n१ ते १४ एप्रिल भारत, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान भारतामध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली.\n\nअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ गडी राखून पराभव केला.\n", "id": "mar_Deva_50795"} {"text": "हिंदू मूर्ती भंजन\n\nहिंदू प्रतिमा आणि किंवा स्मारके नष्ट करण्याच्या कृतीला हिंदू मूर्ती भंजन असे म्हणतात. हा हिंदूंच्या छळाचा एक प्रकार आहे. याला इंग्रजीमध्ये आयकॉनोक्लाझम असे म्हणतात. आक्रमक मुस्लिमांनी भारतीय धार्मिक प्रतिमांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिर इस्लामिक सैन्याने वारंवार नष्ट केले. काशी विश्वनाथ मंदिर कुतुब -अल-दीन ऐबक सारख्या क्रूर आणि अशिक्षित इस्लामिक आक्रमकांनी वारंवार नष्ट केले. मार्तंड सूर्य मंदिराचे अवशेष . १५व्या शतकाच्या सुरुवातीला मुस्लिम सुलतान सिकंदर बुत्शिकानच्या आदेशानुसार मार्तंड सूर्य मंदिर नष्ट करण्यात आले. मुस्लिम शासक मूर्ती भंजन करणारे म्हणून स्वतःला बुत शिकन अशी पदवी लावतांना दिसून येतात. मुस्लिम मलिक काफूरच्या नेतृत्वाखालील दिल्ली सल्तनतच्या सैन्याने मीनाक्षी मंदिर लुटले आणि येथील मूर्ती फोडल्या. राणी की वाव ही पाटण येथे स्थित चौलुक्य राजघराण्याने बांधलेली एक सुंदर विहीर आहे; हे शहरबाराव्या शतकादरम्यान कुतुबुद्दीन अयबकने पाडले आणि १२९८ मध्ये क्रूरकर्मा आणि अशिक्षित अल्लाउद्दीन खिलजीने ते नष्ट केले. होयसळेश्वर मंदिर दोनदा तोडले आणि येथील मूर्ती फोडल्या गेल्या.\n", "id": "mar_Deva_50796"} {"text": "१९९७-९८ स्टँडर्ड बँक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n\nस्टँडर्ड बँक इंटरनॅशनल सिरीज हे दक्षिण आफ्रिकेतील १९९७-९८ हंगामातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे नाव होते. ही दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील त्रिदेशीय मालिका होती.\n\nदक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्यात दुसऱ्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. पात्र होण्यासाठी श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागले. त्यांचा पराभव झाला तेव्हा पाकिस्तान आणि श्रीलंकेचे गुण बरोबरीत होते. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांत विजय मिळवून आणि एका सामन्यात पराभव पत्करून श्रीलंकेविरुद्ध सरस कामगिरी करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.\n\nदक्षिण आफ्रिकेने फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून मालिका जिंकली.\n\nश्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा ५४.४० च्या सरासरीने २७२ धावा करत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला; दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने २६७ धावा केल्या. पाकिस्तानच्या वसीम अक्रमने सर्वाधिक १५ बळी घेत मालिका पूर्ण केली, तर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने १४ बळी घेतले. जॉन्टी ऱ्होड्सला \"मॅन ऑफ द सिरीज\" म्हणून घोषित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50797"} {"text": "१९९७-९८ कोका-कोला चषक\n\nकोका-कोला कप ही १९९८ मध्ये शारजाह येथे खेळली जाणारी त्रि-देशीय क्रिकेट स्पर्धा होती. कोका-कोला द्वारे प्रायोजित केलेली शारजाहमधील ही पहिली क्रिकेट स्पर्धा होती आणि ती क्रिकेटर्स बेनिफिट फंड सिरीज च्या अंतर्गत खेळली गेली. प्रत्येक संघ इतर दोन संघांसोबत प्रत्येकी दोनदा खेळत असताना राऊंड रॉबिन फॉरमॅटचा अवलंब करण्यात आला. सर्व सामने दिवस आणि रात्रीचे होते आणि स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड क्रिकेट संघांचा समावेश होता. ही स्पर्धा दहा वर्षांतील पहिलीच स्पर्धा होती जी शारजाहमध्ये आयोजित करण्यात आली होती ज्याचा पाकिस्तान भाग नव्हता. २४,००० प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला, शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील सामन्यासाठी विक्रमी मतदान झाले, जिथे सर्व सामने खेळले गेले.\n\nया स्पर्धेच्या अगदी आधी भारतात झालेल्या पेप्सी कप (कोकचा स्पर्धक पेप्सीने प्रायोजित) दरम्यान जे घडले त्याच्या उलट ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचे सर्व साखळी सामने गमावल्यानंतर भारताने ही स्पर्धा जिंकली, जिथे ऑस्ट्रेलियाने भारताशी त्यांचे सर्व साखळी सामने गमावले पण अंतिम फेरीमध्ये भारताला हरवून विजेतेपदावर कब्जा केला.\n\nऑस्ट्रेलियाने त्यांचे सर्व लीग सामने जिंकले आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, तर भारत आणि न्यू झीलंड या दोघांनीही प्रत्येकी एक गेम जिंकला होता, ज्याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या अंतिम स्पर्धकांची निवड चांगल्या नेट रन रेटच्या आधारे करण्यात आली होती.\n\nविजेत्या भारताने अमेरिकन डॉलर $४०,००० बक्षीस रक्कम घेतली, तर ऑस्ट्रेलियाला उपविजेते म्हणून अमेरिकन डॉलर $३०,००० आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यू झीलंडला अमेरिकन डॉलर $१५,००० मिळाले. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक षटकार आणि सर्वात वेगवान अर्धशतकासाठी इतर पुरस्कार जिंकण्याव्यतिरिक्त, स्पर्धेतील सर्वोत्तम पुरस्कार आणि ओपल अस्त्राचा पुरस्कार जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या डॅमियन फ्लेमिंग आणि रिकी पाँटिंग यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार पटकावला.\n", "id": "mar_Deva_50798"} {"text": "भारतीय स्थापत्यकला\n\nभारताच्या वास्तुकलेची मुळे त्याच्या इतिहास, तत्वज्ञान आणि संस्कृतीत दडलेली आहेत. भारतातील वास्तुकला येथे पारंपारिक आणि बाह्य प्रभावांचे मिश्रण आहे.\n\nभारतीय स्थापत्यकलेचे वैशिष्टय़ इथल्या भिंतींच्या उत्कृष्ट आणि समृद्ध अलंकारात आहे. भित्तिचित्र आणि शिल्पांची योजना, जे अलंकार व्यतिरिक्त, त्यांच्या विषयाचे गांभीर्य व्यक्त करतात, कधीकधी इमारतीला बाहेरून पूर्णपणे व्यापतात. यामध्ये वास्तूचा जीवनाशी काय संबंध आहे, किंबहुना आध्यात्मिक जीवनच कोरलेले आहे. देशभरातील देवी-देवता त्यांच्या अलौकिक कृत्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कोरीव काम करत आहेत आणि शिल्पकलेचे प्रतीक असलेल्या जुन्या पौराणिक कथा, अतिशय मनोरंजक कथा आणि सुंदर चित्रांचे पुस्तक प्रेक्षकांसमोर उघडले आहे.\n\n'वास्तू' हा शब्द संस्कृत मूळ ' वास ' पासून आला आहे ज्याचा अर्थ 'वास करणे' असा होतो. राहण्यासाठी इमारत आवश्यक असल्याने 'वास्तू'चा अर्थ 'राहण्यासाठी इमारत' असा आहे. 'वास' हा शब्द 'वास', 'आवास', निवास, बसती, बस्ती इत्यादी शब्दांपासून बनला आहे. राव, मांगिना वेंकटेश्वर : (२१ जून १९२८ - ८ मार्च २०१६) मांगिना व्यंकटेश्वरा राव यांचा जन्म पेरूपलम या ठिकाणी जुन्या आंध्र राज्यात पश्चिम गोदावरी जिल्हयात झाला. पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी वनस्पती प्रजननात पुर्ड्यू विद्यापीठात संशोधन करण्यास प्रारंभ केला. वनस्पती अनुवंश विज्ञान आणि वनस्पती रोगविज्ञानातून पीएच्.डी. मिळवली. मांगिनी राव इंडियन कौन्सिल ऑफ\n", "id": "mar_Deva_50799"} {"text": "भारतातील कला आणि मनोरंजन\n\nभारतातील कला आणि स्थापत्यकलेचा मार्ग स्वदेशी आणि परदेशी प्रभावांच्या संश्लेषणाद्वारे आकारला गेला आहे ज्यामुळे प्राचीन काळापासून उर्वरित आशियातील कलांचा मार्ग आकारला गेला आहे. कला म्हणजे चित्रकला, वास्तुकला, साहित्य, संगीत, नृत्य, भाषा आणि सिनेमा . भारताच्या सुरुवातीच्या काळात, बहुतेक कलांवर वैदिक प्रभाव होता. समकालीन हिंदू धर्माच्या जन्मानंतर, जैन, बौद्ध आणि शीख धर्माच्या कला राजे आणि सम्राटांच्या आश्रयाखाली विकसित झाल्या. इस्लामच्या आगमनाने भारतीय वास्तुकला आणि कलेच्या संपूर्ण नवीन युगाचा जन्म झाला. शेवटी ब्रिटीशांनी त्यांचे स्वतःचे गॉथिक आणि रोमन प्रभाव आणले आणि ते भारतीय शैलीशी जोडले. त्यांच्या कलेत संस्कृतीचे ओतणे आहे.\n", "id": "mar_Deva_50800"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९८\n\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी १९९८ हंगामात इंग्लंडचा दौरा केला.\n\nइंग्लंडने शेवटचे दोन सामने खेळून १-० ने पिछाडीवर असताना दोन सामने अनिर्णित राहिल्याने मालिका २-१ अशी जिंकली.\n\nदौऱ्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने मे महिन्यात इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची तीन सामन्यांची मालिका खेळली आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये दौरा बंद करण्यासाठी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध छोटी वनडे तिरंगी मालिका खेळली.\n\nयाशिवाय, दक्षिण आफ्रिकेने वोस्टरशायर, ग्लॉस्टरशायर, ससेक्स, डरहम, डर्बीशायर, एसेक्स आणि ब्रिटिश विद्यापीठांविरुद्ध सात प्रथम श्रेणी सामने खेळले.\n", "id": "mar_Deva_50801"} {"text": "दार उघड बये (मालिका)\n\nदार उघड बये ही झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील जमुना ढाकी या बंगाली मालिकेवर आधारित आहे.\n", "id": "mar_Deva_50802"} {"text": "१९९८ कोका-कोला तिरंगी मालिका\n\n१४ ते ३१ मे १९९८ मध्ये भारत, बांगलादेश आणि केन्या दरम्यान भारतामध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली.\n\nअंतिम सामन्यात भारताने केन्याचा ९ गडी राखून पराभव केला.\n", "id": "mar_Deva_50803"} {"text": "निदाहास चषक १९९८\n\nप्रायोजकत्वाच्या कारणास्तव सिंगर अकाई निदाहास करंडक म्हणून ओळखली जाणारी १९९८ निदाहास करंडक ही श्रीलंका आणि श्रीलंकेतील क्रिकेटची ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ १९ जून ते ७ जुलै १९९८ दरम्यान श्रीलंकेत आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती.\n\nया स्पर्धेत श्रीलंका, भारत आणि न्यू झीलंड यांचा समावेश होता. प्रत्येक संघ प्रत्येक इतर संघाशी तीन वेळा खेळला आणि सर्वाधिक गुण मिळवणारे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले. या कार्यक्रमाला पावसाने व्यत्यय आणला होता, नऊपैकी पाच पात्रता सामने सोडले गेले. श्रीलंकेने तीन सामने जिंकले, तर भारताने गट स्टेजमध्ये एक जिंकला, त्याआधी भारताने माजी संघाचा ६ धावांनी पराभव केला. ३६८ धावा करणाऱ्या श्रीलंकेच्या अरविंदा डी सिल्वाला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50804"} {"text": "हिंदू मंदिरांचा विध्वंस\n\nइतिहासकाळात मुसलमान व ख्रिस्ती लोकांनी अनेक हिंदू व बौद्ध मंदिरांचा विध्वंस केला आहे. यामध्ये हिंदू मूर्ती भंजन हा फार मोठा भाग होता असे दिसून येते. हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थस्थाने असलेल्या मंदिरांची तोडफोड झाल्याचे दिसून येते. गझनीच्या महमूदाने सोमनाथाचे मंदिर फोडले अशी ऐतिहासिक नोंद आहे. यावेळी येथील जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर केले होते. तसेच हा विध्वंस करतांना दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड करण्यात आले. चौदाव्या शतकापर्यंत भारतात अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला. बाबर या क्रूर इस्लामी शासकाने इ.स. १५२७ मध्ये प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथे असलेले भव्य मंदिर उद्ध्वस्त केले. आणि यथे बाबरी मशीद उभारली. या प्रसंगीही जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर केले होते असे दिसून येते.\n", "id": "mar_Deva_50805"} {"text": "१९९८ एमिरेट्स तिरंगी स्पर्धा\n\nएमिरेट्स त्रिकोणीय स्पर्धा ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट तिरंगी मालिका होती ज्यामध्ये १९९८ च्या आंतरराष्ट्रीय हंगामात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध आणि यजमान इंग्लंड यांच्या विरुद्ध दौरा करणारी राष्ट्रे यांचा समावेश होता. टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू मारवान अटापट्टूच्या नाबाद १३२ धावांच्या बळावर श्रीलंकेने अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून स्पर्धा जिंकली.\n\nहे सामने इंग्लंडमध्ये रंगीत कपड्यांमध्ये खेळले गेलेले पहिले अधिकृत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने होते, ज्यात इंग्लंडने हलका निळा, दक्षिण आफ्रिका हिरव्या आणि श्रीलंका गडद निळ्या रंगात परिधान केला होता.\n", "id": "mar_Deva_50806"} {"text": "१९९८ मैत्री चषक\n\n१९९८ 'फ्रेंडशिप कप', ज्याला प्रायोजकत्व कारणांसाठी १९९८ सहारा 'फ्रेंडशिप कप' म्हणूनही ओळखले जाते, ही एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती जी १२-२० सप्टेंबर १९९८ दरम्यान झाली. ही स्पर्धा कॅनडामध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याला भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी खेळण्यासाठी योग्य तटस्थ प्रदेश म्हणून पाहिले जात होते. ही स्पर्धा पाकिस्तानने जिंकली, ज्याने मालिका ४-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50807"} {"text": "मकरढोकडा (पारशिवनी)\n\nमकरढोकडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50808"} {"text": "तामसवाडी (पारशिवनी)\n\nतामसवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50809"} {"text": "सिंगारदीप (पारशिवनी)\n\nसिंगारदीप हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50810"} {"text": "हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश\n\nआक्रमकांनी हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश मोठ्या प्रमाणात केला. ११९७ मध्ये, बख्तियार खिलजीने विद्यापीठाचा नाश केला, त्यातील सर्व भिक्षूंची कत्तल केली आणि तिची अफाट समृद्ध लायब्ररी - 9 दशलक्ष हस्तलिखिते - काही आठवडे जळली. मुस्लिमांनी भारतावर आक्रमण करण्यापूर्वी बगदादमधील अनेक मुस्लिम विद्यार्थी तक्षशिला विद्यापीठात विशेषतः वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी आले होते असे लिहिलेले दिसून येते. ही सर्व नामांकित विद्यापीठे मुस्लिम आक्रमकांनी आणि राज्यकर्त्यांनी नष्ट केली; भारतातील मुस्लिमांच्या ताब्यानंतर त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले. हिंदूंचा छळ करण्याचा हा एक प्रकार आहे.\n", "id": "mar_Deva_50811"} {"text": "पेठइस्माईलपूरमुक्तापूर\n\nपेठइस्माईलपूरमुक्तापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50812"} {"text": "एरिक ड्राथ\n\nएरिक ड्राथ हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता आहे जो क्रीडा माहितीपटांमध्ये माहिर आहे. असॉल्ट इन द रिंग या माहितीपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केल्याबद्दल त्याने उत्कृष्ट क्रीडा माहितीपटासाठी २०१० चा स्पोर्ट्स एमी अवॉर्ड जिंकला.\n", "id": "mar_Deva_50813"} {"text": "अलॉयसियस लॉयड\n\nअलॉयसियस लॉयड (जन्म २१ जून १९९४ फोर्ट हूड, टेक्सास यूएसए) एक अमेरिकन निर्माता आणि किजी व्हेंचर्सचा सह-संस्थापक आहे जो एक तंत्रज्ञान कंपनी आहे. त्याला २०२० मध्ये व्हर्जिन रिव्हर या चित्रपटासाठी ग्राझियाच्या सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार देण्यात आला. तो हंटर नावाच्या अमेरिकन षड्यंत्र नाटक मालिकेची सह-निर्मिती करण्यासाठी ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_50814"} {"text": "झाचेरी कानिन\n\nझाचेरी कानिन एक अमेरिकन लेखक, निर्माता आणि व्यंगचित्रकार आहे. ते माजी एसएनएल कर्मचारी लेखक आहेत आणि डेट्रॉइटर्स आणि आय थिंक यू शुड लीव्ह विथ टिम रॉबिन्सनचे सह-निर्माता, निर्माता आणि लेखक आहेत.\n", "id": "mar_Deva_50815"} {"text": "बिग बॉस मराठी ४\n\nबिग बॉस मराठी ४ हा बिग बॉस मराठीचा आगामी चौथा हंगाम आहे. हा हंगाम २ ऑक्टोबर २०२२ साली कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित होईल. महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रधार आहेत.\n", "id": "mar_Deva_50816"} {"text": "हिंदूंचा धार्मिक छळ\n\nहिंदूंवर धर्माच्या आधारावर भेदभाव केला जातो आणि जेव्हा एखाद्याला त्यांच्या धर्मामुळे समानतेची संधी मिळत नाही संधी नाकारल्या जाणे किंवा बोलून छळ करणे याला हिंदूंचा धार्मिक छळ करणे असे म्हणतात. हा हिंदूंच्या छळाचा एक प्रमुख प्रकार आहे. हिंदू हे हीन आहेत असे भासवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. यासाठी प्रामुख्याने या छळाचा उपयोग केला जातो असे दिसून येते.\n", "id": "mar_Deva_50817"} {"text": "पालोद\n\nऔरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील पालोद हे गाव स्व. सहकारमहर्षी मा. खासदार राज्यमंत्री माणिकराव पालोदकर यांची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. हे गाव खेळणा नदी च्या काठावर बसले आहे. पालोद याच ठिकाणी या खेळणा नदीवर \"खेळणा मध्यम प्रकल्प\" हे धरण आहे. या धरणातून सिल्लोड शहरास तसेच आठ ते दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. गावची लोकसंख्या 8 ते 10 हजार एवढी आहे. गावात अंगणवाडी ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे आणि पाचवी ते बारावी पर्यंत राजर्षी शाहू शिक्षण संस्था संचलित \"सहकार महर्षी माणिकराव पालोदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालोद\" ही शाळा आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थी या शाळेत येतात. गावात ग्रामपंचायात आहे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र(सरकारी दवाखाना घाटी) आहे. या रुग्णालयाचा लाभ हा पंचक्रोशीतील लोकांना होतो. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना आहे,\n\nमंगळवारी सरकारी दवाखान्याच्या बाजूला संध्याकाळी 4 वाजल्यापासून छोटा बाजार भरत असतो, गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकरी व व्यापारी येथे भाजीपाला व इतर दुकाने घेऊन येत असतात.\n\nनागझरी संस्थान\n\nगावापासून एक किलोमीटर अंतरावर खेळणा नदी तीरावर प्रसिद्ध असे नागझरी संस्थान आहे.\n\nयेथे महादेव मंदिर,विठ्ठल रुख्मिणी मंदिर तसेच गोमुख तीर्थ असल्या कारणाने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात . सोमवारी व श्रावण महिन्यात भाविकांची येथे वर्दळ बघायला मिळते.\n\nयेथील गोमुख तिर्थाला वेगळे महत्व आहे , गोमुखाचे पाणी रात्री गरम व सकाळी थंड असते, या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक त्वचारोज व इतर आजार बरे होतात अशी आख्यायिका आहे, श्रावण महिन्यात अनेक भाविक येथे अंघोळ करण्यासाठी येत असतात. आधी बाराही महिने गोमुखाला पाणी चालू राहायचे परंतु आता आता श्रावण महिन्यात गोमुखाला पाणी येते व उन्हाळ्यापर्यंत चालू राहते.\n\nश्रावण महिन्यातील एका सोमवारी येथे संस्थान च्या वतीने भंडारा आयोजित केलेला असतो.\n\nमेडिकल/दुकाने\n\nसाईसुख मेडिकल पालोद.\n\nश्री गजानन मेडिकल पालोद.\n\nअथर्व फार्मा मेडिकल पालोद.\n\nमहा ई सेवा केंद्र पालोद\n\nशिवशक्ती किराणा स्टोर्स\n\nजनता किराणा स्टोर्स\n\nसिद्धार्थ किराणा स्टोर्स\n\nजय गजानन इलेक्ट्रॉनिक्स\n\nदीपराज किराणा स्टोर्स\n\nअनिस इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग & मोटार रीवायडिंग\n\nविश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप\n\nविश्वरत्न शेती साहित्य\n\nकृष्णा मेन्स पार्लर\n\nपवन मेन्स पार्लर साई कोचिंग क्लासेस पालोद\n", "id": "mar_Deva_50818"} {"text": "गौरीश अक्की\n\nगौरीश अक्की एक भारतीय पत्रकार आणि टेलिव्हिजन न्यूझ अँकर, कन्नड चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. कर्नाटकच्या व्हिज्युअल न्यूझ मीडियातील एक प्रसिद्ध नाव, गौरीश अक्की हे कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील आहेत.\n", "id": "mar_Deva_50819"} {"text": "विशाल रस्किन्हा\n\nविशाल रस्किन्हा (जन्म २६ मार्च १९९३ मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय एमसी, व्हॉईस ओव्हर कलाकार आणि अँकर आहे. तो विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध झाला. त्याला वेडिंग सूत्राद्वारे भारतातील सर्वोत्कृष्ट वेडिंग एमसी २०२०-२०२१ ने सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50820"} {"text": "सुरतचा तह\n\n\"सुरत\" च्या तहाने पाहिले अँग्लो-मराठा युद्धाची सुरुवात झाली. सुरत चा तह रघुनाथरावाने केला . ठाणे ,साष्टी , वसई यांसारखी महत्वाची ठिकाणे तसेच सुरत जवळील जांबूसार ,ओलपड हे तालुके रघुनाथरावनी इंग्रजांना द्यावे त्याबदल्यात इंग्रजांनी त्यांना पेशवे पदी विराजमान करावे . यानुसार रघुनाथराव इंग्रज फौज घेऊन पुण्याला निघाले व अडास (गुजरात) येथे पाहिले अँग्लो- मराठा युद्धास सुरुवात झाली.\n", "id": "mar_Deva_50821"} {"text": "मुरूड\n\nमुरूड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक शहर आहे.\n\nमुरूड-जंजिरा किल्ला, समुद्र किनारा लाभला असल्याने विविध ठिकाणा वरून पर्यटक येतात मुरूडला येण्यासाठी मुंबई - पुण्यावरून अलिबाग रेवदंडा मार्गे येता येते तर रोहा वरून भालगाव, व केळघर मार्गे येता येते. इंदापूर - तळा - आगरदांडा राष्ट्रीय महामार्ग 548A मुरूड तालुक्यातून जातो.\n", "id": "mar_Deva_50822"} {"text": "जामगाव बुद्रुक (नरखेड)\n\nजामगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50823"} {"text": "हिंदूंचे धर्मांतर\n\nहिंदू धर्म आचरणात आणत असलेल्या व्यक्तीला इतर धर्मात आणण्याला हिंदूंचे धर्मांतर असे म्हणतात. धर्मांतर म्हणजे एका धर्मातून बाहेर पडून विधिपूर्वक दुसरा धर्म स्वीकारणे. हिंदूंचे धर्मांतर करवून आणण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत असे दिसून येते. यामध्ये ख्रिस्ती आणि इस्लामिक धर्म आघाडीवर असल्याचे दिसते. बहुसंख्य धर्मांतरे धनादिकांच्या लोभाने किंवा बळजबरीने घडवून आणलेली असतात. हा एक प्रकारे हिंदूंचा छळ आहे.\n", "id": "mar_Deva_50824"} {"text": "हिंदू संपत्तीची लूट\n\nहिंदू समाजाने आपल्या जोरावर उभी केलेली संपत्ती लुटण्याच्या घटनांना हिंदू संपत्तीची लुट म्हंटले गेले आहे. प्रामुख्याने इस्लामिक आक्रमणकर्त्यांपासून हा प्रकार सुरू झाला. पहिल्या शतकापासून ते इ.स एक हजार पर्यंत भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होती. सिंध वर पहिले आक्रमण इस्लामी आक्रमकांनी केल्या नंतर इस्लामिक आक्रमकांनी भारतातील विद्यापीठे उद्ध्वस्त केली. येथील आर्थिक व्यवस्था विस्कळीत करून टाकली. भारतातील हिंदू प्रजेच्या घामातून आणि कष्टातून काढलेली संपत्ती आणि संसाधने इस्लामी आक्रमकांनी दमास्कस, बगदाद, कैरो किंवा ताश्कंद येथील इस्लामिक खिलाफतच्या खजिन्यात, मक्का या इस्लामिक पवित्र शहरांमध्ये पोचवली. विजयनगरचे अवशेष नंतरच्या टप्प्याची साक्ष देतात. हिंदू संपत्तीची लुट हा हिंदूंच्या छळाचा एक प्रकार आहे. त्या आधी हिंदू भारतातून जेथे बाहेर जात ते प्रदेशही संपन्न होत जात असत. उदाहरणार्थ, हिंदू लोक जावा बेटावर गेल्यावर तेथे मोठी संपन्नता आली. तसेच हिंदू लोक आपली संस्कृउती घेउन कंबोज म्हणजे आजच्या व्हिएत्नाम गेले तेथे ही ऐतिहासिक काळात मोठी संपन्नता आल्याचे दिसते.\n", "id": "mar_Deva_50825"} {"text": "टाइम (नियतकालिक)\n\nटाइम ही एक अमेरिकन वृत्तपत्रिका आणि न्यू यॉर्क शहरात प्रकाशित आणि स्थित असलेले एक बातम्यांचे संकेतस्थळ आहे. जवळजवळ एक शतक ते साप्ताहिक म्हणून प्रकाशित केले गेले, परंतु मार्च २०२० पासून ते प्रत्येक दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होते. हे मासिक प्रथम 3 मार्च 1923 रोजी न्यू यॉर्क शहरात प्रकाशित झाले होते आणि अनेक वर्षे ते त्याचे प्रभावशाली सह-संस्थापक हेन्री लुस यांनी चालवले होते.\n\nयुरोपियन आवृत्ती (टाइम युरोप, पूर्वी टाइम अटलांटिक म्हणून ओळखली जाणारी) लंडनमधून प्रकाशित होते आणि त्यात मध्य पूर्व, आफ्रिका आणि 2003 पासून लॅटिन अमेरिका येथील घडामोडींचा समावेश असतो. आशियाई आवृत्ती (टाइम एशिया) होते हाँगकाँगमधून प्रकाशित होते. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि पॅसिफिक बेटांचा समावेश करणारी दक्षिण पॅसिफिक आवृत्ती सिडनी येथून निघते.\n\n2018 पासून हे मासिक Time USA, LLC द्वारे प्रकाशित केले जाते, ज्याची मालकीचे मार्क बेनिऑफ यांच्याकडे आहे. त्यांनी ते मेरेडिथ कॉर्पोरेशनकडून विकत घेतले होते.\n", "id": "mar_Deva_50826"} {"text": "हिंदू विरोधी हिंसाचार\n\nहिंदू समाजाला लक्ष्य ठेवून त्याविरुद्ध केलेल्या हिंसाचारास हिंदू विरोधी हिंसाचार असे म्हणतात. यामध्ये हिंदूंचे हत्याकांड नसून त्यांच्यावर झालेले हिंसक हल्ले आहेत.\n", "id": "mar_Deva_50827"} {"text": "आनंद भवन\n\nआनंद भवन हे प्रयागराज येथील एक ऐतिहासिक गृहसंग्रहालय आहे, जे नेहरू कुटुंबावर केंद्रित आहे. स्वराज भवन (पूर्वीचे आनंद भवन) ही त्यांची मूळ हवेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थानिक मुख्यालयात रूपांतरित झाल्यानंतर १९३० च्या दशकात भारतीय राजकीय नेते मोतीलाल नेहरू यांनी नेहरू कुटुंबाचे निवासस्थान म्हणून काम करण्यासाठी हे घर विकत घेतले होते. जवाहर तारांगण येथे वसलेले आहे, जे खगोलशास्त्र आणि विज्ञानावरील आकाश शोद्वारे लोकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.\n\nहे निवासस्थान १९७० मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, मोतीलाल नेहरू यांची नात आणि जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या यांनी भारत सरकारला दान केले.\n", "id": "mar_Deva_50828"} {"text": "बांगलादेश स्वातंत्र्य सन्मान\n\nबांगलादेश स्वातंत्र्य सन्मान ( Bānglādēśa sbādīnatā sam'mānānā ) हा बांगलादेश सरकारकडून परदेशी किंवा गैर-नागरिकांसाठी दिला जाणारा सर्वोच्च राज्य पुरस्कार आहे. 25 जुलै 2011 रोजी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात एक सहयोगी म्हणून त्यांची भूमिका आणि अशा जटिल प्रादेशिक युद्धाचे व्यवस्थापन करण्याची त्यांची क्षमता यासाठी गांधींना या पुरस्काराने सन्मानित केले गेले.\n\nबांगलादेशी राष्ट्रीय समितीने \"स्वातंत्र्य सैनिकांना प्रशिक्षण आणि देशातून पळून गेलेल्या लाखो लोकांना आश्रय देण्याच्या आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी जागतिक मत निर्माण करण्याच्या\" \"अद्वितीय\" भूमिकेसाठी त्यांना विशेष सन्मानासाठी नामांकित केले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी आणि इंदिरा गांधींच्या सून, यांनी बांगलादेशचे अध्यक्ष झिलूर रहमान यांच्याकडून ढाका येथे पंतप्रधान शेख हसीना एका भव्य समारंभात हा पुरस्कार स्वीकारला.\n", "id": "mar_Deva_50829"} {"text": "विश्वकर्मा जयंती\n\nश्री विश्वकर्मा पूजा दिवस सामान्यतः कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि त्रिपुरा इत्यादी राज्यांमध्ये दरवर्षी १७ सप्टेंबरच्या ग्रेगोरियन तारखेला साजरा केला जातो. हा उत्सव सहसा कारखाने आणि औद्योगिक भागात (सामान्यतः दुकानाच्या मजल्यावर) साजरा केला जातो. विश्वकर्मा हा जगाचा निर्माता आणि देवतांचा शिल्पकार मानला जातो. हे हिंदू कॅलेंडरच्या 'कन्या संक्रांती ' वर येते.\n\nहा सण प्रामुख्याने कारखाने आणि औद्योगिक भागात, अनेकदा दुकानाच्या मजल्यावर साजरा केला जातो. पूजेचा दिवस केवळ अभियंता आणि स्थापत्य समुदायाद्वारेच नव्हे तर कारागीर, यांत्रिकी, वेल्डर यांच्याद्वारे देखील श्रद्धेने चिन्हांकित केला जातो. औद्योगिक कामगार, कारखाना कामगार आणि इतर. ते चांगल्या भविष्यासाठी, सुरक्षित कामाच्या परिस्थितीसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या संबंधित क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. विविध मशीन्स सुरळीत चालण्यासाठी कामगार प्रार्थना करतात.\n\nश्री विश्वकर्मा पूजा दिवस हा हिंदू देव विश्वकर्मा, दैवी शिल्पकार यांच्यासाठी उत्सवाचा दिवस आहे. तो स्वयंभू आणि जगाचा निर्माता मानला जातो. त्याने द्वारका हे पवित्र शहर बांधले जेथे कृष्णाने राज्य केले, पांडवांची माया सभा, आणि देवांसाठी अनेक भव्य शस्त्रे तयार केली. त्यांना बिल्डर, अभियंता , शास्त्रज्ञ जगाच्या निर्मात्याला देव म्हणतात. यापैकी पाच शास्त्रज्ञ निर्माते झाले आणि अनेक शास्त्रज्ञ निर्माते झाले. याचा उल्लेख ऋग्वेदात आहे, आणि त्याचे श्रेय स्टेप्त वेद, यांत्रिकी आणि वास्तुशास्त्राचे विज्ञान आहे. विश्वकर्माच्या विशेष प्रतिमा आणि प्रतिमा सामान्यतः प्रत्येक कामाच्या ठिकाणी आणि कारखान्यात स्थापित केल्या जातात. सर्व कामगार एका सामान्य ठिकाणी जमतात आणि पूजा करतात. विश्वकर्मा पूजेच्या तिसऱ्या दिवशी सर्वजण उत्साहात विश्वकर्माजींच्या मूर्तीचे विसर्जन करतात.\n", "id": "mar_Deva_50830"} {"text": "जितिया\n\nजितिया हा एक उपवास आहे ज्यामध्ये दिवसभर निर्जला (पाण्याशिवाय) उपवास केला जातो आणि माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी पाळतात. बिक्रम संवतच्या अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील सातव्या ते नवव्या चंद्र दिवसापर्यंत तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने नेपाळमधील मिथिला आणि थरुहाट, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील नेपाळी लोक साजरे करतात . शिवाय, पूर्वेकडील थारू आणि सुदूर पूर्व मधेशी लोकांचा यावर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे.\n", "id": "mar_Deva_50831"} {"text": "खाटूश्यामजी\n\nश्री खाटूश्यामजी हे भारतातील राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर आहे, जिथे बाबा श्यामचे जगप्रसिद्ध मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_50832"} {"text": "इमोटिकॉन\n\nइमोटिकॉन हे \"इमोशन आयकॉन\" चे संक्षिप्त रूप आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या भावना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी किंवा वेळ वाचवण्याची पद्धत म्हणून सामान्यतः विरामचिन्हे, संख्या आणि अक्षरे वापरून चेहऱ्यावरील हावभावाचे चित्रित प्रतिनिधित्व करते.\n", "id": "mar_Deva_50833"} {"text": "१९९३ आशिया चषक\n\n१९९३ आशिया चषक ही स्पर्धेची पाचवी आवृत्ती असती, परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे ती रद्द करण्यात आली. सदर स्पर्धा पाकिस्तानात होणार होती.\n", "id": "mar_Deva_50834"} {"text": "युगांतर\n\n'युगांतर' हे एक बंगाली साप्ताहिक होते. कलकत्ता येथून ते प्रकाशित होत असे. (बांग्ला: যুগান্তর ; उच्चारण : जुगान्तर ) सशस्त्र क्रांतीच्या विचार-प्रसारार्थ हे साप्ताहिक काढण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50835"} {"text": "बीएआयएफ\n\nBAIF डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन ही भारतातील महाराष्ट्रातील पुण्याजवळील उरळी कांचन येथे स्थित एक दान संस्था आहे, जी कृषी विकासाची अग्रेसर आहे. 1967 मध्ये मणिभाई देसाई यांनी भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन म्हणून त्याची स्थापना केली होती. BAIF हे गुजरातमधील गीरसारख्या भारतीय जातींसह होल्स्टीन फ्रीशियन आणि जर्सी सारख्या युरोपियन गुरांच्या संकरित प्रजननात अग्रणी आहे. नंतर BAIF ने प्राण्यांचे आरोग्य, पोषण, वनीकरण, पडीक जमिनीचा विकास आणि आदिवासी विकास यांचा समावेश करण्यासाठी उपक्रमांची व्याप्ती वाढवली.\n\n1997 मध्ये संस्थेला महाराष्ट्र राज्य सरकारकडून आदिवासी सेवा संस्था पुरस्कार मिळाला.\n", "id": "mar_Deva_50836"} {"text": "मेटा प्लॅटफॉर्म्स\n\nमेटा प्लॅटफॉर्म्स ही अमेरिकन कंपनी आहे. पूर्वी फेसबूक, इंक नाव असलेल्या या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियाच्या मेनलो पार्क शहरात आहे. ही कंपनी फेसबूक, इन्स्टाग्रॅम, व्हॉट्सअॅप, इ. अनेक सोशल मीडिया संकेतस्थळे आणि अॅप चालवते.\n", "id": "mar_Deva_50837"} {"text": "हुआन सांतामरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nहुआन सांतामरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॉस्टा रिकाची राजधानी सान होजे शहराला सेवा देणारा विमानतळ आहे. या विमानतळाला १८५६मध्ये अमेरिकन सैन्याशी लढताना ठार झालेल्या ढोलवादक हुआन सांतामरिया या मुलाचे नाव दिलेले आहे.\n\nया विमानतळावर आव्हियांका कोस्ता रिका, कॉस्टा रिका ग्रीन एरवेझ, सान्सा एरलाइन्स, व्होलारिस कोस्ता रिका आणि कोपा एरलाइन्सची ठाणी आहेत. येथून मध्य अमेरिकेतील बव्हंश शहरांना तसेच उत्तर, दक्षिण अमेरिका तसेच जगातील प्रमुख शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50838"} {"text": "सुरेश ओबेरॉय\n\nसुरेश ओबेरॉय (१७ डिसेंबर, १९४६:क्वेटा, पाकिस्तान - ) हा एक भारतीय अभिनेता आणि राजकारणी आहे. याने मुख्यत्वे हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याला १९८७मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रेडिओ, मॉडेलिंगने केली. नंतर त्याने बॉलीवूडमध्ये काम मिळवले.सुरेश ओबेरॉयचा मुलगा विवेक ओबेरॉयसुद्धा अभिनेता आहे.\n\nओबेरॉय यांचा जन्म आनंद सरूप ओबेरॉय आणि कर्तार देवी यांच्या पोटी तत्कालीन ब्रिटिश भारतातील बलुचिस्तान प्रांताच्या क्वेटा शहरात, झाला. फाळणीमुळे सुरेश ओबेरॉय एका वर्षापेक्षा लहान असतानाच चार भाऊ आणि बहिणींसह हे कुटुंब भारतात आले आणि नंतर हैदराबाद राज्यात स्थलांतरित झाले जेथे त्यांच्या कुटुंबाने वैद्यकीय सामानाच्या दुकानांची स्थापन केली. ओबेरॉय यांनी हैदराबादमधील सेंट जॉर्ज ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शाळेत असताना हा टेनिस आणि जलतरण चॅम्पियन होता. त्याला बॉय स्काउट मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. वडिलांच्या मृत्यूनंतर हायस्कूलमधून बाहेर पडून त्यांच्या भावासह त्यांची फार्मसी साखळी चालू ठेवली. त्याला पश्तो, पंजाबी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, तेलगू आणि तमिळ या भाषा येतात.\n", "id": "mar_Deva_50839"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२२ मध्ये भारत दौरा केला. व त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याची मलिका खेळण्यासाठी दौरा करणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वेंटी२० मालिकेचे वेळापत्रक निश्चित केले. ८ डिसेंबर २०२२ रोजी, बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या वेळापत्रकाची पुष्टी केली. कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असतील.\n\nट्वेंटी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ओल्या मैदानामुळे दुसरा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला आणि भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली.\n\n१३ फेब्रुवारी २०२३ रोजी, बीसीसीआयने ने पुष्टी केली की तिसऱ्या कसोटीचे ठिकाण धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_50840"} {"text": "राणा नायर\n\nराणा नायर (जन्म: १९५७) हे पंजाबी ते इंग्रजी भाषेतील काव्य आणि लघुकथांचे भाषांतरकार आहेत. चाळीसहून अधिक खंडांची कविता आणि अनुवादाची कामे त्यांच्या नावावर आहेत. ते एक थिएटर आर्टिस्ट देखील आहेत आणि त्यांनी अनेक मोठ्या पूर्ण-लांबीच्या निर्मितीमध्ये भाग घेतला आहे. संत बाबा फरीद यांच्या पंजाबी भक्तिपर काव्याच्या इंग्रजी अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमी सुवर्ण महोत्सवी पुरस्कार मिळाला.\n", "id": "mar_Deva_50841"} {"text": "कालाहांडी (कविता)\n\nकालाहांडी हा ओडिया कवी व लेखक तपन कुमार प्रधान यांचा काव्यसंग्रह आहे. २००७ साली कवितेसाठी साहित्य अकादमी सुवर्णमहोत्सवी पुरस्कार मिळाला. प्रधान यांच्या \"कालाहांडी\" या पुस्तकाचा समावेश अनेक विद्यापीठांच्या इंग्रजी साहित्याच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. वाङ्मयीन नियतकालिकांतून समीक्षकांनी या कवितेची भरभरून प्रशंसा केली आहे.\n\nहा कविता च्या इंग्रजी अनुवाद प्रधान च्यी पुस्तक ''कालाहांडी - एक अनकही कहानी'' मध्ये समाविष्ट. हा पुस्तक मध्ये गरीब जनाच्या शोषण वर्णित आहे. ही कविता विद्रोह कविता मशहूर.\n", "id": "mar_Deva_50842"} {"text": "शूटर (दूरचित्रवाणी मालिका)\n\nशूटर ही अमेरिकन ड्रामा टेलिव्हिजन मालिका आहे. ती २००७ मधील त्याच नावाच्या चित्रपटावर आणि स्टीफन हंटरच्या १९९३ च्या पॉइंट ऑफ इम्पॅक्ट या कादंबरीवर आधारित आहे. या मालिकेमध्ये रायन फिलिप बॉब ली स्वॅगरच्या मुख्य भूमिकेत आहे. जो एमएआरएसओसी मधील निवृत्त युनायटेड स्टेट्स मरीन कॉर्प्स स्काउट स्निपर आहे. तो शहरापासून लांब एकांतात रहात असतो. त्याला अमेरिकेच्या अध्यक्षाला मारण्याच्या कटाबद्दल समजल्यानंतर ते थांबवण्यासाठी मैदानात उतरतो. यूएसए नेटवर्कने ऑगस्ट २०१५ मध्ये मालिका उचलली आणि फेब्रुवारी २०१६ मध्ये मालिका विकत घेतली.\n\nही मालिका मूळतः १९ जुलै २०१६ रोजी प्रीमियरसाठी सेट केली गेली होती, परंतु ७ जुलै रोजी डॅलस पोलीस अधिकारी गोळीबारामुळे ती २६ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. १७ जुलै रोजी बॅटन रूज पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारानंतर यूएसएने ते पूर्णपणे खेचले. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी, यूएसएने घोषित केले की शूटरसाठी नवीन प्रीमियरची तारीख १५ नोव्हेंबर २०१६ असेल. १९ डिसेंबर २०१६ रोजी, १८ जुलै २०१७ रोजी प्रीमियर झालेल्या दुसऱ्या सत्रासाठी मालिकेचे नूतनीकरण करण्यात आले. ४ डिसेंबर २०१७ रोजी, मालिका तिसऱ्या हंगामासाठी नूतनीकरण करण्यात आली.\n\n१५ ऑगस्ट २०१८ रोजी, यूएसए नेटवर्कने तीन सीझननंतर शूटर मालिका रद्द केली आणि त्याचा अंतिम भाग १३ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसारित झाला.\n", "id": "mar_Deva_50843"} {"text": "पहिली शर्यत\n\nघोड्यांच्या शर्यतीमध्ये पहिली शर्यत ही कुठलीच शर्यत न जिंकलेल्या घोड्यांसाठीची स्पर्धा असते. शर्यत न जिंकलेल्या घोड्यांना मेडेन म्हणून संबोधले जाते. घोड्यांच्या लिंग किंवा वयाच्या आधारे पात्रतेसह विविध प्रकारच्या अंतरांवर आणि अटींमध्ये प्रथम घोड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. शर्यतीमध्ये विविध अडथळे असू शकतात, विविध वजनानुसार किंवा वयानुसार वजनानुसार असू शकतात. बऱ्याच देशांमध्ये, पहिल्या शर्यती ही सर्व वर्गांमध्ये सर्वात खालची (पहिली) पातळी असते. रेसिंग करिअरमध्ये प्रवेश दर्शवते. युनायटेड स्टेट्स सारख्या देशांमध्ये, पहिल्या विशेष वजनाच्या शर्यती दावा करणाऱ्या शर्यतींपेक्षा वरच्या क्रमांकावर असतात. तर पहिल्या हक्काच्या शर्यती घोड्यावर दुसऱ्या मालकाकडून दावा (खरेदी) करण्याची परवानगी देतात.\n", "id": "mar_Deva_50844"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३\n\nदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाने २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताचा दौरा केला. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.. एकदिवसीय मालिका पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग म्हणून खेळविली गेली.\n", "id": "mar_Deva_50845"} {"text": "जामगाव खुर्द (नरखेड)\n\nजामगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50846"} {"text": "भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम\n\nपुनर्निर्देशन भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम\n", "id": "mar_Deva_50847"} {"text": "ॐ नमः शिवाय\n\nओम नमः शिवाय हा सर्वात लोकप्रिय हिंदू मंत्रांपैकी एक आहे आणि शैव धर्माचा एक महत्त्वाचा मंत्र आहे. नमः शिवाय म्हणजे \"भगवान शिवाला नमस्कार\" किंवा \"हितचिंतकाला नमस्कार! \"आहे. याला शिव पंचाक्षर मंत्र किंवा पंचाक्षर मंत्र देखील म्हणतात, ज्याचा अर्थ \"पाच-अक्षरी\" मंत्र ( वगळता ) आहे. हे भगवान शिवाला समर्पित आहे. हा मंत्र श्री रुद्रम् चमकम आणि रुद्राष्टाध्यायी मध्ये \"न\", \"महा\", \"शि\", \"वा\" आणि \"य\" म्हणून प्रकट झाला आहे. श्री रुद्रम चमकम हा कृष्ण यजुर्वेदाचा भाग आहे आणि रुद्राष्टाध्यायी शुक्ल यजुर्वेदाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_50848"} {"text": "जेसन झुकारी\n\nजेसन झुकारी (जन्म २० सप्टेंबर १९८७ अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया) एक अमेरिकन टेलिव्हिजन संचालक नॅशनल इन्व्हेस्टमेंट सेंटर (एनआयसी) मधील फ्यूचर लीडर्स कौन्सिल आणि हॅमिल्टन इन्शुरन्स एजन्सीमधील व्यवसाय विकासाचे उपाध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये त्याला हिल्टनचा वर्षातील सर्वोत्कृष्ट सर्जनशील दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.\n", "id": "mar_Deva_50849"} {"text": "लाइका\n\nलाइका ( 1954 - 3 नोव्हेंबर १९५७) एक सोव्हिएत अंतराळ कुत्रा होता जो अंतराळातील पहिल्या प्राण्यांपैकी एक बनला आणि पृथ्वीभोवती फिरणारा पहिला प्राणी. मॉस्कोच्या रस्त्यांवरून भटकताना, लायकाला 3 नोव्हेंबर 1957 रोजी बाह्य अवकाशात सोडण्यात आलेल्या सोव्हिएत स्पुतनिक 2 या अवकाशयानाचा प्रवासी म्हणून निवडण्यात आले.\n\nलाइकाच्या मोहिमेच्या वेळी अंतराळ उड्डाणाचा सजीवांवर होणाऱ्या परिणामांबद्दल फारसे माहिती नव्हते आणि तोपर्यंत कक्षेत उतरण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्यामुळे लायकाला कधीच जगण्याची अपेक्षा नव्हती. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की मानव प्रक्षेपण किंवा अंतराळ परिस्थितीमध्ये टिकून राहू शकणार नाहीत, म्हणून अभियंत्यांनी प्राण्यांच्या उड्डाणाला भविष्यातील मानव मोहिमांसाठी एक आवश्यक अग्रदूत म्हणून पाहिले. जिवंत प्रवासी कक्षेत सोडता येतो आणि सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण वातावरण सहन करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. यामुळे भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाणाचा मार्ग मोकळा होतो आणि शास्त्रज्ञांना प्रथमच स्पेसफ्लाइटच्या वातावरणात सजीवांची प्रतिक्रिया कशी असते याची माहिती मिळते.\n\nओव्हरहाटिंगच्या काही तासांत लाइकाचा मृत्यू झाला, शक्यतो मध्यवर्ती R-7 सस्टेनर पेलोडपासून वेगळे करण्यात अपयशी ठरल्यामुळे. २००२ पर्यंत त्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ सार्वजनिक करण्यात आली नव्हती; त्याऐवजी, ती सहा दिवसांची असताना तिचा मृत्यू झाल्याचे मोठ्या प्रमाणावर नोंदवले गेले, जसे की सोव्हिएत सरकारने सुरुवातीला दावा केला होता, ती आधीच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरण पावली होती.\n\n११ एप्रिल २००८ रोजी, रशियन अधिकाऱ्यांनी लाइकाच्या स्मारकाचे अनावरण केले. मॉस्कोमध्ये लष्करी संशोधन सुविधेजवळ तिच्या सन्मानार्थ एक लहान स्मारक उभारण्यात आले होते जिथे लैका अंतराळात जाण्यासाठी तयार होती. त्यात रॉकेटच्या वर उभा असलेला कुत्रा दाखवण्यात आला होता. ती मॉस्कोच्या स्पेस कॉन्करर्सवरील स्मारकात देखील दिसते.\n", "id": "mar_Deva_50850"} {"text": "बिल मरे\n\nसोफिया कोपोलाच्या लॉस्ट इन ट्रान्सलेशन (२००३) मधील मरेच्या अभिनयामुळे त्याला गोल्डन ग्लोब आणि ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्कर नामांकन मिळाले.\n", "id": "mar_Deva_50851"} {"text": "विक्रमादित्य\n\nविक्रमादित्य हा उज्जैनचा राजा होता. हा आपल्या बुद्धी, शौर्य आणि उदारतेसाठी प्रसिद्ध होता. त्याने संपूर्ण आशियावर आपले राज्य केले होते. अरबी कवी जरहम किटनोई याने रचलेल्या सयार-उल-ओकुल या पुस्तकाच्या पान क्रमांक ३१५ वरून अरबस्थानावरील त्यांच्या शासनाचा पुरावा सापडतो. हे पुस्तक सध्या इस्तंबूल शहरातील प्रसिद्ध ग्रंथालय मकतब-ए-सुलतानियामध्ये ठेवण्यात आले आहे [ ]. तो एक क्षत्रिय सम्राट होता, त्याच्या वडिलांचे नाव राजा गर्दभिल्ला होते . सम्राट विक्रमादित्यने शकोचा पराभव केला. त्यांचे शौर्य पाहून त्यांना महान सम्राट म्हटले गेले आणि एकूण १४ भारतीय राजांना त्यांच्या नावाची पदवी देण्यात आली. \"विक्रमादित्य\" ही पदवी नंतरच्या भारतीय इतिहासात इतर अनेक राजांना प्राप्त झाली, त्यापैकी गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (ज्यांना हेमू म्हणून ओळखले जात असे) उल्लेखनीय आहे. राजा विक्रमादित्य हे नाव 'विक्रम' आणि ' आदित्य ' यांच्या संयोगातून आले आहे ज्याचा अर्थ 'पराक्रमाचा सूर्य' किंवा 'सूर्यासारखा पराक्रमी' असा होतो. त्याला विक्रम किंवा विक्रमार्क (विक्रम + आर्क) ( कोश म्हणजे संस्कृतमध्ये सूर्य ) असेही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_50852"} {"text": "खेडीगोवारगोंडी\n\nखेडीगोवारगोंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50853"} {"text": "श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय\n\nपुनर्निर्देशन श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (नांदेड)\n", "id": "mar_Deva_50854"} {"text": "चंद्रावतरण\n\nचंद्रयात्रा म्हणजे चंद्रावर अंतराळ यानाचे लँडिंग होय. यामध्ये मानवरहित आणि मानवरहित अशा दोन्ही वाहनांचा समावेश आहे. सोव्हिएत युनियनने सोडलेली लुना 2 ही चंद्रावर पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू आहे असे म्हणता येईल. ते 13 सप्टेंबर 1959 रोजी चंद्रावर पोहोचले.\n\nयुनायटेड स्टेट्सचे अपोलो 11 अंतराळ यान हे तीन प्रवाशांसह (मानव) चंद्रावर पोहोचणारे पहिले अंतराळ यान होते. २० जुलै १९६९ रोजी ते चंद्रावर उतरले. यानंतर, 1972 पर्यंत, 6 यूएस मानव आणि अनेक मानवरहित वाहने चंद्रावर पोहोचली. 12 ऑगस्ट 1976 ते 14 डिसेंबर 2013 पर्यंत कोणतेही अंतराळयान चंद्रावर गेले नाही.\n\nभारताने २०१५ मध्ये चंद्रावर आपले वाहन यशस्वीपणे उतरवले आणि अनेक महत्त्वाचे प्रयोग करण्यात ते यशस्वी झाले.\n", "id": "mar_Deva_50855"} {"text": "तपन कुमार प्रधान\n\nतपन कुमार प्रधान (जन्म : १९७२) हे एक भारतीय लेखक, कवि आणि अनुवादक आहे. वर्ष 2007 मध्ये साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवी पुरस्कार मिळविलेल्या \"कालाहांडी\" या काव्यसंग्रहासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या इतर महत्त्वाच्या साहित्यकृतींमध्ये समावेश होतो \"ईक्वेशन\" (Equation), \"आय, शी अँड द सी\" (I, She and the Sea), \"बुद्ध स्माईल्ड\" (Buddha Smiled) आणि \"डान्स ऑफ शिवा \" (Dance of Shiva). त्यांनी गोपी कोट्टूर यांच्यासोबत पोएट्री मासिक आणि वेबसाइटची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_50856"} {"text": "बांगलादेश टेलिव्हिजन\n\nबांग्लादेश टेलिव्हिजन ( ,मराठी: बांग्लादेश टेलिव्हिजन ), सामान्यतः BTV ( ,मराठी:बिटिव्ही) असे ओळखले जाते ), हे बांगलादेशचे सरकारी मालकीचे दूरदर्शन नेटवर्क आहे. नेटवर्कची स्थापना १९६४ मध्ये PTV ची पूर्व पाकिस्तान शाखा म्हणून झाली. हे जगातील सर्वात जुने बंगाली-भाषेतील टेलिव्हिजन नेटवर्क आहे, ज्यात BTV सोबत आकाशवाणी बांगलादेश बेतार समावेश होतो, हे दोन्ही उपक्रम सरकारच्या मालकी असून आणि त्यांच्याच द्वारे संचालित केले जाते.\n\nबांग्लादेश टेलिव्हिजन हे देशाचे एकमेव टेलिव्हिजन नेटवर्क आहे जे टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन प्रसारण पद्धतीने प्रसारीत केले जाते. सदर केंद्रे प्रामुख्याने दूरदर्शन परवान्यातुन मिळणाऱ्या महसुलाद्वारे चालवली जातात. या वाहिनीने अनेक पुरस्कार विजेते कार्यक्रम तयार केले असले तरी, ते सरकारच्या बाजुने झुकतमाप आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या गुणवत्तेत अभाव असल्याचा आरोप अनेकदा केला गेला आहे. बांगलादेश टेलिव्हिजनचे मुख्यालय आणि प्रशासकीय इमारती दोन्ही ढाका येथील रामपुरा येथे आहेत.\n\n१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापूर्वी, बांग्लादेश टेलिव्हिजन हे बांग्लादेशमध्ये प्रदान केलेले एकमेव दूरदर्शन प्रसारक होते आणि अनेक उपग्रह दूरचित्रवाणी चॅनेल सुरू होईपर्यंत ते प्रेक्षकवर्गाच्या दष्टी एक अतिशय यशस्वी नेटवर्क होते, याच कारणामुळे नेटवर्कने चढउतार आणि काही काळ स्थिरता अनुभवली , बहुतेक त्यासाठी वस्तुस्थिती कारणीभूत असावी ती म्हणजे बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून सरकारी प्रचारासाठी सदर माध्यमाचा केला जाणारा वापर होय.\n\nहे BTV ढाका आणि BTV चितगाव ही दोन मुख्य दूरदर्शन केंद्रे आणि BTV World या उपग्रह दूरचित्रवाहिनीसह संपूर्ण बांगलादेशात चौदा सहक्षेपीत केंद्रे चालवते. हे आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन आणि एशियाव्हिजनचे सदस्य आहे आणि युरोपियन ब्रॉडकास्टिंग युनियनचे सहयोगी सदस्य आहे. बांगलादेश टेलिव्हिजनने आणखी सहा दूरचित्रवाणी वाहिन्या सुरू करण्याची योजना आखली आहे.\n\nBTV ही वाहिनी संपूर्ण आशिया तसेच युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये उपग्रहाद्वारे पाहिली जाऊ शकते. संसदीय दूरदर्शन वाहिनीचे ह्या प्रसारण देखील बांग्लादेश टेलिव्हिजन नेटवर्क द्वारे केले जाते. बीटीव्ही ढाकाच्या मानाने वेगळ्या वेळापत्रकासह बीटीव्ही वर्ल्डचे स्वतंत्र मनोरंजन टेलिव्हिजन वाहिनी मध्ये रूपांतर केले जाणार आहे. बीटीव्ही ढाका टेरेस्ट्रियल टेलिव्हिजनवर दिवसाचे अठरा तास आणि सॅटेलाइट टेलिव्हिजनवर दिवसाचे २४ तास प्रसारण करते. त्याचे सॅटेलाइट फीड त्याच्या स्थलीय प्रसारणाच्या ऑफ-एर तासांमध्ये BTV वर्ल्डचे प्रसारण सहक्षेपीत करते. बीटीव्ही चितगाव दररोज पूर्ण दिवसभर प्रसारण करते.\n", "id": "mar_Deva_50857"} {"text": "सामूहिक वनहक्कक्षेत्र व्यवस्थापन\n\nपुनर्निर्देशन अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वनवासी (वन हक्कांची मान्यता) कायदा, २००६\n", "id": "mar_Deva_50858"} {"text": "सामुहिक वनहक्कक्षेत्र व्यवस्थापन\n\nपुनर्निर्देशन अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वनवासी (वन हक्कांची मान्यता) कायदा, २००६\n", "id": "mar_Deva_50859"} {"text": "बांगलादेश क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी बांगलादेश क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बांगलादेशने २८ नोव्हेंबर २००६ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_50860"} {"text": "हेले रिसॉर्ट्स\n\nहेले रिसॉर्ट्स (अम्हारिक: ሃይሌ ሪዞርትስ) ही इथिओपियामधील प्रसिद्ध ऍथलीट हेले गेब्रसेलासी याच्या मालकीची हॉटेल चेन आहे. इ.स. २०१० मध्ये हवासा येथे पहिले हॉटेल सुरू केले. त्यानंतर रिसॉर्टने शशामेने, झिवे आणि अर्बा मिंच येथे लवकरच ३ शाखा उघडून पटकन विकास केला. अम्हारा प्रदेश, अदिस अबाबा आणि ओरोमिया प्रदेशातदेखील विस्तार केला .\n\nइ.स. ३० जून २०२० रोजी हचलू हुंडेसा दंगली दरम्यान, शशामेने आणि झिवे येथील दोन हॉटेल्स तोडण्यात आली आणि ४०० कर्मचाऱ्यांना कामावर कमी केले. हेलेची अलीकडील रिसॉर्ट शाखा २०२२ मध्ये दक्षिणी राष्ट्रे, राष्ट्रीयत्व आणि लोक प्रदेशातील वेलकाईट शहरात उघडण्यात आली.\n", "id": "mar_Deva_50861"} {"text": "राष्ट्रपती आशियाना\n\nराष्ट्रपती आशियाना हे देहरादून, उत्तराखंड येथे स्थित भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवास आहे. गव्हर्नर जनरलच्या बॉडीगार्डमध्ये घोड्यांसाठी उन्हाळी शिबिर म्हणून स्थापित, आशियाना १९२० मध्ये युनिटच्या कमांडंटचे निवासस्थान म्हणून बांधले गेले. फखरुद्दीन अली अहमद यांच्या अध्यक्षतेच्या काळात राष्ट्रपतींच्या निवासाच्या रूपात विकसित झाले व १९९८ नंतर वापरात नाही. प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेदरम्यान आशियानाचे नूतनीकरण करण्यात आले. हे भारतातील तीन राष्ट्रपतींच्या सुट्टीच्या तीन निवासांपैकी एक आहे; इतर दोन हैदराबादमधील राष्ट्रपती निलयम आणि शिमलातील रिट्रीट बिल्डिंग आहेत.\n", "id": "mar_Deva_50862"} {"text": "ऑलिंपियाड (घोडा)\n\nऑलिम्पियाड या घोड्याचा जन्म ५ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला. तो एक थ्रोब्रेड रेसहॉर्स जिंकणारा अमेरिकन मल्टिपल ग्रेडेड स्टेक घोडा आहे. त्याच्या श्रेणीबद्ध स्टेकच्या विजयांमध्ये साराटोगा रेस कोर्स येथील ग्रेड १ जॉकी क्लब गोल्ड कप, फेअर ग्राउंड्स येथे ग्रेड २ न्यू ऑर्लीन्स क्लासिक स्टेक्स आणि चर्चिल डाउन्स येथे ग्रेड २ स्टीफन फॉस्टर स्टेक्स यांचा समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_50863"} {"text": "२०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक\n\n२०२२ महिला टी२० आशिया चषक ही महिला आशिया चषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. जी १ ते १६ ऑक्टोबर २०२२ दरम्यान सिलहट, बांगलादेश येथे पार पडली. ही स्पर्धा बांगलादेश, भारत, मलेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती या संघादरम्यान खेळविली गेली. २० सप्टेंबर २०२२ रोजी आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. बांगलादेश गतविजेता होता, २०१८ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव करून त्यांनी प्रथमच विजेतेपद पटकावले होते. ही स्पर्धा सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली गेली. सात संघ साखळी टप्प्यात खेळले, तर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले.\n\nमलेशियामध्ये जून २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून युएई आणि मलेशिया स्पर्धेसाठी पात्र ठरले.\n\nअंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ८ गडी राखून एकतर्फी विजय मिळवत सातव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.\n", "id": "mar_Deva_50864"} {"text": "माईक बाइंडर\n\nमाईक बाइंडर (जन्म २ जून १९५८ डेट्रॉईट, मिशिगन, यू.एस.) हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता, स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता आहे.\n", "id": "mar_Deva_50865"} {"text": "टॅनर रिची\n\nटॅनर रिची (जन्म ८ ऑक्टोबर १९९२) हा एक अमेरिकन रिअल इस्टेट एजंट आहे, जो मनोरंजन सेलिब्रेटी, सोशल मीडिया प्रभावक, डॉक्टर, सीईओ आणि बरेच काही यासह विविध उच्च प्रोफाइल क्लायंटचे प्रतिनिधित्व करतो. तो कॅलिफोर्निया आणि ओरेगॉन या दोन्ही ठिकाणी परवानाकृत आहे, त्याचा बहुतांश व्यवसाय लॉस एंजेलिसमध्ये आहे.\n", "id": "mar_Deva_50866"} {"text": "हुबळी-धारवाड पूर्व विधानसभा मतदारसंघ\n\nहुबळी-धारवाड पूर्व विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ धारवाड लोकसभा मतदारसंघात असून धारवाड जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50867"} {"text": "हुबळी-धारवाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ\n\nहुबळी-धारवाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ धारवाड लोकसभा मतदारसंघात असून धारवाड जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50868"} {"text": "व्हिडिओ गेम\n\nव्हिडिओ गेम किंवा संगणकीय खेळ हा एक इलेक्ट्रॉनिक खेळ आहे ज्यामध्ये व्हिज्युअल फीडबॅक तयार करण्यासाठी वापरकर्ता इंटरफेस किंवा इनपुट डिव्हाइस – जसे की जॉयस्टिक, कंट्रोलर, कीबोर्ड किंवा मोशन सेन्सिंग डिव्हाइससह परस्परसंवाद समाविष्ट असतो.\n\n१९५० आणि १९६० च्या दशकातील पहिले व्हिडिओ गेम नमूने मोठ्या खोलीच्या आकाराच्या संगणकावरील व्हिडिओ-सारखे आउटपुट वापरून इलेक्ट्रॉनिक गेमचे साधे विस्तार होते. पहिला ग्राहक व्हिडिओ गेम १९७१ मध्ये आर्केड व्हिडिओ गेम कॉम्प्युटर स्पेस हा होता.\n\n२०२० पर्यंत, जागतिक व्हिडिओ गेम मार्केटने हार्डवेअर, सॉफ्टवेर आणि सेवांमधून वार्षिक कमाईचा अंदाज लावला आहे. हे २०१९ च्या जागतिक संगीत उद्योगाच्या तिप्पट आणि २०१९ चित्रपट उद्योगाच्या चौपट आहे.\n", "id": "mar_Deva_50869"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२\n\nपाकिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने मे २०२१ मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने रॉटरडॅम शहरातील हझेलारवेग स्टेडियम या मैदानावर झाले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.\n\nपाकिस्तानने तीनही सामन्यात विजय मिळवत वनडे मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50870"} {"text": "भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२\n\nभारतीय क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने ऑगस्ट २०२० मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने हरारे शहरातील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले. तिनही सामन्यात विजय मिळवत भारताने वनडे मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50871"} {"text": "रिव्हरवे स्टेडियम\n\nरिव्हरवे स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाच्या टाउन्सव्हिल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.\n", "id": "mar_Deva_50872"} {"text": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२\n\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने ऑगस्ट २०२० मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. झिम्बाब्वेने २००४ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. सर्व सामने टाउन्सव्हिल शहरातील रिव्हरवे स्टेडियम या मैदानावर झाले. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50873"} {"text": "आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२\n\nआयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (म.वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी २०११ नंतर प्रथमच महिला वनडे सामना खेळला. मे २०२२ मध्ये आयसीसीच्या सर्वसाधारण सभेत नेदरलँड्सला पुन्हा एकदा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा देण्यात आला होता. सर्व सामने ॲम्स्टलवीन शहरातील व्ही.आर.ए. मैदान या मैदानावर झाले. आयर्लंड महिलांनी महिला वनडे मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50874"} {"text": "इटली महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२२\n\nइटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये ऑस्ट्रियाचा दौरा केला. इटलीने सर्व सामन्यात विजय मिळवत महिला ट्वेंटी२० मालिका ५-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_50875"} {"text": "करमचंद गांधी\n\nकरमचंद उत्तमचंद गांधी (१८२२ - १६ नोव्हेंबर १८८५) हे महात्मा गांधींचे वडील होते. त्यांनी पोरबंदर संस्थानात पंतप्रधानांचे उच्चपद, राजस्थानी न्यायालयाचे नगरसेवक, राजकोटचे दिवाण आणि काही काळ वांकानेरचे दिवाण हे पद भूषवले. त्यांना काबा गांधी म्हणूनही ओळखले जात असे.\n\nमहात्मा गांधींच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव उत्तमचंद गांधी आणि आईचे नाव लक्ष्मी गांधी होते.\n\nत्या काळात कोणत्याही संस्थानाचे वेड हे शांततेचे काम नव्हते. पोरबंदर हे पश्चिम भारतातील तीनशे संस्थानांपैकी एक राज्य होते, ज्यावर राजघराण्यातील जन्म आणि ब्रिटिशांच्या मदतीने सिंहासनावर बसलेल्या राजांनी राज्य केले होते. जुलमी राजा, सर्वोच्च ब्रिटीश सत्तेचे निरंकुश प्रतिनिधी 'राजकीय प्रतिनिधी' आणि युगानुयुगे अत्याचारित प्रजेची कर्तव्ये पार पाडण्यासाठी खूप संयम, मुत्सद्दी कौशल्य आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता आवश्यक होती. वडील उत्तमचंद आणि करमचंद हे दोघेही कार्यक्षम प्रशासक तसेच खरे आणि प्रतिष्ठित व्यक्ती होते. तो एकनिष्ठ होता परंतु अप्रिय आणि फायदेशीर सल्ला देण्यास मागेपुढे पाहत नाही. या विश्वासावर धैर्याने ठाम राहिल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. राज्यकर्त्यांच्या सैन्याने उत्तमचंद गांधींच्या घराला वेढा घातला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला संस्थानातून पळून जावे लागले. त्याचा मुलगा करमचंदही आपल्या तत्त्वांवर ठाम राहिला आणि त्याने पोरबंदरपासून दूर जाणे पसंत केले.\n", "id": "mar_Deva_50876"} {"text": "होमा दराबी\n\nहोमा दराबी ( ) ही इराणी बालरोगतज्ञ, नेशन पार्टी ऑफ इराणशी संलग्न शैक्षणिक आणि राजकीय कार्यकर्ती होती. सक्तीच्या हिजाबच्या निषेधार्थ तिच्या राजकीय आत्मदहनासाठी ती ओळखली जाते. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_50877"} {"text": "लेव्हन कोगुआश्विली\n\nलेव्हन कोगुआश्विली (१८ मार्च १९७३) हा जॉर्जियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गेरासिमोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमॅटोग्राफीमध्ये शिक्षण घेतले.\n", "id": "mar_Deva_50878"} {"text": "व्हिक्टर माडू\n\nव्हिक्टर माडू (जन्म १७ जानेवारी १९९७ अटलांटा, जॉर्जिया) हा जॉर्जियन टेलिव्हिजन निर्माता, पत्रकार आणि द रुकी (२०१८), सिटी ऑन अ हिल (२०१९) आणि जेमिनी मॅन (२०१९) यांसारख्या लिओक्स नावाच्या टेक्सटाईल कंपनीचा संस्थापक आहे. २०२० मध्ये त्यांना आफ्रिकेच्या ग्रीन ग्लोरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_50879"} {"text": "सक्तीच्या हिजाबच्या विरोधात इराणी निदर्शने\n\nइंग्लॅबच्या मुलींचा निषेध () इराणमधील अनिवार्य हिजाबच्या विरोधात निषेधांची मालिका होती. हा व्यापक इराणी लोकशाही चळवळीचा एक भाग होता. विदा मोव्हाहेद (), एक इराणी स्त्री ज्याला गर्ल ऑफ एंगेलाब स्ट्रीट () म्हणून ओळखले जाते. ती २७ डिसेंबर २०१७ रोजी तेहरानच्या एंगेलाब स्ट्रीट (रिव्होल्यूशन स्ट्रीट) मधील युटिलिटी बॉक्सवर २०१७-२०१८ च्या इराणी निषेधादरम्यान उभी होती. तिने तिचा हिजाब, पांढरा स्कार्फ, काठीला बांधला होता एका ध्वजासारखा. तिला त्या दिवशी अटक करण्यात आली. एका महिन्यानंतर २८ जानेवारी २०१८ रोजी तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली. काही लोकांनी मोवाहेदच्या या कृतीचा संबंध मसिह अलीनेजादच्या व्हाईट वेनडेसच्या आवाहनाशी जोडला. ती एक निषेध चळवळ होती. जी व्हीओए पर्शियन टेलिव्हिजनच्या प्रस्तुतकर्त्याने २०१७ च्या सुरुवातीला सुरू केली होती. इतर महिलांनी नंतर तिचा निषेध पुन्हा केला आणि त्यांच्या कृतीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. इंग्रजी स्त्रोतांमध्ये या महिलांचे वर्णन \"गर्ल्स ऑफ एंगेलाब स्ट्रीट\" आणि \"द गर्ल्स ऑफ रोव्हॉल्युशन स्ट्रीट\" असे केले होते. काही आंदोलकांचा दावा आहे की ते मसीह अलीनेजादच्या कॉलचे पालन करत नव्हते.\n", "id": "mar_Deva_50880"} {"text": "बहिष्ती झेवर\n\nबहिष्ती झेवर (, ) हा मौलाना अश्रफ अली थानवी यांनी लिहिलेले देवबंदी विश्वास आणि प्रथा या वरील पुस्तक आहे. हे पुस्तक फिकह, इस्लामिक विधी आणि नैतिकतेचे सर्वसमावेशक हँडबुक आहे. हे विशेषतः मुली आणि स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी आहे. हा खंड इस्लामच्या पाच स्तंभांचे वर्णन करतो. अधिक अस्पष्ट तत्त्वे देखील दर्शवतो. वर्षानुवर्षे हे भारतीय उपखंडातील लोकांचे तसेच जगभरातील भारतीय मुस्लिम डायस्पोरा यांचे आवडते राहिले आहे. हे मूळत: उर्दू भाषेत लिहिले गेले होते परंतु इंग्रजीसह इतर भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहे.\n\nबार्बरा डेली मेटकाल्फचे १९९२ चे पुस्तक परफेक्टिंग वुमन हे बहिष्ती झेवारचे भाष्य आणि इतिहास आहे.\n", "id": "mar_Deva_50881"} {"text": "जे गूल्ड\n\nजेसन जे गूल्ड (२७ मे, १८३६:रॉक्सबरी, न्यू यॉर्क, अमेरिका - २ डिसेंबर, १८९२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन उद्योगती होता. याने रेल्वेमार्ग बांधून, विकत घेउन तसेच चालवून अमाप संपत्ती कमावली. हा त्याच्या समकालीनांमधील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक होता. याने अनेक प्रश्नांकित आर्थिक व्यवहार आणि उलाढाली केल्या. चंदेरी युग (गिल्डेड एज) मधील ठग धनाढ्यांपैकी (रॉबर बॅरन) या अग्रगण्य होता.\n", "id": "mar_Deva_50882"} {"text": "निकट-असुरक्षित प्रजाती\n\nनिकट-असुरक्षित किंवा धोक्यात असलेली प्रजाती ही एक आय.यू.सी.एन. लाल यादीतील प्रजाती आहे जिला आय.यू.सी.एन.ने निकट-असुरक्षित (NT) म्हणून वर्गीकृत केले आहे. ही प्रजाती नजीकच्या भविष्यात धोक्यात येऊ शकते, मात्र ती सध्या धोक्यात असलेल्या स्थितीसाठी पात्र नाही.\n\nIUCN योग्य अंतराने जवळच्या-धोकादायक वर्गवरीचे पुनर्मूल्यांकन करण्यावर भर देते.\n\nनिकट-असुरक्षित टॅक्सासाठी वापरल्या जाणाऱ्या तर्कामध्ये सामान्यतः असुरक्षितांचे निकष समाविष्ट असतात जे अंशतः किंवा जवळजवळ पूर्ण होतात, जसे की संख्या किंवा प्रमाण कमी होणे. इस २००१ पासून मूल्यमापन केलेल्या जवळपास धोक्यात असलेल्या प्रजाती देखील अशा असू शकतात ज्या त्यांच्या धोक्यात येण्यापासून रोखण्यासाठी संवर्धनाच्या प्रयत्नांवर अवलंबून आहेत, तर याआधी संवर्धन-अवलंबित प्रजातींना स्वतंत्र श्रेणी (\"संवर्धन अवलंबित\") देण्यात आली होती.\n\nयाव्यतिरिक्त, ४०२ संवर्धन-आश्रित टॅक्सा देखील जवळ-धोक्याचा मानला जाऊ शकतो.\n", "id": "mar_Deva_50883"} {"text": "वेसारा शैली\n\nवेसारा शैली ही भारतीय हिंदू वास्तुकलेच्या तीन शैलींपैकी एक आहे. नागर शैली आणि द्रविड शैलीच्या मिश्र स्वरूपाला वेसारा किंवा बेसर शैली असे संबोधले जाते. हे कॉन्फिगरेशनमध्ये द्रविडीयन शैलीचे आणि नागर स्वरूपात आहे. या शैलीची मंदिरे विंध्य पर्वतरांगा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान बांधलेली आहेत.\n\nमध्य भारत आणि कर्नाटकातील मंदिरांमध्ये, उत्तर आणि द्रविड दोन्ही शैलींचे संयोजन अनेकदा आढळते. कर्नाटकातील चालुक्य मंदिरे वेसारा शैलीची मानली जाऊ शकतात. चालुक्यांनी मिश्र वेसारा शैलीला प्रोत्साहन दिले. या मंदिरांचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.\n\nविमान शिखर लहान, पसरलेला कलश, मुर्तींची विपुलता, अलंकाराची परंपरा ही त्यांची खासियत आहे. चालुक्य आणि होयसळांनी या मंदिरांच्या कलाकुसरीला, मुख्यतः दख्खनमध्ये, प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी बरेच प्रयत्न केले.\n\nनागर आणि द्रविड शैलीच्या मिश्र स्वरूपाला बेसारा शैली म्हणतात. विंध्याचल पर्वतापासून कृष्णा नदीपर्यंत या शैलीची मंदिरे आढळतात. बेसारा शैलीला चालुक्य शैली देखील म्हणतात. बेसारा शैलीतील मंदिरांचा आकार पायथ्यापासून शिखरापर्यंत गोलाकार (गोलाकार) किंवा अर्धगोलाकार आहे. बेसर शैलीचे उदाहरण म्हणजे वृंदावनाचे वैष्णव मंदिर ज्यामध्ये गोपुरम बांधले आहे. गुप्त कालखंडानंतर देशातील प्रादेशिक वास्तुशैलीच्या विकासाला नवे वळण मिळाले आहे. या काळात ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि बुंदेलखंड येथील वास्तुकला अधिक महत्त्वाची आहे. या ठिकाणी ८व्या ते १३व्या शतकापर्यंत महत्त्वाची मंदिरे बांधली गेली. या काळात दक्षिण भारतात चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट आणि चोलयुग वास्तुकला त्यांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यांसह उदयास आली.\n", "id": "mar_Deva_50884"} {"text": "राजू श्रीवास्तव\n\nसत्य प्रकाश राजू श्रीवास्तव (२५ डिसेंबर, १९६३ - २१ सप्टेंबर, २०२२) हे भारतातील विनोदी कलाकार होते, ते प्रामुख्याने सामान्य माणसांवरील व्यंगचित्र आणि दैनंदिन छोट्या छोट्या घटनांसाठी प्रसिद्ध होते २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_50885"} {"text": "पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया\n\nपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) (पीएफआई) एक भारतीय इस्लामवादी संघटना होती, जे मुस्लिम अल्पसंख्याक राजकारणाच्या कट्टरपंथी, अतिरेकी आणि अनन्यवादी शैलीमध्ये गुंतण्यासाठी करण्यात आली होते. हिंदुत्व गटांशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेले, भारतीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत 28 सप्टेंबर 2022 रोजी पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. २००६ मध्ये कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी (KFD) आणि नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट (NDF) च्या विलीनीकरणासह त्याची स्थापना झाली. ही भारतातील अतिरेकी इस्लामी युती होती.\n", "id": "mar_Deva_50886"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२\n\nभारतीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२२ मध्ये इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात भारतीय संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिप स्पर्धेचा भाग होती, या दौऱ्यातील अंतिम सामना लॉर्ड्स येथे झाला..\n\n८ सप्टेंबर २०२२ रोजी, इंग्लंडची कर्णधार नॅटली सायव्हरने घोषणा केली की तिने \"तिच्या मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी\" या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. एमी जोन्सची महिला टी२० मालिकेसाठी इंग्लंडची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तीला इंग्लंडच्या एकदिवसीय संघासाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.\n\nइंग्लंडने पहिला ट्वेंटी२० सामना ९ गडी राखून जिंकला, ८ सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ दुसरी यांच्या निधनानंतर दोन्ही संघ आणि सामना अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सामना सुरू केला. भारताने दुसरा ट्वेंटी२० सामना ८ गडी राखून जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडने तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून मालिका २-१ ने जिंकली.[12]\n\nभारताने एकदिवसीय मालिका जिंकली जी १९९९ नंतर इंग्लंडमधील पहिला सामना मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_50887"} {"text": "मनसबदार\n\nमनसबदार हे अकबराने सुरू केलेल्या मुघल साम्राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील एक लष्करी युनिट होते. मनसब हा शब्द अरबी मूळाचा आहे, ज्याचा अर्थ पद असा होतो.\n\nया प्रणालीने सरकारी अधिकारी आणि लष्करी सेनापतींचा दर्जा निश्चित केला. प्रत्येक नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांना एक मनसब देण्यात आली होती, जो त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवत असे. मनसबदार या शब्दाचा अर्थ मनसब असलेली व्यक्ती. (ज्याचा अर्थ भूमिका होतो) अकबराने स्थापन केलेल्या मनसबदारी पद्धतीमध्ये, मनसबदार हे लष्करी कमांडर, उच्च नागरी आणि लष्करी अधिकारी आणि प्रांतीय गव्हर्नर होते.\n\nज्या मनसबदारांची श्रेणी एक हजार किंवा त्याहून कमी होती त्यांना अमीर म्हणत. तर १,००० पेक्षा जास्त असलेल्यांना अमीर-अल कबीर (महान अमीर) म्हणत. काही महान अमीर ज्यांची श्रेणी 5,000 पेक्षा जास्त होती त्यांना अमीर-अल उमरा (अमीरचा अमीर) ही पदवी देण्यात आली होती.\n\nही एक अशी व्यवस्था होती ज्याद्वारे राजाच्या हातात या अभिजनांचे थेट नियंत्रण ठेवून, त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या सेवांसाठी, राजाच्या हातात जहागीर ठेवण्याचे किंवा महसूलाचे (जमीन नव्हे) अधिकार दिले गेले. असद यार जंग यांनी मनसबदारांच्या 66 श्रेणींचा उल्लेख केला, परंतु व्यवहारात सुमारे 33 मनसब होते. अकबराच्या सुरुवातीच्या काळात, सर्वात कमी दर्जा दहा होता आणि सर्वोच्च 5,000 (नंतर वाढवून 7,000 पर्यंत) होता. उच्च मनसब राजपुत्रांना आणि राजपूत शासकांना देण्यात आले, ज्यांनी सम्राटाचे आधिपत्य मान्य केले.\n", "id": "mar_Deva_50888"} {"text": "सिसोदिया राजवंश\n\nसिसोदिया हा राजस्थानमधील मेवाड राज्यावर राज्य करणाऱ्या इक्षवाकु कुळातील एक भारतीय राजपूत राजवंश आहे. या कुळाचे नाव सेसोदिया, शिशोदिया, सिशोदिया, शिशोद्या, सिसोद्या, सिसोदिया, सिसोदिया असे देखील लिप्यंतरित केले जाते. महाराष्ट्रातील भोसले,सावंत, घोरपडे इत्यादी मराठा घराणी याच कुळातील आहेत.\n", "id": "mar_Deva_50889"} {"text": "कुतुबशाही राजवंश\n\nकुतुबशाही राजवंश ( पर्शियन : कुतुब शाहियां किंवा सुलतानत-ए गोलकोंडे ) हे एक पर्शियन तुर्कोमन वंशाचे शिया इस्लाम राजवंश होते. यांनी दक्षिण भारतातील गोलकोंडाच्या सल्तनतवर राज्य केले. बहमनी सल्तनतच्या पतनानंतर, कुतुबशाही राजघराण्याची स्थापना १५१२ मध्ये सुलतान-कुली कुतुब-उल-मुल्कने केली होती, ज्याला इंग्रजीमध्ये \" कुली कुतुब शाह\" म्हणून देखील ओळखले जाते.\n\n१६३६ मध्ये, मुघल सम्राट शाहजहानने कुतुबशाहांना मुघल सत्ता मान्य करण्यास आणि नियतकालिक खंडणी देण्यास भाग पाडले. १६८७ मध्ये सातवा सुलतान अबुल हसन कुतुब शाहच्या कारकिर्दीत राजवंशाचा अंत झाला, जेव्हा मुघल शासक औरंगजेबाने अबुल हसनला अटक करून आयुष्यभर दौलताबाद येथे तुरुंगात टाकले आणि गोलकोंडाचा मुघल साम्राज्यात समावेश केला. कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या आधुनिक राज्यांच्या काही भागांपासून राज्याचा विस्तार झाला. गोलकोंडा सल्तनत सतत आदिल शाही आणि निजाम शाह्यांशी संघर्ष करत होती.\n\nकुतुबशाही हे पर्शियन शिया संस्कृतीचे संरक्षक होते. गोलकोंडा सल्तनतच्या अस्तित्वाच्या पहिल्या 90 वर्षांमध्ये (1512 - 1600) अधिकृत आणि न्यायालयीन भाषा देखील पर्शियन होती. 17 व्या शतकाच्या सुरुवातीस, तथापि, तेलुगू भाषेला पर्शियन भाषेचा देण्यात आला होता, तर कुतुबशाहीच्या राजवटीच्या शेवटी, ती प्राथमिक न्यायालयीन भाषा होती ज्यात पर्शियनचा वापर अधिकृत कागदपत्रांमध्ये अधूनमधून केला जात असे. इंडोलॉजिस्ट रिचर्ड ईटन यांच्या मते, कुतुबशाहांनी तेलुगू भाषा अंगीकारल्यामुळे, त्यांनी त्यांच्या राजवटीला तेलुगू भाषिक राज्य म्हणून पाहण्यास सुरुवात केली, सल्तनतीतील अभिजात वर्ग त्यांच्या शासकांना \"तेलुगु सुलतान\" म्हणून पाहत होते.\n", "id": "mar_Deva_50890"} {"text": "मैसुरु पठार\n\nम्हैसूर पठार, ज्याला दक्षिण कर्नाटक पठार म्हणूनही ओळखले जाते, हे एक भारतातील येथील एक पठार आहे. हे पठार कर्नाटक राज्याच्या चार भौगोलिकदृष्ट्या अद्वितीय प्रदेशांपैकी एक आहे. याला पुष्कळ अंड्युलेशन आहेत आणि ते पश्चिम आणि दक्षिणेला पश्चिम घाटाने वेढलेले आहे. कावेरी नदीचा बहुतांश भाग म्हैसूर पठारात कर्नाटकातून वाहतो. प्रदेशातील सरासरी उंची 600-900 मीटर दरम्यान आहे. पठारात बंगलोर, बंगलोर ग्रामीण, चामराजनगर, हसन, कोडागु, कोलार, मंड्या, म्हैसूर आणि तुमकूर या जिल्ह्यांचा समावेश होतो .\n\nया पठाराचे नाव करुणाडू (\"काळ्या मातीची जमीन\") वरून पडले आहे. पठाराचे क्षेत्रफळ सुमारे 73,000 चौरस मैल (189,000 चौरस किमी) आणि सरासरी उंची सुमारे 2,600 फूट (800 मीटर) आहे. यात ज्वालामुखीय खडक, स्फटिक शिस्ट आणि ग्रॅनाइट्सची धारवार प्रणाली आहे. प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा, शरावती आणि भीमा यांचा समावेश होतो. शरावतीमध्ये जोग फॉल्स (८३० फूट किंवा २५३ मीटर) या नावाने येथील प्रसिद्ध धबधबा आहे. हे धबधबे देशातील जलविद्युत उर्जेचे सर्वात महत्वाचे स्रोत आहेत आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण देखील आहेत. हे पठार दक्षिणेला निलगिरी टेकड्यांमध्ये विलीन झाले आहे. या भागात दक्षिणेकडील टेकड्यांमध्ये 80 इंच (2,030 मिमी) इतका पाऊस पडतो, तर 28 इंच (710 मिमी) इतका उत्तरेकडील प्रदेशात पर्जन्यमान आहे.\n\nया भागातून चंदनाची निर्यात केली जाते, आणि सागवान आणि निलगिरी प्रामुख्याने फर्निचर आणि कागद बनवण्यासाठी वापरतात. मॅंगनीज, क्रोमियम, तांबे आणि बॉक्साईटचे उत्खनन केले जाते. बाबा बुडान टेकड्यांमध्ये लोहखनिज आणि कोलार गोल्ड फील्डमध्ये सोन्याचा मोठा साठा आहे. ज्वारी (धान्य ज्वारी), कापूस, तांदूळ, ऊस, तीळ, शेंगदाणे (भुईमूग), तंबाखू, फळे, नारळ आणि कॉफी ही प्रमुख पिके आहेत. कापड उत्पादन, अन्न आणि तंबाखू प्रक्रिया आणि छपाई हे येथील प्रमुख उद्योग आहेत. बंगलोर (बेंगळुरू), कर्नाटक राज्याची राजधानी ही बहुतेक औद्योगिक विकासाचे ठिकाण आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये म्हैसूर, बंगलोर, तुमकुरू यांचा समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_50891"} {"text": "गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघ\n\nगुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50892"} {"text": "हाणे केशलाफ\n\nहाणे केशलाफ (३ सप्टेंबर १९९५ राबत, मोरोक्को) ही एक मोरोक्कोन अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी ल' एस्केलावे दु माल(ई), सिलोपात्र वाय'ए आणि जॉन वीक सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. तिला २०२१ मध्ये मिस युनिव्हर्स मोरोक्कोचा किताब मिळाला होता.\n", "id": "mar_Deva_50893"} {"text": "हूविना हदगळ्ळी विधानसभा मतदारसंघ\n\nहूविना हदगळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50894"} {"text": "हगरीबोम्मनहळ्ळी विधानसभा मतदारसंघ\n\nहगरीबोम्मनहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50895"} {"text": "कृष्णराजपेट विधानसभा मतदारसंघ\n\nकृष्णराजपेट विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50896"} {"text": "सौंदत्ती येल्लम्मा विधानसभा मतदारसंघ\n\nसौंदत्ती येल्लम्मा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50897"} {"text": "तीर्थहळ्ळी विधानसभा मतदारसंघ\n\nतीर्थहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50898"} {"text": "येलबुर्गा विधानसभा मतदारसंघ\n\nयेलबुर्गा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोप्पळ लोकसभा मतदारसंघात असून कोप्पळ जिल्ह्यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_50899"} {"text": "जेम्स फिस्क\n\nजेम्स फिस्क, जुनियर (१ एप्रिल, १८३५:पौनाल, व्हरमाँट, अमेरिका - ७ जानेवारी, १८७२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन रोखेव्यापारी आणि उद्योगपती होता. हा त्याच्या समकालीनांमधील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक होता. याने अनेक प्रश्नांकित आर्थिक व्यवहार आणि उलाढाली केल्या. चंदेरी युग (गिल्डेड एज) मधील ठग धनाढ्यांपैकी (रॉबर बॅरन) या अग्रगण्य होता.\n\nयाने रोखेबाजारात तसेच ईरी रेल्वेमार्ग बांधून संपत्ती कमावली. याने १८६९ मध्ये जे गूल्ड बरोबर संगनमत करून अमेरिकेतील सोनेबाजार काबीज करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्त्युत्तर म्हणून राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटने अमेरिकेच्या तिजोरीतील सोने विकायला काढल्यावर सोन्याचे भाव कोसळले आणि सामान्य जनतेला याचा मोठा फटका बसला.\n\nफिस्कच्या व्यावसायिक भागीदाराने त्यांच्या भांडणामध्ये फिस्कचा खून केला.\n", "id": "mar_Deva_50900"} {"text": "स्टेफनी शोजाई\n\nस्टेफनी शोजाई (जन्म ७ नोव्हेंबर १९८४ मियामी, फ्लोरिडा, यूएसए) ही एक अमेरिकन संचालक, निर्माता आणि शोमा ग्रुपची अध्यक्ष आहे जी निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांमध्ये खास असलेली रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. तिला २०१५ मध्ये शोमा बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता. ती आऊट ऑफ टाइम, रुबी इन पॅराडाइज आणि कोकून सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.\n", "id": "mar_Deva_50901"} {"text": "लेवा पटेल\n\nलेवा पटेल तथा लेवा पाटीदार ही भारतातील पाटीदार समुदायातील एक उपजात आहे. लेवा पटेल प्रामुख्याने गुजरातच्या काठियावाड प्रदेशात मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत.\n\nगुजरात व्यतिरिक्त लेवा पाटीदार हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे देखील वसलेले आहेत. महाराष्ट्रात खानदेश-वऱ्हाडच्या सीमांत भागातील जळगाव जिल्हाच्या पूर्व भागात आणि बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात हा समुदाय वसलेला आहे. महाराष्ट्रात लेवा पटेलांना लेवा पाटील म्हणून ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_50902"} {"text": "भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९८-९९\n\nभारतीय क्रिकेट संघाने २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर १९९८ या कालावधीत झिम्बाब्वेचा दौरा केला ज्यामध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि एक कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय मालिकेला प्रायोजकत्वाच्या कारणास्तव हीरो होंडा मालिका असे नाव देण्यात आले.\n\n१९९२-९३ आणि १९९६-९७ च्या दौऱ्यांनंतर भारताचा झिम्बाब्वेचा हा तिसरा दौरा होता. त्याची सुरुवात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी एकदिवसीय सामन्यांनी झाली, हे दोन्ही सामने भारताने आठ गडी राखून जिंकले. झिम्बाब्वेने तीन दिवसांनंतर खेळलेला अंतिम सामना ३७ धावांच्या फरकाने जिंकला, या विजयाचे श्रेय त्यांचे प्रशिक्षक डेव्हिड हॉटन यांनी एडो ब्रँडेस यांना दिले. दोन वर्षांनंतर झिम्बाब्वेच्या कसोटी संघात परतलेल्या हेन्री ओलोंगाने एकदिवसीय मालिकेनंतरच्या ६१ धावांनी आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, १९८६ पासून केवळ एकच कसोटी जिंकून घराबाहेर कसोटीत भारताचा खराब विक्रम कायम राहिला. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे क्रिकेट युनियन प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याचाही समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_50903"} {"text": "हर्ष लिंबाचिया\n\nहर्ष लिंबाचिया (जन्म:३० जानेवारी, १९८७ - ) हा एक भारतीय पटकथा लेखक, निर्माता आणि दूरदर्शन होस्ट आहे. कॉमेडी सर्कस के तानसेन, कॉमेडी नाईट्स बचाओ आणि कॉमेडी नाईट्स लाइव्ह या कार्यक्रमांसाठी त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटासाठी संवाद आणि मलंग चित्रपटाच्या शीर्षक-ट्रॅकसाठी गीतही लिहिले. त्यांनी त्यांची पत्नी भारती सिंग यांच्यासमवेत खतरा खतरा आणि हम तुम और क्वारंटाईन सारखे दूरचित्रवाणी कार्यक्रम तयार केले, तयार केले आणि होस्ट केले.\n", "id": "mar_Deva_50904"} {"text": "इ.स. १९७३ मधील मराठी चित्रपटांची यादी\n\nइ.स. १९७३ साली महाराष्ट्रातील मराठी भाषेतील चित्रपट उद्योगाद्वारे निर्मित चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.\n", "id": "mar_Deva_50905"} {"text": "इ.स. १९७१ मधील मराठी चित्रपटांची यादी\n\nइ.स. १९७३ साली महाराष्ट्रातील मराठी भाषेतील चित्रपट उद्योगाद्वारे निर्मित चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.\n", "id": "mar_Deva_50906"} {"text": "मोहिनी भारद्वाज\n\nमोहिनी भारद्वाज (२९ सप्टेंबर, १९७८:फिलाडेल्फिया, अमेरिका - ) ही अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. हीने २००४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अमेरिकेसाठी रजतपदक मिळविले. भारद्वाज ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय-अमेरिकन जिम्नॅस्ट आणि दुसरी अशी व्यक्ती आहे. भारद्वाजला अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक्स हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_50907"} {"text": "रिव्हरसाइड (कॅलिफोर्निया)\n\nरिव्हरसाइड अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. रिव्हरसाइड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ३,१४,९९८ तर रिव्हरसाइड-सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगराची लोकसंख्या ४,५९९,८३९ आहे.\n\nहे शहर दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलस महानगराच्या पूर्वेस सांता अॅना नदीकाठी वसलेले आहे. येथे भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.\n", "id": "mar_Deva_50908"} {"text": "ब्लूमिंग्टन (मिनेसोटा)\n\nब्लूमिंग्टन अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हेनेपिन काउंटीमधील हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराचा भाग आहे. मिनेसोटा नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ८९,९८७ होती.\n\nया शहराला इलिनॉयमधील ब्लूमिंग्टन शहराचे नाव दिलेले आहे.\n", "id": "mar_Deva_50909"} {"text": "एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nएडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा वायईजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ( हा कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताच्या एडमंटन शहरातील विमानतळ आहे.\n\nयेथून कॅनडा, अमेरिका, युरोप आणि कॅरिबियन देशांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथे वेस्टजेट आणि स्वूप या विमानवाहतूक कंपन्यांची ठाणी आहेत.\n", "id": "mar_Deva_50910"} {"text": "हिरवळीचे खत\n\nहिरवळीचे खत म्हणजे पिकांच्या वाढीसाठी तसेच जमनीच्या सुपिकतेसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध व्हावेत म्हणून हेतूुरस्सर जमनित गाडलेला विशिष्ट वनस्पतींचा हिरवा पाला होय. हा पाला जमिनीत गाडल्या नंतर तो कुजतो आणि त्यातील उपलब्ध अन्नद्रव्ये मातीत मिसळतात. जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. जमिनीत लवकर तयार होणारी पिके लावून ती ठराविक वेळी नांगराने जमिनीत गाडून टाकतात. ह्यासच हिरवे खत म्हणतात. हे खत स्वस्त असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच त्यामुळे जमिनीच्या संरचनेत बदल होतो, पावसाचे पाणी जमिनीत मुरते, पाण्याचा निचरा होण्यास व जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. शिंबावंत वनस्पतींच्या पिकांमुळे लागोपाठ घेण्यात येणाऱ्या पिकांना लागणारा नायट्रोजनाचा जादा पुरवठा होतो. ही खते सर्वप्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त असतात.\n\nहिरवळीचे खत तयार करतेवेळेस पुढील काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जसे की हिरवळींच्या खतासाठीचे पिक हे पटकन आणि चांगले वाढणारे असावे. हे पिक रसदार आणि तंतूचे असावे ज्यामुळे ते लवकर कुजावे. हे पिक सर्वप्रकारच्या मातीत वाढणारे असून त्यात द्विदल, एकदल तसेच तेलबिया इत्यादींचा समावेश असावा. या पिकामुळे मातीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये. साधाणपणे पिक ४५ दिवसांचे झाले म्हणजे ते फुलोऱ्यावर येते आणि त्याच वेळी ते जमिनीत गाडावे. पिकाच्या वाढीसाठी हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत.\n\nहिरव्या खतासाठी शिंबावंत वनस्पती व इतर वनस्पती किंवा दोन प्रकारच्या वनस्पती वापरतात. भारतात याकरिता सामान्यत: सनताग, रानशेवरी (धैंचा), उडीद, मुगवेल, गवार, तूर, कुळीथ (हुलगा), नीळ, मसूर, वाटाणा, शेंजी, बरसीम, मेथी, लाख, ग्लिरिसिडिया इ. वनस्पती वापरतात. काही वेळा पाण्याचा निचरा कमी होण्यासाठी व जमिनीची धूप कमी करण्यासाठी लावलेल्या पिकांचा वापर हिरव्या खतांसाठी करतात. जमिनीत गाडण्याच्या वेळी पीक रसदार असावे व जमिनीत भरपूर ओल असावी म्हणजे ते चांगले कुजते. गाडल्यापासून ४–६ आठवड्यांनंतर दुसरे पीक लावतात. अशा रीतीने दर हेक्टरी १२–१५ टन हिरवे खत जमिनीत गाडले जाते व त्यामुळे ४५–९० किग्रॅ. नायट्रोजन, तसेच इतर पोषक द्रव्ये जमिनीला मिळतात. हिरवळीचे खत तयार करताना वापरण्यात येणाऱ्या वनस्पतीतील साधारण नत्राचे प्रमाण पुढीप्रमाणे असते - ताग (भोरू) ०.४६ %, चवळी ०.४२ %, गवार ०.४९ %, सुर्यफुल ०.४५ %, हरभरा ०.५० %, सोयाबीन ०.७१ %, उडीद ०.४७ %, मटकी ०.३५ %, लसून घास ०.७३ %, करंज २.६१ %, अंजन १.४२ %, ऐन २.०४ %, भेंड २.९० % आणि गिरिपुष्प २.७४ %.\n\nज्या प्रदेशात भरपूर आर्द्रता असते अशा प्रदेशातील जमिनीतच हिरवे खत करण्याची प्रथा आहे. ज्या ठिकाणी हिवाळ्यातील कडक थंडी पिकांना मानवत नाही अशा ठिकाणी हिवाळ्यात हिरवे खत करण्यात येते. समशीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील फळबागांत व उपवनांत हिरवे खत करतात. भात, ऊस, कापूस व इतर पिकांसाठी भारतात नेहमी हिरवे खत वापरले जाते. समुद्रकिनारी आवळी व आंबा ह्यांची पाने हिरव्या खतासाठी वापरतात.\n", "id": "mar_Deva_50911"} {"text": "रॅपिड सिटी प्रादेशिक विमानतळ\n\nरॅपिड सिटी प्रादेशिक विमानतळ हा अमेरिकेतील साउथ डकोटा राज्यातील रॅपिड सिटी शहरात असलेला विमानतळ आहे. शहरापासून ९ मैल नैऋत्येस असलेला हा विमानतळ माउंट रशमोर पासून ३१ मैल अंतरावर आहे.\n\nयेथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. स्कायवेस्ट एरलाइन्स, अलेजियंट एर आणि मेसा एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.\n", "id": "mar_Deva_50912"} {"text": "सू फॉल्स प्रादेशिक विमानतळ\n\nसू फॉल्स प्रादेशिक विमानतळ तथा ज्यो फॉस फील्ड हा अमेरिकेतील साउथ डकोटा राज्यातील सू फॉल्स शहरात असलेला विमानतळ आहे.\n\nयेथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. अलेजियंट एर, स्कायवेस्ट एरलाइन्स आणि मेसा एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.\n", "id": "mar_Deva_50913"} {"text": "वायव्य आर्कान्सा राष्ट्रीय विमानतळ\n\nवायव्य आर्कान्सा राष्ट्रीय विमानतळ हा अमेरिकेतील आर्कान्सा राज्याच्या वायव्य भागात आहे. हा विमानतळ फेटव्हिल पासून २८ किमी (१७ मैल) वायव्येस तर स्प्रिंगडेल पासून १९ किमी (१२ मैल) अंतरावर आहे.\n\nयेथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.\n", "id": "mar_Deva_50914"} {"text": "माघ नवरात्र\n\nमाघ नवरात्री हा माघ (जानेवारी-फेब्रुवारी) या चंद्र महिन्यात साजरा होणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. या नवरात्रीला गुप्त नवरात्री असेही म्हणतात. या उत्सवाचा पाचवा दिवस अनेकदा स्वतंत्रपणे वसंत पंचमी किंवा बसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो; जो हिंदू परंपरेतील वसंत ऋतुची अधिकृत सुरुवात असतो. यामध्ये देवी सरस्वती पूजा केली जाते आणि कला, संगीत, लेखन आणि पतंग उडवले जातात. काही प्रदेशांमध्ये, हिंदू प्रेमाचा देव काम हा पूजनीय आहे. माघ नवरात्री ही प्रादेशिक किंवा वैयक्तिकरित्या साजरी केली जाते.\n\nनवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात ( ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र वेगवेगळ्या कारणांसाठी आणि हिंदू भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.\n\nसैद्धांतिकदृष्ट्या, चार हंगामी नवरात्री आहेत. तथापि, व्यवहारात, पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदा नवरात्री नावाचा हा सण आहे. हा सण हिंदू कॅलेंडर महिन्याच्या आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो.\n", "id": "mar_Deva_50915"} {"text": "आषाढ नवरात्र\n\nआषाढ नवरात्री, ज्याला गुप्त नवरात्री म्हणूनही ओळखले जाते हा एक वार्षिक हिंदू सण आहे. ही नवरात्र आषाढ (जून-जुलै) या चंद्र महिन्यात पावसाळ्याच्या प्रारंभी साजरी केली जाते. आषाढ नवरात्री ही प्रादेशिक किंवा वैयक्तिकरित्या पाळली जाते.\n\nनवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात ( ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र वेगवेगळ्या कारणांसाठी आणि हिंदू भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.\n\nसैद्धांतिकदृष्ट्या, चार हंगामी नवरात्री आहेत. तथापि, व्यवहारात, पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदा नवरात्री नावाचा हा सण आहे. हा सण हिंदू कॅलेंडर महिन्याच्या अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो.\n", "id": "mar_Deva_50916"} {"text": "लॅक्रॉस\n\nलॅक्रॉस हा चेंडू आणि काठीने खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. हा खेळ उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवासी पहिल्यांदा खेळत असल्याची नोंद आहे. या खेळात रबराचा छोटा चेंडू वापरला जातो. काठीच्या एका टोकाला छोटी जाळी लावलेली असते. खेळाडू चेंडू ठेवून मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकास नेण्याचा प्रयत्न करतात. प्रतिस्पर्धी खेळाडू आपल्या हातातील काठीने हा चेंडू हिरावून घ्यायला बघतात.\n\nया खेळाला ओजिब्वे भाषेत बागाटावे (लढाईचा छोटा भाऊ) असे नाव आहे.\n", "id": "mar_Deva_50917"} {"text": "वॉटर पोलो\n\nवॉटर पोलो (इंग्रजी:Water Polo) हा पाण्यात खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. या खेळाची सुरुवात १९९व्या शतकात इंग्लंड येथे झाली. हा खेळ महिला व पुरुष दोन्ही व्यक्ती खेळतात. यात दोन संघ एका वेळी खेळतात. एका संघात ७ खेळाडू असतात. प्रत्यक्षात ६ खेळाडू खेळतात तर एक चेंडू अडवणारा गोलकीपर असतो. महाराष्ट्रात डेक्कन जिमखाना ही संस्था राज्यस्तरीय जलतरण आणि वॉटर पोलो स्पर्धेचे आयोजन करते. तसेच जिल्हा ऍम्युच्युअर ऍक्वॉटीक असोसिएशन धुळे ही संस्थाही राज्यस्तरीय जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा आयोजित करत असते.\n\nवॉटर पोलोच्या खेळामध्ये रणनीतिक विचार आणि जागरूकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहेत. वॉटर पोलो हा एक शारीरिक आणि खेळण्यासाठी कठीण खेळ म्हणून उल्लेख केला जातो.\n\nहा खेळ १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्कॉटलंडमध्ये \"वॉटर रग्बी\" म्हणून ओळखला गेला असे मानले जाते. विल्यम विल्सन यांनी या खेळात विकास केला. हा खेळ लंडन वॉटर पोलो लीगच्या स्थापनेने विकसित झाला आणि युरोप, अमेरिका, ब्राझील, चीन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह जगभरातील विविध ठिकाणी लोकप्रिय होत गेला.\n", "id": "mar_Deva_50918"} {"text": "अल्टिमेट\n\nहा उडत्या तबकडी द्वारे खेळण्यात येणारा सांघिक खेळ आहे. प्रत्येक संघात ७ किंवा कमी खेळाडू असतात. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या अंतिम विभागात तबकडी पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. अंतिम विभाग हा फुटबॉल मधील गोल समान आहे.\n", "id": "mar_Deva_50919"} {"text": "व्हॉलीबॉल\n\nहॉलीबॉल () हा एक सांघिक खेळ आहे. ह्यामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोर्टमध्ये ढकलून टप्पा पाडण्याचा प्रयत्न करतो.मैदानाची लांबी १८ मीटर आणि रुंदी ९ मीटर असते.\n\nव्हॉलीबॉल खेळ सर्वप्रथम इ.स. १८९५ साली अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यामध्ये खेळला गेला. १९६४ सालापासून हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळला जात आहे.\n\nबीच व्हॉलीबॉल हा व्हॉलीबॉलचा एक लोकप्रिय प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल महामंडळ (Fédération Internationale de Volleyball) ही लोझान येथे मुख्यालय असलेली संस्था व्हॉलीबॉलचे नियंत्रण करते.\n", "id": "mar_Deva_50920"} {"text": "सेपाक टकरॉ\n\nसाधारण व्हॉलिबॉल सारखे नियम असलेल्या या खेळात खेळाडूंना आपली पावले, गुडघे, छाती आणि डोक्यानेही चेंडू खेळण्याची मुभा असते.\n", "id": "mar_Deva_50921"} {"text": "ऑस्ट्रेलियन फुटबॉल\n\nऑस्ट्रेलियन फुटबॉल (Australian football) हा प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया देशामध्ये खेळला जाणारा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळामध्ये प्रत्येकी ११ खेळाडू असलेले दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. विरुद्ध संघाच्या बाजूच्या दोन उभ्या उंच काठ्यांमधून बॉल लाथाडल्यास गोल होतो.\n", "id": "mar_Deva_50922"} {"text": "कॅनेडियन फुटबॉल\n\nकॅनेडियन फुटबॉल (Canadian football; ) हा प्रामुख्याने कॅनडा देशामध्ये खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ अमेरिकन फुटबॉल सोबत मिळताजुळता आहे. रग्बी फुटबॉलची सुरुवात कॅनडामध्ये अंदाजे १८६० मध्ये झाली. ह्यामधून कालांतराने कॅनेडियन फुटबॉल खेळ निर्माण झाला.\n\nसध्या कॅनेडियन फुटबॉल लीग ही ह्या खेळामधील सर्वात मोठी व्यावसायिक लीग आहे.\n", "id": "mar_Deva_50923"} {"text": "बँडी\n\nबँडी हा आइस हॉकी सारखा बर्फावर खेळला जाणारा खेळ आहे. यात हॉकीसारख्या काठीने बॉलला प्रतिस्पर्धी संघाच्या जाळीत ढकलले जाते.\n", "id": "mar_Deva_50924"} {"text": "आइस हॉकी\n\nआइस हॉकी हा युरोप व उत्तर अमेरिकेतील एक लोकप्रिय खेळ आहे. आइस हॉकीमैदानी हॉकी सारखेच पण बर्फावर खेळले जाते. हिवाळी ऑलिम्पिक खेळांत आइस हॉकीचा समावेश असतो.\n", "id": "mar_Deva_50925"} {"text": "रिंगेट्ट\n\nरिंगेट्ट हा एक मैदानी खेळ आहे. हॉकीसदृश असलेला हा लेख आइस हॉकीच्या स्टिकने खेळला जातो. यातील एक प्रकार काँक्रीटवर तर इतर एक प्रकार बर्फावर खेळला जातो.\n", "id": "mar_Deva_50926"} {"text": "रोलर हॉकी\n\nरोलर हॉकी हाकीचा एक प्रकार आहे चाकांच्या चाकाचा वापर करून कोरड्या पृष्ठभागावर. अन्यथा, कोणतीही कोरडी पृष्ठभाग गेम होस्ट करण्यासाठी वापरली जाऊ शकते, विशेषतः रोलर रिंक, मॅकॅडॅम किंवा सिमेंट. एकत्रित, रोलर हॉकी जगातील जवळजवळ 60 देशांमध्ये खेळली जाते.\n", "id": "mar_Deva_50927"} {"text": "मन\n\nजाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्व गोष्टी या मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत.\n\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये व तत्त्वज्ञानामध्ये मनाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. मन हे राजासारखे असावे पण मनावर नियंत्रण हवे. मनातील सर्व काही बोलण्यासाठी समोर माणूस असून उपयोगाचे नाही तर त्या माणसाला ही जागृत मन असावे.\n\nमानवी मन ही या जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे. मन मोकाट मोकाट ही बहिणाबाई चौधरी यांची कविता त्यात त्यांनी मनाची चंचल अवस्था प्रकट केली आहे.\n", "id": "mar_Deva_50928"} {"text": "सापशिडी\n\nसापशिडी हा एक बैठा खेळ आहे. यात फासे टाकून दोन किंवा अधिक खेळाडू आपली सोंगटी शेवटच्या घरात नेण्याचा प्रयत्न करतात.\n", "id": "mar_Deva_50929"} {"text": "फूल\n\nफूल हे फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो. फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते. फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा असे म्हणतात.\n\nअनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. शास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे रचनात्मक अवयव होय . अंकुराचा मुख्यत्वेकरून पुनरुत्पादनाकरिता रूपांतरीत भाग.\n", "id": "mar_Deva_50930"} {"text": "१९३० फिफा विश्वचषक\n\n१९३० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची प्रथम आवृत्ती उरुग्वे देशाच्या मोन्तेविदेओ शहरामध्ये १३ जुलै ते ३० जुलै १९३० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १३ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पात्रता फेरी नसलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.\n\nयजमान उरुग्वेने अंतिम फेरीच्या सामन्यात आर्जेन्टिनाला ४-२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_50931"} {"text": "१९३४ फिफा विश्वचषक\n\n१९३४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती इटली देशामध्ये २७ मे ते १० जून १९३४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३२ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nयजमान इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला २-१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे ही विश्वचषक स्पर्धादेखील राजकीय सामर्थ्य दाखवण्याकरिता वापरली गेली. इटलीचा तत्कालीन सर्वेसर्वा बेनितो मुसोलिनीने आपल्या फॅसिस्ट राजवटीचे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केले.\n", "id": "mar_Deva_50932"} {"text": "१९३८ फिफा विश्वचषक\n\n१९३८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये ४ जून ते १९ जून १९३८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पर्ंतु निवड झाल्यानंतर ऑस्ट्रियाने माघार घेतल्यामुळे १५ संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळले.\n\nगतविजेत्या इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ४–२ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.\n", "id": "mar_Deva_50933"} {"text": "१९५० फिफा विश्वचषक\n\n१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझील देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८ च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ही स्पर्धा भरवली गेली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १५ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nउरुग्वेने अंतिम साखळी गटात यजमान ब्राझीलला २–१ असे पराभूत करून दुसरे अजिंक्यपद मिळवले. विजेतेपदासाठी अंतिम फेरीचा सामना न खेळवला गेलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.\n", "id": "mar_Deva_50934"} {"text": "१९५४ फिफा विश्वचषक\n\n१९५४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती स्वित्झर्लंड देशामध्ये १६ जून ते ४ जुलै १९५४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nपश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ३–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_50935"} {"text": "१९५८ फिफा विश्वचषक\n\n१९५८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सहावी आवृत्ती स्वीडन देशामध्ये ८ जून ते २९ जून १९५८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्वीडनला ५–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. हा विश्वचषक पेलेच्या पदार्पणासाठी विस्मरणीय ठरला.\n", "id": "mar_Deva_50936"} {"text": "१९६२ फिफा विश्वचषक\n\n१९६२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सातवी आवृत्ती चिले देशामध्ये ३० मे ते १७ जून १९६२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nगतविजेत्या ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला ३–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.\n", "id": "mar_Deva_50937"} {"text": "१९६६ फिफा विश्वचषक\n\n१९६६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामध्ये ११ जुलै ते ३० जुलै १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nयजमान इंग्लंडने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ४–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती (१९३४ इटली नंतर).\n", "id": "mar_Deva_50938"} {"text": "१९७० फिफा विश्वचषक\n\n१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोप व दक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक होता. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीला ४–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.\n", "id": "mar_Deva_50939"} {"text": "१९७४ फिफा विश्वचषक\n\n१९७४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशामध्ये १३ जून ते ७ जुलै १९७४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ९८ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nयजमान पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला २–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद जिंकले.\n", "id": "mar_Deva_50940"} {"text": "१९७८ फिफा विश्वचषक\n\n१९७८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती आर्जेन्टिना देशामध्ये १ जून ते २५ जून १९७८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nयजमान आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला अतिरिक्त वेळेत ३–१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद जिंकले.\n", "id": "mar_Deva_50941"} {"text": "१९८२ फिफा विश्वचषक\n\n१९८२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची बारावी आवृत्ती स्पेन देशामध्ये १३ जून ते ११ जुलै १९८२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nइटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_50942"} {"text": "१९८६ फिफा विश्वचषक\n\n१९८६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती स्पेन देशामध्ये ३१ मे ते २९ जून १९८६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nआर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले. ह्या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीमधील आर्जेन्टिना विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्यातील दिएगो मारादोनाने मारलेले दोन गोल स्मरणीय ठरले. पहिला गोल मारादोनाने हाताने चेंडू ढकलून केला ज्याला हँड ऑफ गॉड असे संबोधले जाते तर दुसरा गोल त्याने एकट्याने चार इंग्लिश बचावपटूंना चकवून केला ज्याला गोल ऑफ द सेंच्युरी (शतकामधील सर्वोत्तम गोल) असे ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_50943"} {"text": "१९९० फिफा विश्वचषक\n\n१९९० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौदावी आवृत्ती इटली देशामध्ये ८ जून ते ८ जुलै १९९० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nअंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने आर्जेन्टिनाला १–० असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले. ही विश्वचषक स्पर्धा आजवरची सर्वात निकृष्ट दर्जाची समजली जाते. बऱ्याचशा संघांनी बचावात्मक डावपेच वापरण्यावर भर दिला ज्यामुळे प्रति सामना गोलांची संख्या कमी झाली व सामने निरस झाले.\n", "id": "mar_Deva_50944"} {"text": "१९९४ फिफा विश्वचषक\n\n१९९४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची १५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये १७ जून ते १७ जुलै १९९४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १४७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेमधील एकूण प्रेक्षकसंख्या सुमारे ३६ लाख तर प्रति सामना प्रेक्षकसंख्या ६९ हजार होती जो विश्वचषकाच्या इतिहासामध्ये विक्रमी आकडा आहे.\n\nपसाडेना येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ब्राझीलने इटलीला पेनल्टी शूटआउटमध्ये ३–२ असे पराभूत करून आपले चौथे अजिंक्यपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_50945"} {"text": "१९९८ फिफा विश्वचषक\n\n१९९८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सोळावी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १२ जुलै १९९८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी ३२ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\n\nसेंत-देनिसमधील स्ताद दा फ्रान्स येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने ब्राझिलला ३–० असे पराभूत करून आपले प्रथम अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही सहावी वेळ होती.\n", "id": "mar_Deva_50946"} {"text": "२००२ फिफा विश्वचषक\n\n२००२ फिफा विश्वचषक, मे ३१ ते जून ३०, इ.स. २००२ दरम्यान दक्षिण कोरिया व जपान येथे आयोजित केला गेला होता. क्रमानुसार ही १७वी फिफा विश्वचषक स्पर्धा होती. मे १९९६मध्ये या दोन देशांना यजमानपद देण्याचे ठरले. अशाप्रकारे दोन देशांत ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची ही प्रथमच वेळ होती. दक्षिण अमेरिका, युरोप व उत्तर अमेरिकेबाहेर व आशियामध्ये ही स्पर्धा होण्याचीही ही प्रथमच वेळ होती.\n\nया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने जर्मनीला २-० असे हरवून पाचव्यांदा विश्वचषक जिंकला.\n", "id": "mar_Deva_50947"} {"text": "२०१० फिफा विश्वचषक\n\n२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. ने अंतिम सामन्यात वर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_50948"} {"text": "२०१४ फिफा विश्वचषक\n\n२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती आहे. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्ये खेळवली जात आहे. १९५० नंतर दुसऱ्या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.\n\nमार्च २००३ मध्ये फिफाने २०१४ सालचा विश्वचषक दक्षिण अमेरिकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. ब्राझील व कोलंबिया ह्या दोनच देशांनी यजमानपद स्वीकारण्यात स्वारस्य दाखवले. ३० ऑक्टोबर २००७ रोजी फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर ह्याने ब्राझीलची निवड झाल्याचे जाहीर केले.\n\nगतविजेत्या स्पेनवर साखळी फेरीमध्येच पराभवाची नामुष्की ओढवली तर यजमान ब्राझीलला उपांत्यफेरीत पराभव पत्कारावा लागला. १३ जुलै २०१४ रोजी रियो दि जानेरोतील माराकान्या स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जर्मनीने आर्जेन्टिनाला अतिरिक्त वेळेमध्ये १-० असे पराभूत करून विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. अमेरिका खंडात आयोजीत करण्यात आलेल्या विश्वचषकामध्ये ह्या खंडाबाहेरील संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.\n", "id": "mar_Deva_50949"} {"text": "कस्तुरबा गांधी\n\nगोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल (जन्म :)इ.स. १८९२, रामदास (जन्म : इ.स.\n\n१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या.\n\nकस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.\n", "id": "mar_Deva_50950"} {"text": "शरीरशास्त्र\n\nशरीरशास्त्राच्यामध्ये खालील भाग येतात.\n\nशरीररचनाशास्त्र शरीरक्रियाशास्त्र विकृतीविज्ञान स्त्रीरोगशास्त्र प्रसुतीशास्त्र शल्यचिकित्सा मूर्छाशास्त्र/भुलशास्त्र नेत्रशल्यचिकित्सा\n", "id": "mar_Deva_50951"} {"text": "अकोला तालुका\n\nहे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे.\n\nअकोला शहरापासुन २० किलोमीटर अंतरावर एेतिहासिक एेळवण हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास १००० असुन हे गाव निसर्गच्या सानिध्यात आहे. या गावाची पाश्वभुमी अशी आहे. की, येथे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी एक रात्ती येथे मुक्काम केला होता. त्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या आद्यग्रंथ लिळाचरीत्रामध्ये सुद्धा आढळतो. अकोला शहरामध्ये जुना एेतिहासिक किल्ला सुद्धा आहे. अकोला येथून १५ किलो मीटर अंतरावर सांगळूद बु (अंबादेवी) हे गाव आहे. येथे श्री अंबानाथ महाराज यांचे भव्य मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_50952"} {"text": "पातूर\n\nहे भारताच्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे.\n\nयेथे या गावाजवळ वाकाटककालीन लेण्या आहेत.त्या अजिंठा पर्वतरांगेतील डोंगरात तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सध्या उपेक्षित आहेत. या गुंफासदृश्य आहेत. येथे कोरीवकामही आहे. विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याच्या वराहदेव या प्रधानाकडून त्या तयार करवल्या असे सांगण्यात येते. दुसरे मत असे आहे की, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_50953"} {"text": "बार्शीटाकळी\n\nभारतातील महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यामधील बार्शिटाकळी हे शहर एक तालुक्याचे ठिकाण आहे. पुर्वी येथे ग्रामपंचायत होती. आता येथे नगरपंचायत आहे. तसेच अकोला नांदेड हा रेल्वे मार्ग बार्शिटाकळी या शहरातुन गेलेला आहे.\n", "id": "mar_Deva_50954"} {"text": "बाळापूर तालुका\n\nबाळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nहे शहर नागपूर-अकोला - धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वर अकोल्यापासून सुमारे २८ कि.मि.अंतरावर आहे.बाळापूर या शहरातून मन व महेश नद्या वाहतात.\n", "id": "mar_Deva_50955"} {"text": "मंगरुळपीर तालुका\n\nमंगरुळपीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मंगरुळपीर शहरास नगरपालिका आहे. ह्या शहरातील बहुसंख्य लोकसंख्या धर्माने मुस्लिम व हिंदू आहे. नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर \"मंगरुळनाथ\" नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात. पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात 'पीर' असण्याचे कारण हेच आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक मिळून मिसळून राहतात.\n", "id": "mar_Deva_50956"} {"text": "मालेगाव तालुका (वाशिम)\n\nमालेगाव, वाशिम हा भारताच्याहा एक तलुका आहे महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n", "id": "mar_Deva_50957"} {"text": "मानोरा तालुका\n\nमानोरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मानोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50958"} {"text": "औंढा नागनाथ तालुका\n\nऔंढा नागनाथ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा-नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.\n\nभारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.\n\nयेथे नागनाथ या नावाने महाविद्यालय आहे.\n\nऔंढा नागनाथ तालुक्यातील काहीं गांवे\n\nअंजनवाडा अंजनवाडी अनखळी असोंदा असोला असोला आजरसोंडा आमदरी उंडेगाव उखळी उमरा औंढा नागनाथ कंजारा काकडदाभा काठोडा तांडा कुंडकर पिंपरी केळी कोंडशी बुद्रूक गढाळा गांगलवाडी गोजेगाव गोळेगाव चिंचोली चिमेगाव चोंडी शहापूर जडगाव जलालदाभा जलालपूर जवळा जामगव्हाण जोडपिंपरी टाकळगाव ढेगज तपोवन दुघाळा तामटी तांडा दरेगाव दुरचुना देवाळा देवाळा दौडगाव धार नांदखेडा नांदगाव नागझरी नागेशवाडी नालेगाव निशाणा पांगरा पार्डी सावळी पिंपळदरी पिंपळा पुरजळ पूर पोटा पोटा खुर्द फुलदाभा बेरुळा बोरजा ब्राह्मणवाडा भोसी माथा मार्डी मूर्तीजापूर सावंगी मेथा येडूत येळी येहळेगाव रांजाळा राजदरी राजापूर रामेश्वर रूपूर लक्ष्मणनाईक तांडा लांडाळा लाख लोहरा खुर्द लोहरा बुद्रूक वगरवाडी वगरवाडी तांडा वडचुना वडद वसई वाळकी शिरड शहापूर शिरला संमगानाईक तांडा सारंगवाडी साळणा सावरखेडा सावळी खूर्द सावळी बुद्रूक सिद्धेश्‍वर सुकापूर सुरेगाव सूरवाडी सेंदूरसना सोनवाडी हिवरखेडा हिवराजाटू ........ई.\n", "id": "mar_Deva_50959"} {"text": "धर्माबाद तालुका\n\nधर्माबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची सीमा आहे.\n\nधर्माबाद पासून केवळ १३ कि.मी. अंतरावर बासर येथे प्रसिद्ध सरस्वती देवीचे मंदिर आहे. धर्माबाद शहरापासून ८ कि.मी. अंतरावर गोदावरी व मांजरा नदीचे संगम आहे. आणि त्याच ठिकाणी श्री संगमेश्वर जागृत देवस्थान आहे. दर वर्षी येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तसेच धर्माबाद पासून ६ किमी अंतरावर पाटोदा बु. येथे प्रसिद्ध असे श्री लोकडेश्वर देवस्थान आहे, तसेच ४ कि.मी. अंतरावर वाडी हनुमान देवस्थान आहे.\n", "id": "mar_Deva_50960"} {"text": "हिमायतनगर तालुका\n\nहिमायतनगर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हा तालुका बव्हंशी वनक्षेत्राने व्यापलेला आहे.\n", "id": "mar_Deva_50961"} {"text": "कंधार तालुका\n\nकंधार हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे २०००० आहे . कंधाराचा किल्ला प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50962"} {"text": "आष्टी तालुका (वर्धा)\n\nआष्टी तालुका, वर्धा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय आष्टी हे आष्टी शहीद म्हणून ओळखले जाते. शहीद आष्टी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे गाव आहे. 16 ऑगस्ट 1942ला नागपंचमी होती. गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन आष्टीचे काही तरुण व मध्यमवयीन स्वातंत्र्य सैनिक पोलीस ठाण्याजवळ सत्याग्रहाला बसले होते. शांततेत सत्याग्रह सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याने सत्याग्रहींवर बंदूक चालवण्याचे फर्मान सोडले. त्यात पाच सत्याग्रही मृत्युमुखी पडले. ती बातमी कळल्यावर गावातील लोक घरातील हातात मिळतील त्या वस्तू घेऊन पोलीस ठाण्यावर चालून गेले. त्यांनी इंग्रजांचे पोलीस ठाणे आणि त्यावरील 'युनियन जॅक' जाळला. त्या दिवसभर पोलीस ठाण्यावर युनियन जॅक नव्हे तर भारताचे प्रतिनिधीत्व करणारा झेंडा फडकत होता! त्या दिवसापुरते आष्टी हे गाव स्वतंत्र झाले होते!\n", "id": "mar_Deva_50963"} {"text": "सेलू तालुका (वर्धा)\n\nसेलू तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा एक तालुका आहे. सेलू हे गाव वर्धा-नागपूर मार्गावर आहे.\n", "id": "mar_Deva_50964"} {"text": "कारंजा घाडगे तालुका\n\nकारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेला एक तालुका आहे. कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा या तालुक्याचे ठिकाणापासुन सुमारे ५ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरचं ठाणेगांव नावाचे गांव आहे.\n", "id": "mar_Deva_50965"} {"text": "हिंगणघाट तालुका\n\nहिंगणघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे. हिंगणघाट महाराष्ट्रातील विदर्भ विभागात नवव्या क्रमांकाचे आणि भारतातील ४८४ क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n\nहिंगणघाट शहर नगरपालिकेने प्रशासित आहे. हे तालुक्याचे ठिकाण असून त्यात सुमारे ७६ गावांचा समावेश होतो. हिंगणघाट हे वर्धा नदीच्या सुपीक खोऱ्यामध्ये येते. हे एकेकाळी भारतीय कापसाच्या व्यापाराचे केंद्र होते.\n\nकुष्ठरोग्यांना मदत करणारे थोर समाजसेवक बाबा आमटे ह्यांचा येथे जन्म झाला.\n", "id": "mar_Deva_50966"} {"text": "उमरखेड तालुका\n\nउमरखेड (इंग्रजीत Umarkhed ) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. उमरखेड शहराच्या दक्षिणेस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आहे. उमरखेड तालुक्या लगत पैनगंगा नदी आहे, पैनगंगा या नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे.\n\nमुख पर्यटन स्थळ आहे.\n\nउमरखेड शहराचे पूर्वीचे नाव उंबरखेड-औंदुंबरनगरी असे होते. नांदेड हे शहर उमरखेडपासून सुमारे ७० कि.मी.वर आणि पुसद ४० कि.मी.वर आहे.\n", "id": "mar_Deva_50967"} {"text": "झरी जामणी तालुका\n\nहा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याची निर्मिती १९९७ साली करण्यात आली. तालुक्याचे मुख्यालय झरी या गावात आहे. येथून सुमारे ३ कि. मी. अंतरावर जामणी गाव आहे. या दोन गावांच्या संयुक्त नावाने या तालुक्याचे नाव असे ठेवण्यात आले. महत्त्वाची सर्व कार्यालये, विद्यालये, महाविद्यालय झरी गावात आहेत. तालुक्यात एकूण १५४ गावे असून ३४ पाडे आहेत. तालुक्यात कापूस, ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर, मूग, इ. पिके घेतली जातात तर मोह, तेंदू, डिंक हे महत्त्वाचे गौण वनोपज येथे आहेत. तालुक्यात कोलाम, गोंड, परधान, आंध या आदिवासी समाजाचे लोक बहुसंख्येने राहतात. तालुक्यातील पिवरडोल, चालबर्डी, अडेगाव, कायर, माथार्जुन आदी ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिरे आहेत.\n", "id": "mar_Deva_50968"} {"text": "घाटंजी\n\nघाटंजी हे शहर यवतमाळ जिल्हातील एक फार जुने शहर तसेच तालुका मुख्यालय आहे.\n\nयेथील शेतकरी उच्चकोटीच्या कापसाची शेती करतात, म्हणून हे शहर \"Cotton City\" या नावाने सुद्धा ओळखले जाते.\n\nघाटंजी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n", "id": "mar_Deva_50969"} {"text": "आर्णी\n\nआर्णी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. आर्णी हे अरुणावती नदीच्या काठी वसलेले गाव आहे, याच ठिकाणी एका सूफी संत बाबा कंबलपोषचा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_50970"} {"text": "केळापूर तालुका\n\nकेळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील एक तालुक्याचे नांव आहे.\n\nया तालुक्याची निर्मिती १८७५ मध्ये तत्कालीन यवतमाळ आणि वणी तालुक्यातून काही गावे वगळून करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नावाच्या शहराजवळ केळापूर नावाचे गांव आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालये आदि महत्त्वाची कार्यालये पांढरकवडा शहरात असून या तालुक्यातील एकमात्र नगरपरिषद तेथेच आहे.\n\nपांढरकवडा आणि केळापूर गावांमधून खुनी नावाची नदी वाहते. ही पैनगंगा नदीची उप नदी आहे. दुसरे बाजीराव पेशवे यांचा पाडाव याच खुनी नदीच्या किनाऱ्यावर झाला.\n", "id": "mar_Deva_50971"} {"text": "कळंब तालुका (यवतमाळ)\n\nकळंब तालुका, यवतमाळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. याच नावाचा एक तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.हे गाव नागपूर-बुटीबोरी- तुळजापूर या प्रमुख राज्य महामार्ग क्र. ३वर नागपूरपासून १२३ कि.मी. तर वर्ध्याहून ४६ कि.मी. अंतरावर आहे. येथे श्री चिंतामणीचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिरात जाण्यास पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे मंदिर चक्रावती नदीच्या किनाऱ्यावर आहे. दर बारा वर्षांनी येथे गंगा अवतरते त्यावेळेस येथे मोठा उत्सव असतो.\n", "id": "mar_Deva_50972"} {"text": "पुसद तालुका\n\nपुसद हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे व विदर्भातील मोठ्या शहरापैकी एक शहर आहे व तालुक्याचे ठिकाण आहे. या शहराचे प्राचीन नाव पुष्पावंती नगरी असे होते. शहराचा प्रशासकीय कारभार येथील नगर पालिका पाहते.\n", "id": "mar_Deva_50973"} {"text": "वणी तालुका\n\nवणी तालुका, यवतमाळ (Wani/Wun) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या विदर्भ भागातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n", "id": "mar_Deva_50974"} {"text": "खामगाव तालुका\n\nखामगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nखामगांव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे त्यामुळे खामगांव ला सिल्व्हरसिटी असे सुद्धा संबोधले जाते . गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदिर फार प्राचीन आहे. मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव (शांती उत्सव) साजरा होतो. खामगांवातल्या राणा व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती ही जागृत मानली जाते. तसेच या शहरात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे सुद्धा आहेत त्यात लाकडी गणपती मंदिर आय्याची कोठी, सिद्धिवनायक गणेश मंदिर शिवाजी वेश, चिंतामणी गणेश मंदिर महाकाल चौक आणि श्री वरद विनायक गणपती मंदिर गोपाळ नगर महादेव मंदिराच्या जवळ अशी ही गणेश मंदिरे आहेत. तसेच घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर आणि सुटाला येथील माहादेव मंदिर प्रसिद्ध आहेत.\n\nख\n", "id": "mar_Deva_50975"} {"text": "चिखली (बुलढाणा)\n\nचिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना - खामगाव ह्या मार्गावर आहे.\n\nबुलढाणा जिल्यातील चिखली शहर हे इंग्रजांचे गढ समजल्या जायचे येथे इंग्रजांनी मोठं मोठ्या तेल फेक्टरी, कापूस जिनिग वस्त्रोउद्योग निर्मिती सरकारी कामकाज व्यवस्थापन स्थापन करून ठेवलेल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_50976"} {"text": "नांदुरा तालुका\n\nनांदुरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच मुंबई कोलकाता लोहमार्ग गेलेला आहे. निमगाव, वडनेर भोलजी, चांदुर बिस्वा ही मोठी गावे ह्या तालुक्यात आहेत. नांदुरा तालुका हा मुख्यत्वे कापूस तसेच सोयाबीन साठी प्रसिद्ध आहे. पूर्णा नदी ही जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्याची सीमा असून तिच मुख्य नदी आहे. बहुप्रतिक्षित जिगाव प्रकल्प हा पूर्णा नदीवर साकारतोय\n", "id": "mar_Deva_50977"} {"text": "मेहकर\n\nमेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातील नदी पैनगंगा वाहते.मेहकरचे जागतिक भूषण मेहकरच्या तीन गोष्टी जागतिक दर्जाची भूषणास्पद आहेत.(१) येथील बालाजींची मूर्ती. (२) जगप्रसिद्ध एकादश नरसिंहातील सहावा नरसिंह व मंदिर येथे आहे।.(३) संतश्री बाळाभाऊ महाराज पितळे, ज्यांचा शिष्य वर्ग भारत व भारताबाहेर पसरलेला असून त्यांचे चरित्र दिव्य व बोधप्रद आहे.\n\nमेहकर तालुक्यात चैत्र, श्रावण, भाद्रपद व मार्गशीर्ष या महिन्यांमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. तालुक्यात असलेल्या एका गढीचे खोदकाम सुरू असताना १८८८ मध्ये येथे बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने मंदिराचे बांधकाम वाढत गेले.\n\nसंत श्री बाळाभाऊ महाराज पितळे\n\nमेहकर,जिल्हा बुलडाणा येथे परमहंस परिव्राजकाचार्य १००८ ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती उपाख्य संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांचे ज्ञानमंदीर हे हंस संप्रदायाचे गुरूपीठ तसेच प्राचीन कालीन एकादश नृसिंहातील ६वे प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह मंदिर असून येथे विद्यमान गुरुपीठाधिश ॲड.रंगनाथ महाराज पितळे (बाबासाहेब)यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे धार्मिक,पारंपरिक, सामाजिक कार्यक्रम होतात.\n\nसंत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर मूळ नाव संत बाळाभाऊ महाराज पितळे जन्म इ.स.१८८८ मेहकर येथे झाला.त्यांची संजीवन समाधी श्री श्वासानंद आश्रम, जंगमवाडी,वाराणसी(उ.प्र.) येथे पौष कृ.१२,इ.स.१९३० रोजी झाली. 'कुलदैवत - भगवान प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह,मेहकर उपास्यदैवत - लक्ष्मीनृसिंह, दत्त,विठ्ठल संप्रदाय- वारकरी संप्रदाय+दत्त संप्रदाय+नाथ संप्रदाय=हंस संप्रदाय गुरू- आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज, विश्रांती मठ,नाव्हा,जि.जालना उत्तराधिकारी'- द्वितीय गुरूपीठाधीश वै.दत्तात्रय महाराज पितळे(१९३०-१९४०), तृतीय गुरूपीठाधीश वै.दिगंबर महाराज पितळे(१९४०-१९९५),चतुर्थगुरूपीठाधीश ॲड.रंगनाथ महाराज पितळे(विद्यमान) दिंडी'-विदर्भातील पहिली मेहकर ते पंढरपूर, पैठण,मुक्ताईनगर, माहूर, घ्रुष्णेश्वर या दिंड्या प्रारंभ. कार्य- अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद निर्मूलन,समरसता,दिंड्या,ब्राह्मणेतरांच्या मौंजी,धर्मशुद्धी,गायत्रीमंत्र सर्वांसाठी खुला करणे,वारकरी संप्रदायात अष्टगंध बुक्का लावण्याचे प्रचलन,नामसप्ताह,चातुर्मास, यज्ञ, प्रसिद्ध वचन- विश्वासोफलदायकः,ज्ञानमंदीराचा दगडही वाया जाणार नाही, यहा ज्ञानमंदीरमे नम्रताका सर ऊॅंचा है और सेवा यह महाव्रत है,तुम्ही तरूनी विश्व तारा, संबंधित तीर्थक्षेत्रे -श्री क्षेत्र ज्ञानमंदिर मेहकर,विश्रांती मठ नाव्हा,श्वासानंद आश्रम वाराणसी, पंढरपूर, गायत्रीसिद्धपीठ,मुर्डेश्वर,विश्वासानंद संस्थान कांबी, टाकरवन,माहेरखेड शिष्यसंख्या-अंदाजे १०लाख प्रकाशने- श्वासानंद माऊली,दत्तबादशहा, माऊली सार,संप्रदाय संहिता, पादपद्म परागाष्टक,सच्चित सुख घनदेव,श्रीगुरू कल्पतरू सागर संपर्क प्रा.डॉ. श्रीहरी रंगनाथराव पितळे, ज्ञानमंदीर, मु.पो.ता.मेहकर, जि.बुलढाणा. मो.८००७४६१६८६,९४२०१८२५६६,९४०४८६७३०४,९०११८५२९८८ वेबसाईट\n\nजन्म व बालपण संत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर हे वारकरी संप्रदायाचे एक संत होते. पितळे घराण्याच्या नऊ पिढ्यांच्या भगवान लक्ष्मीनृसिंहाच्या उपासनेचे फळ म्हणून १८८८ मध्ये पैनगंगा नदीच्या तीरी भगवान नृसिंहाने बाळाभाऊ महाराजाच्या मेहकर रूपाने अवतार घेतला, अशी कल्पना आहे.\n\nगुरुदीक्षा जालना जिल्ह्यातील नाव्हा गावात बाळाभाऊ पितळे यांना आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराजांची गुरुदीक्षा मिळाली,\n\nहंस संप्रदायाची स्थापना गुरुदीक्षा मिळाल्यावर बाळाभाऊ महाराजांनी नाथसंप्रदाय दत्तसंप्रदाय मी वारकरी संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम असणारा हंस संप्रदाय रूढ केला. विदर्भातून पहिली पायी दिंडी पंढरपूरला नेली. ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो नामसप्ताह यज्ञ सोहळे आयोजित करून प्रत्येक चातुर्मासात पंडरपूरची पायी वारी करून सर्व जातिधर्माच्या लोकांना भक्तिमार्गात आणले. जातिभेद निर्मूलन धर्म शुद्धीकरण आणि समाज परिवर्तनासाठी महाराजांनी लक्षणीय कार्य केले. त्रैवर्णिक यांच्या मौंजीबंधनांचा समारंभ त्यांनी आयुष्यात दोनदा आयोजित केला.\n\nचमत्कार मृतास जीवदान, पुत्रहीनास पुत्रप्राप्ती, गरीब भाजीवालीच्या थैलीतून हजार रुपयांचे दान करणे, नदीतील पाण्याचे तूप करून पंक्तीस वाढणे, पाण्याचे दिवे लावणे, जिवंत वाघाची पूजा, माहूरच्या रेणुका मातेच्या मूर्तीस प्रसाद खाऊ घालणे, स्वतः कालकूट विष पचवणे यासारखे अनेक चमत्कार बाळाभाऊ महाराजांनी केले अशा आख्यायिका आहेत. त्यांच्याकडील मूक प्राणीसुद्धा एकादशीच्या दिवशी काही खात नव्हते, असे सांगितले जाते.\n\nसंजीवन समाधी चारही आश्रमांचे पालन करून सन १९३०मध्ये काशी बनारस इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते. बाळाभाऊ मार्गांच्या कृपाप्रसादाची अनुभती भक्तांना त्यानंतरही येत असते, असे म्हणतात. वैकुंठवासी दत्तात्रय महाराज आणि वैकुंठवासी समर्थ सदगुरू दिगंबर महाराज यांनी त्यांचा वारसा अखंड चालविला होता. विद्यमान हंस संप्रदायाच्य गुरुपीठाच्या गादीवर (२०१७ साली) ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे ऊर्फ बाबा साहेब आहेत.\n\nपुन्हा दर्शन चारही आश्रमांचे पालन करून १९३०मध्ये काशी इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते, असे सांगतात.\n\nज्ञान मंदिर परिसर मेहकर पितळे महाराजांची दिंडी विदर्भातील ही पहिली दिंडी असून यात जवळपास शंभर वारकऱ्यांचा समावेश असतो. ही दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहचते.\n\nआषाढी वारी (पंढरपूर) आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारी वारकरी पदयात्रा\n", "id": "mar_Deva_50978"} {"text": "मोताळा तालुका\n\nमोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील आठवड्याचा बाजार हा खूप मोठा बाजार असतो. या तालुक्यात रोहिनखेड हे पौराणिक गाव आहे. थोर समाज विचारक व भेाैतिकी विचारक वैभव ज़वरे याच तालुक्यातील अंत्री गावचे आहे. तालुक्यात नळगंगा नावाचे धरण आहे.\n", "id": "mar_Deva_50979"} {"text": "मलकापूर तालुका\n\nमलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50980"} {"text": "जळगाव जामोद तालुका\n\nईतिहास..\n\nमहाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला मैलगडसुद्धा आहे. जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. जळगाव हे नाव जल आणि गाव या दोन मराठी शब्दांचे संयोजन आहे, म्हणजे पाण्याचे गाव. हे नाव शहराच्या सभोवतालच्या पाण्याच्या प्रचंड स्त्रोतामुळे आले. 'जळगाव जामोद' हे नाव जळगाव जवळील 'जामोद' नावाच्या छोट्या गावातून विकसित झाले. मुघल बादशाह शाहजहांची पत्नी मुमताज महल शाहजहांच्या पूर्वीच्या सैन्याच्या मोहिमेवर जात असताना, 'जामोद' हे नाव मोगल सम्राटांनी दिले. तिला जामोदमध्ये गरोदरपणात अडचणी येऊ लागल्या व त्यामुळे जळगाव जामोद जवळील बुरहानपूर शहरात मृत्यू झाला. या घटनेनंतर मोगलांनी जा-ए-मौत (मृत्यूचे ठिकाण) हे गाव म्हटले. जा-ए-मॉट हा पर्शियन शब्द होता ज्याला नंतर स्थानिक लोक जा-मऊत, जा-मोद किंवा जामोद म्हणतात. ऐन-ए-अकबरीनुसार, हे बेरार सुबाच्या नरनाळ्यातील सरकार (तत्कालीन जिल्हा) मधील एक परगणा शहर होते. ऑगस्ट १९०५ मध्ये हा तत्कालीन अकोला जिल्हा होता आणि खामगाव तहसिलसह बुलढाणा जिल्ह्यात हस्तांतरित करण्यात आला. जळगाव नगरपालिका १९३१ मध्ये स्थापन झाली.\n\nभूगोल संपादन\n\nसातपुडापासून १० किमी अंतरावर हे शहर सातपुडा रेंजच्या पायथ्याशी वसलेले आहे. पूर्णा ही तहसीलमधील सर्वात मोठी नदी असून ती जिल्ह्यातही सर्वात मोठी आहे. राजुरा आणि गोराडा ही सातपुडा पर्वतरांगांमधील प्रसिद्ध नैसर्गिक धरणे आहेत. सातपुडा ओळींच्या हिरव्या सौंदर्याने ते समृद्ध झाले आहेत.\n\nपूर्वेस संग्रामपूर तहसील आहे.\n\nपश्चिमेस जळगाव खानदेश जिल्ह्यात मुक्ताईनगर तहसील आहे.\n\nउत्तरेस मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा आहे.\n\nदक्षिणेस नंदुरा तहसील आहे.\n\nसातपुडा रेंजएडिट\n\nसातपुडा पर्वतरांगेत, मार्गामध्ये 3 प्रसिद्ध बिंदू आहेत ज्याला 1ला मोरी, 2 रा मोरी आणि शेवटचा 3 रा मोरी म्हणतात. तिसरी मोरी म्हणजे आम-पनी, येथे दोन सुंदर फॉल्स (नदीचे मूळ) आहेत आणि एक भिंत ज्याला \"सतपुडा भिंत\" म्हणतात. या गावात गोदादा धरण नावाचे धरण आहे, ज्याला दुध गंगा नावाचे एक सुंदर ओव्हरफ्लो आहे. सातपुडा पर्वतरांगात तुम्ही धबधबे, देखावे आणि निसर्गाची सुंदर ठिकाणे पाहू शकताः अंबा बारवा, मॅगेरी महादेव (गुहा), जटाशंकर (गडी बाद होणारी), उंबरदेव (अमरनाथ), जमुपाने (पडणे), बादलखोरा (औषधी वनस्पती आणि गडी बाद होणारी), देवध्री ( निसर्ग), वारी हनुमान (श्री हनुमानजी मंदिर, हनुमान सागर धरण), काकनवाडा (त्र्यंबक), त्रिवेणी (तीन नद्यांचा संगम) आणि माहिलगड (मेलगड). ही त्यांची स्वतःची ओळख असणारी ठिकाणे आहेत आणि सर्व \"सतपुडा नगरी जळगाव जामोद\" पासून 40 किमीच्या अंतरावर आहेत. शहराचे सौंदर्य वाढविण्यास मदत करणारे निसर्ग. फोटोंसाठी एक उत्तम निसर्ग साइट. पूर्ण साइट पाहिल्यास जवळजवळ 4-5 दिवस लागतील.ळगाव जामोदपासून सहा किमी अंतरावर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध महाराजांचे प्राचीन मंदिर व समाधी आहे. तेथे दरवर्षी माघ शुद्ध पौणिमेला यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व आठ दिवस चालणारी असते. जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे प्रसिद्ध सुपो मंदिर आहे.तेथे दरवर्षी पौष महिन्यातील रविवारी यात्रा भरते. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो.\n", "id": "mar_Deva_50981"} {"text": "मांदेली\n\nमांदेली हा माश्याचा एक प्रकार असून विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र मिळतो आणि आवडीने खाल्ला जातो. क्लुपिफॉर्मीस गणाच्या एन्‌ग्रॉलिडी (वा क्लुपिइडी) कुलातील एक खाद्य मासा. याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिर असे आहे. हा उष्ण कटिबंधातील बहुतेक समुद्रांत सापडतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई भागात हा विपुल सापडतो. तसेच पूर्व किनाऱ्यावर ओरिसात नदीमुखखाड्यांतून व इंडोनेशियाच्या द्वीपसमूहापर्यंत हा सापडतो.\n\nमांदेलीच्या शरीराची लांबी सु. १८–२० सेंमी. असते. शरीर लांबट, शेपटीकडे निमुळते होत जाणारे, दोन्ही बाजूंनी चापट असते. मुस्कट टोकदार असून वरचा जबडा पुढे आलेला असतो. तोंडाची फट खालच्या बाजूला व डोळ्यांपर्यंत खोलवर गेलेली असते. जीभेवर व तालूवर बारीक बारीक दात असतात. पृष्ठपक्ष (हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी पाठीवरील त्वचेची स्नायुमय घडी; पाठीवरील पर) लहान असून तो मागच्या बाजूस शेपटीपर्यंत गेलेला असतो. गुदपक्ष (ढुंगणावरील पर) मागच्या बाजूला वाढून पुच्छपक्षाला (शेपटीच्या पराला) मिळालेला असतो. शेपटी टोकदार व लांब असते. पुच्छपक्ष पालींमध्ये (खंडांमध्ये) विभागलेला नसतो. अंगावर लहान लहान खवले असतात. डोक्यावर अजिबात खवले नसतात. रंग सोनेरी चमकदार असून शरीराच्या खालच्या बाजूवर काळसर ठिपक्यांच्या २ ते ३ ओळी असतात.\n\nमुंबई किनाऱ्यावर वर्षभर आढळणारा हा मासा या भागात अत्यंत लोकप्रिय आहे. हा ताजा किंवा खारवून, वाळवूनदेखील खातात. याच्या प्रजोत्पादनाविषयी विशेष माहिती नाही. याच्या मांसात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे एक पौष्टिक खाद्य मत्स्य म्हणून याला महत्त्व आहे.\n", "id": "mar_Deva_50982"} {"text": "शहापूर तालुका\n\nशहापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका असून तो १००% पेसा क्षेत्र आहे.\n\nशहापूर तालुका हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. शहापूर मध्ये तानसा, भातसा आणि वैतरणा हे प्रमुख धरण शहापूर तालुक्यामध्ये आहेत.\n", "id": "mar_Deva_50983"} {"text": "वाडा तालुका\n\nवाडा तालुका''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वाडा शहरात नगरपंचायत आहे.\n", "id": "mar_Deva_50984"} {"text": "मोखाडा तालुका\n\nमोखाडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे.\n", "id": "mar_Deva_50985"} {"text": "डहाणू तालुका\n\nडहाणू तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50986"} {"text": "तलासरी तालुका\n\nतलासरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_50987"} {"text": "विक्रमगड तालुका\n\nविक्रमगड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. मुख्यालय असलेल्या विक्रमगड शहरात नगरपंचायत आहे. १) तालुक्यातील झाडपोली येथे इंजिनियर कॉलेज आहे.cbsc शाळा,मोफत mpsc upsc वाचनालय ,भगवान सांबरे रुग्णालयात मोफत उपचार 2) औंदे येथे महाविद्यालय आहे BA Bcom bsc 3) तालुक्यातील कावळे येथे पिंजाळ नदी च्या काठी गोरक्षनाथ मठ आहे.महाशिवरात्री च्या दिवशी येथे यात्रा भरते\n", "id": "mar_Deva_50988"} {"text": "कुर्ला तालुका\n\nकुर्ला तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nकुर्ला तालुका हा मुलुंड तालुका या नावानेदेखील ओळखला जातो.\n\nतालुक्याचे क्षेत्रफळ १३५ किमी२. आहे.\n\n.\n", "id": "mar_Deva_50989"} {"text": "पनवेल तालुका\n\nपनवेल तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. पनवेल शहर त्याचे मुख्यालय आहे. या शहरात धूतपापेश्वर हा आयुर्वेदिक औषधांचा भारतातील पहिला कारखाना आहे.\n\nदर्पण ह्या पहिल्या मराठी नियतकालिकाच्या पहिल्या अंकात विश्णुशास्त्री जांभेकरांनी मिठाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पनवेल बंदराचे वर्णन केले आहे.\n", "id": "mar_Deva_50990"} {"text": "अलिबाग तालुका\n\nअलिबाग तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. अलिबाग शहर मुंबईपासून १०० कि.मी. अंतरावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_50991"} {"text": "सुधागड तालुका\n\nसुधागड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. सुधागड किल्ल्यावरून या तालुक्याचे हे नाव पडले.\n", "id": "mar_Deva_50992"} {"text": "माणगाव तालुका\n\nमाणगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.मानगाव ‌‌‌‌मधे रजिवली हे एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_50993"} {"text": "रोहा तालुका\n\nरोहा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nरायगड जिल्हयातील मध्यवर्ती तालुका रोहा हा आहे येथे विविध औद्योगिक प्रकल्प आहे धाटाव आणि नागोठणे औद्योगिक वसाहती आहेत रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका व अंबा नदी ह्या प्रमुख नद्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथुन जातो रोहा तालुक्यात रोहा , नागोठणे ही शहरे आहे तर\n\nरायगड जिल्हयातील मध्यवर्ती तालुका रोहा हा आहे येथे विविध औद्योगिक प्रकल्प आहे धाटाव आणि नागोठणे औद्योगिक वसाहती आहेत रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका व अंबा नदी ह्या प्रमुख नद्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथुन जातो रोहा तालुक्यात रोहा , नागोठणे ही शहरे आहे तर रोहा तालुक्यातून कोकण रेलवेचा मार्ग गेला आहे नागोठणे , निडी , रोहा, कोलाड ही स्थानके या मार्गात तालुक्यातील येतात रोहा तालुक्यात घोसाळे येथे घोसळगड किल्ला आहे तो रोहे शहरापासून १५ किमी अंतरावर आहे तर अवचित गड किल्ला ५ किमी अंतरावर आहे. रोहा निसर्ग संपन्न तालुका आहे भात शेती साठी रोहा प्रसिद्ध आहे रायगड जिल्हयात सर्वाधिक भात शेती येथे केली जाते. रोहा पासून ८-९ किमी अंतरावर कोलाड व्हाईट वॉटर राफ्टिंग सुद्धा आहे येते रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग , रिसॉर्ट उपलब्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_50994"} {"text": "म्हसळा तालुका\n\nम्हसळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. म्हसळा राजापूरी खाडीच्या दक्षिणेस वसलेले आहे. पूर्वी हे व्यापारी केंद्र होते.\n", "id": "mar_Deva_50995"} {"text": "तळा तालुका\n\nतळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.तळा तालुका हा रायगड जिल्ह्यातील नवीन तालुका आहे. हा भाग डोंगराळ असून येथे पुरातन कुडे लेणी आहेत,पन्हेळी येथील गायमुख हे तीर्थक्षेत्र व महाराष्ट्र राज्य पर्यटन ठिकाण आहे. जिथे गायीच्या मुखातून वर्षभर थंड पाणी येत असतो. तसेच तळगड किंवा तळागड नावाचा किल्ला आहे. येथे सन १८२६ मधे बांधलेले रामेश्वर हे शिव मंदिर आहे. तसे हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि पर्यटन स्थळ आहे. तळे शहराच्या शेजारी १२ वाडया असून ६४ खेडेगाव आहेत.\n\nतळा हे जिल्हा मुख्यालय अलिबागच्या दक्षिणेला ५८ किमीच्या अंतरावर व मुंबईपासून १३५ किमी अंतरावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूरपासून सुमारे १५ किमी अंतरावर,माणगाव पासून २४ किमी व रोहा पासून २२ किमी अंतरावर आहे.\n\nतळा तालुक्याची चतुःसीमा याप्रमाणे -\n\nपूर्वेस माणगाव तालुका, उत्तरेस रोहा तालुका, दक्षिणेस म्हसळा तालुका व पश्चिमेस मुरुड तालुका.\n", "id": "mar_Deva_50996"} {"text": "मंडणगड तालुका\n\nमंडणगड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याचे मुख्यालय मंडणगड आहे.\n", "id": "mar_Deva_50997"} {"text": "दापोली (पालघर)\n\nदापोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातले व पालघर तालुक्यातील एक गांव आहे. ते पालघर शहरापासून फक्त ३ किमी. अंतरावर अाहे. दापोली गाव हे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-डहाणू रोड उपनगरीय रेल्वे लाईनवरील पालघर रेल्वे स्टेशनपासून ५ किमी़ अतंरावर आणि उमरोळी रेल्वे स्टेशनपासून २ किमी.वर आहे. शेती हा गांवातील प्रमुख व्यवसाय आहे.\n\nदापोलीचे अक्षांश १९.७४° उत्तर व रेखाश ७२.७३° पूर्व असे आहेत.\n", "id": "mar_Deva_50998"} {"text": "खेड (रत्‍नागिरी)\n\nखेड, रत्‍नागिरी\n\nखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच नावाचे गाव या तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे जुन्या पांडवकालीन लेण्या सुद्धा आहेत.\n\nखेड नावाचा तालुका पुणे जिल्ह्यातही आहे; त्याचे मुख्यालय राजगुरुनगर (जुने नाव खेड) येथे आहे.\n", "id": "mar_Deva_50999"} {"text": "गुहागर\n\nगुहागर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक शहर आहे.श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51000"} {"text": "काचवेल\n\nआनंद यादव लिखित आत्मचरित्रपर कादंबरीचा शेवटचा भाग. या भागा आधीचे अनुक्रमे झोंबी, नांगरणी, घरभिंती हे भाग प्रकाशित झालेले आहेत.\n", "id": "mar_Deva_51001"} {"text": "सावंतवाडी\n\nसावंतवाडी (मालवणी/कोकणी: वाडी) हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्हातील तालुक्याचे ठिकाण आहे. सावंतवाडी शहराची नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सावंतवाडी हे पुर्वीच्या 'सावंतवाडी संस्थानाचे' राजधानीचे शहर होते.\n\nसावंतवाडी इथल्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील चितारआळीत अतिशय सुंदर आणि हुबेहुब फळे आणि भाज्यांच्या प्रतिकृती बनवल्या जातात. येथील निसर्गरम्य वातावरणामूळे हे आता पर्यटकांचे आक‍‍र्षणाचे केंद्र बनत चालले आहे.मोती तलाव (बोटींग सुविधा), आत्मेश्वर तळी(भरती ओहटी),नरेंद डोंगर, हनुमान मंदिर, राजवाडा, भोसले उद्यान, शिल्पग्राम,पर्यटन स्थळे आहेत. भालेकर खानावळ,बांदेकर खानावळ,आरेकर खानावळ, हॉटेल चैतन्य, हॉटेल दळवी,लाड खानावळ, ही मच्छी,मटणसाठी सुप्रसिद्ध हॉटेल असून शुद्ध शाकाहारी साठी साधलेमेस,विसावा, रेणुका ही हॉटेल सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक मॉर्डन रेस्टॉरंट उपलब्ध आहेत.हॉटेल मेंगो, पर्ल,लेक व्यू,पॉम्पस, रेणुका, तारा, सेव्हन हिल्स,आदि अनेक हॉटेल राहण्यास उपलब्ध.\n", "id": "mar_Deva_51002"} {"text": "कणकवली\n\nकणकवली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव व कणकवली तालुक्याचे मुख्यालय आणि भालचंद्र महाराजंचे समाधिस्थळ आहे. कोकणाच्या तळ कोकण भागात मालवणच्या ५० किमी ईशान्येस व सावंतवाडीच्या ६३ किमी उत्तरेस राष्ट्रीय महामार्ग १७वर वसलेल्या कणकवलीची लोकसंख्या २०११ साली सुमारे १६ हजार होती.\n\nकोकण रेल्वेमार्गावर स्थित असलेल्या कणकवली रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस इत्यादी अनेक रोज धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.\n\nव्युत्पत्तिशास्त्र\n\nस्थान आणि हवामान\n\nकंकवली हे दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्याची उंची 42 मीटर आहे. कंकवली हे दोन नद्या, गड नदी आणि जनवली नदीच्या काठावर वसलेले आहे. हे नटाल, नागवे, बिदवाडी, कलामाथ आणि हलवल या गावांनी पसरले आहे. कोकण रेल्वे मार्गावर हा एक महत्त्वाचा रेल्वे स्थानक आहे कारण येथे प्रमुख गाड्या थांबतात. कंकवली शहर मुंबईपासून 441 किमी अंतरावर NH 66 आणि रत्‍नागिरीपासून 125.1 किमी आहे.\n\nकणकवलीचा हवामान महाराष्ट्रातील तटीय आणि अंतर्देशीय हवामानाचा एक मिश्रण आहे. तापमानात 20 अंश सेंटीग्रेड ते 40 अंश सेल्सियस दरम्यान तुलनेने संकीर्ण श्रेणी असते. ऑक्टोबर ते मे पर्यंत कणकवलीचा हवामान आर्द्र आहे. जास्तीत जास्त तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा कमी असते आणि सामान्यतः 33 आणि 35 अंश सेल्सियस दरम्यान असते. या हंगामात कमी 20 अंश सेल्सियस ते 26 अंश सेल्सियस एवढे आहे. पाश्चात्य घाट आणि अरब सागर यांच्या निकटतेमुळे शहरात जून ते सप्टेंबर या काळात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात तापमान कमी होते आणि 1 9 अंश सेल्सियस ते 30 अंश से. दरम्यान होते. इतर शहरांच्या तुलनेत हिवाळ्याचे तापमान थोडा जास्त आहे. लोन्स 12 अंश सेल्सियस ते 18 अंश सेल्सियस पर्यंत, तर उंची 26 अंश सेल्सियस ते 32 अंश सेल्सियसपर्यंत आहे. या हंगामात आर्द्रता कमी असल्याने हवामान अधिक आनंददायी होते. कंकवली हे समुद्र पातळीपेक्षा उंच उंचीवर असल्याने पूर येणे ही समस्या नाही.\n\nजवळील गावे\n", "id": "mar_Deva_51003"} {"text": "कुडाळ\n\nकुडाळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचे मुख्यालय व जिल्ह्यातील सावंतवाडी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे नगर आहे. कुडाळ कोकणच्या तळकोकण भागात मालवणच्या ३० किमी पूर्वेस, वेंगुर्ल्याच्या ३० किमी उत्तरेस तर मुंबईच्या ४७५ किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली कुडाळची लोकसंख्या सुमारे १६ हजार इतकी होती.\n\nराष्ट्रीय महामार्ग १७ कुडाळमधूनच जातो तर कुडाळ रेल्वे स्थानक कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_51004"} {"text": "देवगड\n\nदेवगड हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. देवगड तालुक्याचे ठिकाण आहे.\n\nदेवगड हे गाव 'देवगड हापूस' आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.\n\nदेवगड येथे समुद्रकिनारी एक देवगड किल्ला आहे.\n\nतसेच देवगड हे एक महत्त्वाचे बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51005"} {"text": "दोडामार्ग\n\nदोडामार्ग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर दोडामार्ग तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.\n\nयेथून जवळ वीजघर येथे ६६ मेगावॉट क्षमतेचे विद्युत उत्पादन केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_51006"} {"text": "वेंगुर्ला\n\nवेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते.\n\nअप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.\n\nपासून नगरपालिका आणि १८७१पासून नगर वचनालय असलेल्या वेंगुर्ला शहराची शैक्षणिक परंपरा उच्च नसली तरच नवल. आजच्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बॅ.खर्डेकर कॉलेज, पाटकर हायस्कूल, रा.सी.रेगे ज्युनियर कॉलेज आणि वेंगुर्ला हायस्कूल या संस्था शैक्षणिक कार्य पाडतात.\n\nप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांचे हे गाव. या गावाची ओढ शरद पवार यांसारख्या अनेक मान्यवरांना असते. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्याचा.\n\nएकेकाळचे प्रमु़ख व्यापारी बंदर असल्याने वेंगुर्ल्यात देवस्थानांना नेहमीच संपंन्नता लाभली आहे त्यामुळेच वेंगुर्ल्यात संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशावतारी नाट्यप्रयोग हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.\n", "id": "mar_Deva_51007"} {"text": "वैभववाडी\n\nवैभववाडी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव आहे. तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाजवळ आहे.\n", "id": "mar_Deva_51008"} {"text": "सटाणा\n\nसटाणा शहर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 37701 होती.\n\nहे शहर देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे कार्यक्षेत्र आहे. मामलेदार महाराजांनी तत्कालीन दुष्काळात तथाकथित दैवी आदेशाने मोलाचे कार्य केले, त्यामुळे सटाणामधील जनतेने त्यांना देवत्व बहाल केले . नाशिक जिल्ह्यातील उंचीवरील सर्वाधिक ठिकाणे सटाणा तालुक्यात आढळतात.उदा.मांगी-तुंगी डोंगर, साल्हेर-मुल्हेर किल्ले.\n", "id": "mar_Deva_51009"} {"text": "सुरगाणा\n\nहे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याचे गाव आहे.\n\nवर्ग:सुरगाणा तालुका वाळूटझिरा वाळूटझिरा हे गाव सुरगाणा तालुक्यातील भवानदगड ग्रामपंचायतीमधील पाचशे लोकवस्ती असलेले सुरगाणा पासून 12 कि.मी अंतरावर गाव आहे. ह्या गावाजवळ तान नदी उगम पावली आहे व पुढे ती गुजरात मधुन अरबी समुद्राला जाऊन मिळते. ह्या गावामध्ये कोकणा, वारली, महादेव कोळी ह्या आदिवासी जमातीचे लोक राहतात. वाळूटझिरा गावांचे एकूण तीन पाडे आहेत.त्यामध्ये तिवशेमाळ ,हेदिचापाडा, व वाळूटझिरा असे पाडे आहेत. वाळूटझिरा गावाच्या पूर्वेला अगदि रस्त्याच्या कडेला लागूनच शिव मंदिर आहे .व मंदिराच्या पूर्वेला 200 मी.अंतरावर आदिवासी निसर्ग देवता वाघदेव नागदेव आहे .याची पुजा दरवर्षी वाघबारस या दिवशी केली जाते . गावाच्या पूर्वेला व उत्तर दक्षिण बाजुला उंचच उंच डोंगर पसरलेला आहे व पश्चिमेला घनदाट जंगल आहे.जंगलामध्ये वाघ, तरस,माकड,खार ,रानमांजर ,ससा,मुंगुस ,सियार,इ.जंगली प्राणी आढळून येतात.तसेच नाग ,घोणस ,परड,विंचू,इ.सरपटणारे प्राणी आढळून येतात. येथील लग्न आदिवासी पंरपरेनुसार होतात.तसेच डोंगरमाऊली (भाया),हा गावित परिवातील उत्सव मोठ्या आनंदाने दर दहा वर्षानी साजरा केला जातो.तसेच तेरा,नागपंचमी (पचवी) ,पीत्री,मकर संक्रांत ,दिपावली,बैलपोळा ,होळी ,अक्षय तृतीया (अखाती) वाघबारस हे सण साजरा केले जातात. गावामध्ये 1ली ते 4 थी पर्यंत शाळा आहे.पुढील शिक्षणासाठी तालुकाच्या ठीकाणी जावे लागते.बरेसे विद्यार्थी हे आश्रम शाळेत शिक्षण घेतात.वाळूटझिरा गाव हे 100% आदिवासी गाव आहे.वाळूटझिरा गावाच्या पश्चिमेला 1 कि.मी.अंतरावर व तीवशेमाळच्या पूर्वेला 200 मी अंतरावर वाळूटझिरा नावाचे एक छोटेसे तलाव आहे.या तलावावरून गावांचे नाव वाळूटझिरा हे पडले. 1990 पुर्वी ह्या गावाजवळून सकाळी व संध्याकाळी फक्त एक बस सुरगाणा येथे जात होती .याच्या व्यतिरिक्त वाहतुकीचे एकही साधन नव्हते. सर्व लोक पायी प्रवास करीत होते.या गावाच्या 2 कि.मी.अंतरावर गुजरात मधील डांग जिल्ह्याची हद्द असल्याने गुजरात मधील बोली भाषेचा प्रभाव पडलेला आहे .95% लोक हे डांगी भाषा बोलणारे आहेत.येथील पावरी नृत्य,ठाकर्या नृत्य,तुर,काहळया आदिवासी नृत्य,मादोळ आदिवासी नृत्य, हे नृत्य प्रकार आढळून येतात.येथील तीनही पाडयाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.\n", "id": "mar_Deva_51010"} {"text": "नांदगाव (नाशिक)\n\nनांदगाव नावाची महाराष्ट्रात ७२ गावे आहेत त्यापैकी, हे नांदगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे ठिकाण आहे. नांदगाव हे नाशिक जिल्यातील शहर आणि नगरपरिषद आहे.\n", "id": "mar_Deva_51011"} {"text": "नाशिक तालुका\n\nनाशिक तालुक्यात द्राक्ष्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.येथे भारताचे तोफखाना संग्रहालय आहे.तसेच सैन्य प्रशिक्षण केंद्र आहे.येथे मातीचे धरण आहे.नाशिक तालुक्यात रामशेज किल्ला आहे.\n", "id": "mar_Deva_51012"} {"text": "निफाड\n\nनिफाड तालुक्याचा अभ्यास\n\nहा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nभारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे शहर आहे. निफाड शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड अर्थात एक ही पहाड नसलेले. येथे निफाड सहकारी साखर कारखाना आहे .तसेच हे एक मध्य रेल्वेचे स्थानकही आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड येथे झाला. निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. द्राक्ष व ऊस उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. निफाड शहरात भरपूर तेल गिरण्या आहे. निफाड तालुक्यात निफाड, पिंपळगाव, लासलगाव व ओझर ही शहरे आहे तसेच ग्रामीण भाग देखील सुजलाम सुफलाम आहे. तालुक्यात ओझर येथे मिग विमानाचा (HAL) कारखाना आहे. तालुक्यात नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे, त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हटले जाते. तसेच गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे. येथे कादवा व गोदावरी नद्यांचा संगम होतो. निफाड शहरातून नासिक, छ.संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहे. सध्या फक्त राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे नासिक व छ.संभाजी नगरला जोडणाऱ्या मार्गाचेच चौपदरीकरण झाले ले आहे. निफाड तालुक्यातील निफाड व लासलगाव कांदा व लसूण उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. निफाड तालुक्यास महाराष्ट्राचे कोलिफॉर्निया म्हणून ओळखले जाते. निफाड एक मोठी बाजारपेठ आहे.शहराचे नगरपंचायत कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड शहरास प्राचीन मंदिरांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ह्या वारशाचे जतन करण्याची गरज व आवश्यकता आहे. तसेच कादवा-विनता या दोन नद्यांचा येथे संगम होतो. तसेच तालुक्यातील भरपूर युवक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कतृत्वाचे ठसे उमटवत आहे. अशाप्रकारे निफाड शहर व तालुका हे विविधतेने नटलेले आहे असे मी येथे नमूद करतो. एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या शहराचा मला अभिमान आहे.\n\nप्रमुख गावे\n\nपिपळगाव बसवंत, लासलगाव, ओझर, म्हाळसाकोरे, सायखेडा, नांदूर माध्यमेशोर, तारुखेडले,तामस वाडी, करंजी, मांजर गाव, भुसे ,भेंडाळी, करजगाव, चांदोरी, निफाड, विंचुर, सावरगाव, वनसगाव, उगाव, सोन गाव,शिवरे, गाजर वाडी, धारणगाव, कोळगाव, खेडले झुंगे, खान गाव थंडी, कोठूरे, रुई , भाऊसाहेबनगर, पि पळस, ओणे, सुकेणे,\n\nपर्जन्य। 70 से.मी\n\nहवामान- १) मान्सून - मद्य जून ते सप्टेंबर\n\n2) हिवाळा- ऑक्टोबर ते मार्च\n\n3) उन्हाळा - मार्च ते जुन\n\nमातीचे प्रकार । - १) काळी माती\n\nनद्या। गोदा वरी, कादवा, कडवा\n\nप्रमुख शेती उत्पादने - गहू, बाजरी, हरबरा, भात, सोयाबीन, कांदा, तांबटे, मेथी,शेपू, कोबी,मका, द्रक्ष,\n\nकुषी उत्पादनाच्या प्रमुुुख बाजार पेेठा - लासलगाव, पिपळगाव ,विंचुर, निफाड, हा\n", "id": "mar_Deva_51013"} {"text": "येवला\n\nयेवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.\n\nइ.स. १८५७ च्या भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपे यांचा जन्म येवल्यात झाला .\n\nमी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले. नाशिक जिलह्यामधील एक दुष्काळी तालुका म्हणून देखील ओळख आहे कांदा पीक इथे मोठ्या प्रमाणत घेतले जाते.\n", "id": "mar_Deva_51014"} {"text": "इगतपुरी\n\nइगतपुरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे गाव आहे. येथे महिंद्रा आणि महिंद्राचा इंजिने बनवण्याचा कारखाना आहे. तसेच ध्यानाचे शिक्षण देणारे विपश्यना केंद्र येथे आहे. हे मुंबई आग्रा महामार्गावरील गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51015"} {"text": "कर्जत तालुका (अहमदनगर)\n\nकर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात राशिन नावाचे शहर आहे.अष्टविनायका पैकी एक सिद्धिविनायकाचे मंदिर सिद्धटेक येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51016"} {"text": "वाळवा\n\nवाळवा हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.वाळव्याची लोकसंख्या सुमारे ४०,००० आहे.आपल्या प्रवाहाच्या काठावर आईच्या लडिवाळाने आणि रुद्रपणातूनही समृधीची उधळण करणारी कृष्णा नदी . या नदीच्या अंगा -खांद्यावर बागडणारे तिचे लाडके बाळ म्हणजे वाळवा एक जिवंत रसरशीत कर्तबगार गाव.वाळवा तालुका हा सांगली शहराच्या\n", "id": "mar_Deva_51017"} {"text": "तासगाव\n\nतासगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील तासगाव एक शहर आहे.तासगावला नगरपालिका परिषद आहे.तासगांव ची नगरपालिका 1858 साली स्थापन झाली आहे.1774 मध्ये नारायण बल्लाल पेशवे यांनी परशुराम भाऊ पटवर्धन यांना तासगाव बक्षीस म्हणून दिले होती. श्रीमंत गणपतराव पटवर्धन यांच्या शासनकाळात तासगाव संस्थानाची स्थापना करण्यात आली होता. तासगाव शहरातील द्राक्षे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध द्राक्षे आहेत.तासगांव शहर वेगाने विकसीत होत आहे. तासगांवचे बेदाणा मार्केट प्रसिद्ध आहे.तसेच तासगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तासगांवचा उजव्या सोंडेचा गणपती खुप प्रसिद्ध आहे. तासगांवला गणपतीचं तासगांव, द्राक्षाचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_51018"} {"text": "आटपाडी\n\nआटपाडी (English-Atpadi) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एक तालुका व तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे.\n", "id": "mar_Deva_51019"} {"text": "कवठे महांकाळ\n\nकवठेमहांकाळ शहर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्याल सांगली जिल्ह्याच्या मिरज उपविभागामध्ये एक तालुका आहे. हे गाव महाकाली देवीचे मंदिर आणि मल्लिकार्जुन (देव शिव) मंदिर यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. गावात देवी महाकाली साखर कारखाना नावाचा नामवंत कारखाना आहे.\n\nकवठेमहांकाळ हे एक शांत शहर आहे. मुख्य सण शिवरात्री, दिवाळी, गणेश चतुर्थी इत्यादि. शिवरात्रीमध्ये ५ दिवसांचा मेळावा असतो. महाकाली मंदिरात (अंबाबाई मंदिरा)मध्ये नवरात्र व दसरा देखी उत्साहात साजरा होतो. कवठेमहांकाळच्या ग्रामीण भागात द्राक्षे, डाळिंब, ज्वारी, बाजरी, मका इत्यादिी पिके होतात.\n\nकवठेमहांकाळमध्ये मंगळवार हा साप्ताहिक बाजाराचा दिवस असतो.\n", "id": "mar_Deva_51020"} {"text": "अक्राणी तालुका\n\n15 ऑगस्ट 1958 रोजी सातपुडा प्रदेशातील अक्राणी तालुका ग्रामदानी तालुका म्हणुन जाहिर झाला होता. हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा ऐक आदिवासी तालुका आहे.\n", "id": "mar_Deva_51021"} {"text": "तळोदे तालुका\n\nतळोदा महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे शहर तळोदा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.\n", "id": "mar_Deva_51022"} {"text": "नवापूर तालुका\n\nनवापूर''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51023"} {"text": "शिरपूर\n\nमहाराष्ट्र राज्यात अगदी उत्तरेस असलेल्या धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात शिरपूर हा एक तालुका आहे.शिरपूर तालुक्यातून मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग जातो. शिरपूर तालुका आदिवासी बहुल तालुका आहे. शिरपूर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. शिरपूर तालुका हा संपूर्ण खान्देशात एक विकसित तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. या शहरात राहणाऱ्या जनतेच्या सर्व मूलभूत गरजा भागतात आणि त्यांना जरूर त्या सोईसुविधा प्राप्त होतात.\n\nशिरपूर तालुक्यात बोराडी, थाळनेर, सांगवी, अर्थे, दहिवद ही जास्त लोकसंख्येची गावे आहेत. या तालुक्याने पाणी व्यवस्थापन क्षेत्रात फार छान कामगिरी केली आहे. शिरपूर पॅटर्न म्हणून हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शिरपूर शहरात शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अनेक संस्था आहेत त्यात आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या शिक्षणसंस्था आहेत.\n\nशिरपूर गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत. शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिरे असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते. शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत. शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे लता मंगेशकर यांचं आजोळ आहे,येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे.\n\nशिरपूर तालुक्यातील दहिवद हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्मगाव आहे.\n\nशिरपूर हे प्रसिद्ध आहे ते येथे सुरू असलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा ह्या कामांमुळे. ह्या कामांना मुळे \"शिरपूर पँटर्न\" म्हणून सर्वत्र ओळख मिळाली आहे.\n\nतसेच शिरपूर तालुक्यातील गुगल नामांकन आठ प्राप्त उत्तर महाराष्ट्रातील एकमेव गुगल गाईड मनाेहर पांडुरंग वाघ यांचे जन्मस्थान आहे. मनोहर वाघ हे तंत्रस्नेही विषय साधनव्यक्ती आहेत यांनी अनेक स्थळे गुगल नकाशात जोडली आहेत त्या स्थळांना आजपर्यंत पंचवीस लाख लोकांनी भेटी दिल्या आहेत व त्यांचे यू ट्यूब चॅनल आहे.अधुनिक अध्यापन पद्धती वर ते शिक्षकांना मोफत मार्गदर्शन करतात व त्यांच्या सेमिनार ला आजपर्यंत बावीस हजार शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.\n", "id": "mar_Deva_51024"} {"text": "शिंदखेडा\n\nशिंदखेडा भारतातील, महाराष्ट्र राज्य, नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील, एक तालुका आहे.\n\nया शहरात शिंदखेडा नाव या ठिकाणी पूर्वीचे ('Shindi' झाडं फक्त नारळ किंवा पाम झाडं दिसत आहेत) 'Shindi' झाडं भरली होती कारण आहे, त्यामुळे Shindi झाडे पूर्ण सह Kheda (ठिकाण) नंतर नावाच्या आहे 'शिंदखेडा 'किंवा' Sindkheda '.\n\nभौगोलिकदृष्ट्या हे शहर नदी बुराई नदीच्या पश्चिम बाजूला वसलेले आहे. या नदीवर शेतात पाणी साठवण्यासाठी एक धरण आहे.\n\nया शहरात गावकऱ्यांच्या साताहिक गरजांसाठी व्यापार होतो. जवळच असणाऱ्या मुडावद येथे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या कपिलेश्वर मंदिर हे मान्यताप्राप्त श्रद्धास्थान असुन येथे माघ वद्य त्रयोदशीला मोठी यात्रा भरते. मंदिर हे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तापी व पांझरा नद्यांचा संगम असल्याने ह्या जागेला पवित्र क्षेत्र म्हणून मोठी मान्यता आहे. वर्ग:शिंदखेडा तालुक्यातील गावे\n", "id": "mar_Deva_51025"} {"text": "पाचोरा\n\nपाचोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि पाचोरा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. पाचोरा हे हिवरा नदीकाठी वसलेले आहे. त्यात 25 नगरपालिकेच्या सदस्यांसह 25 प्रभागांचा समावेश आहे. पाचोरा येथे 95 ग्रामपंचायतीसह एक मोठी ग्रामीण पायाभूत सुविधा आहे जी महाराष्ट्रातील इतर कोणत्याही तहसील ठिकाणापेक्षा सर्वात मोठी आहे. मध्य पाचोरा हा जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत आहे.\n", "id": "mar_Deva_51026"} {"text": "जामनेर\n\nजामनेर येथे पाचोरा ते जामनेर मिनी रेल्वे सेवा चालू आहे जामनेर हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nजामनेर शहर कापूस, केळी, आणि संत्री, करता प्रसिद्ध आहे. जामनेर शहर हे जळगाव शहरापासुन ३७ कि.मी. अंतरावर आहे.आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पासुन फक्त ३७ कि.मी . अंतरावर आहे. जामनेर तालुक्याचे आमदार श्री. गिरिश महाजन आहेत.जामनेर शहर हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.हे शहर [छत्रपती संभाजीनगर]] बुरहानपुर महामार्गावर आहे.\n\nदि. २८ मे १४९० रोजी जामनेर शहर स्थापन करण्यात आले.\n\nमुघलकाळापासून येथे अस्तित्व आहे.\n\n'जामेहनुर' या वरून जामनेर असं नाव पडल्याची मुघलकालीन पत्रव्यवहारात नोंद आढळते.\n\nजामाची मेर ( मळा ) म्हणून जामनेर काहींच्या मते कांगनेर ( कांग नदी काठावरील महाल ) यावरून जामनेर महाल म्हणजे आताच्या भाषेत महसुली केंद्र अर्थात मंडल वा सर्कल . पूर्वी तर्फ , महाल , कसबा , पेठ , परगणा , खुर्द , बुद्रुक अशा वस्त्या होत्या . उदा . जामनेर तालुक्यातील वाकडी तर्फ यात हिवरखेडेत . वा ., चिंचखेडेत . वा . ही गावे २ ) जामनेर महालात हिवरखेडे बु०॥ , चिंचखेडे बु ०॥ . ३ ) चिंचोली कसब्यात पिंप्री (कसबा ) , चिंचोली ( कसबा ) ४ ) नाशिराबाद परगण्यात , कुऱ्हे ( प्र . न . न . ) ५ ) नदीच्या अल्याड व नदीच्या पल्याड एकाच नावाची दोन गावे असल्यास , त्यांच्या लोकसंख्येवरून जास्त लोकसंख्येच्या गावाला बुद्रुक तर कमी लोकसंख्येच्या गावाला खुर्द म्हणत असत . जसे_ ओझर बु०॥ , ओझर खु ०॥ . ६ ) कसबी कारागिरांच्या व शेतकऱ्यांच्या वस्तीला कसबा म्हणत जसे - पहूर कसबे या गावात रंगारी , सुतार , सोनार , कुंभार , माळी या कारागीर व कास्तकारांची वस्ती अधिक . त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून आकर्षक व सुंदर वस्तु बनवाव्यात व जीथे बाजारपेठ अस्तीत्वात असेल तीथे नेऊन विकायचे . यावरून पेठ अस्तीत्वात आल्या. पेठ वसवण्याचं काम सरकारने नेमलेले वतनदार म्हणजे शेट्ये व महाजन करत असत . म्हणून पहूर पेठ अस्तीत्वात आले . ७ ) काही गावांना तिथल्या भौगोलिक वैशिष्टयांवरून नावं मिळाली . जसे -भरपूर पिंपळाची झाडे - पिंपळगाव , वडाची झाडे -वडगाव, बोरीची झाडे -बोरगाव यातील एकाच नावाची अनेक गावे आहेत , त्यांना ग्रामदैवतांवरून किंवा त्या गावच्या कर्तबगार व्यक्तीच्या किंवा एखाद्या वैशिष्टयपूर्ण देवतांच्या नावावरून ओळखले जाऊ लागले . जसे -पळासखेड ( मिराचे ) , पळासखेड ( काकर ) , पळासखेड ( मोगलाई ) आता त्याला महानोरांचे म्हणतात , पिंपळगाव ( हरेश्वर ) , पिंपळगाव ( गोलाईत ) , पिंपळगाव ( रेणूका ई ) असा गावांचा एकंदरीत इतिहास आहे कर्तबगार व्यक्ती किंवा कूळ यावरून काही गावे ओळखली जातात . जसे मांडवे ( धोब्याचे ) , मांडवे ( कोळ्याचे ) , पळसखेड ( सपकाळ ) .पळसखेड ( गुजराचे )\n\nजामनेर तालुका हा खुप विस्तारलेला आहे, नेरी पासुन ते तोंडापूर,पर्यंत विविध गावे ही जामनेर मतदारसंघात येतात, तालुक्यातील शेंदुर्णी हे एक नगरपंचायत चे शहर आहे आषाढी एकादशीचा उत्सव इथं मोठ्या प्रमाणात असतो, त्याच बरोबर फत्तेपूर,तोंडापूर, देऊळगाव,नेरी,कापुसवाडी असे मोठे गावे जामनेर मध्ये येतात.कापुसवाडी इथं सुर नदीवर धरण प्रकल्प मोठा आहे.\n", "id": "mar_Deva_51027"} {"text": "पारोळा तालुका\n\nपारोळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nपारोळा येथे एन्.ई.एस. हायस्कूल आहे. येथे पोलीस स्टेशन आहे. पारोळा येथे झाशीच्या नेवाळकरांचा किल्ला आहे. झांशीचे राजघराणे नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. कोकणस्थ तांबे हे कालांतराने येथे स्थायिक झाले म्हणून ह्या गावाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असल्याचे सांगितले जाते. तसेच राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव नेवाळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ साली ह्याच गावात झाला. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते.\n\nशहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजाचा सुंदर असा पुतळा आहे. शहराच्या जवळच विचखेडे नावाचे सुंदर गाव आहे. या गावात गणपतीचे पुरातन मंदिर आहे. त्याचे आता बांधकाम सुरू आहे. पारोळा अतिशय सुंदर शहर आहे. पारोळा आता शैक्षणिक केंद्र झाले आहे. पुरातन बालाजी मंदिर आता बांधले जात आहे.\n\nत्या गावाचे नाव शिरोळे आडनाव असणाऱ्या लोकांनी गावाचे नाव पारोळे ठेवले. नंतर काही दिवसात ते नाव पारोळा झाले. \"शिरोळे ते पारोळे\" असे शिरोळे कराचे ब्रीद वाक्य आहे.\n", "id": "mar_Deva_51028"} {"text": "एरंडोल\n\nएरंडोल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. एरंडोल गाव रा.म.क्र. ६ वर आहे. हे अंजनी नदीच्या काठावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_51029"} {"text": "जळगाव तालुका\n\nजळगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nकानळदा या जळगाव शहरापासून ११ किमी अंतरावर गावात एक ऐतिहासिक पुरातन महर्षी कण्व यांचा गिरणा नदीच्या का‌ठी आश्रम आहे. कण्व ऋषींच्या या आश्रमात एक जुने महादेवाचे देऊळ आहे, व एक भुयार आहे..\n", "id": "mar_Deva_51030"} {"text": "मुक्ताईनगर\n\nमुक्ताईनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक धार्मिक शहर आहे. मुक्ताईनगर हे मुक्ताईनगर तालुक्याचे मुख्यालय आहे.शहराच्या उत्तरेस असलेल्या तापी-पूर्णा नदीकिनारी संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण संत मुक्ताबाई यांचेे पुरातन देऊळ आहे. या देवळावरून इसवी सन २००० मध्ये शहराचे व तालुक्याचे नाव मुक्ताईनगर झाले.\n\nमुक्ताईनगरला सर्वात जवळचे विमानतळ जळगाव येथे आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे विमानतळही जवळच आहे. मुक्ताईनगर येथे मोठे बस स्थानक व आगार आहे महाराष्ट्रात कुठेही जाण्या-येण्यासाठी इथं बससेवा उपलब्ध आहे,इथे रेल्वे स्थानक नाही. मात्र मध्य रेल्वे बोदवड रेल्वे स्थानक येथुन जवळच १५ किमी, बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर स्थित आहे.\n\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग ५३ (पूर्वीचा क्रमांक ६) मुक्ताईनगर शहरावरून जातो. हा मार्ग मुक्ताईनगरला भुसावळ, जळगाव, धुळे, नागपूर या शहरांशी जोडतो आणि गावातून जाणारा एक राज्य-मार्ग - जामनेर, बोदवड, इच्छापुर आणि बुरहानपुरला जोडतो.\n", "id": "mar_Deva_51031"} {"text": "अमळनेर\n\nअमळनेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जातो. अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठावर वसलेले असून. नदीकिनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांची ही कर्मभूमी आहे. अमळनेर तालुक्यातून वाहणारी सूर नदी ही आणखी एक नदी आहे. बोरी आणि सूर या दोन्ही नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत.\n\nसाने गुरुजी यांचे अमळनेर येथे वास्तव्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. तालुक्यात 152 खेडी आहेत.\n", "id": "mar_Deva_51032"} {"text": "चोपडा तालुका\n\nचोपडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे केळीउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.चोपडा शहर अंक्लेश्वर-बुर्हानपुर राष्ट्रीय महामार्गा वर वसलेले आहे.चोपडा तालुक्यात अडावद हे प्रमुख गाव आहे.चोपडा तालुक्यात खरद, नारोद, अंबाडे, वडगाव बु. ,पंचक, वर्डी, मंगरुळ,वडगाव सिम, धुपे, चहार्डि, वटार, सुटकार, चांदसणी-कमळगाव, गोरगावले, धानोरा वैगेरे गावे आहेत.तसेच अडावद जवळ तीर्थ क्शेत्र उनपदेव देखील आहे. उनपदेव हे सातपुडा पर्वता जवळ असुन येथे गरम पाण्याचा झरा आहे.\n", "id": "mar_Deva_51033"} {"text": "रावेर तालुका\n\nरावेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nरावेर तालुका हा देशभरात केळी या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात पाल हे एक निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाणं आहे.\n", "id": "mar_Deva_51034"} {"text": "खुलताबाद\n\nखुलताबाद/खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्र मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो. खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.\n", "id": "mar_Deva_51035"} {"text": "गंगापूर\n\nगंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक तालुक्याचे गाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर ३८ कि.मी. अंतरावर गंगापूर हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगापूरपासून सात कि.मी. अंतरावरून कायगाव या गावी गोदावरी नदी वाहते. नगर जिल्यातून वाहणारी प्रवरा नदी गोदावरीस मिळते यावरून प्रवरासंगम नावाचे गाव तिथे वसले आहे. गंगापूर शहरात साडेतिनशेवर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर इथे आहे. तसेच नृसीह मंदिर, विठ्ठल आशृम जाखमाथा, खंडोबा मंदिर, बारवाचा गणपती, गूढिचा मारोती, एकमूखी दत्त हे ठिकाण आहे.\n", "id": "mar_Deva_51036"} {"text": "कन्नड (औरंगाबाद)\n\nकन्नड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. कन्नड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कन्नड या गावी या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. कन्नड पासून पितळखोरा लेण्या केवळ २० किमी अंतरावर आहेत. वेरूळ लेण्या २८ की.मी तर अजिंठ्याच्या लेण्या १०० किमी अंतर वर आहेत. प्रसिद्ध गौताळा अभयारण्य पाच की.मी अंतरारून सुरू होते. कै आमदार नारायणराव पाटील नागदकर यांनी तालुक्याचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे. महाविद्यालयाची स्थापना, मार्केट कमिटीला जागा, एसटी थांब्याची जागा, या साठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तालुक्यातील लागवड क्षेत्र १०५६६०.२३ , खरीप गावे-१५६,रब्बी गावे ५६. खरीप क्षेत्र-८६०००, रब्बी क्षेत्र- १९६६०.२३. तालुक्यातील प्रमुख नद्या-शिवना, ब्राह्मनि, अंजना, पूर्णा. मध्यम प्रकल्प- अंबाडी ( आताचे नाव. कै.नारायणराव गीरामाजी पाटील प्रकल्प), गडदगड,.तालुक्यातील ओळीत खातेदारांची संख्या- ६२६७७. कन्नड शहराची लोकसंख्या-३४४०३. तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या- ३५६८६४. तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा तीन- ब्राम्हणी, वडनेर आणि नागद. स्वस्त द्यान्य दुकाने २०६ +३०. प्राथमिक शाळा २२८, केंद्रीय प्राथमिक २१,माध्यमिक जी.प. -६, खाजगी - ६१, ऐतिहासिक स्थळे- पितळखोरा लेण्या, किले अंतुर, सितान्हान्ही, 'उंच डोंगर\"- सुरपाळा. अभयारण्य- गौताळा अभयारण्य. शहरातील महाविध्यालाये दोन+ अध्यापक वि.२+अपंग अध्या.१ अभ्यासक- गणिततज्ञ भास्कराचार्य, ज्योतिषचार्य व कवी दादागुरू जोशी , अहिराणीचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे या शहरात वास्तव्य. स्वातंत्र चळवळचे मिश्रीलाल पहाडे, सहकार चळवळचे रामचंद्र पाटील, क्रांतीच्या चळवळचे काकासाहेब देशमुख, ग्रामसुधारणेचे रामराव अन्ना बहिरगावकर, तालुक्याचा विकास महर्षी अप्पासाहेब नारायण गीरामाजी पाटील नागदकर यांचे वास्तव्य येथलेच. कला, वाणिज्य विज्ञान शिक्षण देणारी येथे दोन महाविद्यालये आहेत.\n\nतालुक्यातील शेतक-यांनी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून अद्रकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. यावर्षी महाराष्ट्रात अद्रकाची जास्त लागवड झाली. प्रचंड प्रमाणात उत्पादित सर्व अद्रकाची खरेदी होईल एवढी मोठी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अद्रकाचे भाव गडगडले; परंतु परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतक-यांची होणारी हानी टळली. सध्या कन्नड तालुक्यातून सुरत, इंदूर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठांमध्ये अद्रक विक्रीसाठी जात आहे.\n\nगेल्या दहा वर्षांपासून कन्नड तालुक्यातील शेतकरी आद्रकाचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहे. २००६ हे वर्ष सोडले तर इतर वर्षांमध्ये आद्रकला चांगली मागणी होती. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून तालुक्यात आद्रकाची लागवड करण्याचे प्रमाण वाढले.\n\nकन्नड तालुका आद्रक बेणे विक्रीचे माहेरघर बनले. गेल्या पाच वर्षांत येथून मोठ्या प्रमाणात बेणे विक्री झाले. जास्त उत्पादन घेण्यात कन्नड तालुक्याने आद्रकासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा व छत्तीसगडलाही मागे टाकले. यावर्षी राज्यात व राज्याबाहेरही आद्रकची जास्त लागवड झाली.२००८ला आद्रकला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये भाव होता, तर यावर्षी प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. प्रचंड उत्पादित सर्व आद्रकाची खरेदी होईल, अशी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही; परंतु आद्रकास परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान टळले. सध्या कन्नड तालुक्यातील आद्रक सूरत, इंदोर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठेत जात आहे. मजुरी, खते, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या, ठिबक सिंचन आदी कारणांमुळे आद्रकचे उत्पादन घेण्यास शेतक-यांना जास्त खर्च लागला. त्यात आद्रकला येथे कमी भाव आहे; परंतु परराज्यातील बाजापेठांमुळे किमान खर्च भागून शेतक-यांच्या शिखात दोन पैसे येत असल्याने शेतकरी समाधानी आहे.\n\nगावे: शिवराई: हे 1 कन्नड़ तालुक्यातील महत्त्वाचे गांव असून येथे अदरक व् कापूस सशेतीसाठी प्रसिद्ध आहे या गावमधे छत्रपति शिवाजी महाराजांचे 1 भव्य स्मारक बनवले आहे. हिराजि बाबा यांचे मंदिर आहे. भगवान बजरंग बलीचे 1 भव्य ऐसे मन्दिरहि आहे. गावत अनेक जतींचे लोक आनंदाने राहतात.\n\nजळगाव (घाट): हे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पा जवळीलच एक छोटेसे खेडे आहे.. या ठिकाणी प.पू. प्रभूनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. दर वर्षी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठा हरिनाम सप्ताह केला जातो.\n", "id": "mar_Deva_51037"} {"text": "फुलंब्री\n\nफुलंब्री हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_51038"} {"text": "अंबड तालुका\n\nअंबड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे. तालुक्यातील पराडा parada या गावात वनारसी नावाचे देवस्थान सकलाधी बाबा रवना पराडा नावाचा दर्गा आहे. तालुक्याला नऊ नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. शिवाय येथे यादवकालीन बारव आहेत.\n\nअंबड तालुका हा यादवकालीन साम्राज्याचा भाग होता. अंबड ते देवगिरी मार्गाच्या संरक्षणासाठी रोहिलागड हा किल्ला बांधण्यात आला होता.\n", "id": "mar_Deva_51039"} {"text": "भोकरदन\n\nभोकरदन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. आणि हे भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक आहेत, प्राचीन श्रीकृष्ण(तुकाई) लेणी आणि बौद्ध लेणी आणि लाल गडी ,गौस्पक दर्गा, रामेश्वर मंदिर आणि भोकरदन किल्ला जो आज तहसील म्हणून ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_51040"} {"text": "बदनापूर तालुका\n\nबदनापूर हे जालना जिह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जालना जिल्हा होण्यापूर्वी हे बदनापूर औरंगाबाद जिह्यातील जालना तालुक्यातील शहर होते . बदनापूर तालुक्यात सोमठाना येथे रेणुका माता मंदिर आहे जे की जिह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील महत्वाचे श्रद्धास्थान आहे . तालुक्यातील दुधना नदी ही प्रमुख नदी असून त्या नदीवरील दुधना मध्यम प्रकल्प ही सोमठाना गडाला लागूनच आहे दुधना नदीवर जवळपास 3 किमी अंतरावर अकोला हे भव्य गावं वसलेले आहे . अकोला येथे भगवान बाबा याचे मोठें भव्य मंदिर आहे आणि वाल्मिक ऋषी यांचे समाधी स्थळ आहे . हे गाव बदनापूर राजूर ह्या रस्त्यावर आहे. बदनापूर हा मुंबई नागपूर राज्य महामार्गावर वसलेले आहे।\n\nबदनापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे .\n", "id": "mar_Deva_51041"} {"text": "परतूर\n\nपरतूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. परतूर हे शहरच या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून ते दुधना नदीच्या काठी आहे. या शहरात शेती संशोधन केंद्र आहे. परतूर हे काचीगुडा-मनमाड लोहमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.\n\nपरतूर गावाचे प्राचीन नाव प्रल्हादपूर आहे, साहजिकच येथे देशपांडे गल्लीत नृसिंह मंदिर आहे. मंदिराजवळ करक्षेत्र कुंड आहे. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर याच कुंडात नृसिंहाने आपले हात धुतले अशी आख्यायिका आहे. १९३७ साली निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्या परिषदेचे पहिले अधिवेशन १ ते ३ ऑक्टोबर १९३७ या कालावधीत हैदराबाद येथे भरले होते. या अधिवेशनानंतर मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीस चालना मिळाली. जालना जिल्ह्यातील दोन पैकी एक उपविभागीय कार्यालय परतूर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51042"} {"text": "मंठा तालुका\n\nमंठा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nमंठा तालुक्यात ११४ गावे, ९२ ग्रामपंचायत व १५० जिल्हा परिषद शाळा आहेत.\n", "id": "mar_Deva_51043"} {"text": "जाफ्राबाद तालुका\n\nजाफ्राबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. जाफ्राबाद तालुक्यात जाफ्राबाद शहरासह १०० गावे आहेत. जाफ्राबाद शहराजवळून धामणा व पूर्णा या नद्या वाहतात. पूर्णा नदीवर खडकपूर्णा धरण उभारण्यात आले आहे. तालुक्यामध्ये मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे तहसील आणि पंचायत समिती आहे. हे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले एक लहान शहर आहे, येथील निसर्ग व जुन्या काळी जेजुरीदारांच्या निवासस्थानासाठी वापरली जाणारी किल्ला (फोर्ट) प्रसिद्ध आहे. जाफ्राबाद हे ठिकाण केंळणा आणि पूर्णा नदीच्‍या संगमावर वसलेले आहे. पूर्वी या ठिकाणाला मजबुत दगडी भिंतीची तटबंधी हेाती, मात्र काळाच्या ओघात त्‍याची वाताहत झाली आह. तथापि एक लहानशी गढी उत्‍तम स्थितीत आहे. या ठिकाणाचे नाव जाफ्राबादचा संस्‍थापक जाफर खान यांच्या नावावरून पडले आहे. मोगल बादशाह औरंगजेब यांनी इतर ११५ गावांसोबत या ठिकाणाची जहागीरी जाफर खानला सोपवीली हेाती. जाफ्राबादमध्‍ये एकूण सात मशिदी आणि मंदिरे उभारण्‍यात आलेली होती. यातील प्रमुख मशिदीवर औरंगजेबच्‍या आदेशाने रिजाजत खान याने पर्शियन भाषेत १०७६ हिजरी संवतामध्‍ये (सन १६६४) नोंदी केल्‍या होत्‍या. तटबंदी उभारणीच्या दरम्‍यान एक सुंदर अशी पाण्‍याची टाकी बांधण्‍यात आली होती. त्‍यावरील नोंदीनुसार याचे निर्माण शहाजहानच्‍या आदेशानुसार मुस्‍तफा खान याने १०४० हिजरी संवतमध्ये (सन १६३०) मध्‍ये केल्याचे दिसून येते. (ही माहिती भारताचे राजपत्र, महाराष्‍ट्र राज्‍य, औरंगाबाद जिल्‍हा पृष्‍ठ क्र १०१७, १०१८ येथून घेण्‍यात आली आहे)\n", "id": "mar_Deva_51044"} {"text": "गंगाखेड तालुका\n\nहा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर ही आहे. तसेच या गावात गोदावरी नदीच्या काठावर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. प्राचीन इतिहास असलेल्या या गावात अनेक जुन्या घरांचे राजवाड्यांचे अवशेष सापडतात. गोदावरी नदीकडील परिसरातील अनेक घरांचे बांधकामे ही जुन्या पद्धतीची आणि दगडांनी बनलेली आहेत. जस जसा गंगाखेडचा विस्तार होत गेला. तस तशा या गावात अनेक नवनवीन पद्धतीची बांधकामे होण्यास सुरुवात झाली आणि नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_51045"} {"text": "सेलू तालुका (परभणी)\n\nसेलू तालुका हा महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. तसेच निम्न दुधना प्रकल्प तालुक्यात आहे. सेलू या गावचे मूळ नाव शाळूवाडी होते. या गावांमध्ये शाळू ज्वारीचे पीक जास्त येत असल्यामुळे हे नाव होते. नंतर शाळू वाडी अपभ्रंश होऊन सेलूवाडी हे नाव झाले व पुढे त्याचे सेलू हे नाव झाले.\n", "id": "mar_Deva_51046"} {"text": "पूर्णा तालुका\n\nपूर्णा तालुका हा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातला एक तालुका आहे. पुर्णा हे शहर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील पुर्णा रेल्वे स्थानक ह्या भागतील एक महत्त्वाचे जंक्शन आहे.\n", "id": "mar_Deva_51047"} {"text": "जिंतूर\n\nजिंतूर हे महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे गाव पूर्वी जिनपूर नावाने ओळखले जाई. शहरालगत नेमगिरी हे जैन तीर्थस्थान असून तेथे तीर्थंकर नेमिनाथाची प्राचीन मूर्ती आहे. जिंतूरपासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे. जिंतूर शहरा पासून ३० किमी अंतरावर येलदरी धरण आहे, जींतुर जालना हायवेवरून गणेशपुर फाट्यावरून 14 की.मी.वर धानोरा बुद्रुक हे गाव आहे तेथे जागृत खंडोबाचे अती प्राचीन मंदिर आहे सोबत दीप माळ व बारव आहे दर वर्षी पंचक्रोशीतील भाविक खुप मोठया प्रमाणात या ठीकाणी दर्शनासाठी येत आसतात या गावात भामटी, ब्राम्हण, मराठा ईत्यादी. जाती धर्मातील लोक खुप काळापासून मोठया गुन्या गोवीदाने व एकोप्याने राहतात.\n", "id": "mar_Deva_51048"} {"text": "लातूर तालुका\n\nलातूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. लातूर हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्रातील १६ वे मोठे नगर आहे. प्राथमिकतः तालुका कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या ५६.०१ % लोकसंख्या शहरी आहे.\n\nएकूण ग्रामपंचायत= १०१\n", "id": "mar_Deva_51049"} {"text": "शिरूर अनंतपाळ तालुका\n\nशिरूर अनंतपाळ हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा २३ जून १९९९ साली तालुका म्हणून अस्तित्वात आला.हा मांजरानदीच्या खोऱ्यात तसेच घरणी नदीच्या पात्रा लगत हा तालुका वसलेला आहे,या तालुक्याचे मुख्य ठिकाण शिरूर(अनंतपाळ) आहे.हे ठिकाण तालुक्याच्या मध्य ठिकाणी स्थित आहे.येथे अनंतपाळ (महाराजाचे) देवाचे भव्य असे पौराणिक मंदिर आहे.हे येथील गावचे ग्रामदैवत आहे.याला आधी भोजराज शिरूर म्हणून संबोधले जायचे,पण कालांतराने भोजराज नाव कमी करून इथल्या ग्रामदैवत अनंतपाळ (महाराज) यांच्या नावावरून भोजराज शिरूर चे नवीन नाव ॥ शिरूर अनंतपाळ ॥ असे पडले.तसेच येरोळ येथे श्री कालिंकामातेचे भव्य असे मंदिर आहे.हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे..\n", "id": "mar_Deva_51050"} {"text": "औसा\n\nऔसा (Ausa) हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे औसा तालुक्याचे मुख्यालयही आहे. औसा नगर परिषद ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. नागरी संस्थेचे कार्यक्षेत्र ५.४ किमी२ (२.१ चौरस मैल) मध्ये पसरलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३६,११८ एवढी होती.\n\nऔसा शहराला ऐतेहासिक, सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. हे शहर साधाराणपणे साडेसहाशे वेर्षापुर्वी वसलेले आहे. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने \"औच्छ\" असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकांबर हा औशाचा रहिवासी होता. त्याने \"करंडक चरयू\" हा काव्यग्रंथ लिहिला आहे.या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची \"असई\"असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नवे रूढ झाली असावीत. यादव कालीन खोलेश्वर दरवाजा, अंबाजोगाई शिलालेख (शके १४५०) यात उदगीर बरोबर औश्याचीही नोंद आहे. यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते.\n", "id": "mar_Deva_51051"} {"text": "निलंगा तालुका\n\nनिलंगा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा क्षेत्र आहे, जेथून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निवडुन आले।\n\n2014 साली निलंगा मतदारसंघातून भाजपाचे मा. संभाजीराव पाटील निलंगेकर निवडून आले. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत.\n", "id": "mar_Deva_51052"} {"text": "चाकूर तालुका\n\nचाकूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा तालुका लातूर जिल्ह्याच्या मध्यभागी स्थित आहे.या तालुक्यात मांजरा नदीचे खोरे आहेत.बालाघाटाच्या डोंगररांगा मध्ये ह्या तालुक्याचा विस्तार आहे.म्हणूनच येथे हकानी बाबा हे बेट अस्तित्वात आहे.ह्या तालुक्या मध्ये लोहमार्गाचा देखील विस्तार झाला आहे.लातूर जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन लातूर रोड याच तालुक्यात आहे.वनस्पती बेट म्हणून प्रसिद्ध असलेले वडवळ नागनाथ याचाच एक भाग आहे.याच तालुक्यातून रत्‍नागिरी ते नागपूर हा महामार्ग जातो.\n", "id": "mar_Deva_51053"} {"text": "उत्तर सोलापूर तालुका\n\nउत्तर सोलापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात तालुका आहे.एकूण ११ तालुके आहेत त्यापैकी उत्तर सोलापूर तालुका हा सर्वात लहान तालुका आहे.\n", "id": "mar_Deva_51054"} {"text": "दक्षिण सोलापूर तालुका\n\nदक्षिण सोलापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\n२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१०४,७७० होती.\n", "id": "mar_Deva_51055"} {"text": "माळशिरस\n\nमाळशिरस हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nमाळशिरस हे सोलापुर जिल्ह्यातील गाव आहे.तसेच ते तालुक्याचे ठिकाण आहे.माळशिरस हे अकलुज पासुन १४ किमी अंतरावर आहे.माळशिरस मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आहे.\n", "id": "mar_Deva_51056"} {"text": "मोहोळ तालुका\n\nमोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापुर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग 65 मोहोळमधून जाते\n\nकृषी विभाग: राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न) कृषी विज्ञान केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न)\n\nप्रशासकीय कार्यालये: तहसील कार्यालय मोहोळ. पंचायत समिती कार्यालय मोहोळ. नगर परिषद मोहोळ. पोलीस ठाणे मोहोळ #भुमी अभिलेख यांचे कार्यालय\n", "id": "mar_Deva_51057"} {"text": "करमाळा\n\nकरमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. करमाळा हे नगरपरिषद असलेले शहर आहे.\n", "id": "mar_Deva_51058"} {"text": "महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी\n\nमहाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण ३५१ पंचायत समित्या आहेत, जे तालुके १०० टक्के शहरी असतात त्यांच्या साठी पंचायत समिती स्थापन केली जात नाही. क्षेत्रफळाचे दृष्टीने अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (२५०९.६१ km२) हा सर्वात मोठा तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (१३.०० km२) हा सर्वात लहान तालुका आहे. एकाच तालुक्यामध्ये सर्वाधिक गावे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहेत.\n", "id": "mar_Deva_51059"} {"text": "पेनल्टी किक (फुटबॉल)\n\nपेनल्टी किक ही फुटबॉलमधील एक खेळी आहे. यात चेंडू गोलपासून अंदाजे १२ मीटर अंतरावर ठेवला जातो. चेंडूला लाथ मारणाऱ्या खेळाडू आणि गोलच्या मध्ये फक्त गोलरक्षक असतो. पंचाने शिट्टी वाजवून खूण केली असता खेळाडू लाथ मारतो व गोलरक्षक चेंडू अडविण्याचा प्रयत्न करतो.\n\nगोलच्या जवळच्या भागात बचाव करणाऱ्या खेळाडूद्वारा झालेल्या गंभीर चुकीच्या बदल्यात पंच ही खेळी आक्रमक संघाला बहाल करतो.\n", "id": "mar_Deva_51060"} {"text": "चिकू\n\nचिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota) असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae) हे आहे. चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात.\n", "id": "mar_Deva_51061"} {"text": "गेल्सनकर्शन\n\nगेल्सनकर्शन () हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्त्वाचे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_51062"} {"text": "हॅनोव्हर\n\nहानोफर (मराठीत हॅनोव्हर) (जर्मन: Hannover) ही जर्मनीच्या नीडरजॅक्सन राज्याची राजधानी आहे. हॅनोव्हर जर्मनीच्या उत्तर भागात लाइन नदीच्या काठावर हँबुर्गच्या १५७ किमी दक्षिणेस व बर्लिनच्या २८५ किमी पश्चिमेस वसले आहे. सुमारे ५.१८ लाख लोकसंख्या असलेले हॅनोव्हर जर्मनीमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n\nइ.स. १८१४ ते १८६६ दरम्यान हॅनोव्हर शहर ज्या हॅनोव्हर राज्याचा भाग होता ते राज्य १८६८ ते १९४६ च्यादरम्यान प्रशिया देशातील एक प्रांत होता.\n\nहानोफर ९६ हा बुंडेसलीगामध्ये खेळणारा हानोफरमधील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. येथील नीडरजाक्सनस्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये १९७४ व २००६ सलच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे व युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे सामने खेळवले गेले होते.\n", "id": "mar_Deva_51063"} {"text": "लाइपझिश\n\nलाइपझिश () हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे.\n\nपवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते.\n", "id": "mar_Deva_51064"} {"text": "काइझरस्लाउटर्न\n\nकाइझरस्लाउटर्न () हे जर्मनी देशाच्या ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात फ्रान्स देशाच्या सीमेजवळ वसले असून ते पॅरिसपासून ४५९ किमी, लक्झेंबर्गपासून १५० किमी तर फ्रांकफुर्टपासून ११७ किमी अंतरावर स्थित आहे.\n\nकाइझरस्लाउटर्न येथे नाटोच्या लष्कराच्या ५०,००० सैनिकांचा तळ आहे.\n", "id": "mar_Deva_51065"} {"text": "ऑलिंपिक स्टेडियम (बर्लिन)\n\nमर्सिडिझ-बेन्झ अरेना () हे जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ह्या स्थानावर १९१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्टेडियम बांधण्याचा विचार होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ऑलिंपिक स्टेडियमचे बांधकाम थांबवण्यात आले. सध्याचे स्टेडियम १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २००६ फिफा विश्वचषकासाठी ह्या स्टेडियमची मोठ्या प्रमाणावर खर्च करून डागडुजी करण्यात आली. ह्या विश्वचषकामधील अंतिम सामना येथेच खेळवला गेला.\n\nबुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हेर्था बे.एस.से. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक व्यतिरिक्त आजवर येथे १९७४ व २००६ फिफा विश्वचषकांमधील साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_51066"} {"text": "अलायंझ अरेना\n\nअलायंझ अरेना () हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचा वापर सध्या बायर्न म्युनिक व टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन हे दोन फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळण्याकरिता करतात. ६९,९०० आसनक्षमता असलेले अलायंझ अरेना हे डॉर्टमुंडमधील सिग्नल इडूना पार्क व बर्लिनमधील ऑलिंपियास्टेडियोन खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.\n", "id": "mar_Deva_51067"} {"text": "एम.एच.पी.अरेना\n\nएम.एच.पी.अरेना () हे जर्मनी देशाच्या श्टुटगार्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. इ.स. १९९३ पर्यंत हे स्टेडियम नेकरस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. १९९० च्या दशकामध्ये ह्या स्टेडियमच्या पुनर्बांधणी व सुधारासाठी डाइमलर-बेन्झ कंपनीने निधी पुरवल्यामुळे गोटलिब डाइमलरचे नाव ह्याला दिले गेले. २००८ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे ठेवण्यात आले. २०२३ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून सध्याचे एम.एच.पी.अरेना हे ठेवण्यात आले.\n\nआजवर येथे १९७४ व २००६ फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८८ स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५९ व १९८८ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_51068"} {"text": "फेल्टिन्स-अरेना\n\nफेल्टिन्स-अरेना () हे जर्मनी देशाच्या गेल्सनकर्शन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी वापरण्यात आलेले हे स्टेडियम एफ.से. शाल्क ०४ ह्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.\n", "id": "mar_Deva_51069"} {"text": "वोल्क्सपार्कस्टेडियन\n\nइमटेक अरेना () हे जर्मनी देशाच्या हांबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हांबुर्गर एस.फाउ. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. २००१ सालापर्यंत हे स्टेडियम फोल्क्सपार्कस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे.\n\n१९७४ व २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९८८ ह्या स्पर्धांमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा युरोपा लीगच्या २०१० हंगामामधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_51070"} {"text": "वाल्डस्टेडियोन (फ्रांकफुर्ट)\n\nकॉमर्झबँक-अरेना () किंवा वाल्डस्टेडियोन हे जर्मनी देशाच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७४ व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.\n", "id": "mar_Deva_51071"} {"text": "ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन\n\nऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन () हे जर्मनी देशाच्या क्योल्न शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या १. एफ.सी. क्योल्न ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. ऱ्हाईनएनर्जी ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन असे ठेवण्यात आले.\n\n२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_51072"} {"text": "नीडरजाक्सनस्टेडियोन\n\nए.डब्ल्यू.डी. अरेना (जर्मन: AWD-Arena ; इ.स. २००२ सालापर्यंत प्रचलित नाव: Niedersachsenstadion, नीडरजाख्सन-स्टाडिओन ;) हे जर्मनीतील हानोफर राज्यातील कालेनबेर्गर नॉयश्टाट जिल्ह्यातील फुटबॉल मैदान आहे. ते बुंडेसलीगा फुटबॉल साखळी स्पर्धेतील हानोफर ९६ संघाचे घरचे मैदान आहे. मुळात ८६,००० आसनक्षमता असलेले हे मैदान इ.स. १९५४ साली पहिल्यांदा बांधण्यात आले व नंतर प्रमुख फुटबॉल स्पर्धांच्या निमित्ताने त्याची वरचे वर पुनर्बांधणी/डागडुजी होत आली आहे. सध्या या मैदानात ४९,००० आच्छदित आसने आहेत. इ.स. २००६ सालातील जर्मनीतील फिफा विश्वचषक स्पर्धेतील ५ सामने या मैदानावर खेळवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_51073"} {"text": "रेड बुल अरेना\n\nरेड बुल अरेना () हे जर्मनी देशाच्या लाइपझिश शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. भूतपूर्व पूर्व जर्मनी देशामधील हे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम होते. इ.स. २०१० पर्यंत हे स्टेडियम झेंट्रालस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. रेड बुल ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव रेड बुल अरेना असे ठेवण्यात आले.\n\n२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_51074"} {"text": "फ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन\n\nफ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन हे जर्मनीच्या कैझरलाउटर्न शहरातील फुटबॉलचे मैदान आहे. हे मैदान १ एफसी कैझरलाउटर्न या क्लबचे घरचे मैदान आहे. याला च्या फुटबॉल संघनायक आणि कैझरलाउटर्न संघात आपली सगळी कारकीर्द घालविलेल्या फ्रिट्झ वॉल्टरचे नाव देण्यात आले आहे.\n\n२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानावर खेळले गेले.\n", "id": "mar_Deva_51075"} {"text": "मॅक्स-मोरलॉक-स्टेडियोन\n\nफ्रांकनस्टेडियोन () किंवा एझीक्रेडिट-स्टेडियोन हे जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७२ उन्हाळी ऑलिंपिक व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून १. एफ.से. न्युर्नबर्ग हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.\n", "id": "mar_Deva_51076"} {"text": "सफरचंद\n\nसफरचंद गडद लाल व भरंगाचे आंबट-गोड चवीचे एक फळ आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे. सफरचंद वेगवेगळ्या आजारांवर लाभदायक आहे. सफरचंद त्वचेसाठीही उपयोगी आहे. वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका (Melus domestica) म्हणतात.याचे मुख्य स्थान मध्य एशिया आहे. या व्यतिरिक्त नंतर यूरोप मध्ये हे लावण्यात आले. हे हजारों वर्षांपासून एशिया आणि यूरोप मध्ये उगवले जात आहे. याला यूरोपहून उत्तरी अमेरिका मध्ये विकले जाते. याचे ग्रीक आणि यूरोप मध्ये धार्मिक महत्त्व आहे.\n", "id": "mar_Deva_51077"} {"text": "फळ\n\nफुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रूपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय. वनस्पतीशास्त्रात, पुष्पनानंतर अंडाशयामधून सपुष्प वनस्पतींमध्ये (ज्याला आवृतबीज सुद्धा म्हणतात) तयार झालेली बिया असलेली रचना म्हणजे फळ.\n\nसामान्य भाषेच्या वापरात, \"फळ\" म्हणजे वनस्पतीची रसाळ बिया-संबंधित रचना जे गोड किंवा तुरट असते, आणि कच्च्या स्थितीत खाल्ले जाऊ शकतात, जसेकी सफरचंद, केळी, द्राक्षे, लिंबू, संत्री, आणि स्ट्रॉबेरी. दुसऱ्या बाजूने, वनस्पतीशास्त्रीय वापरात, \"फळ\" मध्ये बऱ्याच रचना समाविष्ट असतात ज्याला सामान्यपणे \"फळे\" म्हटल्या जात नाही, जसेकी शेंगा, कणिस, टमाटे, आणि गहू. बीजाणू निर्माण करणाऱ्या कवकाच्या भागाला झाडाचे फळधारी अंग असे सुद्धा म्हणतात.\n\nफळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.\n\nफळे विविध प्रकारची असतात. आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळांची उदाहरणे आहेत. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.\n", "id": "mar_Deva_51078"} {"text": "आवळा\n\nआवळा (डोंगरी आवळा), इंग्रजीत Indian Gooseberry, emblic myrobalan आमला आसामीत, आमलकी আমলকী बंगालीत, आमलक આમલક गुजराथीत, आमला हिंदीत, नेल्ली कानडीत, तसेच तमिळ व मल्याळम मध्ये, आवळो कोंकणीत, आमलकः संस्कृत मध्ये\n\nहे तुरट व आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे, हिरव्यारंगाचे अत्यंत औषधी फळ आहे.\n\nआवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. हे एक उत्तम रसायन आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य वापर हा त्रिफळा चूर्णात आणि च्यवनप्राशात केला जातो.\n\nआवळा हा एक फळ देणारा वृक्ष आहे. हा २० फूट ते २५ फुटापर्यंत उंच वाढतो. आशियाव्यतिरिक्त युरोपात व आफ्रिकेतही आढळतो. आवळ्याची झाडे हिमालयाच्या पायथ्याशी आणि उर्वरित भरतखंडात अधिकांश रूपाने मिळतात. आवळ्याचे फूल घंटेच्या आकाराचे असते.\n", "id": "mar_Deva_51079"} {"text": "बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय\n\nबृहन्मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणासाठी परिणामकारक नागरी कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपलिकेची ऐतिहासिक परंपरा आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका (बृ.मुं.म.न.पा.) ही अशी प्राथमिक संस्था आहे जी बृहन्मुंबईतील नागरी सेवांकरिंता जबाबदार आहे.\n\nबृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. तिच्या स्थापनेपासून, बहुसंख्य अराजकीय गट, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक संघटना तिच्या बरोबर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नागरी सोयीसुविधा, कला आणि संस्कृती, पुरातन वास्तु जतन,इ. क्षेत्रामध्ये फार लक्षपूर्वक काम करित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संस्था ह्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कुटुंबाचा एक घटक असून मुंबईच्या नागरिकांकरिता कार्यक्षम आणि उत्कृष्ट सेवा देण्याचे ध्येय गाठण्यासाठी एकत्रित काम करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे\n\nमुंबई पर्यटन मार्गदर्शक\n\nमुंबई ही आपल्या कीर्तीवर उभी आहे. हे शहर या शहरातील रहिवाशांनी वसवलेले आहे. मुंबई ही कॉंक्रीटची बनली असली तरी ती सर्वासाठी आहे\n\nमुंबई हे बेट पोर्तुगीजांनी इग्लंडचे राजे चार्ल्स-दुसरा यांनी कॅथरिनसोबत विवाह केला तेव्हा त्यांना विवाहाचा हुंडा म्हणून देण्यात आले होते. हास सात बेटांचा गट ईस्ट इंडिया कंपनीस भाडयाने देण्यात आला होता. त्या कंपनीने ज्या व्यक्ती तेथे आल्या आणि स्थिरस्थावर झाल्या अशांना व्यवसाय आणि धर्माचे स्वातंत्र्य दिले. प्रारंभी काही पारशी आणि गुजराती आले परंतु लवकरच मोठया संख्येने येथे येवू लागले.\n\nहे 17 व्या शतकाच्या मागील काळात होते. आजही मुंबई ही स्थलांतरित लोकांचे शहर आहे. संपूर्ण देशातील लोक येथे स्थिरस्थावर होण्यासाठी येत असतात. ह्यामुळे मुंबईच्या समाजामध्ये बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक रंग भरले गेले आहेत.\n\n18 व्या शतकामध्ये मुंबईचा विकास होत गेला आणि हे शहर स्वातंत्र्य चळवळीतील सैनिकांचे एक प्रमुख केंद्रही झाले. ब्रिटीशांनी आपली राजेशाही सुरत पासून मुंबई पर्यंत ज्याचे पूर्वीचे नाव बॉंम्बे होते, या ठिकाणी स्थलांतरित केली. पहिली रेल्वे रुळ बॉंम्बे ते ठाणे असा टाकण्यात आला होता.\n\nस्वातंत्र्य लढयाला आकार देण्यात बॉबेने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली सभा येथे झाली आणि गांधीजींनी 'भारत छोडो' हा नारादेखील याच ठिकाणी दिला.आज मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. सन 1996 मध्ये बॉंम्बेचे पुनर्नामकरण मुंबई असे झाले\n\nहे शहर कधीच झोपत नाही, त्याचे रस्ते कधीच रिकामी नसतात. वाढती मागणी भागविणयासाठी कारखाने आणि गिरण्या दिवस-रात्र सुरू असतात त्यांच्या प्रयत्नामुळेच मुंबई भारताची आर्थिक राजधानी बनली आहे.\n\nसुंदर नैसर्गिक बंदर मुंबई ही जगभरात विस्तारलेल्या व्यवसाय हाताळते. अरबी समुद्राच्या किना-यावर वसलेले या शहरात काही तरी आहे किंवा सर्वांना काहीती देते परंतु मुंबईत कोणी हे मिळवितो आणि कोणीतरी जीवनाच्या शर्यतीमध्ये मागे राहतो.\n\nदशकापासून स्थलांतरित लोक आकर्षित होवून शहरात आपली रोजीरोटी कमविण्यास येत असतात, बहुतांश लोक अयशस्वी होतात तर जे वाचतात ते मुंबईच्या सामावले जातात.\n", "id": "mar_Deva_51080"} {"text": "हुतात्मा चौक (मुंबई)\n\nहुतात्मा चौक हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. या चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक, फ्लोरा फाउंटन कारंजे आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा इत्यादी स्मृतिशिल्पे या चौकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.\n", "id": "mar_Deva_51081"} {"text": "हाजी अली दर्गा\n\nभारत देशाचे मुंबई या आर्थिक शहरातील दक्षिणेकडील वरळीचे समुद्रकिनाऱ्यावरील लहानशा बेटावर अतिशय प्रतिष्टीत आणि प्रसिद्ध ठिकाणी हाजी अली दर्गा (मशीद) आहे. हाजी आली दर्गा हा एक इंडो – इस्लामिक वास्तु कलेचा आदर्श सुंदर नमूना आहे. दंतकथेप्रमाणे दैवी निर्णय होऊन नशिबाचे साथीने ही वास्तु सय्यद पीर हाजी आली शाह बुखारी यांची समाधी निर्मिली आहे.\n", "id": "mar_Deva_51082"} {"text": "हँगिंग गार्डन्स (मुंबई)\n\nहँगिंग गार्डन्स तथा फिरोझशाह मेहता उद्यान भारताच्या मुंबई शहरातील मलबार हिल भागातील बगीचा आहे. याची रचना इ.स. १८८१मध्ये झाली\n", "id": "mar_Deva_51083"} {"text": "गेटवे ऑफ इंडिया\n\nगेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. त्याचे १६ व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बेसाॅल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.\n\nयानंतर गेट वे ऑफ इंडिया ही व्हिक्टोरिया राणीसाठी व बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आली. गेटवे ऑफ इंडिया ही इमारत दक्षिण मुंबईतील शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर आहे. ही इमारत शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे.\n", "id": "mar_Deva_51084"} {"text": "वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (मुंबई)\n\nवीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्‌घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. २०१२ साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली.\n\nराणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत की मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आणि भेटीसाठी येतात. भारतातील सर्वात मोठय़ा वनस्पतिसंग्रहालयांपकी एक असलेल्या मुंबईतील 'ब्लाटर हर्बेरिअम'मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे ४६५ नमुने जतन केलेले आहेत. या उद्यानाचा आणखी एक मानिबदू आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळीने बनलेली, पुरस्कारपात्र ठरलेली वनस्पती संरक्षिका (कॉन्झर्वेटरी) जी लंडनमध्ये 'क्यू' येथे असलेल्या 'पाम हाऊस'च्या धर्तीवर उभारलेली आहे.\n\nतपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाने १८४० मध्ये शिवडी येथे स्थापन केलेले बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६० च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे.\n\nअतुलनीय वनस्पतिवैविध्याबरोबरच त्या काळी युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या 'पुनरुज्जीवन' या शैलीत उभारलेल्या या अनोख्या वनस्पती उद्यानातील तिहेरी कमान व लेडी फ्रेअर टेम्पल, तसेच ससून क्लॉक टॉवर ही वारसाशिल्पे राणीच्या बागेची शोभा द्विगुणित करतात.\n", "id": "mar_Deva_51085"} {"text": "राजाबाई टॉवर\n\nराजाबाई टॉवर मुंबईतील एक इमारत आहे. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारली आहे. हा निधी देताना त्यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या नावेच ही वास्तू उभारली जावी अशी अट घातली होती. म्हणून ही वास्तू 'राजाबाई टॉवर' या नावाने ओळखली जाते. १ मार्च, इ.स. १८६९ रोजी या वास्तूची पायाभरणी झाली आणि नोव्हेंबर इ.स. १८७९ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्या काळी याच्या बांधकामाचा खर्च दोन लाख रुपये झाला होता. राजाबाई टॉवर स्तंभ इमारतीचा वास्तुविशारद सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट हा होता.\n", "id": "mar_Deva_51086"} {"text": "कमला नेहरू पार्क (मुंबई)\n\nकमला नेहरू पार्क हे मुंबई, महाराष्ट्र, भारतातील हँगिंग गार्डन कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे १६,००० चौ.मी. (४ एकर) मुंबईच्या मलबार हिलच्या माथ्यावर स्थित, ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रोलिक अभियंता विभागाद्वारे विकसित आणि देखभाल करते. मुंबईतील प्रमुख उद्यानांपैकी एक हे लहान मुले आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या बागेतून खाली मरीन ड्राइव्हचे दृश्य दिसते - याला क्वीन्स नेकलेस असेही म्हणतात. सोली अर्सीवाला, माजी बीएमसी पर्यावरण अधिकारी, १५ वर्षांचे VJTI उपप्राचार्य, NEERI संचालक यांनी कमला नेहरू पार्क येथे वृद्ध महिलांचे बूट डिझाइन केले होते.\n", "id": "mar_Deva_51087"} {"text": "डेव्हिड ससून ग्रंथालय\n\nडेव्हिड ससून ग्रंथालय भारताच्या मुंबई शहरातील मोठे ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय शहराच्या मध्यवर्ती भागात कालाघोडाजवळ रॅम्पार्ट रो येथे एलफिन्स्टन कॉलेज, वॉट्सन्स होटेल आणि आरमारी तसेच सैन्यदलाच्या मोठ्या इमारतींच्या अगदी जवळ आहे.\n\nहे ग्रंथालय आल्बर्ट ससून याने आपले वडील डेव्हिड ससून यांच्या नावे बांधले. या इमारतीची उभारणी स्थानिक मालाड यलो स्टोन प्रकारच्या दगडांनी करण्यात आली. या उभारणीस १,२५,००० रुपये खर्च आला, पैकी ६०,००० आल्बर्ट ससूनने तर उरलेला खर्च बॉंबे प्रेसि़डेन्सी सरकारने उचलला.\n", "id": "mar_Deva_51088"} {"text": "कान्हेरी लेणी\n\nकान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरीवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहेत. ही लेणी इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. १ ले शतक यादरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरीवली उद्यानाच्या मधोमध आहेत. 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या पाली नावापासून झाला आहे. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ६ कि. मी. व बोरीवली रेल्वे स्टेशनपासून ७ कि. मी. अंतरावर आहेत. पर्यटकांसाठी ह्या लेणी (गुंफा) सकाळी ९ पासून उघड्या असतात. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते.\n\nकृष्णगिरी या शब्दाचा कान्हेरी असा अपभ्रंश असावा असे मानले जाते. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात (इ. स. १७३ - इ. स. २११) कोरली गेली असावी असा अंदाज आहे.\n\nबौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या अशा वास्तू येथे आहेत. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरलेल्या आहेत. डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी खोदलेली आहेत.\n", "id": "mar_Deva_51089"} {"text": "छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय\n\nछत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, ज्याचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया, हे मुंबई येथील एक संग्रहालय आहे जे प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करते.\n\n२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील ब्रिटिश राजवटीत, प्रिन्स ऑफ वेल्स (नंतर जॉर्ज पाचवा, राजे किंग युनायटेड किंग्डम आणि भारताचा सम्राट) यांच्या भेटीच्या स्मरणार्थ, सरकारच्या मदतीने बॉम्बे नावाच्या शहरातील प्रमुख नागरिकांनी त्याची स्थापना केली. हे दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेटवे ऑफ इंडिया जवळ आहे. १९९८ मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले.\n\nही इमारत इंडो-सारासेनिक स्थापत्यशैलीमध्ये बांधली गेली आहे, ज्यात मुघल, मराठा आणि जैन यांसारख्या वास्तुकलेच्या इतर शैलींचे घटक समाविष्ट आहेत. संग्रहालयाची इमारत पाम वृक्षांच्या बागेने आणि औपचारिक फुलांच्या बेडांनी वेढलेली आहे.\n\nया इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तू विशारद, जॉर्ज विटेट याने तयार केला होता. विशेष म्हणजे ही वास्तू बघत असतानाही ती भारतीय शैलीची वाटते. ही इमारत बघताना जाळीदार नक्षीकामातून इस्लामी वास्तुतंत्राचा, ठिकठिकाणी असलेल्या झरोक्यांमुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी किंवा व्हरांड्यांच्या रचनेतून हिंदू मंदिराच्या वास्तुतंत्राचा प्रत्यय येतो.\n", "id": "mar_Deva_51090"} {"text": "सी.जी. हॉवर्ड्स XI क्रिकेट संघाचे भारत दौरे\n\nसी.जी. हॉवर्ड्स एकादश संघाने १९५६-५७ च्या मोसमात डिसेंबर ३०, १९५६ ते जानेवारी ८, १९५७ दरम्यान भारताचा क्रिकेट दौरा केला. यात दोन प्रथमवर्गीय सामने होते. यातील एक या संघाने जिंकला तर दुसऱ्यात विजयी झाला.\n", "id": "mar_Deva_51091"} {"text": "लॉर्ड टेनिसन XI क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३७-३८\n\n१९३७-३८ च्या क्रिकेट मोसमात १५ इंग्लिश क्रिकेट खेळाडू लायोनेल टेनिसनच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या दौऱ्यावर आले होते. ऑक्टोबर १९३७ ते फेब्रुवारी १९३८ दरम्यान ते ५ कसोटी सामने आणि ९ प्रथमवर्गीय सामने आणि एक अवांतर सामने खेळले.\n\nलॉर्ड टेनिसनच्या संघाने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_51092"} {"text": "जर्मनी राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nजर्मनी फुटबॉल संघ () हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ इ.स. १९०८ सालापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. इ.स. १९५० ते १९९० दरम्यान हा संघ पश्चिम जर्मनी देशासाठी खेळत असे. दुसऱ्या महायुद्धानंतर जारलांड (१९५०–१९५६) व (१९५२–१९९०) हे दोन वेगळे संघ स्थापित होते. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी संघ पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी संघ पुन्हा एकसंध बनला.\n\nऐतिहासिक काळापासून जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ४ फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपदे जिंकली आहेत तर चार विश्वचषकांमध्ये व तीन युरोपियन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे.\n", "id": "mar_Deva_51093"} {"text": "जी.एफ.वर्नोन एकादश क्रिकेट संघाचे भारत दौरे\n\nपुनर्निर्देशन जी.एफ. व्हर्नोन XI क्रिकेट संघाचा सिलॉन आणि भारत दौरा, १८८९-९०\n", "id": "mar_Deva_51094"} {"text": "मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)\n\nमध्य हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. कल्याण येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा कसाऱ्यामार्गे नाशिककडे तर आग्नेय फाटा कर्जतमार्गे पुण्याकडे धावतो.\n\nदादर आणि परळ रेल्वे स्थानक मध्य व पश्चिम दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्ला ह्या स्थानकांवरून हार्बर मार्गाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_51095"} {"text": "मशीद रेल्वे स्थानक\n\nमशीद रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_51096"} {"text": "भायखळा\n\nभायखळा स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील सी.एस.टी स्थानकाआधीचे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकाची निर्मिती इंग्रजांकरवी १८५७ साली झाली. मुंबई महानगर पालिकेकडून प्रशासकीयरीत्या भायखळा हा 'ई' वार्डात विभागला जातो.विकास हे खऱ्या शहरीकरणाचे लक्षण आहे. पालिकेच्या प्रशासकीय कामांसाठी लागणाऱ्या सर्व छापील सामग्रीची छपाई ही इथल्या मुद्रणालयात केली जाते. १९३५ सालापर्यंत मुंबई महानगर पालिकेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही टाईम्स ऑफ इंडिया सारख्या खाजगी वृत्तपत्रांच्या मुद्रणालयात छापली जात असत. तत्कालीन गव्हर्नर वॉन टॉम यांनी मात्र खाजगी मुद्रणालयांवर विसंबून न राहता निविदा काढून १ मार्च १९३५ रोजी एन्ट हॉस्पिटलच्या तळमजल्यावर मुंबई महानगर पालिकेचा पहिला छापखाना काढला. त्यावेळी छापखान्यात सहा कामगार होते. सुरुवातीस अक्षरांची जुळणी हाताने करावी लागत असे, त्यानंतर १९५० साली कर्नाक ब्रिज इथल्या क्रशर ग्राउंडेड बिल्डिंगमध्ये मशीन कंपोझिंगच्या लायनो-मोनो तंत्रावर आधारित अद्ययावत छापखाना सुरू करण्यात आला. १९६७ साली मधुकर कामतांची छपाई तंत्रज्ञ म्हणून नेमणुक करण्यात आली. जर्मनीतील ड्रूपा येथे दर तीन वर्षांनी भरणाऱ्या छपाई तंत्रज्ञान प्रदर्शनाचा उपयोग करून १९८० नंतर तत्कालिन सरकारने ऑफसेट छपाई तंत्रज्ञान कालबाह्य ठरवत डी.टी.पी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. यानंतर २००७ मध्ये अत्याधुनिक हेडलबर्ग कलर मशीनचा उपयोग सुरू झाला. या मुद्रणालयात वैद्यकिय, शैक्षणिक साहित्य, करपावत्या, विविध प्रकारचे लेखन साहित्य, मोठ्या नोंदवह्या, अंदाजपत्रके, जनजागृतीपर सामाजिक-नागरी संदेश देणारी पत्रके इत्यादी प्रकारची छापकामे केली जातात. तंत्रज्ञान क्रांतीचा वेग इतका प्रचंड आहे की कामगारवर्ग कालबाह्य न ठरता बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या वर्षी ह्या मुद्रणालयाची ७५वी वर्षपुर्ती झाली. येथील कामगारवर्ग हा प्रामुख्याने स्थानिक मराठी भाषिक आहे. ई तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढत असला तरी तो शहरी भागापुरताच मर्यादित दिसतो. जो पर्यंत तंत्रज्ञानाचा असमतोल आहे तो पर्यंत छापिल माध्यमांचे महत्त्व अबाधित राहिल. याशिवाय भारतीय राज्यघटनेत सरकारी दस्तावेज कागदोपत्री असावेत अशी अटही आहे, त्यामुळे छापिल माध्यमाचे महत्त्व हे अबाधित असल्याचे दिसुन येते. पालिका शाळेच्या इमारतीतच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुला सोशल ऍक्टिविस्ट इंटिग्रेशन- 'साई' नावाची संस्था आहे. सामाजिक संस्था ह्या समाजातिल पीडित घटकांना आधार देउन त्यांचे प्रतिनिधीत्व करतात. एकप्रकारे या संस्था पिडितांचे पालकत्व घेत असतात. 'साई' ही संस्था प्रामुख्याने मुंबई परिसरातील एच.आय.व्ही बाधित वारांगनांचे पुर्नवसन करते. ए.आर.टी ट्रीटमेंट आणि एच.आय.व्ही वरील मोफत उपचार करणारी ही पहिली संस्था आहे. याशिवाय वारांगनांच्या वस्तीत जाउन विविध प्रकारे एच.आय.व्ही एड्स विषयी जनजागृती करते. जन्मजात एड्स बाधीत मुले, तृतीयपंथी, हिजडे, सामान्य नागरिक यांसारख्यांसाठी साई विविध प्रकारच्या यशस्वी योजना राबबते. साई शिवाय भायखळ्यात शेल्टर होम्स, बाल्डीवाला चॅरिटी ट्रस्ट, आहल-ए-सुन्नत वेल्फ़ेअर ट्रस्ट, कॅन्सर रिसर्च फ़ाउंडेशन, हेलन केलर इन्स्टिट्युट फॉर ब्लाइंड्स ऍन्ड डिफ्स, आदि सामाजिक संस्था आहेत. ना.म. जोशी मार्गाने पुढे येत असताना डाव्या बाजुला भायखला लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबलबरोबर भायखळा (प.) स्टेशन समोर असलेल्या केळे गल्लीत शिरलो. इथे केळांचे गोदाम असल्यामुळे या गल्लीस केळे गल्ली असे नाव पडले. गल्लीच्या सुरुवातीस किरकोळ दुकाने आहेत. आतील परिसर मात्र अत्यंत बकाल आहे. खुज्या झोपडपट्ट्या, रस्त्यावरून भरून वाहणारी गटारे, त्याच रस्त्यावर खेळणारी उघडी फाटक्या मळक्या कपड्यांतील मुले असे एकंदर चित्र दिसले. या गल्लीतच एक सिटी ट्रस्ट नावाची नवीन इमारत आहे. या भागात फक्त हिच एक नवीन इमारत असून या इमारतीच्या एका २ बी.एच.के फ्लॅटचा दर २०-२२ लाखाच्या आस पास आहे. या इमारतीजवळ उभे राहिले असता समोरच काही अंतरावर दुसरा रेसिडेन्सी टॉवर दिसतो. त्या टॉवर मधील तेवढ्याच जागेचा दर मात्र ४५ लाखांवर आहे. मी भायखळा शहरात असलो तरी तो परिसर मात्र शहरी नव्हता किंबहुंना तेथील लोकही शहरी नव्हते. या परिसरात कोणत्याही प्रकारचा लहान उद्योग-धंदा नाही, फक्त मजुरी करणारा कष्टकरी वर्ग आणि त्यांची कुटुंबे इथे रहातात. येथील लोक कोणत्याही प्रकारचा कर भरत नसल्या कारणाने सुधारणेस कोणताच वाव दिसत नाही. हा परिसर भायखळ्यातील असला तरी शहरी मात्र वाटत नव्हता. ना.म. जोशी मार्गावरील भायखळा अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोरून मी तात्यासाहेब घोडके चौकातुन उजवीकडे वळुन पालिकेच्या 'ई' वॉर्ड कार्यालयात गेलो. आसपासचा परिसर हा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय मध्यमवर्गीयांचा आहे. 'ई' वॉर्ड कार्यालयासमोरच ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथियांचे चर्च आहे. 'ई' वॉर्डाचे क्षेत्रफळ हे ७.३२ कि.मी. आहे. २००१ च्या जनगणनेनुसार या वॉर्डाची लोकसंख्या ४,४०,३३५ इतकी आहे. वॉर्डाच्या सीमारेषा ह्या विविध रस्त्यांद्वारे ठरवल्या गेल्या आहेत. पुर्वेस रे रोड, पश्चिमेस साने गुरुजी रोड, उत्तरेस दत्ताराम लाड मार्ग आणि दक्षिणेस रामचंद्र भट्ट मार्ग अशा चौकटीत 'ई' वॉर्ड आहे. याशिवाय या भागात सहा प्रकारच्या समाजसेवी संस्था आहेत. 'ई' वॉर्ड कार्यालयापुढे चालत गेल्यास 'साखळी इस्टेट' नावाचा संपूर्ण मुस्लिम बहूल परिसर आढळतो. स्थानिकांकडून या नावाचा 'सांकली इस्टेट' असा उच्चार केला जातो. साखळी इस्टेटच्या पहिल्या गल्लीत मी उजव्या बाजूने शिरलो. आजुबाजूला उर्दू भाषेतील पाट्या लक्ष वेधून घेतात. येथील इमारती ह्या दु-तीमजली आहेत. बांधकाम जुन्या पद्धतीचे आणि परिसर काहीसा अस्वच्छ आहे. येथील घरे ही अरुंद आणि फार चिंचोळ्या आकाराची आहेत. स्थानिकांकडून भायखळा आणि या परिसराच्या इतिहासाविषयी जाणून घेतले असता १९४० सालच्या सुमारास हा परिसर फार कमी दाटीवाटीचा होता असे कळाले. त्या सुमारास ह्या परिसरात ट्राम चालत असे. सुरुवातीस हा भाग ख्रिश्चनबहूल होता या भागाच्या एकूण लोकसंख्येच्या १/३ लोकसंख्या ही ख्रिश्चन धर्मीय होती. नंतर मात्र कुटुंबातील सदस्य संख्या वाढू लागल्याने ख्रिश्चन धर्मिय हा परिसर सोडून उपनगरांत जाऊ लागले. या परिसरात राहणारा मुस्लिम आणि हिंदू हा गिरण्यांमधे काम करणारा कामगार होता. सुशिक्षित ख्रिश्चन हा बँका, शाळा वगैरे कार्यालय़ांत काम करत होता तर अशिक्षित ख्रिश्चन हा श्रीमंत ख्रिश्चनांकडे घरकाम करत होता. भायखळ्यात पहिले फिनिक्स, इंडिअन, गार्डन, ब्रॅडबरी, सिंप्लेल्स, शक्ती या कापड गिरण्या होत्या. रस्ते फार चांगले नव्हते पण मुंबई-आग्रा रोड रहदारीचा मुख्य रस्ता होता. नाले पुर्वी पाण्याने साफ केले जात असत आता मात्र स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतो. मौलाना आझाद रोड, जेकब सर्कल, भायखळा ब्रिज, नागपाडा हे पहिले वस्तीचे प्रमुख परिसर होते. भायखळ्याला अन्न-धान्याचा पुरवठा हा पुणे, नाशिक, येथून होत असे. किंग्सले डेविसची 'एस कर्व' ही संकल्पना भायखळ्याच्या बाबतीत लागू पडते. उद्योगीकरण झाल्यानंतर प्रामुख्याने शहरीकरण झालेले दिसते. मात्र गिरण्या बंद पडल्यानंतर पुन्हा कर्वची गती कमी झालेली आढळून येते.मौलाना आझाद, रिपन रोड, नागपाडा, सुरती मोहल्ल्यात मुस्लिम धर्मीय जास्त संख्येने राहत असत. लालबाग, एस ब्रिज, जेकब सर्कल या भागात हिंदू तर नागपाड्यात ज्यू आणि माझगांव, साखळी रोड या भागात पूर्वी ख्रिस्त लोक रहात असत.\n", "id": "mar_Deva_51097"} {"text": "शीव रेल्वे स्थानक\n\nशीव (Sion) हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. हे मध्य मुंबईतील शीव भागात आहे.\n", "id": "mar_Deva_51098"} {"text": "फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी\n\nजगातील फुटबॉल खेळणाऱ्या प्रत्येक देशासाठी फिफा ही संस्था एक तीन अक्षरी संकेत वापरते. ह्यांमध्ये फिफाचे सदस्य असलेले व नसलेले देश समाविष्ट केले आहेत. हा तीन अक्षरी संकेत फिफा व तिच्या सहाही खंडीय संघटनांद्वारे वापरला जातो.\n", "id": "mar_Deva_51099"} {"text": "फिफा जागतिक क्रमवारी\n\nफिफा जागतिक क्रमवारी (FIFA World Rankings) ही जगातील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची गुणवत्तेनुसार क्रमवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. डिसेंबर १९९२ सालापासून सुरू असलेल्या ह्या क्रमवारीमध्ये प्रत्येक संघाला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानुसार गूण मिळतात. सर्वाधिक गूण मिळवणारा संघ क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचतो. आजवर आर्जेन्टिना, जर्मनी, ब्राझील, स्पेन, नेदरलँड्स, इटली व फ्रान्स ह्या सात संघांनी क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे.\n\nजागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धतीवर आधारित क्रमवारी देखील फुटबॉल संघांसाठी वापरली जाते.\n", "id": "mar_Deva_51100"} {"text": "घाटकोपर\n\nघाटकोपर हे उत्तर मुंबईच्या पूर्व भागातील एक उपनगर आहे. घाटकोपर मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक वर्दळीचे स्थानक आहे. २०१४ साली घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणारा मुंबई मेट्रोचा मार्ग १ उघडण्यात आला. घाटकोपर मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाच्या जवळच असून ही दोन्ही स्थानके पादचारी पुलाने जोडली गेली आहेत.\n\nमुंबईच्या अनेक इतर उपनगरांप्रमाणे घाटकोपर दोन भागांत विभागलेले आहे - घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम. घाटकोपर पूर्व भागात उत्तरेच्या दिशेला रशियन कामगार वसाहतीच्या धर्तीवर म्हाडाने (तेव्हाचे हाउसिंग बोर्ड) १९६० च्या दशकात एक वसाहत उभारली. भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या नावावरून या वसाहतीला पंतनगर हे नाव मिळाले. कामगारांसाठी ही वसाहत असल्याने गिरणी कामगार, खाण कामगार आणि गोदी कामगारांची संख्या मोठी होती. त्याचबरोबर एक मोठी पोलीस वसाहतदेखील पंतनगरमध्ये आहे. कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे घर आणि दवाखाना या वसाहतीत होता. दवाखान्यात येणाऱ्या कामगाराच्या समस्या जाणून घेता-घेता त्यांनी कामगार चळवळ उभारली. यामुळे पंतनगरमध्ये अनेक कामगार चळवळींचे रणशिंग फुंकले गेले. पुढे मुंबईतील खाणी बंद झाल्या आणि खाण कामगारही कमी झाला. गिरण्यांच्या ऐतिहासिक संपानंतर गिरणी कामगारही पंतनगरमधून बाहेर पडला. सुरुवातीला मराठी पाठोपाठ दाक्षिणात्य लोकसंख्या जास्त होती. मात्र कामगार संपल्यावर येथील मराठी लोकसंख्या कमी होऊन सन २०००पासून गुजराथी लोकसंख्या वाढत गेली.\n", "id": "mar_Deva_51101"} {"text": "विक्रोळी रेल्वे स्थानक\n\nविक्रोळी हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. विक्रोळी हे मुंबईचे उपनगर आहे.\n", "id": "mar_Deva_51102"} {"text": "कांजुर मार्ग रेल्वे स्थानक\n\nकांजुर मार्ग हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. पवई, हिरानंदानी गार्डन येथे जाण्यास जवळचे रेल्वे स्थानक कांजुर मार्ग आहे. कांजुर मार्ग हे मुंबईचे उपनगर आहे.\n", "id": "mar_Deva_51103"} {"text": "स्वीडन राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nस्वीडन राष्ट्रीय फुटबॉल संघ () हा स्वीडन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. स्वीडनने आजवर ११ विश्वचषकांमध्ये तर ५ युरो स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे. स्वीडनने १९५८ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली होती परंतु त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. १९४८ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत स्वीडनने सुवर्णपदक तर १९२४ व १९५२ मध्ये कांस्यपदके मिळवली.\n", "id": "mar_Deva_51104"} {"text": "भांडुप रेल्वे स्थानक\n\nभांडुप हे मुंबईचे उपनगर आहे. मुंबईच्या बऱ्याचशा उपनगरांप्रमाणे भांडुपचे दोन मुख्य भाग आहेत - भांडुप पूर्व आणि भांडुप पश्चिम. ही नावे लोहमार्गापासूनच्या दिशेप्रमाणे ठेवण्यात आली आहेत. पश्चिम भांडुपमध्ये अनेक कारखाने व उद्योग आहेत तर पूर्व भागात नागरी वस्ती आहे. भांडुपमध्ये समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविण्याची मिठागरे अनेक दशकांपासून आहेत. अजूनही यातील काही मिठागरे येथे आहेत. भांडुप हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_51105"} {"text": "ब्राझील राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nब्राझील फुटबॉल संघ () हा ब्राझील देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ब्राझील फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol) ही संस्था ब्राझील संघाचे कामकाज सांभाळते. ब्राझील फुटबॉल संघ इ.स. १९२३ सालापासून फिफाचा तर इ.स. १९१६ पासून कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला ब्राझील हा फुटबॉलच्या इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असून तो जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो.\n\n२०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलने केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये ब्राझीलला कडून १-७ असा अपमानस्पद पराभव पत्कारावा लागला.\n", "id": "mar_Deva_51106"} {"text": "इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nइंग्लंड फुटबॉल संघ हा इंग्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्कॉटलंडसह इंग्लंड हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १८७२ साली जगातील पहिला फुटबॉल सामना ह्या दोन देशांदरम्यान खेळवण्यात आला होता.\n", "id": "mar_Deva_51107"} {"text": "नाहूर\n\nनाहूर हे मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून ते भांडूप पूर्व या उपनगरात येते, मुलुंड आणि भांडूप या स्थानकातील अंतर कमी करण्यासाठी नाहूर या स्थानकाची साधारण १० वर्षापूर्वी बांधणी करण्यात आली. नाहूर हे मुळात साधारण ३०-३५ आगरी -कोळी कुटुंबांची वसती असलेले गाव मुलुंड पश्चिम भागात येते, परंतु नाहूर रेल्वे स्थानक असलेला भाग हा भांडूप (पूर्व) या भागात येतो.\n\nइमारतीची नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने या स्टेशन परिसरातील जमिनींचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत. नव्याने राहावयास आलेल्या मंडळीकडून हा भाग नाहूर पूर्व असा सांगण्यात येतो, जो मुळात अस्तित्वात नाही.\n", "id": "mar_Deva_51108"} {"text": "फ्रान्स राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nफ्रान्स फुटबॉल संघ हा फ्रान्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॅरिसमधील स्ताद दा फ्रान्समधून खेळतो. फ्रान्सने आजवर १२ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून १९९८ साली अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये फ्रान्सने सुवर्ण तर १९०० पॅरिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले.\n", "id": "mar_Deva_51109"} {"text": "घाना राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nघाना फुटबॉल संघ हा आफ्रिका खंडामधील घाना देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता न मिळवलेला घाना २००६, २०१० व २०१४ ह्या सलग तीन स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे. तसेच त्याने आफ्रिकन देशांचा चषक आजवर ४ वेळा जिंकला आहे.\n", "id": "mar_Deva_51110"} {"text": "इटली राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nइटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२ व २००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम व २००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.\n", "id": "mar_Deva_51111"} {"text": "मेक्सिको राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nमेक्सिको फुटबॉल संघ () हा मेक्सिको देशाचा राष्ट्रीय पुरूष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या गटामध्ये खेळणारा मेक्सिको कॉन्ककॅफमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मेक्सिकोने आजवर १४ फिफा विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवली असून त्याने १९७० व १९८६ साली उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मेक्सिको सिटीमधील एस्तादियो अझ्तेका हे ह्या संघाचे राष्ट्रीय मैदान आहे.\n", "id": "mar_Deva_51112"} {"text": "नेदरलँड्स राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nनेदरलँड्स फुटबॉल संघ () हा नेदरलँड्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. नेदरलँड्स आजवर ९ फिफा विश्वचषक व ९ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. आजवर ३ विश्वचषकांच्या अंतिम फेरीमध्ये खेळलेला व एकदाही अजिंक्यपद न जिंकलेला नेदरलँड्स हा जगातील एकमेव संघ आहे.\n", "id": "mar_Deva_51113"} {"text": "पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nपोर्तुगाल फुटबॉल संघ () हा पोर्तुगाल देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. पोर्तुगाल आजवर ५ फिफा विश्वचषक व ६ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.\n", "id": "mar_Deva_51114"} {"text": "युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nयुक्रेन फुटबॉल संघ हा युक्रेन देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने क्यीवमधील ऑलिंपिक स्टेडियममधून खेळतो. १९९१ साली ाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेल्या युक्रेन फुटबॉल संघाने आजवर केवळ एका फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून पदार्पणातच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.\n\n२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी युक्रेन सह-यजमान (पोलंडसह) आहे. ही युक्रेनची पहिली यूरो स्पर्धा आहे.\n", "id": "mar_Deva_51115"} {"text": "ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ\n\nऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य असलेल्या ऑस्ट्रेलियाने त्याच साली ओ.एफ.सी.मधून बाहेर पडून ए.एफ.सी.मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.\n\nऑस्ट्रेलियाने आजवर १९७४, २००६ व २०१० ह्या तीन फिफा विश्वचषकांमध्ये खेळला असून २००१४ विश्वचषकासाठी त्याने पात्रता मिळवली आहे.\n", "id": "mar_Deva_51116"} {"text": "कळवा रेल्वे स्थानक\n\nकळवा रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक असुन ते ठाणे शहरातील कळवा या ठिकाणी स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_51117"} {"text": "मुंब्रा\n\nठाण्याच्या जवळ असलेले हे उपनगर मुंबईपासून ४० कि.मी. अंतरावर आहे.\n\nमुंब्र्यात खाडी असल्याने मोगल काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसलेल्या या गावात सतराव्या शतकात जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस आला.आगरी-कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नाववरून गावचे नाव मुंब्रा ठेवण्यात आले. मुंबा देवी देवीचे मंदिर मुंब्र्यातील डोंगराच्या शिखरावर आहे. मंदिराचे बांधकाम मुंब्रा येथील सुप्रसिद्ध भगत कुटुंबाने केले असून ते अजूनही शहरातच राहतात. १७ व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे आगरी-कोळीचे एक लहान गाव होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा मच्छिमारी होता. १९६८ ते १९७५ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली व लोकांनी मुंबईच्या जवळ वसाहत स्थापन करायला सुरुवात केली. त्याच वेळी मुंब्र्याच्या शेतजमिनीचे शहरीकरण झाले व लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. १९९१ ते १९९३ मध्ये होणाऱ्या मुंबईतील दंगली मुळे मुंबईतील मुस्लिम मुंबई सोडून मुंब्र्यात वसले. १९९१ मध्ये मुंब्र्याची लोकसंख्या ४४,००० होती आणि आज ती ९००,००० च्या जवळपास आहे.\n", "id": "mar_Deva_51118"} {"text": "दिवा जंक्शन रेल्वे स्थानक\n\nदिवा जंक्शन हे ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. वसई रोड ते दिवा आणि दिवा ते पनवेल हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.\n", "id": "mar_Deva_51119"} {"text": "गोलरक्षक (फुटबॉल)\n\nगोलरक्षक (Goalkeeper; गोलकीपर) हा फुटबॉल खेळामधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलरक्षक ही जागा फुटबॉलमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. विरुद्ध संघामधील खेळाडूला गोल करण्यापासून थांबवणे हे गोलरक्षकाचे प्रमुख कर्तव्य आहे. चेंडू थांबवण्यासाठी गोलरक्षक पेनल्टी क्षेत्रात आपल्या संपूर्ण शरीराचा वापर करू शकतो.\n", "id": "mar_Deva_51120"} {"text": "बचावपटू (फुटबॉल)\n\nबचावपटू हा फुटबॉलच्या खेळातील एक जागा आहे. बचावपटू सहसा गोलच्या जवळ राहतात व प्रतिस्पर्ध्यांनी चढविलेल्या हल्ल्यांपासून गोलरक्षक व गोलचे रक्षण करतात.\n", "id": "mar_Deva_51121"} {"text": "जांभूळ\n\nजांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. प्राचीन साहित्यामधील वर्णनाप्रमाणे भारतात हा वृक्ष सहज दिसे,म्हणुनच भारताला जंबुद्विप असेे नाव आहें.याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये फलेन्द्रा, सुरभीपत्रा व जम्बु अशी नावे आहेेत .शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी(syzygium cumini) असे आहे.\n", "id": "mar_Deva_51122"} {"text": "शीतोष्ण कटिबंध\n\nशीतोष्ण कटिबंध किंवा समशीतोष्ण कटिबंध हा साधारणपणे पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि उत्तर ध्रुवीय वृत्त(आर्क्टिक वृत्त) तसेच मकरवृत्त आणि दक्षिण धृवीय वृत्तांच्या (अंटार्क्टिका वृत्त) यांमधील प्रदेशांदरम्यान येतो.\n", "id": "mar_Deva_51123"} {"text": "मुंबई उपनगरी रेल्वे\n\nमुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात.\n\nभारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात १६ एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली.\n\nमुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे.\n\nमध्य मार्ग हार्बर मार्ग पश्चिम मार्ग ट्रान्सहार्बर मार्ग नेरूळ-उरण मार्ग पनवेल-दिवा-वसई मार्ग\n", "id": "mar_Deva_51124"} {"text": "पोलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nपोलंड फुटबॉल संघ हा पोलंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने वर्झावामधील नॅशनल स्टेडियममधून खेळतो. पोलंडने आजवर ७ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून दोन वेळा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच १९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये पोलंडने सुवर्ण तर १९७६ व १९९२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले.\n\n२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी पोलंड सह-यजमान (युक्रेनसह) आहे.\n", "id": "mar_Deva_51125"} {"text": "कोस्टा रिका राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nकोस्टा रिका फुटबॉल संघ हा मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर कोस्टा रिका १९९०, २००२ व २००६ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याने २०१४ साठी पात्रता मिळवली आहे.\n", "id": "mar_Deva_51126"} {"text": "त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nत्रिनिदाद आणि टोबॅगो फुटबॉल संघ हा त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे.\n", "id": "mar_Deva_51127"} {"text": "सर्बिया आणि माँटेनिग्रो राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nसर्बिया आणि माँटेनिग्रो फुटबॉल संघ हा सर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या देशाचा पुरुष फुटबॉल संघ होता. १९९२ सालापर्यंत हा संघ ह्या नावाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असे. युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर ह्या दोन देशांना युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखले जात असे. २००३ साली त्याचे नाव बदलून सर्बिया आणि माँटेनिग्रो असे ठेवण्यात आले. २००६ साली माँटेनिग्रो देश सर्बियापासून वेगळा झाल्यानंतर ह्या फुटबॉल संघाचे नाव सर्बिया फुटबॉल संघ असे ठेवण्यात आले व संघ नव्याने निर्माण केला गेला.\n", "id": "mar_Deva_51128"} {"text": "इराण राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nइराण फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال ایران‎) हा इराण देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इराण आजवर ४ फिफा विश्वचषक व १२ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.\n\n२०१४ मधील फिफा क्रमवारीनुसार इराण हा आशिया खंडामधील सर्वोत्तम राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.\n", "id": "mar_Deva_51129"} {"text": "चेक प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nचेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १९९२ सालापर्यंत चेक प्रजासत्ताक संघाचा भाग होता. स्वतंत्र झाल्यापासून चेक प्रजासत्ताकाने आजवर १ फिफा विश्वचषकामध्ये तर ५ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.\n", "id": "mar_Deva_51130"} {"text": "क्रोएशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nक्रोएशिया फुटबॉल संघ हा फुटबॉल खेळात क्रोएशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. झाग्रेब व स्प्लिट येथून आपले यजमान सामने खेळणाऱ्या क्रोएशियाने आजवर ३ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.\n", "id": "mar_Deva_51131"} {"text": "जपान राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nआजवर ए.एफ.सी. आशिया चषक चार वेळा जिंकणारा जपान हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.\n", "id": "mar_Deva_51132"} {"text": "दक्षिण कोरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nदक्षिण कोरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ हा दक्षिण कोरिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या ए.एफ.सी. शाखेचा सदस्य असलेला दक्षिण कोरिया आशिया खंडामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक आहे. आजवर ९ फिफा विश्वचषकांसाठी पात्रता मिळवलेल्या कोरियाने २००२ साली जपानसह विश्वचषकाचे सह-आयोजन केले. आशियामध्ये विश्वचषक स्पर्धा खेळवली जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या स्पर्धेत गुस हिड्डिंकच्या प्रशिक्षणाखाली दक्षिण कोरियाने उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. विश्वचषकामध्ये उपांत्य फेरी गाठणारा तो आजवरचा एकमेव आशियाई फुटबॉल संघ आहे.\n", "id": "mar_Deva_51133"} {"text": "स्वित्झर्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nस्वित्झर्लंड फुटबॉल संघ (; ) हा स्वित्झर्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्वित्झर्लंड आजवर १० फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.\n\n१९२४ पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंड संघाने रौप्यपदक मिळवले होते.\n", "id": "mar_Deva_51134"} {"text": "ट्युनिसिया राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nट्युनिसिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب تونس لكرة القدم‎; फिफा संकेत: TUN) हा उत्तर आफ्रिकामधील ट्युनिसिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला ट्युनिसिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४८व्या स्थानावर आहे. आजवर ट्युनिसिया १९७८, १९९८, २००२ व २००६ ह्या चार फिफा विश्वचषक तसेच २००५ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. ट्युनिसियाने २००४ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.\n", "id": "mar_Deva_51135"} {"text": "बोरूस्सिया डोर्टमुंड\n\nबोरूस्सिया डोर्टमुंड हा जर्मनी देशातील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डॉर्टमुंड शहरात स्थित असून तो आपले सामने सिग्नल इडूना पार्क ह्या मैदानमधून खेळतो.\n", "id": "mar_Deva_51136"} {"text": "टी.एस.व्ही. १८६० म्युन्शेन\n\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन () हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. २००४ सालापर्यंत जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा क्लब सध्या २.बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून फुटबॉल खेळतो.\n", "id": "mar_Deva_51137"} {"text": "व्ही.एफ.बी. श्टुटगार्ट\n\nस्टुट्गार्टचा मुख्या फुटबॉल क्लब असून याला वी. एफ. बी तसेच स्थानिक भाषेत ह्याला फाउ. एफ. बे असे म्हणतात. वर्ष २००६-०७ मध्ये हा क्लब बुंडेस लिगाचा विजेता झाला. आर्मिन वेह या क्लबचे सध्याचे कोच आहेत.\n\nगोटलिब डायमलर स्टेडियम हे या क्लबचे होमग्राउंड आहे.३० जुलै २००८ पासून या स्टेडियमचे नाव बदलून मर्सेडिज बेंझ ऍरेना असे झाले आहे.\n", "id": "mar_Deva_51138"} {"text": "आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट\n\nआइनट्राख्ट फ्रांकफुर्ट () हा जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब सध्या फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. फ्रांकफुर्टने आजवर जर्मन स्पर्धा एकदा जिंकली असून १९८० च्या हंगामामध्ये युएफा युरोपा लीग स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.\n", "id": "mar_Deva_51139"} {"text": "१. एफ.सी. क्योल्न\n\n१. एफ.सी. क्योल्न एक जर्मन फुटबॉल क्लब आहे जो सन १९४८ मध्ये दोन क्लबच्या विलीनीकरणाद्वारे तयार झाला.त्यात हँड बॉल,टेबल टेनिस व कसरतअसेही विभाग आहेत.\n", "id": "mar_Deva_51140"} {"text": "१. एफ.सी. काइझरस्लाउटर्न\n\n१. एफ.से. काइझरस्लाउटर्न () हा जर्मनी देशाच्या काइझरस्लाउटर्न शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.\n", "id": "mar_Deva_51141"} {"text": "१. एफ.सी. न्युर्नबर्ग\n\n१. एफ.से. न्युर्नबर्ग () हा जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत यशस्वी असलेला हा क्लब गेली अनेक शतके खराब प्रदर्शन करीत आहे व आजवर त्याची ७ वेळा अव्वल फुटबॉल श्रेणीमधून हकालपट्टी झाली आहे.\n", "id": "mar_Deva_51142"} {"text": "२००६ फिफा विश्वचषक - गट अ\n\nPlay in Group A of the २००६ फिफा विश्वचषक completed on जून २० इ.स. २००६. Germany won the group, and advanced to the second round, along with Ecuador. Poland and Costa Rica failed to advance.\n", "id": "mar_Deva_51143"} {"text": "कर्णधार (फुटबॉल)\n\nकर्णधार हा फुटबॉल खेळामधील संघाचा नेता व प्रमुख खेळाडू आहे. क्रिकेट खेळामधील कर्णधारावर सामन्यादरम्यानच्या डावपेचांची संपूर्ण जबाबदारी असते. परंतु फुटबॉल कर्णधाराला नाणेफेकीव्यतिरिक्त चालू सामन्यामध्ये विशेष अधिकार नसतात.\n", "id": "mar_Deva_51144"} {"text": "२००६ फिफा विश्वचषक - गट ब\n\n२००६ च्या फिफा विश्वचषकाच्या ब गटातील सामने जून २० इ.स. २००६ पर्यंत खेळले गेले. या गटात विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरा क्रमांक मिळाल्याने त्यांनाही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला. व स्पर्धेतून बाहेर पडले.\n\nया गटातील सामन्यांचे सविस्तर निकाल येथे आहेत\n", "id": "mar_Deva_51145"} {"text": "२००६ फिफा विश्वचषक - गट क\n\nPlay in Group C of the २००६ फिफा विश्वचषक completed on जून२१ इ.स. २००६. Argentina won the group, and advanced to the second round, along with Netherlands. The two sides tied for points in the standings, but Argentina won the tie-break on goal difference, and so won the group with the Netherlands in second place. Côte d'Ivoire and Serbia & Montenegro failed to advance.\n\nUpon completion of the draw for the tournament, many football pundits remarked that this group appeared to be the Group of Death.\n\nDetailed results of the २००६ FIFA World Cup Group C. (Key)\n", "id": "mar_Deva_51146"} {"text": "२००६ फिफा विश्वचषक - गट इ\n\nPlay in Group E of the २००६ FIFA World Cup completed on जून२२ इ.स. २००६. Italy won the group, and advanced to the second round, along with Ghana. The Czech Republic and the USA failed to advance.\n\nDetailed results of the २००६ FIFA World Cup Group E. (Key)\n", "id": "mar_Deva_51147"} {"text": "२००६ फिफा विश्वचषक - गट फ\n\n२००६ फिफा विश्वचषकाच्या फ गटातील संघांतील सामने २२ जून, इ.स. २००६ संपले. यात आणि अनुक्रमे विजेते व उपविजेते ठरले व दुसऱ्या फेरीत गेले. आणि यांची स्पर्धा येथेच संपली.\n\nया गटातील सामने व निकालांची माहिती येथे आहे - (Key)\n", "id": "mar_Deva_51148"} {"text": "२००६ फिफा विश्वचषक - गट ग\n\nPlay in Group G of the २००६ FIFA World Cup completed on जून २३ इ.स. २००६. स्वित्झर्लंड won the group, and advanced to the second round, along with France. South Korea and Togo failed to advance. स्वित्झर्लंड were the only team to not let in any goals during the Group stage of the tournament and would become the first team to be knocked out of a World Cup without conceding, losing on penalties after a ०-० draw with Ukraine in Round २.\n\nDetailed results of the २००६ FIFA World Cup Group G. (Key)\n", "id": "mar_Deva_51149"} {"text": "२००६ फिफा विश्वचषक बाद फेरी\n\n२००६ फिफा विश्वचषक नॉक आउट फेरी २००६ फिफा विश्वचषकाचा दुसरा भाग होता. आठ गटातील दोन सर्वोत्तम संघांना या फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीत एकदा हरल्यास संघांना बाहेर पडावे लागले. उपांत्य फेरीत हरणारे संघ तिसऱ्या क्रमांकासाठी एक सामना खेळले.\n\nनोंद: सामने सुरू होण्याची वेळ स्थानिक (जर्मन प्रमाणवेळ) आहे. उन्हाळ्यात ही वेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळेच्या दोन तास पुढे असते.\n", "id": "mar_Deva_51150"} {"text": "क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\n\nक्रिकेट क्लब ऑफ इंडिया भारताच्या मुंबई शहरातील एक क्रिकेट क्लब आहे. हा क्लब चर्चगेटमध्ये दिनशा वाछा मार्गावर आहे.\n\nपूर्वी या क्लबकडे भारतीतील क्रिकेटचे नियमन करण्याचे अधिकार होते. या क्लबचे सभासदत्व फक्त असलेल्या सभासदांच्या मुलांनाच उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_51151"} {"text": "मुलतान\n\nमुलतान () हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील एक शहर आहे. व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मुलतान पाकिस्तानच्या मध्य भागात चिनाब नदीच्या काठावर वसले असून लोकसंख्येनुसार ते पाकिस्तानमधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_51152"} {"text": "करवंद\n\nकरवंद (इंग्रजीत Karanda, conkerberry; हिंदीत करौंदा, करुम्चा: आसामी: कारेन्जा, मल्याळी: काराक्का, तामिळ: कलाहा , कन्नडा: करोंदा; शास्त्रीय नाव: Carissa carandas हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.\n\nकरवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.\n\nहे मध्यम आकाराचे काटेरी झाड असते. पण चांगलाच फल्लर(झुडूपासारखे)वाढते. करवंदा झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. तसेच काटेरी झाड असल्याने कुप (कुंपण) करण्याच्या कामी येते.\n", "id": "mar_Deva_51153"} {"text": "रामफळ\n\nरामफळ (इंग्रजीत: Bullock's Heart, सामान्य नाव: Custard Apple; शास्त्रीय नाव : Annona reticulata/ अ‍नोना रेटिक्युलाटा) हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते.\n\nखायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेल्या रामफळाची रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.\n", "id": "mar_Deva_51154"} {"text": "सीताफळ\n\nसीताफळ (Custard Apple) हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापाऱ्यांनी हे आशियामध्ये आणले. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता. हे अजूनही बंगाली व इतर भाषांमध्ये वापरतात. हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. यात काळ्या रंगाच्या बिया असतात. फळावरचे डोळे चांगले मोठे झाले की कच्चे तोडून पिकायला ठेवतात. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.\n", "id": "mar_Deva_51155"} {"text": "शतपावली\n\nजेवण झाल्यानंतर अन्नपचन व्हावे म्हणून दहा-पंधरा मिनिटे चालणे याला शतपावली असे म्हणतात. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' असे समर्थांनी यथार्थपणे म्हटले आहे. वैद्यकीय शास्त्रानेदेखील आहाराला आरोग्यासाठी एक मूलभूत अंग मानले आहे. किंबहुना शास्त्रशुद्ध आहार हा आरोग्ययज्ञासाठी आवश्यकच आहे. यज्ञाची तयारी करण्यासाठी आणि तो झाल्यावर जशा काही गोष्टी धर्मशास्त्राप्रमाणे करायच्या असतात, तशाच आहाराबाबतसुद्धा आहेत. रोजच्या जेवणापूर्वी आणि जेवल्यावर काय करावे आणि काय करू नये, याबाबत वैद्यकीयदृष्ट्या काही संकेत पाळणे आवश्यक समजले जाते. जेवणानंतर काही विशिष्ट गोष्टी पाळल्यास नक्कीच उपयोगी ठरू शकतात. 'भुक्त्वा शतपदं गच्छेच्छनैस्तेन तु जायते।' म्हणजे जेवल्यावर थोडे चालणे असे म्हटले आहे.\n", "id": "mar_Deva_51156"} {"text": "डी.वाय. पाटील स्टेडियम\n\nडी वाय पाटील स्टेडियम हे डी वाय पाटील विद्यानगरीतील क्रिकेट स्टेडियम आहे. हे नवी मुंबईला नेरुळला स्थित आहे.\n\nजगातील उत्तम दहा क्रिकेट स्टेडियम पैकी एक म्हणून या स्टेडीयमची गणना करण्यात येते.\n", "id": "mar_Deva_51157"} {"text": "कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक\n\nकॉटन ग्रीन हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. १८ व्या शतकात इंग्रजाच्या किल्ल्यात (आजचा फोर्ट भाग) असलेले \"सेंट थोमस चर्च\" खूप \"हिरवी\" झाडे असलेल्या भूभागात (हिरवा पट्टा) होते. तसेच जवळच्या बंदरामुळे आसपास कापसाचे गड्डे साचून ठेवलेले दिसायचे. म्हणून या भागाला \"कॉटन ग्रीन\" (हिरवा कापूस) हे नाव पडले. १८४४ साली इथला कापसाचा व्यापार अजून दक्षिणेला म्हणजे कुलाब्याला हलवला गेला व त्या भागाला नाव पडले, \"न्यू कॉटन ग्रीन\". त्यानंतर परत शिवडी-माझगाव भागात रेक्लमेशन करून तयार झालेल्या नव्या भूभागात, कापसाचा व्यापार हलवला गेला व इथे एक मोठी कॉटन एक्सचेंज इमारत पण बांधण्यात आली. साहजिकच या समोर बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला \"कॉटन ग्रीन\" असे नाव देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_51158"} {"text": "शिवडी रेल्वे स्थानक\n\nशिवडी हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. गतकाळात शिवडी ही परळ बेटावरचे एक छोटी वाडी होती. शिवडीचा किल्ला इ.स. १७७० पासून अस्तित्वात असल्याची नोंद आहे. १९९६मध्ये शिवडीतील खाजणजमीनीला सुरूक्षित पर्यावरणाचा दर्जा देण्यात आला. येथे दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भारतातील इतर अनेक भागांतून फ्लेमिंगो पक्षी पिल्ले वाढवण्यासाठी येतात. ही खाजणजमीन शिवडी रेल्वेस्थानकापासून २० मिनिटांच्या चालीवर शिवडी बंदराजवळ आहेत.\n", "id": "mar_Deva_51159"} {"text": "गुरू तेग बहादूर नगर\n\nगुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर एक स्थानक आहे. या भागाला पूर्वी कोळीवाडा नाव होते. येथे पंजाबी व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहतात.\n\n१९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीनंतर पंजाब येथून आलेल्या हिंदू व शीख निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी इथे इमारती बांधल्या होत्या. आज, ह्या इमारती मोडकळीस आल्या असून, मुंबई उच्च न्यायालयाने इथल्या रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करण्याचा आदेश दिला आहे.\n", "id": "mar_Deva_51160"} {"text": "चेंबूर\n\nचेंबूर हे मुंबईच्या पूर्व भागातील एक उपनगर आहे. चेंबूर ह्या नावाची उत्पत्ती चिंबोरीपासून झाल्याचे समजते ज्याचा अर्थ मोठे खेकडे असा होतो.\n", "id": "mar_Deva_51161"} {"text": "अतिरिक्त वेळ (खेळ)\n\nअतिरिक्त वेळ किंवा अधिक वेळ (Overtime) हा काही खेळांमधील सामन्यांचा निकाल सामन्याच्या मर्यादित वेळेत न लागल्यास वापरला जातो. प्रत्येक खेळाचे ओव्हरटाईमचे नियम वेगळे असतात. अतिरिक्त वेळाचा वापर फक्त तेव्हाच केला जातो जेव्हा त्या सामन्याचा निकाल लागणे अनिवार्य आहे (उदा. बाद फेरींमधील सामने ज्यांत सामना बरोबरीत सुटू शकत नाही).\n\nकाही खेळांमधील ओव्हरटाईम सडन डेथ प्रकारचा असतो ज्यात ओव्हरटाईममध्ये एका संघाने गुण मिळवल्यानंतर लगेच सामना थांबतो. इतर खेळांमधील ओव्हरटाईम एकदा सुरू झाला की पूर्ण करणे बंधनकारक असते.\n", "id": "mar_Deva_51162"} {"text": "सानपाडा\n\nसानपाडा हा नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. वाशीच्या पूर्वेस १९८० च्या दशकादरम्यान वसवला गेलेला सानपाडा प्रामुख्याने उच्चभ्रू रेसिडेन्शियल असून येथे अनेक शॉपिंग मॉल देखील आहेत. सानपाडा रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_51163"} {"text": "नेरूळ\n\nनेरूळ हे नवी मुंबई शहराचे एक रहिवासी उपनगर आहे. वाशी खालोखाल नेरूळ हा नवी मुंबईमधील सर्वात मोठा व विकसित विभाग आहे.\n\nमुंबई उपनगरी रेल्वेची नेरूळ व सीवूड्स ही दोन स्थानके नेरूळमध्ये आहेत.\n", "id": "mar_Deva_51164"} {"text": "खारघर\n\nखारघर हे महाराष्ट्र्मधे पनवेल मधील एक उपनगर आहे. हे शहर सिडकोने विकसित केले आहे. खारघर शीव-पनवेल महामार्गावर स्थित आहे. शहराची 1995 मध्ये विकासाला सुरुवात केली. खारघर वाशी आणि नेरूळ नंतर नवी मुंबईतील तिस-या क्रमांकाचे विकसित उपनगर असल्याचे म्हटले आहे.\n", "id": "mar_Deva_51165"} {"text": "यांगून\n\nयांगून हे म्यानमार देशातील (ब्रम्हदेशातले) सर्वात मोठे शहर व देशाचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इ.स.१९४८ सालापासून यांगून ही स्वतंत्र म्यानमारची राजधानी होती, पण मार्च इ.स. २००६ मध्ये देशातील लष्करी राजवटीने राजधानी नेपिडो ह्या नवीन वसवण्यात आलेल्या शहरात हलवली.\n", "id": "mar_Deva_51166"} {"text": "ऐरोली\n\nऐरोली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबईचा निवासी व व्यावसायिक परिसर आहे. हा मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासित आहे. मुलुंडला ते मुलुंड ऐरोली पूलमार्गे, ठाणे ते कळवा पूल व उर्वरित नवी मुंबईमार्गे ठाणे बेलापूर महामार्गाशी जोडले गेले आहे. ऐरोलीमध्ये सेक्टरनिहाय भौगोलिक विभाग आहे (सेक्टर -१, सेक्टर -२ आणि इतर सेक्टर इ.). राज्य सरकारने ऐरोली- मुलुंड पुलाच्या खाडीच्या बाजूला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य विकसित केले आहे. रहाजाने 3.3 दशलक्ष चौरस फूट, आयटी एसईझेड कॅम्पस, माइंड स्पेस विकसित केले आहे.ऐरोली हे महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराचे एक नगर (नोड) आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले ऐरोली मुंबई महानगर क्षेत्राचा भाग आहे. १९९९ साली बांधला गेलेला ऐरोली पूल पूर्व दृतगती महामार्गाला ठाणे बेलापूर रस्त्यासोबत जोडतो. हा पूल नवी मुंबईतील दोन पुलापैकी एक असून, दुसरा वाशी पुल आहे. ऐरोली व दिवा गाव हे सिडको द्वारा विकसित केले गेले व त्यानंतर एन.एम.एम.सी.ला हस्तांतरित केले गेले आहे. ऐरोली हे २८ (सेक्टर) क्षेत्रात विभागले गेले असून त्यातील २० क्षेत्र विकसित आहेत.यामध्ये विविध कंपन्या आहेत.\n", "id": "mar_Deva_51167"} {"text": "हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)\n\nहार्बर हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पूर्व भागातून धावतो. नवी मुंबई शहर हार्बर मार्गाद्वारे मुंबईसोबत जोडले गेले आहे. हार्बर मार्गावरील सर्व लोकल धीम्या गतीच्या असून छशिमट ते पनवेल व गोरेगावपर्यंत सेवा पुरवली जाते. हार्बर मार्गावर वाशी ते ठाणे व ठाणे ते पनवेल ह्या सेवा देखील उपलब्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_51168"} {"text": "प्रसार भारती\n\nप्रसार भारती हे ब्रॉकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्वायत्त सार्वजनिक महामंडळाने नियमित वापरासाठी घेतलेलेल ब्रॅंड नाव आहे. भारतीय संसदेच्या कायद्यानुसार २३ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वीपासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा भाग म्हणून कार्यरत असलेली दूरदर्शनची आणि आकाशवाणीची (ऑल इंडिया रेडीओ) संपूर्ण नेटवर्क मालमत्ता आणि मनुष्यबळासह प्रसार भारतीकडे हस्तांतरित करण्यात आली.\n\nप्रसारभारती व्यवस्थापन मंडळाच्या चेअरपर्सन म्हणून मृणाल पांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी. एस. लल्ली यांच्याकडे सूत्रे आहेत.\n", "id": "mar_Deva_51169"} {"text": "विविध भारती\n\nविविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात २ ऑक्टोबर, इ.स. १९५७ रोजी झाली.\n\nविविधभारती रेडियो वाहिनी ही भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे, आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत.\n", "id": "mar_Deva_51170"} {"text": "आकाशवाणी\n\nआकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम आहे. हे ग्रामीण लोकाचे आवडते माध्यम आहे\n\nऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे AIR), अथवा आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती (Broadcasting Corporation of India) या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे.\n\nआकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51171"} {"text": "झी बिझनेस\n\nझी बिझनेस ही भारतातील व्यापारविषयक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी झी मीडियाच्या मालकीची आहे. याची सुरुवात नोव्हेंबर २००४ मध्ये झाली.\n", "id": "mar_Deva_51172"} {"text": "झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस\n\nझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस हा एक भारतीय माध्यमकंपन्याचा समूह आहे. याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51173"} {"text": "झी स्माइल\n\nझी स्माइल भारतातील दूरचित्रवाणीवाहिनी आहे. याचे पहिले प्रसारण ११ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजी स्माइल टीव्ही या नावाने झाले. २८ मार्च, २०१५ रोजी हिचे झी स्माइल असे पुनर्नामकरण झाले.\n", "id": "mar_Deva_51174"} {"text": "झी न्यूझ\n\nझी न्यूझ हे सुभाष चंद्र यांच्या एस्सेल ग्रुपच्या मालकीचे भारतीय हिंदी भाषेतील वृत्तवाहिनी आहे. हे २७ ऑगस्ट १९९९ रोजी लॉन्च झाले आणि झी मीडिया कॉर्पोरेशनचे प्रमुख चॅनेल आहे.\n\nचॅनल अनेक विवादांमध्ये अडकले आहे आणि अनेक प्रसंगी बनावट बातम्या प्रसारित केल्या आहेत. मार्च २०२० पर्यंत चॅनेलवर आमदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात गुन्हेगारी मानहानीचा खटला सुरू आहे.\n", "id": "mar_Deva_51175"} {"text": "तिरुवनंतपुरम जिल्हा\n\nहा लेख तिरुवनंतपुरम जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनंतपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n\nतिरुवनंतपुरम जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनंतपुरम येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51176"} {"text": "अल-हिलाल\n\nअल-हिलाल सौदी फुटबॉल क्लब हा सौदी अरेबियाच्या रियाध शहरात स्थित फुटबॉल क्लब आहे. हा सौदी प्रोफेशनल लीगमध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_51177"} {"text": "अल-अहली सौदी एफ.सी.\n\nअल-अहली सौदी एफ.सी. (अरबी:النادي الاهلي السعودي) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहरात स्थित फुटबॉल क्लब आहे. हा क्लब सौदी प्रो लीगमध्ये खेळतो.\n\nया क्लबची स्थापना १९३७मध्ये झाली. इसे सऊदी अरब के सबसे बड़े क्लबों में से एक माना जाता है और इसका एक बड़ा प्रशंसक आधार है. सभी खेलों में, उन्होंने स्थानीय, महाद्वीपीय और क्षेत्रीय चैंपियनशिप में वितरित 1,000 से अधिक चैंपियनशिप हासिल की हैं. क्लब के लोगो में सऊदी शाही प्रतीकवाद की उपस्थिति के कारण इसे रॉयल क्लब कहा जाता है, और क्लब के रंग सऊदी राष्ट्रीय टीम के रंगों के समान हैं।\n", "id": "mar_Deva_51178"} {"text": "अल-नस्र\n\nअल नस्र एफ.सी. (अरबी भाषा: نادي النصر; विजय) हा सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब आहे. याची स्थापना इ.स. १९५५मध्ये रियाधमध्ये झाली. हा संघ आपले घरचे सामने किंग फह्द मैदानात आणि प्रिन्स फैसल बिन फह्द मैदानात पिवळ्या आणि निळ्या गणवेशात खेळतो.\n", "id": "mar_Deva_51179"} {"text": "मूलद्रव्य\n\nएकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.\n\nउदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.\n\nमूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ‍ऱ्हास होतो.\n", "id": "mar_Deva_51180"} {"text": "वात\n\nआयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाची प्रकृतीत हे तीनही दोष थोड्याफार प्रमाणात असतात. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते.\n\nवात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्‌वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात.\n\nजास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात.\n\nवाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_51181"} {"text": "कफ\n\nआयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष.\n\nकफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक (lubricant) आहे. तो जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो.\n", "id": "mar_Deva_51182"} {"text": "पित्त\n\nपित्त ही आयुर्वेदात वर्णन केलेली एक संकल्पना आहे. शरीरातील पचन / रूपांतरण करणाऱ्या घटकास पित्त असे म्हणतात आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष.\n\nपित्ताची निर्मिती जल आणि अग्नी या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण (leadership characteristics) विकसित होतात.\n\nअती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ इत्यादी त्रास होतात.\n", "id": "mar_Deva_51183"} {"text": "यम (अष्टांगयोग)\n\nयम ही अष्टांगयोगातील पहिली पायरी आहे. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या गोष्टींचा यात समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_51184"} {"text": "आंदोरा\n\nआंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेन व फ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे.\n\nआंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_51185"} {"text": "बायर लेफेरकुसन\n\nबायर लेफेरकुसन () हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.\n\nह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चॅंपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_51186"} {"text": "ॲतलेटिको माद्रिद\n\nॲतलेटिको माद्रिद () हा स्पेनच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९०३ सालापासून सुरू असलेला ॲतलेतिको रेआल माद्रिद व एफ.सी. बार्सेलोना खालोखाल स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी क्लब आहे.\n", "id": "mar_Deva_51187"} {"text": "एफ.सी. बार्सेलोना\n\nएफ.सी. बार्सिलोना (कातालान व ) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत.\n\nजगात सर्वाधिक चाहते असलेल्या संघांपैकी एक असलेल्या बर्सिलोनाची रेआल माद्रिद ह्या स्पेनमधील दुसऱ्या बलाढ्य संघासोबत अनेक दशकांची तीव्र प्रतिस्पर्धा आहे व सध्या रेआल माद्रिद खालोखाल बार्सिलोना युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्लब आहे. ३२० कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.\n", "id": "mar_Deva_51188"} {"text": "हॉकी विश्वचषक\n\nहॉकी विश्वचषक (Hockey World Cup) ही आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळने आयोजित केलेली हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९७१मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी ओयोजित करण्यात येते. ही स्पर्धा ऑलिंपिक खेळ असलेल्या वर्षांत होत नाही. इ.स. १९७४ ते इ.स. १९८१ पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटननेने स्त्रीयांसाठीचा विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर दोन्ही संघटना एकत्र आल्या.\n\nया स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान, नेदरलँड्स व जर्मनीने आपले वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तान चार वेळा, नेदरलँड्स तीन वेळा तर जर्मनी व ऑस्ट्रेलिया दोन वेळा विजयी संघ ठरले. भारताने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे.\n\n२०१४ सालची विश्वचषक स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या हेग ह्या शहरामध्ये ३१ मे ते १४ जून दरम्यान खेळवण्यात येत आहे.\n", "id": "mar_Deva_51189"} {"text": "झी पंजाबी\n\nझी पंजाबी हे एक भारतीय मोफत टू एर दूरचित्रवाहिनी आणि सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनेल आहे . हे चॅनल झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचा एक भाग आहे . ती पंजाबी भाषेची आहे. पंजाबमधील हे पहिलेच जनरल एंटरटेनमेंट चॅनल (GEC) रेकॉर्डब्रेक क्रमांकांसह उघडले आहे.\n", "id": "mar_Deva_51190"} {"text": "फुरूस\n\nफुरूस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51191"} {"text": "पिळवली तर्फे सावर्डा\n\nपिळवली तर्फे सावर्डा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51192"} {"text": "पिळवली तर्फे वेळांब\n\nपिळवली तर्फे वेळांब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51193"} {"text": "आशीर्वाद (ब्रँड)\n\nआशीर्वाद हा आयटीसी लिमिटेडच्या मालकीचा एक ब्रँड आहे. ही मुख्यतः अन्न आणि स्वयंपाकघरातील घटकांचा ब्रँड आहे. आशीर्वाद कंपनीच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये पीठ, मीठ, मसाले आणि झटपट तयार होणारे पदार्थ समाविष्ट आहेत.\n", "id": "mar_Deva_51194"} {"text": "पिंपळी बुद्रुक\n\nपिंपळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51195"} {"text": "पिंपळी खुर्द\n\nपिंपळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51196"} {"text": "पोफळी (चिपळूण)\n\nपोफळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51197"} {"text": "पोफळी बुद्रुक\n\nपोफळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51198"} {"text": "पोसरे\n\nपोसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51199"} {"text": "राधानगर\n\nराधानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51200"} {"text": "रामपूर (चिपळूण)\n\nरामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51201"} {"text": "राऊळगाव\n\nराऊळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51202"} {"text": "रेहेळे भागडी\n\nरेहेळे भागडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51203"} {"text": "रिकटोळी\n\nरिकटोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51204"} {"text": "सावर्डे (चिपळूण)\n\nसावर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51205"} {"text": "सावर्डे खुर्द\n\nसावर्डे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51206"} {"text": "शिरगाव (चिपळूण)\n\nशिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51207"} {"text": "शिरवली (चिपळूण)\n\nशिरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51208"} {"text": "येगाव\n\nयेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51209"} {"text": "वालोटी\n\nवालोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51210"} {"text": "वालोपे\n\nवालोपे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51211"} {"text": "वेतकोंड\n\nवेतकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51212"} {"text": "वेहेळे\n\nवेहेळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51213"} {"text": "वरेली\n\nवरेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51214"} {"text": "वायजी\n\nवायजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51215"} {"text": "उभाळे\n\nउभाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51216"} {"text": "तुरंबाव\n\nतुरंबाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51217"} {"text": "तोंडली\n\nतोंडली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51218"} {"text": "तिवरे\n\nतिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51219"} {"text": "तिवडी\n\nतिवडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51220"} {"text": "तेरव बुद्रुक\n\nतेरव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51221"} {"text": "ताणाळी\n\nताणाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51222"} {"text": "ताम्हणमाळा\n\nताम्हणमाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51223"} {"text": "रुफस डूज ज्युडी ॲट कार्नेगी हॉल\n\nरुफस डूज ज्युडी ॲट कार्नेगी हॉल हा कॅनडा-अमेरिकन गायक-गीतकार रुफस वेनराइटचा सहावा अल्बम (आणि पहिला थेट अल्बम) आहे जो डिसेंबर 2007 मध्ये जेफन रेकॉर्ड्सच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला. या अल्बममध्ये जून 14-15, 2006 रोजी त्याच्या विक्री झालेल्या अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका ज्युडी गारलँड यांना कार्नेगी हॉलमध्ये श्रद्धांजली वाहणा li ve्याथेट रेकॉर्डिंगचा समावेश आहे. स्टीफन ओरेमस यांनी आयोजित केलेल्या 36 तुकड्यांच्या ऑर्केस्ट्राच्या पाठिंब्याने, व्हेनराईटने 23 एप्रिल 1961 रोजी गारलँडची मैफली पुन्हा तयार केली, ज्याला बऱ्याचदा \"व्यवसायातील इतिहासातील सर्वात महान रात्र\" समजले जाते. गारलँडचा 1961 मधील डबल अल्बम, 25 पेक्षा जास्त अमेरिकन पॉप आणि जाझ मानकांसह ज्युनी येथील कार्नेगी हॉलचा पुनरागमन कामगिरी अत्यंत यशस्वी ठरली. सुरुवातीला त्यांनी बिलबोर्ड चार्टवर 95 आठवडे घालवले आणि पाच ग्रॅमी पुरस्कार ( वर्षाच्या अल्बमसह, सर्वोत्कृष्ट अल्बम कव्हर) मिळवले., सर्वोत्कृष्ट एकल गायन कामगिरी - महिला आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी योगदान - लोकप्रिय रेकॉर्डिंग ).\n\nत्यांच्या अल्बमसाठी, वाइनराईटला ग्रॅमी अवॉर्ड्सने देखील ओळखले होते, २०० Best मध्ये सर्वोत्कृष्ट पारंपारिक पॉप व्होकल अल्बमसाठी नामांकन मिळवले. श्रद्धांजली मैफिली लोकप्रिय असताना आणि समीक्षकांकडून अल्बमला चांगला प्रतिसाद मिळाला असताना अल्बमची विक्री मर्यादित होती. कार्नेगी हॉलमधील रुफस डूज्यू हे तीन देशांमध्ये मानांकन मिळवू शकले. बेल्जियममध्ये 84 84 व्या क्रमांकावर, नेदरलँडमधील 88 number व्या क्रमांकावर आणि अमेरिकेच्या बिलबोर्ड २०० वर १ 17१ क्रमांकावर आहे.\n\nअल्बमवरील पाहुण्यांमध्ये वॅनवाईटची बहीण मार्था वाईनराईट (\" स्टॉर्मी वेदर \"), त्याची आई केट मॅकगॅरिगल (पि यानो, \" ओव्हर इंद्रधनुष्य \") आणि गारलँडची एक मुलगी लोर्ना लुफ्ट (\" आपण गेल्यानंतर गेली \") यांचा समावेश आहे. अल्बमशी संबंधित, 25 फेब्रुवारी 2007 लंडन पॅलेडियम येथे चित्रित श्रद्धांजली मैफिली रुफस म्हणून डीव्हीडीवर रिलीज झाली ! रुफस! रुफस! जुडी नाही! जुडी! जुडी !: लंडन पॅलेडियममधून थेट 4 डिसेंबर 2007 रोजी.\n\nपिचफोर्क मीडियाच्या म्हणण्यानुसार, वेनराईटने 11 सप्टेंबर नंतरच्या आठवड्यात आणि काही महिन्यांत कार्नेगी हॉल अल्बम ऐकण्यास सुरुवात केली, काही स्वस्त शोबीझ चीअरची लालसा केली, परंतु काहीतरी अधिक खोलवर शोधून तो जखमी झाला \". त्यानंतरच्या दहशतवाद आणि इराकवरील स्वारीवरील युद्धामुळे वाईनराईटला \"अमेरिकन कोणत्याही गोष्टीबद्दल मानसिक आघात आणि मोहभंग\" झाला. \"अमेरिका किती महान असायचा\" याची आठवण करून दिली, असा दावा करून अमेरिकन इतिहासातील अशांत काळात अल्बमबद्दल त्यांनी केलेल्या कौतुकाची उदाहरणे वैनराईट यांनी दिली. त्या अल्बम असो, कितीही गडद गोष्टी दिसत असल्या तरी त्याने सर्व काही उजळ केले. तिच्या आवाजाच्या निर्दोषतेमुळे ती जगाला हलकी करण्याची क्षमता तिच्यात होती. तिचे मटेरियलचे अँकर साहजिकच तिच्या संगीताबद्दलच्या भक्तीमुळे होते. आपणास असे कधीच वाटत नाही की तिने कधीही गायलेल्या गाण्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास नव्हता. \"गाण्याचे आवर्तन म्हणून हे पुन्हा करणे मजेदार ठरेल\" असे वॅन राईटने आपल्या कारमध्ये चालवताना पाहिले. त्यानंतर लवकरच त्याने न्यू यॉर्कमधील नाट्यनिर्मिती जारेड गेलर (जो नंतर डेव्हिड फॉस्टरबरोबर श्रद्धांजली मैफिलीचे सह-निर्माण करेल) यांच्याकडे कल्पना घेऊन एक स्वप्न साकार करण्याच्या अपेक्षेने व्यक्त केले. सुरुवातीला गेलर यांना ती कल्पना \"वेडा\" वाटली, परंतु तो आणि वेनराईट पर्यायांवर चर्चा करत राहिले. अखेरीस, जेलरने वर्षात आगाऊ कार्नेगी हॉल बुक करण्यासाठी व्हेनराईटच्या शेड्यूलमध्ये या दोघांना उत्पादन करण्यास सहाय्य करण्याचे कबूल केले. एकदा ठिकाण आरक्षित झाल्यावर प्रकाश, मायक्रोफोन स्थान आणि प्रवर्धन यासारख्या स्टेजिंग घटकांवर चर्चा झाली. स्टीफन ओरेमस यांनी 36-तुकड्यांच्या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर म्हणून स्वाक्षरी केली आणि फिल रॅमोन यांनी या रेकॉर्डिंगची जबाबदारी स्वीकारली. तालीम एप्रिल २०० in मध्ये सुरू झाली आणि तालीम कक्षांमध्ये सराव करणे सोपे झाले असते तर जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमधील लिंच आणि ज्यू हेरिटेज म्युझियम ऑफ ज्यू हेरिटेज यासारख्या मोठ्या थिएटर्सचा उपयोग केला गेला कारण \"रुफस हे काम करण्यासाठी एक भावना इच्छित होता. स्टेजवरील सामग्री \". आर्थिक निर्बंधांच्या परिणामी, पूर्ण ऑर्केस्ट्रा तालीम शोच्या दोन दिवस आधी आणि प्रत्येक कामगिरीचा दिवस (मैफिलीच्या काही महिन्यांपूर्वी वाद्यांच्या लहान गटांसह सराव सुरू झाला) होता.\n", "id": "mar_Deva_51224"} {"text": "फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र\n\nफुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र हे भारतीयांचे प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठी लोकांचे एक घोषवाक्य आहे. महाराष्ट्राला महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे. या विचारवंतांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राला \"पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र\" म्हटले जाते. या तीन व्यक्तींनी उपेक्षितांच्या 'शिक्षण व हक्कासाठी' संघर्ष केला. 'फुले-शाहू-आंबेडकर' या त्रयीचा नामोल्लेख महाराष्ट्रातील समाजकारणात आणि राजकारणात मोठ्या प्रमाणावर केला जातो.\n", "id": "mar_Deva_51225"} {"text": "स्वयंमदेव\n\nस्वयंमदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51226"} {"text": "तळवडे (चिपळूण)\n\nतळवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51227"} {"text": "उमरोळी (चिपळूण)\n\nउमरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51228"} {"text": "वडेरू\n\nवडेरू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51229"} {"text": "अकुशखाणनगर\n\nअकुशखाणनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51230"} {"text": "आविन (ब्रँड)\n\nआविन हा तामिळनाडू स्थित दूध उत्पादक संघ आहे. तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडचा ट्रेडमार्क आहे. अवीन दूध शेतकरी, दूध उत्पादकांक्डून घेतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि ग्राहकांना दूध व दुधाची उत्पादने विकतात. ही कंपनी दुध, लोणी, दही, आईस्क्रीम, तूप, दूध शेक (मिल्कशेक), चहा, कॉफी, आणि चॉकलेट यासह इतर अनेक वस्तूंचे उत्पादन करतात.\n", "id": "mar_Deva_51231"} {"text": "वारणा, महाराष्ट्र\n\nवारणा हे कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत मधील एक क्षेत्र आहे.\n\nहे मुंबई (पूर्वी मुंबई)च्या पूर्वेस सुमारे दक्षिणपूर्वेस् आहे. या क्षेत्रात ऊस लागवड होते.\n\nयेथे राहणाऱ्या समुदायाला १९९७ साली उपग्रह दूरचित्रवाणीची सोय झाली. इंटरनेट वाराणा येथील पोखले गावात १९९८ मध्ये पोहचली. भारत सरकारच्या वतीने पोखले आणि वाराणामधील अन्य ६९ गावात माहिती तंत्रज्ञानासाठीच्या ६००,००० डॉलर्सचे अनुदान मिळाले. या प्रकल्पाचे नाव \"वायर्ड व्हिलेज\" असे होते. यामुळे येथील वाणिज्य क्षेत्राची प्रगती झाली.\n", "id": "mar_Deva_51232"} {"text": "नागझरी (पालघर)\n\nनागझरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51233"} {"text": "सर्पाकृती दाबकलम\n\nसर्पाकृती दाबकलम हा दाबकलमाचा एक प्रकार आहे. यात झाडाची फांदी दोन तीन ठिकाणी मातीत गाडून त्यापासून एकाच वेळेला 3-4 दाबकलमे मिळू शकतात. फांदीला जिथे मुळया फोडावयाच्या आहेत तिथे जिभलीसारखा काप किंवा त्या भोवतालची साल काढून टाकतात. मुळया फुटल्यावर मातृवृक्षाच्या फांदीपासून ती कलमे अलग करतात. अशा रीतीने एकाच फांदीपासून 3-4 कलमे एकाच वेळी मिळतात.ज्या झाडांच्या जमिनीपासून वेलासारख्या लांब फांद्या मिळतात अशी द्राक्षे, शोभेच्या वेली यांची अभिवृद्धी या पद्धतीने करतात.\n", "id": "mar_Deva_51234"} {"text": "भारतातील समाजसुधारक\n\nचैतन्य महाप्रभु डॉ. बाबासाहेब आंबेडकर देबेंद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी गोपाळ गणेश आगरकर बाबा आमटे पांडुरंग शास्त्री आठवले बसवन्ना विनोबा भावे विनायक दामोदर सावरकर गोपाळ हरी देशमुख नारायण गुरू काझी नझरुल इस्लाम आचार्य बालशास्त्री जांभेकर धोंडो केशव कर्वे रामकृष्ण परमहंस महात्मा जोतीराव फुले सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई पेरियार ई.वी. रामासामी महादेव गोविंद रानडे राममोहन रॉय दयानंद सरस्वती प्रभात रंजन सरकार शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे मदर तेरेसा ईश्वरचंद्र विद्यासागर डॉ बाबासाहेब आंबेडकर\n", "id": "mar_Deva_51235"} {"text": "झगडेवाडी\n\nझगडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51236"} {"text": "वावे तर्फे नातु\n\nवावे तर्फे नातु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51237"} {"text": "अळसुरे खुर्द\n\nअळसुरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51238"} {"text": "आमशेत (खेड)\n\nआमशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51239"} {"text": "अनासपुरे\n\nअनासपुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51240"} {"text": "आसगणी मोहोल्ला\n\nआसगणी मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51241"} {"text": "आष्टी (खेड)\n\nआष्टी (खेड) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51242"} {"text": "ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स\n\nॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड ही एक भारतीय मटेरियल हँडलिंग आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जी १९९५ साली स्थापित झाली.\n\nफरीदाबाद, हरियाणा येथे कंपनीच्या उत्पादनांच्या आठ जागा आहेत. फरीदाबाद जिल्ह्यात संशोधन व विकास विभाग आहे. वर्षाकाठी १२००० बांधकाम उपकरणे व ९००० ट्रॅक्टरची उत्पादन क्षमता आहे. त्यांची उत्पादने चार मुख्य विभागांमध्ये विभागले गेले आहे: शेतीची उपकरणे, बांधकाम उपकरणे, रस्ते बांधकाम उपकरणे आणि पृथ्वी हलवणारी उपकरणे ही उपकरणे प्रामुख्याने आशिया-पॅसिफिक, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या भागात विकली जातात.\n\n२०१९ मध्ये, फार्च्युन मासिकाच्या मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्यांच्या \"नेक्स्ट ५००\" यादीमध्ये या कंपनीचे नाव २२३ होते.\n", "id": "mar_Deva_51243"} {"text": "भरणा नाका\n\nभरणा नाका हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51244"} {"text": "भेळसई बारा आणे गावठण\n\nभेळसई बारा आणे गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51245"} {"text": "भेळसई बुद्धवाडी\n\nभेळसई बुद्धवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51246"} {"text": "भेळसई चौथाई\n\nभेळसई चौथाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51247"} {"text": "भोस्ते बुद्रुक\n\nभोस्ते बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51248"} {"text": "भोस्ते मोहोल्ला\n\nभोस्ते मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51249"} {"text": "चांदेवाडी\n\nचांदेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51250"} {"text": "चिंचवाडी\n\nचिंचवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51251"} {"text": "चिंचवली\n\nचिंचवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51252"} {"text": "चिंचघर (खेड)\n\nचिंचघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51253"} {"text": "चिरणी वरचीवाडी\n\nचिरणी वरचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51254"} {"text": "चोरवणे उतेकरवाडी\n\nचोरवणे उतेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51255"} {"text": "चौगले मोहोल्ला\n\nचौगले मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51256"} {"text": "दहिवली (खेड)\n\nदहिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51257"} {"text": "देवघर (खेड)\n\nदेवघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51258"} {"text": "धाकरवाडी\n\nधाकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51259"} {"text": "धाकटी सुसेरी\n\nधाकटी सुसेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51260"} {"text": "धामणदेवी\n\nधामणदेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51261"} {"text": "धामणदेवी मोहोल्ला\n\nधामणदेवी मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51262"} {"text": "धामणी (खेड)\n\nधामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51263"} {"text": "दिवाण खवटी\n\nदिवाण खवटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51264"} {"text": "दिवाळेवाडी\n\nदिवाळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51265"} {"text": "फलसोंडा\n\nफलसोंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51266"} {"text": "फुरूस आमशेत\n\nफुरूस आमशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51267"} {"text": "फुरूस (खेड)\n\nफुरूस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51268"} {"text": "फुरूस गावठण\n\nफुरूस गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51269"} {"text": "गणवळवाडी\n\nगणवळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51270"} {"text": "घागवाडी\n\nघागवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51271"} {"text": "घाणेखुंट\n\nघाणेखुंट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51272"} {"text": "घेरा रसाळगड\n\nघेरा रसाळगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51273"} {"text": "घेरा सुमरगड\n\nघेरा सुमरगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51274"} {"text": "घेरापालगड\n\nघेरापालगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51275"} {"text": "गोमलेवाडी\n\nगोमलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51276"} {"text": "हेदवाडी\n\nहेदवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51277"} {"text": "होडारपाड\n\nहोडारपाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51278"} {"text": "होडखड खुर्द\n\nहोडखड खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51279"} {"text": "हुमबारी\n\nहुमबारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51280"} {"text": "जैतापूर (खेड)\n\nजैतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51281"} {"text": "जांभुळगाव\n\nजांभुळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51282"} {"text": "जांभुर्डे\n\nजांभुर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51283"} {"text": "जावळी गावठण\n\nजावळी गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51284"} {"text": "काजवेवाडी\n\nकाजवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51285"} {"text": "कळंबनी बुद्रुक\n\nकळंबनी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51286"} {"text": "कळंबनी खुर्द\n\nकळंबनी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51287"} {"text": "कांदोशी\n\nकांदोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51288"} {"text": "कारजी बुद्रुक\n\nकारजी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51289"} {"text": "कसबा नातु\n\nकसबा नातु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51290"} {"text": "कवळे (खेड)\n\nकवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51291"} {"text": "खोपी (खेड)\n\nखोपी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51292"} {"text": "खोपी तांबडवाडी\n\nखोपी तांबडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51293"} {"text": "किंजळे तर्फे खेड\n\nकिंजळे तर्फे खेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51294"} {"text": "किंजळे तर्फे नातु\n\nकिंजळे तर्फे नातु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51295"} {"text": "कोंडिवली\n\nकोंडिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51296"} {"text": "कोंडिवली खुर्द\n\nकोंडिवली खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51297"} {"text": "कोंडवाडी\n\nकोंडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51298"} {"text": "कोरेगाव (खेड)\n\nकोरेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51299"} {"text": "कोरेगाव खुर्द\n\nकोरेगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51300"} {"text": "कुळवंडी\n\nकुळवंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51301"} {"text": "कुंभवली (खेड)\n\nकुंभवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51302"} {"text": "कुरावळ गावठण\n\nकुरावळ गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51303"} {"text": "कुरावळ जावळी\n\nकुरावळ जावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51304"} {"text": "कुरावळ खेड\n\nकुरावळ खेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51305"} {"text": "महाळुंगे\n\nमहाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51306"} {"text": "गूगल क्लासरूम\n\nगुगल क्लासरूम ही एक विनामूल्य वेब सेवा आहे जी गुगलद्वारे शाळांसाठी विकसित केली आहे ज्याचे उद्दीष्ट तयार करणे, वितरण आणि वर्गीकरण सुलभ करणे आहे. गुगल क्लासरूमचा प्राथमिक उद्देश शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये फाईल सामायिक करण्याची प्रक्रिया सुलभ करणे आहे.हे अंदाजे आहे की 40 ते 100 दशलक्ष वापरकर्ते गुगल क्लासरूम वापरतात.\n", "id": "mar_Deva_51307"} {"text": "मांडवे (खेड)\n\nमांडवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51308"} {"text": "मातवाडी\n\nमातवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51309"} {"text": "मोरवंडे\n\nमोरवंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51310"} {"text": "मोरवंडे खुर्द\n\nमोरवंडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51311"} {"text": "नांदगाव (खेड)\n\nनांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51312"} {"text": "नांदगाव मोहोल्ला\n\nनांदगाव मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51313"} {"text": "नांदिवली (खेड)\n\nनांदिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51314"} {"text": "नातुनगर\n\nनातुनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51315"} {"text": "नवानगर (खेड)\n\nनवानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51316"} {"text": "निगडे (खेड)\n\nनिगडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51317"} {"text": "गूगल वर्कस्पेस\n\nजी सुट हा क्लाउड कम्प्यूटिंग, उत्पादकता आणि सहयोग साधने, सॉफ्टवेर आणि गुगल द्वारे विकसित केलेल्या उत्पादनांचा एक संच आहे, प्रथम गुगल ऍप्स फॉर युअर डोमेन म्हणून २८ ऑगस्ट २००६ रोजी लाँच केला गेला. जी सुटमध्ये संप्रेषणासाठी जीमेल, हँगआउट्स, कॅलेंडर आणि करंट्सचा समावेश आहे; संचयनासाठी ड्राइव्ह; उत्पादकता आणि सहकार्यासाठी डॉस, शिट्स, स्लाइड, कीप, फॉर्म आणि साइट आणि योजनेनुसार अडमीन पॅनेल आणि वापरकर्ते व सेवा व्यवस्थापित करण्यासाठी व्हॉल्ट.\n", "id": "mar_Deva_51318"} {"text": "पाखरवाडी\n\nपाखरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51319"} {"text": "पन्हाळजे खुर्द\n\nपन्हाळजे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51320"} {"text": "वावे तर्फे खेड गावठण\n\nवावे तर्फे खेड गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51321"} {"text": "वावे तर्फे खेड\n\nवावे तर्फे खेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51322"} {"text": "वावे जांभुळवाडी\n\nवावे जांभुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51323"} {"text": "वावे चिंचाटवाडी\n\nवावे चिंचाटवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51324"} {"text": "वाडी मालदे\n\nवाडी मालदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51325"} {"text": "वाडी जैतापूर\n\nवाडी जैतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51326"} {"text": "वाडी बिद\n\nवाडी बिद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51327"} {"text": "वाडी बेलदर\n\nवाडी बेलदर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51328"} {"text": "वाडगाव खुर्द\n\nवाडगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51329"} {"text": "पन्हाळजे\n\nपन्हाळजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51330"} {"text": "पाटीलगाव (खेड)\n\nपाटीलगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51331"} {"text": "पोसरे बुद्रुक\n\nपोसरे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51332"} {"text": "पोसरे खुर्द\n\nपोसरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51333"} {"text": "प्रभुवाडी\n\nप्रभुवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51334"} {"text": "पुरे बुद्रुक\n\nपुरे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51335"} {"text": "पुरे खुर्द\n\nपुरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51336"} {"text": "साखर (खेड)\n\nसाखर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51337"} {"text": "साखरोळी\n\nसाखरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51338"} {"text": "साखरोळी खुर्द\n\nसाखरोळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51339"} {"text": "सांगलोट\n\nसांगलोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51340"} {"text": "सांगलोट बुद्धवाडी\n\nसांगलोट बुद्धवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51341"} {"text": "सांगलोट मराठावाडी\n\nसांगलोट मराठावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51342"} {"text": "सांगलोट मोहोल्ला\n\nसांगलोट मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51343"} {"text": "सापिर्ली\n\nसापिर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51344"} {"text": "सातविणगाव\n\nसातविणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51345"} {"text": "सावनस खुर्द\n\nसावनस खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51346"} {"text": "शेलडी खोतवाडी\n\nशेलडी खोतवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51347"} {"text": "शेरावळ खुर्द\n\nशेरावळ खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51348"} {"text": "शिरगाव खुर्द\n\nशिरगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51349"} {"text": "शिरवली (खेड)\n\nशिरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51350"} {"text": "शिरगाव (खेड)\n\nशिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51351"} {"text": "शिव बुद्रुक\n\nशिव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51352"} {"text": "शिव खुर्द\n\nशिव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51353"} {"text": "शिव मोहोल्ला\n\nशिव मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51354"} {"text": "सोंड्ये\n\nसोंड्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51355"} {"text": "सुकीवली\n\nसुकीवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51356"} {"text": "तळवट जावळी\n\nतळवट जावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51357"} {"text": "तळवट खेड\n\nतळवट खेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51358"} {"text": "तळवट पाळ\n\nतळवट पाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51359"} {"text": "वेताळवाडी\n\nवेताळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51360"} {"text": "तिसे खुर्द\n\nतिसे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51361"} {"text": "तुळशी बुद्रुक\n\nतुळशी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51362"} {"text": "तुळशी खुर्द\n\nतुळशी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51363"} {"text": "उधळे बुद्रुक\n\nउधळे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51364"} {"text": "उधळे खुर्द\n\nउधळे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51365"} {"text": "वळंजावाडी\n\nवळंजावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51366"} {"text": "वेरळ (खेड)\n\nवेरळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51367"} {"text": "विराचीवाडी\n\nविराचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51368"} {"text": "वाडगाव बुद्रुक\n\nवाडगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51369"} {"text": "आदित्य बिर्ला पेमेंट्स बँक\n\nआदित्य बिर्ला पेमेंट्स बँक लिमिटेड (एबीपीबी) ही आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड आणि आयडिया सेल्युलर यांनी संयुक्त उद्यमाने म्हणून सुरू केलेली पेमेंट्स बँक होती. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी ही बँक सुरू झाली. ऑगस्ट २०१५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ११ कंपन्यांना परवाने दिल्यानंतर सुरू झालेली ही चौथी पेमेंट बँक आहे. पेमेंट्स बँका ही बँकांची एक विशेष श्रेणी आहे जी १ लाखांपर्यंतची रक्कम स्वीकारू शकते परंतु कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही.\n", "id": "mar_Deva_51370"} {"text": "बहिरवली\n\nबहिरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51371"} {"text": "बजरंग नगर\n\nबजरंग नगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51372"} {"text": "धामणंद गावठण\n\nधामणंद गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51373"} {"text": "पोयनार खुर्द\n\nपोयनार खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51374"} {"text": "दयाळ (खेड)\n\nदयाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51375"} {"text": "आंबादास\n\nआंबादास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51376"} {"text": "विन्हे\n\nविन्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51377"} {"text": "उन्हावरे\n\nउन्हावरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51378"} {"text": "भामघर\n\nभामघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51379"} {"text": "भिंगलोळी\n\nभिंगलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51380"} {"text": "बोरखत\n\nबोरखत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51381"} {"text": "चिंचळी\n\nचिंचळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51382"} {"text": "दाहगाव\n\nदाहगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51383"} {"text": "दहिंबे\n\nदहिंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51384"} {"text": "दंडनगरी\n\nदंडनगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51385"} {"text": "दत्तनगर\n\nदत्तनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51386"} {"text": "धांगर\n\nधांगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51387"} {"text": "अडखळवण\n\nअडखळवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51388"} {"text": "आंबवली (मंडणगड)\n\nआंबवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51389"} {"text": "आंबवणे बुद्रुक\n\nआंबवणे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51390"} {"text": "आंबवणे खुर्द\n\nआंबवणे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51391"} {"text": "आसवले\n\nआसवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51392"} {"text": "बहिरावली\n\nबहिरावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51393"} {"text": "बामणघर\n\nबामणघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51394"} {"text": "बाणकोट (मंडणगड)\n\nबाणकोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51395"} {"text": "धुतरोळी\n\nधुतरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51396"} {"text": "दुधेरे\n\nदुधेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51397"} {"text": "घुमारी\n\nघुमारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51398"} {"text": "केरील\n\nकेरील हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51399"} {"text": "जांभुळनगर\n\nजांभुळनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51400"} {"text": "जावळे\n\nजावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51401"} {"text": "केळवट\n\nकेळवट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51402"} {"text": "केंगवळ\n\nकेंगवळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51403"} {"text": "कोन्हवळी\n\nकोन्हवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51404"} {"text": "कोणझर\n\nकोणझर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51405"} {"text": "कुडूक बुद्रुक\n\nकुडूक बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51406"} {"text": "कुडूक खुर्द\n\nकुडूक खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51407"} {"text": "लाटवण\n\nलाटवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51408"} {"text": "लोकरण\n\nलोकरण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51409"} {"text": "म्हाप्रळ\n\nम्हाप्रळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51410"} {"text": "मुरदपूर\n\nमुरदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51411"} {"text": "नारायणनगर\n\nनारायणनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51412"} {"text": "नारगोळी\n\nनारगोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51413"} {"text": "पाचरळ\n\nपाचरळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51414"} {"text": "पंदेरी\n\nपंदेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51415"} {"text": "पन्हाळी बुद्रुक\n\nपन्हाळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51416"} {"text": "पन्हाळी खुर्द\n\nपन्हाळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51417"} {"text": "पिंपलोळी\n\nपिंपलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51418"} {"text": "रानावली\n\nरानावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51419"} {"text": "सावरी\n\nसावरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51420"} {"text": "शेडवई\n\nशेडवई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51421"} {"text": "शेणाळे\n\nशेणाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. सदरहू गावचे हवामान अल्हादायक आहे.पाणी बाजार तसेच वाहतूक या दृष्टिकोनातून मोक्याचे ठिकाण आहे.\n", "id": "mar_Deva_51422"} {"text": "वेशवी\n\nवेशवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51423"} {"text": "वेरळ तर्फे वेशवी\n\nवेरळ तर्फे वेशवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51424"} {"text": "वेरळ तर्फे नातु\n\nवेरळ तर्फे नातु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51425"} {"text": "वेळास\n\nवेळास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n\nवेळास येथील समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. कासवांची ही जात भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट असल्यामुळे कायद्याने संरक्षित आहे. चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या पुढाकाराने येथे या अंड्यांचे संरक्षण करण्यात येते. आणि या अंड्यांतून कासवांची पिल्ले बाहेर पडेपर्यंत काळजी घेतली जाते. अंड्यांमधून बाहेर पडलेली कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने जायला निघतात, त्यावेळी 'कासव महोत्सव' आयोजित केला जातो. या निमित्ताने पर्यटक वेळासला भेट देतात. त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची सोय करून गावातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_51426"} {"text": "वालोटे\n\nवालोटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51427"} {"text": "वाल्मिकी नगर\n\nवाल्मिकी नगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51428"} {"text": "भोलावळी\n\nभोलावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51429"} {"text": "बोरघर (मंडणगड)\n\nबोरघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51430"} {"text": "चिंचघर (मंडणगड)\n\nचिंचघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51431"} {"text": "देव्हारे\n\nदेव्हारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51432"} {"text": "धामणी (मंडणगड)\n\nधामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51433"} {"text": "घोसाळे (मंडणगड)\n\nघोसाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51434"} {"text": "गोवेळे\n\nगोवेळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51435"} {"text": "गोवळ (मंडणगड)\n\nगोवळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51436"} {"text": "गुडेघर\n\nगुडेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51437"} {"text": "इस्लामपूर (मंडणगड)\n\nइस्लामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51438"} {"text": "कळकावणे (मंडणगड)\n\nकळकावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51439"} {"text": "किंजळघर\n\nकिंजळघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51440"} {"text": "कोंडगाव (मंडणगड)\n\nकोंडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51441"} {"text": "कुंभाळे\n\nकुंभाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51442"} {"text": "कुंभार्ली (मंडणगड)\n\nकुंभार्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51443"} {"text": "नायणे\n\nनायणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51444"} {"text": "निगडी (मंडणगड)\n\nनिगडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51445"} {"text": "खारी बिस्किट (चित्रपट)\n\nखारी बिस्किट हा २०१९मध्ये प्रदर्शित झालेला संजय जाधव दिग्दर्शित मराठी नाट्य चित्रपट आहे..\n\nया सिनेमातील मुख्य कलाकार म्हणजे बिस्किट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आदर्श कदम आणि वेरीश्री खाडिलकर ज्याला खारी म्हणून ओळखले जाते .संजय नार्वेकर आणि सुशांत शेलार हे सहायक कलाकार होते. खारी बिस्किट हा एक आंधळा मुलगी आणि तिचा भाऊ यावर आधारित चित्रपट आहे, या चित्रपटात तिचा भाऊ तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तिला कसे मदत करतो हे दाखवते. हा चित्रपट १ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता\n", "id": "mar_Deva_51446"} {"text": "केसरी (हिंदी चित्रपट)\n\nकेसरी हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील ऐतिहासिक अ‍ॅक्शनपर चित्रपट आहे. याचे लेखन व दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे.\n\nया चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अरुणा भाटिया, हीरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि सुनीर खेतारपाल यांनी ही केली. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, मीर सरवार, वंश भारद्वाज, जसप्रीत सिंग, विवेक सैनी, विक्रम कोचर आणि राकेश शर्मा या चित्रपटातील कलाकार आहेत. हा चित्रपट सारागढीच्या लढाईनंतरच्या घटनांबद्दल आहे (ब्रिटिश भारतीय सैन्याच्या ३६ व्या शीखातील २१ सैनिक आणि १८९७ मधील १०,००० आफ्रिदी आणि ओरकझी पश्तुन आदिवासींमधील लढाई) . २१ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट होळीच्या सणादरम्यान भारतात प्रदर्शित झाला होता.चित्रपटाने ₹२०७.०९ कोटी कमाई केली.\n", "id": "mar_Deva_51447"} {"text": "पालवणी\n\nपालवणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51448"} {"text": "पाळे (मंडणगड)\n\nपाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51449"} {"text": "पालघर (मंडणगड)\n\nपालघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51450"} {"text": "पिंपळगाव (मंडणगड)\n\nपिंपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51451"} {"text": "साखरी (मंडणगड)\n\nसाखरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51452"} {"text": "शेवरे\n\nशेवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51453"} {"text": "शिगवण\n\nशिगवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51454"} {"text": "शिपोळे\n\nशिपोळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51455"} {"text": "शिपोळे बंदर\n\nशिपोळे बंदर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51456"} {"text": "शिरगाव (मंडणगड)\n\nशिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51457"} {"text": "सोवेळी\n\nसोवेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51458"} {"text": "सुरले\n\nसुरले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51459"} {"text": "वाकवली\n\nवाकवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51460"} {"text": "वाडवळी\n\nवाडवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51461"} {"text": "उमरोळी (मंडणगड)\n\nउमरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51462"} {"text": "उंबरशेत\n\nउंबरशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51463"} {"text": "तुळशी (मंडणगड)\n\nतुळशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51464"} {"text": "तोंडली (मंडणगड)\n\nतोंडली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51465"} {"text": "तेरडी\n\nतेरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51466"} {"text": "ताम्हाणे\n\nताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक छोटा गाव आहे. ताम्हाणे गावं हे मंडणगड तालुक्यातील मागासलेल गावं आहे आणि येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही रस्ता ठीक नाही एसटी सुविधा नाही येथे शाळेतील कॉलेजातील मुलांना आणि गावातल्या माणसांना आणि जेष्ठ नागरिकांना तालुका, शाळेसाठी किंवा कूठे जायचा असेल तर एसटी साठी २ किलो मिटर चालत जावे लागते.\n", "id": "mar_Deva_51467"} {"text": "तळेघर\n\nतळेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51468"} {"text": "ताकेडे\n\nताकेडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51469"} {"text": "ताकावली\n\nताकावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51470"} {"text": "१९०३-०४ ॲशेस मालिका\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९०३ - मार्च १९०४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ३-२ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_51471"} {"text": "१९०५ ॲशेस मालिका\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९०५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_51472"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०५-०६\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९०६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य इंग्लंड संघाचा दारुण पराभव करत पहिली वहिली कसोटी जिंकली आणि पहिला कसोटी मालिका विजय जिंकत विक्रम नोंदवला.\n", "id": "mar_Deva_51473"} {"text": "झरेवाडी\n\nझरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51474"} {"text": "आंबेकरवाडी\n\nआंबेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51475"} {"text": "तान्हाजी: द अनसंग वॉरियर\n\nतान्हाजी: द अनसंग वॉरियर हा २०२० मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील ऐतिहासिक चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट ओम राऊतने दिग्दर्शित केला निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अजय देवगण यांनी केली. हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनाबद्दल आहे. अजय देवगणने तानाजी मालुसरेची भूमिका केली होती. याशिवाय सैफ अली खान आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. शरद केळकर आणि ल्यूक केनी यांच्याही यात भूमिका आहेत.\n\nया सिनेमाची कथा सुमारे १७ व्या शतकातील आहे, कोंढाणा किल्ला परत ताब्यात घेण्याच्या तानाजीच्या कथेवर आधारित आहे. औरंगजेबाचा सेनापती उदयभानसिंग राठोड हा या किल्ल्याचा रक्षक होता.\n\nहा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी (३ डी) आणि पारंपारिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा तसेच व्हिज्युअल इफेक्ट यांमुळे या चित्रपटाचे कौतुक झाले. तान्हाजीने जगभरात ३६७.६५ कोटी कमाई केली आणि सध्या २०२०चा ९ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.\n", "id": "mar_Deva_51476"} {"text": "आडी\n\nआडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51477"} {"text": "आगरनळ\n\nआगरनळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51478"} {"text": "आगवे (रत्‍नागिरी)\n\nआगवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51479"} {"text": "आंबेशेत\n\nआंबेशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51480"} {"text": "आरे (रत्‍नागिरी)\n\nआरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51481"} {"text": "बागपाटोळे\n\nबागपाटोळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51482"} {"text": "बाजारपेठ\n\nबाजारपेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51483"} {"text": "बासनी\n\nबासनी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51484"} {"text": "भगवतीनगर\n\nभगवतीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51485"} {"text": "भंडारपुळे\n\nभंडारपुळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51486"} {"text": "भंडारवाडा\n\nभंडारवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51487"} {"text": "भंडारवाडी\n\nभंडारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51488"} {"text": "भाट्ये\n\nभाट्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51489"} {"text": "भोलेवाडी\n\nभोलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51490"} {"text": "भोके\n\nभोके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51491"} {"text": "बोंड्ये\n\nबोंड्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51492"} {"text": "चांदेराई\n\nचांदेराई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51493"} {"text": "चांदोर\n\nचांदोर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51494"} {"text": "चरवेली\n\nचरवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51495"} {"text": "चवे\n\nचवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51496"} {"text": "चींद्रवली\n\nचींद्रवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51497"} {"text": "चिखलवाडी (रत्‍नागिरी)\n\nचिखलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51498"} {"text": "चींचखरी\n\nचींचखरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51499"} {"text": "दाभिळ आंबेरे\n\nदाभिळ आंबेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51500"} {"text": "दांडे अडोम\n\nदांडे अडोम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51501"} {"text": "डांगेवाडी (रत्‍नागिरी)\n\nडांगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51502"} {"text": "देवूड\n\nदेवूड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51503"} {"text": "धनावडेवाडी\n\nधनावडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51504"} {"text": "धोपटवाडी\n\nधोपटवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51505"} {"text": "डोर्ले\n\nडोर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51506"} {"text": "दुगावे (रत्‍नागिरी)\n\nदुगावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51507"} {"text": "गावखडी\n\nगावखडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51508"} {"text": "गावडेआंबेरे\n\nगावडे आंबेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51509"} {"text": "घवळीवाडी\n\nघवळीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51510"} {"text": "हरचिरी\n\nहरचिरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51511"} {"text": "हातिस\n\nहातिस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51512"} {"text": "हातखंबा\n\nहातखंबा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51513"} {"text": "इब्राहीमपट्टण\n\nइब्राहीमपट्टण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51514"} {"text": "जयगड (रत्‍नागिरी)\n\nजयगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.\n", "id": "mar_Deva_51515"} {"text": "जाकीमिऱ्या\n\nजाकीमिऱ्या हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51516"} {"text": "जमातवाडी\n\nजमातवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51517"} {"text": "जांभरी\n\nजांभरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51518"} {"text": "जांभरुण\n\nजांभरुण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51519"} {"text": "जांभुळ आड\n\nजांभुळ आड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51520"} {"text": "जुवे (रत्‍नागिरी)\n\nजुवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51521"} {"text": "कचरे\n\nकचरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51522"} {"text": "काजरेकोंड\n\nकाजरेकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51523"} {"text": "काळबादेवी (रत्‍नागिरी)\n\nकाळबादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51524"} {"text": "काळझोंडी\n\nकाळझोंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51525"} {"text": "कापडगाव\n\nकापडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51526"} {"text": "करबुडेकोंड\n\nकरबुडेकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51527"} {"text": "करबुडे\n\nकरबुडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. कोकण रेल्वेवरील करबुडे बोगदा या गावाजवळ आहे.\n", "id": "mar_Deva_51528"} {"text": "कासरी\n\nकासरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51529"} {"text": "कोंडखांडकर\n\nकोंडखांडकर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51530"} {"text": "कुवारबाव\n\nकुवारबाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51531"} {"text": "मालगुंड\n\nमालगुंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51532"} {"text": "मुस्लीमवाडी\n\nमुस्लीमवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51533"} {"text": "मुसुलमानवाडी\n\nमुसुलमानवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51534"} {"text": "नाचणे\n\nनाचणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51535"} {"text": "मुसलमानवाडी जुने फणसोप\n\nमुसलमानवाडी जुने फणसोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51536"} {"text": "कोंडवी\n\nकोंडवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51537"} {"text": "खेडोशी\n\nखेडोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51538"} {"text": "झाडगाव\n\nझाडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51539"} {"text": "पन्हाळी\n\nपन्हाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51540"} {"text": "मिरजोळे\n\nमिरजोळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51541"} {"text": "पाली (रत्‍नागिरी)\n\nपाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक छोटंस गाव आहे.गावात बारमाही वाहणारी नदी असून स्वयंभू शंकराचे मंदिर सुद्धा आहे.\n", "id": "mar_Deva_51542"} {"text": "सडामिऱ्या\n\nसडामिऱ्या हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51543"} {"text": "मुसलमानवाडी (रत्‍नागिरी)\n\nमुसलमानवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51544"} {"text": "वायंगणी\n\nवायंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51545"} {"text": "वरवडे\n\nवरवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51546"} {"text": "विलये\n\nविलये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51547"} {"text": "कसोप\n\nकसोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51548"} {"text": "कशेळी\n\nकशेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51549"} {"text": "उक्षी\n\nउक्षी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51550"} {"text": "तिवंडेवाडी\n\nतिवंडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51551"} {"text": "वेतोशी\n\nवेतोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51552"} {"text": "ठोंबरेवाडी\n\nठोंबरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51553"} {"text": "पेठ पूर्णगड\n\nपेठ पूर्णगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51554"} {"text": "टेंभ्ये\n\nटेंभ्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51555"} {"text": "कोंडगाव (रत्‍नागिरी)\n\nकोंडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51556"} {"text": "पडवेवाडी\n\nपडवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51557"} {"text": "नेवरे\n\nनेवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51558"} {"text": "सैतवडे\n\nसैतवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51559"} {"text": "खालगाव\n\nखालगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51560"} {"text": "कार्ले (रत्‍नागिरी)\n\nकार्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51561"} {"text": "फणसोप\n\nफणसोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51562"} {"text": "कुंभारवाडा\n\nकुंभारवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51563"} {"text": "साखर (रत्‍नागिरी)\n\nसाखर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51564"} {"text": "साखर मोहल्ला\n\nसाखर मोहल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51565"} {"text": "मराठवाडी\n\nमराठवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51566"} {"text": "नागलेवाडी\n\nनागलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51567"} {"text": "नाणिज\n\nनाणिज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51568"} {"text": "कुणबीवाडी\n\nकुणबीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51569"} {"text": "मेरवी\n\nमेरवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51570"} {"text": "माजगाव (रत्‍नागिरी)\n\nमाजगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51571"} {"text": "मधलीवाडी\n\nमधलीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51572"} {"text": "नांदिवडे\n\nनांदिवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51573"} {"text": "तारवेवाडी\n\nतारवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51574"} {"text": "भावे अडोम\n\nभावे अडोम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51575"} {"text": "चाफे\n\nचाफे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51576"} {"text": "चाफेरी\n\nचाफेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51577"} {"text": "काजिरभाटी\n\nकाजिरभाटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51578"} {"text": "कांबळे लावगण\n\nकांबळे लावगण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51579"} {"text": "कारवाचीवाडी\n\nकारवाचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51580"} {"text": "कासारवेली\n\nकासारवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51581"} {"text": "केळ्ये\n\nकेळ्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51582"} {"text": "खालचीवाडी\n\nखालचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51583"} {"text": "खानु\n\nखानु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51584"} {"text": "खरवते\n\nखरवते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51585"} {"text": "खारीवाडा\n\nखारीवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51586"} {"text": "कोळसरे\n\nकोळसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51587"} {"text": "कोंड\n\nकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51588"} {"text": "कोठारेवाडी\n\nकोठारेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51589"} {"text": "कोठारवाडी\n\nकोठारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51590"} {"text": "कुर्धे\n\nकुर्धे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51591"} {"text": "कुर्ताडे\n\nकुर्ताडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51592"} {"text": "लाजूळ\n\nलाजूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51593"} {"text": "माचीवालेवाडी\n\nमाचीवालेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51594"} {"text": "मधालीवाडी\n\nमधालीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51595"} {"text": "मराठेवाडी\n\nमराठेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51596"} {"text": "मराठवाडा (रत्‍नागिरी)\n\nमराठवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51597"} {"text": "मायांगडेवाडी\n\nमायांगडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51598"} {"text": "मयेकरवाडी\n\nमयेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51599"} {"text": "म्हामुरवाडी\n\nम्हामुरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51600"} {"text": "मिरवणे (रत्‍नागिरी)\n\nमिरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51601"} {"text": "मिऱ्या\n\nमिऱ्या हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51602"} {"text": "मुळगाव (रत्‍नागिरी)\n\nमुळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51603"} {"text": "नाखरे\n\nनाखरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51604"} {"text": "नाळेवठार\n\nनाळेवठार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51605"} {"text": "नरमे\n\nनरमे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51606"} {"text": "नरसिंगे\n\nनरसिंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51607"} {"text": "नवा सोमेश्वर\n\nनवा सोमेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51608"} {"text": "नावेत\n\nनावेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51609"} {"text": "निवळी (रत्‍नागिरी)\n\nनिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51610"} {"text": "निवेंडी\n\nनिवेंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51611"} {"text": "ओरी\n\nओरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51612"} {"text": "पानवल\n\nपानवल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51613"} {"text": "पाथरट\n\nपाथरट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51614"} {"text": "फणसावळे\n\nफणसावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51615"} {"text": "पिरंदवणे\n\nपिरंदवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51616"} {"text": "पोमेंडी बुद्रुक\n\nपोमेंडी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51617"} {"text": "पोमेंडी खुर्द\n\nपोमेंडी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51618"} {"text": "पूर्णगड (रत्‍नागिरी)\n\nपूर्णगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51619"} {"text": "रहाटघर\n\nरहाटघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51620"} {"text": "राय\n\nराय हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51621"} {"text": "रणपार\n\nरणपार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51622"} {"text": "रणपाट\n\nरणपाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51623"} {"text": "रवनांगवाडी\n\nरवनांगवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51624"} {"text": "रीळ (रत्‍नागिरी)\n\nरीळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51625"} {"text": "सड्ये\n\nसड्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51626"} {"text": "सांडेलावगण\n\nसांडेलावगण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51627"} {"text": "वसंत वाहोकार\n\nवसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. नागपूरला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले.. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.\n", "id": "mar_Deva_51628"} {"text": "सांडखोल\n\nसांडखोल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51629"} {"text": "सरफरेवाडी\n\nसरफरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51630"} {"text": "साथरे\n\nसाथरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51631"} {"text": "सातकोंडी\n\nसातकोंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51632"} {"text": "शिळ (रत्‍नागिरी)\n\nशिळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51633"} {"text": "शिरगाव (रत्‍नागिरी)\n\nशिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51634"} {"text": "शिवार आंबेरे\n\nशिवार आंबेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51635"} {"text": "सोमेश्वर\n\nसोमेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51636"} {"text": "तळेकरवाडी\n\nतळेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51637"} {"text": "तळीवाडी\n\nतळीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51638"} {"text": "तारवळ\n\nतारवळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51639"} {"text": "ठिकाण चक्रदेव\n\nठिकाण चक्रदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51640"} {"text": "ठिकाण सोमण\n\nठिकाण सोमण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51641"} {"text": "वाटद\n\nवाटद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51642"} {"text": "ठिकाण बेहेरे\n\nठिकाण बेहेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51643"} {"text": "वडजून\n\nवडजून हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51644"} {"text": "वेळवंड\n\nवेळवंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51645"} {"text": "वेडरेवाडी\n\nवेडरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51646"} {"text": "वाळके\n\nवाळके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51647"} {"text": "ठिकाण दात्ये\n\nठिकाण दात्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51648"} {"text": "वैद्य लावगण\n\nवैद्य लावगण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51649"} {"text": "उंडी (रत्‍नागिरी)\n\nउंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51650"} {"text": "उमरे\n\nउमरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51651"} {"text": "तोनदे\n\nतोनदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51652"} {"text": "टिके\n\nटिके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51653"} {"text": "ठिकवाडी\n\nठिकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51654"} {"text": "उंबरवाडी\n\nउंबरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51655"} {"text": "कपिलवस्तु (रत्‍नागिरी)\n\nकपिलवस्तु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51656"} {"text": "ढोकंबळे\n\nढोकंबळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51657"} {"text": "गडनरळ\n\nगडनरळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51658"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०७\n\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९०७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. या आधी दक्षिण आफ्रिकेने इसवी सन १८९४, १९०१, १९०४ मध्ये देखील इंग्लंडचा दौरा केला होता परंतु त्या दौऱ्यांमध्ये एकही कसोटी खेळवली गेली नव्हती. मागील दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या काउंटी क्लब विरोधात प्रथम-श्रेणी सामने खेळले होते.\n", "id": "mar_Deva_51659"} {"text": "कडूबाई खरात\n\nकडूबाई खरात ह्या एक मराठी लोकगायिका आहेत. त्या प्रामुख्याने भीमगीतांचे गायन करतात. \"भीमानं माय सोन्यानं भरली ओटी\", \"तुम्ही खाता त्या भाकरीवर\", \"कुंकू लाविलं रमानं\", \"आमचा मास्तर शिकवतो\" ही त्यांनी गायिलेली काही लोकप्रिय भीमगीते आहेत.\n", "id": "mar_Deva_51660"} {"text": "चिमन सिंह\n\nपेटी ऑफिसर चिमन सिंह, एमव्हीसी (1 जून 1945) हे भारतीय नौदलाचे नॉन कमिशनड ऑफिसर (एनसीओ) होते. 1971च्या भारत-पाकिस्तानी नौदल युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांच्या कृतीबद्दल त्याला महा वीर चक्र, भारताचा दुसरा सर्वोच्च वीरता पुरस्कार बांगलादेशचा आणि फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर पुरस्काराने गौरविण्यात आले. महावीर चक्राने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय नौदलातील सदस्य होते.\n", "id": "mar_Deva_51661"} {"text": "१९०७-०८ ॲशेस मालिका\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९०७ - फेब्रुवारी १९०८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_51662"} {"text": "१९०९ ॲशेस मालिका\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९०९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_51663"} {"text": "आगरेवाडी\n\nआगरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51664"} {"text": "आजिवली\n\nआजिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51665"} {"text": "आंबेलकरवाडी\n\nआंबेलकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51666"} {"text": "आंबोळगड (राजापूर)\n\nआंबोळगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51667"} {"text": "अनंतवाडी\n\nअनंतवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51668"} {"text": "आंगळे\n\nआंगळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51669"} {"text": "अणसुरे\n\nअणसुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51670"} {"text": "बाबुळवाडी\n\nबाबुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51671"} {"text": "बागवेवाडी\n\nबागवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51672"} {"text": "बाजारवाडी\n\nबाजारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51673"} {"text": "बकाळे\n\nबकाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51674"} {"text": "बांधवाडी\n\nबांधवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51675"} {"text": "बांदिवडे\n\nबांदिवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51676"} {"text": "बारसू\n\nबारसू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक मध्यम आकाराचे गाव असून येथे एकूण १०३ कुटुंबे राहतात.\n", "id": "mar_Deva_51677"} {"text": "बेणगीवाडी\n\nबेणगीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51678"} {"text": "भाबळेवाडी\n\nभाबळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51679"} {"text": "भालावली\n\nभालावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51680"} {"text": "भंडार साखरी\n\nभंडार साखरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51681"} {"text": "बुरबेवाडी\n\nबुरबेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51682"} {"text": "चव्हाणवाडी\n\nचव्हाणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51683"} {"text": "चव्हाटावाडी\n\nचव्हाटावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51684"} {"text": "चिखले\n\nचिखले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51685"} {"text": "चिपटेवाडी\n\nचिपटेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51686"} {"text": "चुना कोळवण\n\nचुना कोळवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51687"} {"text": "दांडेवाडी\n\nदांडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51688"} {"text": "दसूरेवाडी\n\nदसूरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51689"} {"text": "दत्तवाडी\n\nदत्तवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51690"} {"text": "देवाचे गोठणे\n\nदेवाचे गोठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51691"} {"text": "देवी हसोळ\n\nदेवी हसोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51692"} {"text": "धामणपे\n\nधामणपे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51693"} {"text": "धाऊलवल्ली\n\nधाऊलवल्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51694"} {"text": "धोपेश्वर\n\nधोपेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51695"} {"text": "डोंगर (राजापूर)\n\nडोंगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51696"} {"text": "दोनीवडे\n\nदोनीवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51697"} {"text": "देऊळवाडी (राजापूर)\n\nदेऊळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51698"} {"text": "गांगणवाडी\n\nगांगणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51699"} {"text": "गावकरवाडी\n\nगावकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51700"} {"text": "घुमेवाडी\n\nघुमेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51701"} {"text": "गोरूलेवाडी\n\nगोरूलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51702"} {"text": "गोठणे दोनीवडे\n\nगोठणे दोनीवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.12 वाड्यांचे गाव हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे गाव आहे.गावामध्ये पाण्यासाठी अर्जुना नदी,देव टाके,नैसर्गिक झरे आणि विहिरी आहेत,सार्वजनिक पाण्यासाठी नैसर्गिक जलाशये अडवून आणि नदी काठी जॅकवेल बांधून पुरवठा केला जातो.गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे, पन्हाळ्याच्या मोहिमेवर जाताना छत्रपती शिवाजी महाराज येथे विसाव्यासाठी थांबले होते, तसे गावामध्ये मठ वाडी परिसरात भरपूर ऐतिहासिक वास्तू,भुयारे,गुहा,चौकी,समाध्या,मंदिरे आहेत. गावामध्ये तिलोरी कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे, हा समाज शेती कसणारा कष्टाळू आणि प्रामाणिक म्हणून ओळखला जातो कुणबी कुटुंबे राघव,हातणकर, नाचणेकर या आडनावाची आहेत,तसेच गावामध्ये मराठा कुटुंबे सुद्धा वास्तव्यास आहेत, पूर्वापार सरदारकी असल्यामुळे मराठा समाज हा सुशिक्षित,आणि सधन आहे. मराठा कुटुंबे खानविलकर,विचारे,धार पवार,मोहिते,जाधव,इंदुलकर या आडनावाची आहेत.आपल्या बुद्धी चातुर्य आणि धाडसी स्वभावामुळे गावामध्ये या मराठा कुटुंबियांना मान आहे, गावामध्ये स्वयंभू शंकर,सोमेश्वर,श्री गांगोदेव,बिरामण देव,चव्हाटा अशी देवस्थाने आहेत, या देवांचे उत्सव सोहळे गावा मध्ये मिळून मिसळून पार पाडले जातात. धार्मिक कार्यात सर्व जातींना परंपरा गत कमी अधिक मान आहे. गावामध्ये धार्मिक तेढ नाही, हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाज मिळून मिसळून राहत आहेत. पूर्वी गावचे नाव रावांचे गोठणे होते, पण एक 2 दशकांपूर्वी गावचे नाव सर्व संमतीने गोठणे दोनीवडे असे बदलण्यात आले.पूर्वी गाव 'राव' म्हणजे मराठा मानकरी म्हणतील तसे चालायचे, पण लोकशाही आल्यानंतर गाव हे सर्वांच्या अधिपत्या खाली आले.आज सर्व जातीय समाजाचे सदस्य शिकून नोकरी धंद्याला लागल्या मुळे वेठ बिगारी मागे पडली आणि सर्व समाज एक सारखे जीवन जगत आहेत.\n", "id": "mar_Deva_51703"} {"text": "गोठिवरे\n\nगोठिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51704"} {"text": "गुंजावणे\n\nगुंजावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51705"} {"text": "गुरववाडी (राजापूर)\n\nगुरववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51706"} {"text": "हर्डी\n\nहर्डी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51707"} {"text": "हसोळ तर्फे सौंदळ\n\nहसोळ तर्फे सौंदळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51708"} {"text": "हातदे\n\nहातदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51709"} {"text": "हातणकरवाडी\n\nहातणकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51710"} {"text": "हातिवले\n\nहातिवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51711"} {"text": "इंगळवाडी\n\nइंगळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51712"} {"text": "कोंड्ये तर्फे सौंदळ\n\nकोंड्ये तर्फे सौंदळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51713"} {"text": "काजिर्डा\n\nकाजिर्डा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51714"} {"text": "जांभारी (राजापूर)\n\nजांभारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51715"} {"text": "जांभवली\n\nजांभवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51716"} {"text": "जांभुळवाडी\n\nजांभुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51717"} {"text": "जानशी\n\nजानशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51718"} {"text": "जवळेथर\n\nजवळेथर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51719"} {"text": "जुवाठी\n\nजुवाठी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51720"} {"text": "जुवे जैतापूर\n\nजुवे जैतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51721"} {"text": "कळसवली\n\nकळसवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51722"} {"text": "कळकवाडी\n\nकळकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51723"} {"text": "कानेरी\n\nकानेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51724"} {"text": "कानेरीवाडी\n\nकानेरीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51725"} {"text": "करवली\n\nकरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51726"} {"text": "करिवणे\n\nकरिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51727"} {"text": "करशिंगेवाडी\n\nकरशिंगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51728"} {"text": "कशेळी (राजापूर)\n\nकशेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51729"} {"text": "काटाळी\n\nकाटाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51730"} {"text": "कात्रादेवी\n\nकात्रादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51731"} {"text": "केळवडे\n\nकेळवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51732"} {"text": "केळवली (राजापूर)\n\nकेळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51733"} {"text": "केरवळे\n\nकेरवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51734"} {"text": "खडकवली\n\nखडकवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51735"} {"text": "कुंभवडे\n\nकुंभवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51736"} {"text": "कोडवली\n\nकोडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51737"} {"text": "कोंडवशीवाडी\n\nकोंडवशीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51738"} {"text": "कोंडसर खुर्द\n\nकोंडसर खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51739"} {"text": "कोंडसर बुद्रुक\n\nकोंडसर बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51740"} {"text": "कोंडिवले\n\nकोंडिवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51741"} {"text": "कोंडे तर्फे राजापूर\n\nकोंडे तर्फे राजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51742"} {"text": "खालची भंडारवाडी\n\nखालची भंडारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51743"} {"text": "कोळंब\n\nकोळंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51744"} {"text": "खिंगिणी\n\nखिंगिणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51745"} {"text": "कोळवण खाडी\n\nकोळवण खाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51746"} {"text": "कोंभे\n\nकोंभे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51747"} {"text": "कोंड दसूर\n\nकोंड दसूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51748"} {"text": "कोंड तिवरे\n\nकोंड तिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51749"} {"text": "चिखलगाव (राजापूर)\n\nचिखलगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51750"} {"text": "चिखलवाडी (राजापूर)\n\nचिखलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51751"} {"text": "आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया\n\nआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भारतील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल २०१३ रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नागपुरात आहे. विजय मानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.\n", "id": "mar_Deva_51752"} {"text": "कुवेशी\n\nकुवेशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51753"} {"text": "माडबन\n\nमाडबन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51754"} {"text": "मधलीवाडी (राजापूर)\n\nमधलीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51755"} {"text": "महाळुंगे (राजापूर)\n\nमहाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51756"} {"text": "माजरे जुवे\n\nमाजरे जुवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51757"} {"text": "मालेवाडी (राजापूर)\n\nमालेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51758"} {"text": "मांडवकरवाडी (राजापूर)\n\nमांडवकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51759"} {"text": "मंदरूळ\n\nमंदरूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51760"} {"text": "मांजरेवाडी\n\nमांजरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51761"} {"text": "मठ खुर्द\n\nमठ खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51762"} {"text": "मिरगुळेवाडी\n\nमिरगुळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51763"} {"text": "मिठगवाणे\n\nमिठगवाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51764"} {"text": "मोगरे (राजापूर)\n\nमोगरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51765"} {"text": "मोरोशी\n\nमोरोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51766"} {"text": "मोसम (राजापूर)\n\nमोसम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51767"} {"text": "मुसलमानवाडी (राजापूर)\n\nमुसलमानवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51768"} {"text": "नाणार\n\nनाणार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51769"} {"text": "नवेदर\n\nनवेदर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51770"} {"text": "नेरकेवाडी\n\nनेरकेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51771"} {"text": "निखारेवाडी\n\nनिखारेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51772"} {"text": "निवेळी\n\nनिवेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51773"} {"text": "निवखोलवाडी\n\nनिवखोलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51774"} {"text": "ओझर (राजापूर)\n\nओझर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51775"} {"text": "पडावे\n\nपडावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51776"} {"text": "पहिलीवाडी\n\nपहिलीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51777"} {"text": "पाजवेवाडी\n\nपाजवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51778"} {"text": "पळसमकर वाडी\n\nपळसमकर वाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51779"} {"text": "पालेकरवाडी\n\nपालेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51780"} {"text": "पाल्ये\n\nपाल्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51781"} {"text": "पानेरे\n\nपानेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51782"} {"text": "पांगरी बुद्रुक\n\nपांगरी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51783"} {"text": "पांगरी खुर्द\n\nपांगरी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51784"} {"text": "पन्हाळे तर्फे राजापूर\n\nपन्हाळे तर्फे राजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51785"} {"text": "पन्हाळे तर्फे सौंदळ\n\nपन्हाळे तर्फे सौंदळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51786"} {"text": "परतवली\n\nपरतवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51787"} {"text": "परूळे\n\nपरूळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51788"} {"text": "पाथर्डे\n\nपाथर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव राजापूर तालुक्यातील कोडवली, हर्डी, केळवडे या गावा दरम्यान वसले असून, मराठी ही येथील लोकांची बोली भाषा आहे.\n\nया लोकांचे मुख्य अन्न भात असून या बरोबरच वरी, बाजरी, नाचणी आणि कुळीद हेही आहारात असतात. उभय आहारी असलेल्या या लोकांत मच्ची आणि मटण ही तेवढ्याच आवडीने खाल्ले जाते\n\nगणपती, होळी, शिमगा, नवरात्री हे या लोकांचे मुख्य सण असून या बरोबर इतरही पारंपरिक धार्मिक सण मोठया उत्साहात साजरे होतात.\n\nभातशेती हे येथील मुख्य व्यवसाय होता, पण आता या गावातील तरुण पिढी शिक्षित होऊन मुंबई, रत्‍नागिरी पुणे या सारख्या शहरांत स्थलांतरित झाल्याने भातशेती ओस पडली आणि त्या जागी हापूस काजू या सारखी पिके दिसू लागली आहेत.धान\n\nधांगट वाडी, भरडवाडी, निवयवाडी, किंजलवाडी, आगरवाडी आणि धनगरवाडा अशा सहा वाड्यात हे गाव विभागले आहे. दुर्गादेवी, ब्राह्मण देव आणि बालेश्वर ही गावाची प्रमुख देव स्था ने असून पारंपरिक कुलाचार प्रमाणे येथे देवाचे उत्सव आणी पूजा होतात.\n", "id": "mar_Deva_51789"} {"text": "पाटकरवाडी\n\nपाटकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51790"} {"text": "पेंडखळे\n\nपेंडखळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51791"} {"text": "पेठवाडी\n\nपेठवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51792"} {"text": "फुपेरे\n\nफुपेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51793"} {"text": "पोकळेवाडी\n\nपोकळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51794"} {"text": "प्रिंद्रावण\n\nप्रिंद्रावण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51795"} {"text": "रायपाटण\n\nरायपाटण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51796"} {"text": "राजावाडी\n\nराजावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51797"} {"text": "राणेवाडी\n\nराणेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51798"} {"text": "राऊतवाडी\n\nराऊतवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51799"} {"text": "रूंधे\n\nरूंधे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51800"} {"text": "साबळेवाडी\n\nसाबळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51801"} {"text": "सागवे (राजापूर)\n\nसागवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51802"} {"text": "साखर (राजापूर)\n\nसाखर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51803"} {"text": "साखरी नाटे\n\nसाखरी नाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडी किनारी वसलेले मासेमारी साठी प्रसिद्ध असे राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51804"} {"text": "ससाळे\n\nससाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51805"} {"text": "सौंदळ\n\nसौंदळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51806"} {"text": "सावडव\n\nसावडव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51807"} {"text": "शेडेकरवाडी\n\nशेडेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51808"} {"text": "शिळ (राजापूर)\n\nशिळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51809"} {"text": "शेजवली\n\nशेजवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51810"} {"text": "शेंडेवाडी\n\nशेंडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51811"} {"text": "सोलगाव\n\nसोलगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51812"} {"text": "शेणगळवाडी\n\nशेणगळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51813"} {"text": "शिरसे\n\nशिरसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51814"} {"text": "शिवणे बुद्रुक\n\nशिवणे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51815"} {"text": "शिवणे खुर्द\n\nशिवणे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51816"} {"text": "सोगमवाडी\n\nसोगमवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51817"} {"text": "सोलीवडे\n\nसोलीवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51818"} {"text": "सोल्ये\n\nसोल्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51819"} {"text": "सुतारवाडी\n\nसुतारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51820"} {"text": "तळगाव\n\nतळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51821"} {"text": "तळवडे (राजापूर)\n\nतळवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51822"} {"text": "ताम्हाणे (राजापूर)\n\nताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51823"} {"text": "तरळवाडी\n\nतरळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51824"} {"text": "तेरवण\n\nतेरवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51825"} {"text": "थोरलीवाडी\n\nथोरलीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51826"} {"text": "ठुकरूळवाडी\n\nठुकरूळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51827"} {"text": "तिथवली\n\nतिथवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51828"} {"text": "एर डेक्कन\n\nएर डेक्कन ही भारतीय प्रादेशिक प्रवासी विमान कंपनी आहे. सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत ही कंपनी बीच १९०० डी प्रकारच्या विमानाचा वापर करत असे. एकूण चार ठिकाणी उड्डाण करणारी हवाई परिवहन सेवा आहे.\n", "id": "mar_Deva_51829"} {"text": "इ.स. १९०१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\n\nइसवी सन १९०१ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.\n\n१८९९ ← आधी नंतर ‌→ १९०२\n", "id": "mar_Deva_51830"} {"text": "इ.स. १९०२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\n\nइसवी सन १९०२ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.\n\n१९०१ ← आधी नंतर ‌→ १९०३\n", "id": "mar_Deva_51831"} {"text": "काळे धंदे\n\nकाळे धंदे हे एक भारतीय मराठी वयस्क कॉमेडी वेबसीरीज आहेत जी झी ५ (ऑनलाईन टेलिकास्टिंग प्लॅटफॉर्म) वर प्रवाहित करण्यात आल्या. २ ऑक्टोबर २०१९ रोजी या मालिकेचा प्रीमियर झाला होता. या मालिकेचे दिग्दर्शन रामचंद्र गावकर यांनी केले आहे. इखिल रत्नपारकाही, महेश मांजरेकर, ओंकार राऊत, सुनील तावडे, संस्कृति बालगुडे या मालिकेची मुख्य भूमिका आहे.\n", "id": "mar_Deva_51832"} {"text": "खिल्लार गाय\n\nखिल्लार किंवा खिल्लारी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो.\n\nहा महाराष्ट्रातील लोकप्रिय गोवंशांपैकी एक असून या गोवंशाला महाराष्ट्राची शान असे म्हणतात. या गोवंशात प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत - काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, इत्यादी. या गोवंशाच्या गायी इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे. पण योग्यप्रकारे पैदास केल्यास यांचे दूध कमालीचे वाढते हे सिद्ध झाले आहे. या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते. तसेच जर मुक्तगोठा असेल आणि वासरू सोबत असेल तर यांना दिवसातून ५-६ वेळा पान्हा फुटतो. पण इतर गोवंशापेक्षा या खिल्लार गोवंशाचे दूध हे आरोग्यास उत्तम आहे. आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला १० लिटर दूध देणाऱ्या देखील जातिवंत खिल्लार गाई पाहायला मिळतात.\n", "id": "mar_Deva_51833"} {"text": "दिप्रिंट\n\nदिप्रिंट (ThePrint) ही एक भारतीय बातमी संकेतस्थळ आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी स्थापन झालेल्या नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या प्रिंटलाइन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे याला समर्थन आहे. पत्रकार शेखर गुप्ता यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये ही बेवसाईट सुरू केली. याचे ऑनलाइन संपादकीय लेख देशभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्यांपैकी एक आहेत. दिप्रिंटची पत्रकारिता विविध प्रकारच्या मनोरंजक मुद्यांवर आधारित आहे. हे याचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य असून आणि भारतातील पत्रकार शेखर गुप्ता याचे नेतृत्व करीत आहेत.\n", "id": "mar_Deva_51834"} {"text": "झर्ये\n\nझर्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51835"} {"text": "येरडव\n\nयेरडव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51836"} {"text": "येळवण\n\nयेळवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51837"} {"text": "यशवंतगड\n\nयशवंतगड हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण कोकणातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातले एक गाव / किल्ला आहे.\n", "id": "mar_Deva_51838"} {"text": "वाटुळ\n\nवाटुळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51839"} {"text": "वालवड\n\nवालवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51840"} {"text": "वाघरण\n\nवाघरण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51841"} {"text": "वाडी खुर्द\n\nवाडी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51842"} {"text": "इ.स. १९०३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\n\nइसवी सन १९०३ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.\n\n१९०२ ← आधी नंतर ‌→ १९०४\n", "id": "mar_Deva_51843"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०९-१०\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९१० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_51844"} {"text": "वडचीपारी\n\nवडचीपारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51845"} {"text": "वाडावेत्ये\n\nवाडावेत्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51846"} {"text": "वडवली\n\nवडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51847"} {"text": "वाडातिवरे\n\nवाडातिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51848"} {"text": "तुळसवडे\n\nतुळसवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणात असलेले रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51849"} {"text": "तिवरांबी\n\nतिवरांबी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51850"} {"text": "तुळसुंदेवाडी\n\nतुळसुंदेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51851"} {"text": "उन्हाळे\n\nउन्हाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51852"} {"text": "उपळे (राजापूर)\n\nउपळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51853"} {"text": "वाडापेठ\n\nवाडापेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51854"} {"text": "वल्ये\n\nवल्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51855"} {"text": "वरचीवाडी\n\nवरचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51856"} {"text": "वरची गुरववाडी\n\nवरची गुरववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51857"} {"text": "वर्चीवाडी\n\nवर्चीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51858"} {"text": "वरीलवाडी\n\nवरीलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51859"} {"text": "विखरे गोठणे\n\nविखरे गोठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51860"} {"text": "वडदहसोळ\n\nवडदहसोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51861"} {"text": "आगरवाडी (राजापूर)\n\nआगरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51862"} {"text": "आडवली (राजापूर)\n\nआडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51863"} {"text": "बाग अब्दुल कादिर\n\nबाग अब्दुल कादिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51864"} {"text": "बाग काझी हुसेन\n\nबाग काझी हुसेन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51865"} {"text": "ठिकाण कोंड\n\nठिकाण कोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51866"} {"text": "होळी (राजापूर)\n\nहोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51867"} {"text": "हुर्से\n\nहुर्से हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51868"} {"text": "ओशिवले\n\nओशिवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51869"} {"text": "टक्केवाडी\n\nटक्केवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51870"} {"text": "शेंबवणे\n\nशेंबवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51871"} {"text": "विलये (राजापूर)\n\nविलये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51872"} {"text": "पिशेडवाडी\n\nपिशेडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51873"} {"text": "हरिचीवाडी\n\nहरिचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51874"} {"text": "आवळीचीवाडी\n\nआवळीचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51875"} {"text": "भराडीं\n\nभराडीं हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51876"} {"text": "खाजणतड\n\nखाजणतड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51877"} {"text": "आगरेवाडी (संगमेश्वर)\n\nआगरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51878"} {"text": "आंबवली (संगमेश्वर)\n\nआंबवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51879"} {"text": "आंगवली\n\nआंगवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51880"} {"text": "आंत्रवली\n\nआंत्रवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51881"} {"text": "बेलारी खुर्द\n\nबेलारी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51882"} {"text": "बेलारीवाडी\n\nबेलारीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51883"} {"text": "भडकंबे\n\nभडकंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51884"} {"text": "भेकरेवाडी\n\nभेकरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51885"} {"text": "भीमनगर\n\nभीमनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51886"} {"text": "भिरकोंड\n\nभिरकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51887"} {"text": "भोरपवणे\n\nभोरपवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51888"} {"text": "बोंड्ये (संगमेश्वर)\n\nबोंड्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51889"} {"text": "बोरसूत\n\nबोरसूत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51890"} {"text": "बुरंबाड\n\nबुरंबाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. अभिनेते सदाशिव कान्हेरे, संवादिनी वादक विश्वनाथ कान्हेरे यांचे हे गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51891"} {"text": "चांदिवणे\n\nचांदिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51892"} {"text": "चाफवली\n\nचाफवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51893"} {"text": "चिखली (संगमेश्वर)\n\nचिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51894"} {"text": "चोरवणे (संगमेश्वर)\n\nचोरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51895"} {"text": "दाभोळे बुद्रुक\n\nदाभोळे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51896"} {"text": "दाभोळे खुर्द\n\nआड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51897"} {"text": "डावखोल\n\nडावखोल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51898"} {"text": "देवडे\n\nदेवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51899"} {"text": "देवळे\n\nदेवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. श्री स्वामी रंगावधूत महाराजांचे हे मूळ गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51900"} {"text": "देवळे घेरा प्रचितगड\n\nदेवळे घेरा प्रचितगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51901"} {"text": "देवघर (संगमेश्वर)\n\nदेवघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51902"} {"text": "धामणी (संगमेश्वर)\n\nधामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. या गावात श्रीलक्ष्मीकेशवाचे प्राचीन देवालय आहे. कोकण आयुर फार्मा प्रा.ली. हा आयुर्वेदीय प्रकल्प याच गावात आहे. सीएनजी गॕस स्टेशन व दोन पेट्रोलपंप इथे उपलब्ध आहे. श्री.देवी वाघजाई , श्री. बाजीबुवा मंदिर ही क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ आहेत. श्री. वरदायिनी मंदिर व लगतचा धबधबा प्रेक्षणीय आहे. बडदवाडी गणेश मंदिर हे देवालय जुनं आहे. वाघजाई मंदिरालगत देवराई जैवविविधतेचे माहेरघर आहे.\n", "id": "mar_Deva_51903"} {"text": "धामापूर तर्फे देवरुख\n\nधामापूर तर्फे देवरुख हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51904"} {"text": "धामापूर तर्फे संगमेश्वर\n\nधामापूर तर्फे संगमेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51905"} {"text": "डिंगणी\n\nडिंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51906"} {"text": "डिंगणी कुरण\n\nडिंगणी कुरण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51907"} {"text": "घाटिवले\n\nघाटिवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51908"} {"text": "घाटिवले खुर्द\n\nघाटिवले खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51909"} {"text": "घोडवली\n\nघोडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51910"} {"text": "गोळवली\n\nगोळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.रा.स्व.संघाचे दुसरे सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांचे हे मूळ गाव आहे. राष्ट्रीय सेवा समिती रत्‍नागिरी या संस्थेतर्फे येथे प.पू.गोळवलकर गुरुजी स्मृती सेवा प्रकल्प चालविला जातो. धर्मसिंधुकार काशिनाथशास्त्री तथा बाबा पाध्ये यांचे हे मूळ गाव आहे. श्री देव गणपती मंदिर हे ग्रामीण यात्रा स्थळ या गावात आहे.\n", "id": "mar_Deva_51911"} {"text": "गोठणे\n\nगोठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51912"} {"text": "हरेकरवाडी\n\nहरेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51913"} {"text": "हरकरवणे\n\nहरकरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51914"} {"text": "हरपुडे\n\nहरपुडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_51915"} {"text": "बाणगंगा महोत्सव\n\nबाणगंगा महोत्सव हा मुंबई संस्कृती संगीत महोत्सव या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा महोत्सव देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि इंडियन हेरिटेज सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मलबार हिल्स, मुंबई येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात दोन दिवसीय संगीत महोत्सव साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_51916"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५\n\nन्यू झीलंडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने २८ जून ते १५ जुलै या कालावधीत पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सर्व दौरे सामने (पाच एकदिवसीय सामने, तीन टी२०आ आणि भारत अ महिला विरुद्ध एक दौरा सामना) बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला तीन टी२०आ चे आयोजन करण्यासाठी अलूर (उत्तर बंगलोर) ची निवड करण्यात आली होती, परंतु अखेरीस ते सामने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवण्यात आले. पाच एकदिवसीय सामन्यांपैकी पहिले तीन सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. यजमानांनी एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली, तर पर्यटकांनी टी२०आ मालिकेत २-१ ने विजय मिळवला.\n", "id": "mar_Deva_51917"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१५\n\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने २०१५ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला होता. इंग्लंडविरुद्धचे सामने महिलांच्या ऍशेससाठी खेळले गेले होते, ज्यामध्ये २०१३ पासून प्रत्येक सामन्यासाठी गुणांसह बहु-स्वरूपातील मालिका आहेत. प्रत्येक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) किंवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) विजयासाठी दोन गुण आणि कसोटी विजेत्याला चार गुण (मागील मालिकेतील सहाच्या तुलनेत) किंवा कसोटी अनिर्णित झाल्यास प्रत्येक संघाला दोन गुण देण्यात आले.\n\nया मालिकेपूर्वी इंग्लंडने महिला ऍशेसचे आयोजन केले होते परंतु, दोन एकदिवसीय सामने, कसोटी सामना आणि दुसरा टी२०आ जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने २८ ऑगस्ट २०१५ रोजी एक टी२०आ सामना खेळून ऍशेस परत मिळवली. २००९ मध्ये अनिर्णित आणि २००५ आणि २०१३ मालिकेत पराभव पत्करल्यानंतर २००१ नंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये ऍशेस जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.\n\nऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांची मालिका (२-१) आणि एकमेव कसोटी सामना जिंकला. इंग्लंडने टी२०आ सामन्यांची मालिका (२-१) जिंकली. एकूणच ऑस्ट्रेलियाने ऍशेस जिंकली (१० गुण ते ६). ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने २६४ धावा केल्या, १६ विकेट्स घेतल्या आणि मालिकावीर ठरली.\n\nएकदिवसीय सामने देखील २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.\n\nइंग्लंडमधील त्यांच्या खेळांव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या टी२०आ मालिकेत आयर्लंडचा ३-० ने पराभव केला.\n", "id": "mar_Deva_51918"} {"text": "निळा कोल्हा\n\nनिळा कोल्हा ही संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्ध असलेली कथा आहे.\n\nनिळा कोल्हाचा सर्वात जुना संदर्भ पंचतंत्र मध्ये आढळतो, ज्यामध्ये प्राण्यांचे मानवी परिस्थितीचे वर्णन केले जाते. प्रत्येक कथेत प्रत्येक प्राण्याचे एक \"व्यक्तिमत्व\" असते आणि प्रत्येक कथेचा शेवट नैतिकतेने होतो.\n", "id": "mar_Deva_51919"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०१४-१५\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१४-१५\n", "id": "mar_Deva_51920"} {"text": "वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१५\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१५\n", "id": "mar_Deva_51921"} {"text": "शालेय शिक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nशालेय शिक्षण मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी शिक्षण योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. दीपक वसंत केसरकर हे सध्या शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51922"} {"text": "भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था\n\nभारतीय भरड धान्ये संशोधन संस्था (ICAR-IIMR) ही राजेंद्रनगर (हैदराबाद, तेलंगणा, भारत) येथे ज्वारी आणि इतर भरड धान्यावरील मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करणारी एक कृषी संशोधन संस्था आहे. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत कार्यरत आहे. भरड धान्याचे प्रजनन, सुधारणा, पॅथॉलॉजी आणि मूल्यवर्धन यावर ही संस्था कृषी संशोधन करते. IIMR ज्वारीवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Sorghum) द्वारे राष्ट्रीय स्तरावर ज्वारी संशोधनाचे समन्वयन आणि सुविधा पुरवते तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीशी संबंध प्रदान करते.\n\nया संस्थेची स्थापना १९५८ मध्ये प्रथम कापूस, तेलबिया आणि भरड धान्य (PIRCOM) वरील गहन संशोधन प्रकल्पांतर्गत करण्यात आली. त्याकाळात ही संस्था ज्वारी, एरंड, भुईमूग, तूर आणि कापूस तसेच ज्वारीवर आधारित पीक पद्धती यासारख्या महत्त्वाच्या कोरडवाहू पिकांवर संशोधन करण्यात गुंतलेली होती. या संस्थेने त्या काळात भारतातील कृषी संशोधनाचा मार्ग मोकळा केला. २०१४ मध्ये ही संस्था 'भा कृ स प - भा भ धा सं सं' म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आली आहे. सध्या या संस्थेचे संचालक विलास ए टोनापी आहेत.\n", "id": "mar_Deva_51923"} {"text": "अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल\n\n1).26 फेब्रुवारी 1869 रोजी काँग्रेसने पुन्हा बदलकेला आणि 3 फेब्रुवारी 1870 रोजी मान्यता दिली, 15 व्या दुरुस्तीने आफ्रिकन अमेरिकन पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला.ब्रुवारी 1870 रोजी मान्यता दिली, 15 व्या दुरुस्तीने आफ्रिकन अमेरिकन पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला.\n\n2).युनायटेड स्टेट्समधील नागरिकांचा मतदानाचा अधिकार युनायटेड स्टेट्स किंवा कोणत्याही राज्याद्वारे वंश, रंग किंवा पूर्वीच्या दास्यत्वाच्या स्थितीमुळे नाकारला जाणार नाही किंवा कमी केला जाणार नाही.\n\n3).१५व्या दुरुस्तीने आफ्रिकन-अमेरिकन पुरुषांना मतदानाच्या अधिकाराची हमी दिली आहे. मंजूरीनंतर लगेचच, आफ्रिकन अमेरिकन लोकांनी कार्यालयासाठी आणि मतदानासाठी भाग घेण्यास सुरुवात केली\n", "id": "mar_Deva_51924"} {"text": "सहकार विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nसहकार मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या सहकार कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51925"} {"text": "इतर मागास बहुजन कल्याण विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nइतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या इतर मागास बहुजन कल्याण कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51926"} {"text": "इतर मागासवर्गीय विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nइतर मागासवर्गीय मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या इतर मागासवर्गीय कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51927"} {"text": "सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nसामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51928"} {"text": "विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nविशेष मागासवर्गीय कल्याण मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या विशेष मागासवर्गीय कल्याण कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51929"} {"text": "भटक्या जमाती विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nभटक्या जमाती मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या भटक्या जमाती कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51930"} {"text": "विमुक्त जाती विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nविमुक्त जाती मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या विमुक्त जाती कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51931"} {"text": "शांति जैन\n\nशांति जैन (जुलै ४, इ.स. १९४६:बिहार, भारत - ) ही भारतीय लोकसंगीत गायिका आहे. बिहार राज्याच्या लोकसंगीतातील योगदानासाठी २००९ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तिला भारत सरकारकडून २०२० चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_51932"} {"text": "राज्य उत्पादन शुल्क विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nराज्य उत्पादन शुल्क मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. शंभुराज देसाई हे सध्या राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51933"} {"text": "पर्यटन विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nपर्यटन मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. मंगलप्रभात लोढा हे सध्या पर्यटन कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_51934"} {"text": "हर्ट्झ कॉर्पोरेशन\n\nहर्ट्झ कॉर्पोरेशन ही एस्टेरो, फ्लोरिडा येथे स्थित अमेरिकन कार भाड्याने देणारी कंपनी आहे. कंपनी डॉलर रेंट ए कार, फायरफ्लाय कार रेंटल आणि थ्रिफ्टी कार रेंटल या ब्रँडसह हर्ट्झ ब्रँडच्या नावाने चालवते. ही युनायटेड स्टेट्समधील तीन मोठ्या भाड्याने कार होल्डिंग कंपन्यांपैकी एक आहे, ३६% मार्केट शेअर धारण करून, एंटरप्राइझ होल्डिंग्ज आणि एव्हिस बजेट ग्रुप या दोघांच्याही पुढे आहे. विक्री, स्थाने आणि फ्लीट आकारानुसार जगातील सर्वात मोठ्या वाहन भाड्याने देणारी कंपनी म्हणून, हर्ट्झ उत्तर अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, कॅरिबियन, मध्य पूर्व आणि न्यू झीलंडमधील १६० देशांमध्ये कार्यरत आहे.\n\n२०२० फॉर्च्यून ५०० यादीत हर्ट्झ ३२६ व्या क्रमांकावर होते. कंपनीने २२ मे २०२० रोजी कोविड-१९ महामारीमुळे उत्पन्न आणि भविष्यातील बुकिंगमध्ये तीव्र घट झाल्याचे कारण देत दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत, कंपनीचा महसूल $७.३ अब्ज, मालमत्ता $१९.७ अब्ज आणि २३,००० कर्मचारी होते. १ जुलै २०२१ पर्यंत, कंपनी यापुढे धडा ११ दिवाळखोरीत नाही.\n", "id": "mar_Deva_51935"} {"text": "खोह\n\nखोह हा पश्चिम भारतातील राजस्थान राज्यातील एक ऐतिहासिक प्रदेश आहे. जे जयपूर शहराच्या पूर्वेस फक्त पाच मैलांवर स्थित होते आणि चंदा वंशाचे राज्य होते. कर्नल जेम्स टॉड यांनी आपल्या अॅनाल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान या पुस्तकात हे खोगोंग म्हणून लिहिले आहे.\n", "id": "mar_Deva_51936"} {"text": "चेंग येन\n\nचेंग येन किंवा शिह चेंग येन (चीनी: 證嚴法師, 釋證嚴; जन्म १४ मे १९३७) ह्या तैवानच्या बौद्ध भिक्खुणी, शिक्षिका आणि परोपकारी आहेत. त्या बौद्ध कॉपॅशन रिलीफ त्झू ची फाऊंडेशनच्या संस्थापिका आहेत, ज्याला सामान्यतः तैवानमधील बौद्ध मानवतावादी संस्था म्हणून संबोधले जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये, चेंग येन यांना बरेचदा \"आशियाची मदर तेरेसा\" म्हणून संबोधले जाते.\n\nचेंग येन यांचा जन्म जपानी ताब्यादरम्यान तैवानमध्ये झाला. तरुणपणीच त्यांना बौद्ध धर्मात रस निर्माण झाला होता. १९६३ मध्ये मानवतावादी बौद्ध धर्माचे सुप्रसिद्ध समर्थक, मास्टर यिन शून यांच्या अंतर्गत त्या बौद्ध भिक्खुणी म्हणून नियुक्त झाल्या. गर्भपात झालेल्या एका गरीब महिलेशी सामना झाल्यानंतर आणि कॅथोलिक चर्चच्या विविध धर्मादाय कार्यांबद्दल बोलणाऱ्या रोमन कॅथोलिक नन्सशी झालेल्या संभाषणानंतर, चेंग येन यांनी १९६६ मध्ये बौद्ध मानवतावादी संस्था म्हणून त्झू ची फाउंडेशनची स्थापना केली. गरजू कुटुंबांसाठी पैसे वाचवणाऱ्या तीस गृहिणींचा समूह म्हणून संस्थेची सुरुवात झाली. त्झू ची हळूहळू लोकप्रियता वाढली आणि वैद्यकीय, पर्यावरणीय आणि आपत्ती निवारण कार्याचा समावेश करण्यासाठी तिच्या सेवांचा कालांतराने विस्तार केला, अखेरीस जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी संस्थांपैकी एक बनली आणि तैवानमधील सर्वात मोठी बौद्ध संस्था बनली. चेंग येन यांना आधुनिक तैवानी बौद्ध धर्माच्या विकासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते.\n", "id": "mar_Deva_51937"} {"text": "महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादी\n\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे अध्यक्षस्थान करतात. सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते. त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्ष असतात.\n", "id": "mar_Deva_51938"} {"text": "महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतींची यादी\n\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे उप सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे उप अध्यक्षस्थान करतात. उप सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते. सभापतींची त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्ष असतात.\n", "id": "mar_Deva_51939"} {"text": "देवमाला (शुंग महाराणी)\n\nराणी देवमाला, सम्राज्ञी देवमाला तथा देवमती ही सम्राट पुष्यमित्र शुंग याची पत्नी होती आणि सम्राट अग्निमित्र शुंग याची आई होती. ती राजा देवकुमार राय जाधव यांची मुलगी होती आणि ती शुंग साम्राज्यची प्रथम राणी होते. तिच्या नंतर, तिची सून, महाराणी धारिणीने सत्ता सांभाळली. महाराणी देवमाला व तिची सून महाराणी धारिणीने नेहमी लोकांची सेवा करत होते व गरजू मुलांना अभ्यासासाठी सस्त्रकला शुरू केले पण पुष्यमित्र शुंग तसं नाही करत होता व तिचा मुलगा अग्निमित्र पण तसच करत होता व लोकांच्या मृत्यू करतो व राणी-राजकुमारींची अपहरण करण्यात खूप हुशार होता.\n", "id": "mar_Deva_51940"} {"text": "अँटेलोप काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51941"} {"text": "आर्थर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51942"} {"text": "ओटो काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51943"} {"text": "कमिंग काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51944"} {"text": "कस्टर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51945"} {"text": "कार्नी काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51946"} {"text": "किम्बॉल काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51947"} {"text": "कीथ काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51948"} {"text": "कॅस काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51949"} {"text": "केया पेहा काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51950"} {"text": "कोलफॅक्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51951"} {"text": "क्ले काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51952"} {"text": "गारफील्ड काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51953"} {"text": "गार्डन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51954"} {"text": "गेज काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51955"} {"text": "गॉस्पर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51956"} {"text": "ग्रँट काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51957"} {"text": "ग्रीली काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51958"} {"text": "चेझ काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51959"} {"text": "चेरी काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51960"} {"text": "जेफरसन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51961"} {"text": "जॉन्सन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51962"} {"text": "डंडी काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51963"} {"text": "डकोटा काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51964"} {"text": "डग्लस काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51965"} {"text": "डिक्सन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51966"} {"text": "डॉज काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51967"} {"text": "डॉझ काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51968"} {"text": "डॉसन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51969"} {"text": "ड्यूएल काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51970"} {"text": "थर्स्टन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51971"} {"text": "थेयर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51972"} {"text": "थॉमस काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51973"} {"text": "नकॉल्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51974"} {"text": "नॅन्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51975"} {"text": "नेमाहा काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51976"} {"text": "नॉक्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51977"} {"text": "पर्किन्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51978"} {"text": "पीयर्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51979"} {"text": "पॉनी काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51980"} {"text": "पोक काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51981"} {"text": "प्लॅट काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51982"} {"text": "फर्नास काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51983"} {"text": "फिलमोर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51984"} {"text": "फेल्प्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51985"} {"text": "फ्रँकलिन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51986"} {"text": "फ्रंटियर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51987"} {"text": "बटलर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51988"} {"text": "बफेलो काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51989"} {"text": "बर्ट काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51990"} {"text": "बून काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51991"} {"text": "बॅनर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51992"} {"text": "बॉइड काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51993"} {"text": "जॉन चो\n\nजॉन चो तथा यो-हान चो (१६ जून, १९७२:सोल, दक्षिण कोरिया - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आहे. याने हॅरॉल्ड अँड कुमार चित्रपटशृंखला तसेच स्टार ट्रेक चित्रपटशृंखलेतील चित्रपटांमध्ये अभिनय केला. या आधी चोने आशियाई-अमेरिकन चित्रपटामध्येही काम केले होते.\n", "id": "mar_Deva_51994"} {"text": "बॉक्स ब्यूट काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51995"} {"text": "ब्राउन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51996"} {"text": "ब्लेन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51997"} {"text": "मॅकफर्सन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51998"} {"text": "मॅडिसन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_51999"} {"text": "मेरिक काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52000"} {"text": "मॉरिल काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52001"} {"text": "यॉर्क काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52002"} {"text": "रिचर्डसन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52003"} {"text": "रेड विलो काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52004"} {"text": "रॉक काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52005"} {"text": "लँकेस्टर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52006"} {"text": "बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१५-१६\n\nबांगलादेश महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१५ च्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात २ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय आणि २ एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. २०१४ च्या आशियाई खेळानंतर बांगलादेशच्या महिला दुसऱ्या देशाविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. पाकिस्तानच्या महिलांनी सर्व महिला टी२०आ आणि महिला एकदिवसीय सामने जिंकले.\n", "id": "mar_Deva_52007"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१५-१६\n\nपाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१५ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यात चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका समाविष्ट आहेत. ४ पैकी नंतरचे ३ एकदिवसीय सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.\n", "id": "mar_Deva_52008"} {"text": "श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६\n\nश्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१५ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात ५ एकदिवसीय आणि ३ टी२०आ सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. ५ एकदिवसीय सामन्यांपैकी पहिले ३ सामने देखील २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. ८ ऑक्टोबर २०१५ रोजी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आणि कर्णधारपद पुन्हा अष्टपैलू शशिकला सिरिवर्धनेकडे देण्यात आले. तथापि, तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात, सिरिवर्धनेला अंगठ्याला फ्रॅक्चरची दुखापत झाली ज्यामुळे तिला या दौऱ्यातून निवृत्त व्हावे लागले आणि उर्वरित सामन्यांचे कर्णधारपद मागील कर्णधार चामारी अटापट्टूकडे परत देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52009"} {"text": "महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांची यादी\n\nमहाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधीनस्थ असतात, ते महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी जबाबदार असतात आणि ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे दुसरे सर्वोच्च दर्जाचे विधान अधिकारी आहेत., सरकारचे कनिष्ठ सभागृह महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या मृत्यूमुळे किंवा आजारपणामुळे रजा किंवा अनुपस्थितीच्या बाबतीत ते पीठासीन अधिकारी म्हणून काम करतात.\n", "id": "mar_Deva_52010"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६\n\nभारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २०१६ मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघासह ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी२०आ सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. एकदिवसीय सामने आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.\n", "id": "mar_Deva_52011"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६\n\nइंग्लंड महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन टी२०आ सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. एकदिवसीय मालिका २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती. इंग्लंडने दोन्ही मालिका २-१ ने जिंकल्या.\n", "id": "mar_Deva_52012"} {"text": "पोपीर नृत्य\n\nपोपीर नृत्य हा अरुणाचल प्रदेशातील लोकनृत्य प्रकारांपैकी एक आहे. हा आदिवासींचा एक स्थानिक नृत्य प्रकार आहे. पोपीर नृत्य ही मोपी उत्सवाची एक महत्त्वाची परंपरा आहे. पारंपारिक सुशोभित पोशाखात नर्तकांसह हे सादर केले जाते.\n", "id": "mar_Deva_52013"} {"text": "श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५-१६\n\nश्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. एकदिवसीय सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. भारताने दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या.\n", "id": "mar_Deva_52014"} {"text": "श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१५-१६\n\nपुनर्निर्देशन श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६\n", "id": "mar_Deva_52015"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६\n\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय आणि तीन महिला टी२०आ सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. महिला वनडे रोझ बाउल मालिका आणि २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिप या दोन्हींचा भाग होता. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि न्यू झीलंडने टी२०आ मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52016"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१५-१६\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६\n", "id": "mar_Deva_52017"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६\n\nवेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात ३ टी२०आ आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. एकदिवसीय मालिका २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती. वेस्ट इंडीजने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेने टी२०आ मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52018"} {"text": "महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी\n\nमहाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते हा महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडून आलेला सदस्य असतो जो महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. महाराष्ट्र विधानपरिषदेचा विरोधी पक्ष नेता हा सरकारी पक्षानंतर सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचा विधिमंडळ प्रमुख असतो.\n", "id": "mar_Deva_52019"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१६\n\nपाकिस्तान महिला क्रिकेट संघाने जून-जुलै २०१६ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांची मालिका तसेच तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका यांचा समावेश होता. इंग्लंडने दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या.\n", "id": "mar_Deva_52020"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१६\n\nदक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०१६ मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात चार महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि दोन महिलांचे ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने होते. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली आणि टी२०आ मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या दौऱ्यात, आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पुरुष किंवा महिला) दुसरा टी२०आ आणि चौथा एकदिवसीय सामना जिंकून पहिला विजय नोंदवला.\n", "id": "mar_Deva_52021"} {"text": "महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी\n\nमहाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते हा महाराष्ट्र विधानसभेचा निवडून आलेला सदस्य असतो जो महाराष्ट्र विधानसभेच्या कनिष्ठ सभागृहात अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. विरोधी पक्षाचा नेता हा सरकारी पक्षानंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाचा विधिमंडळ प्रमुख असतो.\n", "id": "mar_Deva_52022"} {"text": "बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१६\n\nबांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१६ मध्ये आयरिश संघाविरुद्ध दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला. सर्व सामने टायरोन येथील ब्रेडी क्रिकेट क्लबमध्ये झाले.\n\n५ आणि ६ सप्टेंबरला अनुक्रमे टी२०आ, त्यानंतर ८ आणि १० सप्टेंबरला एकदिवसीय सामने आयोजित करण्यात आले होते. बांगलादेशचा संघ कर्णधार सलमा खातूनशिवाय होता. पहिला सामना वाहून गेल्यानंतर मालिकेत तिसरा वनडे जोडला गेला.\n", "id": "mar_Deva_52023"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६\n\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१६ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका होती. चार पैकी तीन महिला एकदिवसीय सामने चालू २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ४-० ने जिंकली आणि एकमेव टी२०आ सामना १० गडी राखून जिंकला. महिलांच्या सामन्यात, चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा टी२०आ मधील विजयाचा सर्वात मोठा फरक होता.\n", "id": "mar_Deva_52024"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीझ दौरा, २०१५-१६\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१५-१६\n", "id": "mar_Deva_52025"} {"text": "श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०१५-१६\n\nपुनर्निर्देशन श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६\n", "id": "mar_Deva_52026"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०१५-१६\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६\n", "id": "mar_Deva_52027"} {"text": "वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६\n", "id": "mar_Deva_52028"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७\n\nपाकिस्तान महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात महिलांच्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता, शेवटच्या तीन २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होता आणि एक महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ). न्यू झीलंडच्या महिलांनी महिला एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली आणि एकमात्र महिला टी२०आ सामना १४ धावांनी जिंकला.\n", "id": "mar_Deva_52029"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\n\nवेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका होती जी २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिप सामन्यांचा भाग आहे आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली आणि वेस्ट इंडीजने टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52030"} {"text": "कोंभाळणे\n\nअकोले शहराच्या उत्तरेला कोंभाळणे गाव वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २५०० च्या आसपास आहे. याठिकाणी कोंभाळणे या प्रमुख गावासह आजूबाजूला ठाकरवाडी, बांबळेवाडी, पोपेरेवाडी आणि मानमोडी या प्रमुख वस्त्या आहेत. येथील लोकसंख्या ही ST (आदिवासी) SC(दलित) तसेच OBC (कानडी) आहे. या सर्व लोकांमध्ये एक कमालीचं साधर्म्य आहे.त्यामुळे येथे कोणतेही भांडण तंटे आणि जातीवाचक बाब अस्तित्वात नाही. या गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या गावच्या बहुतांश शेतजमिनीत पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प उभे राहिले आहेत. यादरम्यान संबंधित प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे हस्तांतरण करत असताना मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची बाब सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.\n\nया गावातील सर्वच 97% नागरिक हे शेती करत आहेत. परंतु, येथील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने येथील शेतकरी आजही खिन्न अवस्थेत आहे. त्यामुळेच येथील शेतकरी बांधव निव्वळ भातशेतीवर आपले जीवन जगत आहे.\n", "id": "mar_Deva_52031"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१६-१७\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७\n", "id": "mar_Deva_52032"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०१६-१७\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७\n", "id": "mar_Deva_52033"} {"text": "वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७\n", "id": "mar_Deva_52034"} {"text": "ॲन ॲक्शन हिरो\n\nअ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो हा २०२२मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात आयुष्मान खुराना, जयदीप आहलावट, नीरज माधव, हर्ष छाया आणि जितेंदर हूडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\n\nया चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध यादवने केले आहे.\n", "id": "mar_Deva_52035"} {"text": "हरिभाऊ राठोड\n\nहरिभाऊ राठोड हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक चळवळीतील अग्रगणी नेते आहे. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला. ते यवतमाळ लोकसभा क्षेत्रात खासदार म्हणून निवडून आले. पुढे विधान परिषदेचे आमदार होते.\n", "id": "mar_Deva_52036"} {"text": "क्रूझ अमेरिका\n\nक्रूझ अमेरिका ही मेसा, ऍरिझोना येथे स्थित अमेरिकन कर्मचारी मालकीची (एसोप) मनोरंजक वाहन भाडे आणि विक्री कंपनी आहे. कंपनीची स्थापना १९७२ मध्ये झाली आणि १९९७ पर्यंत अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजमध्ये \"र वी र\" या टिकरखाली सार्वजनिकपणे व्यापार केला गेला. नंतर ती बजेट ग्रुपमध्ये विलीन झाली. बजेटने २००० मध्ये कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापन यांना विकले. २०१४ मध्ये कंपनी एसोप बनली. हे संपूर्ण उत्तर अमेरिकेत १३२ ठिकाणी कार्यरत आहे. क्रूझ अमेरिका चा युएस मनोरंजक वाहनांच्या भाड्याच्या ऑपरेशन्स मार्केटमध्ये ५२% हिस्सा आहे.\n", "id": "mar_Deva_52037"} {"text": "कासव आणि पक्षी\n\nकासव आणि पक्षी ही संभाव्य लोक उत्पत्तीची दंतकथा आहे, ज्याच्या सुरुवातीच्या आवृत्त्या भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांमध्ये आढळतात. ह्या कथेची आफ्रिकन रूपे देखील आहेत. यातून शिकायचे नैतिक धडे वेगळे आहेत आणि ते कोणत्या संदर्भात सांगितले गेले आहेत यावर अवलंबून आहेत.\n", "id": "mar_Deva_52038"} {"text": "सुगंध चिकित्सा\n\nअरोमाथेरपी म्हणजे थेरपीसाठी वनस्पती सामग्री आणि सुगंधी वनस्पती तेलांचा वापर, ज्यामध्ये आवश्यक तेले आणि इतर सुगंध संयुगे यांचा समावेश आहे ज्यामुळे मनोवैज्ञानिक किंवा शारीरिक कल्याण सुधारले जाते.[1] हे एक पूरक औषध किंवा पर्यायी औषध म्हणून सादर केले जाऊ शकते. पारंपारिक, पुरावा-आधारित उपचारांऐवजी पर्यायी औषध ऑफर करून, मानक उपचारांसोबत पूरक औषध दिले जाऊ शकते. अरोमाथेरपिस्ट, जे अरोमाथेरपीच्या प्रॅक्टिसमध्ये माहिर आहेत, उपचारात्मक आवश्यक तेलांचे मिश्रण वापरतात जे इच्छित प्रतिसाद उत्तेजित करण्यासाठी स्थानिक वापर, मालिश, इनहेलेशन किंवा पाण्यात बुडवून सोडले जाऊ शकतात. सध्या कोणताही चांगला वैद्यकीय पुरावा नाही की अरोमाथेरपी एकतर कोणताही रोग टाळू शकते किंवा बरा करू शकते, परंतु ते सामान्य कल्याण सुधारण्यास मदत करू शकते.\n", "id": "mar_Deva_52039"} {"text": "सोवा रिग्पा\n\nभारतात, ही पद्धत जम्मू आणि काश्मीरमधील लडाख प्रदेश, लाहौल-स्पीती (हिमाचल प्रदेश), सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) मध्ये वापरली जाते. सोवा-रिग्पाची तत्त्वे आणि पद्धती आयुर्वेदाप्रमाणेच आहेत आणि त्यात पारंपारिक चिनी औषधांच्या काही तत्त्वांचा समावेश आहे. सोवा रिग्पाचे अभ्यासक बघून, स्पर्श करून आणि प्रश्न विचारून उपचार करतात.\n\nअसे मानले जाते की ही पद्धत भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी सुरू केली होती. नंतर जीवक, नागार्जुन, वाग्भट्ट आणि चंद्रनंदन यांसारख्या प्रसिद्ध भारतीय विद्वानांनी ते पुढे नेले. त्याला 2500 वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. सोवा-रिग्पा प्रणाली, जरी खूप प्राचीन असली तरी, अलीकडेच ओळखली गेली आहे. ही प्रणाली दमा, ब्राँकायटिस, संधिवात यांसारख्या जुनाट आजारांसाठी प्रभावी मानली गेली आहे.\n\nसोवा-रिग्पाची मूलभूत तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत\n\n(१) उपचारासाठी शरीर आणि मनाला विशेष महत्त्व आहे\n\n(२) उतारा, म्हणजे उपचार\n\n(4) रोग बरा करण्यासाठी औषधे; आणि\n\nसोवा-रिग्पा मानवी शरीराच्या निर्मितीतील पाच भौतिक घटकांचे महत्त्व, विकारांचे स्वरूप आणि त्यावरचे उपाय यावर भर देतात. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात सोवा-रिग्पाच्या काही शैक्षणिक संस्था आहेत.\n", "id": "mar_Deva_52040"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n\nन्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका होती. टी२०आ मालिका पूर्ण झाल्यानंतर लगेचच दोन्ही संघ न्यू झीलंडमध्ये ३ सामन्यांच्या महिला एकदिवसीय मालिकेत रोझ बाउलसाठी आमनेसामने आले. न्यू झीलंड महिलांनी महिला टी२०आ मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52041"} {"text": "महादेव मंदिर, धुटेरा (देवसराड)\n\nभंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या उत्तर सीमेवर धुटेरा गावात एका टेकडीवर पुरातन महादेव मंदिर स्थित आहे. या देवस्थानला देवसरड असेही म्हणतात. हे मंदिर बावनथडी नदीच्या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आणि नैसर्गिक जंगलांनी सजलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे.\n", "id": "mar_Deva_52042"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n", "id": "mar_Deva_52043"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\n", "id": "mar_Deva_52044"} {"text": "श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७-१८\n\nऑक्टोबर २०१७ मध्ये श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय सामने (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने (मटी२०आ) होते. महिला एकदिवसीय खेळ हे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. वेस्ट इंडीजने महिला एकदिवसीय आणि महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52045"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८\n\nन्यू झीलंड महिला क्रिकेट संघ ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघासोबत खेळला. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय सामने (वनडे) आणि चार महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) होते. महिला एकदिवसीय खेळ हे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. न्यू झीलंडच्या महिलांनी पाकिस्तानविरुद्ध अवे मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. या मालिकेच्या आधी, सना मीरला या भूमिकेतून काढून टाकल्यानंतर, बिस्माह मारूफला पाकिस्तान महिला एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले. न्यू झीलंडच्या महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ आणि महिला टी२०आ मालिका ४-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52046"} {"text": "पाकिस्तान महिला विरुध्द न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१७-१८\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८\n", "id": "mar_Deva_52047"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८\n", "id": "mar_Deva_52048"} {"text": "श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीझ दौरा, २०१७-१८\n\nपुनर्निर्देशन श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७-१८\n", "id": "mar_Deva_52049"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१७-१८\n\nइंग्लंड महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासोबत महिला ऍशेस स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. संघांनी एक कसोटी सामना, तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन महिलांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) खेळले. महिला ऍशेस ही मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडे होती.\n\n२०१३ पासून, या मालिकेत प्रत्येक सामन्यासाठी गुणांसह बहु-स्वरूपातील मालिका आहेत. प्रत्येक महिला एकदिवसीय किंवा महिला टी२०आ विजयासाठी दोन गुण, कसोटी विजेत्याला चार गुण किंवा कसोटी अनिर्णित राहिल्यास प्रत्येक संघाला दोन गुण देण्यात आले.\n\nऑगस्ट २०१७ मध्ये, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने तिच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ती मालिका गमावणार असल्याचे जाहीर केले. पुढील महिन्यात, तिच्या बदली म्हणून रॅचेल हेन्सचे नाव देण्यात आले. सप्टेंबर २०१७ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली की, पहिला सामना, ब्रिस्बेन येथील ऍलन बॉर्डर फील्ड येथे महिला एकदिवसीय सामन्यांची पुर्ण तिकीट विकले गेले होते, पहिल्यांदाच महिला ऍशेस सामन्यात असे झाले होते.\n\nकसोटी सामना दिवस/रात्रीचा सामना होता. हा सामना अशाप्रकारचा पहिला महिला क्रिकेट सामना होता. महिला एकदिवसीय सामने २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते, ऑस्ट्रेलियाने महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने महिलांच्या ऍशेस कसोटीत पहिले द्विशतक झळकावल्यामुळे कसोटी सामना अनिर्णित राहिला. महिला टी२०आ सामन्यातील पहिला सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी अ‍ॅशेस राखून ठेवली आणि त्यांना अभेद्य आघाडी मिळवून दिली. इंग्लंड महिलांनी महिला टी२०आ मालिका २-१ ने जिंकली, मालिका सर्व फॉरमॅटमध्ये ८-८ अशी बरोबरीत राहिली.\n", "id": "mar_Deva_52050"} {"text": "अश्विनी वैष्णव\n\nअश्विनी वैष्णव (जन्म १८ जुलै १९७०) हे एक भारतीय राजकारणी आणि माजी IAS अधिकारी आहे जे सध्या ८ जुलै २०२१ पासून भारत सरकारमध्ये रेल्वे, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून कार्यरत आहे. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. जून २०१९ मध्ये, ते राज्यसभेत, ओडिशा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य झाले. ७ जुलै २०२१ रोजी त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्याकडे रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांचा कार्यभार देण्यात आला. यापूर्वी १९९४ मध्ये, वैष्णव ओडिशा केडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत सामील झाले आणि त्यांनी ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. वैष्णव यांचा जन्म हिंदू स्वामी (बैरागी ब्राह्मण) कुटुंबात झाला.\n", "id": "mar_Deva_52051"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८\n\nवेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ मार्च २०१८ मध्ये न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) यांचा समावेश आहे. महिला एकदिवसीय खेळ हे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. न्यू झीलंडच्या अंपायर कॅथी क्रॉस यांनी महिला टी२०आ मालिकेच्या शेवटी ती आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली.\n\nचौथा महिला टी२०आ सामना वाया गेल्यानंतर न्यू झीलंड महिलांनी महिला एकदिवसीय मालिका ३-० आणि महिला टी२०आ मालिका ४-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52052"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१७-१८\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८\n", "id": "mar_Deva_52053"} {"text": "एच.सी. दसप्पा\n\nहिरल्ली चेन्निया दसप्पा (५ डिसेंबर १८९४ - २८ ॲक्टोबर १९६४) हे भारतीय राजकारणी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून ते १९५७ आणि १९६२ मध्ये म्हैसूर राज्यातील बेंगळुरू मतदारसंघ येथून लोकसभेत निवडून आले.\n\nत्यांनी १९६३-६४ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताचे रेल्वे मंत्री म्हणून काम केले.\n", "id": "mar_Deva_52054"} {"text": "सी.एम. पुनाचा\n\nचेप्पुदिरा मुथना पुनाचा हे कूर्गचे मुख्यमंत्री, म्हैसूर राज्याचे मंत्री, संसद सदस्य ( राज्यसभा आणि लोकसभा ), भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मध्य प्रदेशचे राज्यपाव आणि ओरिसाचे राज्यपाल होते.\n", "id": "mar_Deva_52055"} {"text": "राम सुभग सिंग\n\nराम सुभग सिंग (७ जुलै १९१७ - १६ डिसेंबर १९८०) हे भारतीय राजकारणी होते जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी १९६२ आणि 1967 मध्ये भारतातील बिहार राज्यातील बिक्रमगंज आणि बक्सरसाठी अनुक्रमे ३र्या आणि ४था लोकसभेचे सदस्य म्हणून काम केले. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) मध्ये राहिले. १९६९ मध्ये ते लोकसभेतील पहिले विरोधी पक्षनेते होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.\n", "id": "mar_Deva_52056"} {"text": "पनमपिल्ली गोविंद मेनन\n\nपानमपिल्ली गोविंद मेनन (१ ऑक्टोबर १९०६ - २३ मे १९७०) हे भारतीय राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक आणि वकील होते.\n\nत्यांचा जन्म कथिक्कुडम जवळील एका गावात झाला आणि सेंट थॉमस कॉलेज, त्रिशूर मधून पदवी पूर्ण केली. ॲड. एमसी जोसेफ यांचे कनिष्ठ म्हणून त्यांनी कायदेशीर सराव सुरू केला. ते केरळ युक्तिवादी संघाचे पहिले खजिनदार होते. त्यानंतर त्यांनी आपले कायदेशीर काम एर्नाकुलमला चालवले.\n", "id": "mar_Deva_52057"} {"text": "केंगल हनुमंतैया\n\nकेंगल हनुमंतैया(१४ फेब्रुवारी १९०८ - १ डिसेंबर १९८०), हे ३० मार्च १९५२ ते १९ ऑगस्ट १९५६ पर्यंत कर्नाटकचे (तत्कालीन, म्हैसूर राज्य ) दुसरे मुख्यमंत्री होते.\n", "id": "mar_Deva_52058"} {"text": "टी.ए. पै\n\nटोन्से अनंथ पै (संक्षिप्त: टी.ए. पै), (१७ जानेवारी १९२२ - २९ मे १९८१) एक भारतीय बँकर आणि राजकारणी होते, जे सिंडिकेट बँकेच्या यशासाठी त्याचे सरव्यवस्थापक आणि नंतर अध्यक्ष म्हणून जबाबदार होते. ते टीए पै व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक देखील आहेत.\n", "id": "mar_Deva_52059"} {"text": "टी.एम.ए. पै\n\nटोन्से माधव अनंथ पै (३० एप्रिल १८९८ - २९ मे १९७९) हे एक भारतीय चिकित्सक, शिक्षणतज्ञ, बँकर आणि परोपकारी होते, जे भारतातील मणिपाल येथील विद्यापीठ शहर उभारण्यासाठी सर्वात प्रसिद्ध होते.\n\nभारत सरकारने १९७२ मध्ये पै यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 1973 मध्ये कर्नाटक विद्यापीठ, धारवाडने आणि १९७५ मध्ये आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम यांनी त्यांना डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. .\n\nभारत सरकारने ९ ऑक्टोबर १९९९ रोजी पै यांच्या स्मरणार्थ एक पोस्ट स्टॅम्प काढले. रिप्लेच्या बिलीव्ह इट ऑर नॉट द्वारे त्यांच्या आयुष्यात सर्वाधिक शैक्षणिक संस्था स्थापन करणाऱ्या व्यक्ती म्हणूनही पै यांना ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_52060"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०१७-१८\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८\n", "id": "mar_Deva_52061"} {"text": "कमलापती त्रिपाठी\n\nकमलापती त्रिपाठी (३ सप्टेंबर १९०५ – ८ ऑक्टोबर १९९०) हे भारतीय राजकारणी, लेखक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक होते. ते वाराणसी मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून काम केले.\n\nते १९६९ ते १९७० पर्यंत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते आणि १९८३ ते १९८६ पर्यंत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले व एकमेव कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले.\n", "id": "mar_Deva_52062"} {"text": "बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८\n\nबांगलादेश महिला क्रिकेट संघ मे २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात महिलांचे पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन महिलांचे ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) होते. दौऱ्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) तीस खेळाडूंच्या प्राथमिक संघाची निवड केली.\n\nदक्षिण आफ्रिका महिलांनी महिला एकदिवसीय मालिका ५-० आणि महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52063"} {"text": "केदार पांडे\n\nकेदार पांडे (१४ जून १९२० - ३ जुलै १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. ते मार्च १९७२ ते २ जुलै १९७३ पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री आणि १२ नोव्हेंबर १९८० ते १४ जानेवारी १९८२ ते केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होते.\n", "id": "mar_Deva_52064"} {"text": "जनेश्वर मिश्रा\n\nजनेश्वर मिश्रा (५ ऑगस्ट १९३३ - २२ जानेवारी २०१०) हे भारतातील समाजवादी पक्षाचे राजकारणी होते. ते भारताच्या संसदेचे सदस्य होते आणि राज्यसभेत त्यांनी उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. समाजवादी विचारसरणीबद्दलच्या त्यांच्या बांधिलकीमुळे त्यांना छोटे लोहिया म्हणून ओळखले जात असे.\n", "id": "mar_Deva_52065"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८\n\nन्यू झीलंड महिला क्रिकेट संघ जून २०१८ मध्ये आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात एक महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने होते. न्यू झीलंडने महिलांचा एकमात्र टी२०आ सामना दहा गडी राखून जिंकला.\n\nमालिकेतील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्यात, न्यू झीलंडने त्यांच्या ५० षटकात ४९०/४ धावा करत सर्वोच्च डावाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यावेळी पुरुष किंवा महिला एकदिवसीय सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या होती. याने १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ४५५/५ चा न्यू झीलंडचा यापूर्वीचा विक्रम मोडला.\n\nतिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात, न्यू झीलंडच्या अमेलिया केरने महिला एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवली आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारी सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू, पुरुष किंवा महिला बनली, जेव्हा तिने नाबाद २३२ धावा केल्या. न्यू झीलंडने महिला एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली, सलग तीन सामन्यांमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या, असे करणारा पुरुष किंवा महिला वनडेमधला पहिला संघ बनला. केरने महिला एकदिवसीय मालिका सर्वाधिक धावा करणारी आणि विकेट घेणारी खेळाडू म्हणून पूर्ण केली आणि तिला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52066"} {"text": "मुकुल रॉय\n\nमुकुल रॉय (जन्म १७ एप्रिल १९५४) हे पश्चिम बंगालमधील भारतीय राजकारणी आहेत जे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे आहे. त्यांनी दुसऱ्या यूपीए सरकारच्या काळात जहाजबांधणी मंत्रालय आणि नंतर रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या निर्मितीपूर्वी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. २०१७ ते २०२१ दरम्यान, रॉय यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ११ जून २०२१ ल त्यांनी परत तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.\n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, रॉय यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52067"} {"text": "सी.पी. जोशी\n\nडॉ. सी.पी. जोशी (जन्म २९ जुलै १९५०) हे भारतीय राजकारणी आहेत . त्यांचा जन्म राजस्थानमधील नाथद्वारा येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. ते राजस्थान विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत . यापूर्वी ते १५ व्या लोकसभेत भिलवाडा येथून खासदार होते. केंद्रीय मंत्री म्हणून, जोशी यांनी दुसऱ्या मनमोहन सिंग मंत्रालयात रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि ग्रामीण विकास आणि पंचायती राज यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. शिवाय, ते १९९८ ते २००३ या काळात राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्री देखील होते.\n\n२०१२ मध्ये, ममता बॅनर्जी यूपीएमधून बाहेर पडल्यानंतर आणि मुकुल रॉय यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सीपी जोशी यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मध्ये सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. २०१३ ते २०१८ पर्यंत ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून कार्यरत राहिले. २०१४ ची लोकसभा निवडणूक जयपूर (ग्रामीण) मतदारसंघातून त्यांनी अयशस्वी लढवली.\n", "id": "mar_Deva_52068"} {"text": "२०१८ इंग्लंड महिला तिरंगी मालिका\n\n२०१८ इंग्लंड महिलांची तिरंगी मालिका ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी जून आणि जुलै २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये झाली. ही इंग्लंड महिला, दक्षिण आफ्रिका महिला आणि न्यू झीलंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिरंगी मालिका होती. हे सामने महिलांचे ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले गेले, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी दोन सामने खेळले गेले. पहिल्या दोन संघांनी १ जुलै २०१८ रोजी अंतिम फेरी गाठली.\n\nमालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यात, न्यू झीलंडने महिला टी२०आ मध्ये सर्वोच्च डावात एकूण २० षटकांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १ गडी गमावून २१६ धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्याच दिवशी काही तासांनंतर, इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तीन विकेट गमावून २५० धावा करून विक्रम मोडला. महिला टी२०आ मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १२१ धावांनी पराभव करत धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला.\n\nपाचव्या सामन्यात न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. याआधी, न्यू झीलंड आणि इंग्लंड या दोघांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दक्षिण आफ्रिका बाहेर पडली. पुढील सामन्यात, न्यू झीलंडची सुझी बेट्स, जेनी गन नंतर, तिच्या १०० व्या महिला टी२०आ सामन्यात खेळणारी दुसरी महिला ठरली. फायनलमध्ये न्यू झीलंडचा सात गडी राखून पराभव करत इंग्लंडने तिरंगी मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_52069"} {"text": "२०१८ सौदारी चषक\n\n२०१८ सौदारी चषक ९ ते १२ ऑगस्ट २०१८ या कालावधीत मलेशिया आणि सिंगापूरच्या महिला राष्ट्रीय संघांमध्ये खेळला गेला. सौदारी चषक हा दोन पक्षांमधील वार्षिक स्पर्धा आहे, जो २०१४ मध्ये सुरू झाला होता आणि पहिल्या तीन आवृत्त्यांपैकी प्रत्येक मलेशियाने जिंकला होता. मागील तीनही स्पर्धा मलेशियाने २-१ ने जिंकल्या होत्या, ज्यात सर्वात अलीकडील २०१६ मध्ये जोहोर येथे खेळल्या गेलेल्या होत्या. ही स्पर्धा सहा महिला ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये पहिले पाच सामने क्वालालंपूर येथील सेलांगर टर्फ क्लब येथे खेळले गेले आणि अंतिम सामना बांगी येथील यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल येथे खेळला गेला.\n\n१ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला पक्षांदरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना टी२०आ दर्जा देण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयानंतर, या आवृत्तीला हा दर्जा वाढवण्यात आला. सिंगापूरच्या महिलांनी या मालिकेदरम्यान महिला टी२०आ दर्जासह त्यांचे पहिले सामने खेळले.\n\nमलेशियाने ही मालिका ४-२ ने जिंकली, जरी ती दोन स्वतंत्र मालिका (एक २०१७ आणि २०१८ साठी) म्हणून नोंदवली गेली आहे, ज्या दोन्ही मलेशियाने २-१ ने जिंकल्या.\n", "id": "mar_Deva_52070"} {"text": "रेणुका चौधरी\n\nरेणुका चौधरी (जन्म १३ ऑगस्ट १९५४) ह्या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेत राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी भारत सरकारमध्ये महिला आणि बाल विकास आणि पर्यटन मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणूनही काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_52071"} {"text": "२०१८ बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिका\n\n२०१८ बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२०आ मालिका ही २० ते २५ ऑगस्ट २०१८ दरम्यान गॅबोरोन, बोत्सवाना येथे आयोजित महिलांची टी२०आ क्रिकेट स्पर्धा होती. सहभागी बोत्सवाना, लेसोथो, मलावी, मोझांबिक, नामिबिया आणि सिएरा लिओन या महिलांच्या राष्ट्रीय बाजू होत्या. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना पूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या घोषणेनुसार सामन्यांना अधिकृत महिला टी२०आ खेळ म्हणून मान्यता देण्यात आली. झांबियाने देखील स्पर्धेत भाग घेतला परंतु त्यांच्या संघात पात्र नसलेल्या खेळाडूंमुळे त्यांच्या सामन्यांना महिला टी२०आ दर्जा नव्हता आणि त्यांचे निकाल उपलब्ध कव्हरेजमध्ये समाविष्ट केलेले नाहीत. गॅबोरोन येथील बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल येथील दोन मैदानांवर हे सामने खेळले गेले. नामिबिया महिलांनी अंतिम फेरीतील सिएरा लिओनवर विजयासह त्यांचे सर्व सामने जिंकून स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_52072"} {"text": "२०१८ दक्षिण अमेरिकन महिला क्रिकेट अजिंक्यपद\n\n२०१८ दक्षिण अमेरिकन महिला क्रिकेट चॅम्पियनशिप २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान कोलंबियामध्ये आयोजित करण्यात आली होती. या वर्षी सहभागी झालेल्या चार संघांमध्ये ब्राझील, चिली, मेक्सिको आणि पेरू या महिला संघांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ जुलै २०१८ पासून सहयोगी संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना महिला टी२०आ दर्जा दिल्याने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सामने अधिकृत महिला टी२०आ खेळ म्हणून ओळखले गेले. सर्व सहभागी संघांनी स्पर्धेदरम्यान त्यांचे महिला टी२०आ पदार्पण केले (पेरू वगळता ज्यांनी त्यांच्या संघात काही अपात्र 'अतिथी' खेळाडूंचा समावेश केला आणि त्यामुळे त्यांच्या सामन्यांना महिला टी२०आ दर्जा देण्यात आला नाही). सर्व सामने बोगोटाजवळील मॉस्केरा येथील लॉस पिनोस पोलो क्लबच्या दोन मैदानांवर खेळले गेले. अंतिम फेरीत चिलीवर सर्वसमावेशक विजय नोंदवून ब्राझीलने ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_52073"} {"text": "थायलंड महिला टी२० आंतरराष्ट्रीय स्मॅश, २०१८-१९\n\n२०१९ थायलंड महिला टी२०आ स्मॅश ही महिलांची टी२०आ क्रिकेट स्पर्धा १२ ते १९ जानेवारी २०१९ दरम्यान बँकॉक, थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती. सहभागी थायलंड, भूतान, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती तसेच थायलंड 'ए' बाजूच्या महिलांच्या राष्ट्रीय बाजू होत्या. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना पूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या घोषणेनुसार (थायलंड 'अ' चा समावेश असलेले सामने वगळता) सामने अधिकृत महिला टी२०आ खेळ म्हणून ओळखले गेले. बँकॉकमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड आणि तेर्डथाई क्रिकेट ग्राउंड येथे सामने खेळले गेले. थायलंडने त्यांचे सर्व सामने जिंकून ही स्पर्धा जिंकली.\n\n१३ जानेवारी रोजी, पहिल्या डावातील २०३/३ च्या धावसंख्येचा पाठलाग करताना, चीन महिलांना संयुक्त अरब अमिराती महिलांनी अवघ्या १४ धावांत गुंडाळले. २०१९ क्विबुका महिला टी२०आ स्पर्धेत मालीने जून २०१९ मध्ये चार कमी धावसंख्येची नोंद करेपर्यंत ही महिला टी२०आ मधील सर्वात कमी आणि पराभवाची सर्वात मोठी संख्या होती.\n", "id": "mar_Deva_52074"} {"text": "२०१८ बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२०आ मालिका\n\nपुनर्निर्देशन २०१८ बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिका\n", "id": "mar_Deva_52075"} {"text": "आयर्लंडच्या प्रजासत्ताकमधील जागतिक वारसा स्थाने\n\nयुनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.\n\nआयर्लंडने १६ सप्टेंबर १९९१ रोजी या अधिवेशनाला मान्यता दिली.\n\nसन् २०२२ पर्यंत, आयर्लंडच्या जागतिक वारसा यादीत २ स्थाने आहेत व ७ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.\n", "id": "mar_Deva_52076"} {"text": "कृष्णा तीरथ\n\nकृष्णा तीरथ (जन्म ३ मार्च १९५५) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील भारतीय राजकारणी आहेत. दिल्लीच्या वायव्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताच्या १५व्या लोकसभेच्या त्या सदस्य होत्या. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या मंत्रालयात त्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होत्या. तिने काँग्रेस पक्ष सोडला आणि १९ जानेवारी २०१५ रोजी तिने भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला. नंतर मार्च २०१९ मध्ये ती पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाली.\n\nतिने आपल्या राजकीय कारकिर्दीला दिल्लीतील आमदार म्हणून सुरुवात केली आणि १९८४-२००४ दरम्यान दिल्ली विधानसभेच्या सदस्या होत्या. १९९८ मध्ये, त्या शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये समाज कल्याण, आणि कामगार व रोजगार मंत्री झाल्या. मुख्यमंत्र्यांनी तिला असंतुष्ट कामाने त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ विसर्जित करून त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास दीक्षित यांनी भाग पाडले. २००३ मध्ये राजीनामा दिल्यानंतर त्या दिल्ली विधानसभेच्या उपसभापती झाल्या.\n\n२००४ च्या निवडणुकीत तिने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अनिता आर्य यांचा पराभव केला आणि संसदेत निवडून आल्या. २००९ च्या निवडणुकीत वायव्य दिल्लीतून भाजपच्या मीरा कंवारिया यांचा पराभव करून त्या पुन्हा निवडून आल्या.\n", "id": "mar_Deva_52077"} {"text": "ऱ्वांडा महिला क्रिकेट संघाचा नायजेरिया दौरा, २०१८-१९\n\nरवांडा महिला क्रिकेट संघाने जानेवारी २०१९ मध्ये नायजेरियाला पाच सामन्यांची महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका खेळण्यासाठी दौरा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना पूर्ण टी२०आ दर्जा असेल असे घोषित केल्यानंतर दोन्ही बाजूंनी खेळले जाणारे हे महिला टी२०आ दर्जाचे पहिले सामने होते. सर्व सामन्यांचे ठिकाण अबुजा येथील नॅशनल स्टेडियम होते. नायजेरियाने मालिका ३-२ ने जिंकली.\n\nया स्पर्धेने दोन्ही संघांना २०१९ च्या आयसीसी महिला पात्रता आफ्रिका स्पर्धेपूर्वी काही तयारी केली.\n", "id": "mar_Deva_52078"} {"text": "२०१८-१९ आयसीसी महिला पात्रता आशिया\n\n२०१९ आयसीसी महिला पात्रता आशिया ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी फेब्रुवारी २०१९ मध्ये थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. सामने महिलांचे ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) म्हणून खेळले गेले, ज्यामध्ये अव्वल संघाने २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता आणि २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा या दोन्हींमध्ये प्रगती केली. बँकॉकमधील तेर्डथाई क्रिकेट ग्राउंड आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड येथे सामने झाले.\n\nफिक्स्चरच्या अंतिम फेरीपूर्वी, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळ या सर्वांना गटात अव्वल राहण्याची आणि पात्रतेच्या पुढील टप्प्यात प्रगती करण्याची संधी होती. थायलंडने त्यांच्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा ५० धावांनी पराभव करून ही स्पर्धा जिंकली. त्यांनी स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने जिंकले आणि महिला टी२०आ मध्ये थायलंडचा हा सलग १४ वा विजय होता. नेपाळने ही स्पर्धा दुसऱ्या स्थानावर तर संयुक्त अरब अमिराती तिसऱ्या स्थानावर आहे.\n", "id": "mar_Deva_52079"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९\n\nइंग्लंड महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनलेल्या तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांचा समावेश होता. भारतीय महिलांनी महिला वनडे मालिका २-१ ने जिंकली.\n\nमालिकेतील दुसरा महिला टी२०आ सामना हा खेळला जाणारा ६०० वा महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. इंग्लंड महिलांनी महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52080"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९\n\nमार्च २०१९ मध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाबरोबर खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (मवनडे), जे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनले होते आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने होते.\n\nइंग्लंड महिलांनी महिला वनडे मालिका ३-० ने जिंकली. मालिका पराभवाचा अर्थ असा होतो की श्रीलंकेच्या महिला यापुढे २०२१ च्या महिला क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र ठरू शकत नाहीत, त्याऐवजी २०२० महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पुढे जातील. इंग्लंडच्या महिलांनी महिला टी२०आ मालिकाही ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52081"} {"text": "बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१८-१९\n\nबोत्सवाना महिला क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०१९ मध्ये पाच सामन्यांची महिला ट्वेण्टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामन्यांचे ठिकाण विंडहोक येथील युनायटेड ग्राउंड होते. या स्पर्धेने नामिबियाला २०१९ आयसीसी महिला पात्रता आफ्रिकेसाठी काही तयारी केली. मालिकेच्या पहिल्या दिवशी (३१ मार्च) खेळले जाणारे दोन्ही सामने पावसामुळे नाणेफेक न होता सोडण्यात आले आणि क्रिकइन्फोमध्ये सात सामन्यांची मालिका म्हणून सूचीबद्ध केलेल्या मालिकेसह, राखीव दिवसासाठी (२ एप्रिल) पुन्हा शेड्यूल करण्यात आले. नामिबियाने मालिका ५-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52082"} {"text": "भादली\n\nभादली (Panicum pilosum (पॅनिकम पिलोजम)) वरी व सावा यांच्या पॅनिकम या वंशातील ही एक उपयुक्त भरड धान्य आहे. जगात या वंशाच्या एकूण सु. ५०० जाती असून त्यापैकी भारतात फक्त २३ आहेत. अनेक जाती चराऊ गवतांबद्दल व उपयुक्त धान्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. भादली उष्ण कटिबंधातील अनेक देशांत आढळते. भारतात ओरिसा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व तमिळनाडू येथे आणि आफ्रिकेत पिकविले जाणारे हे एक खरीप गवत आहे. डोंगरावर हलक्या जमिनीत याचे पीक काढतात. हे गवत सु. ०.५ – १ मी. उंच वाढते व याला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये परिमंजरीवर फुले येतात. याचे लालसर पिंगट दाणे किंवा बी राळ्याप्रमाणे असून ते शिजवून खातात अगर त्यांचे पीठ करून भाकरी करतात. ह्या गवताचा हिरवा चारा पाळीव जनावरांना उपयुक्त आहे.\n", "id": "mar_Deva_52083"} {"text": "२०१९ व्हिक्टोरिया तिरंगी मालिका\n\n२०१९ व्हिक्टोरिया तिरंगी मालिका ही युगांडा येथे आयोजित महिलांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती.\n\nही मालिका ६ ते १० एप्रिल २९१९ दरम्यान कंपाला येथील लुगोगो क्रिकेट ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांसह झाली. सहभागी संघ युगांडा, केन्या आणि झिम्बाब्वे या महिलांचे राष्ट्रीय संघ होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना पूर्ण टी२०आ दर्जा असेल असे घोषित केल्यानंतर केन्याच्या महिलांनी महिला टी२०आ दर्जा मिळवून दिलेले हे पहिले सामने होते. या स्पर्धेने तिन्ही संघांना २०१९ आयसीसी महिला पात्रता आफ्रिकेसाठी काही तयारी केली. झिम्बाब्वेने अंतिम फेरीत युगांडाचा २५ धावांनी पराभव केला.\n", "id": "mar_Deva_52084"} {"text": "आइसलँडमधील जागतिक वारसा स्थाने\n\nयुनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.\n\nआइसलँडने १९ डिसेंबर १९९५ रोजी हे अधिवेशन स्वीकारले, ज्यामुळे त्यांची नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्थळे यादीत समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरली.\n\nसन् २०२२ पर्यंत, आइसलँडच्या जागतिक वारसा यादीत ३ स्थाने आहेत व ६ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.\n", "id": "mar_Deva_52085"} {"text": "म्यानमार महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर आणि इंडोनेशिया दौरा, २०१९\n\nम्यानमार महिला क्रिकेट संघाने एप्रिल २०१९ मध्ये सिंगापूर आणि इंडोनेशियाला एकूण पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांसाठी दौरा केला, सिंगापूरमध्ये तीन महिला टी२०आ सामने खेळले आणि त्यानंतर दोन इंडोनेशियामध्ये.\n", "id": "mar_Deva_52086"} {"text": "वूमन हिरोज अँड दलित अॅसर्शन इन नॉर्थ इंडिया (पुस्तक)\n\nपुनर्निर्देशन वूमन हिरोज अँड दलित ॲसर्शन इन नॉर्थ इंडिया (पुस्तक)\n", "id": "mar_Deva_52087"} {"text": "बोत्सवाना महिला क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१८-१९\n\nपुनर्निर्देशन बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१८-१९\n", "id": "mar_Deva_52088"} {"text": "२०१९ आयसीसी महिला पात्रता ईएपी\n\n२०१९ आयसीसी महिला पात्रता ईएपी ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी मे २०१९ मध्ये वानुआतू येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील सामने महिला ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) म्हणून खेळले गेले, ज्यामध्ये अव्वल संघाने २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता आणि २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा या दोन्हींमध्ये प्रगती केली.\n\nफिक्स्चरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पापुआ न्यू गिनीने त्यांचे दोन्ही सामने जिंकले, पहिल्या सामन्यात रविना ओआने वानुआटूविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या सामन्यात नताशा अंबोने इंडोनेशियाविरुद्ध पाच विकेट घेतल्या. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, पापुआ न्यू गिनीने सामोआचा सात गडी राखून पराभव करून ईएपी पात्रता जिंकली.\n\nतथापि, ८ नोव्हेंबर २०२१ रोजी, पापुआ न्यू गिनीने घोषित केले की अनेक खेळाडूंच्या कोविड-१९ साठी सकारात्मक चाचण्या नोंदवल्यामुळे त्यांना २०२१ च्या महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.\n", "id": "mar_Deva_52089"} {"text": "कृष्णा राज\n\nकृष्णा राज (जन्म २२ फेब्रुवारी १९६७) ह्या भारतीय राजकारणी आहेत आणि भारतीय जनता पार्टीशी (BJP) संलग्न आहेत. १९९६ आणि २००७ मध्ये त्या मोहम्मदी मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून लढवली आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या.\n\nत्या भारताच्या माजी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण व केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या.\n", "id": "mar_Deva_52090"} {"text": "२०१९ आयसीसी महिला पात्रता आफ्रिका\n\n२०१९ आयसीसी महिला पात्रता आफ्रिका ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी मे २०१९ मध्ये झिम्बाब्वे येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील सामने महिला ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) म्हणून खेळले गेले, ज्यामध्ये अव्वल संघाने २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता आणि २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा या दोन्हींमध्ये प्रगती केली. युगांडाने मागील आफ्रिका पात्रता स्पर्धा जिंकली होती, जेव्हा ती २०१७ मध्ये विंडहोक येथे झाली होती.\n\nहरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब, ओल्ड हरारियन्स आणि ताकाशिंगा क्रिकेट क्लब येथे सामने झाले. क्वालिफायरमधील संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत, प्रत्येक गटातील विजेता १२ मे २०१९ रोजी अंतिम फेरीत जाईल. १ मे २०१९ रोजी सर्व पथकांची पुष्टी झाली.\n\nपात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी नामिबिया ब गटात अपराजित होता. झिम्बाब्वेने देखील अ गटात अपराजित राहून नामिबियाला पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत सामील करून घेतले. झिम्बाब्वेने फायनलमध्ये नामिबियाचा ५० धावांनी पराभव करत स्पर्धा जिंकली.\n\nतथापि, जुलै २०१९ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित केले आणि संघाला आयसीसी कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास बंदी घातली. पुढील महिन्यात, झिम्बाब्वेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घातली गेली, आयसीसी ने पुष्टी केली की २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत नामिबिया त्यांची जागा घेईल.\n", "id": "mar_Deva_52091"} {"text": "२०१९ आयसीसी महिला पात्रता अमेरिका\n\n२०१९ आयसीसी महिला पात्रता अमेरिका ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी मे २०१९ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील सामने महिला ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) म्हणून खेळले गेले, ज्यामध्ये अव्वल संघाने २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता आणि २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा या दोन्हींमध्ये प्रगती केली. युनायटेड स्टेट्सने त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून, २-० अशी अभेद्य आघाडी घेतल्यानंतर, दोन्ही स्पर्धांसाठी पात्र ठरले. युनायटेड स्टेट्सने अंतिम सामना देखील ३६ धावांनी जिंकला, त्यामुळे कॅनडावर ३-० असा व्हाईटवॉश पूर्ण केला.\n\nलॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांसह क्वालिफायर तीन सामन्यांपैकी सर्वोत्तम म्हणून खेळला गेला. युनायटेड स्टेट्सने १ एप्रिल २०१९ रोजी त्यांच्या संघाचे नाव दिले, कॅनडाने ९ मे २०१९ रोजी त्यांच्या संघाचे नाव दिले.\n", "id": "mar_Deva_52092"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९\n\nपाकिस्तान महिला क्रिकेट संघाने मे २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने होते, जे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनले होते आणि पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने.\n\nदक्षिण आफ्रिकेची नियमित कर्णधार डेन व्हॅन निकेर्क दुखापतीमुळे या दौऱ्यासाठी अनुपलब्ध होती, तिच्या अनुपस्थितीत सुने लुस संघाचे नेतृत्व करत होती. तिसरा आणि अंतिम सामना बरोबरीत संपल्यानंतर महिला एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. केवळ सहा महिला एकदिवसीय सामने बरोबरीत संपले आहेत, त्यात पाकिस्तानचा समावेश असलेला पहिला आणि दक्षिण आफ्रिकेचा तिसरा सामना आहे. दक्षिण आफ्रिकेने महिला टी२०आ मालिका ३-२ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52093"} {"text": "मारिची (बौद्ध धर्म)\n\nमारिची संस्कृत: मारिची, म्हणजे. \"प्रकाशाचा किरण\"; चीनी: 摩利支天; पिनयिन: Mólìzhītian ; जपानी: मारिशिटेन ), ही एक बौद्ध देव किंवा देवी आहे, तसेच प्रकाश आणि सूर्याशी संबंधित एक बोधिसत्व आहे. काही ऐतिहासिक स्रोतांनुसार , मारिसी ही एक देवी आहे, तथापि काही प्रदेशांमध्ये तिला पूर्व आशियातील योद्धा वर्गामध्ये आदरणीय पुरुष देवता म्हणून चित्रित केले जाते. तिला बहूभुजांनी, वराह किंवा मादी वराह वर स्वार, तर कधी कधी सात घोडे किंवा सात वराहांनी ओढलेल्या अग्निमय रथावर चित्रित केले जाते. तिला एक डोके आहे तर काही वेळा तीन ते सहा डोके दाखविल्या जातात, ज्याचा आकार वराह सारखा आहे. पूर्व आशियाच्या काही भागांमध्ये, तिच्या सर्वात भयंकर स्वरुपात, ती कवटीचा हार घालू शकते. काही निरूपणांमध्ये ती कमळावर बसते.\n\nभारत आणि तिबेटमध्ये मारीसीच्या काही प्राचीन मूर्तीआढळतात, विशेषतः आंध्र प्रदेशातील प्राचीन बंदर शहर आणि बौद्ध साइटसलीहुंडमजवळ,जिथे मारिसीला सूर्याप्रमाणेच सात घोडे ओढलेल्या रथावर स्वार असल्याचे चित्रित केले आहे. (सूर्य देवता उषा आणि छाया देवींसोबत). महायान बौद्ध ग्रंथांमध्ये, मारिसी ही पहाटेची देवी आहे, ज्याची ओळख बुद्धाने श्रावस्ती येथे केली होती. काही बाबींमध्ये, तिची तुलना सूर्याच्या स्त्रीलिंगी आवृत्तीतून आणि इतर मार्गांनी उषा, दुर्गा आणि वज्रवरी यांच्याशी झाली आहे. ती बौद्ध धारणींमध्ये बोलावलेल्या देवी (किंवा देवतां पैकी एक आहे.\n\nतिबेटी बौद्ध धर्मात, तिला पहाट किंवा प्रकाशाची देवी, रोग बरे करणारी किंवा सर्व प्राण्यांचे ज्ञान मिळवणारी देवी म्हणून चित्रित केले आहे. जपानी बौद्ध धर्मात, तिला एक योद्धा देवी - बुशी किंवा सामुराईची संरक्षक आणि न्यायासाठी त्यांची आवड म्हणून चित्रित केले आहे. वैकल्पिकरित्या, ती चुकीच्या अवस्थेपासून अस्तित्वाच्या योग्य स्थितिपर्यंत बरे करणारी आहे.\n\nपाश्चात्य जगाने तिचा शोध घेतल्यावर, जिओर्गी सारख्या वसाहती-युगातील लेखकांनी ध्वन्यात्मक कारणास्तव असा अंदाज लावला की ती व्हर्जिन मेरीच्या ख्रिश्चन संकल्पनेतून कॉपी केली गेली असावी किंवा सर्वात जुने स्पॅनिश प्रवासी फिलीपिन्समध्ये पोहोचल्यानंतर ती प्रेरित झाली असावी. तथापि, असंख्य जुन्या कलाकृती आणि ग्रंथांच्या शोधानंतर हे अनुमान नाकारण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52094"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\n\nवेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने मे २०१९ मध्ये आयर्लंड महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने (मटी२०आ) होते, जे वेस्ट इंडीज महिला संघाने इंग्लंडचा दौरा करण्यापूर्वी थेट घडले होते. वेस्ट इंडीजने मालिका ३-० ने जिंकली.\n\nमालिकेच्या आधी, क्रिकेट आयर्लंडने त्यांच्या सहा खेळाडूंना अर्धवेळ व्यावसायिक करार दिले. आयर्लंडची कर्णधार लॉरा डेलानी हिला पहिल्या सामन्यात दुखापत झाली ज्यामुळे ती उर्वरित मालिकेतून बाहेर पडली. तिच्या जागी किम गर्थची आयर्लंडची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52095"} {"text": "दिग्विजय भोंसले\n\nदिग्विजय भोंसले (जन्म ३१ मार्च १९८९) हे भारतीय रॉक आणि मेटल गायक, गिटार वादक आणि गीतकार आहेत.\n\n\"मध्य भारतातील मेटल म्युझिकचे प्रणेते\" म्हणून वर्णन केलेले इंदूर मधील पहिले मेटल बँड, निकोटीन (बँड) चे फ्रंट-मॅन म्हणून ओळखले जातात.\n\nभोसले यांचा जन्म मुंबईत झाला आणि ते इंदूरमध्ये वाढले. त्यांचे शिक्षण डेली कॉलेज मध्ये झाले. त्यांनी प्रेस्टीज (देवी अहिल्या विद्यापीठ) मधून व्यवसाय प्रशासनाची पदवी आणि युनायटेड किंग्डम मधील वेल्स येथील कार्डिफ मेट्रोपॉलिटन विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.\n\nत्यांचे पणजोबा बार्शी (महाराष्ट्र) येथून ग्वाल्हेर राज्यात गेले आणि नंतर ते देवास जूनियर राज्यात स्थायिक झाले, जेथे ते आणि त्यांच्या वंशजांनी राज्याच्या दरबारात 'मानकरी' नावाचे वंशपरंपरेने उच्च पद भूषवले.\n\nत्याच्या बँडसह परफॉर्म करण्याबरोबरच, त्याने २०१० ते २०१२ या काळात कार्डिफ मध्ये एकल संगीतकार म्हणून अनेक वेळा सादरीकरण केले आहे.\n\n२०१७ मध्ये ते हरारे, झिम्बाब्वे येथे गेले आणि त्याने जॅम ट्री, क्वीन ऑफ हार्ट्स, अमान्झी आणि कॉर्कीज येथे अनेक एकल ध्वनिक कार्यक्रम केले.\n\nत्याने इव्हिक्टेड बँडच्या सदस्यांसोबत सहयोग केला, आणि हरारे येथील रेप्स थिएटरमध्ये 'मेटल युनायटेड वर्ल्ड वाइड' कॉन्सर्टच्या २०१८ झिम्बाब्वे आवृत्तीमध्ये डिवाइडिंग द एलिमेंट, अॅसिड टीअर्स आणि चिकवाटा-263 सोबत परफॉर्म केले.\n\nभोंसले यांनी 'निर्वाना', 'इन्क्युबस', 'शेवेले' आणि 'रेज अगेंस्ट द मशीन' असे त्यांचे प्रभाव उद्धृत केले .\n", "id": "mar_Deva_52096"} {"text": "चार्ल्स सिल्व्हरस्टीन\n\nचार्ल्स सिल्व्हरस्टीन (२३ एप्रिल, १९३५ - ३० जानेवारी, २०२३) हे अमेरिकन लेखक, थेरपिस्ट आणि LGBTQ हक्कांचे पुरस्कर्ते होते. १९७३ मध्ये अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनसमोर दिलेल्या त्यांच्या ऐतिहासिक सादरीकरणासाठी ते प्रसिद्ध होते ज्यामुळे संस्थेच्या डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअलमधून समलैंगिकता हा मानसिक आजार म्हणून काढून टाकण्यात आला.\n", "id": "mar_Deva_52097"} {"text": "अंबिका सोनी\n\nअंबिका सोनी (जन्म १३ नोव्हेंबर १९४२) ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित भारतीय राजकारणी आहे. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केले होते. त्या राज्यसभेत पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार होत्या.\n", "id": "mar_Deva_52098"} {"text": "तारकेश्वरी सिन्हा\n\nतारकेश्वरी सिन्हा (२६ डिसेंबर १९२६ - १४ ऑगस्ट २००७) या बिहारमधील भारतीय राजकारणी आणि स्वातंत्रता कार्यकर्त्या होत्या. देशातील पहिल्या महिला राजकारण्यांपैकी त्या होत्या व त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय भूमिका घेतली. १९५२ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी त्या पाटणा पूर्व मतदारसंघातून पहिल्या लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये बढ लोकसभा मतदारसंघातून त्या पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखालील १९५८ ते १९६४ त्या केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या महिला उप-अर्थमंत्री होत्या. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि टोकियो येथे शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.\n\nगुलजार यांचा समीक्षकांनी गाजलेला चित्रपट, आंधी हा इंदिरा गांधींव्यतिरिक्त काही अंशी तारकेश्वरी सिन्हा यांच्याकडून प्रेरित होता.\n", "id": "mar_Deva_52099"} {"text": "गिरिजा व्यास\n\nगिरिजा व्यास (जन्म ८ जुलै १९४६) एक भारतीय राजकारणी, कवयित्री आणि लेखिका आहेत. त्या चित्तोडगड मतदारसंघातून १५व्या लोकसभेच्या सदस्य होत्या आणि भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या.\n", "id": "mar_Deva_52100"} {"text": "२०१९ क्विबुका महिला टी२० स्पर्धा\n\n२०१९ क्विबुका महिला टी-२० स्पर्धा ही रवांडा येथे १८ ते २३ जून २०१९ दरम्यान आयोजित महिलांची टी२०आ क्रिकेट (मटी२०आ) स्पर्धा होती. २०१४ मध्ये तुत्सी विरुद्ध १९९४ च्या नरसंहारातील बळींच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या वार्षिक क्विबुका टी-२० स्पर्धेची ही सहावी आवृत्ती होती.\n\nसहभागी रवांडा, युगांडा, माली आणि टांझानिया या महिलांचे राष्ट्रीय संघ होते, नंतरचे दोन संघ या स्पर्धेत प्रथमच सहभागी झाले होते तर गतविजेता केन्याने निधी अभावी माघार घेतली होती. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना संपूर्ण महिला टी२०आ दर्जा प्रदान करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या घोषणेनुसार या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सामने अधिकृत महिला टी२०आ खेळ म्हणून ओळखले गेले. सर्व सामने किगाली येथील गहंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. केन्याने यापूर्वी तीन वेळा (२०१५, २०१७, २०१८) विजेतेपद पटकावले होते, तर युगांडाने दोनदा विजेतेपद पटकावले होते, २०१४ आणि २०१६ मध्ये उद्घाटनाची आवृत्ती. टांझानियाच्या महिलांनी त्यांचे सर्व सामने जिंकून आणि अशा प्रकारे अपराजित राहून या वर्षीची आवृत्ती जिंकली, तर युगांडाच्या दोन खेळाडू रिटा मुसामाली आणि जॉयस अपियो या सर्वाधिक धावा आणि विकेट घेतल्या.\n\nस्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात, माली महिला संघ यजमान रवांडाकडून नऊ षटकात सहा धावांत गारद झाला, ज्यामुळे पूर्ण झालेल्या महिला टी२०आ सामन्यातील संघाची सर्वात कमी धावसंख्या ठरली. रवांडाच्या संघाने अवघ्या चार चेंडूत सात धावांचे लक्ष्य ११६ चेंडू शिल्लक असताना दहा विकेट्स राखून जिंकले. माली विरुद्धच्या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात, युगांडाने २० षटकात ३१४/२ धावा केल्या, ज्यामुळे तो महिलांच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या बनवणारा संघ बनला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पुरुष किंवा महिला, संघाने ३०० धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती. माली संघ ११.१ षटकांत १० धावांत बाद झाला, जो महिला टी२०आ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे. विजयाचे अंतर (३०४ धावा) देखील महिला टी२०आ सामन्यातील सर्वात मोठे होते.\n\nस्पर्धेची सातवी आवृत्ती जून २०२० मध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ती पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52101"} {"text": "२०१९ पॅसिफिक गेम्समधील क्रिकेट - महिला स्पर्धा\n\nअपिया, सामोआ येथे २०१९ पॅसिफिक गेम्समध्ये महिलांची ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा ८ ते १३ जुलै २०१९ दरम्यान फालेटा ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात आली होती. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांमधील महिलांच्या सर्व सामन्यांना टी२०आ दर्जा देण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयानंतर, दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सदस्य असल्‍यावर आणि पात्रता निकषांमध्ये उत्तीर्ण झालेले खेळाडू हे सामने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जासाठी पात्र ठरले.\n\nमहिलांच्या स्पर्धेत यजमान राष्ट्र सामोआ, फिजी, पापुआ न्यू गिनी आणि वानुआतू या संघांचा सहभाग होता. समोआने अंतिम फेरीत पापुआ न्यू गिनीचा ४ गडी राखून पराभव करून सुवर्णपदक जिंकले, तर वानुआतुने कांस्यपदक पटकावले.\n", "id": "mar_Deva_52102"} {"text": "हिंडेनबर्ग रिसर्च\n\nहिंडेनबर्ग रिसर्च एलएलसी (नामभेद: हिंडनबर्ग) : ही एक न्यू यॉर्क शहरातील गुंतवणूक संशोधन संस्था आहे. हिची स्थापना २०१७ साली अमेरिकन नागरिक नाथन अँडरसन यांनी केली असून, ही संस्था विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर लक्ष केंद्रित करते. १९३७ च्या हिंडेनबर्ग दुर्घटनेरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आले आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून टाळता येण्याजोगे होती. हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी दीर्घ अभ्यास करून तिच्या वेबसाइटद्वारे असा सार्वजनिक अहवाल तयार करत असते, ज्यात कॉर्पोरेट घोटाळा आणि गैरप्रकार केल्याचा आरोप असतो. इ.स. २०२३ पर्यंत अदानी उद्योगसमूह, निकोला, क्लोव्हर हेल्थ, कांडी, आणि लॉर्डस्टाउन मोटर्स सह तब्बल सोळा कंपन्या त्यांच्या अहवालाचा शिकार ठरल्या आहेत. या अहवालांमध्ये सदरील कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगच्या पद्धतीचा बचाव आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण यावर देखील विश्लेषण केले जाते. हा अहवाल काही ठोस अभ्यासावर आधारित असतो, ज्यात (अ)शेअर मार्केटमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार होत आहे का? (ब) मोठ्या कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्याकरता कंपनीच्या खात्यात चुकीच्या नोंदी किंवा गफलत करत आहेत का? (क) एखादी कंपनी स्वतःच्या फायद्याकरता शेअर मार्केटमध्ये चुकीच्या दुसऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची पूर्वनियोजित बोली लावून कोणाचे हेतुपुरस्सर नुकसान तर करत नाही ना? अशाप्रकारे संशोधन पूर्ण केल्यानंतर 'हिंडेनबर्ग रिसर्च' कंपनी सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. अनेक प्रसंगी या कंपनीच्या अहवालाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला आहे.\n", "id": "mar_Deva_52103"} {"text": "सत्यवानी मुथु\n\nसत्यवानी मुथू (१५ फेब्रुवारी १९२३ - ११ नोव्हेंबर १९९९) एक भारतीय राजकारणी आणि चेन्नई, तामिळनाडू येथील प्रभावशाली नेता होत्या. त्या तामिळनाडूच्या विधानसभेच्या सदस्या, राज्यसभेच्या सदस्या आणि केंद्रीय मंत्री होत्या. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात द्रविड मुन्नेत्र कळग्घमच्या सदस्या म्हणून केली, स्वतःचा पक्ष ताळ्तापट्टोर मुन्नेत्र कळघम सुरू केला आणि नंतर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाल्या. १९९० च्या उत्तरार्धात त्या पुन्हा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाल्या.\n", "id": "mar_Deva_52104"} {"text": "चंद्रेश कुमारी कटोच\n\nचंद्रेश कुमारी कटोच (जन्म १ फेब्रुवारी १९४४) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी संबंधित भारतीय राजकारणी आहे. त्या भारताच्या केंद्र सरकारमधील माजी सांस्कृतिक मंत्री आहेत. जोधपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेच्या त्या खासदार होत्या. कटोच यांनी २८ ऑक्टोबर २०१२ रोजी भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांना सांस्कृतिक मंत्रालयाचा पोर्टफोलिओ देण्यात आला.\n\nत्या जोधपूरचे महाराजा हणवंत सिंग आणि महाराणी कृष्णा कुमारी यांची कन्या आहे व हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील राजघराण्यातील राजा आदित्य देव चंद कटोच यांच्यासोबत विवाहित आहे.\n", "id": "mar_Deva_52105"} {"text": "२०१९ फ्रान्स महिला टी२० आंतरराष्ट्रीय चौरंगी मालिका\n\n२०१९ फ्रान्स महिला टी२०आ चौरंगी मालिका ही महिलांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान फ्रान्समधील नॅन्टेस येथे आयोजित करण्यात आली होती. सहभागी फ्रान्स, ऑस्ट्रिया, जर्सी आणि नॉर्वेच्या महिलांच्या राष्ट्रीय बाजू होत्या. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना संपूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या घोषणेनुसार या मालिकेतील सामने अधिकृत महिला टी२०आ खेळ म्हणून ओळखले गेले. जर्सी महिला या चारपैकी एकमेव संघ आहे ज्यांनी यापूर्वी महिला टी२०आ (३१ मे २०१९ रोजी ग्वेर्नसे महिलांविरुद्ध) खेळली होती. नॅनटेसमधील पार्क डू ग्रँड ब्लोटेरो या क्रिकेट मैदानावर हे सामने खेळले गेले. फ्रान्सने ६ पैकी ५ सामने जिंकून ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_52106"} {"text": "बांगलादेश आणि थायलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९\n\nबांगलादेश आणि थायलंडच्या महिला क्रिकेट संघांनी २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. बांगलादेशने थायलंडविरुद्ध दोन महिला टी२०आ सामने खेळले, त्या सामन्यांमधील यजमान राष्ट्राविरुद्ध एक सामना. सर्व सामन्यांचे ठिकाण उट्रेचमधील स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड हे होते. या मालिकेपूर्वी, थायलंड आणि नेदरलँड्स २०१९ नेदरलँड्स महिला चौरंगी मालिकेत देखील सहभागी झाले होते.\n\nबांगलादेशने मालिकेतील तीनही सामने जिंकले.\n", "id": "mar_Deva_52107"} {"text": "बांगलादेश आणि थायलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड दौरा, २०१९\n\nपुनर्निर्देशन बांगलादेश आणि थायलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९\n", "id": "mar_Deva_52108"} {"text": "२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद - महिला स्पर्धा\n\n२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी लिमा, पेरू येथे ३ ते ६ ऑक्टोबर २०१९ दरम्यान झाली. महिलांच्या दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिपची ही दुसरी आवृत्ती होती ज्यात सामने महिलांच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जासाठी पात्र होते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तिच्या सर्व सदस्यांमधील सामन्यांना टी२०आ दर्जा दिला आहे. २०१८ च्या आवृत्तीत ब्राझील गतविजेता होता.\n\nपाच सहभागी संघ पेरू, अर्जेंटिना, ब्राझील, चिली आणि मेक्सिकोचे राष्ट्रीय संघ होते. ब्राझीलने साखळी स्टेजमध्ये त्यांचे चारही सामने जिंकून आणि त्यानंतर अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद राखले.\n", "id": "mar_Deva_52109"} {"text": "मॅगी बेयर्ड\n\nमॅगी मे बेयर्ड (जन्म कॉलोराडो) ही एक अमेरिकन अभिनेत्री, पटकथा लेखक आणि माजी थिएटर ग्रुप शिक्षिका आहे. बेयर्ड कॉलोराडोमध्ये संगीत सादर करताना मोठी झाली आणि न्यू यॉर्क सिटीला जाण्यापूर्वी यूटा विद्यापीठात थिएटर आणि नृत्याचा अभ्यास केला, जिथे तिने ब्रॉडवेवर सादरीकरण केले. तिने १९८१ मध्ये सोप ऑपेरा अनदर वर्ल्डमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि १९८९ मध्ये ऐन इनोसंट मॅन या चित्रपटात पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_52110"} {"text": "मिकी इशिकावा\n\nमिकी मिशेल इशिकावा (जन्म २९ जुलै १९९१) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका आहे. द टेररच्या दुस-या सीझनमध्ये एमी योशिदा या भूमिकेसाठी आणि टी-स्क्वॉड या संगीत गटाचा भाग म्हणून तिला ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_52111"} {"text": "केन्या महिला क्रिकेट संघाचा बोत्स्वाना दौरा, २०१९-२०\n\nकेन्या महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये सात सामन्यांची महिला टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका खेळण्यासाठी बोत्सवानाचा दौरा केला. सर्व सामन्यांचे ठिकाण गॅबोरोन येथील बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल हे होते. मुळात हा दौरा तिरंगी मालिका होणार होता, मात्र नामिबियाने मालिकेपूर्वी माघार घेतली. द्विपक्षीय मालिका केन्याने ४-१ ने जिंकली, दोन सामने पावसामुळे रद्द झाले.\n", "id": "mar_Deva_52112"} {"text": "२०१९ दक्षिण आशियाई खेळांमध्ये क्रिकेट - महिला स्पर्धा\n\n२०१९ दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट २ ते ८ डिसेंबर २०१९ दरम्यान पोखरा, नेपाळ येथे आयोजित करण्यात आले होते. महिला स्पर्धेत बांगलादेश, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळचे संघ सहभागी झाले होते. श्रीलंकेने २३ वर्षांखालील संघाची घोषणा केली, तर बांगलादेश, मालदीव आणि नेपाळ यांच्यातील सामन्यांना महिलांचा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. पोखरा स्टेडियमवर सामने खेळले गेले.\n\n२ डिसेंबर २०१९ रोजी, मालदीवने त्यांचा पहिला-वहिला महिला टी२०आ सामना खेळला, जेव्हा त्यांचा स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात नेपाळशी सामना झाला. याच सामन्यात नेपाळच्या अंजली चंदने एकही धाव न देता सहा विकेट घेतल्या. ५ डिसेंबर २०१९ रोजी, बांगलादेशने मालदीवचा २४९ धावांनी पराभव केला, मालदीव त्यांच्या डावात केवळ ६ धावांत आटोपला.\n\nनेपाळने प्ले-ऑफ सामन्यात मालदीवचा दहा गडी राखून पराभव करत कांस्यपदक पटकावले. या सामन्यात, मालदीवचा संघ केवळ आठ धावांत संपुष्टात आला, ज्याने महिला टी२०आ सामन्यातील दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली. बॅटमधून फक्त एक धाव आली, बाकीच्या सात धावा वाईड्समधून आल्या. नऊ क्रिकेट खेळाडू धावा न करता बाद झाले.\n\nअंतिम फेरीत बांगलादेशने श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले. बांगलादेशने सामन्याच्या अंतिम षटकात सात धावा राखून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमधील पहिले सुवर्ण जिंकले.\n", "id": "mar_Deva_52113"} {"text": "बेलीझ महिला क्रिकेट संघाचा कोस्टा रिका दौरा, २०१९-२०\n\nबेलीझ महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये सहा सामन्यांची द्विपक्षीय महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी कोस्टा रिकाचा दौरा केला. ग्वासिमा येथील लॉस रेयेस पोलो क्लब हे सर्व सामन्यांचे ठिकाण होते. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना संपूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल, अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घोषणा केल्यानंतर बेलीझसाठी हे पहिले महिला टी२०आ सामने होते. बेलीजने मालिका ५-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52114"} {"text": "इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाचा फिलिपिन्स दौरा, २०१९-२०\n\nइंडोनेशिया महिला क्रिकेट संघाने २१ ते २२ डिसेंबर २०१९ दरम्यान चार सामन्यांची महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका खेळण्यासाठी फिलीपिन्सचा दौरा केला. मुळात हा दौरा तिरंगी मालिका होणार होता, पण बहरीनने मालिकेपूर्वी माघार घेतली. एमिलियो अगुनाल्डो कॉलेज कॅविट कॅम्पस येथील फ्रेंडशिप ओव्हल मैदानावर हे सामने झाले.\n\n१ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना पूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घोषणा केल्यानंतर फिलीपिन्सने त्यांचे पहिले महिला टी२०आ सामने खेळले. फिलीपिन्सच्या महिला संघातील आठ क्रिकेटपटूंची हाँगकाँगच्या एससीसी दिवास क्रिकेट संघातून निवड करण्यात आली.\n\nइंडोनेशियाने ४-० ने मालिका जिंकली, सलामीवीर युलिया आंग्रेनी आणि काडेक विंडा प्रस्टिनी यांनी दुसऱ्या सामन्यात २५७ धावांची महिला टी२०आ भागीदारी करून विश्वविक्रम केला.\n", "id": "mar_Deva_52115"} {"text": "२०२० कतार महिला टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका\n\n२०२० कतार महिला टी२०आ तिरंगी मालिका ही महिलांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी १७ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत दोहा, कतार येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाली. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना पूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या घोषणेनुसार या मालिकेतील सामन्यांमध्ये अधिकृत महिला टी-२० आंतरराष्ट्रीय खेळ होते. कतार आणि ओमान या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात महिला टी२०आ पदार्पण केले.\n\nसहभागींना मूलतः कतार, चीन, कुवेत आणि ओमान या महिलांचे राष्ट्रीय संघ घोषित करण्यात आले होते, ते चौरंगी साखळी स्पर्धेत खेळत होते आणि त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत होते. तथापि, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, ही स्पर्धा त्रिकोणी मालिकेत बदलण्यात आली आणि चीनने अल्प सूचनेवर माघार घेतली आणि नवीन वेळापत्रक जाहीर केले.\n\nओमानने दुसऱ्या दिवशी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आणि दुसऱ्या दिवशी कुवेतने बरोबरी साधली. कुवेतने शेवटच्या साखळी सामन्यात ओमानकडून पराभूत झालेल्या पराभवातून सावरले आणि अंतिम फेरीत त्याच प्रतिस्पर्ध्यांचा ७ गडी राखून आरामात पराभव केला.\n", "id": "mar_Deva_52116"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०\n\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळणार होता. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (मवनडे) नियोजित होते, जे २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनले होते, आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने.\n\n११ मार्च २०२० रोजी, दक्षिण आफ्रिकेने महिला एकदिवसीय सामन्यांसाठी त्यांचा संघ घोषित केला. तथापि, दुसऱ्या दिवशी, ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली की ते कोविड-१९ साथीच्या आजारामुळे दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार नाहीत, कोरोनाव्हायरसमुळे नियोजित प्रमाणे पुढे न जाणारी पहिली मोठी आंतरराष्ट्रीय मालिका बनली आहे. द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल.\n", "id": "mar_Deva_52117"} {"text": "केनिया महिला क्रिकेट संघाचा बोत्सवाना दौरा, २०१९-२०\n\nपुनर्निर्देशन केन्या महिला क्रिकेट संघाचा बोत्स्वाना दौरा, २०१९-२०\n", "id": "mar_Deva_52118"} {"text": "स्वराज्य संघटना\n\nस्वराज्य संघटना ही एक सामाजिक संघटना असून तिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार करवीर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांनी १२ मे २०२२ रोजी केली. स्वराज्य संघटना प्रामुख्याने शेतकरी ,कामगार ,सहकार ,शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करते. स्वराज्य संघटना लवकरच राजकीय पक्ष म्हणून जाहीर झाला आहे.\n\nHite has kay aahe\n\nनाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने एक ग्रामपंचायत जिंकून आपल्या राजकीय विजयाची सुरुवात केली. नाशिक पदवीधर मतदार संघातून स्वराज्य संघटनेने आपला उमेदवार उभा केला होता.\n", "id": "mar_Deva_52119"} {"text": "आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२२\n\nआयर्लंड महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२२ मध्ये तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. एडिनबर्गमधील ग्रॅंज क्लबने महिलांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ होती.\n\nसारा ब्राइसने तिची मोठी बहीण कॅथरीनच्या अनुपस्थितीत मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्कॉटलंडचे नेतृत्व केले. आयर्लंडने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला, ओरला प्रेंडरगास्टने नाबाद ७५ धावांसह सर्वाधिक धावा केल्या. पावसामुळे दुसऱ्या गेमला विलंबाने सुरुवात झाली आणि आयर्लंडच्या धावांचा पाठलाग करताना ५ षटकांनंतर तो परतला, परिणामी मालिका जिंकणाऱ्या पाहुण्यांसाठी १६ धावांनी डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने विजय मिळवला. तिसरा गेम पावसामुळे रद्द झाला, म्हणजे आयर्लंडने मालिका २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52120"} {"text": "वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\n", "id": "mar_Deva_52121"} {"text": "२०१९ फ्रान्स महिला टी२० आंतरराष्ट्रीय चौकोनी मालिका\n\nपुनर्निर्देशन २०१९ फ्रान्स महिला टी२० आंतरराष्ट्रीय चौरंगी मालिका\n", "id": "mar_Deva_52122"} {"text": "२०१९ फ्रांस महिला टी२० आंतरराष्ट्रीय चौरंगी मालिका\n\nपुनर्निर्देशन २०१९ फ्रान्स महिला टी२० आंतरराष्ट्रीय चौरंगी मालिका\n", "id": "mar_Deva_52123"} {"text": "२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप - महिला स्पर्धा\n\nपुनर्निर्देशन २०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद - महिला स्पर्धा\n", "id": "mar_Deva_52124"} {"text": "वुमनबुक्स\n\nवुमनबुक्स हे मॅनहॅटन, न्यू यॉर्क शहरातील स्त्रीवादी पुस्तकांचे दुकान होते. याची स्थापना एलेनॉर बॅचेल्डर, कॅरिन लंडन आणि फॅबी रोमेरो-ओक यांनी स.न. १९७५ मध्ये केली होती. १९८७ मध्ये बंद होईपर्यंत महिलांना शिकण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली होती. वुमनबुक्स हे न्यू यॉर्क शहरातील दुसरे स्त्रीवादी पुस्तकांचे दुकान होते आणि सर्व महिलांचा समावेश असलेले पहिले दुकान होते.\n", "id": "mar_Deva_52125"} {"text": "वुमेन ॲंड चिल्ड्रेन फर्स्ट (पुस्तकांचे दुकान)\n\nवुमेन अँड चिल्ड्रेन फर्स्ट हे शिकागोमधील अँडरसनविले परिसरातील ५२३३ नॉर्थ क्लार्क स्ट्रीट येथे असलेले एक स्वतंत्र पुस्तकांचे दुकान आहे. या स्‍टोअरची स्‍थापना १९७९ मध्‍ये ॲन क्रिस्टोफरसन आणि लिंडा बुबॉन यांनी स्‍त्रीवादी पुस्‍तकांचे दुकान आणि महिला लेखिका आणि शिकागो समुदायातील सदस्‍यांना समर्थन करण्‍यासाठी केली होती. वुमेन अँड चिल्ड्रेन फर्स्ट हे दुकान महिला आणि त्याबद्दलची पुस्तके, मुलांची पुस्तके आणि एलजीबीटी साहित्यात प्रविण आहेत.\n", "id": "mar_Deva_52126"} {"text": "नागा लोक\n\nIRNaga people नागा हे ईशान्य भारत आणि वायव्य म्यानमारमधील विविध वांशिक गट आहेत. गटांमध्ये समान संस्कृती आणि परंपरा आहेत. भारतीय नागालँड आणि मणिपूर आणि म्यानमारच्या नागा स्वयं-प्रशासित झोनमध्ये यांची बहुसंख्य लोकसंख्या आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये, म्यानमार (बर्मा) मधील सागाइंग प्रदेश आणि काचिन राज्य येथे लक्षणीय लोकसंख्या आहे. .\n\nनागा विविध नागा वांशिक गटांमध्ये विभागले गेले आहेत. ज्यांची संख्या आणि लोकसंख्या अस्पष्ट आहे. ते प्रत्येकजण वेगळ्या नागा भाषा बोलतात जे सहसा इतरांना समजत नाहीत. परंतु सर्व एकमेकांशी सहज जोडलेले आहेत.\n", "id": "mar_Deva_52127"} {"text": "२०२२ महिला टी२० आंतरराष्ट्रीय पॅसिफिक चषक\n\n२०२२ महिला टी२०आ पॅसिफिक कप ही महिलांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ३ ते ६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत पोर्ट विला, वानुआतु येथे झाली. सहभागी वानुआतू, फिजी, पापुआ न्यू गिनी आणि सामोआ या महिलांच्या राष्ट्रीय बाजू होत्या. पापुआ न्यू गिनीने नुकतेच अबू धाबी येथे २०२२ आयसीसी महिला टी२०आ विश्वचषक पात्रता स्पर्धेत भाग घेतल्यानंतर या स्पर्धेत प्रवेश केला होता, परंतु इतर तीन संघांनी जुलै २०१९ मध्ये पॅसिफिक गेम्स क्रिकेट स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता.\n\nपापुआ न्यू गिनी आणि वानुआतुने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्यांचे दोन्ही सामने जिंकले. पापुआ न्यू गिनीने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा दोनदा विजय मिळवला, तर समोआने यजमानांकडून पहिल्या दिवशी झालेल्या पराभवाचा बदला घेतला आणि त्या दिवशी दोन विजय मिळवले. शेवटच्या दिवशी समोआ विरुद्ध १० गडी राखून विजय मिळवून पापुआ न्यू गिनीने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले, शेवटच्या जोडीचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द होण्यापूर्वी.\n", "id": "mar_Deva_52128"} {"text": "२०२३ विंबल्डन स्पर्धा\n\n२०२३ विंबल्डन ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १३७वी आवृत्ती होती. ही स्पर्धा लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52129"} {"text": "२०२३ यू.एस. ओपन\n\n२०२३ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १४३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52130"} {"text": "२०२३ तुर्कस्तान आणि सीरिया भूकंप\n\n६ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये मोठा भूकंप झाला. तुर्कस्तानच्या दक्षिण-मध्य आणि सिरीयाच्या वायव्य भागात केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपात २८,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या.\n\nया भूकंपाची तीव्रता रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52131"} {"text": "२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अंजिक्यपद - महिला स्पर्धा\n\nपुनर्निर्देशन २०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद - महिला स्पर्धा\n", "id": "mar_Deva_52132"} {"text": "२०२२ महिला दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद\n\n२०२२ महिला दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप ही १३ ते १६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ब्राझीलच्या इटागुई येथे आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा होती. महिलांच्या दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिपची ही बारावी आवृत्ती होती आणि आयसीसीने तिच्या सर्व सदस्यांमधील सामन्यांना ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा दिल्यापासून तिसरी आवृत्ती महिला टी२०आ दर्जासाठी पात्र होते.\n\nया वर्षी सहभागी होणारे चार संघ यजमान ब्राझील, अर्जेंटिना, पेरू आणि प्रथमच कॅनडा यांच्या राष्ट्रीय बाजू होते. २०१९ मध्ये ब्राझील गतविजेता होता. या स्पर्धेत कॅनडाच्या सामन्यांना अधिकृत टी२०आ दर्जा नव्हता.\n\n१५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील स्पर्धा ऑक्टोबर २०२२ मध्ये याआधी झाल्या आणि महिलांच्या स्पर्धेनंतर पुरुषांची दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप झाली.\n", "id": "mar_Deva_52133"} {"text": "लाजवंती (फुलकारी)\n\nश्रीमती लाजवंती रविंदर (एप्रिल १३, इ.स. १९५३:पंजाब, भारत - ) ही भारतीय हातमाग कलाकार आहे. फुलकारी योगदानासाठी तिला भारत सरकारकडून २०२० चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_52134"} {"text": "२०२२ महिला ट्वेंटी-२० पूर्व आशिया चषक\n\n२०२२ महिला पूर्व आशिया चषक ही ऑक्टोबर २०२२ मध्ये काझुका, ओसाका, जपान येथे आयोजित महिलांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. महिलांच्या पूर्व आशिया चषक स्पर्धेची ही चौथी आवृत्ती होती आणि मूळत: चीन, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया या मागील सर्व आवृत्त्यांप्रमाणेच संघ सामील होणार होते. चीन आणि दक्षिण कोरिया या दोघांनी यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आणि त्यामुळे जपान आणि हाँगकाँगने विजेता निश्चित करण्यासाठी चार सामन्यांची मालिका खेळली. महिला पूर्व आशिया चषक हा वार्षिक कार्यक्रम बनवण्यासाठी चार सदस्य देशांनी २०२१ मध्ये करारावर स्वाक्षरी केली, पण २०२१ ची स्पर्धा (जी हाँगकाँगमध्ये खेळली गेली असती) कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आली. चीनने याआधीची स्पर्धा २०१९ मध्ये जिंकली होती.\n\nपहिल्या गेममध्ये हाँगकाँगने ८ विकेट्सने सहज विजय मिळवला होता. दुसरा गेम हाच निकालासह संपला, हाँगकाँगच्या मारिको हिलने नाबाद ५१ धावा केल्या. नताशा माइल्सच्या नाबाद ८६ धावांच्या जोरावर हाँगकाँगने तिसरा गेम जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली. अकारी कानोने नाबाद अर्धशतक झळकावल्यामुळे यजमानांच्या सुधारित कामगिरीमुळे जपान केवळ ३ धावांनी कमी पडला. मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत संपला आणि सुपर ओव्हरमध्ये हाँगकाँगने ४-० ने मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_52135"} {"text": "२०२२-२३ स्पेन महिला पंचरंगी मालिका\n\n२०२२ स्पेन महिला पंचरंगी मालिका ही स्पेनमध्ये ११ ते १४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयोजित महिलांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. सहभागी स्पेन, इटली, नॉर्वे, स्वीडन आणि आइल ऑफ मॅन या महिलांच्या राष्ट्रीय बाजू होत्या. आयल ऑफ मॅनने स्पर्धेत त्यांचे पहिले अधिकृत महिला टी२०आ सामने खेळले.\n", "id": "mar_Deva_52136"} {"text": "२०२२-२३ केन्या महिला चौरंगी मालिका\n\n२०२२–२३ केन्या महिला चौरंगी मालिका ही डिसेंबर २०२२ मध्ये नैरोबी येथे महिलांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. मूलतः केन्या, युगांडा आणि कतार यांचा समावेश असलेली त्रि-राष्ट्रीय मालिका म्हणून घोषित केलेली ही स्पर्धा टांझानियाच्या समावेशासह एक चौकोनी स्पर्धा बनली. जून २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या २०२२ क्विबुका टी२०आ स्पर्धेनंतर आफ्रिकन संघ प्रथमच खेळात होते.\n\nयुगांडाने साखळीमध्ये अव्वल स्थान मिळवले. केन्याने साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात टांझानियाचा २ गडी राखून पराभव करून युगांडाविरुद्ध अंतिम फेरीत प्रवेश केला. युगांडाने अंतिम फेरीत यजमानांचा ६ गडी राखून पराभव करत स्पर्धा जिंकली. तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफमध्ये टांझानियाने अजिंक्य कतारचा पराभव केला. युगांडाची जेनेट म्बाबाजी हिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52137"} {"text": "मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया\n\nमिलेट नेटवर्क ऑफ इंडिया इंग्रजी: Millet Network of India (लघुरूप: मिनी) ही एक भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य करणारी संस्था आहे. पारंपारिक पिकाचे गुण आणि फायदे ओळखणाऱ्या शंभर महिलांनी या 'ना नफा ना तोटा' तत्वावरील संस्थेची स्थापना केली आहे. या गटाने गावातील शेतकऱ्यांना कमी पाण्याचा वापर आणि सेंद्रिय खतासह भरड धान्ये पिकवण्यास मोठी मदत केली आहे. यांची प्रतिस्पर्धा ही भातासारख्या पिकाशी होती, ज्याला सरकारी अनुदानाचा फायदा भेटतो. जेव्हा की भरड धान्ये पिकवताना असा कोणताही सरकारी आधार या शेतकऱ्यांना भेटत नव्हता. यामुळे या संस्थेला नारी शक्ती पुरस्कार आणि 'इक्वेटर अवार्ड' असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.\n", "id": "mar_Deva_52138"} {"text": "२०१५ नेपाळ भूकंप\n\n२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून वायव्येला असलेल्या गोरखा भागात झालेल्या भूकंपात ८,९६४ व्यक्ती मृत्यू पावल्या आणि २१,९५२ लोक जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ इतकी होती आणि केंद्रबिंदू जमिनीपासून ८.२ किमी खोल होता.\n", "id": "mar_Deva_52139"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९४-९५\n\nभारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९५ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. त्यांनी प्रथम न्यू झीलंडविरुद्ध एक कसोटी सामना आणि एक एकदिवसीय सामना खेळला, कसोटी अनिर्णित केली आणि एकदिवसीय सामना जिंकला. त्यानंतर ते न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धेत खेळले, एक वनडे तिरंगी मालिका, जी त्यांनी अंतिम फेरीत न्यू झीलंडला हरवून जिंकली.\n", "id": "mar_Deva_52140"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९४-९५\n\nपुनर्निर्देशन भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९४-९५\n", "id": "mar_Deva_52141"} {"text": "१९९४-९५ न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धा\n\n१९९४-९५ न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धा ही एक महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (महिला वनडे) क्रिकेट स्पर्धा होती जी फेब्रुवारी १९९५ मध्ये न्यू झीलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यू झीलंड यांच्यातील त्रिदेशीय मालिका होती. हा ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या न्यू झीलंडच्या दौऱ्यांचा एक भाग होता आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमधील सामने रोझ बाउलसाठी खेळले गेले होते, जे १-१ असे बरोबरीत होते.\n\nभारत आणि न्यू झीलंडने गट टप्प्यातील प्रत्येकी दोन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने अंतिम फेरीत न्यू झीलंडचा २० धावांनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_52142"} {"text": "खादर वली\n\nखादर वली हे एक भारतीय शास्त्रज्ञ आणि आहार व आरोग्य तज्ज्ञ आहेत. ते 'मिलेट मॅन' म्हणून प्रसिद्ध आहेत. भरड धान्याचे महत्त्व जगाला माहिती देणारे ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने भरड धान्याच्या महत्त्वाबाबत अनेक संशोधने केलेली आहेत. भरड धान्याच्या पुनरुज्जीवनासाठी ते २० वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी राळा (फॉक्‍सटेल मिलेट), सावा (बार्नयार्ड मिलेट), कोद्रा (कोडो मिलेट), कुटकी (मिलेट) छोटी कांगनी (बॉउनटॉप मिलेट) ही पाच पॉझिटिव्ह भरड धान्याचे फायदे माहीत करून त्यांचे महत्त्व जगाला सांगितले.\n", "id": "mar_Deva_52143"} {"text": "लवंगी मिरची (मालिका)\n\nलवंगी मिरची ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील राधाम्मा कुथुरू या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.\n", "id": "mar_Deva_52144"} {"text": "राजस्थानचे पठाण\n\nΒPathans of Rajasthan राजस्थानचे पठाण हा भारतातील राजस्थान राज्यात आढळणारा पठाण/पश्तून समुदाय आहे.\n", "id": "mar_Deva_52145"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९९४-९५\n\nपुनर्निर्देशन भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९४-९५\n", "id": "mar_Deva_52146"} {"text": "बिहारमधील पठाण\n\nबिहारचे पठाण ( ) हे भारतातील बिहारमधील विविध पश्तून स्थायिकांचे वंशज आहेत. बिहारमधील पठाण लोकसंख्या अकरा उपसमूहांमध्ये आहे. यात मुख्य म्हणजे सुरी, शेरवानी, युसुफझाई, अहमद, दुर्रानी, बंगश, आफ्रिदी, खट्टक, बेट्टानी, लोधी, तनोली, ओरकझाई आणि घोरी मोडतात. या पश्तून लोकांना हिंदुस्थानी भाषेत पठाण म्हणून ओळखले जाते. समुदायाचे दुसरे सामान्य नाव खान आहे, जे एक सामान्यतः आडनाव देखील आहे. मुसलमान झालेले राजपूत देखील खान हे आडनाव वापरतात. यामुळे त्यांची संख्या आणखी वाढून गोंधळ निर्माण होऊ शकतो.\n\nतेराव्या शतकापासून ते या प्रदेशात स्थायिक झाले आहेत असे म्हणतात. याव्यतिरिक्त, राज्यातील मुस्लिमांमध्ये त्यांचा एक शक्तिशाली सामाजिक दर्जा आहे.\n\nलोहानी पश्तूनांनी बिहारमध्ये एके काळी राज्य केले होते. सुरी घराण्याची स्थापना करणारा शेरशाह सूरी याचा जन्म रोहतास जिल्ह्यात झाला होता.\n", "id": "mar_Deva_52147"} {"text": "१९९५ युरोप महिला क्रिकेट चषक\n\n१९९५ महिला युरोपियन क्रिकेट चषक ही १८ ते २२ जुलै १९९५ दरम्यान आयर्लंडमध्ये आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही महिला युरोपियन चॅम्पियनशिपची चौथी आवृत्ती होती आणि स्पर्धेतील सर्व सामने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) दर्जाचे होते.\n\nचार संघ सहभागी झाले, यजमान आयर्लंडसह, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेच्या (आयडब्ल्यूसीसी) इतर तीन युरोपियन सदस्यांसह - डेन्मार्क, इंग्लंड आणि नेदरलँड. साखळी फॉरमॅटचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले. इंग्लंडने साखळी टप्प्यात अपराजित राहून अंतिम फेरीत आयर्लंडचा सात गडी राखून पराभव करून सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. आयर्लंडच्या मेरी-पॅट मूरने स्पर्धेत धावांचे नेतृत्व केले (आणि डेन्मार्कविरुद्ध एकमेव शतक झळकावले), आणि इंग्लंडच्या कॅथरीन लेंगने सर्वाधिक बळी घेतले. स्पर्धेतील सर्व सामने डब्लिनमध्ये खेळले गेले, खेळल्या गेलेल्या सात सामन्यांसाठी पाच ठिकाणे वापरली गेली.\n", "id": "mar_Deva_52148"} {"text": "चेरनावा\n\nरशियन लोककथांमध्ये, चेरनावा (अत्यल्प: चेरनावुष्का ; ) ही मोर्सकोय झार (समुद्री झार) याची मुलगी आहे. किंवा, काही आवृत्त्यांनुसार, त्याची भाची, आत्मा आणि त्याच नावाच्या नदीचा अवतार आहे. ती एक जलपरी आहे. तिचे डोके आणि वरचे शरीर मानवी आहे, तर खालचे शरीर म्हणजे माशाची शेपटी आहे. चेरनावा सदकोच्या महाकाव्यापासून प्रसिद्ध आहे, जिथे तीचा उल्लेख आहे.\n", "id": "mar_Deva_52149"} {"text": "कॅम्पे\n\nग्रीक पौराणिक कथांमध्ये, कॅम्पे किंवा केम्पे ; ) ही एक मादी राक्षस होती. ती टार्टारसमध्ये सायक्लोप्स आणि हेकाटोनचेयर्सची रक्षक होती. ज्यांना युरेनसने तेथे कैद केले होते. जेव्हा झ्यूसला असे भाकीत केले गेले की तो टायटॅनोमाचीमध्ये (टायटन्स विरुद्धचे मोठे युद्ध) विजयी होईल. तेव्हा त्याने कॅम्पेच्या कैद्यांच्या मदतीने कॅम्पेचा वध केला. यानंतर सायक्लोप आणि हेकाटोनचेयर्स यांना मुक्त केले. त्यांनी नंतर झ्यूसला क्रोनसचा पराभव करण्यास मदत केली.\n", "id": "mar_Deva_52150"} {"text": "जागतिक संस्कृत परिषद\n\nजागतिक संस्कृत परिषद ही जागतिक स्तरावर विविध ठिकाणी आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय परिषद आहे. ही परिषद उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केली गेली आहे. १९७२ ची दिल्ली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद ही पहिली जागतिक संस्कृत परिषद मानली जाते. आतापर्यंत भारतात चार वेळा (१९७२, १९८१, १९९७, २०१२) हीचे आयोजन करण्यात आले होते\n", "id": "mar_Deva_52151"} {"text": "झोरा नृत्य\n\nझोरा नृत्य हे उत्तराखंड मधील कुमाऊं प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्यांपैकी एक आहे. हा मुळात एक नृत्य प्रकार आहे जो उच्च आणि खालचा दोन्ही जातीच्या लोकांद्वारे सादर केला जातो. या नृत्याची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स मध्ये सुद्धा नोंद आहे.\n", "id": "mar_Deva_52152"} {"text": "भाऊसाहेबांची बखर\n\nभाऊसाहेबांची बखर हे 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दालीच्या दुर्राणी साम्राज्यामध्ये झालेल्या पानिपतच्या लढाईची कथा आहे. हे मराठी भाषेत लिहिलेले आहे. काही इतिहासकारांनी लेखक म्हणून कृष्णाजी शामराव यांचे नाव दिले आहे., ज्वलंत वर्णने पाहता शामरावांनी युद्ध पाहिले असावे असे मानले जाते. के.एन. साने यांच्या मते, कथेतील काही पात्रांना दिलेली कोन आणि अनुकूल वागणूक शामराव शिंद्याचे अधिकारी असल्याचे सूचित करते.\n", "id": "mar_Deva_52153"} {"text": "भारतेंदु हरिश्चंद्र पुरस्कार\n\nभारताचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय हिंदीतील मूळ आणि सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतेंदु हरिश्चंद्र पुरस्कार प्रदान करते. कार्यक्रमाची सुरुवात १९८३ मध्ये झाली.\n", "id": "mar_Deva_52154"} {"text": "सयाजीराव गायकवाड वाचनालय\n\nसयाजी राव गायकवाड ग्रंथालय, ज्याला केंद्रीय ग्रंथालय म्हणूनही ओळखले जाते. हे भारतातील वाराणसी, उत्तर प्रदेश येथील बनारस हिंदू विद्यापीठाचे (बीएचयु) मुख्य ग्रंथालय आहे. हे १९१७ मध्ये स्थापित केले होते. ते भारतातील हस्तलिखितांच्या सर्वेक्षणात सूचीबद्ध आहे. सयाजीराव गायकवाड यांच्या देणगीतून १९३१ मध्ये लंडनच्या गोलमेज परिषदेतून परतल्यानंतर विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सूचनेनुसार ब्रिटिश संग्रहालयाच्या धर्तीवर १९४१ मध्ये ग्रंथालयाची सध्याची इमारत बांधण्यात आली. १८७५ ते १९३९ पर्यंत बडोदा राज्याचे महाराज, संपूर्ण राज्यात ग्रंथालये स्थापन करण्यासाठी ओळखले जात होते.\n\nहे २००३ मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स अंतर्गत नियुक्त 'हस्तलिखित संवर्धन केंद्र' (एमसीसी) देखील आहे.\n", "id": "mar_Deva_52155"} {"text": "तुषार कांती घोष\n\nतुषार कांती घोष (२१ सप्टेंबर १८९८ ते २९ ऑगस्ट १९९४) हे भारतीय पत्रकार आणि लेखक होते. साठ वर्षे, त्यांच्या मृत्यूच्या काही काळ आधीपर्यंत, घोष कोलकाता येथील अमृता बाजार पत्रिका या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक होते. इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट आणि कॉमनवेल्थ प्रेस युनियन सारख्या प्रमुख पत्रकारिता संस्थांचे नेते म्हणूनही त्यांनी काम केले. घोष यांना \"भारतीय पत्रकारितेचे महान पुरुष\" आणि \"भारतीय पत्रकारितेचे डीन\" म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या देशाच्या मुक्त प्रेसमधील योगदानासाठी त्यांना फार मानले जाते.\n\nतुषार यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या बंगबासी महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या वडिलांच्या जागी अमृता बाजार पत्रिकेचे संपादक केले आणि संपूर्ण भारतातील भगिनी वृत्तपत्रे तसेच जुगंतर नावाच्या बंगाली भाषेतील पेपरची स्थापना केली.\n\nतुषार घोष हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पत्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. ते महात्मा गांधी आणि अहिंसा चळवळीचे समर्थक होते. ब्रिटिश न्यायाधिशांच्या अधिकारावर हल्ला करणाऱ्या लेखामुळे ब्रिटिश वसाहती अधिकाऱ्यांनी घोष यांना १९३५ मध्ये तुरुंगात टाकले.\n\nशक्यतो अपोक्रिफल कथेनुसार, बंगाल प्रांताच्या वसाहतवादी गव्हर्नरने एकदा घोष यांना सांगितले की ते घोष यांचे पेपर नियमितपणे वाचत असताना, त्याचे व्याकरण अपूर्ण होते आणि \"यामुळे इंग्रजी भाषेवर काही हिंसा होते.\" घोष यांनी कथितपणे उत्तर दिले, \"महामहिम, हे माझे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आहे.\"\n\nपत्रकार म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, घोष यांनी काल्पनिक कादंबऱ्या आणि मुलांची पुस्तके लिहिली. स.न. १९६४ मध्ये, ते साहित्य आणि शिक्षणातील योगदानासाठी भारतातील तिसरे-सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मभूषण प्राप्तकर्ते बनले. तुषार घोष यांचे १९९४ मध्ये कोलकाता येथे हृदयविकाराने निधन झाले.\n", "id": "mar_Deva_52156"} {"text": "सुग्गी-हुग्गी महोत्सव\n\nसुग्गी-हुग्गी महोत्सव हा हार्वेस्ट फेस्टिव्हल कर्नाटकातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यां द्वारा साजरा केला जाणारा शतकानुशतके जुना सण आहे. हा कर्नाटक सरकारच्या कन्नड आणि संस्कृती, कृषी विभागाच्या सहाय्याने या महोत्सवाचे आयोजन केले जाते.\n", "id": "mar_Deva_52157"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९५-९६\n\nइंग्लिश महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर १९९५ मध्ये भारताचा दौरा केला. त्यांनी भारताविरुद्ध ५ एकदिवसीय सामने आणि ३ कसोटी सामने खेळले. भारताने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली, तर इंग्लंडने कसोटी मालिका १-० ने जिंकली. इंग्लंडचा कसोटी विजय, २ धावांनी, हा महिलांच्या कसोटी इतिहासातील धावांनी सर्वात कमी फरकाने विजय मिळवला आहे. त्याच कसोटीत, नीतू डेव्हिडने महिला कसोटी इतिहासातील एका डावात ८/५३ सह सर्वोत्तम गोलंदाजी केली.\n", "id": "mar_Deva_52158"} {"text": "राणी नाराह\n\nराणी नाराह (३१ ऑक्टोबर, १९६५ - ) या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी. त्या २०१६-२२ दरम्यान राज्यसभा खासदार होत्या. त्या यापूर्वी लखीमपूर मतदारसंघातून १९९८, १९९९ आणि २००९ या तीन वेळा लोकसभेच्या खासदार होत्या. त्या २०१२ ते २०१४ या काळात केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री होत्या.\n", "id": "mar_Deva_52159"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९५-९६\n\nन्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते प्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले होते, ज्यात रोझ बाउल लढायचे होते, ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली होती. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाशी एक कसोटी सामना खेळला, परंतु चौथ्या दिवशी ५० षटकांचा एक प्रदर्शनीय सामना खेळल्यानंतर केवळ ७.५ षटके खेळल्यानंतर तिसऱ्या दिवशी सामना रद्द करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_52160"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९५-९६\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९५-९६\n", "id": "mar_Deva_52161"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९६\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९६\n", "id": "mar_Deva_52162"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९९६\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९६\n", "id": "mar_Deva_52163"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९६\n\nन्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून आणि जुलै १९९६ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला. त्यांनी प्रथम ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडशी सामना केला आणि मालिका ३-० ने जिंकली. त्यानंतर ते इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले, जे सर्व अनिर्णित राहिले. शेवटी, त्यांनी आयर्लंडशी ३ एकदिवसीय सामने खेळून मालिका २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52164"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९६\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९६\n", "id": "mar_Deva_52165"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९६-९७\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n", "id": "mar_Deva_52166"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९६-९७\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n", "id": "mar_Deva_52167"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n\nपाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी १९९७ मध्ये न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते न्यू झीलंडविरुद्ध २ एकदिवसीय सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ एक दिवसीय सामने खेळले आणि तिन्ही सामने गमावले. हे सामने पाकिस्तानच्या महिला राष्ट्रीय संघाने खेळलेले पहिले सामने होते, ज्यामध्ये शैझा आणि शर्मीन खान या बहिणींनी पाकिस्तानमधील गटांच्या तीव्र विरोधाविरुद्ध एक बाजू मांडली होती. १९९७ च्या विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी संघाला या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळणे आवश्यक होते.\n", "id": "mar_Deva_52168"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा, १९९६-९७\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n", "id": "mar_Deva_52169"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n\nऑस्ट्रेलियाच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९७ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. ते न्यू झीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउलसाठी स्पर्धा झाली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52170"} {"text": "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा (जर्मनीमध्ये), १९९७\n\nडेन्मार्क आणि नेदरलँड्स यांनी जुलै १९९७ मध्ये दोन सामन्यांची महिला एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळली. ही मालिका जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती. नेदरलँड्सने मालिका २-० ने जिंकली. दोन्ही सामने मिकेलबर्ग-कुन्स्ट-अंड-क्रिकेट सेंटर येथे खेळले गेले.\n", "id": "mar_Deva_52171"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९६-९७\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n", "id": "mar_Deva_52172"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९९७\n\nदक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने १९९७ मध्ये आयर्लंडचा दौरा केला, दक्षिण आफ्रिकेची वगळल्यानंतरची पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. या दौऱ्यात तीन सामन्यांची महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका होती, जी दक्षिण आफ्रिकेने ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52173"} {"text": "डेन्मार्क महिला विरुद्ध नेदरलँड महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, १९९७\n\nपुनर्निर्देशन नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा (जर्मनीमध्ये), १९९७\n", "id": "mar_Deva_52174"} {"text": "बंटवाल रेल्वे स्थानक\n\nबंटवाला (अधिकृतपणे बंटावाल म्हणून ओळखले जाते) हे मंगलोर-हसन-म्हैसूर मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे बीसी रोड, बंटवाल, दक्षिण कन्नड जिल्हा, कर्नाटक राज्य, भारत येथे आहे. यात दोन प्लॅटफॉर्म आहेत. हे रेल्वे स्थानक दक्षिण कन्नड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक राष्ट्रीय महामर्ग - ७५ पासून फक्त ५०० मीटर अंतरावर आणि बंटवाल शहरापासून ३ किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_52175"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९७\n\nदक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने १९९७ मध्ये पाच महिला एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.\n", "id": "mar_Deva_52176"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९७-९८\n\nन्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउल लढवायचे होते. ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52177"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९७-९८\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९७-९८\n", "id": "mar_Deva_52178"} {"text": "दीपा दासमुंशी\n\nदीपा दासमुंशी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत. त्यांनी १५व्या लोकसभेत रायगंजच्या खासदार म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ पर्यंत त्या नगरविकास राज्यमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी प्रिया रंजन दासमुंसी यांच्या त्या पत्नी होत्या. २०१७ मध्ये प्रिया रंजन यांचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_52179"} {"text": "गुरु जंभेश्वर\n\nगुरू जंभेश्वर, ज्यांना गुरू जांभाजी म्हणूनही ओळखले जाते, (१४५१-१५३६) हे बिश्नोई पंथाचे संस्थापक होते. त्यांनी शिकवले की देव ही दैवी शक्ती आहे जी सर्वत्र आहे. निसर्गासोबत शांततेने सहअस्तित्वात राहण्यासाठी वनस्पती आणि प्राणी दोन्ही महत्त्वाचे असल्याने त्यांचे संरक्षण करण्यासही त्यांनी शिकवले.\n", "id": "mar_Deva_52180"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९५-९६\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९५-९६\n", "id": "mar_Deva_52181"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९६\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९६\n", "id": "mar_Deva_52182"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९९६-९७\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n", "id": "mar_Deva_52183"} {"text": "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८\n\nनेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळून मालिका २-१ ने जिंकली. श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने खेळलेले हे पहिले सामने होते.\n", "id": "mar_Deva_52184"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८\n\nपाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने एप्रिल १९९८ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी सामना खेळला आणि चारही सामने गमावले. दोन्ही बाजूंनी खेळलेला कसोटी सामना पहिला होता आणि श्रीलंकेने आतापर्यंत खेळलेला एकमेव सामना होता.\n", "id": "mar_Deva_52185"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९८\n\nऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट १९९८ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्धचे सामने महिला ऍशेससाठी खेळले गेले होते, ज्याचा ऑस्ट्रेलिया बचाव करत होता. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, सर्व तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले, याचा अर्थ ऑस्ट्रेलियाने ऍशेस राखली. इंग्लंडच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52186"} {"text": "लक्ष्मी एन. मेनन\n\nलक्ष्मी एन. मेनन (२७ मार्च १८९९ – ३० नोव्हेंबर १९९४ ) ह्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. १९६२ ते १९६६ या काळात त्या राज्यमंत्री होत्या.\n", "id": "mar_Deva_52187"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९९६-९७\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९६-९७\n", "id": "mar_Deva_52188"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९७-९८\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९७-९८\n", "id": "mar_Deva_52189"} {"text": "नेदरलँड महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८\n\nपुनर्निर्देशन नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८\n", "id": "mar_Deva_52190"} {"text": "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा (जर्मनीमध्ये), १९९८\n\nनेदरलँडचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ जुलै १९९८ मध्ये जर्मनीमध्ये डेन्मार्कशी खेळला. दोन्ही बाजूंनी २ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले, प्रत्येकी एक सामना जिंकला.\n", "id": "mar_Deva_52191"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९८-९९\n\nदक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने १९९८-९९ मध्ये तीन महिला एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तिसरा सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाने मालिका २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52192"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९\n\nदक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने १९९८-९९ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला, तीन महिला एकदिवसीय सामने खेळले. न्यू झीलंडने मालिकेत ३-० ने व्हाईटवॉश केले.\n", "id": "mar_Deva_52193"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९\n\nऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९९ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. ते न्यू झीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउलसाठी स्पर्धा झाली. न्यू झीलंडने मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52194"} {"text": "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९८-९९\n\nनेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च १९९९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांनी श्रीलंकेशी ५ एकदिवसीय सामने खेळून मालिका ५-० ने गमावली.\n", "id": "mar_Deva_52195"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९९\n\nभारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून आणि जुलै १९९९ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. त्यांनी इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी सामना खेळला, एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि कसोटी सामना अनिर्णित राहिला. ते आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातही खेळले, जे त्यांनी १६१ धावांनी जिंकले.\n", "id": "mar_Deva_52196"} {"text": "१९९९ युरोप महिला क्रिकेट चषक\n\n१९९९ महिला युरोपियन क्रिकेट चॅम्पियनशिप ही डेन्मार्कमध्ये १९ ते २१ जुलै १९९९ दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही महिला युरोपियन चॅम्पियनशिपची पाचवी आवृत्ती होती आणि डेन्मार्कमध्ये होणारी दुसरी (१९८९ च्या उद्घाटनानंतरची) स्पर्धा होती. स्पर्धेतील सर्व सामने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) दर्जाचे आहेत.\n\nयजमान डेन्मार्कसह चार संघांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेच्या (आयडब्ल्यूसीसी) इतर तीन युरोपियन सदस्यांसह - इंग्लंड, आयर्लंड आणि नेदरलँड्स सामील झाले. स्पर्धेच्या इतर सर्व आवृत्त्यांवर वर्चस्व गाजवणाऱ्या इंग्लंडने पूर्ण ताकदीचा संघ पाठवला नाही. असे असूनही, इंग्लंडने सलग पाचवे विजेतेपद मिळवून आपले तीनही राउंड-रॉबिन सामने जिंकले. १९८९ नंतर प्रथमच, कोणताही अंतिम सामना खेळला गेला नाही, जरी इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही संघांनी त्यांच्या अंतिम सामन्यात अपराजित राहून अंतिम फेरीत प्रवेश केला. आयर्लंडच्या क्लेअर शिलिंग्टनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले, तर दोन इंग्लिश महिला, केट लोव आणि लॉरा हार्पर यांनी अनुक्रमे धावा आणि विकेट्समध्ये स्पर्धेचे नेतृत्व केले. स्पर्धेतील सर्व सामने न्यकोबिंग मोर्स क्रिकेट क्लबमध्ये खेळले गेले.\n", "id": "mar_Deva_52197"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९९-२०००\n", "id": "mar_Deva_52198"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९९-२०००\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९९-२०००\n", "id": "mar_Deva_52199"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९९-२०००\n\nइंग्रजी महिला क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २००० मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला. त्यांनी ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ ४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आणि ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यू झीलंड खेळला. त्यांनी दोन्ही मालिका गमावल्या, ऑस्ट्रेलियाकडून ४-० आणि न्यू झीलंडकडून ५-० ने गमावले.\n", "id": "mar_Deva_52200"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००\n\nन्यू झीलंडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी २००० मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउल लढवायचे होते. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52201"} {"text": "वासुदेवराव वर्तक\n\nश्री.वासुदेवराव वर्तक १९६० च्या दशकात मुंबईतील दादर भागातील प्रसिद्ध सानेगुरुजी विद्यालयातील नोकरी सोडून मागासलेल्या आगरवाडी परिसरात माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वा.ग.वर्तक. ते आगरवाडी शाळेत सन १९६३ मध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. कठोर शालेय शिस्त, उत्तम शिक्षक, कुशल प्रशासक आणि समर्पित भावना ह्यांच्या जोरावर त्यांनी आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवून ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची नामवंत शाळा म्हणून प्रसिद्धी मिळवली.१९७२ ची निवडणूक जिंकून ते ठाणे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले.१९७७ साली पुन्हा निवडणूक जिंकून ते ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांची राजकीय कारकीर्द चटाळे गावाच्या सरपंचपदाने झाली. त्यांची विचारसरणी समाजवादी होती आणि ते समाजवादी पक्षात कार्यरत होते.त्याकाळी ते समाजवादी नेते सर्वश्री.एस.एम.जोशी,नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान, मधु दंडवते, सदानंद वर्दे ह्यांच्या निकट संपर्कात होते.\n", "id": "mar_Deva_52202"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०००\n\nदक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने २००० मध्ये इंग्लंडचा दौरा केला, पाच महिलांचे एकदिवसीय सामने खेळले.\n", "id": "mar_Deva_52203"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०००\n\n२३ जुलै ते २ ऑगस्ट २००० च्या दरम्यान आयरिश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध ५ सामन्यांची महिला एकदिवसीय मालिका आणि एक कसोटी सामना खेळण्यासाठी पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाने आयर्लंडचा दौरा केला, जो आयर्लंडसाठी पहिला कसोटी सामना होता. महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंडमध्ये होणारा पहिला कसोटी सामना देखील चिन्हांकित केला.\n\nसुरुवातीला, दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिका सुरुवातीला ३ सामन्यांची मालिका म्हणून आयोजित केली जाणार होती परंतु नंतर पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांनी पुढील दोन महिला एकदिवसीय सामने खेळण्यास सहमती दर्शवली. आयर्लंडने महिला वनडे मालिका ४-० ने जिंकली आणि एकमेव कसोटी सामना. आयरिश महिला क्रिकेट संघाने एकमेव कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी पहिले तीन एकदिवसीय सामने (३-०) जिंकून महिला एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश मिळवले, दुसऱ्या दिवशी (१ ऑगस्ट २००० रोजी) आयर्लंडने चौथा एकदिवसीय सामना जिंकला. ३१ जुलै २००० रोजी संपलेल्या कसोटी सामन्याच्या समारोपानंतर आणि पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला.\n\nआयरिश संघाने डब्लिन येथे पार पडलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात एक डाव आणि ५४ धावांनी विजय मिळवला. २०१८ पर्यंत आयर्लंडने आयोजित केलेला हा एकमेव आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना होता.\n\n१८ वर्षांनंतर, आयर्लंड महिला क्रिकेट संघ, त्यांच्या पुरुष समकक्ष, आयर्लंड पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाने २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले.\n\nआयरिश महिला संघासाठी २००० मध्ये पाकिस्तानविरुद्ध महिला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी इसोबेल जॉयस आणि डेनिस इमर्सननंतर २०१८ मध्ये आयरिश पुरुष संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या एड जॉयस ही केवळ दुसरी भाऊ-बहीण बनली. एड जॉयस आणि इसोबेल जॉयस हे देखील एकमेव भाऊ-बहीण भावंड संयोजन आहेत ज्यांनी देशाच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपापल्या लिंग संघांसाठी खेळताना कसोटी पदार्पण केले आहे.\n", "id": "mar_Deva_52204"} {"text": "डेन्मार्क महिला विरुद्ध नेदरलँड महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, १९९८\n\nपुनर्निर्देशन नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा (जर्मनीमध्ये), १९९८\n", "id": "mar_Deva_52205"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९८-९९\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९\n", "id": "mar_Deva_52206"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९९८-९९\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९\n", "id": "mar_Deva_52207"} {"text": "नेदरलँड महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९८-९९\n\nपुनर्निर्देशन नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९८-९९\n", "id": "mar_Deva_52208"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा, १९९९-२०००\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९९-२०००\n", "id": "mar_Deva_52209"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००\n", "id": "mar_Deva_52210"} {"text": "मानकरी\n\nमानकरी हे भारतीय उपखंडातील मराठा सरदार आणि सैन्याने वापरलेले आनुवंशिक शीर्षक आहे ज्यांच्याकडे जमीन अनुदान आणि रोख भत्ते होते. ते दरबार येथे अधिकृत पदावर होते आणि त्यांना न्यायालये, परिषदा, विवाहसोहळे, सण, ग्रामसभा इत्यादींमध्ये दिल्या जाणाऱ्या काही औपचारिक सन्मान आणि भेटवस्तूंचा हक्क होता. ते वेगळेपणासाठी पात्र होते आणि त्यांना दिलेला सन्मान हा त्यांच्या किंवा त्यांच्या प्रतिष्ठित पूर्वजांच्या लष्करी, नोकरशाही किंवा आर्थिक महत्त्वाचा परिणाम होता.\n\nमराठा साम्राज्याच्या विविध संस्थानांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या मराठा खानदानी लोकांकडून हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जात होता.\n", "id": "mar_Deva_52211"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९९८-९९\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९\n", "id": "mar_Deva_52212"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९९८-९९\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९\n", "id": "mar_Deva_52213"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९९९-२०००\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९९९-२०००\n", "id": "mar_Deva_52214"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००\n", "id": "mar_Deva_52215"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०००-०१\n\nइंग्रजी महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २००० मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. ते न्यू झीलंडशी ३ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये न्यू झीलंडने सर्व तीन सामने जिंकले. हा दौरा २००० च्या महिला क्रिकेट विश्वचषकापूर्वीचा होता, जो त्या महिन्याच्या उत्तरार्धात न्यू झीलंडमध्ये सुरू झाला होता.\n", "id": "mar_Deva_52216"} {"text": "निकोटीन (बँड)\n\nCategory:Articles with hCards निकोटीन हा इंदूर, भारतातील हेवी मेटल बँड आहे, जो डिसेंबर 2006 मध्ये तयार झाला होता लीड व्होकल्स/रिदम गिटारवर दिग्विजय भोंसले, लीड गिटार/बॅकिंग व्होकल्सवर 'अनिरुद्ध गोखले' (संस्थापक सदस्य), बेस गिटारवर 'अनुज मलकापूरकर' आणि ड्रम्सवर 'शालीन व्यास' यांचा समावेश आहे. हा बँड 'मध्य भारतातील मेटल म्युझिकचे प्रणेते' म्हणून ओळखला जातो, कारण ते या प्रदेशात मेटल / हेवी मेटल संगीत सादर करणाऱ्या पहिल्या बँडपैकी एक होते. त्यांची \"ओडियम\" आणि \"रीन ऑफ फायर\" ही गाणी बँडद्वारे विविध वेबसाइट्सवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली. रेज अगेंस्ट द मशीन, मेटालिका, मेगाडेथ, आयर्न मेडेन आणि पँटेरा सारख्या अमेरिकन आणि ब्रिटीश रॉक आणि मेटल बँडचा बँडवर प्रभाव आहे .\n", "id": "mar_Deva_52217"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०००-०१\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०००-०१\n", "id": "mar_Deva_52218"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०००-०१\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०००-०१\n", "id": "mar_Deva_52219"} {"text": "लिंकन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52220"} {"text": "लूप काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52221"} {"text": "लोगन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52222"} {"text": "वेन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52223"} {"text": "वेब्स्टर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52224"} {"text": "वॉशिंग्टन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52225"} {"text": "व्हीलर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52226"} {"text": "व्हॅली काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52227"} {"text": "शायान काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52228"} {"text": "शेरिडन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52229"} {"text": "शेर्मन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52230"} {"text": "साँडर्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52231"} {"text": "सार्पी काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52232"} {"text": "सीडर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52233"} {"text": "सुअर्ड काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52234"} {"text": "सू काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52235"} {"text": "सेलीन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52236"} {"text": "स्कॉट्स ब्लफ काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52237"} {"text": "स्टँटन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52238"} {"text": "हार्लान काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52239"} {"text": "हिचकॉक काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52240"} {"text": "हूकर काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52241"} {"text": "हॅमिल्टन काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52242"} {"text": "हेस काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52243"} {"text": "हॉल काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52244"} {"text": "हॉवर्ड काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52245"} {"text": "होल्ट काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52246"} {"text": "ॲडम्स काउंटी, नेब्रास्का\n\nही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नेब्रास्कामधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\n", "id": "mar_Deva_52247"} {"text": "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०००-०१\n\nनेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने एप्रिल २००१ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध ७ एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ४-३ ने गमावली.\n", "id": "mar_Deva_52248"} {"text": "नेदरलँड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०००-०१\n\nपुनर्निर्देशन नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०००-०१\n", "id": "mar_Deva_52249"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २००१\n\nऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने जून आणि जुलै २००१ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्धचे सामने महिला ऍशेससाठी खेळले गेले होते, ज्याचा ऑस्ट्रेलिया बचाव करत होता. ऑस्ट्रेलियाने तीनही एकदिवसीय सामने आणि दोन्ही कसोटी सामने जिंकले, म्हणजे त्यांनी ऍशेस राखली. इंग्लंडच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाने आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आणि त्यांना ३-० ने पराभूत केले.\n", "id": "mar_Deva_52250"} {"text": "२००१ युरोप महिला क्रिकेट चषक\n\n२००१ महिला युरोपियन क्रिकेट चॅम्पियनशिप ही १० ते १२ ऑगस्ट २००१ दरम्यान इंग्लंडमध्ये आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही महिला युरोपियन चॅम्पियनशिपची सहावी आवृत्ती होती आणि अंतिम वेळी स्पर्धेतील सर्व सामने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) दर्जाचे होते.\n\nयजमान इंग्लंडसह आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलंडसह चार संघ सहभागी झाले. डेन्मार्क, ज्याने आधीच्या प्रत्येक आवृत्तीत भाग घेतला होता, त्याने संघ पाठवला नाही, तर स्कॉटलंडने स्पर्धेत पदार्पण आणि एकदिवसीय पदार्पण दोन्ही केले होते. या स्पर्धेच्या मागील पाच आवृत्त्यांचे विजेते इंग्लंडने आपल्या संघात केवळ १९ वर्षाखालील खेळाडूंची निवड केली, जरी संघाच्या सर्व सामन्यांना अधिकृत दर्जा देण्यात आला. आयर्लंडने पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी आपले सर्व साखळी सामने जिंकले. १९९९ मधील मागील स्पर्धेप्रमाणेच, कोणताही अंतिम सामना खेळला गेला नाही, जरी इंग्लंड आणि आयर्लंड हे दोन्ही संघ त्यांच्या अंतिम सामन्यात अपराजित राहिले होते, ज्यामुळे ती एक वास्तविक अंतिम होती. इंग्लंडच्या लॉरा हार्पर आणि आयर्लंडच्या इसोबेल जॉयस यांनी अनुक्रमे धावा आणि विकेट्समध्ये स्पर्धेचे नेतृत्व केले. स्पर्धेतील सर्व सामने ब्रॅडफिल्ड कॉलेज, रीडिंग येथे खेळले गेले.\n", "id": "mar_Deva_52251"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२\n\nइंग्लिश महिला क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये भारताचा दौरा केला होता. ते भारताकडून ५ एकदिवसीय सामने आणि १ कसोटी सामना खेळले. भारताने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, तर कसोटी सामना अनिर्णित राहिला.\n", "id": "mar_Deva_52252"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००१-०२\n\nपाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांनी श्रीलंकेशी सहा एकदिवसीय सामने खेळले आणि श्रीलंकेने मालिका ६-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52253"} {"text": "२००१-०२ रोझ बाउल मालिका\n\n२००१-०२ रोझ बाउल मालिका ही एक महिला क्रिकेट मालिका होती जी फेब्रुवारी आणि मार्च २००२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांनी एकमेकांशी सहा एकदिवसीय सामने खेळले, प्रत्येक देशात तीन, विजेते निश्चित करण्यासाठी गुण प्रणालीसह. ऑस्ट्रेलियाने सहा पैकी पाच सामने जिंकून मालिकेत १४ गुण मिळवले.\n", "id": "mar_Deva_52254"} {"text": "सरोजिनी महिषी\n\nसरोजिनी बिंदुराव महिषी (३ मार्च १९२७ - २५ जानेवारी २०१५) या भारतीय शिक्षिका, वकील, कार्यकर्त्या आणि राजकारणी होत्या. त्या कर्नाटक राज्यातील पहिल्या महिला खासदार होत्या, ज्यांनी १९६२ ते १९८० दरम्यान चार वेळा धारवाड उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९८३ मध्ये त्या जनता पक्षाच्या सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या.\n\nमहिशी ह्या कर्नाटक सरकारने १९८३ मध्ये राज्यातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या निकषांची शिफारस करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख म्हणून ओळखल्या जातात. १९८६ मध्ये समितीने शिफारस सादर केली की कर्नाटकातील रोजगाराची मोठी टक्केवारी स्थानिक लोकांसाठी राखीव असावी.\n", "id": "mar_Deva_52255"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००१-०२\n\nभारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००१-०२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला, एक कसोटी सामना आणि चार महिला एकदिवसीय सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि दोन्ही बाजूंमधील एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला.\n", "id": "mar_Deva_52256"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड दौरा, २००२\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड आणि नेदरलँड्स दौरा, २००२\n", "id": "mar_Deva_52257"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००२\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड आणि नेदरलँड्स दौरा, २००२\n", "id": "mar_Deva_52258"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड आणि नेदरलँड्स दौरा, २००२\n\nन्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून आणि जुलै २००२ मध्ये नेदरलँड्स आणि आयर्लंडचा दौरा केला. त्यांनी नेदरलँड्स ३-० आणि आयर्लंड २-० ने पराभूत करून तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत दोन्ही बाजू खेळल्या. दौऱ्यानंतर, ते इंग्लंडमध्ये तिरंगी मालिकेत इंग्लंड आणि भारत खेळले.\n", "id": "mar_Deva_52259"} {"text": "२००२ इंग्लंड महिला तिरंगी मालिका\n\n२००२ महिला तिरंगी मालिका ही एक महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) क्रिकेट स्पर्धा होती जी जुलै २००२ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही इंग्लंड, भारत आणि न्यू झीलंड यांच्यातील त्रिदेशीय मालिका होती. हा भारताच्या इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्याचा भाग होता आणि न्यू झीलंडच्या आयर्लंड आणि नेदरलँडच्या दौऱ्यानंतर.\n\nन्यू झीलंडने चार सामन्यांतून तीन विजयांसह गट जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचा समावेश झाला. अंतिम सामना न्यू झीलंडने ६३ धावांनी जिंकला, त्यामुळे ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_52260"} {"text": "सुब्बुलक्ष्मी जगदीशन\n\nसुब्बुलक्ष्मी जगदीशन (जन्म २४ जून १९४७) एक भारतीय राजकारणी आहे. . द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) या राजकीय पक्षाच्या सदस्या म्हणून तमिळनाडूच्या तिरुचेंगोडे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताच्या १४व्या लोकसभेच्या त्या सदस्य होत्या. त्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या उपसरचिटणीस आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या. त्यापूर्वी, तामिळनाडू विधानसभेच्या मोडाकुरिची मतदारसंघात (१९७७) व इरोड मतदारसंघात (१९९६) त्या निवडून आल्या होत्या.\n\n१९७७-१९८० तमिळनाडूच्या वस्त्रोद्योग, खादी, हातमाग, लघुउद्योग, प्रतिबंध आणि उत्पादन शुल्क या मंत्रालयात त्या मंत्री होत्या. १९८९-१९९१ तमिळनाडूच्या समाजकल्याण मंत्रालयात त्या मंत्री होत्या.\n\n२९ ऑगस्ट २०२२ रोजी एमके स्टॅलिन यांना लिहिलेल्या पत्रात, सुब्बुलक्ष्मीयांनी \"राजकारणातून निवृत्ती\" घेण्याची इच्छा व्यक्त करत सर्व राजकीय पदांचा आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचा राजीनामा दिला.\n", "id": "mar_Deva_52261"} {"text": "देवास संस्थान (धाकटी पाती)\n\nदेवास जूनियर (धाकटी पाती) ची स्थापना 1728 मध्ये जिवाजी राव पवार यांनी मराठ्यांनी मध्य भारत जिंकताना केली होती. मराठा संस्थानाकडून ही १५ तोफांची सलामी होती. १२ डिसेंबर १८१८ रोजी ते ब्रिटिश संरक्षित राज्य बनले.\n", "id": "mar_Deva_52262"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २००२\n\nभारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २००२ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात भारत, इंग्लंड आणि न्यू झीलंड यांच्यातील तिरंगी मालिकेने झाली, जी न्यू झीलंडने जिंकली. त्यानंतर भारत आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळला आणि भारताने मालिका २-० ने जिंकली. शेवटी, भारताने इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने आणि एक एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये इंग्लंडने एकदिवसीय सामना जिंकला आणि कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सोडवली.\n", "id": "mar_Deva_52263"} {"text": "न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड आणि नेदरलँड दौरा, २००२\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड आणि नेदरलँड्स दौरा, २००२\n", "id": "mar_Deva_52264"} {"text": "बबन कांबळे (संपादक)\n\nबबन कांबळे मराठी संपादक, पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील डावरी गावी शेतमजूर कुटुंबात झाला.\n", "id": "mar_Deva_52265"} {"text": "२००२-०३ महिला क्रिकेट जागतिक मालिका\n\nमहिला क्रिकेटची जागतिक मालिका ही एक महिलांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका होती जी जानेवारी आणि फेब्रुवारी २००३ मध्ये न्यू झीलंडमध्ये झाली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि न्यू झीलंड हे चार संघ स्पर्धा करत होते. स्पर्धेत दुहेरी साखळी गटाचा समावेश होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडने अव्वल दोन स्थान पटकावले आणि त्यानंतर अंतिम फेरीचा निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ आणि अंतिम लढत झाली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा १०९ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांच्यात झालेले तीन सामनेही रोझ बाउलसाठी खेळले गेले होते, जे ऑस्ट्रेलियाने ३-० ने जिंकले होते. या दौऱ्यानंतर, इंग्लंड महिला ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले.\n", "id": "mar_Deva_52266"} {"text": "मुकलिंडा\n\nमुकलिंडा, मुचालिंडा किंवा मुसिलिंडा हे एका नागाचे नाव आहे. याचे रूप सापासारखे आहे. असे मानले जाते की याने गौतम बुद्धांचे त्यांच्या ज्ञानानंतर वाईट तत्वांपासून त्यांचे संरक्षण केले होते.\n\nअसे म्हटले जाते की गौतम बुद्धांनी बोधी वृक्षाखाली ध्यान करण्यास सुरुवात केल्यानंतर सहा आठवड्यांनंतर, सात दिवस आकाश अंधारमय झाले आणि एक विलक्षण पाऊस पडला. तथापि, सर्पांचा पराक्रमी राजा, मुकलिंडा, पृथ्वीच्या खालून आला आणि सर्व संरक्षणाचा स्रोत असलेल्या त्याच्या फण्याने त्यांचे संरक्षण केले. जेव्हा मोठे वादळ शांत झाले तेव्हा सर्प राजाने आपले मानवी रूप धारण केले आणि बुद्धापुढे नतमस्तक झाला. त्यानंतर ते आनंदाने आपल्या राजवाड्यात परतले.\n", "id": "mar_Deva_52267"} {"text": "सरमद सिंधी\n\nत्यांनी विविध प्रकारची लोकगीते गायली ज्यात त्यांचे अतिशय लोकप्रिय गाणे 'तुहीजी याद जी वारी आ वीर', आणि आणखी एक लोकप्रिय गाणे अजूनही संपूर्ण सिंधमध्ये ऐकले जाते 'पियार मंढरन पेंघो लोदे लोली दियां ', जे त्यांच्या पिढीचे राष्ट्रगीत बनले.\n", "id": "mar_Deva_52268"} {"text": "व्हर्च्युअल सहाय्यक (व्यवसाय)\n\nव्हर्च्युअल सहाय्यक (सामान्यत: व्हीए , ज्यास व्हर्च्युअल कार्यालय सहाय्यक देखील म्हणतात) हा सामान्यत: स्वयंरोजगार असतो आणि होम ऑफिसमधून दूरस्थपणे ग्राहकांना व्यावसायिक प्रशासकीय, तांत्रिक किंवा सर्जनशील (सामाजिक) सहाय्य पुरवतो. कारण व्हर्च्युअल सहाय्यक हे कर्मचा-यांच्याऐवजी स्वतंत्र कंत्राटदार असतात, ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्यांशी संबंधित कर, विमा किंवा फायद्यासाठी जबाबदार नाहीत, त्याव्यतिरिक्त हे अप्रत्यक्ष खर्च व्हीएच्या फीमध्ये समाविष्ट केले जातात. ग्राहक अतिरिक्त कार्यालयीन जागा, उपकरणे किंवा पुरवठा पुरविण्यामागची सर्वसामान्य समस्यासुद्धा टाळतात. ग्राहक 100% उत्पादनक्षम कामांसाठी पैसे देतात आणि त्यांच्या अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी ते व्हर्च्युअल सहाय्यकांसह वैयक्तिकरित्या किंवा एकपेक्षा जास्त व्हीए असलेल्या फर्ममध्ये काम करू शकतात. व्हर्च्युअल सहाय्यक सहसा लहान व्यवसायांसाठी काम करतात. परंतु ते व्यस्त कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील मदत करु शकतात. अंदाजे जगभरात सुमारे 5,000-10,000 किंवा 25,000 व्हर्च्युअल सहाय्यक आहेत. \" फ्लाय इन फ्लाय-आऊट \" कर्मचारीवर्गाच्या पद्धतीसह केंद्रिय अर्थव्यवस्थांमध्ये हा व्यवसाय वाढत आहे.\n\nसंप्रेषणाच्या सामान्य पद्धती आणि डेटा वितरणामध्ये इंटरनेट, ई-मेल आणि फोन कॉल कॉन्फरन्स, ऑनलाइन कार्यस्थळ आणि फॅक्स मशीन यांचा समावेश आहे. वाढते व्हर्च्युअल सहाय्यक स्काईप तसेच Google Voice सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. या व्यवसायातील व्यावसायिक करारबद्धतेवर काम करतात आणि एक दीर्घकालीन सहकार्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑफिस मॅनेजर / सुपरव्हायजर, सेक्रेटरी, कायदेशीर सहाय्यक, परेलिगल, कायदेशीर सेक्रेटरी, रिअल इस्टेट सहाय्यक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा पदावर 5 वर्षांचा प्रशासकीय अनुभव अपेक्षित असतो.\n\nअलिकडच्या वर्षांत, व्हर्च्युअल सहाय्यकांनी अनेक मुख्यप्रवाह व्यवसायात देखील काम केले आहेआणि व्हीओआयपी सेवा जसे की स्काइपच्या आगमनाने, व्हर्च्युअल सहाय्यक ठेवणे शक्य झाले आहे जे अंतिम वापरकर्त्याच्या माहितीशिवाय आपल्या फोनला उत्तरे देऊ शकतात. यामुळे बऱ्याच व्यवसायांना रिसेप्शनिस्टच्या रूपात कोणालाही कामावर न ठेवता वैयक्तिक संपर्कात येण्यास मदत झाली आहे .\n\nव्हर्च्युअल सहाय्यकांमध्ये व्यक्ती तसेच कंपनीस जे दूर स्वतंत्र व्यावसायिक म्हणून काम करतात यांचा समावेश होतो,आणि ते व्यवसाय आणि ग्राहक दोघांपर्यंत विविध प्रकारची उत्पादने आणि सेवा पुरवतात. व्हर्च्युअल उद्योग मोठ्या प्रमाणात बदलला आहे कारण ते या क्षेत्रात नवीन असलेल्या लोकांना आकर्षित करतात.\n\nव्हर्च्युअल सहाय्यक विविध प्रकारच्या व्यावसायिक पार्श्वभूमीतून येतात परंतु \"वास्तविक\" (नॉन-व्हर्च्युअल) व्यवसायिक जगतामध्ये बऱ्याचजणांना बरीच वर्षे अनुभव असतो.\n\nएक समर्पित व्हर्च्युअल सहाय्यक हा एखादा कंपनीच्या व्यवस्थापनाने कार्यालयात काम करणारा कोणीतरी आहे. कंपनीद्वारे सुविधा आणि इंटरनेट कनेक्शन तसेच प्रशिक्षण प्रदान केले जाते. होमबेस व्हर्च्युअल सहाय्यककार्यालायिन वातावरणात किंवा त्यांच्या घरात काम करतो. सामान्य VAला काहीवेळा ऑनलाइन प्रशासकीय सहाय्यक, ऑनलाइन वैयक्तिक सहाय्यक किंवा ऑनलाइन विक्री सहाय्यक म्हटले जाते. एक व्हर्च्युअल वेबमास्टर सहाय्यक, व्हर्च्युअल मार्केटिंग सहाय्यक आणि व्हर्च्युअल कंटेंट लिबरिंग सहाय्यक हे विशिष्ट व्यावसायिक असतात जे सहसा कॉर्पोरेट वातावरणातील अनुभवी कर्मचारी असतात जे त्यांचे स्वतःचे आभासी कार्यालय स्थापन करण्यास सुरुवात करतात.\n", "id": "mar_Deva_52269"} {"text": "राजमोहन गांधी\n\nते महात्मा गांधींचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचे नातू आहेत.\n", "id": "mar_Deva_52270"} {"text": "शकिला\n\nशकिला (इ.स. १९३५ - २१ सप्टेंबर, २०१७) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. सन १९६३मध्ये प्रकाशित झालेल्या चित्रपटात त्यांची शेवटची भूमिका होती.\n", "id": "mar_Deva_52271"} {"text": "जैविक घड्याळ\n\nजैविक घड्याळ हे प्रत्येक सजीवाच्या शरीरात असणारी व पृथ्वीच्या गतीनुसार, म्हणजेच सूर्योदय व सूर्यास्तानुसार शरीराचे तापमान, झोप, हार्मोन पातळी आणि पचनक्रिया याचे नियंत्रण करणारी यंत्रणा होय. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राण्यांचे शरीर दिवस व रात्रींसाठी अनुकूल झाले. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर कामाच्या पाळ्यांमुळे व रात्रीच्या अधिक तासांच्या प्रवासांमुळे या घड्याळात थोडेफार बदल झाले.\n\nशरीरातील जैविक घड्याळ दैनंदिन गतीवर कसे चालते, त्यासाठी पेशीत दिवसा आणि रात्री कसे बदल होतात यावर १९६० च्या दशकापासून संशोधन चालू होते. झाडे, प्राणी आणि माणसे पृथ्वीच्या गतीप्रमाणे आपल्या शरीरातील जैविक घड्याळात (बायोलॉजिकल क्लॉक) कसे बदल करतात, मानवी शरीरातील जैविक घड्याळाची काय कार्यपद्धती आहे याचा शोध १९८०पासून संशोधन करणाऱ्या जेफ्री हॉल (७२), मायकेल रोसबॅश (७३) आणि मायकेल यंग (६८) या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. या शोधाबद्दल त्यांना २०१७ सालचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला.\n", "id": "mar_Deva_52272"} {"text": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७\n\nक्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते. जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौरा होता. दौऱ्यावरील सर्व सामने दिवसा खेळवले गेले.\n\nझिम्बाब्वेने एकदिवसीय मालिका ३–२ अशी जिंकली. हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय. २००९ च्या केन्या दौऱ्यातील विजयानंतर हा त्यांचा परदेशातील पहिलाच विजय तसेच हा त्यांचा २००१ मधील बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध परदेशातील पहिलाच मालिका विजय. त्याशिवाय झिम्बाब्वेचा हा पाच सामन्यांच्या मालिकेत परदेशातील पहिलाच विजय. झिम्बाब्वेच्या कर्णधार, ग्रेम क्रिमरने, हा विजय \"माझ्या कारकिर्दीचा कळस\" असल्याची भावना व्यक्त केली. त्या विरुद्ध, श्रीलंकेचा कर्णधार, ॲंजेलो मॅथ्यूज, म्हणाला हा पराभव \"माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालचे टोक आहे \" आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व तीनही प्रकारांतून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. दिनेश चंदिमलची त्यानंतर नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.\n\nश्रीलंकेने एकमेव कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला.\n", "id": "mar_Deva_52273"} {"text": "नीलमत पुराण\n\nनीलमत पुराण हा इसवी सनाच्या ६व्या ते ८व्या शतकात लिहिला गेलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात काश्मीरचा इतिहास, भूगोल, धर्म आणि लोकगीते यांच्या बाबतीतली माहिती आहे.\n\nकल्हणाने काश्मीरच्या इतिहासावरचा राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिताना नीलमत पुराणाचा आधार घेतला आहे.\n", "id": "mar_Deva_52274"} {"text": "भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७\n\nभारतीय क्रिकेट संघाने जुलै आणि सप्टेंबर २०१७ दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिकेआधी, संघ कोलंबो येथे दोन दिवसीय सराव सामन्यामध्ये खेळले.\n\nमहिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर दिनेश चंदिमलकडे श्रीलंकेच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. परंतू, पहिल्या कसोटी आधी चंदिमलला न्युमोनिया झाल्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. नंतर पहिल्या कसोटीसाठी रंगना हेराथची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. दुसऱ्या कसोटीसाठी चंदिमल कर्णधार म्हणून संघात परतला. भारताने कसोटी मालिका ३–० ने जिंकली. तीन किंवा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्यील हा भारताने परदेशात दिलेला पहिलाच व्हाईटवॉश. तसेच १९६७-६८ मध्ये न्यू झीलंडला ३-१ने हरविल्यानंतर हा भारतीय संघाने प्रथमच परदेशातील मालिकेत तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला.\n\nपलेकेले येथील दुसरा एकदिवसीय सामना हा श्रीलंकेचा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. भारताने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसहीत, मालिका खिशात घातली हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध सलग आठवा एकदिवसीय मालिकाविजय ठरला. आधी झिम्बाब्वे, बांगलादेश आणि नंतर भारताविरुद्ध झालेल्या पराभवामुळे, श्रीलंकेच्या निवडसमितीला राजीनामा देणे भाग पडले. भारताने एकदिवसीय मालिका ५–० अशी जिंकली आणि घरच्या मैदानावरील एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्यांदाच व्हाईटवॉशची नामुष्की श्रीलंकेवर ओढवली. भारताने एकमेव टी२० सामना सुद्धा ७ गडी राखून जिंकला.\n", "id": "mar_Deva_52275"} {"text": "नागानंद (नाटक)\n\nनागानंद भारतीय सम्राट हर्षवर्धन याने लिहिलेले संस्कृत नाटक आहे. संस्कृतमधील उत्कृष्ट नाटकांमध्ये याची गणना होते.\n\nनागानंद नाटक पाच अंकी आहे. गरुडाला प्रसन्‍न करण्यासाठी नागांचे दिले जणारे बळी थांबवण्यासाठी आपले शरीर देऊ करणाऱ्या जीमूतवाहन नावाच्या राजकुमाराची कथा या नाटकात आहे.\n", "id": "mar_Deva_52276"} {"text": "बॉस्टन रेड सॉक्स\n\nबॉस्टन रेड सॉक्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मॅसेच्युसेट्सच्या बॉस्टन शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने फेनवे पार्क या मैदानात खेळले जातात.\n", "id": "mar_Deva_52277"} {"text": "मिनेसोटा ट्विन्स\n\nमिनेसोटा ट्विन्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मिनेसोटाच्या मिनीयापोलिस शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने टारगेट फील्ड या मैदानात खेळले जातात.\n", "id": "mar_Deva_52278"} {"text": "न्यू यॉर्क मेट्स\n\nन्यू यॉर्क मेट्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ न्यू यॉर्क राज्याच्या न्यू यॉर्क शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने सिटी फील्ड या मैदानात खेळले जातात.\n", "id": "mar_Deva_52279"} {"text": "ॲरिझोना डायमंडबॅक्स\n\nॲरिझोना डायमंडबॅक्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ ॲरिझोना राज्याच्या फीनिक्स शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने चेझ फील्ड या मैदानात खेळले जातात.\n", "id": "mar_Deva_52280"} {"text": "वीरधवल खाडे\n\nवीरधवल खाडे (२९ ऑगस्ट, १९९१) हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता.\n\nखाडेचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.\n", "id": "mar_Deva_52281"} {"text": "दत्तू भोकनळ\n\nदत्तू बबन भोकनळ (५ एप्रिल, १९९१) हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू आहे.\n\nनाशिक जिल्ह्यातल्या तळेगांव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंब पोसण्यासाठी दत्तू लष्करात भरती झाला. बीड जिल्ह्यात झालेल्या चाचण्यांत उत्तीर्ण होऊन तो लष्करात आला.\n\nपुण्यातल्या खडकी येथील बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुप या लष्कराच्या शाखेत काम करताना भोकनळने रोइंग मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील कुसरत अली हे त्याचे पहिले शिक्षक होते.. या खेळातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यातीलच आर्मी रोइंग नोडमध्ये बदलीवर गेला. तेथे रोइंगचे राष्ट्रीय कोच इस्माईल बेग यांनी त्याला मार्गदर्शन केले. भोकनळने २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण पदके जिंकली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.\n", "id": "mar_Deva_52282"} {"text": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जपान)\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासन विद्यापीठामधील पूर्णाकृती पुतळा आहे. डॉ. आंबेडकरांच्या या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० सप्टेंबर, २०१५ रोजी करण्यात आले.\n\nदाजी पांचाळ यांनी हा आंबेडकरांचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा साडेसहा फूट उंचीचा पंचधातूंचा आहे. चार फुटाचा चौथरा व साडेसहा फूट उंचीचा मिळून सोडदहा फूट उंचींची कलाकृती आहे. याला साधारणपणे २२.२५ लाख रुपये खर्च लागला आहे.\n", "id": "mar_Deva_52283"} {"text": "कोयासन विद्यापीठ\n\nकोयासन विद्यापीठ (高 野山 大学 कोय्यासन डाइगाकु) माउंट कोय्या, वाकायामा प्रभाग, जपानमधील एक खाजगी विद्यापीठ आहे. पूर्वी शाळा म्हणून १ मे १८८६ रोजी स्थापन करण्यात आले आणि इ.स. १९२६ साली ते एक विद्यापीठ झाले.\n\n१० सप्टेंबर २०१५ रोजी या विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_52284"} {"text": "विठ्ठल काटे\n\nविठ्ठल काटे (२२ सप्टेंबर, १९३७) हे पुण्यातील चैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उभारलेल्या चळवळीतून महाराष्ट्रातल्या हास्यक्लबच्या १५० शाखांमध्ये सुमारे १० हजार सभासद आहेत. या संस्थेच्या पुण्याव्यतिरिक्त अहमदनगर, कोपरगांव, नारायणगांव, सातारा, वाई आदी गावांत शाखा आहेत.\n", "id": "mar_Deva_52285"} {"text": "भणगे दत्त मंदिर (फलटण)\n\nश्री चंद्रशेखर भणगे जागृत दत्त मंदिर महाराष्ट्राच्या फलटण शहरातील मंदिर आहे.\n\nयेथे प. पू . श्री गोंदवलेकर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेली एकमुखी षडभुज मूर्ती आहे.\n\nसदरची दत्त मूर्ती आणि दत्त मंदिर शके १८३४, २९ एप्रिल १९१२ रोजी स्थापन करण्यात आलेले आहे. दत्त मूर्ती गंडकी शिळेची, सहा हात, एक मुखी असून आजही जागृत दत्तमंदिर म्हणून ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_52286"} {"text": "लक्ष्मणराव इनामदार\n\nलक्ष्मणराव इनामदार हे मूळचे साताऱ्याचे होते. ते व त्यांची भावंडे असे मिळून सात भाऊ होते. भावांमध्ये ते तिसरे होते. शिवाय त्यांना दोन बहिणीही होत्या. लक्ष्मणराव वकिली करत असतानाच १९४३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून घराबाहेर पडले. गुजराथमधील नवसारी येथे त्यांनी प्रचारकाच्या कामाल सुरुवात केली. १९५२मध्ये ते गुजराथचे प्रांतप्रचारक झाले. त्यांनीच त्यांच्या कारकिर्दीत पुढे भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांना संघात बालस्वयंसेवक म्हणून भरती केले होते.\n\nराष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्‍नांत सहकाराचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ व्हावी, आणि या चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून लक्ष्मणरावांनी १९७८मध्ये सहकारभारती या संस्थेची स्थापना केली.\n\nसहकारभारतीत आज २०१७ साली, भारतभरांतील ४०० जिल्ह्यांध्ये विखुरलेल्या २०,०००हून अधिक सहकारी संस्था आहेत.\n", "id": "mar_Deva_52287"} {"text": "इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर\n\nइंटरनॅशनल स्टॅंडर्ड नेम आयडेंटिफायर (आयएसएनआय) हे पुस्तके, दूरदर्शन कार्यक्रम आणि वृत्तपत्र लेखांसारख्या मीडिया सामग्रीस, योगदानकर्त्यांची सार्वजनिक ओळख अनन्यपणे ओळखण्यासाठी एक अभिज्ञापक आहे. अशा आयडेंटिफायरमध्ये 16 अंक आहेत.ते चार खंडात विभाजित केल्याप्रमाणे, वैकल्पिकरित्या प्रदर्शित केले जाऊ शकते.\n\nते आंतरराष्ट्रीय मानकीकरण मसूदा27729; म्हणून आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले.ती वैध मानके ही दिनांक १५ मार्च २०१२ला प्रकाशित करण्यात आलीत.आयएसओची तांत्रिक समिती४६, उपसमिती९ (TC 46/SC 9)ही त्याचे विकासासाठी जबाबदार आहे.\n\nIt was developed under the auspices of the International Organization for Standardization (ISO) as Draft International Standard 27729; the valid standard was published on 15 March 2012. The ISO technical committee 46, subcommittee 9 (TC 46/SC 9) is responsible for the development of the standard.\n\nISNI can be used to disambiguate names that might otherwise be confused, and links the data about names that are collected and used in all sectors of the media industries.\n", "id": "mar_Deva_52288"} {"text": "तिखोल\n\nतिखोल हे पारनेर तालुक्यातले निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक लहान गाव आहे. गावातील ९९ % लोक हे शेतकरी आहेत.\n\nअहमदनगर जिल्ह्यातला पारनेर तालुका हा थोडाफार तसा डोंगराळ असून दुष्काळी तालुका आहे.\n\nतिखोल गावाच्या पूर्वेला धोत्रे व हिवरे कोरडा ही गावे, दक्षिणेला खानूर पठार व काकानेवादी ही गावे आणि पश्चिमेला टाकळी ढोकेश्वर हे गाव आहे.तिखोळ हे पारनेरपासून १७ किमी अंतरावर असून कल्याण- विशाखापट्टण महामार्गापासून फक्त ४ किमी अंतरावर आहे. या गावाला गावापासून ५ कि.मी. अंतरावरच्या खानूर पठार या गावामार्गेपण जाता येते.\n\nतिखोल गावात काळू नदी आहे. गावाला तीन बाजूने डोंगराने वेढलेले आहे. तीन बाजूनी डोंगर आणि मध्ये खोल दरीत वसलेले गाव, यामुळेच या गावाला तिखोल हे नाव पडले. तिखोल गावामध्ये ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग आहेत. गावाचा कारभार सरपंच पाहतात.\n\nगावामध्ये भव्य दिव्य असे मुत्ताबाई मातेचे मंदिर आहे. खूप दूरवरून लोक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. याच गावामध्ये हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, खंडेश्वर, लाम्हणबाबा, हरिहरेश्वर यांचीही देवळे आहेत. गावातये सरकारी हॉस्पिटल, तालीम, वाचनालय इत्यादी सुखसुविधा आहेत. सर्व धर्माचे लोक गावामध्ये सुखासमाधानाने राहतात.हो\n", "id": "mar_Deva_52289"} {"text": "देवकीनंदन सारस्वत\n\nदेवकीनंदन सारस्वत हे एक मराठी कवी होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय होत्या.\n", "id": "mar_Deva_52290"} {"text": "बुद्धानुसत्ती\n\nबुद्धानुसत्ती म्हणजे गौतम [बुद्ध]]ांप्रती सन्मान. त्यांनी सांगितलेल्या नीतीचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात गौतम बुद्ध हे शिक्षक होते.\n", "id": "mar_Deva_52291"} {"text": "निर्मल बाबा\n\nनिर्मलजीत सिंह नरूला तथा निर्मल बाबा हा एक हिंदू साधू आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने इतर १३ साधूं सह याला नकली म्हणून घोषित केले आहे.\n", "id": "mar_Deva_52292"} {"text": "विक्रमादित्य दुसरा\n\nविक्रमादित्य (दुसरा) (राज्यकाळ इ.स. ७३३ - इ.स. ७४४) हा एक चालुक्य राजा होता. हा विजयादित्यचा मुलगा होता.\n", "id": "mar_Deva_52293"} {"text": "वरुण कुमार (पत्रकार)\n\nवरुण कुमार हे भारतीय पत्रकार आहे. २८ एप्रिल १९८५ रोजी जन्मलेल्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहर या ठिकाणी मध्ये जन्मलेला सध्या, वरुण कुमार ०७ फेब्रुवारी २०१७ पासून अलीबाबा ग्रुपच्या यूसी न्यूझ कंपनीचे व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत.\n", "id": "mar_Deva_52294"} {"text": "पोताला महाल\n\nपोताला महाल (तिबेटी भाषा:ཕོ་བྲང་པོ་ཏ་ལ་)हा तिबेटच्या ल्हासा शहरातील दलाई लामांचे अधिकृत निवासस्थान होते. १९५९मध्ये दलाई लामांनी ल्हासा व तिबेट सोडल्यानंतर येथे संग्रहालय रचण्यात आले. या इमारतीस जागतिक वारसास्थानाचा दर्जा आहे.\n\nयाचे बांधकाम १६४५ साली सुरू झाले. याठिकाणी आधी ६३७ साली बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष होते. अंदाजे ४०० मी x ३५० मी असा आयताकृती आकाराच्या या महालाच्या संरक्षक भिंती ३-५ मी (९-१५ फूट) रुंदीच्या आहेत. याचे कोपऱ्यांमध्ये तांबे ओतलेले आहे जेकरून भूकंपांपासून ही इमारतीस सुरक्षित राहते.\n\nया महालातील तेरा मजल्यांवर अंदाजे १,००० खोल्या, १०,००० छोटी देवळे आणि २०,००० मूर्त्या आहेत.\n\nपोताला महालास पोताल्का पर्वताचे नाव दिले आहे. या पर्वतावर अवलोकितेश्वर बोधिसत्त्वांचा निवास असल्याचे मानले जाते.\n", "id": "mar_Deva_52295"} {"text": "अटलांटा ब्रेव्ह्झ\n\nअटलांटा ब्रेव्ह्झ हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ जॉर्जिया राज्याच्या अटलांटा शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने सन ट्रस्ट पार्क या मैदानात खेळले जातात.\n", "id": "mar_Deva_52296"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७\n\nपाकिस्तान क्रिकेट संघ जुलै २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार होता. मार्च २०१७ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी), पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) पाकिस्तानमध्ये दोन ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठीचे आमंत्रण नाकारले होते.\n\nएप्रिल २०१७ मध्ये, दौरा रद्द केला गेला. दौरा पुढे ढकलण्याचे मुख्य कारण सांगताना पीसीबीचे अध्यक्ष शाहियार खान म्हणाले की,\n\n\"याआधी दोन वेळा पाकिस्तानने परस्पर संवादाशिवाय दोन वेळा बांगलादेश दौरा केला आहे. शाहरियार पुढे म्हणाले, की ते पुढील वर्षी किंवा नंतर इतर वेळच्या शक्यतेचा विचार करतील.\"\n\nबीसीबीच्या माध्यम समितीचे अध्यक्ष म्हणाले की, या निर्णयाबद्दल ते \"खरोखर आश्चर्यचकित\" झाले. पीसीबी आणि बीसीबी दरम्यान अधिकृत संवाद झाला नाही, बीसीबीला दौरा रद्द झाल्याचे प्रसारमाध्यमांकडून कळाले.\n", "id": "mar_Deva_52297"} {"text": "वर्ग:भारतीय विद्या\n\nभारत देशात उदयाला आलेली प्राचीन संस्कृती, धर्म, तत्वज्ञान यांच्याशी संबंधित विषयाचा अभ्यास भारतीय विद्या या अभ्यासशाखेत होतो.\n", "id": "mar_Deva_52298"} {"text": "वर्ग:मूर्तिशास्त्र\n\nसंस्कृत साहित्यात जे मूर्तिकलेचे शास्त्र निर्माण झाले आहे ते प्रचंड आहे.हे शास्त्र मूर्तिकारांच्या अनुभवातून बनत गेले आहे.\n", "id": "mar_Deva_52299"} {"text": "देवक बसविणे\n\nविवाह,उपनयन इ. संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे या उद्देशाने मंडपदेवता,व अविघ्न गणपती यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक बसविणे असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52300"} {"text": "शाश्वत विकास\n\nशाश्वत विकास किंवा टिकाऊ विकास (टिकाऊ विकास), पर्यावरण आणि विकास जागतिक आयोगाच्या अनुषंगाने धरणी किंवा टिकाऊ विकास ज्याच्या अंतर्गत पिढीच्या गरजा भागविल्या जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशिवाय तडजोड करता येईल. म्हणूनच, पर्यावरण संरक्षणाशिवाय विकास टिकाऊ होऊ शकत नाही, म्हणजेच सध्याच्या काळात नैसर्गिक संसाधनांचा वापर भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कसा केला पाहिजे जेणेकरून आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात इच्छित संतुलन स्थापित केले जाऊ शकेल.\n\nशाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की निसर्गाने पर्यावरणाला हानी पोहोचू नये आणि निसर्ग आणि विकासामध्ये संतुलन राखू शकेल.\n", "id": "mar_Deva_52301"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७\n\nक्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये विस्डेन ट्रॉफीसाठी तीन-कसोटी आणि त्याशिवाय एक ट्वेंटी१० आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला.\n\nकसोटी मालिकेआधी, वेस्ट इंडीजचे डर्बीशायर, एसेक्स आणि केंट विरुद्ध प्रथम श्रेणी सराव सामने खेळवण्यात आले. तसेच लीस्टरशायर संघाला २०१७ नॅटवेस्ट टी२० ब्लास्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान न मिळाल्याने, लीस्टरशायर आणि वेस्ट इंडीज दरम्यान दोन दिवसीय सामना खेळवण्यात आला.\n\nऑक्टोबर २०१६ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पुष्टी दिली की एजबॅस्टन येथील पहिली कसोटी दिवस/रात्र म्हणून खेळली जाईल. ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, \"आम्ही आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी उत्साहित आहोत\". एजबस्टन कसोटी सामन्यानंतर वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलास्टेर कुक आणि नील स्नोबॉल यांनी सांगितले की, इंग्लडमध्ये आणखी एक दिवस / रात्र कसोटी आयोजित करण्याच्या बाबतीत \"ज्यूरी विचार करत आहेत\". ईसीबीने ह्याकडे यश म्हणून पाहिले आणि म्हणून दर वर्षी एक दिवस / रात्र कसोटी ठेवण्याची एक शक्यता व्यक्त केली. इंग्लंडने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली, ज्यात जेम्स अँडरसनने तिसऱ्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील ५०० बळी पूर्ण केले.\n\nवेस्ट इंडीजने एकमेव टी२० सामना २१ धावांनी जिंकला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात, इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला, त्यामुळे वेस्ट इंडीजला क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेत थेट प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आणि आता त्यांना पात्रतेसाठी २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता लढणे भाग पडले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ब्रिस्टल येथे बेन स्टोक्सला अटक झाल्याने इंग्लंडच्या चवथ्या एकदिवसीय सामन्याच्या तयारीत अडथळा आला. ह्या घटने नंतर स्टोक्स आणि अ‍ॅलेक्स हेल्स दोघांनाही इसीबीने निलंबीत केले, म्हणजेच पुढील सुचनेपर्यंत त्यांना खेळण्यास मज्जाव करण्यात आला. ह्यानंतरही, इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली.\n", "id": "mar_Deva_52302"} {"text": "वास्तव संख्या\n\nसुरुवातीला संख्या शिकताना लवकरच संख्यारेषा तयार करायला शिकवले जाते. सोयीचा एकक घेउन ती तयार करतात. नंतर अपूर्णांक संख्यारेषेवर दाखवायला आपण शिकतो. हे अपूर्णांक ३/५ , २/७ अशा प्रकारचे म्हणजे परिमेय संख्या असतात. पायथागोरसचे प्रमेय वापरून २ चेवर्गमूळ व तत्सम संख्या देखील संख्यारेषेवर दाखवता येतात. याप्रमाणे संख्यारेषेवर बिंदूने दाखवता येणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52303"} {"text": "रामदेव यादव\n\nरामदेव यादव हे देवगिरीचे महान यदुवंशी सम्राट होते. यांनी आपल्या काळात अनेक मंदिरे बांधली. यादव त्या काळातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य होते. ज्याचा अंत अल्लाउद्दिन खिल्जी आणि मलिक कफूरने कपटाने केला. रामदेव यादव यांच्या मृत्यू नंतर त्यांचा पुत्र शंकर यांनी मुसुलमानी सत्तेविरुद्ध विद्रोह केला. परंतु ते मलिक कफूरद्वारे इ. सन 1312 साली मारला गेले. व यादव साम्राज्याचा अंत झाला.\n", "id": "mar_Deva_52304"} {"text": "बिग थॉम्पसन नदी\n\nबिग थॉम्पसन नदी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक नदी आहे. १२३ किमी (७८ मैल) लांबीची ही नदी साउथ प्लॅट नदीची उपनदी आहे.\n", "id": "mar_Deva_52305"} {"text": "ग्रीली (कॉलोराडो)\n\nग्रीली अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. वेल्ड काउंटीचे प्रशाकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार १,००,८८३ होती. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ७९ किमी अंतरावर आहे.\n\nया शहराला न्यू यॉर्क ट्रिब्युनच्या संपादक होरेस ग्रीलीचे नाव देण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_52306"} {"text": "पंचतीर्थ\n\nपंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.\n", "id": "mar_Deva_52307"} {"text": "किझील लेणी\n\nकिझील लेणी (इंग्रजी: Kizil Caves) चीनी सरकारच्या नियंत्रणाखालील शिंच्यांग प्रांतातील एक बौद्ध लेणींचा समूह आहे जेथे प्राचीनकाळातील तारीम द्रोणीत तुषारी लोकांच्या आणि बौद्ध धर्माच्या संबंधित चित्र, मूर्ती, लेखन व अन्य पुरातन वस्तू मिळाल्या आहेत. ह्या लेणी शिंच्यांग प्रांताच्या आक्सू विभागाच्या बाईचेंग जिल्हामध्ये मुजात नदीच्या उत्तर काठावर कूचा पासून ६५ कि.मी. दूर स्थित आहे. हा प्रदेश ऐतिहासिक रेशिम मार्गावर स्थित होता आणि इसवी सनाच्या तिसऱ्या ते आठव्या शतकादरम्यान विकसित झाला.\n", "id": "mar_Deva_52308"} {"text": "एकादश रुद्राणी\n\n'''एकादश रुद्राणी \"'-\n\n१ धृ, २ वृत्ति, ३ उशना, ४ उमा, ५ नियुता, ६ सर्पि, ७ इला, ८ अंबिका, ९ इरावती, १० सुधा व ११ दीक्षा. हीं अकरा रुद्रांच्या स्त्रियांची (रुद्राणींची) नावे आहेत. या अकरा रुद्रांची महाभारत महाकाव्यातली नावे व भिन्न भिन्न पुराणांत दिलेली नावे वेगवेगळी आहेत. सर्वात अधिक स्वीकृत नावे अशी : अपराजित-रुद्र कपर्दी कपाली त्र्यंबक बहुरुद्र मृगव्याध रैवत वृषाकपि शंभु शर्व (हरिवंशात व अग्निपुराणात शर्वऐवजी 'सर्प' हे नाव येते.) हर-रुद्र\n", "id": "mar_Deva_52309"} {"text": "सिंगापूर\n\nसिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी.२ (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.\n\nसिंगापूर बेटावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८१९ साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील सिंगापूर नदीच्या मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती. ओरांग लाउट जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर मसाला मार्गावरील महत्त्वाचे केंद्र ठरू लागले; ब्रिटिश साम्राज्यातील सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले. आशियाई देशांच्या दृष्टीने सिंगापूर या शहराला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.\n", "id": "mar_Deva_52310"} {"text": "शिलाँग चेंबर कॉयर\n\nशिलाँग चेंबर कॉयर हा शिलाँग स्थित गायनसमूह आहे. त्याची स्थापना २००१ साली शिलाँग येथे करण्यात आली. इंडिया हॅज गॉट टॅलेंट या कलर्स टी.व्ही. दूरचित्र वाहिनीवरील कार्यक्रमाच्या ऑक्टोबर २०१०मधील दुसऱ्या मोसमात हा वाद्यवृंद प्रकाशझोतात आला होता. चीन मधील शांघाय येथे जुलै २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या जागतिक कॉयर गेम्स मध्ये या कॉयरने सहभाग घेतला होता. त्यात त्यांना तीनही प्रकारात - म्युझिका सॅक्रा, गॉस्पेल आणि लोकप्रिय यात सुवर्ण पदक मिळाले.\n", "id": "mar_Deva_52311"} {"text": "दत्तात्रेयाचे चोवीस गुरू\n\nअवधूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताने चोवीस गुरू केले अशी भागवत नावाच्या ग्रंथात कथा आहे, असे सांगितले जाते.\n\n(अ) भागवतातातील एकादशस्‍कंधातला ७ वा अध्याय -\n\nपृथिवी वायुराकाशमापोऽग्‍निचंद्रमा रविः। कपोतोजगरः सिंधुः पतंगो मधुकृद्गजः ।।३३।। मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोऽर्भके। कुमारी शरकृत्‍सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ।।३४।।\n", "id": "mar_Deva_52312"} {"text": "कार्निव्हल क्रुझ लाइन\n\nकार्निव्हल क्रुझ लाइन ही अमेरिकेच्या मायामी शहरातील पर्यटन कंपनी आहे. कार्निव्हल कॉर्पोरेशन अँड पीएलसीची उपकंपनी असलेली ही कंपनी जगातील सगळ्यात मोठ्या पर्यटन कंपन्यांपैकी एक आहे.\n\nकार्निव्हलची स्थापना १९७२मध्ये झाली. यात २५ क्रुझ नौका असून त्या मायामी, गॅल्व्हस्टन, पोर्ट कॅनेव्हरल, न्यू ऑर्लिअन्स, फोर्ट लॉडरडेल, लॉंग बीच, सिडनी, शांघाय, सान हुआन सह जगभरातील अनेक बंदरात तळ टाकून असतात.\n", "id": "mar_Deva_52313"} {"text": "पोर्ट कॅनेव्हरल\n\nपोर्ट कॅनेव्हरल अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील बंदर आहे. येथे क्रुझनौका आणि मालवाहू नौकांचे धक्के तसेच अमेरिकेच्या आरमाराचा तळ आहे. येथील समुद्री मार्गिकेची खोली १३ मी (४४ फूट) आहे.\n\nजगातील सगळ्यात व्यस्त क्रुझ बंदरांपैकी एक असलेल्या या बंदरातून २०१४ साली ३९ लाख प्रवाशांनी ये-जा केली. येथे डिस्नी क्रुझ लाइन, कार्निव्हल क्रुझ लाइन आणि रॉयल कॅरिबियन क्रुझ लिमिटेड या कंपन्याच्या क्रुझ नौकांचा तळ असतो.\n\nदरवर्षी येथून २.७ लाख टन मालसामानाची वाहतूक होते.\n", "id": "mar_Deva_52314"} {"text": "लेक्युन सेक्या बुद्ध\n\nलायक्युन सेक्य बुद्ध (बर्मीज: လေး ကျွန်း စင်္ ကြာ; इंग्रजी: Laykyun Sekkya Buddha) हा म्यानमारमधील एकूण ४२४ फूट (१२९ मीटर) उंच असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच पुतळा आहे. हा बुद्ध पुतळा एकतीस मजल्यांचा आहे, ज्यामध्ये बौद्ध साहित्याप्रमाणे ३१ जीवनशैलींची ३१ रेषाकृती आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक मजल्यातील भिंतीवरील चित्रे अतिशय मनोरंजक आणि लोकप्रिय आहेत. हा पुतळा पायथ्यापासून वर ३८१ फूट (११६ मीटर) उंच असून पायथ्याची (आसन) उंची ४४ फूट (१३.५ मीटर) आहे. गौतम बुद्धांचा हा पुतळा म्यानमार देशातील मोण्वाजवळील खटाकन तैंग या गावात स्थित आहे. याचे बांधकाम १९९६ पासून सुरू झाले व २१ फेब्रुवारी २००८ रोजी पुतळा पूर्ण करण्यात आला. हे चीफ अब्बोट वेन. नारडा यांनी सुरू केले. चीनमधील स्प्रिंग टेंपल बुद्ध नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बुद्ध पुतळा आहे. पुतळ्याचे बांधकाम २००८ मध्ये पूर्ण झाले.\n", "id": "mar_Deva_52315"} {"text": "बसव कल्याण\n\nहे एक पुरातन असे श्रीदत्त क्षेत्र आहे. या मंदिराला भुयारी समाधी मंदिर असेच म्हणावे लागेल. या गावात दत्त संप्रदायाला आनंद संप्रदाय असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52316"} {"text": "बावीस प्रतिज्ञा\n\n१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सपत्निक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत. असे मानले जाते की, या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सत्प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दीशा दिग्दर्शक आहेत. भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा व्यक्ती-समूहांकडून या प्रतिज्ञा शपता म्हणून वदवल्या जातात. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प्रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_52317"} {"text": "मुरलीधर शाह\n\nडाॅ. मुरलीधर बन्सीधर शहा (जन्म : ३१ ऑक्टोबर १९३७; - धुळे, ९ ऑक्टोबर २०१७) हे एक गांधीवादी हिंदी-मराठी साहित्यिक होते. ते एम.ए., पीएच.डी. होते. शहांनी आयुष्यभर गांधीवादी विचारांसह हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला. बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो'चे काम करत असताना त्यांनी आंतरभारती, छात्रभारती, राष्ट्रभाषा सभा, राष्ट्र सेवा दल यांसह इतर अनेक संघटनांची जबाबदारी सांभाळली. हे करीत असतानाच त्यांनी ५०पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले. यांनी हिंदीतील उत्तम साहित्याची मराठीत, आणि मराठीतील साहित्याची हिंदीत भाषांतरे केली. समाजकार्य, भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्वावरील पकड यामुळे अनेकांना आपलेसे करून घेण्याची अनोखी शैली शहा यांच्याकडे होती.\n\nशहा यांनी प्रारंभी धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हिंदी विभागप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पुण्यातील महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा सभेचे उपाध्यक्ष आणि नाशिक विभागाचे अध्यक्ष म्हणून काम केले. संशोधनातील आवडीमुळे त्यांनी धुळे येथील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाचे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले. त्यातूनच मंडळाच्या १३ खंडांचे तसेच खानदेशच्या सांस्कृतिक इतिहासाच्या सहा खंडांचे संपादनही त्यांनी केले. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष. विद्यार्थ्यांची संघटना म्हणून शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक दायित्वाची जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले. राष्ट सेवा दलाचे यदुनाथ थत्ते यांच्या कार्यात मु.ब. शहांचा सक्रिय सहभाग होता.\n\nभारतातील चौदा भाषांमध्ये राष्ट्रीय गीत गायन करणाऱ्या २२ गायकांना सोबत घेऊन त्यांनी 'हम हिंदुस्थानी'ची स्थापना केली. तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी त्यांनी गीतांद्वारे २० गायकांसह अनेक शहरांमध्ये सादर केली.\n", "id": "mar_Deva_52318"} {"text": "हिंदुत्व\n\nहिंदुत्व हे भारतातील हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख स्वरूप आहे. एक राजकीय विचारधारा म्हणून, हिंदुत्व हा शब्द विनायक दामोदर सावरकर यांनी 1923 मध्ये व्यक्त केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि इतर संघटनांनी एकत्रितपणे याला चॅम्पियन केले आहे. संघ परिवार म्हणतात.\n\nहिंदुत्व चळवळीचे वर्णन \"उजव्या विचारसरणीचे अतिरेकी\" आणि \"शास्त्रीय अर्थाने जवळजवळ फॅसिस्ट\" असे केले गेले आहे, जे एकसंध बहुसंख्य आणि सांस्कृतिक वर्चस्वाच्या संकल्पनेला चिकटून आहे. काही विश्लेषक फॅसिझम आणि हिंदुत्वाची ओळख यावर विवाद करतात आणि हिंदुत्व हे रूढीवाद किंवा \"जातीय निरंकुशता\"चे एक टोकाचे रूप असल्याचे सुचवतात.\n", "id": "mar_Deva_52319"} {"text": "संन्याशांचे चार प्रकार\n\nहिंदू धर्मशास्त्रामध्ये कुटीकच, बहूदक, हंस आणि परमहंस असे संन्याशांचे चार प्रकार सांगितलेले आहेत. हे विविदिषा आणि विद्वत्संन्याशांचे उपप्रकार आहेत. विविदिषा संन्याशाला दंड व भगवी वस्त्रे आवश्यक नसतात, परंतु विद्वत्संन्याशांमध्ये भगवी वस्त्रे व दंडधारण असते.\n\nशिखा व यज्ञोपवीत ठेवून, भगवी वस्त्रे व त्रिदंड धारण करून, घराबाहेर पर्णकुटीत वा स्वगृही राहून, बांधवांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी भोजन करणारा तो \"कुटीकच\" संन्यासी होय. पुत्रादिकांचा परित्याग करून सात घरी भिक्षा मागणारा, भगवी वस्त्रे धारण करून त्रिदंड, शिखा, यज्ञोपवीत धारण करणारा \"बहूदक\" संन्यासी होय. वरील दोन्ही प्रकाराप्रमाणेच वेषभूषा करून शिवाय एक दंड धारण करणारा \"हंस\" संन्यासी होय. शिखायज्ञोपवीतरहित राहून भगवी वस्त्रे व एकदंड धारण करणारा तो \"परमहंस\" संन्यासी होय.\n", "id": "mar_Deva_52320"} {"text": "२०१७ स्वतंत्रता चषक\n\n२०१७ स्वतंत्रता चषक ही लाहोर, पाकिस्तान येथे खेळवली गेलेली एक आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती.\n\nसदर स्पर्धा पाकिस्तानने २-१ अशी जिंकली\n", "id": "mar_Deva_52321"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१७\n\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१७ मध्ये, १-एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. जून २०१७ मध्ये पूर्ण सदस्यत्व मिळाल्यानंतर आयर्लंडचा हा पहिला एकदिवसीय सामना होता. क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये जेव्हा ते भेटले तेव्हा या संघांचा शेवटचा सामना होता. तथापि, पाऊस आणि ओल्या मैदानामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द केला गेला. वेस्ट इंडीजला आता २०१८ च्या क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा टाळून, २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यासाठी, सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये अपराजित राहणे गरजेचे आहे.\n", "id": "mar_Deva_52322"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७\n\nऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. २०११ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच बांगलादेश दौरा होता. बांगलादेशने पहिल्या कसोटीत २० धावांनी विजय मिळवला, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच कसोटी विजय. या विजयानंतर बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहिम म्हणाला की, \"ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणे हा एक खूप चांगला अनुभव आहे, आणि मला वाटते की सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला\". ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला, \"मला वाटते की, खासकरून घरच्या मैदानावर त्यांचा संघ धोकादायक आहे\". ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला, त्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.\n\nऑस्ट्रेलियाचा मूलतः सप्टेंबर २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा प्रस्तावित होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तो रद्द करण्यात आला. ऑक्टोबर २०१६ मधील इंग्लंडच्या बांगलादेश दौऱ्यानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलॅंड म्हणाले ऑस्ट्रेलियाची बांगलादेशमध्ये खेळण्याची शक्यता \"खूप जास्त\" आहे. एप्रिल 2२०१७ मध्ये, दोघे सीए आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) या दौऱ्यासाठीच्या सामन्यांसंदर्भात चर्चा करत होते. बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निजामुद्दीन चौधरी, म्हणाले की ते आता \"क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत वेळापत्रक आणि अन्य तपशीलांवर काम करीत आहेत\". मे २०१७ मध्ये सुरक्षेबाबत तपासणी झाली. त्यानंतर त्याच महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बांगलादेश दौऱ्याची व्यवस्था निश्चित करण्यासाठी एक सुरक्षा दल पाठवले.\n\nक्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन (एसीए) यांच्या प्रतिनिधींनी नियोजित दौऱ्याआधी २४ जुलै २०१७ रोजी सुरक्षितता दौरा केला. तथापि, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू, सीए आणि एसीए यांच्यातील वेतन विवाद आणि बीसीबीला दौरा होण्याची शक्यता असल्याची माहिती याबाबत प्रगती होत नव्हती. त्याआधी जुलैमध्ये, ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाने वादग्रस्त कारणाने दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणीय मालिका स्पर्धेतून बाहेर काढले होते. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने म्हटले आहे की, मालिका सुरू होण्यापूर्वी डार्विनमधील प्रशिक्षण शिबिरaमध्ये ते उपस्थित राहणार आहेत, परंतु वेतनाबाबतचा वाद संपल्याशिवाय ते बांगलादेशला जाणार नाहीत. १ ऑगस्ट २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की वेतनवाढीच्या प्रगती होत आहे, पण त्याला दौरा सुरू होण्याआधी अंतिम स्वरूप देणे आवश्यक आहे. दुसऱ्याच दिवशी, वेतन-विवादावर तोडगा निघाल्याने, कसोटी मालिका ठरल्याप्रमाणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. १८ ऑगस्ट २०१७ रोजी कडेकोट सुरक्षेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेशमध्ये पोहोचला.\n\nदौरा सुरू होण्याआधी, एका सराव सामन्याचे ठीकाण खान शाहब उस्मान अली मैदानावर पाणी साचले होते. मैदान वेळेत तयार नसल्यास बीसीबीने दोन वैकल्पिक स्थळांवर सामना खेळवण्याची तयारी केली होती. परंतू, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी, पाणी साचल्याने सामना रद्द करण्या आला.\n", "id": "mar_Deva_52323"} {"text": "द्वारकानाथ कौल\n\nपंडित द्वारकानाथ कौल हे नसीम' या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील शायर होते.\n\nहे पंडित दयाशंकर कौल यांचे चिरंजीव होत. आपल्या२८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक प्रसिद्ध काव्यकृती केल्या.\n\nकौल हे काश्मिरी पंडित आहे. इतर पंडितांप्रमाणे द्वारकानाथही फारसीतून लिहीत असले. त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता. हे काही मुसलमान शायरांना खटकत असे.\n\nएकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. पंडित द्वारकानाथ कौल यांनाही निमंत्रण होते. द्वारकानाथांचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे नवाबाने ऐन कार्यक्रमात जाहीर केलं की, आता मी उर्दूतील एक ओळ देईन आणि सगळ्या कवींनी त्याओळीच्या आधीची ओळ रचून शेर पूर्ण करायचा. सर्वांनी आधीच ठरवलेल्या योजनेनुसार नवाबाने ओळ दिली -\n\nकाफीर हैं वो जो बंदे नहीं इस्लामके\n\nकाफीर म्हणजे खरेतर 'ईश्वराला न मानणारे'. पण मुस्लिम तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सरसकटपणे या शब्दाचा अर्थ 'इस्लामप्रणीत ईश्वराला न मानणारे' असा करतात. नवाबाने उपरोक्त ओळ दिल्यादिल्या सगळे शायर एका मागोमाग एक इस्लामची स्तुती करणारे शेर रचू लागले. या ओळीआधी दुसरे काहीच लिहिले जाऊ शकत नव्हते, त्यामुळे पंडिजींनाही आज त्यांचा सारा अभिमान बाजूला सारून इस्लामच्या स्तुतीपर शेर रचावाच लागेल, हे माहिती असल्याने साऱ्यांच्याच मनात जणू लाडू फुटत होते. पंडित द्वारकानाथ कौल यांना हिणवण्यासाठी एकेक रचना सादर केल्या जात होत्या.\n\nहोता होता पंडितजींची पाळी आली. त्यांनी एकवार डोळे मिटून घेतले. डोळे उघडून आत्मविश्वासपूर्ण नजरेने रचना सादर केली,\n\nलाम के मानिन्द गेसू हैं मेरे घनश्यामके ।\n\nकाफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।<'br/> अर्थ :- 'ल' अक्षरासारखे मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घनश्याम मुरारीचे (फारसीत \"ल\"ला \"लाम असे म्हणतात). काफीरच म्हटले पाहिजे त्यांना, जे भक्त नाहीत या \"लाम'चे. ('इस्लामके' नव्हे तर पंडितजींनी फोड केली \"इस लामके')\n\nपार नवाबासह सारी सभा अवाक् झाली. पंडितजींनी त्यांच्याच ओळीचा आधार घेऊन, भगवान श्रीकृष्णाला न मानणाऱ्यांना \"काफीर' ठरवले होते. धार्मिक आधारावर पंडितजींचा अपमान करायचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पंडिजींनी अक्षरशः सगळ्यांचे दातच घशात घातले होते. पंडितजींची वाहवाह करण्याखेरीज कुणाकडे काही पर्यायच उरला नव्हता.\n", "id": "mar_Deva_52324"} {"text": "कुंदन शाह\n\nकुंदन शहा (१९ ऑक्टोबर, १९४७; ७ ऑक्टोबर, २०१७) हे एक हिंदी पटकथा लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमालिकांचे दिग्दर्शन केले\n\nयांनी पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले होते.\n\nशाह यांच्या १९८३मधील जाने भी दो यारों या पहिला चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९९३मध्ये त्यांनी कभी हां कभी ना या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.\n", "id": "mar_Deva_52325"} {"text": "लेख टंडन\n\nलेख टंडन यांना आपले वडील फकीरचंद टंडनचे सहाध्यायी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून चित्रपटक्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.\n\nटंडन हे चित्रपटसृष्टीत कृष्णधवल चित्रपटाच्या जमान्यापासून होते. त्यांनी दूरचित्रवाणी माध्यमातूनही काम केले. त्यांनी शाहरुख खानला संधी दिली.\n\nटंडन स्वतःला दिग्दर्शक समजत असल्याने त्यांनी अभिनयासाठी निर्मात्याकडून कधीच मानधन घेतले नाही.\n", "id": "mar_Deva_52326"} {"text": "कुल्याकान\n\nकुल्याकान हे मेक्सिकोच्या सिनालोआ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७५,७७३ तर महानगरातील लोकसंख्या ८,५८,६३८ होती. हे शहर तामाझुला आणि हुमाया नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या दोन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह येथून पुढे कुल्याकान नदी म्हणून ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_52327"} {"text": "कुल्याकान नदी\n\nकुल्याकान नदी मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील नदी आहे. ही नदी तामाझुला आणि हुमाया नद्यांच्या संगमापासून सुरू होते व पश्चिमेकडे वाहत कॅलिफोर्नियाच्या अखातास मिळते. कुल्याकान शहर या नदीच्या सुरुवातीस वसलेले आहे.\n", "id": "mar_Deva_52328"} {"text": "कोलकाता विद्यापीठ\n\nकोलकाता विद्यापीठ भारताच्या कोलकाता शहरातील उच्च शैक्षणिक संस्था आहे. याची स्थापना २४ जानेवारी, १८५७ रोजी झाली.\n\nया विद्यापीठात शिकलेल्या किंवा शिकवलेल्यांपैकी रोनाल्ड रॉस, रबींद्रनाथ टागोर, सी.व्ही. रामन आणि अमर्त्य सेन हे चार नोबेल पुरस्कारविजेते आहेत.\n", "id": "mar_Deva_52329"} {"text": "तामाझुला नदी\n\nतामाझुला नदी मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील नदी आहे. ही नदी सियेरा माद्रे ऑक्सिदेंताल पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिमेस वाहते. कुल्याकान शहराजवळ ही हुमाया नदीस मिळते. तेथून पुढे हा प्रवाह कुल्याकान नदी नावाने कॅलिफोर्नियाच्या अखातास मिळतो.\n", "id": "mar_Deva_52330"} {"text": "हुमाया नदी\n\nहुमाया नदी मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील नदी आहे. ही नदी सियेरा माद्रे ऑक्सिदेंताल पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिमेस वाहते. कुल्याकान शहराजवळ ही तामाझुला नदीस मिळते. तेथून पुढे हा प्रवाह कुल्याकान नदी नावाने कॅलिफोर्नियाच्या अखातास मिळतो.\n", "id": "mar_Deva_52331"} {"text": "माल्बोर्क\n\nमाल्बोर्क पोलंडच्या उत्तर भागातील एक शहर आहे. या शहराची स्थापना इ.स.च्या तेराव्या शतकात झाली होती.\n\nदुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास जर्मनीने पोलंड काबीज केल्यानंतरच्या काळात या शहरात फॉका-वुल्फ विमानांचा कारखाना होता. दोस्त राष्ट्रांनी युद्धादरम्यान दोनवेळा या शहरावर बॉम्बफेक केली होती. युद्धाच्या अखेरीस जर्मनीने माल्बोर्कला बालेकिल्ल्याचे शहर घोषित केले आणि तेथील सगळ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरित केले. ४,००० नागरिकांनी तरीही येथेच राहणे पसंत केले. १९४५ च्या सुरुवातीस येथील नाझी शिबंदी आणि सोवियेत लष्करामध्ये घनघोर युद्ध झाले व त्यात शहर बेचिराख झाले. सोवियेत संघाने शहर जिंकल्यावर उरलेले नागरिक नाहीसे झाले. त्यांतील १,८४० लोकांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. १९९६ मध्ये येथे १७८ मनुष्यावशेष सापडले होते तर २००५ मध्ये अधिक १२३ लोकांचे अवशेष मिळाले. ऑक्टोबर २००८मध्ये येथे २,११९ लोकांचे अवशेष सापडले. त्यांतील बव्हंश स्त्रीया होत्या.\n\nयुद्धानंतर सोवियेत संघातून हाकलून दिलेल्या पोलिश लोकांनी येथे वस्ती केली. २००६ च्या अंदाजानुसार येथे ३८,४७८ व्यक्ती राहत होत्या.\n", "id": "mar_Deva_52332"} {"text": "ज्ञानेश्वर आगाशे\n\nज्ञानेश्वर आगाशे (१७ एप्रिल, १९४२ - २ जानेवारी, २००९) हे एक भारतीय उद्योजक, क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक होते. ते बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते कोल्हापूर स्टीलचे अध्यक्ष तसेच सुवर्ण सहकारी बँकेचे आणि मंदार प्रिंटिंग प्रेसचे संस्थापक होते. आगाशे १९९५ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष होते. १९६९ साली ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य झाले आणि १९८९ मध्ये ते संघाचे कार्यकारी अध्यक्ष बनले.\n\nयष्टीरक्षक-फलंदाज असलेले आगाशे १९६२ आणि १९६८ दरम्यान महाराष्ट्रासाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळले. त्यांनी १३ सामन्यांत दोन अर्धशतके काढली. यष्टिरक्षक म्हणून त्यांनी दहा झेल घेतले आणि दोन स्टम्पिंग केले.\n\nयांचा मुलगा आशुतोष आगाशेही प्रथम वर्गीय क्रिकेट खेळला.\n\nआगाशे आणि त्यांचे कुटुंब सुवर्ण सहकारी बँकेतील घोटाळ्यामध्ये गोत्यात आले. यासंबंधी न्यायालयीन कोठडीत असताना, मधुमेहातून झालेल्या गुंतागुंतीमुळे आगाशे यांचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_52333"} {"text": "मंदार आगाशे\n\nमंदार आगाशे (२४ मे, १९६९ - ) हा एक भारतीय संगीतकार, संगीत निर्माता आणि व्यापारी आहे. हा उद्योजक व क्रिकेट खेळाडू ज्ञानेश्वर आगाशे यांचा मुलगा आणि आशुतोष आगाशे तसेच शीतल आगाशे यांचा आहे. मंदार आगाशे सर्ववत्रा टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे संस्थापक आणि उपाध्यक्ष आहेत. लि. आणि त्यांनी बृहन्स टेक्नॉलॉजीज, बृहन ई-कॉमर्स, ब्रिमा फायनान्स, आणि आगाशे ब्रदर्स फायनान्सिंग या कंपन्यांचे को सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.\n\nआगाशेने इंडी-पॉप अल्बम \"नझर नझर\" हा आल्बम १९९८ मध्ये प्रकाशित केला.\n", "id": "mar_Deva_52334"} {"text": "शीतल आगाशे\n\nशीतल आगाशे ही मराठी अभिनेत्री आणि उद्योगपती आहेत. एसएबी टीव्हीवरील हस बॉस या टीव्ही शोमध्ये ती दिसली आहे. सध्या ते बृहन प्राकृतिक उत्पादनांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.\n", "id": "mar_Deva_52335"} {"text": "आडी आगाशे\n\nआडी आगाशे उर्फ़ आदित्य आगाशे ( 10 जून 1 99 7) हा एक मराठी चिट्पावन गायक-गीतकार आहे जो इंग्रजी गीते गातो आणि लिहितो. तो संगीत दिग्दर्शक मंदार आगाशे यांचा मुलगा आहे. तो क्रिकेट खेळाडू ज्ञानेश्वर आगाशे यांचा नातू आहे, आणि चंद्रशेखर आगाशे यांचा पणतू आहे. तो एक अभिनेता म्हणून काम करते. ते ब्राह्मण नैसर्गिक उत्पादनांमार्फत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत.\n", "id": "mar_Deva_52336"} {"text": "हमसफर एक्सप्रेस\n\nहमसफर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक लांब पल्ल्याची विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या गाड्यांच्या डब्यांमधून विशेष सुविधा असतात. खिडक्यांना पडदे, चहा, कॉफी, दूध, इ. विकत देणारी यंत्रे तसेच प्रवाशांनी आणलेले खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी शीतपेटी तसेच गरम करण्यासाठी उष्णपेटी व इतर सोयी यात असतात. याशिवाय प्रत्येक डब्यात पुढील स्थानकाबद्दलची माहिती तसेच गाडीचा वेग दाखविणारे पडदे आणि प्रवाशांसाठीच्या उद्घोषणा या डब्यांतील इतर काही सुविधांपैकी आहेत.\n", "id": "mar_Deva_52337"} {"text": "श्रीरंगपट्टण\n\nश्रीरंगपट्टण हे भारताच्या कर्नाटक राज्यातील छोटे शहर आहे. मंड्या जिल्ह्यात असलेले हे शहर मैसुरू पासून जवळ असून २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,४४८ होती.\n\nविजयनगरच्या साम्राज्याचा भाग असलेले श्रीरंगपट्टण मैसुरूच्या वूडेयार राज्यकर्त्यांच्या ताब्यात आले. सतराव्या शतकात वूडेयारांचा प्रधान हैदर अली याने येथून राज्याचा कारभार चालविला होता. त्याचा मुलगा टिपू सुलतान याने वूडेयारांचे स्वामित्व झुगारून आपल्या नावाने खुदादाद सल्तनत घोषित केल्यावर श्रीरंगपट्टण अधिकृतरीत्या मैसूर संस्थानाची राजधानी झाले. १७९२ साली तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाच्या शेवटी येथे झालेल्या तहानुसार ब्रिटिशांनी टिपू सुलतानाची सत्ता संपुष्टात आणली. १७९९मध्ये टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तसेच निझामाच्या सैन्यांमध्ये घनघोर युद्ध झाले. यात टिपू सुलतान श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यात मृत्यू पावला. हैदर अली व टिपू सुलतानशी निगडीत अशा अनेक इमारती या शहरात आहेत.\n\nश्रीरंगपट्टणमध्ये रंगनाथस्वामीचे मोठे देउळ आहे.\n", "id": "mar_Deva_52338"} {"text": "बुदिकोटे\n\nबुदिकोटे भारताच्या कर्नाटक राज्यातील छोटे गाव आहे. कोलार जिल्ह्यातील या गावाची लोकसंख्या अंदाजे ३,००० आहे. या गावात नम्म ध्वनी हे सार्वजनिक मालकीचे सर्वप्रथम दूरचित्रवाणी आणि रेडियो प्रसारण केन्द्र २००२ सालापासून चालू आहे.\n\n६ डिसेंबर, १७८२ च्या सुमारास हैदर अली या मैसुरूच्या संस्थानाच्या प्रशासकाचा या गावात मृत्यू झाला होता.\n", "id": "mar_Deva_52339"} {"text": "काझीपेट\n\nकाझीपेठ हे भारतातील तेलंगण राज्यातल्या वारंगळ जिल्ह्यातील एक शहर आहे.\n\nयेथे दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन आहे.\n", "id": "mar_Deva_52340"} {"text": "करंजी (जिंतूर)\n\nकरंजी karanji हे गाव महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक लहान गांव आहे.\n", "id": "mar_Deva_52341"} {"text": "महाराष्ट्राचा भूगोल\n\nमहाराष्ट्राचा भूगोल हा भारताच्या पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्याचा भूगोल होय.महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी भूमी आहे.महाराष्ट्रास पश्चिमेस 720 कि. मि. लांबीचा विस्तीर्ण अरबी समुद्र किनारा आहे.प्रशासकीय दृष्टीने महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्ह्यामध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देशातील सर्व राज्य होते. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून एक मे 2010 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे.महाराष्ट्राची दक्षिणात्तर लांबी 720 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी 800किलोमीटर आहे.\n", "id": "mar_Deva_52342"} {"text": "पखाल\n\nपखाल ही प्राण्याच्या चामड्यापासून तयार केलेली एक प्रकारची मोठी पिशवी असते. सुदूर क्षेत्रात, पूर्वी पाणी पंपिंगची सोय नसल्यामुळे तिचा वापर पाण्याच्या स्रोतापासून घरापर्यंत अथवा कोणत्याही ठिकाणापर्यंत आवश्यक असणारे पाणी अथवा द्रवपदार्थ म्हैस अथवा रेड्यावरून वाहून नेण्यासाठी करण्यात येत होता.यासाठी मनुष्यबळ वापरण्यात येत होते.\n\nअसे पाणी वाहून नेणाऱ्या व्यक्तीस 'पखालची' अथवा 'पखालजी' असे संबोधण्यात येत असे. पूर्वीच्या काळी कोळी समाजातील लोक हा व्यवसाय करीत असत, त्यावरून त्यांस पानभरे कोळी किंवा पानकोळी म्हणून संबोधित असत. कोळी समाजाचा परंपरागत चालत आलेला मुख्य व्यवसाय म्हणजे गावातील बलुतेदारांना पाणी पुरविणे हा होता.त्या मोबदल्यात कोळी मिळेल त्या धान्यावर उपजीविका भागवीत होता.\n\nपखालीची रचना ही काहीसी,पूर्ण पाठ व्यापणाऱ्या मोठ्या पण, एकच बंद असणाऱ्या सध्याच्या 'होन्डा बॅग' सारखी रहात असे. या पखालीची धारकक्षमता सुमारे १५ ते ३० लिटर रहात असे.पखाल पाठीवर वाहून नेण्यासाठी, त्यास चामड्याचे बंद असत.पाणी ओतण्यासाठी तिला निमुळते तोंड रहात असे. पखालचीस प्रती-खेपेनुसार रक्कम मेहनताना म्हणून देण्यात येत असे. पखालीतले पाणी पेयजल म्हणून वापरणे निषिद्ध समजण्यात येत असे.\n", "id": "mar_Deva_52343"} {"text": "डॉ. आंबेडकर महाविद्यालय (नागपूर)\n\nडॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर हे १९६४ साली स्थापन झालेले नागपूरमधील सर्वात जुन्या सामान्य पदवी महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयात विज्ञान, कला आणि वाणिज्य क्षेत्रातील भिन्न अभ्यासक्रम आहेत. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे.\n", "id": "mar_Deva_52344"} {"text": "रांजणखळगे\n\nरांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nवेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात.\n\nपुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्यी सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर होते.\n", "id": "mar_Deva_52345"} {"text": "घळई\n\nघळई हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nवर्ग:भूरचनाशास्त्र वर्ग:चित्र हवे वर्ग:अत्यंत छोटी पाने घळई (V Shape Vally) :- नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते. त्यावेळी तिचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नदीचे तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण (शीर्ष क्षरण) हें काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) जास्त असते. म्हणजेच तळ भागाची झीज जास्त होते व काठावरील बाजू तीव्र उताराची होते याला घळई म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52346"} {"text": "यू आकाराची दरी\n\nयू आकाराची दरी हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nयाचा आकार इंग्रजी U सारखा दिसतो; म्हणून त्यास यू आकाराची दरी असे म्हणतात.हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगव्हर , गिरिशृंग , 'यू'( U ) आकाराची दरी, लोंबती दरी व मेषशिला ही भूरुपे तयार होतात .\n", "id": "mar_Deva_52347"} {"text": "विद्यावाचस्पती\n\nविद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी आहे. ही पदवी एखाद्या विशिष्ठ विषयावर संशोधनांतर प्रदान केली जाते. प्राध्यापक तसेच शास्त्रज्ञ होण्यासाठी ही पदवी उपयुक्त आहे.\n", "id": "mar_Deva_52348"} {"text": "नालाकृती सरोवर\n\nनालाकृती सरोवर हे नदीच्या खनन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nयास कुंडलकासार सरोवर असेही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52349"} {"text": "लोंबती दरी\n\nहे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nमुख्य हिमनदीला येऊन मिळणाऱ्या उपहिमनदीमुळे लोंबती दरी तयार होते.\n\nया प्रकारच्या द-या लोंबत असल्यासारख्या दिसतात म्हणून त्यांना लोंबत्या द-या असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52350"} {"text": "हिमगव्हर\n\nहिमगव्हर हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nपर्वतउतारावरील तळाकडील भागात उताराची व कडांची झीज झाल्यास कालांतराने या भागास आरामखुर्चीसारखा आकार प्राप्त होतो. त्यास हिमगव्हर असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52351"} {"text": "शुककूट\n\nशुककूट हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nनजीकच्या दोन हिमगव्हरांमधील कडे झीज होऊन धारदार बनल्यास ते एखाद्या करवतीसारखे दिसतात. त्यास शुककूट असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52352"} {"text": "गिरिश्रृंग\n\nगिरिश्रृंग हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\nपर्वतउतारावर दोनपेक्षा अधिक बाजूस हिमगव्हर तयार झाले तर त्यांच्यामधील उतार तीव्र होतात आणि तेथील शिखराचा भाग एखाद्या शिंगासारखा भासतो. त्यास गिरिशृंग असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52353"} {"text": "हिमोढ\n\nहिमनदीने वाहून आणलेल्या गाळास हिमोढ असे म्हणतात.\n\nहे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n\n१. भू-हिमोढ\n\n२. पार्श्व हिमोढ\n\n३. मध्य हिमोढ\n\n४. अंत्य हिमोढ\n", "id": "mar_Deva_52354"} {"text": "हिमोढगिरी\n\nभू-हिमोढामुळे तयार झालेल्या लंबगोलाकार टेकड्यांस हिमोढगिरी म्हणतात.\n\nहे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n", "id": "mar_Deva_52355"} {"text": "हिमोढकटक\n\nकाही वेळेस हिमोढाच्या संचयनातून तयार झालेल्या नागमोडी वळणाच्या व तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्यांस हिमोढकटक असे म्हणतात.\n\nहे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.\n", "id": "mar_Deva_52356"} {"text": "अवकाश प्रदूषण\n\nअवकाश प्रदूषण हे मानवकृतीतून अवकाशात होणारे प्रदूषण होय.\n\nमानवाने अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, अवकाशस्थ प्रयोगशाळा यांचे कार्य संपल्यानंतर ते तसेच फिरत राहतात. या कच-यामध्ये घातक रसायने असल्याने त्यामुळे प्रदूषण होते.\n", "id": "mar_Deva_52357"} {"text": "शिलारस\n\nभूपृष्ठाखालच्या अतितापमानामुळे वितळलेल्या स्थितीत, तप्त स्वरूपात तेथे असलेला अर्धप्रवाही पदार्थ म्हणजे शिलारस होय. याला लाव्हा असेही म्हणतात. सागरतळ रचनेचााा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सागर तळााचे वय ल्य्य्य्र् खडकांवर साचलेल्या च्य्. अवसा दादांच्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञांना असे लक्षाषात आले की कोणत्याााा सागरातील तळावरील सा अवसाद हे 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने नाहीत\n", "id": "mar_Deva_52358"} {"text": "सखोल शेती\n\nलागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागांत उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती म्हणतात. सखोल शेतीमध्ये बहुतांशी प्रदेशांत प्रामुख्याने भात हे एकमेव पीक घेतले जाते. या प्रदेशात सखोल शेतीचे स्वरूप उदरनिर्वाहाचे असते.\n\nयामध्ये जमिनीचा सखोल वापर करून उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटनाशके आणि जलसिंचनाचा उपयोग केला जातो.\n", "id": "mar_Deva_52359"} {"text": "सुदूर संवेदन\n\nएखाद्या घटकाशी प्रत्यक्ष घसट प्रस्थापित न करता दूर अंतरावरून त्या घटकाची माहिती मिळवणे म्हणजे सुदूर संवेदन होय.\n\nहे तंत्र वापरून भूपृष्ठाची अंतराळातून माहिती घेतात व ती वापरून पृुथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करतात..\n", "id": "mar_Deva_52360"} {"text": "बाजार समिती\n\nउत्पादाकांना आपल्या मालाची विक्री आणि व्यापा-यांना खरेदी सुलभतेने तसेच एकाच ठिकाणी करता यावी, यासाठी असलेले ठिकाण म्हणजे बाजार समिती.\n\nमहराष्ट्रात ब-याच तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केलेली आहे.\n", "id": "mar_Deva_52361"} {"text": "पिंडाश्म\n\nनदीपात्राच्या तळाकडील गाळामधील गोटे चिखलामुळे एकत्र येऊन व त्यावर दाब पडून तयार झालेल्या खडकाला पिंडाश्म (Interformational conglomerate) असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52362"} {"text": "पर्यटक\n\nआपल्या नेहमीच्या ठिकाणांव्यतिरिक्त वेगवेगळ्या भागांस भेट देणारा व काही काळ तेथे वास्तव्य करणारा प्रवासी हा पर्यटक होय.\n\nमनोरंजन किंवा विरंगुळा, शिक्षण, वैद्यकीय उपचार, धार्मिक विधी इत्यादी.\n", "id": "mar_Deva_52363"} {"text": "खचदरी\n\nभूकंप लहरींमुळे जमीनीवर दोन विरूध्ध बाजूंनी ताण निर्माण होतो व जमीनीला भेगा पडतात किंवा जमीन खचतो. असा खचलेला,खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. उदा.:- सांधन दरी\n", "id": "mar_Deva_52364"} {"text": "रो-रो वाहतूक\n\nरो-रो तथा रोल ऑन-रोल ऑफ या वाहतूक पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने वाहून नेण्यात येतात. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो तसेच ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषणही कमी होते.\n\nभारतात रो-रो वाहतुकीची सुरुवात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली.\n", "id": "mar_Deva_52365"} {"text": "ऊर्मिचिन्हे\n\nजेव्हा वाऱ्याचा किंवा पाण्याचा प्रवाह सुट्या वाळूवरून वाहतो, तेव्हा प्रवाहाला लंबरूप दिशेत वाळूचे तरंग तयार झालेले दिसतात. त्यांना उर्मिचिन्हे असे म्हणतात.\n\nसागरकिनारी तसेच वाळवंटात अशी ऊर्मिचिन्हे दिसतात.\n", "id": "mar_Deva_52366"} {"text": "रेडिओ दुर्बीण\n\nरेडियो दुर्बीण हे रेडियो लहरी ग्रहण करून त्याद्वारे दूरच्या खगोलीय वस्तूंच्या प्रतिमा करणारे यंत्र होय.\n\nपुण्याजवळ नारायणगाव येथे महाकाय रेडीओ दुर्बीण आहे.\n", "id": "mar_Deva_52367"} {"text": "रोहिलागड\n\nकिल्ले रोहिलागड\n\nरोहिलागड ता.अंबड जि. जालना जालना जिल्हातील एकमेव आणि दुर्लक्षित गड रोहिलागड\n\nऔरंगबादपासून 40 किमी जालनापासून 44 किमी\n\n•गावात ३ शाळा आहेत. एक जिल्हा परिषद शाळा आहे. तर एक उच्च्य माध्यमिक विद्यालय आहे. तसेच एक इंग्लिश स्कूल आहे.\n\nघरे ही एकमेकांना चिकटलेली आहे.\n\nगावातील वातावरण हे उष्ण आणि दमट आहे.\n", "id": "mar_Deva_52368"} {"text": "राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र\n\nराष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर) या संस्थेचे पुर्वीचे नाव 'नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी' होय.\n\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अखत्यारित असलेली या संस्थेचे मुख्यालय तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरामधील बालानगर परिसरात आहे. येथून सुमारे ७० किमी अंतरावर शादनगर येथेदेखील या संस्थेचा परिसर आहे.\n\nया संस्थेद्वारे विद्यार्थी / प्राध्यापक / शास्त्रज्ञ / सरकारी अधिकारी यांचेकरिता अल्पमुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_52369"} {"text": "राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था\n\nराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था\" (नॅशनल एन्व्हीरॉनमेंटल इंजिनीरिंग इंस्टीट्युट) ही संस्था 'नीरी' या नावाने ओळखली जाते.\n\n\"वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद\" यांचे अखत्यारित असलेली ही संस्था महाराष्ट्रातील नागपूर शहरातील नेहरु मार्गालगत स्थित आहे.\n\n१९५८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52370"} {"text": "वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद\n\nवैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तथा सीएसआयआर ही भारत सरकारच्या विज्ञान व् तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.\n\nयाची स्थापना २६ सप्टेंबर १९४२ रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आली.\n\nया संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक'तसेच कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती यासाठी 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)' घेतली जाते.\n", "id": "mar_Deva_52371"} {"text": "तेजस एक्सप्रेस\n\nतेजस एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविल्या जाणा-या विविध प्रकारच्या गाड्यांपैकी एक प्रकारची गाडी आहे.22119 आणि 22120 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटे आणि मडगावला पोहोवते\n\n२२ मे २०१७ रोजी या गाडीची सुरुवात झाली.\n", "id": "mar_Deva_52372"} {"text": "महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये\n\nमहाराष्ट्रातील राज्य सरकारच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या विद्यापीठांशी संलग्न असलेली काही महाविद्यालये 'स्वायत्त महाविद्यालय' या प्रकारात येतात.\n\nमहाराष्ट्रात सध्या एकूण ९९ स्वायत्त महाविद्यालये आहेत.\n\nअभ्यासक्रम तयार करणे तसेच परीक्षा घेणे यासाठी ही महाविद्यालये स्वायत्त असतात.\n\nया महाविद्यालयात विनाअनुदानित (स्वयंअर्थसहाय्यित) शिक्षणक्रम असल्यास त्यांची शुल्करचना ठरविण्याचे अधिकार महाविद्यालयास असतात परंतु अनुदानित शिक्षणक्रमांची शुल्करचना ठरविण्याचे अधिकार महाविद्यालयास नसतात.\n", "id": "mar_Deva_52373"} {"text": "राम मुखर्जी\n\nराम मुखर्जी (जन्म : इ.स. १९३३; - २२ ऑक्टोबर २०१७) हे एक बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक होते. मुंबईतील 'फिल्मालय' सिने स्टुडियोचे ते एक संस्थापक होते. फिल्मालयचे आणखी एक संस्थापक शशधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होय. त्यांची पत्नी कृष्णा मुखर्जी या पार्श्वगायिका, व मुलगी राणी मुखर्जी ही प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री आहे. राम मुखर्जी यांचा मुलगा अभिनेता राजा मुखर्जी याने 'बिधातार खेला' या बंगाली चित्रपटात त्याची पहिली भूमिका केली होती. तो राम मुखर्जींच्या काही चित्रपटांचा साहाय्यक दिगदर्शक होता. राम मुखर्जी यांनी राणी मुखर्जीला सुरुवातीला 'बियेर फूल' या बंगाली चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात आणले आणि तिच्यासाठी 'राजा की आयेगी बारात' ह्या तिचा पहिल्या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली.\n\nराम मुखर्जी हे समर्थ घराण्यातील अभिनेत्री काजोलचे काका होय.\n", "id": "mar_Deva_52374"} {"text": "निपुण धर्माधिकारी\n\nत्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले. कॉलेजात असताना त्यांनी २००३ सालापासून पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली.\n", "id": "mar_Deva_52375"} {"text": "पदवीधर मतदारसंघ\n\nमहाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे. ज्याचे आमदार हे नगरसेवक-जिल्हापरिषद सदस्यांमधून,आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावं अशी त्यात कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात.\n\nपदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही,याचा प्रसार करणं ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात. त्यास निवडून देतात तो त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो.तो विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करतो.\n", "id": "mar_Deva_52376"} {"text": "आलम बदी\n\nआलम बदी हे उत्तर प्रदेश विधानसभेतील निजामाबादचे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. ते अत्यंत प्रामाणिक आमदार समजले जतात.\n", "id": "mar_Deva_52377"} {"text": "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\n\nन्यू झीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ला केली. २५ सप्टेंबरला न्यू झीलंडने एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्या ९ खेळाडूंची यादी जाहीर केली.\n\n२ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी ग्राउंडमन पांडुरंग साळगांवकर यांचा खेळपट्टीशी छेडछाड करत असतानाची चित्रफीत प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने त्यांना त्वरित निलंबित केले व सामना पार पडला.\n", "id": "mar_Deva_52378"} {"text": "चामुंडा\n\nचामुंडा ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. ललितासहस्त्रनामात हिचे पंचप्रेतासनासीना तसेच पंचप्रेतमंचकशायिनी असे वर्णन आहे. हाडांचा निव्वळ असलेला सापळा व त्यावर फक्त त्वचा असे हिचे रूप आहे. तिच्या पोटावर विषारी विंचू आहे. तिने गळ्यात कवट्यांची माळा घातलेली आहे. तिचे आसन म्हणजी पाच प्रेते आहेत. हिचे रूप भीषण व भेसूर आहे.शाक्तपंथीय हिची आराधना करतात.\n", "id": "mar_Deva_52379"} {"text": "कौमारी\n\nकौमारी ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. ही देवांचा सेनापती कार्तिकेयाची पत्नी व त्याची सैन्यशक्ती समजली जाते.\n", "id": "mar_Deva_52380"} {"text": "वाराही\n\nवाराही (IAST: Vārāhī ) ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. 'वराह अवताराची' शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला 'बाराही' म्हणतात. हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म(ब्रह्म्), वैष्णवपंथ आणि विशेषतः शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धतींचा वापर करून रात्री तिची पूजा केली जाते. बौद्ध देवी वज्रवाराही आणि मारीची मुळ हिंदू देवी वाराहीशी संबंधित आहेत.\n", "id": "mar_Deva_52381"} {"text": "माहेश्वरी\n\n__अनुक्रमणिकाहवीच__\n\nमहेश्वरी तथा माहेश्वरी (संस्कृत: महेश्वरी) ही देवता शिवाची शक्ती आहे. शिवाला महेश्वर म्हणूनही ओळखले जाते. महेश्वरीला रौद्री, रुद्राणी, महेशी आणि शिवानी या नावांनी देखील ओळखले जाते जे शिवाच्या रुद्र, महेशा आणि शिव या नावांवरून आले आहे. तिचा पती रुरू भैरव आहे.\n", "id": "mar_Deva_52382"} {"text": "विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना\n\nविकिपीडिया आशियाई महिना एक वार्षिक ऑनलाइन कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश्य आशियायी सामग्री विकिपीडियामध्ये प्रसार करणे आहे. २०१५ पासून, प्रत्येक सहभागी समुदाया आपल्या स्थानिक भाषेच्या विकिपीडियावर स्थानिक ऑनलाइन एडिट-अ-थॉन चालवितात, जी त्यांच्या स्वत:च्या देशाव्यतिरिक्त आशियाविषयी विकिपीडियाच्या सादरीकरणाची किंवा सुधारणास प्रोत्साहन देते.सहभागी समुदाय आशिया मर्यादित नाही. गेल्या दोन वर्षात, २००० पेक्षा अधिक विकिपीडिया संपादके यांनी ५० पेक्षा जास्त विकिपीडिया प्रकल्पांवरील १३,००० हून अधिक उच्च दर्जाचे लेख तयार केले आहेत.\n", "id": "mar_Deva_52383"} {"text": "काळुराम धोदडे\n\nआदिवासींचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान म्हणजे काळुराम काकड्या धोदडे काका हे होत.त्यांनी आपल्या साथीदारांसह १९६३ मध्ये भूमिसेना या संघटनेची स्थापना केली. त्यांनी वेठबिगारी, लगीनगडी, घरगडी, खावटी, पालंमोड या आदिवासींना अन्याय्य अश्या प्रथा मोडून काढल्या. त्यांचा जन्म कोंढाण या आदिवासी खेडेगावात झाला आहे.\n", "id": "mar_Deva_52384"} {"text": "भारत-तिबेट सीमा पोलीस दल\n\nभारत-तिबेट सीमा पोलीस दल भारताचे एक सुरक्षा दल आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर २४ ऑक्टोबर, १९६२ रोजी या दलाची स्थापना झाली.\n\nलद्दाख मधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील दिफु ला पर्यंतच्या ३४८८ किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते.\n", "id": "mar_Deva_52385"} {"text": "बब्रूवान रुद्रकंठावार\n\nधनंजय चिंचोलीकर तथा बब्रूवान रुद्रकंठावार (जन्म : करकंब, ११ जानेवारी १९६५) त्यांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते मराठी लेखक आहेत. त्यांचे मूळ गाव चिंचोली - लिंबाजी. हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. बब्रूवान रुद्रकंठावार हे त्यांचे टोपण नाव असून ते विनोदी लेखन करतात. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले, कारण त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा असते..\n\nबब्रूवान हे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर निर्भीडपणे लिहिणारे लेखक आहेत. ते व्यवसायाने पत्रकार असून ते तरुण भारत दैनिकामध्ये नियमित सदर लिहीत असत.\n\nबब्रूवान रुद्रकंठावार ह्यांनी 'पुन्यांदा चबढब' हे कथासंग्रहाचे पहिले पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांनी 'बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी', 'ट्रर्या, डिंग्या आणि गळे', 'आमादमी विदाऊट पार्टी' ही पुस्तके आणि 'चौथ्या इस्टेटच्या बैलाला' हे नाटक लिहिले. ते नाटक औरंगाबादसकट पुणे-मुंबईत फार गाजले. त्यांच्या 'आमादमी विदाऊट पार्टी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला. 'पुन्यांदा चबढब' या पुस्तकाला १९९८ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा 'दत्तू बांदेकर' पुरस्कार मिळाला; तर, 'टर्र्या, डिंग्या आन् गळे' या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार, नाशिकचा विमादी पटवर्धन पुरस्कार प्राप्त झाले.\n\nधनंजय चिंचोलीकरांचे नाव 'न घेतलेल्या मुलाखती' या पुस्तकामुळे कला, अभिनय, राजकीय क्षेत्रातही जाऊन पोचले. त्यांनी त्या पुस्तकात सतरा व्यक्तींच्या मुलाखती कल्पनेच्या जोरावर लिहिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, चंदशेखर गोखले, अटलबिहारी वाजपेयी, अशोक चव्हाण, सुरेखा पुणेकर, लादेन, वीरप्पन, अमिताभ बच्चन अशा सतरा व्यक्ती आणि कुत्रा, बैल, कोंबडा असे तीन प्राणी यांचा त्यांत समावेश आहे. ते विनोदी पुस्तक फार गाजले.\n\nज्येष्ठ साहित्यिक, नाटककार दत्ता भगत यांनी बब्रूवान यांच्या भाषेबद्दल मार्मिक विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, मराठवाडी ही स्वतंत्र बोली आहे किंवा नाही याविषयी शंका असणाऱ्या मंडळींनी एक संशोधन सामग्री म्हणून बब्रूवान यांच्या लेखनाचा विचार करण्यास हरकत नाही. ज्यांना विनोद केवळ हसण्यावारी नेण्यासाठी नाही, तर तो वाचकाला अंतर्मुखही करत असतो असे वाटते, त्यांना बब्रूवान यांच्या या लेखनात बरेच काही गवसेल.\n", "id": "mar_Deva_52386"} {"text": "रोहन मुस्तफा\n\nरोहन मुस्तफा (; ७ ऑक्टोबर; १९८८) हा एक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू असून सध्या तो संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. तो डावखोरा फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा खेळाडू आहे.\n", "id": "mar_Deva_52387"} {"text": "फ्लायवे\n\nफ्लायवे हे एक मुक्तस्रोत डेटाबेस मायग्रेशन टूल आहे. हे वापरण्यास फार सोपे आहे.\n\nह्यामध्ये फक्त ६ आज्ञा आहेत. मायग्रेट क्लीन इन्फो व्हॅलिडेट बेस लाईन रिपेअर\n", "id": "mar_Deva_52388"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\n\nसप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या. एकदिवसीय मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरूद्ध ५० षटकांचा सामना खेळताना १०३ धावांनी विजय मिळवला. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकूलन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा पहिले स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळण्याच्या नवीन अटींनुसार, पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) या मालिकेत पहिल्यांदाच टी२० सामन्यात वापरण्यात आली. तिसरा सामना ओल्या मैदानामुळे होऊ न शकल्याने, टी२० मालिका १–१ अशी अनिर्णित राहिली.\n", "id": "mar_Deva_52389"} {"text": "कक्षीवान\n\nकक्षीवान हा एक ऋग्वेदात नाव आलेला ऋषी आहे. त्या पित्याचे नाव दीर्घतमस् व आईचे उशिस् होते. उशिस् ही कलिंगाच्या राणीची दासी होती.\n\nकक्षीवान आपले विद्याध्ययन संपवून घरी चालला होता. चालून चालून दमला आणि जमिनीवरच एका झाडाखाली झोपला. त्या रस्त्याने राजा भावयव्य आपल्या लव्याजम्यासहित जात होता. त्याने कक्षीवानाला पाहिले. राजा भावयव्य आणि त्याची पत्नी झोपलेल्या कक्षीवानाचा देखणेपणा पाहून इतकी भाळली की त्यांनी आपल्या दहाही मुलींचे विवाह कक्षीवानाशी केले. त्याला लग्नात दहा रथ आणि एक हजार साठ गायी दिल्या.\n\nपुढे कक्षीवानाने अनेक प्रकारचे यज्ञ केले. त्यावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याला 'वृचया' नामक वधू दिली.\n", "id": "mar_Deva_52390"} {"text": "भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी\n\nभव्य बुद्ध पुतळ्यांची यादी यामध्ये जगातील सर्वाधिक मोठ्या (सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच) गौतम बुद्धांच्या पुतळ्यांचा समावेश केला गेलेला आहे. जगातील सर्वात मोठा (लांब) आणि सर्वात उंच बुद्धपुतळा चीनमध्ये आहे. चीनच्या जिआनंशी (Jiangxi) प्रांतातील ४१६ मीटर लांबीचा निद्रावस्थेवतील बुद्धपुतळा हा जगातील सर्वात मोठा व सर्वात लांब पुतळा आहे, तर हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्ध हा १५३ मीटर (आधारासह २०८ मीटर) उंचीचा पुतळा जगातील सर्वात ऊंच बुुद्ध पुतळा आहे.\n", "id": "mar_Deva_52391"} {"text": "लघुतम साधारण विभाज्य\n\nदोन धन पूर्णांक संख्यांचा लघुतम साधारण विभाज्य (ल.सा.वी.) म्हणजे दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या.\n", "id": "mar_Deva_52392"} {"text": "सहकर्मी\n\nसहकर्मी या कार्यपद्धतीत एकत्रित काम करण्याची जागा, सहसा कार्यालय आणि स्वतंत्र क्रियाकलाप यांचा समावेश असतो. ठराविक कार्यालयातील वातावरणाच्या विपरीत, ते सहकर्मी सामान्यतः समान संस्थेद्वारे कार्यरत नसतात. थोडक्यात घरून काम करणारे व्यावसायिक, स्वतंत्र कंत्राटदार किंवा जे लोक वारंवार प्रवास करतात जे त्यांच्याशी संबंधित काम करतात त्याच्यसाठी ही आकर्षक कार्यपद्धत आहे. सहकर्मी म्हणजे जे लोक स्वतंत्रपणे काम करीत आहेत, परंतु जे मूल्य शेअर करतात, आणि जे एकाच ठिकाणी काम करणे पसंत करणाऱ्या लोकांबरोबर काम केल्याने निर्माण होणाऱ्या समन्वयामध्ये रस घेतात अशा लोकांचा सामाजिक समूह आहे सहकर्मी कार्यपद्धतीमुळे घरून काम करणाऱ्या फ्रीलान्सर्सला येणाऱ्या समस्यांना उत्तर मिळाले आहे तसेच त्याचवेळी घरातून येणाऱ्या डिस्ट्रॅकशन्स पासून त्याची सुटका होते.\n", "id": "mar_Deva_52393"} {"text": "भाऊ फक्कड\n\nभाऊ फक्कड हे तमाशातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील हुंबरणे या गावचे होते. त्यांनी तमाशात नायकापासून ते खलनायकापर्यंत सर्व कामे केली. ते तमाशात स्वतः नाच करीतच, शिवाय अनेक वाद्ये वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची बुद्धी अलौकिक होती. मात्र, दुर्दैवाने त्यांना उपेक्षित आणि अंधारात रहावे लागले.\n\nसाक्षात् पठ्ठे बापूरावसारख्या नामवंताला सवाल जवाबात हरवणारा अत्यंत ज्ञानी शाहीर म्हणून शाहीर भाऊ फक्कड यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. यांनी लिहिलेल्या लावण्या, गण-गवळणी वाचल्यानंतर आणि त्यांचा अभिनय व संवादफेक पाहिल्यानंतर या शाहिराची उंची लक्षात येते.\n\nप्रा. डाॅ. रुस्तुम अचलखांब यांनी भाऊ फक्कड यांच्यावरील केलेले संशोधन प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_52394"} {"text": "ऐसान्येश्वर शिव मंदिर\n\nऐशान्येश्वर शिव मंदिर हे तेराव्या शतकातील हिंदू मंदिर ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे आहे. . हे मंदिर जुन्या भुवनेश्वर शहरातल्या श्रीराम नगर भागातील म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॉस्पिटलच्या आवारात आहे. हे देऊळ लिंगराज मंदिराच्या पश्चिम सीमेला असलेल्या भिंतीजवळ आहे. ह्या मंदिरात पूजा-अर्चा सुरू असून मंदिर पूर्वाभिमुख आहे.\n\nमंदिरात योनिपीठातील शिवलिंग आहे.महाशिवरात्र, संक्रांत हे सण आणि जलाभिषेक,रुद्राभिषेक या पूजा येथे केल्या जातात. महाशिवरात्रीनंतर सहाव्या दिवशी येथे लिंगराज देवाची उत्सव मूर्ती आणली जाते.\n", "id": "mar_Deva_52395"} {"text": "हाथीगुंफा शिलालेख\n\nहाथीगुंफा शिलालेख हा ओडिसातील भुवनेश्वर जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा येथे इसवी सन पूर्व २ ऱ्या शतकातील कलिंग साम्राज्याचा राजा खारवेल याने कोरलेला शिलालेख आहे. उदयगिरी पर्वतराजीमध्ये असलेला हा शिलालेख सात ओळींचा असून मध्य पश्चिम प्राकृत भाषेत ब्राह्मी लिपीत आहे. कलिंग अक्षरलेखन पद्धतीतील वैशिष्ट्यपूर्ण असा हा लेख असून याचा काल १५० इ.स.पूर्व असल्याचे मानले जाते. खारवेल राजाच्या कारकिर्दीच्या १३ व्या वर्षी सदर लेख कोरला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. ह्या शिलालेखापासून १० कि.मी. अंतरावर सम्राट अशोकाचा धौलीचा शिलालेख आहे.\n", "id": "mar_Deva_52396"} {"text": "विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)\n\nविद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.\n", "id": "mar_Deva_52397"} {"text": "वॉल्टर रॅले\n\nयाने मध्य आणि दक्षिण अमेरिकेला सफरी केल्या. इंग्लंडमध्ये तंबाखूचा वापर वाढविण्यात रॅलेचा मोठा भाग होते. रॅले रिचर्ड ग्रेनव्हिलचा आतेभाऊ होता.\n", "id": "mar_Deva_52398"} {"text": "सोनटक्का\n\nसोनटक्का हे पांढऱ्याशुभ्र रंगाच्या अतिनाजूक पाकळ्या आणि मन प्रसन्न करणारा सुवास असणारे फूल आहे. हे फूल साधारणपणे संध्याकाळच्या वेळी फुलते.\n\nही वनस्पती भारतीय वंशाची झुडूपवर्गीय सदाहरित प्रकारची असून साधारणपणे दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी सहज आढळते. ही घराच्या आसपासही लावतात. ही हळद, आले यांच्या कुळातील बहुवर्षांयु वनस्पती आहे.\n\nया झुडपाची उंची साधारण अर्धा ते दीड मीटरपर्यंत असू शकते. पावसाळा आणि हिवाळ्यात याला फुले येतात. फुले सुगंधी, लांब देठाची आणि त्याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात. पाकळ्या इतक्या पातळ आणि नाजूक की हात लावायलादेखील भीती वाटावी. रंग तर इतका शुभ्र पांढरा की आपला हात लागला तर त्या मळतील की काय, असेच वाटावे. उमललेल्या फुलाचा आकार साधारणपणे फुलपाखरासारखा दिसतो, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये याला Butterfly Ginger Lily असे म्हणतात. तीन पाकळ्या ज्या ठिकाणी एकवटतात त्या ठिकाणी म्हणजे फुलाच्या मध्यभागी थोडी पिवळसर झाक असते. परागकणांनी भरलेली पिवळीधमक पिशवी अगदी शोभून दिसते. फुले संध्याकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजून जातात.\n\nश्रमाने किंवा नाराज झाल्याने लगेच कोमेजून जाणाऱ्या स्त्रीला सोनटक्क्याच्या फुलाची उपमा देतात.\n\nफुलांपासून सुगंधी द्रव्ये तयार केली जातात. तसेच पुष्पौषधीमध्ये देखील या फुलांचा वापर केला जातो. अगरबत्ती, साबण आणि सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी या फुलांचा सुगंधी द्रव्यांत वापर होतो. फुले उमलली की जास्त हाताळल्यास खराब होतात म्हणून याच्या कळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्या संध्याकाळी उमलतात.\n", "id": "mar_Deva_52399"} {"text": "वैकाटो\n\nवैकाटो हा न्यू झीलंडचा एक भाग आहे. उत्तर द्वीपावर असलेल्या या भागात हौराकी, कोरोमांडल द्वीपकल्प, किंग काउंटी तसेच तौपो आणि रोटोरुआ जिल्ह्यांच्या समावेश होतो. हॅमिल्टन येथील सगळ्यात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_52400"} {"text": "तैपे आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nतैपे विमानतळ या नावाने दोनपैकी एका विमानतळाचा उल्लेख होतो -\n\nतैपे ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TPE) - आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा तैपैमधील प्रमुख विमानतळ तैपे सॉंगशान विमानतळ (TSA) - मुख्यत्वे अंतर्देशीय प्रवासासाठीचा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा तैपैमधील दुय्यम विमानतळ\n", "id": "mar_Deva_52401"} {"text": "सुरूपसिंग हिऱ्या नाईक\n\nसुरूपसिंग हिऱ्या नाइक महाराष्ट्राच्या नवापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. हे १९७८पासून सतत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. २००९मध्ये महाराष्ट्राची बाराव्या विधानसभेत त्यांची निवड झाली नाही.\n", "id": "mar_Deva_52402"} {"text": "चिंदित ब्रिगेड\n\nचिंदित ब्रिगेड तथा लॉंग रेंज पेनेट्रेशन ग्रुप्स ही ब्रिटिश आणि ब्रिटिश भारतीय सैन्याच्या विशिष्ट तुकड्यांना दिले गेलेले नाव होते. १९४३-४४मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान या सैन्यबलाने म्यानमारमध्ये लढाईत भाग घेतला होता. या शत्रूप्रदेशात दूरवरच्या धडकमोहीमा करणाऱ्या तुकड्या होत्या.\n\nयाची रचना ब्रिटिश आर्मीच्या ब्रिगेडियर ओर्ड चार्ल्स विनगेटने केली होती. घनदाट जंगलातून आणि प्रतिकूल हवामानातून दूरवर कूच करताना या तुकड्यांना शत्रूबरोबरच मलेरिया आणि हगवणीसारख्या अनेक रोगांचाही सामना करावा लागला व त्यात या तुकड्यांचे मोठे नुकसान झाले.\n", "id": "mar_Deva_52403"} {"text": "जपानचे शाही सैन्य\n\nयाची मुखत्यारी शाही जपानी सैन्याच्या जनरल स्टाफ ऑफिस आणि युद्ध मंत्रालयाकडे होती. या दोन्ही संस्था नावापुरत्या जपानच्या सम्राटाला आधीन होत्या.\n", "id": "mar_Deva_52404"} {"text": "इंडियन फोर्थ कोअर\n\nइंडियन फोर्थ कोअर हा ब्रिटिश भारतीय सैन्याचा एक भाग होता. याची रचना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांदरम्यान झाली होती. दोन्ही महायुद्धांत हे सैन्य दोस्त राष्ट्रांकडून लढले.\n\nपहिल्या महायुद्धात फोर्थ कोर पश्चिम युरोपात लढले. दुसऱ्या महायुद्धात हे सैन्य सुरुवातीस नॉर्वेत लढले तसेच ब्रिटनमध्ये तैनात होते. जपानने म्यानमारमार्गे भारतावर आक्रमण केल्यावर यास भारतास रवाना करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52405"} {"text": "२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\n\n२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २६ मार्च २०१७ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52406"} {"text": "२०१७ चिनी ग्रांप्री\n\n२०१७ चिनी ग्रांप्री (अधिकृत हेइनकेन चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ एप्रिल २०१७ रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52407"} {"text": "सेप्पुकु\n\nयाचा अवलंब सहसा सामुराई योद्धे करीत असत. लढाईत हरल्यावर शत्रूच्या हाती लागून छळ सहन करण्याऐवजी स्वतःच्याच पोटात तलवार खुपसून घेउन सामुराई स्वतःचा जीव घेत असत. एखाद्या गंभीर गुन्ह्याबद्दल दोषी ठरलेल्या सामुराईलाही सेप्पुकु करून घेउन मृत्युदंड घेण्याची परवानगी दिली जात असे. शत्रूच्या हातून मृत्यू येणे किंवा देहदंड मिळणे यापेक्षा सामरई सेप्पुकु करणे पसंत करीत.\n", "id": "mar_Deva_52408"} {"text": "२०१७ बहरैन ग्रांप्री\n\n२०१७ बहरैन ग्रांप्री (अधिकृत गल्फ एर बहरैन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ एप्रिल २०१७ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.\n\n५७ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52409"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८\n\nश्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी२० सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातचा दौरा केला. ह्यामध्ये मिसबाह-उल-हकच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानच्या सरफराज अहमद यांने पहिल्यांदाच कर्णधार असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा समावेश होता.\n\n२७ सप्टेंबर २०१७ रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी पंचांची निवड केली. दुसरा कसोटी सामना दिवसा / रात्र खेळवला गेला, तो श्रीलंकेसाठी पहिलाच दिवस / रात्र कसोटी सामना होता. श्रीलंकेने कसोटी मालिका २–० ने जिंकली. पाकिस्तानचा हा ऑक्टोबर २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ३-० व्हाईटवॉश नंत पाकिस्तानचा हा घरच्या मालिकेतील दुसरा तर संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलाच व्हाईटवॉश. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली. एकाच वर्षात तीन एकदिवसीय मालिकांमध्ये ५-० असा व्हाईटवॉश मिळणारा श्रीलंका हा पहिलाच संघ. ह्या आधी त्यांना जानेवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून तर ऑगस्टमध्ये भारताकडून व्हाईटवॉश मिळाला होता.\n", "id": "mar_Deva_52410"} {"text": "जागतिक विद्यार्थी दिन\n\nजागतिक विद्यार्थी दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतात सर्वत्र पाळला जातो. परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेने अशी अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे हा अधिकृत 'जागतिक दिवस' म्हणून मानला जाऊ शकत नाही. याचा उगम कधी आणि कसा झाला हे कोणालाच माहीत नाही. राजीव चंद्रन, 'भारत आणि भूतानचे संयुक्त राष्ट्र माहिती केंद्राचे राष्ट्रीय माहिती अधिकारी' यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमनपत्राद्वारे असे सांगितले की संयुक्त राष्ट्राने असा कोणताही ठराव अजून मंजूर केलेला नाही.\n", "id": "mar_Deva_52411"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१७–१८\n\nपुनर्निर्देशन श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८\n", "id": "mar_Deva_52412"} {"text": "वर्ग:पुराभिलेख विद्या\n\nपुराभिलेख विद्या या विषयात प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केला जातो.भारतीय इतिहासाच्या अस्सल साधनांचा अभ्यास या विद्याशाखेत केला जातो.\n", "id": "mar_Deva_52413"} {"text": "अमृतपाणी\n\nअमृतपाणी हे एक पिकांच्या जोमदार वाढीसाठी वापरण्यात येणारे एक सेंद्रिय द्रावण आहे. त्याचे वापराने पिकांची निरोगी वाढ होते. रासायनिक औषधांपेक्षा याचा प्रयोग कमी खर्चिक व जास्त असरकारक आहे.हे द्रावण पिकांसाठी अमृताप्रमाणे काम करते म्हणून यास हे नाव पडले आहे.\n", "id": "mar_Deva_52414"} {"text": "धौली प्रस्तरलेख\n\nधौली प्रस्तरलेख हा सम्राट अशोकाने निर्मिलेला एक शिलालेख किंवा प्रस्तरलेख आहे. हा प्रस्तरलेख सम्राट अशोकाने कलिंगचे युद्धानंतर त्याबद्दलचे याचे प्रस्तरलेख लोकवस्तीपासून जवळ, व्यापारी मार्ग आणि तीर्थस्थाने यांच्या नजीक कोरवले. त्यांपैकीच हा एक होय.\n", "id": "mar_Deva_52415"} {"text": "गर्दी\n\nएखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा कारणाविना, माणसांच्या अनियंत्रित व अशिस्तबद्ध एकत्र होण्याला गर्दी असे म्हणतात.कोणी यास 'जमाव' असेही म्हणतात. सहसा, थोडक्या लोकांच्या एकत्रीकरणास जमाव असे म्हणतात पण 'थोडक्या' म्हणजे किती हा आकडा ठरविल्या जाऊ शकत नाही.पण कमी लोकं असले तर जमाव व तेथील लोकं वाढले तर गर्दी असे साधारण समीकरण आहे.साधारण स्थिती पेक्षा जास्त जमलेल्या लोकांनापण गर्दी असे संबोधल्या जाते.\n", "id": "mar_Deva_52416"} {"text": "२०१७ रशियन ग्रांप्री\n\n२०१७ रशियन ग्रांप्री (अधिकृत व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० एप्रिल २०१७ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.\n\n५२ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52417"} {"text": "२०१७ स्पॅनिश ग्रांप्री\n\n२०१७ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १४ मे २०१७ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.\n\n६६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52418"} {"text": "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\n\n२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २० मार्च २०१६ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n\n५८ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52419"} {"text": "साँगक्रन\n\nसाँगक्रन (थाई: เทศกาล สงกรานต์; इंग्रजी: Songkran) हा थाई नववर्ष महोत्सव आहे. थाई नववर्षाचा दिवस दरवर्षी १३ एप्रिलला असतो, परंतु सुट्टीचा काळ १४-१५ एप्रिल मध्येही असतो. \"साँगक्रन\" हा शब्द 'संक्रांत' या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ \"ज्योतिषीय मार्ग\", म्हणजे परिवर्तन किंवा बदल हा शब्द मकर संक्रांत पासून उधार घेतला आहे, जानेवारीमध्ये भारतात वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जाणाऱ्या हिंदू कापणीचे नाव आहे. ह्या ज्योतिषीय तक्त्यावर मेषच्या उदयासोबत आणि बौद्ध / हिंदू सौर कालगणनेसोबत दक्षिण आणि आग्नेय आशियााच्या अनेक कॅलेंडरच्या नव्या वर्षासोबत मेळ खातो. हा बौद्ध सण थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो.\n\nथायलंडमध्ये साँगक्रन सणाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्ते स्वच्छ करतात व अन्न तयार करून नंतर त्याचे भिक्खूंना दान करतात.\n", "id": "mar_Deva_52420"} {"text": "थेरीगाथा\n\nथेरीगाथा हा एक बौद्ध ग्रंथ असून तो खुद्दक निकायाच्या १५ ग्रंथांपैकी एक आहे. यात ७३ परमपदप्राप्त विद्वान स्त्रियांनी (भिक्खुणी) आपल्या उद्गारातून रचलेल्या ५२२ गाथांचा संग्रह आहे. थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी स्त्री. पाली भाषेतील या गाथा काव्यस्वरूपात असून त्यांत उत्कट भावनांचा परिपोष आढळतो. हा ग्रंथ १६ वर्गात/भागात विभाजित आहे, जो गाथांच्या संख्येनुसार क्रमाने आहे.\n\nथेरीगाथेमध्ये ज्या भिक्खूणींचा उल्लेख आलेला आहे, त्यातील बहुतांश भगवान बुद्ध यांच्या समकालीन होत्या. एका इसिदाप्तीच्या उदानात भव्य नगरी पाटलिपुत्राचा उल्लेख आला आहे. संभवत: ती सम्राट अशोक यांची राजधानी आहे. यामुळे ग्रंथाचा रचनाकाळ प्रथम बौद्ध संगीती पासून ते तृतीय बौद्ध संगीती पर्यंतचा मानला जातो.\n", "id": "mar_Deva_52421"} {"text": "संघ\n\nसंघ हा बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज होय पूर्वी होऊन गेलेला आणि सध्या अस्तित्वात असलेला, भिक्खू-भिक्खूणी आणि उपासक-उपासिकांचा बनवलेला, प्रबुद्ध आणि अप्रबुद्धांचा समावेश असलेला. संघाला अनुसरणे म्हणजे संघातील सदस्यांच्या धार्मिक मार्गावर पुढे असणाऱ्यांच्या प्रभावास ग्रहण करणे, त्यांच्यै उदाहरणाने उत्साहित होणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आचरणास सिद्ध असणे होय.\n\nगौतम बुद्धांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या अनुयायांना संघटिन करून बौद्ध संघ स्थापन केला. जे पुरूष अनुयायी या संघात प्रवेश करत त्यांना 'भिक्खू' तर स्त्री अनुयायांना 'भिक्खूणी' असे म्हणत. त्यांना आचरणाचे कडक नियम पाळवे लागतात. बौद्ध संघात सर्व जातींच्या लोकांना व स्त्रियांनाही प्रवेश आहे.\n", "id": "mar_Deva_52422"} {"text": "प्यारी-यारी (वेब मालिका)\n\nप्यारी-यारी ही मराठी मधील गोष्ट रूपाने प्रदर्शित केली जाणारी पहिलीवेबसीरीज असून ती नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाली. अमेय रमेश परुळेकर यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले असून, लेखन अमेय रमेश परुळेकर आणि हर्षल आल्पे यांनी लिहिली आहे.\n\nही मालिका परुळेकर यांच्या युट्युब वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आलीआहे. ह्या मालिकेचे प्रथम सत्र हे एकूण ८ भागांचे आहे. या मालिकेचे चित्रांकन पुणे परिसरात केले गेले. शिवेंदू मेनन यांनी मालिकेचे चित्रांकन व संकलन केले आहे. मालिकेचे पार्श्वसंगीत विपुल वर्तक, शीर्षक गीत प्रसाद ओझरकर, डीजे सनी, डीजे सीड, अखिलेश केळकर तर हिंदी गीत यश मखिजा यांनी दिले आहे.\n\nया मालिकेला एक लाखांहून अधिक प्रेक्षक आहेत.\n", "id": "mar_Deva_52423"} {"text": "बबन (चित्रपट)\n\nबबन हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शहाजी शिंदे, मोनाली संदीप फंड यांनी चित्राक्ष फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचे संगीत हर्षित अभिराज, ओंकारस्वरूप यांचे आहे.\n\nपारंपरिक व्यवसायाला स्वबळावर मोठं स्वरूप देण्याची धडपड करणारा स्वप्नाळु बबन, स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना, परिस्थिती त्याची वाट चुकवते, आणि उदय होतो एका वादळाचा.\n", "id": "mar_Deva_52424"} {"text": "सुमित्रा भावे\n\nसुमित्रा भावे (१२ जानेवारी, १९४३: पुणे, महाराष्ट्र - १९ एप्रिल २०२१ पुणे) या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांवर काम केले. या सर्व मालिकांचे लिखाण भावेंचे आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.\n\nभावे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजतून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशासन आणि समाजशास्त्र या विषयात दोन वेळा एम.ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामकल्याण विषयाची पदविका आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्यूनिटी एड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या.\n\nभावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या.\n\nत्यांनी सुनील सुकथनकर यांच्याबरोबर अनेक मराठी चित्रपटांवर काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_52425"} {"text": "ग्रँड बुद्ध, लिंगशान\n\nग्रँड बुद्ध किंवा भव्य बुद्ध (चिनी: 灵山 大佛; इंग्रजी: The Grand Buddha) हा चीनच्या जिआंगसू प्रांतात माशान जवळील लिंगशान पर्वताच्या दक्षिणेस, वूशी शहरात स्थित असलेला एक भव्य पुतळा आहे. तो चीन आणि जगभरातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तींपैकी एक आहे. हा जगातील दहावा सर्वाधिक उंच पुतळा आहे तर पाचवा सर्वाधिक उंच बुद्धपुतळा आहे.\n\n८८ मीटर पेक्षा जास्त उंचीचा व ७०० टन पेक्षा जास्त वजनाचा हा कांस्य धातूचा पुतळा अमिताभ बुद्धाचा आहे. हा इ.स. १९९६ च्या अखेरीस पूर्ण झाला.\n\nइ.स. २००८ मध्ये, \"पाच-सिग्नेट\" पॅलेस आणि एक ब्रह्मा पॅलेस हे ग्रँड बुद्ध पुतळ्याच्या आग्नेय बाजूला बांधण्यात आले होते.\n", "id": "mar_Deva_52426"} {"text": "२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\n\n२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत २०१५ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १५ मार्च २०१५ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१५ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n\n५८ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52427"} {"text": "२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\n\n२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ मार्च २०१४ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१४ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n\n५७ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. केविन मॅग्नुसेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52428"} {"text": "जाखू मंदिर\n\nजाखू मंदिर हे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला मध्ये \"जाखू\" डोंगरावर वसलेले हनुमानाचे मंदिर आहे. धार्मिक पर्यटना व्यतिरिक्त हे स्थळ ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_52429"} {"text": "आन्श्लुस\n\nआन्श्लुस (, मराठी अर्थ: ऑस्ट्रियाचे विलीनीकरण) ही ऑस्ट्रिया देशाच्या इतिहासातील एक महत्त्त्वपूर्ण घटना होती. १२ मार्च १९३८ रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने संपूर्ण ऑस्ट्रिया देशावर कब्जा मिळवला व ऑस्ट्रियाचा पूर्ण भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. १९३८ ते १९४५ दरम्यान एकत्रित राहिल्यानंतर दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवासोबतच आन्श्लुसदेखील संपुष्टात आले व ऑस्ट्रिया देश पुन्हा स्वतंत्र व सार्वभौम बनला.\n\nजर्मनी व ऑस्ट्रिया ह्या देशांत जर्मन भाषिक, मिळत्याजुळत्या वंशाचे व संस्कृतीचे लोक प्रामुख्याने असल्यामुळे एकत्रीकरणाचे वारे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाहत होते. १८७१ साली प्रामुख्याने प्रशियाच्या प्रभावाखाली घडलेल्या जर्मनीच्या एकत्रीकरणामध्ये ऑस्ट्रिया वगळला गेला होता. पहिल्या महायुद्धाअखेरीस ऑस्ट्रिया-हंगेरी राष्ट्र कोलमडले व पहिल्या ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा उदय झाला. ह्यादरम्यानच ऑस्ट्रियाला जर्मनीसोबत एकत्रित होण्यात रस होता परंतु वर्सायच्या तहातील अटींमुळे हे अशक्य झाले होते. परंतु बहुसंख्य ऑस्ट्रियन जनतेला एकत्रीकरण हवे होते. वायमार प्रजासत्ताक व ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाच्या संविधानातच एकत्रीकरणाचा उद्देश सामील केला गेला होता. १९३० च्या पूर्वार्धात देखील ऑस्ट्रियामध्ये ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा कायम राहिला होता. जन्माने ऑस्ट्रियन असलेल्या ॲडॉल्फ हिटलरच्या मनात लहानपणापासुनच एकत्रित ऑस्ट्रिया-जर्मनीची संकल्पना रुजली होती. त्याच्या १९२५ सालच्या माईन काम्फ ह्या आत्मचरित्रातदेखील त्याने एकत्र जर्मन राष्ट्र निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ह्या पार्श्वभूमीवर १९३२ साली हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आल्यानंतर त्याने एकत्रीकरणाचे जोरदार प्रयत्न चालू केले. परंतु हिटलरच्या उदयामुळे घाबरलेल्या ऑस्ट्रियन सरकारने जर्मनीसोबतचे आर्थिक संबंध कमी करून एकत्रीकरणाविरुद्ध प्रचार चालू केला.\n\nह्याच काळात ऑस्ट्रियामध्ये सत्तेवर असलेला ख्रिस्ती समाजवादी पक्ष एकत्रीकरणाच्या विरोधात होता. तत्कालीन ऑस्ट्रियन चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफस ह्याने ऑस्ट्रियन संसद बरखास्त केली व ऑस्ट्रियन नाझी पक्षावर बंदी घातली. परंतु ऑस्ट्रियन नाझी पक्षाची लोकप्रियता व प्रभाव वाढतच राहिला व त्याने ऑस्ट्रियन सरकारविरुद्ध अतिरेकी हल्ले चालू ठेवले. १९३४ सालच्या डॉलफसच्या हत्त्येनंतर सत्तेवर आलेल्या कर्ट शुश्निगने डॉलफसची नाझी-विरोधी धोरणे कायम ठेवली. ह्यामुळे खवळून उठलेल्या नाझी जर्मनीने ऑस्ट्रियावर संपूर्ण बहिष्कार टाकला ज्याचा परिणाम म्हणून लवकरच ऑस्ट्रियाची अर्थव्यवस्था घायकुतीला आली. अखेर ११ जुलै १९३६ रोजी शुश्निगने जर्मन राजदूत फ्रांत्स फॉन पापेनसोबत करार केल्या ज्यामध्ये त्याने कैद केलेल्या नाझी पुढाऱ्यांची सुटका केली व नाझी पक्षाला अतिरेकी हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. परंतु हिटलरला हा करार पटला नाही.\n\n१९३६ साली हिटलरने चातुर्वार्षिक आर्थिक योजनेची घोषणा केली ज्यामध्ये लष्करी क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ सुचवली गेली होती. ह्यासाठी लोखंडाचे उत्पादन पुरे करण्यात जर्मनीला अपयश येऊ लागले व ऑस्ट्रियातील खनिज खाणींवर हर्मन ग्योरिंगची नजर पडली व ग्योरिंगने ऑस्ट्रिया-जर्मनीच्या एकत्रीकरणाचे जोरदार पडघम वाजवण्यास सुरुवात केली. बेनितो मुसोलिनीच्या इटलीला आन्श्लुसची कल्पना संपूर्णपणे अमान्य होती परंतु इटलीसारख्या सहकारी देशाला दुखवून देखील आन्श्लुसकडे वाटचाल करण्याची ग्योरिंगची तयारी होती. नोव्हेंबर १९३७ मध्ये झालेल्या एका गुप्त भेटीदरम्यान हिटलरने ऑस्ट्रिया व चेकोस्लोव्हाकियावर लष्करी अतिक्रमण करून तेथील नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्याची योजना जाहीर केली. जर्मनीच्या वाढत्या आगळीकीला घाबरून अखेर ऑस्ट्रियन चान्सेलर शुश्निगने १२ फेब्रुवारी १९३८ रोजी हिटलरची भेट घेतली. ह्या भेटीत हिटलरने आपल्या अनेक मागण्यांची यादी शुश्निगला दिली ज्यामध्ये प्रामुख्याने नाझी पुढाऱ्यांना ऑस्ट्रियन सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर नेमण्याचा प्रस्ताव होता. शुश्निगने ह्या मागण्या विनाशर्त मान्य केल्या व अंमलात आणल्या.\n\n९ मार्च १९३८ रोजी ऑस्ट्रियाला सार्वभौम ठेवण्याचे सर्व पर्याय संपुष्टात आल्यानंतर शुश्निगने ह्याबाबतीत जनमताची घोषणा केली. हिटलरचा ह्या जनमत चाचणीस पूर्ण विरोध होता. त्याने शुश्निगच्या राजीनाम्याची मागणी केली व त्याच्या जागेवर आर्थर सेस-इंक्वार्ट ह्या नाझी नेत्याला बसवण्याचा हुकुम सोडला. फ्रान्स व ब्रिटन ह्यांना हस्तक्षेपाची विनंती करून देखील त्यांच्याकडून काही प्रतिसाद न आल्यामुळे अखेरीस ११ मार्च १९३८ रोजी शुश्निगने राजीनामा दिला व केवळ २ दिवसांकरिता सेस-इंक्वाट ऑस्ट्रियाच्या चान्सेलरपदावर आला. त्याने लगेचच हिटलरला ऑस्ट्रियात जर्मन सैन्य पाठवण्याची विनंती केली. १२ मार्च १९३८ रोजी जर्मन सैन्य वेअरमाख्टने ऑस्ट्रियामध्ये प्रवेश केला व ऑस्ट्रियाचे सार्वभौमत्व संपुष्टात आले. ह्याच दिवशी संध्याकाळि हिटलर आपल्या मोटारीमधून लिंत्स येथे पोचला जेथे त्याचे ऑस्ट्रियन लोकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. आन्श्लुसला बव्हंशी ऑस्ट्रियन व जर्मन जनतेचा पाठिंबा होता. १५ मार्च १९३८ रोजच्या हिटलरच्या व्हियेनामधील सभेला २ लाखांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. अनेक शतके अस्तित्वात असलेले व बिस्मार्कला देखील न जमलेले जर्मन वंशाच्या लोकांना एकत्र आणण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हिटलरची लोकप्रियता शिगेला पोचली. १० एप्रिल १९३८ रोजी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत ९९.७ टक्के मतदारांनी आन्श्लुसला पाठिंबा दर्शवला.\n\nआन्श्लुसच्या लक्षणीय यशामुळे बळकट बनलेल्या नाझी जर्मनीने सप्टेंबर १९३८ मध्ये म्युनिक करार केला. ह्या करारादरम्यान युनायटेड किंग्डम, फ्रान्स व इटली या युरोपातील राष्ट्रांनी जर्मनीला चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलॅंड हा प्रदेश परस्पर बहाल केला व हिटलरची खुषामत चालूच ठेवली.\n", "id": "mar_Deva_52430"} {"text": "अंडरवॉटर आइस हॉकी\n\nअंडरवॉटर आइस हॉकी हा बर्फाच्या खाली खेळला जाणारा खेळ आहे. यात स्पर्धक थिजलेल्या तलावाखाली बुड्या मारून बर्फाच्या खाली असलेल्या पाण्यापेक्षा हलक्या पकला गोलमध्ये ढकलायला बघतात. अतिथंड पाण्यात खेळला जाणाऱ्या खेळासाठी वेटसूट, पायपंख आणि डायव्हिंग मास्क वापरले जातात. पाण्याखाली श्वास घेण्यासाठीचे उपकरण यात वापरले जात नाही.\n", "id": "mar_Deva_52431"} {"text": "२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\n\n२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १७ मार्च २०१३ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१३ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n\n५८ फेऱ्यांची ही शर्यत किमी रायकोन्नेन ने लोटस एफ१-रेनो एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनो एफ१साठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52432"} {"text": "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०८\n\nबी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०८ ही २००८ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, बी.एम.डब्ल्यू. सौबर संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.\n", "id": "mar_Deva_52433"} {"text": "१९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\n\n१९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत १९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० मार्च १९९६ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत १९९६ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n\n५८ फेऱ्यांची ही शर्यत डेमन हिल ने विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जॅक्स व्हिलनव्ह ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व एडी अर्वाइन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52434"} {"text": "जागतिक रंगभूमी दिन\n\nजागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. १९६२ मध्ये साजरा झाला.\n", "id": "mar_Deva_52435"} {"text": "मराठी रंगभूमी दिन\n\nदरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला.\n", "id": "mar_Deva_52436"} {"text": "धूप\n\nधूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील असून महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतील सदाहरित वनांत आढळतो. महाराष्ट्रात हा वृक्ष तिल्लारीच्या वनांत आढळतो. लाकडासाठी धूप वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो दिवसेंदिवस दुर्र्मीळ होत चालला आहे.\n\nआययूसीएन (The International Union for Conservation of Nature) या आंतरराष्ट्रीय संस्थेने नष्टप्राय होणाऱ्या वनस्पतींच्या यादीत धूप वृक्षाचा समावेश केला आहे. हा सदापर्णी वृक्ष आकाराने मोठा असून ४०-६० मी. उंच वाढतो. खोड गोलसर असून साल काळसर मऊ असते. कोवळ्या फांद्या व देठांवर लव असते. पाने साधी, एकाआड एक व लंबगोल असून टोकाला रुंद असतात.\n\nया वृक्षाची फुले लहान व पांढरी असून पानांच्या बेचक्यातून आलेल्या पुष्पसंभारात येतात. फळ (बोंड) फिकट तपकिरी, तीन कप्प्यांचे व लांबट असून त्यात एक बी असते. धूप वृक्षाच्या खोडातून व जून फांद्यांतून पिवळ्या रंगाची डिंकासारखी राळ बाहेर पडते, यालाच सामान्यपणे धूप म्हणतात. याचा वापर रंग व रोगण (व्हार्निश) यांकरिता करतात. हा धूप औषधी असून जुनाट खोकला, सांधेदुखी, जुलाब इत्यादींवर देतात. यात नैसर्गिक सुगंधी द्रव्य असल्यामुळे धार्मिक विधींत धूप जाळतात. डासांचा उपद्रव टाळण्यासाठीही काही जण धूप जाळतात. या वृक्षाच्या लाकडापासून प्लायवुड तयार करतात.\n\nधूपाच्या झाडालाच राळधूपाचा वृक्ष म्हणतात.\n", "id": "mar_Deva_52437"} {"text": "निर्मला गोगटे\n\nनिर्मला गोगटे (माहेरच्या निर्मला बापट, जन्म : १९३६ - ) या एक पुण्यात राहणाऱ्या शास्त्रीय संगीत गायिका व अभिनेत्री आहेत. सी.आर. व्यास, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, व्ही आर. आठवले यांसारख्या दिग्गज गायकांच्याकडे त्या गायन शिकल्या. नाट्यसंगीतासाठी त्यांना कृष्णराव चोणकर, गोविंदराव पटवर्धन आणि पुरुषोत्तम वालावलकर यांसारखे गुरू लाभले. मराठी आणि संस्कृत रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांच्या नाट्यसंगीत गायनासाठी त्या नावाजल्या गेल्या आहेत.\n\nरेडिओ आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांव्यतिरिक्त गोगटे यांनी भारताप्रमाणेच अमेरिकेतही गायनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत.\n\nमहाराष्ट्राच्या नव्या विधान भवनाचे जेव्हा इंदिरा गांधी यांनी मुंबईत १९८१ साली उद्‌घाटन केले, तेव्हा त्या कार्यक्रमात गाणे सादर करावयाचा मान निर्मला गोगटे यांना मिळाला होता.\n\nनिवृत्त स्थापत्य अभियंता मधुकर नारायण गोगटे हे निर्मला गोगटे यांचे पती आहेत. मधुकर गोगटे अनेक वर्षे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. पुण्यातील इंजिनिअर्स असोसिएशनचेही ते पदाधिकारी होते. त्यांनी असोसिएशनच्या सभागृहात बांधकाम या विषयावरील अनेक वैचारिक व्याख्याने नियमितपणे आयोजित केली आहेत. भारतीय भाषांसाठी रोमन लिपीचा पुरस्कार करण्याचे कार्य ते सन १९६६पासून करीत आहेत.\n", "id": "mar_Deva_52438"} {"text": "२०१७ मोनॅको ग्रांप्री\n\n२०१७ मोनॅको ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री डी मोनॅको २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ मे २०१७ रोजी मोंटे कार्लो, मोनॅको येथील सर्किट डी मोनॅको येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची सहावी शर्यत आहे.\n\n७८ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52439"} {"text": "शुकदास महाराज\n\nस्वामी शुकदास महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या गावाला विवेकानंदनगर म्हणून विकसित करणारे एक ब्रह्मचारी कर्मयोगी होते. महाराजांनी १९६५ मध्ये विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. व तेव्हापासून विनामूल्य आरोग्यसेवा ग्रामीण भागात सुरू केली महाराज स्वतः रोगनिदान कार्यात व अचूक अलोपथिक medicineचा उपचार करण्यात निष्णात होते व कोट्यवधी रुग्णांना व्याधीमुक्त केले..\n\nत्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचा वारसा घेऊन आपल्या विचारांना कृतीची जोड देऊन एका हिवरा आश्रम येथे एका शिक्षणनगरीची निर्मिती केली. आजरोजी विज्ञान महाविद्यालय, कृषी व कृषी व्यवस्थापन महाविद्यालय, आदिवासीं आश्रम शाळा , वृद्धाश्रम ई कार्यरत आहेत. तसेच आरोग्य सेवा सुद्धा सुरू आहे.अंधश्रद्धा निर्मूलन, गोसेवा, व विज्ञाननिष्ठ कार्यक्रम यावर विशेष भर आहे.\n\nयेथील संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक काढून विविध प्रकल्प पूर्ण केले. त्याबरोबरच स्वामी विवेकानंद पुरस्कृत विज्ञाननिष्ठ धार्मिक सामाजिक वारसा जपण्याचा व तो पुढील पिढीला सोपवण्याचा एक वसा स्वामी शुकदासांनी घेतला. आपल्या कृतीने त्यांनी तो पूर्णत्वासही नेला. हजारो विद्यार्थी हा वसा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव उज्ज्वल करताना दिसत आहेत. हा स्वामीजींच्या एकूण कार्याचाच परिपाक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराजांनी रचना केलेला \"अनुभूती\" हा ग्रंथ त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रबोधनपर साहित्यिक ठेवा आहे .स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त हिवरा आश्रम या गावाला महाप्रसाद यात्रेनिमित्त जनसागर उसळलेला असतो.\n", "id": "mar_Deva_52440"} {"text": "२०१७ कॅनेडियन ग्रांप्री\n\n२०१७ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री डु कॅनडा २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ जून २०१७ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.\n\n७० फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52441"} {"text": "२०१७ अझरबैजान ग्रांप्री\n\n२०१७ अझरबैजान ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ जून २०१७ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची आठवी शर्यत आहे.\n\n५१ फेऱ्यांची ही शर्यत डॅनियल रीक्कार्डो ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व लान्स स्टोल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52442"} {"text": "अझरबैजान ग्रांप्री\n\nअझरबैजान ग्रांप्री () ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे, या शर्यतीची सुरुवात २०१७ फॉर्म्युला वन हंगाम पासुन झाली. ही शर्यत अझरबैजान देशाच्या बाकु शहरामधील बाकु सिटी सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.\n", "id": "mar_Deva_52443"} {"text": "२०१७ ऑस्ट्रियन ग्रांप्री\n\n२०१७ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ जुलै २०१७ रोजी स्पीलबर्ग येथील रेड बुल रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची ९वी शर्यत आहे.\n\n७१ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52444"} {"text": "२०१७ ब्रिटिश ग्रांप्री\n\n२०१७ ब्रिटिश ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ जुलै २०१७ रोजी सिल्वेरस्टोन येथील सिल्वेरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १०वी शर्यत आहे.\n\n५१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52445"} {"text": "२०१७ हंगेरियन ग्रांप्री\n\n२०१७ हंगेरियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन पिरेली माग्यर नागीदिज २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० जुलै २०१७ रोजी बुडापेस्ट येथील हंगरोरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची ११वी शर्यत आहे.\n\n७० फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52446"} {"text": "२०१७ बेल्जियम ग्रांप्री\n\n२०१७ बेल्जियम ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन पिरेली माग्यर नागीदिज २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २७ ऑगस्ट २०१७ रोजी बेल्जियम येथील सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १२वी शर्यत आहे.\n\n४४ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52447"} {"text": "२०१७ इटालियन ग्रांप्री\n\n२०१७ इटालियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३ सप्टेंबर २०१७ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १३वी शर्यत आहे.\n\n५३ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52448"} {"text": "पॅराडाईज पेपर्स\n\nपॅरेडाइझ पेपर्स ही जर्मनीच्या सुडडॉइच झाइटुंग या वृत्तपत्राने उघडकीस आणलेली कागदपत्रे आहेत. याद्वारे काही बोगस कंपन्या जगभरातील धनाढ्य लोकांचा काळा पैसा विदेशात पाठविण्यास मदत करीत आहेत असे प्रतिपादन या वृत्तपत्राने केले आहे.\n\n९६ मीडिया संस्थांच्या मदतीने इंटरनॅशनल कॉन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने (आय सी आय जे) पॅराडाईज पेपर्स असे नाव दिलेल्या दस्तावेजांची छाननी केली. हे असे एकूण १.३४ कोटी दस्तावेज आहेत.\n\nविशेष म्हणजे, सुमारे १८ महिन्यांपूर्वी जर्मनीच्या याच वृत्तपत्राने पनामा पेपर्स या मथळ्याखाली एक घोटाळा उघड केला होता.\n\nया शोधपत्रकारीतेत, पत्रकारांच्या एका पथकाने बर्म्युडाच्या 'ली फर्म ॲपलबॉय'चे दस्तावेज तपासले.यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या अन्य देशांसमवेत काही भारतीय कंपन्याही आहेत.\n", "id": "mar_Deva_52449"} {"text": "इस्रायलचे राष्ट्रपती\n\nइस्रायलचे राष्ट्रपती हे इस्रायल देशाचे राष्ट्रप्रमुख आहे. हे पद प्रामुख्याने एक औपचारिक पद आहे कारण कार्यकारी शक्ती प्रभावीपणे इस्रायलच्या पंतप्रधानांच्या जवळ आहे. २४ जुलै २०१४ पासून सध्याचे राष्ट्रपती रेउव्हेन रिव्हलिन नियुक्त झाले आहेत. इस्रायलचे विधानमंडळ क्नेसेट हे इस्रायलचे राष्ट्रपती सात वर्षांच्या कालावधीसाठी निवडून देते आणि एका व्यक्तिला आता केवळ एकदाच नियुक्त करता येते.\n", "id": "mar_Deva_52450"} {"text": "२०१७ सिंगापूर ग्रांप्री\n\n२०१७ सिंगापूर ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १७ सप्टेंबर २०१७ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.\n\n६१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. डॅनियल रीक्कार्डो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52451"} {"text": "इटलीचे एकत्रीकरण\n\nइटलीचे एकत्रीकरण () ही १९व्या शतकामधील इटली देशामधील एक महत्त्वपूर्ण राजकीय व सामाजिक चळवळ होती ज्याद्वारे इटालियन द्वीपकल्पावरील अनेक राज्यांनी एकत्रित येऊन इटलीच्या राजतंत्राची स्थापना केली. १८१४ साली व्हियेना येथील अधिवेशनानंतर इटालियन एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. १८७१ साली रोम येथे इटालियन राजतंर्त्राची राजधानी स्थापित झाली.\n", "id": "mar_Deva_52452"} {"text": "२०१७ मलेशियन ग्रांप्री\n\n२०१७ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २०१७ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निक हाइडफेल्ड ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१साठी ही शर्यत जिंकली व टिमो ग्लोक ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर टोयोटा रेसिंगसाठी ही शर्यत जिंकली\n", "id": "mar_Deva_52453"} {"text": "अशान प्रियांजन\n\nसुबासिंघे मुदियानसेलागे अशान प्रियांजन ( १४ ऑगस्ट १९८९ कोलंबो) हा एक व्यावसायिक श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे, जो मर्यादित षटकांच्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. तो मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि कधीकधी उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.\n", "id": "mar_Deva_52454"} {"text": "२०१७ जपानी ग्रांप्री\n\n२०१७ जपानी ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ ऑक्टोबर २०१७ रोजी सुझुका, जपान येथील सुझुका सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १६वी शर्यत आहे.\n\n६१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52455"} {"text": "२००१ जपानी ग्रांप्री\n\n२००१ जपान ग्रांप्री १४ ऑक्टोबर, इ.स. २००१ रोजी झालेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. ही शर्यत सुझुका सर्किटवर झाली. त्यात फेरारी एफ२००१ प्रकारची कार चालवीत मायकेल शुमाकर विजयी झाला.\n", "id": "mar_Deva_52456"} {"text": "२००३ जपानी ग्रांप्री\n\n२००३ जपानी ग्रांपी तथा २००३ फुजी टेलिव्हिजन जॅपनीझ ग्रांप्री ही १२ ऑक्टोबर २००३ रोजी भरविण्यात आलेली कार शर्यत होती. सुझुका शहरात झालेली ही शर्यत २९वी जपानी ग्रांप्री होती. २००३ च्या फॉर्म्युला वन हंगामाची ही शेवटची शर्यत होती.\n", "id": "mar_Deva_52457"} {"text": "२००९ जपानी ग्रांप्री\n\n२००९ जपानी ग्रांपी ही २००९ च्या फॉर्म्युला वन हंगामातील १५वी शर्यत होती. ही ४ ऑक्टोबर रोजी सुझुका, जपान येथे झाली. यात सेबास्टियान फेटेलने विजेतेपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_52458"} {"text": "२०१० जपानी ग्रांप्री\n\n२०१० जपानी ग्रांप्री ही १० ऑक्टोबर, २०१० रोजी जपानच्या सुझुका सर्किटमध्ये भरलेली फॉर्म्युला वन शर्यत होती.\n", "id": "mar_Deva_52459"} {"text": "२०११ जपानी ग्रांप्री\n\n२०११ जपान ग्रांप्री (अधिकृत २०११ फॉर्म्युला वन जपान ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ ऑक्टोबर २०११ रोजी सुझुका येथील सुझुका सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १५वी शर्यत आहे.\n\n५३ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52460"} {"text": "२००५ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n\n२००५ मध्ये झालेली अमेरिकन ग्रांप्री ही फॉर्म्यूला वन या मोटार शर्यतीच्या आधुनिक इतिहास सर्वात वादग्रस्त शर्यत होती.ही स्पर्धा जून १९,२००५ मध्ये अमेरिकेतील इंडियानापोलीस मोटर स्पीडवे वर घेण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52461"} {"text": "२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n\n२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन युनायटेड स्टेट्स ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १७वी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52462"} {"text": "विष्णुदास भावे पुरस्कार\n\nविष्णूदास भावे पुरस्कार विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने प्रदान केलेला पुरस्कार आहे. इ.स. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_52463"} {"text": "२०१७ मेक्सिकन ग्रांप्री\n\n२०१७ मेक्सिकन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ ऑक्टोबर २०१७ रोजी मेक्सिको सिटी, मेक्सिको येथील अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे.\n\n७१ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52464"} {"text": "ऑर्किड\n\nऑर्किड ही एक पुष्पवनस्पती आहे.याची फुले नाजूक, अनेकविध रंगाची आणि सुगंधी असतात. जगातील पुष्पवनस्पती कुळांतील हे दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठे कूळ आहे. यात २८,००० पेक्षा अधिक वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होतो. ही वनस्पती जगात जवळजवळ सगळीकडे आढळते. या वनस्पतीच्या २२,००० ते २६,००० जाती आहेत. ही वनस्पती बर्फाळ प्रदेश सोडून सगळ्या देशांमध्ये आढळते.या वनस्पतीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वनस्पती दुसऱ्या झाडाच्या खोडावर वाढलेल्या आठळतात, यांना वृक्षचर वनस्पती [Epiphytic plant] असे ओळखले जाते . या वृक्षचर ऑर्किडमध्ये हवेतील बाष्प किंवा आर्द्रता शोषून घेण्यासाठी खास प्रकारची मुळे असतात . अशा मुळांमध्ये आर्द्रताशोषी ऊती(Valeman tissue) असतात.जास्त प्रमाणात गवत असणाऱ्या ठिकाणी ऑर्किड जमिनीवर येते. ऑर्किडच्या काही जाती नामशेष झाल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_52465"} {"text": "कलिनन हिरा\n\nकलिनन हिरा हा आजतगायत सापडलेला सगळ्यात मोठा नैसर्गिक हिरा आहे. सापडला तेव्हा याचे वजन ३,१०६.७५ कॅरेट (६२१.३५ ग्रॅम) होते. हा हिरा दक्षिण आफ्रिकेतील कलिनन या गावातील प्रीमियर नंबर २ या खाणीत २६ जानेवारी, १९०५ रोजी सापडला. याला खाणीचे मालक थॉमस कलिननचे नाव देण्यात आले.\n\nकलिनन हिरा युनायटेड किंग्डमचा राजा सहाव्या एडवर्डला त्याच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आला. त्यानंतर त्याचे अनेक तुकडे करण्यात आले. त्यांपैकी कलिनन १ तथा ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका हा ५३०.४ कॅरेटचा (१०६.०८ ग्रॅम) हिरा सगळ्यात मोठा आहे. हा सध्याचा जगातील सगळ्यात मोठा पारदर्शक हिरा आहे. व १९८५मध्ये सापडलेल्या ५४५.६७ कॅरेटच्या (१०९.१३ ग्रॅम) गोल्डन ज्युबिली या पिवळसर हिऱ्यापेक्षा थोडसाच छोटा आहे. कलिनन १ हिरा युनायटेड किंग्डमच्या राजदंडात जडलेला आहे. कलिनन २ तथा सेकंड स्टार ऑफ आफ्रिका हा ३१७.४ कॅरेटचा (६३.४८ ग्रॅम) हिरा यु.के.च्या राजमुकुटात जडलेला आहे.\n", "id": "mar_Deva_52466"} {"text": "इ.स. २०१७ मध्ये भारत\n\nइ.स. २०१७ हे इसवी सनामधील २०१७ वे व चालू वर्ष आहे. रविवारी सुरू होणारे २०१७ हे २१व्या शतकामधील १७वे तर २०१० च्या दशकामधील आठवे वर्ष आहे.\n", "id": "mar_Deva_52467"} {"text": "२०१७ ब्राझिलियन ग्रांप्री\n\n२०१७ ब्राझिलियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ नोव्हेंबर २०१७ रोजी साओ पाउलो, ब्राझील येथील अटोड्रोम जोस कार्लोस पेस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १९वी शर्यत आहे.\n\n७१ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52468"} {"text": "२०१७ अबु धाबी ग्रांप्री\n\n२०१७ अबु धाबी ग्रांप्री (अधिकृत २०१७ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २६ नोव्हेंबर २०१७ रोजी अबु धाबी येथील यास मरिना सर्किट येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची २०वी व शेवटची शर्यत आहे.\n\n५५ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52469"} {"text": "डोरोथी डॅन्ड्रिज\n\nहिने २५पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला होता. १९३५मध्ये टीचर्स बो या चित्रपटाआधीही तिने अनेक चित्रपटांतून कामे केली होती परंतु त्यांत तिचे नाव नोंदण्यात आले नव्हते.\n", "id": "mar_Deva_52470"} {"text": "१०,००,००० (संख्या)\n\n१०,००,००० - दहा लाख ही एक संख्या आहे, ती ९९९९९९ नंतरची आणि १०००००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 1000000 - Ten lakhs, One million . दहा लाखला दशलक्ष, प्रयुत असेही म्हणतात.\n\nमराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख.\n", "id": "mar_Deva_52471"} {"text": "कॅलिस्टा फ्लॉकहार्ट\n\nफ्लॉकहार्टला गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले आहेत तसेच तीन वेळा एमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे.\n\nफ्लॉकहार्टचा पती हॅरिसन फोर्ड हा सुद्धा चित्रपट अभिनेता आहे.\n", "id": "mar_Deva_52472"} {"text": "लिलिउओकलानी, हवाई\n\nलिलिउओकलानी (जन्मनाव:लिडिया लिलिउ लोलोकु वलानिया कामाकाएहा; २ सप्टेंबर, १८३८:होनोलुलु, हवाईचे राजतंत्र - ११ नोव्हेंबर, १९१७:होनोलुलु, हवाई) ही हवाईची पहिली राणी व शेवटची राज्यकर्ती होती. ही २९ जानेवारी, १८९१ ते १७ जानेवारी, १८९३ दरम्यान सत्तेवर होती. अमेरिकेतून आलेल्या लोकांनी क्रांती करून तिला पदच्युत केले होते.\n\nलिलिउओकलानीने अलोहा ओ सहित अनेक संगीतकृती रचल्या आणि हवाईझ स्टोरी बाय हवाईझ क्वीन हे आत्मचरित्रही लिहिले.\n", "id": "mar_Deva_52473"} {"text": "हिंदू कोड बिल\n\nहिंदू कोड बिल (हिंदू संहिता विधेयक) हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. आंबेडकरांनी ४ वर्षे, १ महिना आणि २६ दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल इ.स. १९४७ पासून ते फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले. हा मसुदा सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होता.\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर वर सुमारे ३ वर्ष काम केले. त्यांना वाटत होते की जाति व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे त्यासाठी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील.\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे. स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४८ मध्ये संविधान सभेत \"हिंदू कोड बिल\"चा मसुदा प्रस्तुत केला. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल, त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्तीत कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला. या कायद्यानुसार मयत झालेल्यांच्या सर्व मुलगे आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात येतात.\n\nया बिलामध्ये आठ अधिनियम बनवले आहेत. हिंदू विवाह अधिनियम विशेष विवाह अधिनियम दत्तक घेणे, दत्तकग्रहण अल्पायु - संरक्षता अधिनीयम हिंदू वारसदार अधिनियम दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्य यांना भरन-पोषण अधिनियम अप्राप्तवय संरक्षण सम्बन्धी अधिनियम वारसदार अधिनियम हिंदू विधवाला पुनर्विवाह अधिकार अधिनियम\n\nया कायद्यात विवाह संबंधी प्रावधानांमध्ये बदल केला आहे. यात सांस्कारीक व कायदेशीर या दोन प्रकारच्या विवाहाला मान्यता देता येते.\n\nयामध्ये हिंदू पुरुषांना दोन किंवा त्यापेक्षाही अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध आहे आणि त्यासंबंधी शिक्षेची तरतूद केली आहे. यामध्ये हिंदू स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. हे बिल अशा अनेक कुप्रथांना हिंदू धर्मापासून दूर करत होते, ज्याला परंपरेच्या नावाखाली काही कट्टरतावादी सनातनी जिवंत ठेवू इच्छित होते. या बिलाचा जोरदार विरोध झाला. या बिलाला ९ एप्रिल १९४८ला निवड कमिटीच्या जवळ पाठवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तर्क आणि नेहरुंचे समर्थन असूनही सुरुवातीस हे बील संविधान सभेत प्राप्त होऊ शकले नाही. त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजनामा दिला. पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे बील संसदेत मंजूर करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52474"} {"text": "गोलमेज परिषद\n\nगोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा मंच होय. पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसल्याने आपले महत्त्व कमीअधिक आहे असे वाटू नये यासाठी गोल आकाराचे मेज वापरले जायचे.\n\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सायमन कमिशन वर चर्चा करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.\n", "id": "mar_Deva_52475"} {"text": "क्लॉड ऑचिनलेक\n\nफील्ड मार्शल सर क्लॉड जॉन आयर ऑचिनलेक (२१ जून, १८८४:ॲल्डरशॉट, हॅम्पशायर, इंग्लंड - २३ मार्च, १९८१:माराकेश, मोरोक्को) हे ब्रिटिश सेनापती होती. यांनी आपले बरेचसे सैनिकी जीवन ब्रिटिश भारतात व्यतीत केले. ते अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलू शकत. ऑचिनलेक भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील ब्रिटिश सैन्याचे सर्वोच्च सेनापती होते.\n", "id": "mar_Deva_52476"} {"text": "मात्सुयामा (एहिमे)\n\nमात्सुयामा हे जपानमधील एक शहर आहे. एहिमे प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या डिसेंबर २०१४मध्ये ५,१६,४५९ होती. या शहराची स्थापना १५ डिसेंबर, १८८९ रोजी झाली.\n\nमात्सुयामाजवळ जपानमधील सगळ्यात जुने समजले जाणारे गरम पाण्याचे झरे आहेत. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.\n", "id": "mar_Deva_52477"} {"text": "शोनाइ (यामागाता)\n\nशोनाइ हे जपानमधील एक छोटे शहर आहे. यामागाता प्रांतातील या शहराची लोकसंख्या ऑक्टोबर २०१५मध्ये सुमारे २१,७९३ होती.\n\nहे शहर मोगामी नदीच्या काठावर वसेले आहे. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.\n", "id": "mar_Deva_52478"} {"text": "सितारा देवी\n\nमे १३ १९७० रोजी सितारादेवींनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.\n\nडॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने पुणे शहरात उभारल्या गेलेल्या कला संग्रहालयाला कथकक्वीन सितारादेवी कला संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे..\n\nयांचे मूळ नाव धनलक्ष्मी होते.\n\nयांचा मुलगा रणजित बारोट संगीतकार आहे.\n", "id": "mar_Deva_52479"} {"text": "२०१६ बहरैन ग्रांप्री\n\n२०१६ बहरैन ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३ एप्रिल २०१६ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.\n\n४९ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52480"} {"text": "२०१६ चिनी ग्रांप्री\n\n२०१६ चिनी ग्रांप्री (अधिकृत नाव २०१६ फॉर्म्युला वन पिरेली चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १७ एप्रिल २०१६ रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंगसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंगसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52481"} {"text": "२०१६ रशियन ग्रांप्री\n\n२०१६ रशियन ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन रशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १ मे २०१६ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.\n\n५३ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52482"} {"text": "२०१६ स्पॅनिश ग्रांप्री\n\n२०१६ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १५ मे २०१६ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.\n\n६६ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52483"} {"text": "२०१६ मोनॅको ग्रांप्री\n\n२०१६ मोनॅको ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री डी मोनॅको २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मे २०१६ रोजी मोंटे कार्लो, मोनॅको येथील सर्किट डी मोनॅको येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची सहावी शर्यत आहे.\n\n७८ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. डॅनियल रीक्कार्डो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52484"} {"text": "२०१६ कॅनेडियन ग्रांप्री\n\n२०१६ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री डु कॅनडा २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ जून २०१६ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.\n\n७० फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52485"} {"text": "२०१६ ऑस्ट्रियन ग्रांप्री\n\n२०१६ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३ जुलै २०१६ रोजी स्पीलबर्ग येथील रेड बुल रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची ९वी शर्यत आहे.\n\n७१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52486"} {"text": "२०१६ ब्रिटिश ग्रांप्री\n\n२०१६ ब्रिटिश ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन ब्रिटिश ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ जुलै २०१६ रोजी सिल्वेरस्टोन येथील सिल्वेरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १०वी शर्यत आहे.\n\n५२ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व निको रॉसबर्ग ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52487"} {"text": "कांपिल्य\n\nकांपिल्य ही महाभारत काळातील दक्षिण पांचाल या राज्याची राजधानी होती. हे शहर आधुनिक काळामध्ये उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यात येते.\n\nत्या काळातील पांचाल हे राज्य गंगा नदीमुळे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दुभाजित होते. गंगा नदीच्या उत्तर काठावर अहिच्छत्र ही राजधानी असलेले उत्तर पांचाल असून दक्षिणेला दक्षिण पांचाल हे राज्य होते.\n\nइसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकात पांचाळ हे राज्य भारतातातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.\n\nमहाभारतात सांगितल्याप्रमाणे शंतनू राजाच्या काळात द्वीमठ हा उत्तर पांचालचा राजा होता. द्रुपद हा द्वीमठचा नातू.द्रोणाचार्यांनी द्रुपदाचा पराभव करून उत्तर पांचाल ताब्यात घेतले आणि द्रुपदाला दक्षिण पांचाल दिले. द्रौपदी ही द्रुपदाची मुलगी. मूळ पांचाळची म्हणून हिला पांचाली हे नाव पडले. तिचे स्वयंवर कांपिल्य शहरात झाले.\n\nमहाभारताच्या युद्धात दोन्ही पांचाल राज्यांनी पांडवांना साथ दिली. युद्धानंतर भीमाने आपली विजय यात्रा पांचाळ प्रदेशातून सुरू केली. त्यावेळी त्याने अंग, अयोध्या, काशी, चेदी आणि मत्स्य या राज्यांवर ताबा मिळवला. पांचालवर पांडवांच्या वंशजांनंतर नाग राजांनी राज्य केले.\n\nमध्ययुगीन इतिहास काळात पांचाळ राज्य हे रोहिलखंड म्हणून ओळखले जात होते. आधुनिक रोहिलखंडात उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, रामपूर, बरेली, पिलिभीत, आणि शहाजहानपूर ही शहरे येतात.\n\nअहिच्छत्रचे अवशेष आजही बरेली जिल्ह्यातील रामनगर येथे (आंवळा तालुका) आहेत.\n", "id": "mar_Deva_52488"} {"text": "सामाजिक न्याय\n\nसामाजिक न्याय म्हणजे शोषणविरहीत, समताधिष्ठित, न्याय्य समाजाची निर्मिती होय. एक समाजवादी राष्ट्र या भूमिकेतून सामाजिक न्याय ही संकल्पना समताधिष्ठित समाजनिर्मितीकडे जाणारी आहे. सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. त्यामध्ये दलितांचे प्रश्न - प्रतिनिधित्व, आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, विषम वागणूक इत्यादी. आदिवासींचे प्रश्न - जंगल आणि जमिनीवरचा हक्क, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याविषयीच्या समस्या इत्यादी. स्त्रियांचे प्रश्न उदा. प्रतिनिधित्व, अन्यायी वागणूक, कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, ऑनर किलींग इ. तसेच अपंगांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या, मानवी देह व्यापार, बालकामगार, झोपडपट्टय़ांचे प्रश्न, शिक्षणाच्या समस्या विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण तसेच आरोग्य, कुपोषणाची समस्या या सर्व बाबींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.सामाजिक न्याय हे कल्याणकारी राज्याचे एक वैशिष्टय आहे. भारतात सामाजिक न्याय प्रस्तापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.\n", "id": "mar_Deva_52489"} {"text": "सीताराम केशव बोले\n\nलोकहितवादी राव बहाद्दूर सीताराम केशव बोले उर्फ सी.के. बोले (जन्म २९ जून इ.स. १८६८ मृत्यू- १४ जानेवारी इ.स. १९६१) हे मराठी समाजसुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना इ.स. १८९० साली केली.\n", "id": "mar_Deva_52490"} {"text": "चरी\n\nचरी हे रायगड जिल्हयातील व अलिबाग तालुक्यातील गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला होता.\n", "id": "mar_Deva_52491"} {"text": "२०१६ युरोपियन ग्रांप्री\n\n२०१६ युरोपियन ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन ग्रांप्री ऑफ युरोप) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १९ जून २०१६ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची ८वी शर्यत आहे.\n\n५१ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52492"} {"text": "फास्टॅग\n\nफास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे. हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते. याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली. दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या एका तुकड्यावर अशा प्रकारचा टोल गोळा करणे प्रथम ४ नोव्हेंबर २०१४ला सुरू करण्यात आले. जुलै २०१५पासून चेन्नै-बंगलोर या सुवर्ण चतुष्कोनाच्या आणखी एका तुकड्यावर या पद्धतीने टोल गोळा करणे सुरू झाले. एप्रिल २०१६ पर्यंत भारतभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे २४७ टोल प्लाझांवर ही योजना राबविण्यात आली. हा आकडा एकूण टोल प्लाझांच्या सुमारे ७०% इतका येतो.\n\nभारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून मार्च २०१८ पर्यंत सर्व गाड्यांना फास्टॅग लावण्यात येईल असे उद्दिष्ट आहे. याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.\n", "id": "mar_Deva_52493"} {"text": "२०१६ हंगेरियन ग्रांप्री\n\n२०१६ हंगेरियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन माग्यर नागीदिज २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ जुलै २०१६ रोजी बुडापेस्ट येथील हंगरोरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची ११वी शर्यत आहे.\n\n७० फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52494"} {"text": "२०१६ जर्मन ग्रांप्री\n\n२०१६ जर्मन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० जुलै २०१६ रोजी हॉकेनहाईम, जर्मनी येथील हॉकेंहिम्रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १२वी शर्यत आहे.\n\n६७ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. डॅनियल रीक्कार्डो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52495"} {"text": "राष्ट्रीय तपास संस्था\n\nराष्ट्रीय तपास संस्था तथा 'राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण' (इं.-एनआयए) ही भारतातील अतिरेकी व फुटीरवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली एक संस्था आहे.ही संस्था, अतिरेकी-विरोधी कायदा अंमलबजावणी संस्था म्हणून कार्य करते.या संस्थेस, भारतातील राज्यांत, राज्य सरकारची विशेष परवानगी घेतल्याशिवाय, अतिरेक्यांशी संबंधित गुन्हे हाताळण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. ही संस्था, भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम, २००८ अन्वये अस्तित्वात आली. यासाठी भारतीय संसदेने वरील अधिनियम ३१ डिसेंबर २००८ला पारित केला.\n\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा एखाद्या संस्थेची तातडीने गरज भासल्यामुळे, ही संस्था निर्माण करण्यात आली.या संस्थेचे संस्थापक संचालक हे राधा विनोद राजु होते.त्यांनी या संस्थेत ३१ जानेवारी २०१०पर्यंत काम केले. त्यानंतर त्यांचा पदभार शरद चंद्र सिन्हा यांनी सांभाळला.\n", "id": "mar_Deva_52496"} {"text": "२०१६ बेल्जियम ग्रांप्री\n\n२०१६ बेल्जियम ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन बेल्जियम ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ ऑगस्ट २०१६ रोजी बेल्जियम येथील सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १३वी शर्यत आहे.\n\n४४ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. डॅनियल रीक्कार्डो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52497"} {"text": "२०१६ इटालियन ग्रांप्री\n\n२०१६ इटालियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ४ सप्टेंबर २०१६ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.\n\n५३ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52498"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\n\nश्रीलंका क्रिकेट संघ नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.मूळ वेळापत्रकानुसार या दौऱ्यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि १ टी२० सामना आयोजित केले होते.\n\nमार्च २०१७ मध्ये, श्रीलंका क्रिकेट ने २०१७-१८ निदाहास चषक या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले,मर्यादित षटकांची तिरंगी मालिका ज्यात श्रीलंका, भारत आणि बांग्लादेश हे देश सहभाग घेणार आहेत. ही स्पर्धा मार्च २०१८ मध्ये होणार आहे . श्रीलंका क्रिकेट अध्यक्ष श्री.थिलंगा सुमाथीपाला यांनी या दौऱ्यातील काही सामने २०१७-१८ निदाहास चषकत खेळवण्यत येतील असे जाहीर केले. सुधारित वेळापत्रकानुसार आता या दौऱ्यात ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने आयोजित केले आहेत. कसोटी मालिकेआधी सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.\n\nऑगस्ट २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी मैदानांची घोषणा केली. कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता, नागपूर आणि नवी दिल्ली येथे होतील. एकदिवसीय सामन्यांसाठी धरमशाला, मोहाली, विशाखापट्टणम या शहरांची निवड करण्यात आली. तर कटक, इंदूर आणि मुंबई या शहरांची टी२०साठी निवड निश्चित झाली.\n\nभारताने कसोटी मालिका १-० अशा फरकाने जिंकली. विराट कोहली हा मालिकावीर झाला. भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. शिखर धवन हा मालिकावीर झाला.\n", "id": "mar_Deva_52499"} {"text": "पती गेले गं काठेवाडी\n\nपेशवाईच्या काळात भांबुर्ड्यांच्या सर्जेराव शिंदे या सरदाराला काठेवाडला चौथाई वसुलीच्या मोहिमेवर पाठेविले जाते. त्याची पत्नी जानकी त्याचेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेते. काठेवाडचा राजा जोरावरसिंगला जेंव्हा हे कळते तेंव्हा तो जानकीचे पावित्र्य भंग करण्यासाठी ना-ना प्रकारच्या युक्त्या लढवितो. त्यापोटी निर्माण झालेला गोंधळ, गैरसमज यातूनच ही विनोदी नाट्यनिर्मिती होते.\n", "id": "mar_Deva_52500"} {"text": "धुके\n\nधुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात.पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात.त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. नजिकच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त असर पडतो.\n\nधुक्याद्वारे जहाज वाह्तूक, प्रवास, विमानोड्डाण व युद्धे यावरही बराच प्रभाव पडतो.दृश्यता कमी असल्यामुळे अनेक विमानोड्डाणे रद्द केल्या जातात तसेच महामार्गावरील वाहतूकीत यात अडथळा निर्माण होतो वाहने हळू चालवावी लागतात व प्रसंगी अपघातही घडतात.सहसा थंड वातावरण असतांना धुक्याचे प्रमाण वाढते.\n\nहवेच्या व ड्यु-पॉइंट या दरम्यानचे तापमानाचा फरक २.५ o सेल्सियस अथवा ४ o फॅरनहाइट पेक्षा कमी असल्यास धुक्याची निर्मिती होते.\n", "id": "mar_Deva_52501"} {"text": "ओलकतंबोल\n\nओलकतंबोल (संस्कृत:पिशाचकार्पास, पीवरी; बंगाली: ओलट कंबोल; हिंदी: कुमल,सनुकपाशी; शास्त्रीय नाव: Abroma augusta) हा एक लहान झाळकट वृक्ष आहे. याच्या फांद्या मखमलीसारख्या गुळगुळीत, पानें देठाकडे गोल व खाचायुक्त,दंतयुक्त,खालचे अंग लोमयुक्त खरबरीत; शिरा ५;फुले जांभळी व खाली वाकलेली आणि ती दोन तीन एकत्र येतात . पाकळ्या ५ फळ ५ खोलींचे व पाच पंख असलेले बोंड. बोंड पिकल्यावर डोकीवर उघडते, बिया पुष्कळ व काळ्या मुळ्याच्या बियांएवढ्या. मूळ जाड व चिवट आणि ताजे असताना कापल्यास आंतून जाड गोंद वाहतो. मुळाची साल उदी रंगाची असते, ती जाड असून सहज सुटी होते. मुळांस पुष्कळ उपमुळे फुटतात व ती काढली तरी झाडास इजा होत नाही.\n\nउत्पत्ती - हे झाड उत्तर भारतात होते व थोड्या निगेने सर्वत्र होईल. ह्यापासून उत्तम दोर काढता येतो. औषधात मूळ वापरतात.\n\nरसशास्त्र- मुळाच्या सालींत जाड बोळ आहे. तो पाण्यात मिसळत नाही. सुकलेल्या मुळाच्या सालीचे उष्णतेने ५.५ टक्के वजन कमी होते. सालीची राख ११.५ टक्के पडते. हिच्यांत मेंगेनीझ् नसते.\n\nधर्म- ओलकतंबोल गर्भाशयास उत्तेजक , आर्तवजनन व गर्भाशयाची पीडा कमी करणारे व स्नेहन आहे.\n\nउपयोग- परम्यात ताज्या पानांचा व दांड्याचा हिम फार गुणावह आहे. अभिष्यंद व वातप्रधान पीडितार्तवांत विशेष उपयुक्त आहे. ह्याने आर्तव वाढू लागते व गर्भाशयास बळ येते. आर्तव चालू असताना ताज्या मुळांची साल वाटून बोळ निघतो. तो मिरपुडी बरोबर देतात. हे औषध ऋतु येण्यापूर्वी चार दिवस, ऋतु चालू असताना व नंतर दोन दिवस देण्याचा प्रघात बंगालमधे आहे. गर्भ राहाण्यास ऋतु चालू असाताना देतात.\n", "id": "mar_Deva_52502"} {"text": "स्वकुल साळी मराठी साहित्य संमेलन\n\nपुणयात मार्च २०१७मध्ये अखिल भारतीय स्वकुल साळी मराठी साहित्य संमेलन या नावाचे एक (पहिले) साहित्य संमेलन भरले हॊते. संमेलनाध्क्ष आदिनाथ हरवंदे होते. या संमेलनादरम्यान सौ. गीता हरवंदे यांची 'आवर्तन' नावाच्या कादंबरीचे प्रकाशन झाले होते. हे संमेलन पुण्याच्या जिव्हेश्वर प्रतिष्ठानने आयोजित केले होते.\n", "id": "mar_Deva_52503"} {"text": "मुरडशेंग\n\nमुरडशेंग तथा मुरुडशेंग (संस्कृत: आवर्तनी; हिंदी: मरोरफली; बंगाली: अल्मोरा; गुजराती: मरडाशिंगी; तामिळ: वलंबुरी; तेलगू: श्यामली; कन्नड: भूतकरळु; शास्त्रीय नाव: Helicteres isora कुळ (Family) - Sterculiaceae इंग्रजी नाव - East Indian Screw tree. हा एक झुडपासारखा लहान वृक्ष आहे. याची फुले लाल रंगाची दिखाऊ असतात.व ती पावसाळ्यात येतात. औषधांत मूळ व फळ वापरतात.\n\nधर्म- मुळाची साल स्नेहन व जराशी ग्राही आहे.ही खत्मी नावाच्या युनानी औषधाबदली वापरता येते.\n\nउपयोग- मुळाची साल मधुमेहात काढा करून देतात. शेंग थंड पाण्यात उगाळून मुलांस कानांच्या पाठीमागे खरूज होते तिजवर लेप करतात. आंतड्यांवर कार्य करणारी औषधे सूक्ष्म प्रमाणात द्यावयाची असतात तेव्हा त्याचे भाग करून देण्यासाठी मुरडशेंगेचे चूर्ण वापरल्यास सोईचे पडते.\n\nसंदर्भ- ओषधीसंग्रह (डॉ.वामन गणेश देसाई)\n", "id": "mar_Deva_52504"} {"text": "अमेय रमेश परुळेकर\n\nअमेय रमेश परुळेकर हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते व लेखक आहेत. आपला कट्टा हे त्यांचं युट्युब चॅनेल आहे. त्यांना जानेवारी २०१६ मध्ये ओडिसा येथील कटक नृत्य व नाट्य महोत्सवात सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. परुळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या \"अनिव्हर्सरी\" ह्या लघु चित्रपटाला ऑस्कर च्या संग्रहात ठेवण्यात आले आहे.\n\nपरुळेकर यांनी प्यारी-यारी वेबसीरीज चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्यारी-यारी ही मराठीतील गोष्ट रूपाने सादर करण्यात आलेली पहिली वेबसिरीज आहे.\n\nप्यारी-यारी नंतर त्यांनी मुंबई मेट्रो साठी जॉय इन अ मेट्रो हा हिंदी लघु चित्रपट बनवला आहे ज्यात मुंबई मेट्रो फलाटावर अचानक भेटलेल्या जोडप्याची कथा आहे.\n\nजानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या शहीद भाई कोतवाल या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी देखील त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.\n", "id": "mar_Deva_52505"} {"text": "चलचित्रदिग्दर्शक\n\nसिनेमॅटोग्राफर किंवा चलचित्रदिग्दर्शक (ज्यांना DP किंवा DOP नावानेही संबोधले जाते) एखाद्या चित्रपटाच्या, दूरचित्रवाणीवरील दृश्यमाध्यम गोष्टींच्या किंवा इतर लाईव्ह ॲक्शन भागाच्या कॅमेरा आणि प्रकाशयोजनेचे काम करणाऱ्या समुहाचा मुख्य असतो आणि या गोष्टींच्या चलचित्रांतील तांत्रिक निर्णय आणि कलात्मक बाजूचा सांभाळ करण्यासाठी जबाबदार असतो. या क्षेत्रातील अभ्यास आणि प्रत्यक्ष कृतीला सिनेमॅटोग्राफी म्हणून ओळखले जाते. आज\n", "id": "mar_Deva_52506"} {"text": "म्युनिक हत्याकांड\n\nम्युनिच हत्याकांड पश्चिम जर्मनीच्या म्युनिच मधे आयोजित १९७२ च्या उन्हाळी ऑलिंपिक मधे झाला ज्यात अकरा इस्रायलचे ऑलिंपिक चमूचे सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. तसेच, एक जर्मन पोलीस अधिकारी देखील ठार झाला. हा दहशतवादी हल्ला पॅलेस्टीनी दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबरने केला होता, जी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची एक तुकडी आहे.\n\nहल्ला सुरू झाल्यानंतर लवकरच, दहशतवाद्यांनी इस्रायलमधील तुरुंगातील २३४ कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आणि जर्मनीमध्ये बंदिवान असलेल्या लाल सेना गटाचे संस्थापक एंड्रियास बादेर आणि उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी केली.\n", "id": "mar_Deva_52507"} {"text": "तवांग बौद्ध मठ\n\nतवांग बौद्ध मठ (Tawang monastery) हा भारतातल्या अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्याच्या तवांग शहरामध्ये असलेला एक मठ आहे. हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ असून पोटाला पॅलेस (ल्हासा, तिबेट) या बौद्ध मठानंतरचा हा जगातील सर्वात मोठा मठ आहे. हा मठ हा तवांग नदीच्या खोऱ्यात, तवांग कसब्याजवळ आहे. हा मठ इ.स. १६८० दशकाच्या सुमारास मराक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी बनवला. समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवरील तवांग चू घाटामध्ये हा मठ स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_52508"} {"text": "सुहासिनी कोरटकर\n\nडॉ. सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर इ.स. १९४४; - पुणे, ७ नोव्हेंबर इ.स. २०१७) या भेंडीबाजार घराण्यातल्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात झाला. त्या अविवाहित होत्या.\n\nसुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. शिस्तबद्ध तालीम, गुरूंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वतःची निरंतर साधना यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी ही त्यांनी यशस्वीपणे आत्मसात केली.\n\nडॉ. सुहासिनी कोरटकर या पुणे आकाशवाणी केंद्रात काम संगीत अधिकारी म्हणून करत. त्यावेळी त्यांनी मोनो रेकॉर्डिंग तंत्राची माहिती करून घेतली होती. मोठमोठ्या वाद्यवृंदाच्या वादनाचे ध्वनिमुद्रण त्या स्वतः करीत.\n", "id": "mar_Deva_52509"} {"text": "भीम ध्वज\n\nभीम ध्वज किंवा निळा ध्वज (इतर नाव: आंबेडकर ध्वज) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीक असलेला निळ्या रंगाचा ध्वज आहे. बौद्ध विहारांवर, दलित चळवळीतील संस्था, घरे, गाड्यां इत्यादींवर लावण्यात येतो. अशोकचक्र चिन्हांकित हा निळा ध्वज दलित-बहुजन आंदोलनात, मोच्यात, मिरवणूकित, सभा इ. ठिकाणी नेहमी वापण्यात येतो. हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः नवयानी बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग गडद निळा असून हा रंग समतेचे (समानता) प्रतिक आहे, कारण आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते होते, त्यांनी आजीवन समतेसाठी संघर्ष केला आणि त्यामुळे निळा रंग हा या ध्वजाचा रंग स्वीकारलेला गेला आहे. निळा ध्वज हा आंबेडकरी चळवाळीची अस्मिता मानला जातो, तसेच निळ्या ध्वजास त्यागाचे प्रतिक समजले जाते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असते. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' हे शब्द लिहिलेले असतात. तसेच काही ध्वजावर आंबेडकरांचे चित्र सुद्धा असते. बाबासाहेबांच्या पहिल्या पक्षाचा म्हणजे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा निळा ध्वज होता. सध्या बाबासाहेबांची संकल्पना असलेला पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गटांतील सर्व राजकीय पक्षाचा ध्वज हा निळा ध्वज आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या \"समता सैनिक दलाचा\" निळा ध्वज आहे.\n", "id": "mar_Deva_52510"} {"text": "मानववंशीय धोका\n\nकाही सामाजिक संकटे आहेत जी मानवी निष्क्रियता किंवा दुर्लक्ष, निरीक्षणाचा अभाव, किंवा जाणून बुजून धोका निर्माण करणे आणि काही समाज कंटकांचे कृत्य यामुळे उद्भवू शकतात. अशी संकटे वेळीच दूर केली तर त्यापासून समाजाला होणारा धोका किंवा हानी कमी होऊ शकते. जेणेकरून धोका हा धोका टाळण्यासाठी कमी किंवा नाही पूर्वपरवानगीचा परिणाम म्हणून होतो. जरी सर्व गोष्टी मानवी नियंत्रणाच्या व्याप्तीत नसतील तरी, काही समाज कंटकांनीं किंवा त्यांच्या टोळीने केलेली समाज विघातक कृत्य आणि गुन्हे ज्यामुळे कुणाला इजा किंवा कुणाचा मृत्यू होऊ शकतो, असे गुन्हे व्यवस्थित हाताळले पाहिजे. लोक सामान्यतः धोकादायक परिस्थिती, संशयास्पद वागणूक किंवा गुन्हेगारी हेतू आणि अधिका-यांना चौकशी किंवा हस्तक्षेप करण्याची तक्रार पोलिसांना करतात.\n\nजी वर्तणूक इतरांना इजा किंवा मृत्यूच्या जोखमीस टाकते, त्याला सर्वत्र गुन्हेगारी म्हणून ओळखले जाते आणि अशी वर्तणूक कायद्याचे उल्लंघन आहे. ज्यासाठी योग्य कायदेशीर प्राधिकरणाने काही दंड आकारू शकतो, जसे कारावास, दंड किंवा अंमलबजावणी. काय समजून घेणे व्यक्ती वेगळ्या प्रकारे कार्य करते जे इतरांना धोकादायक ठरू शकते हे अनेक विकसित देशांमध्ये जास्त संशोधनाचे विषय आहे. [गुन्हेगारीचा धोका कमी करणे हे काही क्षेत्रे आणि इतर वेळेपेक्षा जास्त धोकादायक असल्याने वेळ आणि स्थानावर अवलंबून असते.\n\nसिव्हिल डिसऑर्डर हा एक व्यापक शब्द आहे जो सामान्यत: कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे वापरला जातो. ज्यामध्ये अनेक लोक सामील होतात आणि सर्वसामान्य हेतूने कार्यरत असतात. सिव्हिल डिसऑर्डरमध्ये बऱ्याच कारणास्तव गुन्हेगारी कट रचणे, सामाजिक-आर्थिक घटक (बेरोजगारी, दारिद्र्य), जातीय व जातीय गटांमधील शत्रुत्व आणि नैतिक व कायदेशीर अपराधांवर अतिक्रमण आहे. 1 99 0 मध्ये युनायटेड किंग्डममधील मतदानाच्या कराच्या दंगली हे सुप्रसिद्ध नागरी विकार आणि दंगलींचे उदाहरण आहेत; 1 99 2 लॉस एंजिल्स दंगलीत 53 लोक मरण पावले; एका 15 वर्षांच्या मुलाच्या 2008 मधील ग्रीक दंगलींचा पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला; आणि 2010 मध्ये बँकॉकमधील थायलंडच्या राजकीय आंदोलनांमध्ये 9 1 लोक मरण पावले. अशा वागणूक केवळ सहभागी लोकांसाठीच धोकादायक आहे किंवा त्यास अशांती नियंत्रित करतात किंवा अप्रत्यक्षपणे पारसाक्षी किंवा दुकानदार म्हणून सहभागी होतात. महान बहुसंख्यतेसाठी, गोंधळाच्या मार्गातून बाहेर पडण्यामुळे धोका दूर होतो.\n\nदहशतवादांची सामान्य व्याख्या म्हणजे राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी भय निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंसाचाराचा वापर किंवा धमकी देण्याचा वापर आहे. दहशतवादी कृत्यांचे लक्ष्य इतर कोणीही असू शकते, ज्यात खाजगी नागरिक, सरकारी अधिकारी, लष्करी कर्मचारी, कायद्याची अंमलबजावणी अधिकारी, अग्निशामक किंवा सरकारच्या हितसंबंधांत काम करणारे लोक यांचा समावेश आहे.\n\nदहशतवादाची व्याख्या भौगोलिकदृष्ट्या देखील बदलू शकते. ऑस्ट्रेलियामध्ये, सुरक्षा कायदा बदल (दहशतवाद) कायदा 2002, दहशतवाद \"राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक कारणास्तव पुढे जाण्यासाठी किंवा सरकारला सहकार्य करण्याच्या उद्देशाने किंवा जनतेला धमकावण्यासाठी\" एक कृती \"म्हणून परिभाषित करते,\" तर अमेरिकेच्या राज्य विभागाने \"पूर्वगामी, राजकीयदृष्ट्या-प्रेरित हिंसा म्हणजे उप-राष्ट्रवादी किंवा गुप्त एजंटद्वारा गैर-लढाऊ लक्ष्य, ज्याचा प्रेक्षक प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्याचा हेतू आहे,\" म्हणून त्याचे वर्णन केले आहे.\n\nयुद्ध म्हणजे तुलनेने मोठ्या प्रमाणात लोकांच्या गटांमधील संघर्ष, ज्यात शस्त्रांचा वापर करून शारीरिक शक्तींचा समावेश असतो. युद्धामुळे संपूर्ण संस्कृतींचा, देशांचा, अर्थव्यवस्थांचा नाश झाला आहे आणि मानवतेवर मोठ्या प्रमाणात दुःख आले आहे. युद्धाच्या इतर अटींमध्ये सशस्त्र संघर्ष, युद्धनौका आणि पोलीस कारवाई समाविष्ट आहे. युद्ध-कायदे सामान्यतः विमा करारातून आणि कधी कधी आपत्ती नियोजनातून वगळल्या जातात .\n\nघातक सामग्रीचे प्रकाशन झाल्यास औद्योगिक अपघात सामान्यतः व्यावसायिक संदर्भात होतात, जसे की खाण अपघात. ते सहसा पर्यावरणावर प्रभाव करतात परंतु ते जवळच्या राहणा-या लोकांसाठी सुद्धा घातक ठरू शकतात. भोपाळ आपत्तीमध्ये शेजारच्या वातावरणात मिथील आइसोसाइनेटचे प्रमाण गंभीरतेने मोठ्या संख्येने लोकांना प्रभावित करते. हे कदाचित अद्ययावत जगातील सर्वात वाईट औद्योगिक अपघातातातील एक अपघात आहे.\n\nअभियांत्रिकी धोक्यात\n\nइंजिनियरिय धोक्यात उद्भवतात जेव्हा लोक वापरत असलेल्या संरचना अपयशी असतात किंवा त्यांच्या बांधकामात वापरलेली सामग्री घातक असल्याचे सिद्ध करते. बांधकामाच्या या इतिहासातील बऱ्याच उदाहरणे आहेत ज्या पुलावरील अपयशासहित आहेत जसे की पुलीच्या अपुरेपणामुळे अंतर्गत डिझाईनमुळे, सिल्व्हर ब्रिजचा फटका गळतीमुळे किंवा मूळ टॅकोमा नारोज ब्रिजमुळे डेकमधील वायुगतियामिक फटाकेमुळे होतो. 1864 मध्ये इंग्लंडमधील शेफील्डमधील डेल डायके बंद होण्याच्या अपयशामुळे व्हिक्टोरियन काळातील बिघाड फारच कमी होता, त्यामुळे ग्रेट शेफिल्ड फ्लडमध्ये 240 पेक्षा जास्त लोक मारले गेले. 188 9 साली, पेनसिल्व्हेनियाच्या जॉनस्टाउन जवळ असलेल्या लिटल कॉन्मेफ नदीवर दक्षिण फॉल्क डेमची विफलता ने जॉनस्टाउन फ्लडची निर्मिती केली जे 2,200 पेक्षा जास्त ठार झाले. इतर अपयशांमध्ये बाल्कनी संकुचित होतात, हवाई वाहतूक कोसळते.\n", "id": "mar_Deva_52511"} {"text": "नैसर्गिक संकट\n\nहिमस्खलन आणि भूस्खलन\n\nभूस्खलन साठी, सॅन क्लेमेंटे, 1 9 66\n\nभूस्खलनाचे वर्णन दगडधोंडे, माती, कृत्रिम किंवा दोन्ही मिळून होणारे परिणाम असे केले जाते. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान, ऑस्ट्रियन-इटालियन आघाडीवर आल्प्स पर्वत मोहिमेदरम्यान हिमस्खलन झाले होते, त्यामध्ये अंदाजे 40,000 ते 80,000 सैनिक मृत्युमुखी पडले. बऱ्याच हिमखंडांनी आर्टिलरीच्या आगीमुळे कारवाई झाली.\n\nभूकंप\n\nभूकंपामुळे पृथ्वीच्या आतून भूपृष्ठावर अचानक ऊर्जा बाहेर येते ज्यामुळे भूकंपाचा लहरी निर्माण होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर, भूकंप स्पंदन, थरथरणाऱ्या स्वरूपात आणि कधीकधी जमिनीवर विस्थापन करून स्वतःला स्पष्ट करतात. भूकंपामुळे भूस्तरशास्त्रीय गल्ल्यांमध्ये गळतीमुळे येत आहे. भूकंपाच्या मूळ भूमिगत बिंदूला भूकंपाचा फोकस असे म्हणतात. पृष्ठावर फोकस वरून थेट बिंदू म्हणतात केंद्रबिंदू. भूकंप स्वतःच लोक किंवा वन्यजीवांना मारतात. हे सहसा दुय्यम कार्यक्रम असतात जे ते इमारत कोसळून, शेकोटीचे, त्सुनामी (भूकंपाचा सागरी लाटा) आणि ज्वालामुखी सारख्या गतिमान करतात. यापैकी बरेच चांगले बांधकाम, सुरक्षा व्यवस्था, लवकर चेतावणी आणि नियोजन यामुळे टाळता येऊ शकते.\n\nSinkholes\n\nजेव्हा नैसर्गिक क्षोभ किंवा मानवी खाण जमिनीवर बांधलेल्या संरचनांना आधार देण्यास फारच कमजोर बनते, तेव्हा जमिनीवर संकुचित होऊन सिंकहोले तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ, ग्वाटेमाला सिटी 2010 मध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला होता ज्यामुळे उष्णकटिबंधीय वादळ अगाथा पासून मुसळधार पावसामुळे पाईपच्या एका पामचे खड्ड्यात पाय टाकल्या गेल्यामुळे कारखान्याच्या इमारतीच्या खालून जमिनीचा अचानक कोसळला गेला.\n\nज्वालामुखीचा उद्रेक\n\nभारतातील दख्खनचा सापळा निर्माण करणाऱ्या ज्वालामुखीतील विस्फोटांचा आर्टिस्टचा प्रभाव\n\nज्वालामुखीमुळे बऱ्याच मार्गांनी व्यापक नाश आणि परिणामी आपत्ती येऊ शकते. ज्वालामुखीच्या किंवा स्फोटांच्या विस्फोटानंतर ज्वालामुखीचा उद्रेक ज्यामुळे नुकसान होऊ शकते अशा परिणामांवर परिणाम होतो. दुसरे म्हणजे, ज्वालामुखीच्या उद्रेकात लावा तयार केला जाऊ शकतो, आणि ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीतून लाव्हाने अनेक इमारती, वनस्पती आणि प्राणी यांना अत्यंत उष्णतेमुळे नष्ट केले आहे. तिसऱ्यांदा, ज्वालामुखीय राख, साधारणपणे थंड आस असत, एक मेघ तयार करू शकता, आणि जवळील ठिकाणी दाट व्यवस्थित स्थित. जेव्हा हे पाण्याने मिश्रित होते तेव्हा ते कॉंक्रिट सारखी सामग्री तयार करते. पुरेशा प्रमाणात, राख त्याच्या वजन अंतर्गत संकुचित गडगडणे कारणीभूत होऊ शकते पण अगदी लहान प्रमाणात इंन्हाल मध्ये मानवाकडून नुकसान होईल. राख जमिनीवर काचेची सुसंगतता असल्यामुळे इंजिन्ससारख्या अवस्थेतील भागांमुळे घनघोर नुकसान होते. ज्वालामुखीचा उद्रेक यांच्या तत्काळ परिसरात असलेल्या मनुष्यांचा मुख्य खून हा पायरोलास्टिक प्रवाह आहे, ज्यात ज्वालामुखीय राखचा मेघ आहे जो ज्वालामुखीच्या वरच्या वर हवा निर्माण करतो आणि उतार पडून त्यास उद्रेक होण्यास उशीर होत नाही. वायू हे असे मानण्यात येते की पॉम्पी एक पाइरोक्लास्टिक प्रवाहाने नष्ट झाला होता. अ लाहर एक ज्वालामुखीचा माधप्रवाह किंवा भूस्खलन आहे. 1 9 53च्या तेंगईई आपत्तीचा एक लाहारामुळे झाला होता, 1 9 85च्या अरमेरो दुर्घटनांमुळे ज्यात अरमेरो शहराचे दफन करण्यात आले आणि अंदाजे 23,000 लोक मारले गेले.\n\nएक विशिष्ट प्रकारचा ज्वालामुखी हा पर्यवेक्षक आहे तोबाच्या आपत्तीविरोधी सिद्धांताप्रमाणे, 75,000 ते 80,000 वर्षांपूर्वी लेक तोबा येथे एक पर्यवेक्षणीय कार्यक्रमाने मानवी लोकसंख्या 10,000 किंवा 1,000 प्रजनन जोडी कमी केली होती, जी मानवी उत्क्रांतीमध्ये अडथळा निर्माण करते. [8] हे उत्तर गोलार्ध मध्ये सर्व वनस्पती जीवन तीन चतुर्थांश ठार. एक पर्यवेक्षकापासूनचा मुख्य धोका हा राखचा प्रचंड मेघ आहे, जो बऱ्याच वर्षांपासून हवामान आणि तपमानावर विनाशकारी जागतिक परिणाम करतो.\n\nहायड्रोलॉजिकल आपत्ती\n\n2000च्या सुमारास लिम्पोपो नदीचा पूर आला\n\nएकतर हिंसक, अचानक आणि विध्वंसक बदल पृथ्वीच्या पाण्याच्या गुणवत्तेशी किंवा पृष्ठभागाच्या खाली किंवा वातावरणात जमिनीच्या वितरणामध्ये किंवा हालचालीमध्ये.\n\nपूर\n\nपुरामुळे भरपूर पाणी येते व नदी तिचे पात्र सोडून दुतर्फा वाहते. युरोपियन युनियन फ्लड डायरेक्टीव्ह नुसार पूर म्हणजे साधारणपणे शुष्क असलेल्या जमिनीवरून पाणी वाहणे. 'वाहते पाणी' या अर्थाने हा शब्द लाटांच्या प्रवाहावर देखील लागू केला जाऊ शकतो. पुरामुळे पाणी शरीराच्या आतल्या पाण्याच्या पातळीत येऊ शकते, जसे की नदी किंवा सरोवर, ज्यामुळे त्याचा परिणाम काही उद्भवतो ज्यामुळे काही पाणी त्याच्या नेहमीच्या सीमेबाहेर पडू शकते.भारत हा जगातील दुसरा पूरग्रस्त देश आहे. पूर ही अशी परिस्थिती आहे ज्यात एक विशिष्ट क्षेत्र तात्पुरते बुडलेले असते आणि सार्वजनिक जीवनावर परिणाम होतो. एखाद्या तलावाचे किंवा इतर शरीराचे आकारमान बदलून ते पर्जन्यमान आणि बर्फ वितळण्याच्या मोसमात बदलत असतील तर ते एक महत्त्वपूर्ण पूर नाही तर जोपर्यंत गाव, शहर किंवा अन्य लोकसंख्या, रस्ते, वाहतूक शेतजमीन, इ.\n", "id": "mar_Deva_52512"} {"text": "हायड्रोपोनिक्स\n\nपोषकद्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीच्या वापराशिवाय रोपटे वाढविण्याची ही पद्धत आहे. यात पाण्याचा पुरवठा थेट रोपट्याच्या मुळाशी केला जातो. हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे.\n\nहायड्रोपोनिक्‍स चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते. या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते. हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे. त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे. अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत. एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. *पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्‍स चाऱ्यास पाणी देता येते. चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्‍यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.\n\nहिरव्या चाऱ्यासाठीचे वरदान – हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान-बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे ही समस्या ठरू लागली आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. या तंत्रज्ञानाने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात.\n", "id": "mar_Deva_52513"} {"text": "शेतीपूरक व्यवसाय\n\nनिसर्गाचे अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे- पिकांवरील रोग,शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस) कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. या अशा व्यवसायांद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरविण्यास मदत होते.\n", "id": "mar_Deva_52514"} {"text": "भास्कर चंदनशिव\n\nभास्कर तात्याबा चंदनशिव ( :१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय.\n", "id": "mar_Deva_52515"} {"text": "टिटवी\n\nटिटवी किंवा लाल गाठीची टिटवी, ताम्रमुखी टिटवी, राम टेहकरी किंवा हटाटी (इंग्लिश:Redwattled Lapwing; हिंदी:टीटाई, टिटी) हा एक पक्षी आहे. याला संस्कृतमध्ये टिट्टिभ, टिट्टिभक किंवा कोयष्टिक म्हणतात. इंग्लिशमध्ये यास लॅपविंग असा शब्द आहे. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवरच तुरुतुरू चालते. जमीन उकरून त्यात अंडी घालते. टिट्‌-टिट्‌-ट्यूटिट्‌ असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला, तरी ती इतरांना सावध करते.\n\nटिटवा-टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत दोनदा आले आहेत. संत एकनाथ यांनी टिटवी नावाचे भारूड लिहिले आहे.\n\nकुररी नावाचा एक वेगळा पक्षी आहे. संस्कृतमध्ये तिला उत्क्रोश म्हणतात आणि इंग्रजीत 'इंडियन व्हिस्कर्ड टर्न. टिटवीप्रमाणेच हाही पक्षी नदीकाठच्या वाळूत अंडी घालतो. मराठी वाङ्‌मयात कुररीला टिटवा असे म्हटले आहे. कुररीचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात, पंचतंत्र, रघुवंश, कथासरित्सागर, भागवताचा अकरावा स्कंध आदी ठिकाणी आला आहे.\n\nटिटवी हा पक्षी भारतवर्षात जवळपास सर्वत्र आढळतो. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जीव पक्षी असूनही झाडावर बसत नाही. इतकेच काय स्वतःचे घरटे झाडावर बांधत नाही. प्राचीन धर्मग्रंथात असे भाकीत आहे की, टिटवी जेव्हा झाडावर बसेल तेव्हा जगाचा विनाश होईल. म्हणजे हा पक्षी झाडावर बसतच नाही. महाराष्ट्र पठारी प्रदेशात यांची घरटी मुरमाड जमीन किंवा मोरंडीमातीच्या जमीनीवर उघड्यावर असतात. त्यांची घरटे बांधण्यासाठी ते चिंध्या, गवताच्या काड्या विशेष म्हणजे काळ्या करड्या रंगाच्या गुळगुळीत गारगोट्यांचा आणि दगडांचा उपयोग करतात. यांचे वास्तव्य मनुष्य विरहीत पाणवठ्यांच्या काठावरही असते. जेव्हा पिलं काळी, कबरी आणि भुऱ्या रंगाच्या केसांची होतात. काही आवधीने पाणी पिण्यास लायक झाल्यावर टिटवी त्यांनी घरट्याच्या बाहेर काढते. किडे,किटक आणि भक्ष्य शोधण्यासाठी लागणारे शिक्षण देते. विषेश म्हणजे टिटवी पिलांपासून विशिष्ट अंतर ठेवून दूरवर असते. ती सतत पिलांवर जागता पहारा देत असते. एखाद्या वेळी कुत्रा किंवा इतर प्राणी त्यांच्या कक्षेत आला तर टिटवी त्यांच्यावर झडप घालते. तेव्हा तिच्या ओरडण्याची तऱ्हा विचित्र असते. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे टिटवीला इतरांच्याही मृत्यूची चाहूल लवकर लागते. म्हणून तिच्या ओरडण्याची भीती वाटते. परंतु इतरवेळी तिचे ओरडणे तितके भयावह नसते. भारद्वाजाने माणसांच्या भोवती घिरट्या मारणे जसे शुभ शकुन माणले जाते. अगदी तसेच टिटवीने माणसाभोवती घिरट्या मारणे हे तितकेच अपशकून माणले जाते. त्यामुळे की काय हा पक्षी जनमानसात सतत घृणास्पद ठरल्या गेला.\n", "id": "mar_Deva_52516"} {"text": "शिल्पा ठाकरे\n\nशिल्पा ठाकरे ( २२ ऑक्टोबर १९९८) शिल्पा ठाकरे या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील अभिनेत्री आहेत. त्या मूळच्या नागपूर या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या शिल्पा ठाकरे यांनी आजवर खिचिक,ट्रिपलसीट,इभ्रत,प्रेमा,भिरकीट या चित्रपटात काम केले आहें\n\nभीरकिट अश्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_52517"} {"text": "प्रज्ञा पवार\n\nप्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६) यांनी सुरुवातीचे लेखन प्रज्ञा लोखंडे नावाने केले आहे. या मराठी कवयित्री आणि लेखिका आहेत. पाक्षिक 'परिवर्तनाचा वाटसरू'च्या त्या संपादक आहेत. शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती आणि मराठी संशोधन मंडळ या संस्थांच्या त्या सदस्या आहेत. ख्यातनाम मराठी साहित्यिक दया पवार यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. अलीकडेच प्रज्ञा दया पवार यांनी देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांचे साहित्य पुरस्कार राज्य सरकारला परत केले.\n", "id": "mar_Deva_52518"} {"text": "नेव्हादो देल रुइझ\n\nनेव्हादो देल रुइझ तथा ला मेसा देल हेर्वेओ हा कोलंबियामधील एक जागृत ज्वालामुखी आहे. देशाची राजधानी बोगोतापासून १२९ किमी पश्चिमेस असलेला हा ज्वालामुखी गेली अठरा लाख वर्षे सुप्त जागृतावस्थेत असल्याचे मानले जाते. याला स्थानिक प्राचीन भाषेत कुमांडे असे नाव आहे.\n\n१३ नोव्हेंबर, १९८५ रोजी झालेल्या विस्फोटात जवळचे आर्मेरो शहर नेस्तनाबूद झाले व तेथील रहिवाशांपैकी २३,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. त्याचवेळी पर्वताच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चिनचिना गावातील १,८०० व्यक्ती मृत्यू पावल्या.\n", "id": "mar_Deva_52519"} {"text": "विकिपीडिया:सद्भावना गृहीत धरा\n\nसद्भावना गृहीत धरणे (Assume Good Faith) हे विकिपीडिया वरील मूलभूत तत्त्व आहे. ही एक अशी धारणा आहे की एखाद्या संपादकाने संपादन आणि चर्चांमधे केलेल्या टिप्पण्या सद्भावनेने केल्या आहेत. बऱ्याचश्या लोकांनी विकिपीडिया या प्रकल्पाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, दुखावण्याचा नाही. जर हे खोटे असते तर विकिपीडियासारख्या प्रकल्पाचा विनाश केव्हाच झाला असता. या मार्गदर्शक तत्त्वांचा अर्थ असा नाही की संपादक स्पष्ट पुरावे उपलब्ध असताना सुद्धा सद्भावना गृहीत धरणे सुरू ठेवतील. उदा. विध्वंसक कृती असल्यास.\n", "id": "mar_Deva_52520"} {"text": "२०१६ सिंगापूर ग्रांप्री\n\n२०१६ सिंगापूर ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १८ सप्टेंबर २०१६ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १५वी शर्यत आहे.\n\n६१ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. डॅनियल रीक्कार्डो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52521"} {"text": "२०१६ मलेशियन ग्रांप्री\n\n२०१६ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २ ऑक्टोबर, २०१६ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १६वी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत डॅनियल रीक्कार्डो ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व निको रॉसबर्ग ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली\n", "id": "mar_Deva_52522"} {"text": "२०१६ जपानी ग्रांप्री\n\n२०१६ जपानी ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन एमिरेट्स जपानी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ ऑक्टोबर २०१६ रोजी सुझुका, जपान येथील सुझुका सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १७वी शर्यत आहे.\n\n६१ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52523"} {"text": "२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n\n२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन युनायटेड स्टेट्स ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २३ ऑक्टोबर २०१६ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52524"} {"text": "२०१६ मेक्सिकन ग्रांप्री\n\n२०१६ मेक्सिकन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ ऑक्टोबर २०१६ रोजी मेक्सिको सिटी, मेक्सिको येथील अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे.\n\n७१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52525"} {"text": "२०१६ ब्राझिलियन ग्रांप्री\n\n२०१६ ब्राझिलियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ नोव्हेंबर २०१६ रोजी साओ पाउलो, ब्राझील येथील अटोड्रोम जोस कार्लोस पेस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १९वी शर्यत आहे.\n\n७१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52526"} {"text": "२०१६ अबु धाबी ग्रांप्री\n\n२०१६ अबु धाबी ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २६ नोव्हेंबर २०१६ रोजी अबु धाबी येथील यास मरिना सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची २१वी व शेवटची शर्यत आहे.\n\n५५ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52527"} {"text": "इस्रायलचे पंतप्रधान\n\nइस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायल देशाचे शासनप्रमुख आहेत व इस्रायली राजकारणात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती इस्रायलचे राष्ट्रपती करतात. १४ मे १९४८ला इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणे नंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी सरकारचे नेता म्हणून पंतप्रधान झाले व पहिल्या निवडणुकीत तेच निवडुन आले. गोल्डा मायर या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. ३१ मार्च २००९ पासुन बिन्यामिन नेतान्याहू सध्याचे पदस्त पंतप्रधान आहेत. पंतप्रधान असताना लेव्हि एश्कॉल यांचे निधन झाले (१९६९) व यित्झाक राबिन यांची हत्या (१९९५) करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52528"} {"text": "भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८\n\nभारतीय क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघ ३ कसोटी, ६ एकदिवसीय व ३ टी२० सामने खेळतील.\n", "id": "mar_Deva_52529"} {"text": "कल्प\n\nकल्प हे वेदांमधील म्हणजेच संहितांमधील विविध संकल्पना समजावून सांगण्यासाठी रचले गेलेले सूत्रग्रंथां होय. शिक्षा, कल्प.व्याकरण,निरुक्त,छन्द आणि ज्योतिष अशी शा वेदांगे आहेत. त्यातील कल्प हे दुसरे वेदांग आहे.कल्पो वेद विहितानां कर्मणामानुपूर्व्येण कल्पना शास्त्रम | कल्प म्हणजे वेदविहित कर्माची क्रमबद्ध मांडणी किंवा शास्त्र होय.\n\nसद्यस्थितीत ४० कल्पसूत्रे उबलब्ध असून १४ श्रौतयज्ञ,७ गृहयज्ञ, ५ महायज्ञ व १६ संस्कार अहा एकून ४२ कर्माबद्दलचे प्रतिपादन आहे.\n", "id": "mar_Deva_52530"} {"text": "के. दत्ता\n\nदत्ता कोरगांवकर तथा के. दत्ता हे इ.स. १९४० ते १९५६ दरम्यान हिंदी चित्रपटांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक होते. अभिनेत्री-गायिका नूरजहान त्यांची पसंतीची गायिका होती.\n", "id": "mar_Deva_52531"} {"text": "महेंद्र\n\nमहेंद्र ३रे शतक, उज्जैन, मध्य प्रदेश) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्रोतांनुसार 'श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे' असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे मौर्य सम्राट अशोक व राणी देवी यांचे थोरले पुत्र आणि संघमित्रा यांचे मोठे भाऊ होते.\n", "id": "mar_Deva_52532"} {"text": "वर्ग:नाणकशास्त्र\n\nनानक शास्त्र हे एक आसे शास्त्र आहे जे प्राचीन काळातील नाणे शोधून त्याच्या विषयी माहिती गोळा करणे आणि वेगवेगळ्या नाण्यांची नावे शोधाने होय.\n", "id": "mar_Deva_52533"} {"text": "महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी\n\nमहाराष्ट्रात दरवर्षी सर्वसाधारपणे २४ सार्वजनिक सुट्ट्या असतात. यापैकी साधारणपणे २ सुट्ट्या ह्या रविवारी असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात सन २०१७ व १८ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसांना 'सार्वजनिक सुट्ट्या' म्हणून जाहीर केले आहे.\n", "id": "mar_Deva_52534"} {"text": "बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८\n\nबांगलादेश क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. नऊ वर्षांनंतर बांगलादेश हा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच दौरा होता. या मालिकेपूर्वी फाफ डू प्लेसी याची दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून ए.बी. डी व्हिलियर्सऐवजी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली, आणि अशाप्रकारे तो दक्षिण आफ्रिकेचा तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधार झाला.\n\nदक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २–०, एकदिवसीय मालिका ३–० अणि टी२० मालिका २–० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52535"} {"text": "हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स (चित्रपट)\n\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सीक्रेट्स हे हॅरी पॉटर शृंखलेमधील दुसरे पुस्तक आणि त्यावरून निघालेला चित्रपट आहे.\n", "id": "mar_Deva_52536"} {"text": "हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन\n\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्ज स्टोन हे हॅरी पॉटर शृंखलेमधील पहिले पुस्तक आहे. हे पुस्तक ३० जून १९९७ रोजी प्रकाशित झाले.\n", "id": "mar_Deva_52537"} {"text": "हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\n\nहॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स हे हॅरी पॉटर शृंखलेमधील दुसरे पुस्तक आहे. हे पुस्तक २ जुलै १९९८ रोजी प्रकाशित झाले.\n", "id": "mar_Deva_52538"} {"text": "हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर\n\nहॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर हे हॅरी पॉटर शृंखलेमधील चौथे पुस्तक आहे. हे पुस्तक ८ जुलै २००० रोजी प्रकाशित झाले.\n", "id": "mar_Deva_52539"} {"text": "हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज\n\nहॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हे हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवे व शेवटचे पुस्तक आहे. हे पुस्तक २१ जुलै २००७ रोजी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकासोबत हॅरी पॉटर शृंखला समाप्त झाल्याचे लेखिका जे.के. रोलिंग ह्यांनी जाहीर केले. ह्या पुस्तकाच्या शेवटी हॅरी पॉटर व त्याचे साथी लॉर्ड व्होल्डेमॉर्ट व इतर दुष्ट जादूगारांचा पराभव करतात. हॅरीशी लढाई करत असताना स्वतः सोडलेला शाप उलटून व्होल्डेमॉर्ट नष्ट होतो.\n", "id": "mar_Deva_52540"} {"text": "वनराई बंधारा\n\nवनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे. हा बहुदा तात्पुरता असतो.याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती,वाळू व दगड यांच्या सहाय्याने करता येते. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हणतात.\n\nयाद्वारे,पावसाळा संपल्यानंतर, नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून, बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजविज छोट्या प्रमाणात करता येते व काही प्रमाणात भागविताही येते.\n", "id": "mar_Deva_52541"} {"text": "हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २ (चित्रपट)\n\nहॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज, भाग २ हा हॅरी पॉटर शृंखलेमधील आठवा व शेवटचा चित्रपट आहे. ह्या चित्रपट १५ जुलै २०११ला प्रदर्शित झाला.\n", "id": "mar_Deva_52542"} {"text": "हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट)\n\nहॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हा हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवा चित्रपट आहे जो चित्रपट १९ नोव्हेंबर २०१०ला प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटचे डेवीड येट्स ने दिग्दर्शन केले व वॉर्नर ब्रर्दस पिक्चर्सने वितरण केले. हा चित्रपट जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज पुस्तकावर आधारीत आहे.\n\nह्या चित्रपटातील प्रमुख कलाकार हॅरी पॉटरच्या भुमिकेत डॅनियेल रॅडक्लिफ व हॅरीचे सर्वोत्तम मित्र म्हणुन हरमायनी ग्रेंजरच्या भुमिकेत एम्मा वॉटसन आणि रॉन विजलीच्या भुमिकेत रूपर्ट ग्रिंट आहेत. हा चित्रपट हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स चित्रपटानंतरचा भाग आहे व ह्या चित्रपटानंतरचा भाग हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २ जो या मालिकेतील शेवटचा चित्रपट आहे.\n\nह्या चित्रपटात हॅरी, रॉन आणि हरमायनी हे तिघे, त्यांना डंबलेडोरने दिलेले मिशन पूर्ण करण्यासाठी निघतात, ज्या मध्ये त्यांना व्होल्डेमॉर्टच्या हॉक्र्स्जचा शोध करुण नाश करावयाचा असतो. ज्यामुळे लॉर्ड व्हॉल्डेमॉर्टचा नाश करता येईल. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी १९, २००९ रोजी सुरू झाले व जून १२, २०१० रोजी चित्रीकरण संपले. नोव्हेंबर १९, २०१० रोजी हा चित्रपट आयमॅक्स व इतर चित्रपटांच्या प्रकारात प्रदर्शित झाला.\n\nह्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकुन $३३ कोटी डॉलर उत्पन्न कमवले, ज्यामुळे हा चित्रपट हॅरी पॉटर चित्रपटांच्या उत्पन्न यादीत तिसऱ्या स्थानावर आला. २०१० वर्षातील प्रदर्शित चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट पहिल्या स्थानावर आला, आणि आज पर्यंत प्रदर्शित चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या यादीत हा चित्रपट ८व्या स्थानावर आला. एकूण ह्या चित्रपटाने $९६.०३ कोटी उत्पन्न कमवले ज्यामुळे २०१० वर्षातील प्रदर्शित सर्व चित्रपटांच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आला. टॉय स्टोरी ३ पहिल्या स्थानावर आणि एलीस इन वॉन्डरलॅन्ड दुसऱ्या स्थानावर होते. सर्व हॅरी पॉटर चित्रपटांच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आला, पहिल्या स्थानावर हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २ व दुसऱ्या स्थानावर हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन चित्रपट होते. आज पर्यंत सर्वात जास्त उत्पन्न कमवनाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट ३७व्या स्थानावर आला.\n\nह्या चित्रपटाला ८३वे ऑस्कर पुरस्कार मध्ये दोन नामांकने प्राप्त झाली, बेस्ट व्हिजुअल एफेक्ट्स (सर्वोत्तम चित्र प्रभाव) आणि बेस्ट आर्ट डारेक्शन (सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन)\n", "id": "mar_Deva_52543"} {"text": "शेळी पालन\n\nशेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोगळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.\n\nभारतात असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे १२३ दशलक्ष इतकी आहे. तर जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या आहेत.असे जरी असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. या देशातील उत्पन्न बघू जाता, दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त ३% दूध, ४५ ते ५०% मांस व ४५% कातडी प्राप्त होते.भारतात शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त ५८ लिटर इतके आहे.या दुधाला मागणी असत नाही.\n", "id": "mar_Deva_52544"} {"text": "अरुंधती नाग\n\nत्यांना २००८ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.\n\nकन्नड अभिनेता-दिग्दर्शक शंकर नाग हे त्यांचे पती आहेत.\n", "id": "mar_Deva_52545"} {"text": "शोभा राजू\n\nत्या १५व्या शतकातील अन्नमाचार्य यांच्या संकीर्तनातल्या निष्णात समजल्या जातात.\n\nत्यांना २०१०मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.\n", "id": "mar_Deva_52546"} {"text": "सुमित्रा गुहा\n\nसुमित्रा गुहा (पूर्वाश्रमीच्या सुमित्रा राजू) या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. यांची आई राज्यलक्ष्मी राजू याही शास्त्रीय गायिका होत्या.\n\nगुहा यांनी सुरुवातीस आपल्या आईकडून आणि नंतर त्या एस.आर. जानकीरामन यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. २०१०मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.\n", "id": "mar_Deva_52547"} {"text": "नित्या आनंद\n\nनित्या आनंद (१ जानेवारी, १९२५:लायलपूर, पाकिस्तान - ) हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. हे भारताच्या मध्यवर्ती औषध संशोधन संस्थेचे निदेशक होते. याशिवाय ते इंडियन फार्माकोपिया कमिशनच्या शास्त्रीय समितीचे चेरमन तसेच रणबक्षी विज्ञान फाउंडेशनचे चेरमन होते.\n\n२०१२मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.\n", "id": "mar_Deva_52548"} {"text": "अंजॉली इला मेनन\n\nअंजॉली इला मेनन (१९४०:बर्नपूर, पश्चिम बंगाल, भारत - ) या भारतीय चित्रकार आहेत. भारत सरकारने २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. त्यांना सन २०१८-१९चा कालिदास सन्मानही मिळाला.\n", "id": "mar_Deva_52549"} {"text": "लुफ्तान्सा ६१५चे अपहरण\n\n२९ ऑक्टोबर १९७२ला लुफ्तान्सा ६१५ चे अपहरण झाले. हे अपहरण पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबरशी सहानुभूती ठेवण्याऱ्या दहशतवादी गटाने घडवून आणले होते. म्युनिच हत्याकांडात पकडले गेलेले तीन ब्लॅक सप्टेंबरचे आतंकवादी सोडविण्यास ह्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. हे गुन्हेगार पश्चिम जर्मनीच्या म्युनिच मध्ये बंदीवान होते. हे विमान दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीरिया वरून आपले गंतव्य फ्रांकफुर्ट विमानतळ, जर्मनी गाठण्यासाठी निघाले होते जेन्हा ही घटना घडली. ओलीस पकडलेल्या विमानातील प्रवासी व विमानावरील खलाश्यांच्या बदल्यात जर्मन सरकारने म्युनिच हत्याकांडातील गुन्हेगारांना सोडुन दिले ज्यांना पुढे लीबियाच्या हुकुमशहा व सर्वोच्च नेता मुअम्मर अल-गद्दाफीने शरण दिले.\n\nइस्रायल आणि इतर पक्षांनी पश्चिम जर्मन सरकारावर टीका केली. पश्चिम जर्मन सरकारावर असा पण आरोप झाला होता की ब्लॅक सप्टेंबर संघटनेशी त्यांनी एक गुप्त करार केला होता की दहशतवाद्यांना सोडवील्यास ब्लॅक सप्टेंबर आश्वासन देइल की ते पश्चिम जर्मनीवर आणखी हल्ले करणार नाहीत.\n", "id": "mar_Deva_52550"} {"text": "कल्प (आयुर्वेद)\n\nआयुर्वेदात कल्प म्हणजे अनेक घटकांचा (वनस्पती चूर्णे इत्यादी) समावेश असलेले औषध होय. काही कल्प हे फक्त मिश्रण असते तर काही कल्पांमध्ये त्यावर प्रक्रिया अपेक्षित असते. आयुर्वेदिक ग्रंथात अश्या अनेक कल्पांचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ शतावरी कल्प.\n", "id": "mar_Deva_52551"} {"text": "नान हुआ विहार\n\nनान हुआ विहार (इंग्रजी: Nan Hua Temple) हे आफ्रिकेतील सर्वात मोठे बौद्ध विहार आणि विद्यालय आहे. हे विहार दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉन्खोर्स्टस्प्रूफ येथील कल्टुरा पार्क उपनगरात वसलेले आहे. हे फू गुंग शेन ऑर्डरचे आफ्रिकन मुख्यालय आहे, जे ६०० एकर क्षेत्र व्याप्त आहे.\n", "id": "mar_Deva_52552"} {"text": "प्राण्यांचे रोग\n\nप्राण्याच्या बहुतेक रोगांना माणसांना होणाऱ्या रोगांचीच नावे आहेत. त्यावर ॲलोपॅथी औषधोपचार पद्धतीत औषधेही जवळपास सारखी असतात. फरक फक्त इतकाच आहे कि प्राण्यांच्या वजनाचे अनुपातात, व भव्यतेनुसार औषधाची मात्रा (डोज) ही सुमारे आठपट इतकी असते.त्यास इंग्रजीत व्हेटर्नरी डोज असे म्हणतात.प्राण्यांसाठी वापरली जाणारी इंजेक्शने ही, हा वाढीव डोज सामावण्यालायक असतात व त्यांच्या सुयाही तितक्याच जाड असतात कारण त्यांना प्राण्यांची निबर व जाड कातडी भेदावी लागते.\n", "id": "mar_Deva_52553"} {"text": "फाशी (पशुरोग)\n\nफाशी हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे. या रोगाने ग्रस्त जनावरे, काही रोगलक्षणे दिसण्यापूर्वीच, अचानक जमिनीवर पडतात व पाय झाडत-झाडत मरतात.फाशी दिलेले गुन्हेगार ज्याप्रमाणे प्राणवायूच्या अभावी पाय झाडत मरतात, तशी अवस्था जनावरांची होत असल्याप्रमाणे यास असे नाव पडले असण्याची शक्यता आहे. हा जनावरांचा एक प्राणघातक असा रोग आहे.या रोगास इंग्रजी भाषेत 'ॲथ्रॅंक्स'(इं.-Anthrax) असे नाव आहे.हा रोग 'बॅसिलस ॲंथ्रासिस' या विषाणुंमुळे मानवात व प्राण्यात(सस्तन प्राण्यांत) उद्भवतो.\n", "id": "mar_Deva_52554"} {"text": "दशक्रिया (चित्रपट)\n\nदशक्रिया हा इ.स. २०१७ मधील ६४ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी ह्यांच्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हिंदू धर्मातील 'दशक्रिया' विधीची परंपरा व त्या अनुषंगाने अनेक जून्या बाबींवर ह्या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. ह्या चित्रपटाचे प्रदर्शन १७ नोव्हेंबर २०१७ रोजी झाले आहे.\n", "id": "mar_Deva_52555"} {"text": "फऱ्या (पशुरोग)\n\nफऱ्या हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा एक सांसर्गिक रोग आहे.विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो. हा रोग 'क्लोस्टिडियम शोव्हिया' या विषाणूंमुळे होतो.\n", "id": "mar_Deva_52556"} {"text": "घटसर्प (पशुरोग)\n\nघटसर्प हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.विशेषतः म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.हा रोग 'पाश्चुरेला मल्टोसिडा' या विषाणूंमुळे होतो.\n", "id": "mar_Deva_52557"} {"text": "धनुर्वात (पशुरोग)\n\nधनुर्वात हा सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे.हा मानव अथवा प्राणी यापैकी कोणासही होऊ शकतो.हा एक जीवाणूजन्य रोग आहे.या रोगाचा प्रादुर्भाव 'क्लोस्टिडियम टिटॅनस' या जंतूंमुळे होतो.हा रोग घोड्यामध्येही आढळून येतो.या रोगात पाठ धनुष्यासारखी कमानदार होते म्हणून या रोगास 'धनुर्वात' हे नाव पडले आहे.\n", "id": "mar_Deva_52558"} {"text": "गर्भपात (पशु)\n\nगर्भपात हा गर्भ धारण करण्यास सक्षम अशा सर्व मानव व प्राण्यांमध्ये होणारी एक शरीराची अवस्था आहे. त्यामध्ये गर्भाशयात असणारा गर्भ आपोआप बाहेर पडतो अथवा प्रकृतीच्या काही कारणास्तव किंवा उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तो वैद्यकीय ज्ञान वापरून बाहेर काढण्यात येतो. 'गर्भपात होणे' ही नैसर्गिकरित्या घडणारी एक क्रिया आहे तर,'गर्भपात करणे' अथवा 'करविणे' हे मानवनिर्मित असते. पशुंबाबत होणाऱ्या गर्भपातास इंग्रजीत 'बुसेल्लोसिस' असे नाव आहे.दुधाळू जनावरांमध्ये अथवा गुरांमध्ये उद्भवणाऱ्या गर्भपातास 'ब्रुसेल्ला ॲबॉर्टस्' हे विषाणू कारणीभूत असतात.\n", "id": "mar_Deva_52559"} {"text": "महाराष्ट्र-सारस्वत\n\nमहाराष्ट्र-सारस्वत हा वि. ल. भावे ह्यांनी लिहिलेला ग्रंथ मध्ययुगीन मराठी साहित्याच्या इतिहासाची मांडणी करणारा प्रसिद्ध ग्रंथ आहे. ह्या ग्रंथांच्या आजवर विविध आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आढळतात. चौथ्या आवृत्तीला डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांनी लिहिलेली पुरवणी जोडण्यात आली होती. मध्ययुगीन साहित्याची मांडणी करणारा हा ग्रंथ त्याच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे अधिक प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_52560"} {"text": "जानकी आती नाहप्पन\n\nपुआन श्री पद्मा श्री दातिन जानकी आती नाहप्पन तथा जानकी देवर (२५ फेब्रुवारी, १९२५:क्वालालंपुर, मलेशिया - ९ मे, २०१४:क्वालालंपुर, मलेशिया) या मलेशियाच्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. या मलेशियन इंडियन काँग्रेसच्या संस्थापक सदस्या होत्या. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुभाष चंद्र बोस यांचे आवाहन ऐकून आपले सोन्याचे दागिने दान करून टाकले. आपले वडील व इतर कुटुंबियांची परवानगी घेउन त्या आझाद हिंद फौजेच्या रानी झांसी रेजिमेंटमध्ये दाखल झाल्या. कालांतराने त्या रेजिमेंटच्या उपसेनापतीही झाल्या.\n\n१९४६मध्ये नाहप्पन यांनी जॉन थिवीसोबत मलायन इंडियन काँग्रेसची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर नाहप्पन देवान नगराच्या सेनेटर झाल्या.\n\nभारत सरकारने २०००मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.\n", "id": "mar_Deva_52561"} {"text": "पॅट्रिशिया मुखिम\n\nमुखिम यांनी मेघालयातील खासी लोकांवर लेखन केलेले आहे. २०००मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.\n", "id": "mar_Deva_52562"} {"text": "पिलू नौशिर जंगलवाला\n\nपिलू नौशिर जंगलवाला (पूर्वाश्रमीच्या पिलू नाणावटी) या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आहेत. या पार्झोर फाउंडेशन या संस्थेच्या अधिकारी असून त्या मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या दिल्ली विद्यापीठाच्या मेमोरियल कॉलेजच्या प्राचार्याही होत्या. २००० साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.\n", "id": "mar_Deva_52563"} {"text": "शुभा मुद्गल\n\nशुभा मुद्गल (पूर्वाश्रमीच्या शुभा गुप्ता; १९५९:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. या खयाल, ठुमरी आणि दादरा हे प्रकार गातात. त्यांनी गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक विनय चंद्र मौद्गल्य यांच्याकडून संगीत शिक्षण घेतले आहे. यांचे पती मुकुल मुद्गल हे विनय चंद्र मौद्गल्य यांचा मुलगा होय. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. २००० साली त्यांनी प्रसिद्ध तबलावादक अनीश प्रधान यांच्याशी विवाह केला.\n\nभारत सरकारने २००० साली शुभा मुद्गल यांना पद्मश्री पुरस्कार दिला.\n", "id": "mar_Deva_52564"} {"text": "भुवनेश्वरी कुमारी\n\nभुवनेश्वरी कुमारी (२९ मे, १९४५:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) या भारतीय नेमबाज आहेत. या ट्रॅप शूटिंग या प्रकारात भाग घेत असत. यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच २००१मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला.\n", "id": "mar_Deva_52565"} {"text": "स्तनदाह (पशुरोग)\n\nस्तनदाह अथवा काससुजी हा प्राण्यांमधे, विशेषतः, दुधाळू जनावरांमध्ये आढळणारा एक रोग आहे.या रोगाचा उद्भव जनावरांच्या स्तनाग्रातून सुक्ष्म जंतूंचा कासेत शिरकाव झाल्यामुळे होतो.सडास(स्तनाग्रास) अथवा कासेस(स्तनास) जर एखादी जखम झाली तर त्याद्वारे आत या जंतूंचा प्रवेश होतो.तेथे जंतूंची वाढ झपाट्याने होते.\n", "id": "mar_Deva_52566"} {"text": "कठोपनिषद\n\nकठोपनिषद हे उपनिषद साहित्यातील एक महत्त्वाचे उपनिषद आहे. यामध्ये वाजश्रवा ऋषींचा पुत्र नचिकेत आणि यम यांच्यामध्ये घडलेला संवाद येतो. हे उपनिषद तत्त्वज्ञानप्रधान आहे.\n", "id": "mar_Deva_52567"} {"text": "हळवा (पशुरोग)\n\nहळवा (इंग्रजी-बॉट्युलिझम) हा जनावरांना जिवाणूंच्या बाधेमुळे होणारा एक रोग आहे.तो रोग बाधित खाद्य व पाण्याचे सेवनामुळे जनावरांत उद्भवतो.\n", "id": "mar_Deva_52568"} {"text": "आंत्रिविषार (पशुरोग)\n\nआंत्रिविषार हा विशेषतः शेळ्या मेंढ्या इत्यादी वर्गातील जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा रोग 'क्लॉस्ट्रीडियम परफिन्जीस (प्रकार-डी)' या विषाणूंमुळे होतो.हा महाभयंकर रोगात गणल्या जातो.\n", "id": "mar_Deva_52569"} {"text": "दारिद्र्य\n\nवैयक्तिक स्तरावरील अपु-या उत्पन्नाच्या स्तराला दारिद्र्य म्हणतात .अन्न, वस्त्र व निवारा या किमान गरजांची पूर्तता करण्यास दरिद्री व्यक्ती आर्थिक दृष्टीने असमर्थ असते. उपासमार , दारिद्रय , बहुआयामी दारिद्रय निर्देशांक मोजणारे GHI ( GLOBAL HUNDER INDEX -उपासमारीचा निर्देशांक ) , HCR ( HEAD COUNT RATIO-प्रत्यक्ष शिरगणती ) , MPI ( MULTIDIMENTIONAL POVERTY INDEX-बहुआयामी निर्धनता निर्दशांक ) हे निर्देशांक आहेत .\n", "id": "mar_Deva_52570"} {"text": "परतवाडा\n\nपरतवाडा हे अमरावती जिल्हातील एक प्रमुख व्यापारी शहर आहे. हे शहर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलले आहे. येथून जवळच गाविलगड हा किल्ला आहे तर चिखलदरा हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ परतवाडा येथून ३२ किलोमीटर दूर आहे. परतवाडा हे एक राजकीय ,साहित्यिक आणि कलात्मक दृष्ष्टिकोनाने एक महत्त्वाचे शहर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या बालपणातील ८ वर्षे या शहरात वास्तव्य केले. गो. नि. दांडेकर, अरुण साधू, गजानन मते, इ. साहित्यिक सुद्धा येथे वास्तव्याला होते. परतवाड़ा हे अचलपूर तालुका मध्ये वसलेले एक शहर आहे\n", "id": "mar_Deva_52571"} {"text": "मॅकलारेन एम.पी.४-२२\n\nमॅकलारेन एम.पी.४-२२ ही २००७ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.\n", "id": "mar_Deva_52572"} {"text": "मॅकलारेन एम.पी.४-२३\n\nमॅकलारेन एम.पी.४-२३ ही २००८ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.\n", "id": "mar_Deva_52573"} {"text": "मॅकलारेन एम.पी.४-२४\n\nमॅकलारेन एम.पी.४-२४ ही २००९ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.\n", "id": "mar_Deva_52574"} {"text": "मॅकलारेन एम.पी.४-२५\n\nमॅकलारेन एम.पी.४-२५ ही २०१० फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.\n", "id": "mar_Deva_52575"} {"text": "तोंडखुरी (पशुरोग)\n\nतोंडखुरी हा सहसा पाळीव/दुभत्या जनावरांना होणारा एक पशुरोग आहे.\n\nया आजारामध्ये जनावरांना ताप येतो. जनावरांचे शारीरिक तापमान 102 ते 104 डि. फे. किंवा यापेक्षा जास्त राहू शकतो. जनावरांच्या तोंडामध्ये हिरड्यांवर, जिभेवर तसेच गालाच्या आतील भागावर पाणी भरल्या सारखे फोड येतात. सोबतच पायांच्या दोन खुरान मधील भागावर फोड येतात व हे फोड लगेचच फुटतात. तेथे भाजल्यासारखे लाल चट्टे तयार होतात. यांची भयंकर आग होत असल्याने जनावरांच्या तोंडातून चिकटसर, तारे सारखी खूप लाड करते आणि जनावर लंगडत चालते. तोंडाची, जिभेची खूप आग होत असल्याने जनावरे खाणे पिणे बंद करते. तोंडातून मचमच असा आवाज येतो. दुधाळ जनावरे दुध एकदम कमी किंवा पूर्णतः बंद करतात. वास्तविक पाहता हा आजार सहा ते सात दिवसांनी आपोआप बरा होतो. परंतु या आजारात ताप खूप येत असल्याने प्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे दुसऱ्या आजाराच्या जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊन दुसरा एखादा आजार जडू शकतो. तसेच खुरातील जखमांवर माशा बसल्यास आळ्या पाडून जखम ची घडल्यास खूर गळून पडू शकते. दुधाळ विदेशी तसेच संकरीत जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त आढळते. या आजारात मोठ्या प्रमाणात प्राणहानी होत नाही. परंतु या आजारामुळे दुधाळ जनावरांची दूध उत्पादकता जवळपास वीस टक्‍क्‍यांनी कमी होते आणि कष्टकरी जनावरांची काम करण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते. लहान वासरे या आजारात मृत्युमुखी पडू शकतात.\n", "id": "mar_Deva_52576"} {"text": "जॉर्डन नदी\n\nया नदीच्या किनाऱ्यावर लेबेनॉन, इस्रायेल, जॉर्डन, पॅलेस्टाइन व सिरिया हे देश आहेत.\n\nख्रिश्चन आणि ज्यू धर्मांमध्ये या नदीला मोठे महत्त्व आहे. जॉन बॅप्टिस्टने येशू ख्रिस्ताला या नदीत बाप्तिस्मा दिला होता तर इस्रायेली लोक प्राचीन काळी ही नदी ओलांडून प्रॉमिस्ड लॅंडमध्ये आले.\n", "id": "mar_Deva_52577"} {"text": "ॲना मे हेस\n\nयांनी १९४१मध्ये रुग्णशुश्रुषा विद्येत पदविका मिळवून लष्करात भरती घेतली. १९४२मध्ये त्यांना भारतात पाठविण्यात आले. तेथे त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील चीन व म्यानमारमधील लढायांत भाग घेतला. युद्ध संपताना त्या अमेरिकेस परतल्या व नंतर कोरियातील युद्धात त्यांनी भाग घेतला.\n\nत्या ११ जून, १९७० रोजी ब्रिगेडियर जनरल झाल्या व ऑगस्ट १९७१ अखेर सैन्यातून निवृत्त झाल्या.\n", "id": "mar_Deva_52578"} {"text": "एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन\n\nत्यांनी १९४०मध्ये कॉलेज ऑफ नॉट्र डेम ऑफ मेरिलॅंडमधून पदवी मिळवली. १९४२मध्ये त्या विमेन्स आर्मी ऑक्झिलरी कोरमध्ये दाखल झाल्या. त्यांची तैनात बॅंगोर, मेन येथील विमानी पूर्वसूचना एककात झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी फ्रांसमधील लढायांमध्ये भाग घेतला. ११ जून, १९७० रोजी त्यांना ॲना मे हेस यांच्यासोबत ब्रिगेडियर जनरलपदी बढती देण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52579"} {"text": "न्यूटन (कॅन्सस)\n\nन्यूटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हार्वे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १९,१३२ होती.\n\nहे शहर विचिटा शहरापासून ४० किमी उत्तरेस असून येथे ॲमट्रॅकचे रेल्वेस्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_52580"} {"text": "ॲलन रिकमन\n\nॲलन सिडनी पॅट्रिक रिकमन (२१ फेब्रुवारी, १९४६ - १४ जानेवारी, २०१६) हे एक इंग्लिश अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हॅरी पॉटर शृंखलेतील प्रोफेसर सिव्हिरस स्नेपची त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी डाय हार्ड, रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्स, ट्रूली, मॅडली, डीपली आणि हॅरी पॉटर शृंखलेतील चित्रपटांसह ५० पेक्षा अधिक चित्रपटांत अभियन केला होता.\n\nआपल्या खोल आणि शांत आवाजासाठी ओळखले जाणाऱ्या रिकमन यांनी लंडनच्या RADA (रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट) येथे शिक्षण घेऊन आधुनिक तसेच शास्त्रीय नाटकांत काम सुरू केले. ते पुढे रॉयल शेक्सपियर कंपनी (RSC) चे सदस्य बनले.\n\nडाय हार्ड (१९८८) मध्ये जर्मन दहशतवादी नेता हंस ग्रुबर ही त्यांची पहिली सिनेमा भूमिका होती. रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्हज (१९९१) मध्ये ते नॉटिंगहॅमचा शेरीफ म्हणून दिसले. यासाठी त्यांना सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार मिळाला. सेन्स अँड सेन्सिबिलिटी (१९९५) मधील कर्नल ब्रॅंडन आणि मायकेल कॉलिन्स (१९९५) मधील इमॉन डी व्हॅलेरा (१९९५) मधील सहाय्यक भूमिकांसाठी त्यांचे कौतुक झाले. ट्रूली, मॅडली, डीपली (1991) आणि अॅन अव्हफुली बिग अॅडव्हेंचर (१९९५) मधील प्रमुख भूमिकांसाठी त्यांनी समीक्षकांचे लक्ष वेधले. डॉग्मा (१९९९), गॅलेक्सी क्वेस्ट (१९९९), आणि द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी (२००५) मधील विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जातात. त्यांनी हॅरी पॉटर मालिकेत (२००१-११) सिव्हिरस स्नेपची भूमिका केली. यादरम्यान ते लव्ह अ‍ॅक्चुअली (२००३), स्वीनी टॉड: द डेमन बार्बर ऑफ फ्लीट स्ट्रीट (२००७) आणि अॅलिस इन वंडरलँड (२०१०) मध्ये दिसले. CBGB (२०१३), आय इन द स्काय (२०१५), आणि अॅलिस थ्रू द लुकिंग ग्लास (२०१६) मध्ये त्यांनी अंतिम चित्रपट भूमिका केल्या.\n\nरिकमन यांनी बीबीसीच्या शेक्सपियर मालिकेचा एक भाग म्हणून रोमियो अँड ज्युलिएट (१९७८) मध्ये टायबाल्टची भूमिका करून दूरदर्शनवर पदार्पण केले. द बारचेस्टर क्रॉनिकल्स (१९८२) च्या बीबीसी मालिकेतील ओबादिया स्लोप ही त्यांचा महत्त्वपूर्ण भूमिका होती. नंतर त्यांनी दूरदर्शन चित्रपटांमध्ये भूमिका केली. रासपुटिन: डार्क सर्व्हंट ऑफ डेस्टिनी (१९९६) मधील त्यांचे शीर्षक पात्र विशेष गाजले. या भूमिकेने रिकमन यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार, एमी पुरस्कार आणि स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि समथिंग द लॉर्ड मेड (२००४) मध्ये अल्फ्रेड ब्लॅक पुरस्कार मिळवून दिले.\n\n२००९ मध्ये, द गार्डियनने रिकमन यांना कधीही अकादमी पुरस्कार नामांकन न मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले. १४ जानेवारी २०१६ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने रिकमन यांचे निधन झाले. ३० एप्रिल २०२३ रोजी, गुगलने डुडलद्वारे रिकमनचे स्मरण केले.\n", "id": "mar_Deva_52581"} {"text": "फ्रान्स मित्र मंडळ\n\nश्री. अच्युतराव आपटे व द गलरी ह्यांनी मिळून १९६७ साली फ्रान्स मित्र मंडळाची स्थापना केली. त्याची वाढ निर्मलाताई पुरन्दरे ह्यांच्या परिश्रमाने झाली.\n\nहे मंडळ फ्रान्समधील 'परस्पेक्टिव एसिएन्' ह्या संस्थेशी निगडित आहे. ह्या दोन मंडळांचे काम परस्पर सहकार्याने चालते.\n\nह्या मंडळातर्फे दर वर्षी भारतातील आठ केन्द्रांवरून साधारण पंचवीस व्यक्ती फ्रान्सला पाठवल्या जातात. ह्या व्यक्तींची निवड त्या त्या केन्द्रावर् केली जाते. समाजातील एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची निवड होते. तसेच दर वर्षी फ्रान्समधूनही काही लोकांचा गट भारतात येतो.\n\nसांस्कृतिक देवाण घेवाण ह्या उद्देशाने हे गट परस्पर देशांना भेटी देतात. ह्या भेटींवेळी गट सदस्य एकमेकांच्या घरी राहतात. विविध स्थानिक स्थळांना भेटी देतात. परस्परांच्या चालिरिती समजून घेतात. एकंदरीने परस्पर स्नेहव्रृद्धी साधली जाते.\n", "id": "mar_Deva_52582"} {"text": "जेनेरिक औषधे\n\nजेनेरिक औषधे (प्रजातीय औषधे) म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता,वहनाचा मार्ग, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रॅंडेड औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रॅंड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी नियमांप्रमाणेच तयार केलेली असतात. त्याच्या लेबल वर ते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आणि त्या औषधाचे नाव लिहिलेले असते. त्यामध्ये ब्रॅंड नाव असलेल्या औषधामध्ये असलेला ड्रग असला पाहिजे. त्याच्या फार्माकोडायनामिक आणि फार्माकोकायनेटिक गुणधर्म ब्रॅंडेड औषधासारखेच असायला हवेत.\n\nभारत सरकारच्या रासायनिक आणि खत मंत्रालयाने सामान्य माणसांमध्ये जेनेरिक औषधांबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. जेनेरिक औषधे दवाखान्यातील निम्मा खर्च कमी करते\n", "id": "mar_Deva_52583"} {"text": "गोमाशी\n\nगोमाशी ही एक प्रकारची मोठी माशी आहे. ती बहुधा जनावरांच्या अंगावर राहते. ती गायीवर(गो=गाय) आढळते म्हणून तिचे नाव गोमाशी पडले. हिच्या सुमारे सात प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत.\n\nगुरांच्या अंगावर झालेल्या आयत्या जखमांवर बसून ही रक्त पिते व त्याद्वारे जंतुसंसर्गही करते. रोगग्रस्त जनावरांच्या जखमांवर बसल्यानंतर झालेला जंतुसंसर्ग ती तिच्या पायांद्वारे दुसऱ्या गुरांकडे नेते.\n", "id": "mar_Deva_52584"} {"text": "रॉयल भूतान पोलीस\n\nभूतानमधील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचे संरक्षण करण्यासाठी रॉयल भूतान पोलिस जबाबदार आहे. १ सप्टेंबर १९७५ रोजी याची स्थापना झाली. रॉयल भुतान आर्मीकडून ५५५ कर्मचाऱ्यांची नेमणूक यात करण्यात आली. त्यास \"भूतान फ्रंटियर गार्डस\" असे म्हणतात. त्याचा स्वातंत्र वैधानिक आधार प्रथम १९८० च्या रॉयल भूतान पोलिस अधिनियमाशी कोडित करण्यात आला. या फ्रेमवर्कची पुनरावृत्ती झाली व २००९ च्या रॉयल भूतान पोलिस कायद्याद्वारे ती पूर्णपणे बदलण्यात अली.\n", "id": "mar_Deva_52585"} {"text": "अवकाळी\n\nअवकाळी हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. या गावाचे क्षेत्रफळ ४७८.४१ हेक्टर आहे.\n\nसन २०११ च्या जनगणनेनुसार या गावात १०१ घरे असून लोकसंख्या ५५२ आहे.\n", "id": "mar_Deva_52586"} {"text": "कोल्लूर\n\nकोल्लूर हे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील एक गाव आहे.या गावाजवळसह्याद्रीची (पश्चिमी घाट) कुटजाद्री पर्वतमाला आहे. हे गाव मुकाम्बिका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.हे ठिकाण कुंदनपूर या गावापासून सुमारे ३८ किमी.वर आहे.या मुकाम्बिका देवीस दुर्गा देवीचे एक रूप समजल्या जाते.या देवीने मुकासूर दैत्याचा वध केला म्हणून हिला हे नाव पडले.ही देवी कर्नाटक,केरळ व तमिळनाडूच्या अनेकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे.\n", "id": "mar_Deva_52587"} {"text": "लेशान जायंट बुद्ध\n\nचीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजघराण्याच्या काळात) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. इ.स. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Siteचा दर्जा मिळाला आहे. मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत.\n", "id": "mar_Deva_52588"} {"text": "हसीना मोइन\n\nहसीना मोइन या उर्दू नाट्यलेखिका आणि कथालेखिका आहेत. त्यांनी पाकिस्तानमध्ये निर्मित पहिली दूरचित्रवाणीमालिका कथा लिहिली. किरन कहानी नावाची ही मालिका १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रसारित झाली होती. त्यांना अनकही, तनहाईयाँ आणि धूप किनारे यांसह अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांना पाकिस्तानातील तमगा-ए-हुस्न-ए-कार्करदागी हा पुरस्कार मिळाला आहे.\n\nत्यांचा जन्म ब्रिटिश भारतात कानपूरमध्ये झाला. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब कराची येथे स्थलांतरित झाले.\n", "id": "mar_Deva_52589"} {"text": "रेंटेनमार्क\n\nरेंटेनमार्क हे जर्मनीचे चलन होते. हे १९२३ मध्ये चलनात आले व १९२४मध्ये राइक्समार्क चलनात येईपर्यंत रेंटेनमार्क हे जर्मनीचे एकमेव अधिकृत चलन होते. रेंटेनमार्क १९४८पर्यंत स्वीकारले जायचे.\n\n१९२३ च्या सुरुवातीस जर्मनीतील आर्थिक व्यवस्थेवरील संकटामुळे तेथील सरकारने त्यावेळचे चलन असलेले पेपियेरमार्क अमाप प्रमाणात छापले. याने अतिचलनवाढ झाल्यावर त्याला आळा घालण्यासाठी १५ ऑक्टोबर, १९२३ रोजी रेंटेनमार्क चलनात आणले गेले व २० नोव्हेंबर रोजी पेपियेरमार्क रद्द करून फक्त रेंटेनमार्क चलनात ठेवले.\n\n१ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क होती.\n", "id": "mar_Deva_52590"} {"text": "सान लुइस पोतोसीचा आराखडा\n\nसान लुइस पोतोसीचा आराखडा हा मेक्सिकोच्या फ्रांसिस्को मदेरोने लिहिलेला दस्तावेज आहे. १९१० च्या राष्ट्राध्यक्षीय उमेदवार असलेल्या मदेरोला मेक्सिकोच्या सरकारने घातलेल्या घातले होते. तुरुंगातून पळून जाउन त्याने हा आराखडा लिहिला होता. यात त्याने मेक्सिकोच्या जनतेला १९१० च्या निवडणुका रद्दबातल करण्याचे व २० नोव्हेंबर, १९१० रोजी सरकारविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले होते.\n\n१८ नोव्हेंबरला झालेल्या चकमकीनंतर २० नोव्हेंबरला मेक्सिकन क्रांतीला सुरुवात झाली आणि त्याची परिणती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पोर्फोरियो दियाझने मे १९११मध्ये दिलेल्या राजीनाम्यात झाली.\n", "id": "mar_Deva_52591"} {"text": "तमिळ मानिल काँग्रेस\n\nतमिळ मानिल काँग्रेस हा भारतातील राजकीय पक्ष आहे. तमिळनाडू राज्यात सक्रिय असलेल्या या पक्षाची स्थापना २९ मार्च, १९९६ रोजी झाली.\n\nयाचे पहिले अध्यक्ष जी.के. मूपनार होते. त्यांनी तमिळनाडूमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून निघालेल्या काही नेत्यांसह हा पक्ष रचला. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला ३९ जागा तर लोकसभा निवडणुकांमध्ये ११ जागा मिळाल्या. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त २,३०,७११ मते मिळाली व एकही मतदारसंघात विजय मिळाला नाही.\n", "id": "mar_Deva_52592"} {"text": "गेटिसबर्गचे भाषण\n\nगेटिसबर्गचे भाषण हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दिलेले भाषण आहे. अमेरिकन यादवी युद्धा दरम्यान दिलेले हे भाषण अमेरिकेतील सगळ्यात प्रसिद्ध भाषणांपैकी एक आहे.\n\nलिंकन यांनी हे भाषण पेनसिल्व्हेनियामधील गेटिसबर्ग या गावातील सैनिकांच्या समाधिस्थळाच्या उद्घाटन समारंभात १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी दिले. फक्त दोन मिनिटांच्या या भाषणातून लिंकन यांनी अमेरिकेच्या स्वांतंत्र्याच्या जाहीरनाम्यातील समतेच्या तत्त्वाला दुजोरा दिला आणि तेव्हा सुरू असलेले यादवी युद्ध हे राष्ट्राची अखंडितता अबाधित ठेवण्यासाठीचा लढा असल्याचे सांगितले. त्यांनी युद्धाच्या अंती राष्ट्रातील सगळ्या नागरिकांना समानता मिळेल असे भाकित केले. लिंकन यांनी ते यादवी युद्ध फक्त अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जगातील मनुष्यमात्रांमधील समतेच्या तत्त्वाची लढाई असल्याचे म्हणले.\n\nया भाषणातील सुरुवातीचे फोर स्कोर अँड सेव्हेन इयर्स अगो... (चार वीसे आणि सात वर्षांपूर्वी....) हे शब्द अमेरिकेतील वाक्प्रचार झाला आहे.\n", "id": "mar_Deva_52593"} {"text": "गेटिसबर्ग\n\nगेटिसबर्ग अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील छोटे शहर आहे. ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ७,७०० होती.\n\n१-३ जुलै, १८६३ दरम्यान झालेल्या गेटिसबर्गच्या भीषण लढाईत सुमारे ४६,००० सैनिक ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ येथे राष्ट्रीय दफनभूमी आहे. १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धादरम्यान येथे दिलेले भाषण जगभर प्रसिद्ध झाले.\n", "id": "mar_Deva_52594"} {"text": "प्राण्यांचे लसीकरण\n\nपाळीव व दुभत्या प्राण्यांना रोगबाधा होऊ नये म्हणून त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात येते.यासाठी तज्ञ पसुवैद्यक डॉक्टरची गरज असते.\n", "id": "mar_Deva_52595"} {"text": "परजीवीपणा\n\nपरजीवीपणा हा जीवशास्त्राच्या अंतर्गत असणाऱ्या जैवसंपदेतील त्या प्राण्यांचा गुणधर्म आहे जे इतर पेशीच्या प्राण्यांना, आपल्या उपजीविकेसाठी लक्ष्य करतात किंवा त्यांचेवर अशा परजीवींचे जीवनयापन होते.त्यांना 'परजीवी' असेही म्हणतात.यात, त्यांचे यजमान प्राण्यांशी अथवा सजीवांशी अन्योन्य व खेळीमेळीचे संबंध रहात नाहीत.\n\nप्राथमिकरित्या, हे साधारणपणे, डोळ्यांनी (गोचिड,गोमाशी, ऊ,पिसू,ढेकूण,डास) अथवा बाह्य उपकरणांद्वारे, जसे-सूक्ष्मदर्शक (सूक्ष्म जीवाणू किंवा विषाणू, दृश्य होतात.यात अनेक प्राणी वनस्पती व इतर जीवांचा समावेश असतो.परभक्षी हिंस्र प्राण्यांसारखे (वाघ,सिंह, लांडगा आदी) हे आपल्या यजमान-जीवांना मारत नाहीत.सहजासहजी दिसू नये व त्यांना नष्ट करता येऊ नये या उद्देशाने त्यांचा आकार यजमान जीवांपेक्षा बराच लहान असतो.ते अशा जीवांमध्ये अथवा जीवांचे वर बऱ्याच कालावधीसाठी राहतात.त्यांच्यात अनेक प्रकारची विशेषता असते व त्यांचा जन्मदर बराच उच्च असतो.काही परिस्थितीत तो वर्ग-दराने वाढतो.\n\nपरजीवी हे आपल्या यजमानांचे आरोग्य घटवितात व त्यांना बहुतेक वेळी रोगग्रस्त करतात.ते यजमानांच्या रक्त,मांस,रस इत्यादीचे शोषण करून आपले यथायोग्य पोषण करतात.कोणत्याही सजीवासारखाच,त्यांचा मूळ उद्देश,स्वतःचे जीवन राखणे असा असतो.\n", "id": "mar_Deva_52596"} {"text": "देवदत्त पडिक्कल\n\nदेवदत्त भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक कडून खेळतो. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळलेला आहे.\n", "id": "mar_Deva_52597"} {"text": "प्रगीथ राम्बुकवेल्ला\n\nत्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १ सप्टेंबर २०१९ रोजी श्रीलंका वि न्यू झीलंड असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता.\n", "id": "mar_Deva_52598"} {"text": "थेटाहिलिंग\n\nथेटाहिलिंग (ThetaHealing) ही आरोग्य, संपत्ती किंवा प्रेम यामधील त्यांचे उद्दीष्ट साध्य करण्यापासून रोखणाऱ्या आणि मर्यादा घालणाऱ्या अवचेतन विश्वास पद्धती बदलण्यास लोकांना मदत करण्यासाठी 1994 मध्ये Vianna Stibal (व्हियाना स्टिबल)यांनी तयार केलेली एक स्वयं-सहाय्यता पद्धत आहे.\n", "id": "mar_Deva_52599"} {"text": "१९९० युरोप महिला क्रिकेट चषक\n\n१९९० युरोप महिला क्रिकेट चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८-२२ जुलै १९९० दरम्यान इंग्लंडमध्ये आयोजित केली गेली होती. युरोपियन क्रिकेट संघटनेद्वारे सुरू केलेल्या युरोप महिला क्रिकेट चषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती. सर्व सामन्यांना हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता. यजमान इंग्लंडसह डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्स या चार देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.\n\nस्पर्धा गट फेरी आणि अंतिम सामना या पद्धतीने खेळवलि गेली. सर्व संघांनी एकमेकांशी एक सामना खेळला. गुणफलकात इंग्लंड अव्वल राहत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. आयर्लंड महिलांनी दुसरे स्थान मिळवत इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळला. अंतिम सामन्यात इंग्लंड महिलांनी आयर्लंडवर ६५ धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा युरोप महिला क्रिकेट चषक जिंकला. इंग्लंडची वेंडी वॉट्सन ही सलग दुसऱ्यावर्षीसुद्धा स्पर्धेत सर्वाधिक २२९ धावा करत आघाडीची खेळाडू ठरली. तर आयर्लंडची सुझॅन ब्रे स्पर्धेत सर्वाधिक ८ गडी मिळवत आघाडीची गोलंदाज ठरली.\n", "id": "mar_Deva_52600"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९९०\n\nइंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट १९९० दरम्यान दोन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा हा पहिला आयर्लंड दौरा होता. यजमान आयर्लंडचे नेतृत्व एलिझाबेथ ओवेन्सने केले तर इंग्लंडची कर्णधार कॅरेन स्मिथीस होती. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52601"} {"text": "ईशान्य क्षेत्र (पुनर्रचना) कायदा, १९७१\n\nईशान्य क्षेत्र (पुनर्रचना) कायदा, १९७१ ही भारताच्या ईशान्येकडील प्रदेशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सीमांची एक मोठी सुधारणा होती.\n", "id": "mar_Deva_52602"} {"text": "१९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष २०० मीटर\n\nपुनर्निर्देशन १९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष २०० मीटर\n", "id": "mar_Deva_52603"} {"text": "पंजाब पुनर्रचना कायदा, १९६६\n\nपंजाब पुनर्रचना कायदा भारतीय संसदेने १८ सप्टेंबर १९८८ रोजी पूर्व पंजाबचे माजी राज्य विघटन करून संमत केला. पूर्वीच्या पंजाबमधून आधुनिक पंजाब राज्य निर्माण झाले, हरियाणा हे नवीन राज्य निर्माण झाले; तेव्हाच्या केंद्रशासित प्रदेशात असलेल्या हिमाचल प्रदेशला, नंतर काही क्षेत्र हस्तांतरित करण्यात आला; आणि चंदिगढ शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची तात्पुरती राजधानी म्हणून काम करणारे तात्पुरते केंद्र शासित प्रदेश झाले. हे विभाजन पंजाबी भाषिक राज्य (आधुनिक पंजाब राज्य) तयार करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पंजाबी सुबा चळवळीचा परिणाम होते; या प्रक्रियेत हिंदी भाषिक बहुसंख्य असेलेले हरियाणा राज्य तयार केले गेले.\n", "id": "mar_Deva_52604"} {"text": "रविश्रीनिवासन साई किशोर\n\nरविश्रीनिवासन साई किशोर (जन्म 6 नोव्हेंबर 1996) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याने 2016-2017 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये १२ मार्च २०१ on मध्ये तमिळनाडूसाठी आपल्या यादीमध्ये प्रवेश केला. त्याने 14 ऑक्टोबर 2017 रोजी 2017-18 रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी प्रथम श्रेणीचे पदार्पण केले. त्याने 8 जानेवारी 2018 रोजी 2017-18 झोनल टी -20 लीगमध्ये तामिळनाडूसाठी ट्वेंटी -20 पदार्पण केले.\n\n2018-2019 रणजी करंडक स्पर्धेत तमिळनाडूकडून त्याने सहा सामन्यांत २२ बाद केले. २०२० च्या आयपीएलच्या लिलावात, त्याला २०२० इंडियन प्रीमियर लीगच्या आधी चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले होते.\n\nजून २०२१ मध्ये, श्रीलंका दौr्यासाठी भारताच्या पाच निव्वळ गोलंदाजांपैकी एक म्हणून त्याला निवडण्यात आले. भारतीय संघात कोविड-19 साठी सकारात्मक घटना लक्षात घेता किशोरने त्यांच्या अंतिम दोन ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय (टी -२०) सामन्यांसाठी भारताच्या मुख्य संघात समाविष्ट केले. दौऱ्याचा.\n", "id": "mar_Deva_52605"} {"text": "संदीप वारियर\n\nसंदीप याने २०१२ ते २०२० पर्यंत केरळ कडून स्थानिक क्रिकेट खेळला. २०२१ पासून त्याने तमिळनाडू कडून खेळायला सुरू केले. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स कडून खेळलेला आहे.\n", "id": "mar_Deva_52606"} {"text": "सूक्ष्मराष्ट्र\n\nसूक्ष्मराष्ट्र (इंग्रजी: Micronation) त्या राष्ट्रांना म्हटले जाते ज्यांना विशेष आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नसते. म्हणूनच, ते तैवान सारख्या प्राधिकरण आणि मान्यताप्राप्त सरकार-निर्वासन पेक्षा वेगळे आहे. जास्त तर सूक्ष्मराष्ट्र फारच लहान असतात परंतु काही सूक्ष्मराष्ट्र तर काही देशांपेक्षाही मोठे असतात. 'मायक्रोनेशन' हा शब्द सर्वात पहिले 1970s मध्ये वापरल्या गेलेला.\n", "id": "mar_Deva_52607"} {"text": "२०२१ मधील महाराष्ट्रातील पूर\n\n२०२१ महाराष्ट्र पूर ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील पूरांची मालिका होती. २८ जुलै २०२१ पर्यंत , पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे २५१ लोक मरण पावले आहेत आणि १००हून अधिक बेपत्ता आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तेरा जिल्हे प्रभावित झाले आहेत.\n", "id": "mar_Deva_52608"} {"text": "मादागास्कर (२००५ चित्रपट)\n\nमादागास्कर () हा एक इ.स. २००५ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशन या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन एरिक डार्नेल आणि टॉम मॅकग्रा यांनी केले तर लेख मार्क बर्टन, बिली फ्रॉलिक, डार्नेल आणि मॅकग्रा यांचे होते.\n\nया चित्रपटात न्यू यॉर्क सेन्ट्रल पार्क झू मधून पळालेल्या आणि मादागास्कर मध्ये अडकलेल्या प्राण्यांची गोष्ट आहे. या प्राण्यांचे आवाज बेन स्टिलर, क्रिस रॉक, डेव्हिड श्विमर, जेडा पिंकेट स्मिथ, साचा बॅरन कोहेन, सेड्रिक द एन्टरटेनर आणि अँडी रिक्टर यांनी दिले आहेत.\n", "id": "mar_Deva_52609"} {"text": "तरला दलाल\n\nतरला दलाल (३ जून १९३६ - ६ नोव्हेंबर २०१३) एक भारतीय खाद्य लेखिका, आचारी, कुकबुक लेखिका आणि कुकिंग शोच्या सूत्रधार होत्या. त्यांचे पहिले पाककृतींचे पुस्तक, 'द प्लेझर्स ऑफ व्हेजिटेरियन कुकिंग' इ.स. १९७४ मध्ये प्रकाशित झाले. तेव्हापासून त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिलीत आणि दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या.\n\nतरला दलाल यांनी सर्वात मोठी भारतीय फूड संकेतस्थळ देखील चालविली, आणि स्वयंपाक आणि बरेच काही द्वि-मासिक मासिक प्रकाशित केले . तिच्या कुकिंग शोमध्ये 'तरला दलाल शो' आणि 'कुक इट विथ तरला दलाल'चा समावेश होता. त्यांच्या पाककृती सुमारे २५ मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या आणि अंदाजे १२० दशलक्ष भारतीय घरांमध्ये प्रयत्न केले गेले.\n\nतरला दलाल यांनी बऱ्याच पाककृती आणि पौष्टिक स्वयंपाकाबद्दल लिहिले असले तरी त्यांची ओढ भारतीय खाद्यपदार्थांत, विशेषतः गुजराती पाककृतींमध्ये विशेष होती . इ.स. २००७ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते, यामुळे त्यांना स्वयंपाकाच्या क्षेत्रातील एकमेव भारतीय म्हणून पदवी दिली गेली. त्यांना २००५ मध्ये इंडियन मर्चंट्स चेंबरतर्फे वुमन ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला.\n\nहृदयविकाराच्या झटक्याने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी तिचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_52610"} {"text": "संजीव कपूर\n\nसंजीव कपूर हे एक भारतीय सेलिब्रिटी आचारी (शेफ / कुक ), उद्योजक आणि लेखक आहेत. त्यांचा जन्म १० एप्रिल १९६४ मध्ये अंबाला येथे झाला आहे. दूरदर्शन वरील दीर्घकाळ चाललेल्या 'खाना खजाना' या मालिकेत त्यांचा मुख्य सहभाग होता. हा शो तब्बल १२० देशांमध्ये प्रसारित झाला आणि इ.स. २०१० मध्ये ५० दशलक्षाहून अधिक दर्शक होते. जानेवारी २०११ मध्ये त्यांनी स्वतःचे दूरदर्शन चॅनेल 'फूड फूड' देखील सुरू केले.। डिस्कव्हरी कम्युनिकेशन्सने आपल्या भारतीय संस्थेच्या माध्यमातून कपूरच्या चॅनेलमध्ये मोठा वाटा मिळवला आहे. 'झलक दिखला जा' नावाच्या दूरचित्रवाणी नृत्य स्पर्धेत तो स्पर्धक होता.\n\nकपूर यांचा जन्म अंबाला, हरियाणा (पूर्वी पंजाब) येथे झाला आणि त्यांनी त्यांचे बालपण नवी दिल्लीत घालवले. तिने १९८४ पासून 'हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट' (आयएचएम) 'इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट' (आयएचएम) कडून हॉटेल मॅनेजमेंट पदविका घेऊन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. कपूरने एलिओना कपूरशी लग्न केले आहे, जो त्यांच्या हळदीक व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड (टीव्हीपीएल)च्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग आहे. अनेक हॉटेल्समध्ये काम केल्यानंतर ते मुंबईला गेले. सेंटॉर हॉटेलचे कार्यकारी शेफ बनले. सिंगापूर एरलाइन्सने त्याला आंतरराष्ट्रीय पाक पॅनेलच्या सदस्यांपैकी एक म्हणून भरती केले. ते भारतातील सूर्यफूल तेलाचा ब्रँड अॅसेप्टर अॅडव्हान्स्डचे ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत. भारतीय पाककृतीचा तो सर्वात प्रसिद्ध चेहरा आहे. तो एक शेफ, यजमान, कूकबुकचा लेखक आणि रेस्टॉरंट सल्लागार देखील आहे.\n\nइ.स. २०१७ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले .\n", "id": "mar_Deva_52611"} {"text": "विजयेंद्र घाटगे\n\nविजयेंद्र घाटगे हे हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. डीडी नॅशनलवर प्रसारित १९८६ मधील टीव्ही मालिका बुनियाद मधील लाला ब्रिजभानच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. याशिवाय चितचोर, प्रेमरोग, दामिनी, देवदास (२००२) आणि झंकार बीट्स या चित्रपटांमधील भूमिकांसाठी देखील ते ओळखले जातात.\n\nघाटगे हे कागलच्या राजघराण्याचे सदस्य आहेत आणि इंदूर आणि कोल्हापूरच्या इतर मराठा राजघराण्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची आई 'सीता राजे घाटगे' ह्या इंदूरचे महाराजा 'तुकोजीराव होळकर-तृतीय' यांची मुलगी आहे.\n\nइंदूरच्या डेली कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. या कॉलेज मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेत ते स्वोर्ड ऑफ ऑनर (फ्लाइट सार्जंट एअरिंग एनसीसी)चे हेड प्रीफेक्ट आणि धारक होते. सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी बी.कॉम ऑनर्स (मॅनेजमेंट) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथून अभिनयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला.\n\nविजयेंद्र घाटगे यांच्या वडिलांचे नाव फतेहसिंह राव दत्ताजी राजे घाटगे होते, ते कागलचे वस्सल, मराठा साम्राज्याचे जहागीर आणि आई सीतादेवी, इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर आणि महाराणी शर्मिष्ठा देवी बाई यांची मुलगी होती. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगेचे ते काका आहेत परंतु काहीवेळेस नामसाधर्म्यामुळे त्यांना चुकीने सगरिकाचे वडील समजले जाते.\n", "id": "mar_Deva_52612"} {"text": "चुंचाळे\n\nराज्यः महाराष्ट्र\n\nचुंचाळे गाव, चुंचाळे हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरातील एक परिसर आहे. हे खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेशाचे आहे. हे नाशिक विभागाचे आहे.\n\nचुंचाळे गाव, चुंचाळे पिन कोड 422010 आहे आणि पोस्टल हेड ऑफिस अंबड ए.एस. .\n\nअशोक सम्राट कॉलनी रोड प्रदेश,\n\nदत्तनगर,\n\nडॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,\n\nखालचे चुंचाळे,\n\nरामकृष्ण नगर,\n\nसंजीव नगर,\n\nखाडी प्रदेश,\n\nकेवल पार्क,\n\nजाधव संकुल,\n\nभोर संकुल,\n\nश्री नाशिक पंचवटी पांजरपोळ प्रदेश,\n\nम्हाडा कॉलनी,\n\nघरकुल योजना\n\nहे चुंचाळे (नाशिक शहर) जवळील परिसर आहेत.\n", "id": "mar_Deva_52613"} {"text": "फ्रेडरिक ओव्हरडिक\n\nफ्रेडरिक ओव्हरडिक (१२ एप्रिल, २०००:नेदरलँड्स - ) ही च्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.\n", "id": "mar_Deva_52614"} {"text": "पॉलिन टी बीस्ट\n\nमहिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये १,००० धावा पूर्ण करणारी पॉलिन नेदरलँड्सची पहिली खेळाडू आहे. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत तिने एकूण २ शतके तर ४ अर्धशतके केली.\n", "id": "mar_Deva_52615"} {"text": "मेटे फ्रॉस्ट\n\nमेटे फ्रॉस्ट (जन्म दिनांक अज्ञात:डेन्मार्क - हयात) ही च्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० ते १९९९ दरम्यान २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगस्पिन गोलंदाजी करीत असे. ही यष्टीरक्षणही करीत असे.\n", "id": "mar_Deva_52616"} {"text": "कमलप्रीत कौर\n\nकमलप्रीत कौर (४ मार्च, १९९६ - ) ही भारतीय थाळीफेकपटू आहे. ही ६५ मीटरच्या पुढे थाळीफेकणारी पहिली भारतीय महिला आहे.\n\nकमलप्रीतला राहुल द्रविड क्रीडा मेंटोरशिप कार्यक्रमाद्कडून आधार मिळतो. through the Rahul Dravid Athlete Mentorship Programme.\n", "id": "mar_Deva_52617"} {"text": "आईलस्टोन रोड\n\nआईलस्टोन रोड मैदान हे इंग्लंडच्या लेस्टर शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n१८ जुलै १९९० रोजी इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_52618"} {"text": "जॉन प्लेयर मैदान\n\nजॉन प्लेयर मैदान हे इंग्लंडच्या नॉटिंगहॅम शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n१९ जुलै १९९० रोजी इंग्लंड आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_52619"} {"text": "ग्रेट ओक्ले क्रिकेट क्लब मैदान\n\nग्रेट ओक्ले क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या नॉरदॅम्प्टनशायर शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२२ जुलै १९९० रोजी इंग्लंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_52620"} {"text": "ऑब्झरवेट्री लेन\n\nऑबजरवेट्री लेन मैदान हे आयर्लंडच्या डब्लिन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.\n\n१७ ऑगस्ट १९९० रोजी आयर्लंड आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n\nतसेच २९ मे २००९ रोजी आयर्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_52621"} {"text": "फौआद मिर्झा\n\nफौआद मिर्झा (६ मार्च, १९९२:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा एक भारतीय घोडेस्वार आहे ज्याने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा दोन्हीमध्ये रौप्य पदके जिंकली. १९८२ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीतील वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. मिर्झा २०२० च्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आणि इम्तियाज अनीस (२०००) नंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय घोडेस्वार झाला.\n", "id": "mar_Deva_52622"} {"text": "२०२१ जर्मनी तिरंगी मालिका\n\n२०२१ जर्मनी तिरंगी मालिका ही जर्मनीत झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटि२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान जर्मनीसह फ्रान्स आणि नॉर्वे ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. नियोजनानुसार ही स्पर्धा मे २०२१ दरम्यान होणार होती, परंतु त्यावेळेस कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा ऑगस्ट मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. या तीन देशांबरोबरच स्पेन देखील या स्पर्धेत सहभाग घेणार होता. पण कोरोनाव्हायरसमुळे स्पेन ने माघार घेतली.\n\n१ जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सर्व सदस्यांना बहाल केलेल्या ट्वेंटी२० दर्जानंतर प्रथमच जर्मनी मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले. सर्व सामने क्रेफेल्ड मधील बायर स्पोर्टस्टेडियन या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी आणि अंतिम सामना या प्रकाराने खेळवली गेली.\n\nअंतिम सामन्यात नॉर्वेचा ६ गडी राखून पराभव करत जर्मनीने तिरंगी मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_52623"} {"text": "मॉकिनटॉस\n\nइंग्रजांनी राजे उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी कॅ.अलेक्झांडर व कॅ.मॉकीनटॉस या दोन अनुभवी अधिकाऱ्यांना नेमले होते. त्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी विविध संवेदनशील क्षेत्रात नाक्यांचे जाळे उभारले होते व शेवटी राजे उमाजी नाईक मॉकीनटॉस या अधिकाऱ्यांच्या हाती सापडले.\n", "id": "mar_Deva_52624"} {"text": "माण (विक्रमगड)\n\nसेन्सस कोड ५५१८०४ असलेले माण हे गाव, ठाणे (एम कॉर्प.) या जिल्ह्यातील २५४.२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २०६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १२६३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर ठाणे (एम कॉर्प.) हे ८३ किलोमीटर अंतरावर आहे. या लेखातील माहिती २०११ च्या शिरगणतीनुसार आहे.\n\nआचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या प्रेरणेने हे गाव गावकऱ्यांनी ग्रामदानी म्हणून घोषित केले. याची सरकारी सूचना दि.3 ऑक्टोबर 1974 रोजी काढण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52625"} {"text": "गावठाण\n\nगावठाण पूर्वी शेतीवाडी असलेल्या परिसरात एका विशिष्ट भागात राहण्यासाठी जागा राखून ठेवली जात होती आणि तेच गावठाण म्हणून ओळखले जाते. गाव तेथे गावठाण असल्याने प्रत्येक गावात गावठाण असते जेथे बरीच कुटुंबे एकत्र राहत असतात. गावाचे नगर,नगराचे शहर असा विकास होत असतो आणि त्यामुळे गावातील गावठाण नष्ट होत जात असतात. परंतु मुंबई शहरात अद्याप काही ठिकाणी गावठाण शिल्लक आहेत. मुंबईत माझगाव, सांताक्रूझ, वांद्रे भागात अद्यापही गावठाण आहेत.\n", "id": "mar_Deva_52626"} {"text": "रवी कुमार दहिया\n\nरवी कुमार दहिया (१२ डिसेंबर १९९७) हा भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे ज्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकले. तो रवी कुमार म्हणूनही ओळखला जातो. तो हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. दहिया हा 2019च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता आहे, तसेच त्याने दोन वेळा आशियाई चॅम्पियन स्पर्धा देखील जिंकली.\n\nभारत सरकारने 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान देऊन रवीचा गौरव केला.\n", "id": "mar_Deva_52627"} {"text": "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९०-९१\n\nन्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९० मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने ३-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52628"} {"text": "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१८-१९\n", "id": "mar_Deva_52629"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमीरातीमध्ये), २०१८-१९\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१८-१९\n", "id": "mar_Deva_52630"} {"text": "नैताळे\n\nनैताळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. नैताळे हे गाव श्री मतोबा महाराज यात्रा उत्सवसाठी प्रसिद्ध आहे.\n\nनैताळे हे गाव नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_52631"} {"text": "नांदुर माध्यमेश्वर\n\nनांदुर माध्यमेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52632"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९०-९१\n\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९० दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने ३-० ने जिंकली.\n\nपाकिस्तानने मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_52633"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९०-९१\n\nश्रीलंका क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९० दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-० आणि २-१ ने जिंकली.\n\nदौऱ्यात कोणताही सराव सामना खेळवला गेला नाही.\n", "id": "mar_Deva_52634"} {"text": "१९९०-९१ ॲशेस मालिका\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९० - फेब्रुवारी १९९१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.\n\nकसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत पण भाग घेतला. तिरंगी मालिकेत इंग्लंड अंतिम सामना गाठण्यास अपयशी ठरला. ८ सामन्यांपैकी इंग्लंडला केवळ २ सामने जिंकता आले.\n", "id": "mar_Deva_52635"} {"text": "१९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका\n\n१९९०-९१ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये न्यू झीलंडला २-० असे हरवत मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_52636"} {"text": "१९९०-९१ शारजा चषक\n\n१९९०-९१ शारजाह चषक (किंवा प्रायोजक नावाने १९९०-९१ इन्स्टाफोन शारजाह चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २०-२१ डिसेंबर १९९० दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांनी भाग घेतला. योजनेनुसार भारत आणि वेस्ट इंडीजसुद्धा सदर स्पर्धेत भाग घेणार होते परंतु अमेरिका आणि इराक यांच्यामध्ये सुरू झालेल्या आखाती युद्धामुळे दोन्ही देशांनी स्पर्धेतून माघार घेतली.\n\nस्पर्धा द्विपक्षीय मालिका पद्धतीने खेळवली गेली. दोन्ही संघांनी दोन सामने खेळले. पाकिस्तान आणि श्रीलंकेने एक-एक सामने जिंकले. परंतु दोन्ही सामन्यांमध्ये राखलेल्या उत्तम धावगतीच्या जोरावर पाकिस्तानला स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. पाकिस्तानचा इजाझ अहमद आणि श्रीलंकेच्या रुमेश रत्नायकेला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_52637"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१\n\nन्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९१ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52638"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१\n\nभारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९१ दरम्यान तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियन महिलांनी कसोटी मालिका २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52639"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१\n\nश्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९९१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली आणि एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_52640"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने २-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_52641"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९०-९१\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९९१ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ ने जिंकली. वेस्ट इंडीजमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_52642"} {"text": "सोनेवाडी बुद्रुक\n\nसोनेवाडी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52643"} {"text": "स्वागत तोडकर\n\nस्वागत तोडकर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील एक निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. इस २०१२ साली त्यांनी कोल्हापूर येथे पहिले निसर्गोपचार केंद्र सुरू केले. कोल्हापूर व्यतिरिक्त गगनबावडा, पुणे, नवी मुंबई येथे त्यांनी निसर्गोपचार केंद्रे सुरू केली.\n\nतोडकर यांना दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत त्यांना ५५ हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.\n\nतोडकर यांनी कोरोनाकाळात टोनो १६ नावाचे एक औषध कोरोना काळात बाजारात विक्रीसाठी आणले. सदरील औषधा विरुद्ध तक्रार केली गेली. परंतु यावर कायदेशीर गुन्हा मात्र दाखल झाला नाही.\n", "id": "mar_Deva_52644"} {"text": "नेथन एलिस\n\nत्याने ६ ऑगस्ट २०२१ रोजी बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी२० पदार्पण केले. आंतरराष्टीय ट्वेंटी२० च्या पदार्पणाच्या सामन्यातच हॅट्रीक घेणारा नॅथन पहिला वहिला क्रिकेट खेळाडू ठरला.\n", "id": "mar_Deva_52645"} {"text": "ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ऑस्ट्रियाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी रोमेनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_52646"} {"text": "ऑस्ट्रिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी ऑस्ट्रिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ऑस्ट्रियाने ३१ जुलै २०१९ रोजी नॉर्वे विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_52647"} {"text": "बहरैन क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी बहरैन क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० जानेवारी २०१९ रोजी सौदी अरेबिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_52648"} {"text": "बेल्जियम क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी बेल्जियम क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेल्जियमने ११ मे २०१९ रोजी जर्मनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_52649"} {"text": "कौपीनेश्वर मंदिर\n\nकोपनेश्वर मंदिर तथा कौपिनेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील एक मंदिर आहे.\n\nहे मंदिर मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात उतरल्यानंतर पश्चिमेला टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मासुंदा तलावाच्या विरुद्ध दिशेला आहे.\n", "id": "mar_Deva_52650"} {"text": "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था\n\nपुनर्निर्देशन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था\n", "id": "mar_Deva_52651"} {"text": "श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इंस्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग\n\nपुनर्निर्देशन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट\n", "id": "mar_Deva_52652"} {"text": "बाभुळगाव बुद्रुक\n\nबाभुळगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52653"} {"text": "पिंपळखुटे बुद्रुक\n\nपिंपळखुटे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52654"} {"text": "न्याहारखेडे खुर्द\n\nन्याहारखेडे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52655"} {"text": "न्याहारखेडे बुद्रुक\n\nन्याहारखेडे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52656"} {"text": "ऑलिंपिक खेळात सान मारिनो\n\nसान मारिनो ने 2020च्या ऑलिम्पिक मध्ये जी covid 19 मुळे 2021ला टोकियो येथे झाली सान मारिनो ने तीन पदके जिंकली\n", "id": "mar_Deva_52657"} {"text": "तेहरान मेट्रो\n\nतेहरान मेट्रो ( ) इराणची राजधानी तेहरानला सेवा देणारी एक जलद परिवहन व्यवस्था आहे. ही मध्यपूर्वेतील सर्वात मोठी मेट्रो प्रणाली आहे. ही मेट्रो मध्य पूर्वेतील सर्वात व्यस्त मेट्रोपैकी देखील आहे. ही प्रणाली तेहरान शहरी आणि उपनगरीय रेल्वेच्या मालकीची आहे आणि या संस्थे द्वारे चालवली जाते. यात ६ सक्रिय मेट्रो मार्गिका (आणि एक अतिरिक्त उपनगरी रेल्वे मार्गिका) समाविष्ट आहेत, ज्यामध्ये तीन मार्गिकांवर बांधकाम सुरू आहे, ज्यामध्ये मार्गिका ४ चे पश्चिमी विस्तार, मार्गिका ६ आणि मार्गिका ७ चे उत्तर आणि पूर्व विस्तार समाविष्ट आहे.\n\nतेहरान मेट्रो दररोज ३० लाखाहून अधिक प्रवासी वाहतूक करते. २०१८ मध्ये तेहरान मेट्रोवर ८३ कोटी सहली करण्यात आल्या. २०२० पर्यंत, प्रणाली लांब होती, त्यापैकी मेट्रो-स्तराचे रेल्वे आहे. या प्रणालीची लांबी २०२५ पर्यंत सर्व बांधकाम पूर्ण झाल्यावर ९ मार्गिकांसह करण्याची योजना आहे.\n", "id": "mar_Deva_52658"} {"text": "विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे लेख संपादन अभियान\n\nभारताच्या स्वातंत्र्यलढयाचा इतिहास सर्वश्रुत आहे. ब्रिटीशांचा भारतावरील अंमल नाकारून स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी भारतीय क्रांतिकारकांनी विशेष योगदान दिले आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले यापूर्वीचा या स्वातंत्र्यलढयाचाा इतिहास महत्वाचा आहे. प्रतिवर्षी मराठी विकिपीडिया वर भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून \" भारतीय स्वातंत्र्यलढा अभियान\" घेतले जाते. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून मुक्त ज्ञानकोशाच्या माध्यमातून हा दिवस साजरा होणे स्वागतार्ह आहे.\n", "id": "mar_Deva_52659"} {"text": "ऑस्ट्रिया महिला क्रिकेट संघाचा इटली दौरा, २०२१\n\nऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान इटलीचा दौरा केला. इटली महिलांनी या मालिकेद्वारे आपला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. सर्व सामने स्पिनासिटो मधील रोम क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. योजनेनुसार ऑस्ट्रिया, इटली आणि जर्सी या तीन संघांमध्ये तिरंगी मालिका खेळवली जाणार होती परंतु जर्सीच्या माघार घेण्याने ऑस्ट्रिया आणि इटली मध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. इटालियन क्रिकेट बोर्डाने संघाच्या पहिल्या वहिल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यासाठी कुमुदु पेड्रीक हिला इटलीच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले. ऑस्ट्रियाचा हा पहिला द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी विदेश दौरा होता.\n\nमे २०२० मध्ये जर्मनीविरुद्ध ५-० ने पराभव झाल्यावर अँड्रिया मे-झेपेडा हिने ऑस्ट्रियाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिल्यामुळे मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रियन क्रिकेट बोर्डाने गंधाली बापट हिला ऑस्ट्रियाच्या कर्णधारपदी नियुक्त केले. इटलीने पहिला सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत विजयी सुरुवात केली. हा इटली महिलांचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय होता. ऑस्ट्रिया महिलांनी मालिका ३-२ ने जिंकली आणि पहिला वहिला मालिका विजय संपादन केला.\n", "id": "mar_Deva_52660"} {"text": "जेम्स स्मिथसन\n\nजेम्स स्मिथसन (जन्मनाव:जाक लुई मेसी; १७६५:पॅरिस, फ्रांस - २७ जून, १८२९:जेनोआ, सार्डिनिया) हे इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ आणि खनिजशास्त्रज्ञ होते. यांनी कॅलेमाइन या खनिजाचा शोध लावला. कॅलेमाइनला नंतर स्मिथसोनाइट नाव दिले गेले.\n\nस्मिथसन यांनी मृत्युपश्चात दिलेल्या ५,००,००० अमेरिकन डॉलरच्या देणगीने स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटची स्थापना झाली.\n", "id": "mar_Deva_52661"} {"text": "इटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nइटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९९५ पासून इटली महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.\n\nइटालियन राष्ट्रीय महिला संघाने ऑस्ट्रिया महिलांविरुद्ध १० ऑगस्ट २०२१ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_52662"} {"text": "ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९८० पासून ऑस्ट्रिया महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.\n\nऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला संघाने नॉर्वे महिलांविरुद्ध ३१ जुलै २०१९ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. त्यांच्या दुसऱ्याच सामन्यात जर्सी महिलांविरुद्ध ऑस्ट्रियाने पहिला वहिला महिला ट्वेंटी२० विजय मिळवला.\n", "id": "mar_Deva_52663"} {"text": "रोम क्रिकेट मैदान\n\nरोम क्रिकेट मैदान हे इटलीच्या रोम शहराजवळ असलेल्या स्पिनासिटो नामक एका परिसरातील एक मैदान आहे.\n\nहे मैदान इटली महिला क्रिकेट संघाचा पहिला वहिला महिला ट्वेंटी२० सामना आयोजित करण्यासाठी निवडले गेले. ९ ऑगस्ट २०२१ इटली आणि ऑस्ट्रिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.\n\nक्रिकेट मैदान\n", "id": "mar_Deva_52664"} {"text": "इस्फहान मेट्रो\n\nमार्गिका १चा पहिला टप्पा कोद्स पासून वायव्य दिशेला कावेह बस टर्मिनल मार्गे शोहदा पर्यंत ११ किमी लांबीचा आहे.\n", "id": "mar_Deva_52665"} {"text": "बिग बॉस ओटीटी\n\nबिग बॉस ओटीटी, ज्याला बिग बॉस: ओव्हर-द-टॉप म्हणूनही ओळखले जाते. बिग बॉसचा हा पहिला सीझन आहे जो ओटी प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होणार आहे. या डिजिटल-सीझनचे होस्ट कारण जोहर आहे. वूट सिलेक्टवर ८ ऑगस्ट २०२१ रोजी याचा प्रीमियर होईल. हा सहा आठवड्यांसाठी प्रवाहित होईल, त्यानंतर ते बिग बॉस (हंगाम १५) मध्ये विलीन होईल जे रंगीत चॅनेलवरील दूरदर्शनवर प्रसारित केले जाईल.\n", "id": "mar_Deva_52666"} {"text": "मिलिंद गाबा\n\nमिलिंद गाबा (जन्म ७ डिसेंबर १९९०, नवी दिल्ली) एक भारतीय गायक, गीतकार, संगीत निर्माता आणि पंजाबी आणि बॉलिवूड संगीताशी संबंधित अभिनेता आहे. तो नजर लाग जाएगी, तिला माहित नाही आणि यार मोड दो या गाण्यांसाठी ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_52667"} {"text": "घोटी बुद्रुक (इगतपुरी)\n\nघोटी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52668"} {"text": "गंभीरवाडी (इगतपुरी)\n\nगंभीरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52669"} {"text": "फांगुळगव्हाण (इगतपुरी)\n\nफांगुळगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52670"} {"text": "कृष्णानगर (इगतपुरी)\n\nकृष्णानगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52671"} {"text": "लक्ष्मीनगर (इगतपुरी)\n\nलक्ष्मीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52672"} {"text": "घोटी खुर्द (इगतपुरी)\n\nघोटी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52673"} {"text": "नांदगाव बुद्रुक (इगतपुरी)\n\nनांदगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52674"} {"text": "कुऱ्हेगाव (इगतपुरी)\n\nकुऱ्हेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52675"} {"text": "त्रिंगलवाडी (इगतपुरी)\n\nत्रिंगलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52676"} {"text": "पिंपरीसद्रोदिन\n\nपिंपरीसद्रोदिन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52677"} {"text": "झामरू मंगळू कहांडोळे\n\nझामरू मंगळू कहांडोळे (२० मार्च, १९३० - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे मालेगांव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून चौथ्या, पाचव्या, सातव्या, दहाव्या आणि बाराव्या लोकसभेवर निवडून गेले.\n", "id": "mar_Deva_52678"} {"text": "मुसलमान मराठी संतकवी\n\nइसवी सनाच्या पंधराव्या ते अठराव्या शतकापर्यंत मुसलमान संत कवी आढळतात. त्यांमधील सुरुवातीच़ा आणि गुणांनीही अग्रगण्य असा कवी म्हणजे मुंतोजी ब्रह्मणी हा होय. मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे. नारायणपूर येथे त्याची समाधी आहे. 'सिद्धसंकेत प्रबंध' हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ. दोन हज़ार ओव्या असलेल्या या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणाला 'राम-जानकी' असे नाव आहे. त्यातील काही निवडक ओव्या -\n\nया कवीबद्दल रा.चिं.ढेरे म्हणतात, असा हा संतकवी केवळ मुसलमान संत कवीच नव्हे, तर अखिल मराठी संत मंडळात मानाचे स्थान पावणारा आहे .\n", "id": "mar_Deva_52679"} {"text": "सेंट पीटर्स विद्यालय मैदान\n\nसेंट पीटर्स विद्यालय मैदान (किंवा मुख्य ओव्हल, सेंट पीटर्स कॉलेज) हे ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२ फेब्रुवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_52680"} {"text": "मेलबर्न ग्रामर विद्यालय मैदान\n\nमेलबर्न ग्रामर विद्यालय ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n१९ जानेवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_52681"} {"text": "ती परत आलीये\n\nती परत आलीये ही एक भारतीय मराठी हॉरर टेलिव्हिजन मालिका आहे जी झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. ही मालिका १६ ऑगस्ट २०२१ पासून प्रसारित होतेय. विजय कदम या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.\n", "id": "mar_Deva_52682"} {"text": "वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९०-९१\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९०-९१\n", "id": "mar_Deva_52683"} {"text": "स्वीडन क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा, २०२१\n\nस्वीडन क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान डेन्मार्कचा दौरा केला. या दौऱ्यात स्वीडनने आपले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. डेन्मार्कने या मालिकेद्वारे २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेसाठी सराव केला. सर्व सामने ब्रोंडबाय मधील सॅवहोल्म पार्क येथे झाले. दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट खेळाडू जाँटी ऱ्होड्स यांना स्वीडन क्रिकेट बोर्डाने स्वीडनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.\n\nडेन्मार्कने मालिका २-१ ने जिंकली.\n\nडेन्मार्कविरुद्धची मालिका संपताच स्वीडन चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडला रवाना झाला.\n", "id": "mar_Deva_52684"} {"text": "घाना क्रिकेट संघाचा ऱ्वांडा दौरा, २०२१\n\nघाना क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान रवांडाचा दौरा केला. या दौऱ्यात रवांडाने आपले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. दोन्ही संघांनी या मालिकेद्वारे २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेसाठी सराव केला. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे झाले. रवांडा आणि घाना या दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.\n\nघानाने ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52685"} {"text": "ब्राह्मणवाडे (सिन्नर)\n\nब्राम्हणवाडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52686"} {"text": "वैदेही - शतजन्माचे आपुले नाते\n\nवैदेही - शतजन्माचे आपुले नाते ही भारतीय मराठी भाषेतील दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत सायली देवधर मुख्य भूमिकेत आहे. याचा पहिला प्रोमो १२ जुलै २०२१ रोजी लाँच करण्यात आला. ही मालिका १६ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. मालिकेला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मालिका १८ डिसेंबर २०२१ रोजी बंद करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52687"} {"text": "खोपडी बुद्रुक (सिन्नर)\n\nखोपडी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52688"} {"text": "खंबाळे (सिन्नर)\n\nखंबाळे (Khambale)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52689"} {"text": "खोपडी खुर्द (सिन्नर)\n\nखोपडी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52690"} {"text": "पांगरी खुर्द (सिन्नर)\n\nपांगरी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52691"} {"text": "शास्त्रीनगर (सिन्नर)\n\nशास्त्रीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52692"} {"text": "श्रीरामपूर (सिन्नर)\n\nश्रीरामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52693"} {"text": "संयुक्त राष्ट्राद्वारे शासित प्रदेशांची यादी\n\nही संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) द्वारे थेट प्रशासित किंवा एकेकाळी प्रशासित केलेल्या प्रदेशांची यादी आहे. हे संयुक्त राष्ट्रांच्या ट्रस्ट टेरिटरीज सोबत गोंधळून जाऊ नयेत, जे संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार एकाच देशाने चालवायचे आहे.\n", "id": "mar_Deva_52694"} {"text": "शितला देवी मंदिर (माहीम)\n\nशितलादेवी मंदिर भारतात बऱ्याच राज्यात शितलादेवीची मंदिरे आहेत.पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात केळवे गावात एक पुरातन मंदिर आहे. तसेच मंदिर मुंबईत माहीम भागात आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम रेल्वे स्थानकावर उतरून पश्चिमेला लेडी जमशेटजी रोडवर हे मंदिर आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावर उतरून सुद्धा येथे जाता येते. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून वांद्र्याला जाणाऱ्या बेस्ट बसेस शितलादेवी मंदिर बसथांब्यावर थांबतात.\n", "id": "mar_Deva_52695"} {"text": "ग्रँड काउंटी, कॉलोराडो\n\nग्रँड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १४,८४३ होती. हॉट सल्फर स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_52696"} {"text": "गनिसन काउंटी, कॉलोराडो\n\nगनिसन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ही काउंटी मध्य कॉलोराडोत असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,३२४ होती. गनिसन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_52697"} {"text": "स्वानहोम पार्क\n\nसॅवहोल्म पार्क हे डेन्मार्कच्या ब्रोंडबॉय शहरातील एक मैदान आहे.\n\nतसेच १३ जुलै २०१९ रोजी डेन्मार्क आणि स्वीडन या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_52698"} {"text": "स्वीडन राष्ट्रीय क्रिकेट संघ\n\nस्वीडन क्रिकेट संघ हा स्वीडन देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. स्वीडन संघाने १४ ऑगस्ट २०२१ रोजी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n\nसंघ\n", "id": "mar_Deva_52699"} {"text": "विंडोज नोटपॅड\n\nविंडोज नोटपॅड मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी एक साधा मजकूर संपादक आहे आणि एक मूलभूत मजकूर-संपादन प्रोग्राम आहे जो संगणक वापरकर्त्यांना दस्तऐवज तयार करण्यास सक्षम करतो. हे प्रथम 1983 मध्ये माऊस -आधारित एमएस -डीओएस प्रोग्राम म्हणून रिलीज करण्यात आले आणि 1985 मध्ये विंडोज 1.0 पासून मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व आवृत्त्यांमध्ये समाविष्ट केले गेले.\n", "id": "mar_Deva_52700"} {"text": "फाळणी वेदना स्मृतिदिन\n\nफाळणी वेदना स्मृतिदिन हा दिवस भारताच्या संदर्भात विशेष दिवस म्हणून घोषित झाला आहे.याच दिवसाला विभाजन विभीषिका स्मृति दिवस असेही ओळखले जाईल. १४ ऑगस्ट हा दिवस त्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_52701"} {"text": "अंबुर्डीबुद्रुक\n\nअंबुर्डीबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52702"} {"text": "संगीता पाटील\n\nसंगिता पाटील या भारतीय जनता पक्षाच्या भारतीय राजकारणी आहेत आणि लिंबायत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गुजरातच्या विधानसभेच्या सदस्या आहेत. २०१२ आणि २०१७ मध्ये ती दोन वेळा याच मतदारसंघातून निवडून आली आहे.\n", "id": "mar_Deva_52703"} {"text": "काठरे दिगर\n\nकाठरे दिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.\n\nइतले लोक शेती करतात पावसाळी शेती =[भात, नागली, वरी, मका, सोयाबीन] हिवाळी व उन्हाळी =[ गहु, कांदा, मिर्ची,] इतले लोक उत्पादन शेती करतात.\n", "id": "mar_Deva_52704"} {"text": "सिद्धार्थनगर (कळवण)\n\nसिद्धार्थनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52705"} {"text": "नंदिता चौधरी\n\nनंदिता चौधरी या एक भारतीय राजकारणी आहेत. ती तृणमूल काँग्रेसच्या सदस्य म्हणून हावडा दक्षिणमधून पश्चिम बंगाल विधानसभेवर निवडून गेली.\n", "id": "mar_Deva_52706"} {"text": "सायना (चित्रपट)\n\nसायना हा २०२१चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक खेळ चित्रपट आहे जो अमोल गुप्ते दिग्दर्शित आहे आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, सुजय जयराज आणि रेशेश शाह निर्मित आहे. हा चित्रपट बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित आहे. यात परिणीती चोप्रा साईना नेहवालची मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपट सुरुवातीला सप्टेंबर २०२० मध्ये रिलीज होणार होता, परंतु भारतात कोविड -१९ साथीमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. २६ मार्च २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.\n", "id": "mar_Deva_52707"} {"text": "पार्श्वनाथ\n\nभगवान पार्श्वनाथ हे जैन धर्माचे तेविसावे (२३ वे) तीर्थंकर आहेत. जैन ग्रंथांनुसार, काल चक्राचा अवरोही भाग, अवसर्पिणी, सध्या गतिमान आहे आणि त्याच्या चौथ्या युगात २४ तीर्थंकरांचा जन्म झाला. पार्श्वनाथ हे जैन धर्मातील २३ वे तीर्थंकर होते.\n", "id": "mar_Deva_52708"} {"text": "आडगाव (त्र्यंबकेश्वर)\n\nआडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52709"} {"text": "आंबोली (त्र्यंबकेश्वर)\n\nआंबोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52710"} {"text": "झारवड बुद्रुक\n\nझारवड बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52711"} {"text": "महादेवनगर (त्र्यंबकेश्वर)\n\nमहादेवनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52712"} {"text": "गोलदरी (त्र्यंबकेश्वर)\n\nगोलदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52713"} {"text": "मुळेगाव (त्र्यंबकेश्वर)\n\nमुळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52714"} {"text": "शिरसगाव (त्र्यंबकेश्वर)\n\nशिरसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52715"} {"text": "तळेगाव त्र्यंबक\n\nतळेगाव त्र्यंबक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52716"} {"text": "रोहिले (त्र्यंबकेश्वर)\n\nरोहिले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52717"} {"text": "पेगळवाडी त्र्यंबक\n\nपेगळवाडी त्र्यंबक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52718"} {"text": "नांदगाव (त्र्यंबकेश्वर)\n\nनांदगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52719"} {"text": "मराठी जैन\n\nमराठी जैन हे मूळचे महाराष्ट्रातील व मराठी मातृभाषा असलेले जैन होय. मराठी जैन समुदायात सैतवाल, चतुर्थ,पंचम, कासार, शिंपी, लाड इत्यादी जैन जातीचा समावेश होतो. मराठी जैन समुदाय प्रामुख्याने शेती करतो किंवा त्यांच्या जातींवर आधारित असलेला व्यवसाय करतो.\n", "id": "mar_Deva_52720"} {"text": "पिंपलाड त्र्यंबक\n\nपिंपलाड त्र्यंबक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52721"} {"text": "मेटचंद्राची\n\nमेटचंद्राची हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52722"} {"text": "देवगाव (त्र्यंबकेश्वर)\n\nदेवगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52723"} {"text": "हिरडी (त्र्यंबकेश्वर)\n\nहिरडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52724"} {"text": "राजीवनगर (त्र्यंबकेश्वर)\n\nराजीवनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52725"} {"text": "निरगुडे (त्र्यंबकेश्वर)\n\nनिरगुडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52726"} {"text": "घोधड्याचापाडा\n\nघोधड्याचापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52727"} {"text": "शिंदपाडा (त्र्यंबकेश्वर)\n\nशिंदपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52728"} {"text": "हरसुळ (त्र्यंबकेश्वर)\n\nहरसुळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52729"} {"text": "कास (त्र्यंबकेश्वर)\n\nकास हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52730"} {"text": "सोमनाथनगर (त्र्यंबकेश्वर)\n\nसोमनाथनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52731"} {"text": "सापगाव (त्र्यंबकेश्वर)\n\nसापगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52732"} {"text": "दिव्याचापाडा\n\nदिव्याचापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52733"} {"text": "कोणे (त्र्यंबकेश्वर)\n\nकोणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52734"} {"text": "मालेगाव (त्र्यंबकेश्वर)\n\nमालेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52735"} {"text": "ओझरखेड (त्र्यंबकेश्वर)\n\nओझरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52736"} {"text": "नांदुर्कीपाडा\n\nनांदुर्कीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52737"} {"text": "दळपतपूर (त्र्यंबकेश्वर)\n\nदळपतपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52738"} {"text": "चिंचवड (त्र्यंबकेश्वर)\n\nचिंचवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52739"} {"text": "गणेशगाववाघेरा\n\nगणेशगाववाघेरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52740"} {"text": "ब्राह्मणवाडे (त्र्यंबकेश्वर)\n\nब्राम्हणवाडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52741"} {"text": "गारमाळ (त्र्यंबकेश्वर)\n\nगारमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_52742"} {"text": "क्रॉकोडाइल डंडी (चित्रपट)\n\nक्रॉकोडाइल डंडी (इंग्लिश: \"Crocodile\" Dundee ;) इ.स. १९८६ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात पॉल होगनने मायकेल जे. क्रॉकोडाइल डंडी या पात्राची भूमिका रंगवली होती.\n", "id": "mar_Deva_52743"} {"text": "सत्य साईबाबा\n\nसत्य साईबाबा, जन्मनाव सत्यनारायण राजू, (तेलुगू: సత్య సాయిబాబా ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १९२६ - २४ एप्रिल, इ.स. २०११) हे अर्वाचीन भारतातील आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचे जगभरात पसरलेले भक्त त्यांना ईश्वरी व्यक्तिमत्त्व आणि शिर्डीच्या साईबाबांचा अवतार मानतात. भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मोफत किंवा अल्पखर्चात शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देत असलेल्या संस्था त्यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे.\n", "id": "mar_Deva_52744"} {"text": "गीत\n\nशब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.\n\nअनेक गीतांच्या चाली या भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारलेल्या असतात. अशा गीतांचा परिचय करून देणारी काही पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :- नादवेध (अच्युत गोडबोले व सुलभा पिशवीकर) स्वर सुधा (श्रीपाद जोशी)\n", "id": "mar_Deva_52745"} {"text": "रेडिओ मिर्ची\n\nरेडियो मिर्ची एक भारतीय एफ.एम. चॅनल आहे. याचे काम ९८.३ मेगाहर्ट्झ या वारंवारीतेवर चालते.\n\n२६ शहरांमध्ये रेडिओ मिर्चीची धून वाजत आहे. शिवाय २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या सर्व शहरांमध्ये पोहोचणारी ही एकमेव रेडिओ वाहिनी आहे.\n", "id": "mar_Deva_52746"} {"text": "सूपर सॅलड\n\nसूपर सॅलड हे अमेरिकेत धंदा करणारी रेस्टॉरंटची साखळी आहे. येथे अनेक प्रकारची सॅलडे तसेच इतर शाकाहारी प्रकारचे खाणे मिळते. ऑक्टोबर २०१६ च्या सुमाराच याच्या देशभरात २१ शाखा होत्या.\n", "id": "mar_Deva_52747"} {"text": "गोत्र\n\nगोत्र ही एखाद्या पूर्वज पुरुषापासून अखंड चालत आलेल्या कुळाला स्थूलमानाने उद्देशून वापरली जाणारी हिंदू धर्मातील संज्ञा आहे. हिंदू परंपरांनुसार गोत्रे बहुधा वैदिक ऋषींच्या नावांवरून ओळखली जातात; उदा.: कश्यप गोत्र, वसिष्ठ गोत्र. हिंदू समाजामध्ये विभिन्न जातींनुसार, प्रादेशिक समाजांनुसार वेगवेगळी गोत्रे आढळतात. २ गोत्रे आणि प्रवरे[संपादन]\n", "id": "mar_Deva_52748"} {"text": "केसरबाई केरकर\n\nसूरश्री केसरबाई केरकर (जुलै १३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १६, इ.स. १९७७) या हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रख्यात गायिका होत्या. हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत त्या गायन करत. इ.स.च्या २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.\n", "id": "mar_Deva_52749"} {"text": "नेतृत्व\n\nनेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. नेतृत्व अनेक प्रकारचे असते. ते प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. प्रशासनाची समस्या म्हणजेच नेतृत्वाची समस्याअसे म्हटले जाते. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा सातत्याने विस्तार होत गेल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात विविध संघटना निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा सर्व संघटनांसाठी प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता असते. 'नेतृत्व म्हणजे संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन, मार्गदर्शन, नियंत्रण व समन्वय करणे होय'. नेतृत्वाच्या विविध विचारवंतांनी विविध व्याख्या केल्या आहेत. मेरी पार्कर फॉलेट नेतृत्वासंबंधी विचार मांडतांना म्हणतात 'केवळ प्रभुत्व स्थापन करणे, नेतृत्वाचे वास्तविक वैशिष्ट्य नाही' ' Leader & Export' या शोध निबंधात त्या म्हणतात 'जी आपल्या समूहात उत्साह व शक्ती निर्माण करू शकते, जिला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे माहीत असते, तसेच सदस्याच्या प्रत्यक्ष क्षमतेचा योग्य उपयोग करणे माहीत असते, अशी व्यक्ती नेता असते'.\n\nपदावर आधारित नेतृत्व व्यक्तिमत्त्वावर आधारित नेतृत्व कार्यावर आधारित नेतृत्व. राजकीय पक्षाचे नेतृत्व शासनाचे नेतृत्व शिक्षण संस्थांचे नेतृत्व आर्थिक नेतृत्व प्रशासकीय नेतृत्व सामाजिक संघटनांचे नेतृत्व\n", "id": "mar_Deva_52750"} {"text": "चायना एरलाइन्स\n\nचायना एरलाइन्स (चिनी: 中華航空) ही तैवान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. चायना एरलाइन्स दर आठवड्याला जगातील ९५ विमानतळांवर एकूण १,३०० प्रवासी विमानसेवा पुरवते. चायना एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ तैपैजवळील ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.\n\n२०११ सालापासून चायना एरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.\n", "id": "mar_Deva_52751"} {"text": "फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक\n\nफ्लोरेन्सचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: फ्लोरेन्साचे प्रजासत्ताक, फ्लोरेंटाइन प्रजासत्ताक ; इटालियन: Repubblica Fiorentina, रिपब्लिका फ्योरेंतिना ;) हे इटलीच्या टस्कनी प्रदेशातील फ्लोरेन्स शहरात राजधानी असलेले प्रजासत्ताक राज्य होते. हे प्रजासत्ताक इ.स. १११५मध्ये स्थापन झाले. त्यावर्षी टस्कनीची राज्यकर्ती मटिल्डाचा मृत्यू झाल्यावर फ्लोरेन्समधील जनतेने तेथील मार्ग्रेव्हची हुकुमत झुगारून देउन प्रजासत्ताक राज्यव्यवस्था सुरू केली.\n\nदर दोन वर्षांनी फ्लोरेन्समधील व्यक्ती एका नाममात्र राजाची (गोनाफॅलोनियेरे) निवड करीत. हा राज मग एका समितीची (सिग्नोरिया) स्थापना करून त्यावर फ्लोरेन्सच्या लोकांमधून नागरिकांची नेमणूक करीत असे. ही समिती रोजचा राज्यकारभार पहात असे. इ.स. १४३४मध्ये कोसिमो दे मेदिचीने या समितीवर नियंत्रण मिळवले. यानंतर इ.स. १९४९पर्यंत या कुटुंबाच्या व्यक्तींनी या समितीद्वारे फ्लोरेन्सवर शासन केले. इ.स. १५१२मध्ये जियोव्हानी दे मेदिचीने (नंतरचा पोप लिओ दहावा) परत समितीवर ताबा मिळवला. लीग ऑफ कॉन्याकच्या युद्धा दरम्यान इ.स. १५२७मध्ये मेदिची कुटंबाची सत्ता फ्लोरेन्सवरून निसटली पण नंतर अकरा महिने शहराला वेढा घालून इ.स. १५३१मध्ये मेदिची कुटुंब परत सत्तेवर आले.\n\nआता नाममात्र प्रजासत्ताक राहिलेल्या या राज्याच्या शासक अलेस्सांद्रो दे मेदिचीला पोप क्लेमेंट सातव्याने फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकचा ड्यूक असा खिताब देउन मेदिचींना तेथील वंशपारंपारिक राजेपद बहाल केले. इ.स. १५३२मध्ये ४२० वर्षांनंतर या प्रजासत्ताकाचे राज्यात रूपांतर झाले.\n", "id": "mar_Deva_52752"} {"text": "एफ.एम.\n\nएफ.एम. हे फ्रीक्वेंसी मॉड्युलेशन (Frequency modulation)चे लघुरूप आहे. या मध्ये तरंगलांबी किंवा तरंगउंची न बदलता वारंवारिता बदल करून संदेशाचे प्रसारण केले जाते.\n\nयाचा वापर रेडिओमध्ये करण्याचा शोध एड्विन आर्मस्ट्रॉंग याने १९१४ मद्ये लावला. याद्वारे बाह्य वातावरणातील आवाज संदेशातुन वगळले जातात.\n", "id": "mar_Deva_52753"} {"text": "सिद्धेश्वरी देवी\n\nसिद्धेश्वरी देवी (इ.स. १९०७ - इ.स. १९७६) या हिंदुस्तानी संगीत शैलीत गाणाऱ्या, भारतातील वाराणसी येथील गायिका होत्या. त्या 'मां' नावाने ओळखल्या जात.\n", "id": "mar_Deva_52754"} {"text": "कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती\n\nपुरातन वस्तूंचा काळ ठरविण्यासाठी कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती (इंग्रजी: Radiocarbon dating, रेडिओकार्बन डेटिंग ;) उपयोगात आणली जाते. ही एक निश्चित कालमापन पद्धती( इंग्रजी: Absolute Dating Method) आहे. याचा शोध विल्लर्ड लिब्बी यांनी शिकागो विद्यापीठात लावला. प्रत्येक सजीव गोष्ट वनस्पती,प्राणी,मानव जिवंत असताना हवेतील कार्बन डायऑक्साईड घेत असते. या कार्बन डायऑक्साईडच्या घटकांमध्ये कार्बन १४ नावाचा घटक असतो. हा कार्बन १४ किरणोत्सर्गी आहे. प्राणी जिवंत असताना या कार्बन १४ची किरणोत्सर्जनाची क्रिया सतत चालू असते. सर्व प्राण्यांमध्ये कार्बन १४ चे प्रमाण एकच असते आणि म्रृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन १४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या कार्बन १४चा अर्धा भाग म्रृत्यूनंतर ५७३० वर्षांनंतर नाहिसा होतो. या कालावधीला कार्बन १४ चे अर्धे आयुष्य म्हणतात. अशाचप्रकारे नंतरच्या १११३६ वर्षांनी त्याच्याही निम्मा कार्बन १४ शिल्लक राहतो आणि ७०००० वर्षांनी या कार्बन १४ची किरणोत्सर्जनाची क्रिया पूर्णपणे थांबते. आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरविता येते. अलीकडच्या काळातील उत्खननातून निघालेल्या वस्तूंचे काळ या पद्धतीने ठरविण्यात आले आहेत. सौराष्ट्रातील लोथल या सिंधू संस्कृतीच्या प्रसिद्ध शहराचा काळ ४०३० म्हणजे इ.स.पूर्व २१८० हा याच पद्धतीने ठरविण्यात आला.\n", "id": "mar_Deva_52755"} {"text": "हवा महल\n\nहवा महल हे भारतातील राजस्थानची राजधानी जयपूर येथील एक राजवाडे आहे, म्हणूनच हे नाव देण्यात आले कारण हे अनिवार्यपणे एक उच्च स्क्रीन भिंत होते जेणेकरून शाही घराण्यातील महिलांची देखरेख करता येईल. रस्त्याच्या उत्सवांना बाहेरून न पाहता हे लाल आणि गुलाबी वाळूच्या खडकांचे बांधकाम आहे, राजवाडा सिटी पॅलेस, जयपूरच्या काठावर बसलेला आहे, आणि जेंना पर्यंत विस्तारित आहे, किंवा महिला मंडळे.\n\nमहाराज सवाई प्रतापसिंह यांनी इ.स.१७९९ मध्ये बांधकाम केले होते. खेत्री महलच्या अनोख्या संरचनेचे त्यांनी अत्यंत दमदाट केले आणि प्रेरणा घेतली आणि त्यांनी भव्य आणि ऐतिहासिक हवा महल बांधला. हे लाल चंद उस्ताद यांनी कृष्णपदाच्या मुहूर्तावर तयार केलेले आहे, हिंदू देव त्याची पाच मजली बाहय एक मधमाश्यांप्रमाणे आहे आणि त्याची ९५ छोटी खिडकी असलेली ज्हरोक्शस ज्यात क्लिष्ट लॅटिस्टिकच्या काडाने सुशोभित आहे. जाळीच्या मूळ उद्देशाने राजेशाही स्त्रियांना रस्त्यावर दररोजचे जीवन न पाहता त्यांना न पाहता परवानगी देण्यात आली, कारण त्यांना कठोर \"पद्दा\" (चेहरा झाकण) पालन करावे लागले. जाळीने उन्हाळ्यात उच्च तापमान दरम्यान संपूर्ण क्षेत्र व्हेंटिरी प्रभाव (डॉक्टर हवा) पासून थंड हवा अनुमती देते, वातानुकूलन संपूर्ण क्षेत्र. बऱ्याच जणांना रस्त्यावरील हवा महहल दिसतो आणि असे वाटते की हा महलचा समोरचा भाग आहे परंतु प्रत्यक्षात ही त्या बांधणीची पावले आहे.\n\n२००६ मध्ये, महालवर जीर्णोद्धार व नूतनीकरणाचे काम ५० हजार वर्षांच्या कालावधीनंतर ४५६८ दशलक्ष रुपयांच्या खर्चासह स्मारकास चेहऱ्यावर नेण्याचा प्रयत्न केला गेला. कॉपोर्रेट सेक्टरने जयपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करण्यासाठी हातभार दिला आणि भारतीय युनिट ट्रस्टने हावा महलला हे कायम राखण्यासाठी स्वीकारले. हा महल एका विशाल कॉम्पलेक्सचा विस्तारित भाग आहे. दगड-कोरीव केलेल्या पडद्यावर, लहान गाडी व खांद्याच्या छतावर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. स्मारकाने नाजूक पद्धतीने फांद्यावरचे काचपात्रे बनविलेले मॉडेल केले आहे. जयपूरच्या इतर अनेक स्मारकेंप्रमाणे, राजवाडा देखील वाळूचा खडक वापरून तयार केला जातो.\n", "id": "mar_Deva_52756"} {"text": "शोरमा\n\nशोरमा किंवा शॉर्‌मा एक लेबनीज खाद्यपदार्थ आहे. जगातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक असून इजिप्त, लेव्हान्त आणि अरब राष्ट्रांमध्ये विशेषतः प्रचलित आहे.\n", "id": "mar_Deva_52757"} {"text": "गुंड्याभाऊ\n\nगुंड्याभाऊ ही मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. हे गुंड्याभाऊ चिमणरावांचे मावसभाऊ आहेत. या अजरामर जोडगोळीवर १९४० च्या सुमारास 'लग्न पहावे करून','सरकारी पाहुणे' वगैरे मराठी चित्रपट निघाले. चित्रपटांत चिमणरावांचे काम दामूअण्णा मालवणकर करीत व विष्णूपंत जोग गुंड्याभाऊचे काम करीत. पुढे १९७८ साली मुंबई दूरदर्शनवर त्याच कथानकांवर चिमणराव-गुंड्याभाऊ ही मालिका निघाली. या मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकर यांनी व गूंड्याभाऊचे काम बाळ कर्वे यांनी केले होते.\n\n१. बोळवण\n\n२. गुंड्याभाऊचे प्राणांतिक उपोषण\n\n३. लेफ्टनंटची लटपट\n\n४. गुंड्याभाऊचे मोटार उड्डाण\n\n५. अस्थानी पराक्रम\n\n६. गुंड्याभाऊ तिकिट कलेक्टर\n\n७. गुंड्याभाऊचे दुखणे\n\n८. गुंड्याभाऊची दुकानदारी\n", "id": "mar_Deva_52758"} {"text": "शॅल वी टेल द प्रेसिडेंट\n\nशॅल वी टेल द प्रेसिडेंट हे इंग्रजी लेखक जेफ्री आर्चर यांचे १९७७ मधील पुस्तक आहे.\n\nया पुस्तकाच्या मूळ आवृत्तीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड केनेडी यांना जीवे मारण्याचा डाव एफ बी आय प्रमुखासोबत काम करणाऱ्या एका एफ बी आय एजन्टकडून हाणून पाडला जातो, अशी कथा आहे. पुस्तकातील एक प्रेमप्रकरण, एकूण कथानकातील गुंतागुंत वाढवते. या पुस्तकात वॉशिंग्टनच्या सरकारी कार्यपद्धतीचे वर्णनात्मक तपशील असून त्यांचे संदर्भही लेखक देतो. 'केन ॲन्ड एबल' व 'द प्रॉडिगल डॉटर'च्या यशानंतर या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीत केनेडींऐवजी फ्लोरेन्टिना केनची व्यक्तिरेखा राष्ट्राध्यक्ष म्हणून वापरली आहे. यात भूतपूर्व सिनेटर बील ब्रॅड्ली हे उपराष्ट्राध्यक्ष असून त्यांचे पात्र सतत शेक्सपियरच्या ज्युलिअस सीझरचा उल्लेख करीत असते. मूळ आवृत्तीत डेल बंपर्स (भूतपूर्व सिनेटर) हे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून होते.\n", "id": "mar_Deva_52759"} {"text": "द प्रॉडिगल डॉटर\n\nद प्रॉडिगल डॉटर ही इंग्लिश लेखक जेफ्री आर्चर यांची १९८२ मध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे. आर्चरच्या केन अँड एबेल या कादंबरीतील एबेल रॉस्नोव्स्कीची मुलगी फ्लोरेन्टिना केनची कथा आहे.\n\nयात फ्लोरेन्टिनाच्या बालपणापासून अमेरिकेची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचे वर्णन आहे.\n", "id": "mar_Deva_52760"} {"text": "अ प्रिझन डायरी, हेल, पहिला खंड\n\nअ प्रिझन डायरी, हेल, पहिला खंड हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले पुस्तक आहे. यात त्याने आपल्या तुरुंगातील काळाचे वर्णन केलेल आहे.\n", "id": "mar_Deva_52761"} {"text": "अ प्रिझन डायरी, पर्गेटरी, दुसरा खंड\n\nअ प्रिझन डायरी, पर्गेटरी, दुसरा खंड हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले पुस्तक आहे. यात त्याने आपल्या तुरुंगातील काळाचे वर्णन केलेल आहे.\n", "id": "mar_Deva_52762"} {"text": "अ प्रिझन डायरी, हेवन, तिसरा खंड\n\nअ प्रिझन डायरी, हेवन, तिसरा खंड हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले पुस्तक आहे. यात त्याने आपल्या तुरुंगातील काळाचे वर्णन केलेल आहे.\n", "id": "mar_Deva_52763"} {"text": "नॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस\n\nनॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस ही जेफ्री आर्चर यांची पहिली कादंबरी आहे. त्यांनी ही १९७६ मध्ये प्रकाशित केली.\n\nयाचे कथानक आर्चर यांच्या स्वतःच्या जीवनातील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेल्याच्या अनुभवावर आधारित असल्याचे समजले जाते.\n", "id": "mar_Deva_52764"} {"text": "ॲझ द क्रो फ्लाइझ\n\nअ‍ॅझ द क्रो फ्लाइझ ही जेफ्री आर्चरने लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी १९९१मध्ये हार्परकॉलिन्सने प्रकाशित केली होती. १९९२मध्ये हार्परकॉलिन्स आणि रँडम हाउस यांनी ही पुनःप्रकाशित केली.\n", "id": "mar_Deva_52765"} {"text": "ऑनर अमंग थीव्ज\n\nऑनर अमंग थीव्ज ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. यामध्ये आखाती युद्धानंतर सद्दाम हुसेन अमेरिकेविरुद्ध सूड घेण्याचा कट करीत असल्याचे कथानक आहे.\n", "id": "mar_Deva_52766"} {"text": "द फोर्थ इस्टेट\n\nद फोर्थ इस्टेट हे जेफ्री आर्चर या लेखकाची १९९६ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे. यात रिचर्ड आर्मस्ट्रॉंग आणि कीथ टाउनसेंड या दोन काल्पनिक वृत्तपत्रमालकांच्या जीवनाचे रेखाटन केलेले आहे.\n\nफोर्थ इस्टेट\n", "id": "mar_Deva_52767"} {"text": "सन्स ऑफ फॉर्च्यून\n\nसन्स ऑफ फाॅर्च्यून ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी २००२मध्ये प्रकाशित झाली.\n\nतिचे मराठी भाषांतर अजित ठाकूर यांनी केले आहे.\n", "id": "mar_Deva_52768"} {"text": "द गॉस्पेल अकॉर्डिंग टु जुडास\n\nद गॉस्पेल अकॉर्डिंग टू जुडास हे जेफ्री आर्चर आणि फ्रँक मोलोनी यांनी लिहिलेली कादंबरी आहे. यात न्यू टेस्टामेंट मधील घटना जुडास इस्कारियोच्या दृष्टिकोनातून वर्णन केलेल्या आहेत.\n\nगॉस्पेल अकॉर्डिंग टु जुडास\n", "id": "mar_Deva_52769"} {"text": "ओन्ली टाइम विल टेल\n\nओन्ली टाइम विल टेल हे जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कांदबरी आहे. क्लिफ्टन क्रॉनिकल्स या मालिकेतील ही पहिली कांदबरी आहे. याचे प्रकाशन आर्चर यांनी मार्च २०११मध्ये बंगळूर येथे केले.\n", "id": "mar_Deva_52770"} {"text": "एक्सक्लुझिव्ह (कादंबरी)\n\nएक्सक्लुझिव्ह हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले एक नाटक आहे. यात पॉल स्कोफेल्ड, एलेन अॅटकिन्स आणि अॅलेक मॅककोवेन यांनी भूमिका केल्या होत्या.\n\nया नाटकाचे लंडनच्या स्ट्रँड नाट्यगृहात १०० प्रयोग झाले.\n", "id": "mar_Deva_52771"} {"text": "अ क्विव्हर फुल ऑफ अ‍ॅरोज\n\nअ क्विव्हर फुल ऑफ अ‍ॅरोज (आय.एस.बी.एन. ०-३४०-२५७५२-०) हा जेफ्री आर्चरने लिहिलेल्या बारा लघुकथांचा संग्रह आहे.\n\nया कथा १९८० च्या सुमारास प्रसिद्ध झाल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_52772"} {"text": "द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज (जेफ्री आर्चर)\n\nद कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज हे जेफ्री आर्चरने लिहिलेल्या लघुकथांचे १९९७ साली प्रकाशित झालेले संकलित पुस्तक आहे.\n", "id": "mar_Deva_52773"} {"text": "टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट\n\nटु कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट हा जेफ्री आर्चरने लिहिलेला लघुकथा संग्रह आहे. २०००मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहात १५ लघुकथा आहेत.\n", "id": "mar_Deva_52774"} {"text": "कॅट ओ'नाइन टेल्स\n\nकॅट ओ'नाइन टेल्स हे जेफ्री आर्चरच्या बारा लघुकथांचा संग्रह आहे. यांतील नऊ कथा आर्चरने तुरुंगात असताना लिहिल्या.\n", "id": "mar_Deva_52775"} {"text": "अँड देरबाय हँग्ज अ टेल\n\nअँड देरबाय हॅंग्ज अ टेल (And Thereby Hangs a Tale) हा ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर ह्याने लिहिलेला सहावा कथासंग्रह आहे. हे पुस्तक मे २०१० मध्ये मुंबई येथे प्रकाशित करण्यात आले. ह्या कथासंग्रहामध्ये १५ गोष्टी असून ह्यापैकी १० गोष्टी जेफ्री आर्चरच्या प्रवासवर्णनावर आधारित आहेत.\n", "id": "mar_Deva_52776"} {"text": "सुरेशबाबू माने\n\nसुरेशबाबू माने (जन्म इ.स. १९०२ - - १५ फेब्रुवारी, .इ.स. १९५३) हे भारतातले हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे गायक होते.\n", "id": "mar_Deva_52777"} {"text": "शांताराम बापुराव जानोरकार\n\nशांताराम बापूराव जानोरकारांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात महान या छोट्याश्या गावी १५ जुलै, १९३९ रोजी झाला. त्यांचे वडील बापूराव उत्तमराव जानोरकार महान येथे वैद्यकीय व्यवसाय करत असत आणि कालांतराने त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. शांताराम यांचे शालेय शिक्षण पातूर आणि अकोला येथे पार पडले आणि इ.स. १९६४ साली त्यांनी कृषी शाखेतून विज्ञानाची पदवी (BSc) प्राप्त केली. कालांतराने गणित ह्या विषयाकडे त्यांचा ओढा वाढू लागला आणि त्यांनी गणितातील अनेक विस्थापित सिद्धांताचा सखोल आभ्यास केला आणि काही नवीन सिद्धांत प्रस्थापित केले.\n\nजानोरकारांचे सर्वात महत्त्वाचे संशोधन भूमिती मधील जागतिक शास्त्रज्ञांना मान्य असलेली जगातील कार्यालयीन मापनाची खुण अंश (Degree) असून अंश हेच जानोरकारांनी केलेल्या संपूर्ण संशोधनाचे बीज, उगमस्थान, प्रमाण, आधार आहे.\n\n१. जानोरकारांच्या मते 'गणितातील पाय (π)ची किंमत अंदाजे अनंत अपरिमेय बीजातीत आहे' हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे. पाय (π)ला म्हणजेच गोबाला निश्चित किंमत आहे व टी ३.१४१५९२६५३ एवढी निश्चित आहे.\n\n२. सुप्रसिद्ध वैज्ञानिक सर अलबर्ट आईन्स्टाईनचे शक्तीचे सूत्र E=Mc2 हे चुकीचे कसे हे जानोरकारांनी सप्रमाण सिद्ध केले असून त्याऐवजी E=Mm2 असे त्यांनी शक्तीचे सूत्र दिले असून १८६००० (एक लक्ष शहाऐंशी हजार) मैल प्रती सेकंद हा प्रकाशाचा वेग नसून प्रकाशाच्या उगम स्थानाचा वेग आहे. प्रकाशाचा वेग २२,३२,००००००० (बावीस अब्ज बत्तीस कोटी) मैल प्रती सेकंद हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.\n\n३. जागतिक गणित तज्ञांनी दिलेली बिंदूची व्याख्या 'बिंदूला अस्तित्व आहे, पण मिती नाहीत - जसे लांबी, रुंदी, उंची किंवा खोली' ही चुकीची व्याख्या ठरवून त्यांनी नवीन बिंदूची व्याख्या 'बिंदूला अस्तित्व असून ४ मिती आहेत, जसे काळ, लांबी, रुंदी, उंची किंवा खोली आहे' आणि ती सप्रमाण सिद्ध करून दाखवली आहे.\n\n४. गडगडणारा मेघ किंवा ढग पृथ्वीपासून किती अंतरावर आहे याचे जानोरकारांनी सोप्यात सोपे सूत्र दिले आहे.\n\n५. वर्तुळाच्या केंद्रस्थानी १ वर्तुळ केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळ परिघावर ६ वर्तुळ केंद्रबिंदू आहेत. असे एकून ७ व्यक्त बिंदू जानोरकारांनी दाखविले आहेत. घानाच्या ८ अव्यक्त बिंदू आहेत व एक वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे असे ९ अव्यक्त बिंदू आहेत. म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रस्थानी १+२=३ बिंदू आहे. याप्रमाणे वर्तुळांश म्हणजेच आद्य वर्तुळाच्या केंद्रस्थानी परिघावर ६ केंद्र आहेत. म्हणजेच वर्तुळांश आद्य ३ व अंत्य ६=३६ अंशात वर्तुळांश व त्यावर वर्तुळ परीघ किंवा शून्य ठेवले असतं, ३६० अंशात तर वर्तुळांश ३६ अंशात आहेत. या अंशाचे भाषेत रूपांतर करून श्री जानोरकार यांनी अव्यक्त आत्मा आणि व्यक्त आत्मा यांची सिद्धता सप्रमाण सिद्ध करून दाखवली आहे.\n\n६. वैदिक ओम, पौराणिक ओम, आधुनिक ओमची माहिती आध्यात्मिक जगतात आजपर्यंत कुणाच माहित नाही. पतंजली योगपीठाद्वारे दाखवण्यात येत असलेली ओम ही आधुनिक ओमची चुकीची, भ्रष्ट नक्कल आहे. याच प्रमाणे मराठी शब्दकोशात मा. श्री. लक्ष्मणशास्त्री यांनी दिलेल्या वैदिक, पौराणिक व आधीनिक ओमची चुकीची, भ्रष्ट नक्कल असून श्री शांताराम जानोरकारांनी एका अंशाला एक कंस त्रिज्येप्रमाणे व अंशाचे भाषेत रूपांतर करून त्यांनी ओमची वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धता सप्रमाण सिद्ध करून दिली आहे.\n", "id": "mar_Deva_52778"} {"text": "श्रीकृष्ण नारायण रातंजनकर\n\nपंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर (जानेवारी १ १९०० - फेब्रुवारी १४, १९७४) ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक होते. विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैय्याज खान यांचे ते अग्रतम शिष्य होत. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालय)चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.\n", "id": "mar_Deva_52779"} {"text": "इन्सॅट-४अ\n\nउपग्रह- इन्सॅट-४अ अवकाशात प्रक्षेपण- २५ डिसेंबर २००५ प्रक्षेपक यान - एरियन-५व्ही१६९ प्रक्षेपक स्थान - फ्रेंच गयाना काम बंद दिनांक - वजन - ३०८१ किलो आकार - २.० × १.७ × २.८ मीटर विद्युत पुरवठा - ५९२२ वॅट् उपग्रहावरील यंत्रे - १२ सी बॅंड ट्रांसपॉंडर,१२ केयु बॅंड ट्रांसपॉंडर, उपग्रह कक्षा - भूस्थिर ८३ रेखांश पूर्व कार्यकाळ - १२ वर्ष उद्देश्य - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर\n\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो\n", "id": "mar_Deva_52780"} {"text": "अँजेला सोनटक्के\n\nॲंजेला सोनटक्के ऊर्फ राही ऊर्फ इशाराका (जन्म : इ.स. १९७४) ही पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती (जन्म : इ.स. १९८४) या तिच्या साहाय्यकाबरोबर २७ एप्रिल २०११ रोजी पकडली गेली. हे घर गोल्डन कॉरिडॉर कमिटीचे महाराष्ट्रातील मुख्यालय आहे. राज्याच्या माओवादी चळवळीच्या 'थिंक टॅंक'ची सभासद असलेली ॲंजेला, विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, औद्योगिक वसाहतीत काम करणारे सामान्य कामगार आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब लोक यांच्यात माओवादाचा प्रसार करत होती. ती 'मोस्ट वॉन्टेड' माओवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्‍नी आहे. तिच्यावर २७-४-२०११ पर्यंत, खुनाच्या गुन्ह्यासकट सुमारे २० गुन्ह्यांची नोंद होती. १ फेब्रुवारी २००९ ला ग्याराबत्ती आणि मरकेगांव येथे माओवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका पोलीस उपनिरीक्षकासह १४ पोलिसांचे बळी गेले होते. या गोळीबाराचा कट ॲंजेला हिनेच आखला होता असा आरोप तिच्यावर केला गेला होता.\n\nॲंजेला ही बी.एस्‌सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी.(झुऑलॉजी), एम्‌ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच यांसोबत गडचिरोली आणि गोंदियात सर्रास बोलल्या जाणाऱ्या माडिया आणि गोंडी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.\n\nमूळची चंद्रपूरची असलेली ॲंजेला ही, माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती.\n\nकार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे लेनिनने अंमलात आणले. रशियात आणि रशियाला लागून असलेल्या देशांत साम्यवादी राज्ये अस्तित्वात आली. चीननेही थोड्या वेगळ्या स्वरूपात साम्यवादाचा स्वीकार केला. नेपाळमध्ये, उत्तर कोरियात आणि उत्तर व्हिएटनाममध्ये साम्यवादी सत्ता आल्या. भारतातही केरळ आणि पश्चिम बंगाल ही साम्यवादी राज्ये आहेत (सन २०११). मूळच्या साम्यवादात अनेक स्थित्यंतरे घडून आली. त्यांतूनच रशियन साम्यवाद, चिनी साम्यवाद, नक्षलवाद असे भेद निर्माण झाले.\n\nमुळात पश्चिम बंगालमधून सुरू झालेला नक्षलवाद भारताच्या अनेक राज्यात पसरला. त्याला माओवादी चळवळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. ॲंजेला सोनटक्के ऊर्फ राही ऊर्फ इशाराका (इस्कारा) ऊर्फ सविता ऊर्फ कविता ऊर्फ सुनीता पाटील ऊर्फ सौ. तेलतुंबडे ही माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने तयार केलेल्या तथाकथित 'गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या' प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_52781"} {"text": "कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन\n\nकेंब्रिजची डचेस कॅथरीन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन, डचेस ऑफ केंब्रिज ;), पूर्वाश्रमीचे नाव कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन उर्फ केट मिडल्टन) (जानेवारी ९, इ.स. १९८२; रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड - हयात) ही केंब्रिजचा ड्यूक विल्यम याची पत्नी आहे. तिला लग्नानंतर केंब्रिजची डचेस असे पद देण्यात आले. वर्ग:ब्रिटिश राजघराण्यांतील व्यक्ती वर्ग:इ.स. १९८२ मधील जन्म\n", "id": "mar_Deva_52782"} {"text": "लांघणज\n\nलांघणज हे गुजरात राज्यातील महेसाणा जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. इ.स. १९४१ ते इ.स. १९६३ या कालावधीत याठीकाणी केल्या गेलेल्या उत्खननात आंतर अश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळले. त्यात मानवी सांगाडे,गारगोटीची लहान हत्यारे,मृदभांडी सापडली. मृतांचे एकूण तेरा सांगाडे उत्खननातून मिळाले. हे सांगाडे हातपाय दुमडून उत्तर-दक्षिण अशा स्थितीत पुरलेले मिळाले. लांघणजला सापडलेल्या आंतराश्मयुगीन संस्कृतीच्या तारखा कार्बन १४ पद्धतीनुसार इ.स.पू. २५८५ ते २१५० अशा आलेल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_52783"} {"text": "अशोक रानडे\n\nडॉ. अशोक दामोदर रानडे (जन्म : पुणे, २५ नोव्हेंबर, इ.स. १९३७; - ३० जुलै, इ.स.२०११) हे भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी ५०हून अधिक वर्षे संगीतासाठी काम केले. इंग्रजी व मराठीतील गंथलेखन, नाटक-चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन, कित्येक थिमॅटिक कार्यक्रम देणारे रानडे सतत अध्यापन, लेखन आणि संगीताच्या विश्वातील एकेका संकल्पनेचा वेध घेण्यात गुंतलेले असत.\n", "id": "mar_Deva_52784"} {"text": "इरिडियम प्रकल्प\n\n'इरिडियम सॅटेलाईट' या कंपनीने अवकाशात पाठविलेले ६६ उपग्रहांनी पृथ्वीभोवती उपग्रहांचे एक जाळे निर्माण केले आहे. १९९८मध्ये सुरू झालेली ही उपग्रह प्रणाली जगभर सॅटेलाईट फोन सेवा पुरवते. संपूर्ण पृथ्वीवर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत कोठेही 'इरिडियम फोन सेवा' पुरविली जाते.\n", "id": "mar_Deva_52785"} {"text": "ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम\n\nअंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातले बदल तपासणे यासाठी अमेरिकेने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस) प्रणाली विकसित केली होती. पण नंतर तिचा उपयोग इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ लागला.\n", "id": "mar_Deva_52786"} {"text": "नारायणगाव (निफाड)\n\n(हा लेख नाशिक जिल्ह्यातीत नारायणगांव या गांवासंबंधी आहे. पुणे-नाशिक गाडीरस्त्यावर येणारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव वेगळे आहे.)\n", "id": "mar_Deva_52787"} {"text": "ओशो\n\nचंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून, आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.\n\nतत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. सन १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास आणि (नवसंन्यासी) आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रम स्थापला. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते.\n\n१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगाॅन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. १९८५ मध्ये कम्यूनच्या नेतृत्वाने जैवदहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर ऑरेगाॅन कम्यून कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादादरम्यानच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. १९९० मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसते आहे.\n", "id": "mar_Deva_52788"} {"text": "निखिल वागळे\n\nनिखिल वागळे हे मराठी वृत्तसृष्टीतील धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते दिनांक या साप्ताहिकाच्या संपादक झाले. इ.स. १९९० साली त्यांनी महानगर वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली.\n", "id": "mar_Deva_52789"} {"text": "संयुक्त महाराष्ट्र समिती\n\n६ फेब्रुवारी १९५६ रोजी मराठी भाषिकांचे \"महाराष्ट्र राज्य' निर्मितीसाठी \"संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना पुणे इथे टिळक स्मारक मंदिरात करण्यात आली. या आंदोलनाचे अग्रणी नेते आचार्य अत्रे, एस.एम. जोशी(समितीचे सरचिटणीस), केशवराव जेधे (समितीचे अध्यक्ष), नाना पाटील, के.सी. ठाकरे (प्रबोधनकार), सेनापती बापट, ना.ग. गोरे, दादासाहेब गायकवाड, जयंतराव टिळक होते. १० ऑक्टोबर १९५५ रोजी न्या. फाजलअली कमिशनने आपला अहवाल केंद्राला सादर केला. त्यात मुंबई शहराला द्विभाषिक शहराचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कारवार, निपाणी, पश्चिम महाराष्ट्र मिळून संयुक्त महाराष्ट्र तयार व्हावा याला विरोध केला होता. या अन्यायकारक निर्णयाविरोधात न्याय मागण्यासाठी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शेतकरी कामगार पक्ष, प्रजासमाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेड्‌यूल्ड कास्ट फेडरेशन, जनसंघ, हिंदू महासभा इ. पक्षांनी सहभाग घेतला होता. समितीने या पक्षांना या आंदोलनात येण्याविषयी वेळोवेळी आव्हान केले होते. सर्वसामान्य जनता, मराठी भाषिक प्रेमी, साहित्यिक, कलावंत, अभ्यासक, वृत्तपत्रकार आदींना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रभावी होत गेली.\n", "id": "mar_Deva_52790"} {"text": "इन्सॅट-४क\n\nइन्सॅट-४क हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.\n\nजीएसएलव्ही-एफ२ च्या प्रक्षेपणातील बिघाडामुळे बंगालच्या उपसागरात बुडविण्यात आला.\n", "id": "mar_Deva_52791"} {"text": "इन्सॅट-४सीआर\n\nइन्सॅट-४सीआर हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. सन डीटीएच व एअरटेल डीटीएच सेवा या उपग्रहाच्या मदतीने काम करतात.\n", "id": "mar_Deva_52792"} {"text": "जीसॅट-५पी\n\nजीसॅट-५पी हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.\n\nउपग्रह- इन्सॅट-५पी अवकाशात प्रक्षेपण- २५डिसेंबर २०१० प्रक्षेपक यान - जीएसएलव्ही-एफ६ प्रक्षेपक स्थान - सतीश धवन अंतराळ केंद्र काम बंद दिनांक - प्रक्षेपण असफल झाल्याने बंगालचा उपसागरात बुडविला. वजन - २३१० किलो आकार - २.० × १.७७ × २.८ मीटर विद्युत पुरवठा - ३००० वॅट् उपग्रहावरील यंत्रे - ३६ जी/एच बॅंड ट्रांसपॉंडर, उपग्रह कक्षा - भूस्थिर ५५रेखांश पूर्व कार्यकाळ - १२ वर्ष- प्रक्षेपण असफल उद्देश्य - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर\n\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो\n", "id": "mar_Deva_52793"} {"text": "वर्ग:प्रकल्प बावन्नकशी २०१०\n\n\"प्रकल्प बावन्नकशी २०१०\", मराठी विकिपिडीयामध्ये मौलिक लेखांची भर घालणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे.\n", "id": "mar_Deva_52794"} {"text": "भगिनी निवेदिता\n\nभगिनी निवेदिता (२८ ऑक्टोबर १८६७ – १३ ऑक्टोबर १९११) या आयरिश लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या.\n", "id": "mar_Deva_52795"} {"text": "२०१० चिनी ग्रांप्री\n\n२०१० चिनी ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन पिरेली चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी एप्रिल १८, इ.स. २०१० रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.\n\n५६ फे‍ऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निको रॉसबर्ग ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52796"} {"text": "२०११ चिनी ग्रांप्री\n\n२०११ चिनी ग्रांप्री (अधिकृत यु.बि.एस. चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १७ एप्रिल २०११ रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली होती. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52797"} {"text": "२०१० स्पॅनिश ग्रांप्री\n\n२०१० स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका २०१०) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी मे ९ इ.स. २०१९ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.\n\n६६ फेऱ्यांची ही शर्यत मार्क वेबर ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52798"} {"text": "२००९ स्पॅनिश ग्रांप्री\n\n२००९ स्पॅनिश ग्रांप्री तथा फॉर्म्युला १ ग्रान प्रीमियो दे एस्पान्या तेलेफोनिका २००९ ही १० मे, २००९ रोजी झालेली कार शर्यत होती. स्पेनच्या माँतमेलो शहरात झालेली ही शर्यत ब्रॉन जीपीच्या जेन्सन बटनने जिंकली तर त्याच्याच संघाचा रुबेन्स बारिचेलो दुसऱ्या क्रमांकावर होता.\n", "id": "mar_Deva_52799"} {"text": "२०१० मोनॅको ग्रांप्री\n\n२०१० मोनॅको ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री डी मोनॅको २०१०) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी मे १६, इ.स. २०१० रोजी मोंटे कार्लो, मोनॅको येथील सर्किट डी मोनॅको येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची सहावी शर्यत आहे.\n\n७८ फे‍ऱ्यांची ही शर्यत मार्क वेबर ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व रोबेर्ट कुबिचा ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52800"} {"text": "२०१० तुर्की ग्रांप्री\n\n२०१० तुर्की ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन तुर्की ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी मे ३०, इ.स. २०१० रोजी इस्तंबूल, तुर्कस्तान येथील इस्तांबुल पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची ७वी शर्यत आहे.\n\n५८ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52801"} {"text": "२०१० कॅनेडियन ग्रांप्री\n\n२०१० कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री दु कॅनडा २०१०) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी जून १३, इ.स. २०१० रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची ८वी शर्यत आहे.\n\n७० फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52802"} {"text": "२०१० युरोपियन ग्रांप्री\n\n२०१० युरोपियन ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन ग्रांप्री ऑफ युरोप) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी जून २७, इ.स. २०१० रोजी वेलेंशिया येथील वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची ९वी शर्यत आहे.\n\n५१ फे‍ऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52803"} {"text": "२००९ युरोपियन ग्रांप्री\n\n२००९ युरोपियन ग्रांप्री तथा २००९ फॉर्म्युला १ तेलेफोनिका ग्रांप्री ऑफ युरोप ही स्पेनच्या व्हालेन्सिया शहरात भरलेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती.\n", "id": "mar_Deva_52804"} {"text": "२०१० ब्रिटिश ग्रांप्री\n\n२०१० ब्रिटिश ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी जुलै ११, इ.स. २०१० रोजी सिल्वेरस्टोन येथील सिल्वेरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची १०वी शर्यत आहे.\n\n५२ फे‍ऱ्यांची ही शर्यत मार्क वेबर ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निको रॉसबर्ग ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52805"} {"text": "२०१० जर्मन ग्रांप्री\n\n२०१० जर्मन ग्रांप्री ही जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील हॉकेनहाइम शहरात २५ जुलै, २०१० रोजी भरलेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. ही शर्यत फेर्नान्दो अलोन्सोने जिंकली.\n", "id": "mar_Deva_52806"} {"text": "२०१० हंगेरियन ग्रांप्री\n\n२०१० हंगेरियन ग्रांप्री ही २०१० फॉर्म्युला वन मोसमाची बारावी शर्यत होती. ही शर्यत १ ऑगस्ट, २०१० रोजी हंगेरीत हंगरोरिंग येथे भरवली गेली.\n\nमार्क वेबर या शर्यतीत जिंकला.\n", "id": "mar_Deva_52807"} {"text": "१९९८ हंगेरियन ग्रांप्री\n\n१९९८ हंगेरियन ग्रांप्री ही हंगारोरिंग, हंगेरी येथे १६ ऑगस्ट, १९९८ रोजी झालेली कार शर्यत होती.\n", "id": "mar_Deva_52808"} {"text": "१९९७ हंगेरियन ग्रांप्री\n\n१९९७ हंगेरियन ग्रांप्री किंवा बारावी मार्लबोरो माग्यार नागिदिज ही १० ऑगस्ट, इ.स. १९९७ रोजी भरलेली फॉर्म्युला वन शर्यत होती. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरामध्ये झालेल्या या ७७ फेऱ्यांच्या शर्यतीतत जाक व्हियेनुएव्ह विल्यम्स-रेनॉल्ट चालवित पहिल्या, डेमन हिल ॲरोझ-यामाहामध्ये दुसऱ्या तर जॉनी हर्बर्ट आपल्या सॉबर-पेट्रोनासमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले होते.\n", "id": "mar_Deva_52809"} {"text": "२०१० ब्राझिलियन ग्रांप्री\n\n२०१० ब्राझिलियन ग्रांप्री ही ७ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी साओ पाउलो शहरात भरविण्यात आलेली फॉर्म्युला वन कारशर्यत होती. २०१० फॉर्म्युला वन हंगामातील ही १८वी शर्यत होती.\n", "id": "mar_Deva_52810"} {"text": "२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\n\n२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २७ मार्च २०११ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे व ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीची ७६वी शर्यत आहे. मुळ योजनेनुसार ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामातील दुसरी शर्यत होती, पण बहरैन ग्रांप्री रद्द झाल्यामुळे, हिला पहिले आयोजित करण्यात आले.\n\n५८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व विटाली पेट्रोव्ह ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.\n", "id": "mar_Deva_52811"} {"text": "२०११ मलेशियन ग्रांप्री\n\n२०११ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २०११ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.\n\n५६ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निक हायफेल्ड ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली\n", "id": "mar_Deva_52812"} {"text": "ऑस्ट्रियन ग्रांप्री\n\nऑस्ट्रियन ग्रांप्री () ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रिया देशाच्या श्पीलबर्ग शहरामधील रेड बुल रिंग ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान खेळवली गेली. २०१४ फॉर्म्युला वन हंगामापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाते आहे.\n", "id": "mar_Deva_52813"} {"text": "लक्झेंबर्ग ग्रांप्री\n\nलक्झेंबर्ग ग्रांप्री हे नाव दोन स्पर्धांना देण्यात आले. 1997 व 1998 मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.\n", "id": "mar_Deva_52814"} {"text": "पेस्कारा ग्रांप्री\n\nपेस्कारा ग्रांप्री तथा कोपा असेर्बो ही १९२४-१९६१पर्यंत इटलीमध्ये भरविण्यात येणारी कारशर्यत होती.\n\nज्युसेपे कँपारी ही शर्यत तीन वेळा जिंकला.\n", "id": "mar_Deva_52815"} {"text": "युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n\nयुनायटेड स्टेट्स ग्रांप्री ही १९०८ पासून अधूनमधून भरवण्यात आलेली फॉर्म्युला वन ग्रांप्री कार शर्यत आहे.\n", "id": "mar_Deva_52816"} {"text": "मेक्सिकन ग्रांप्री\n\nमेक्सिकन ग्रांप्री () ही एक फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत १९६३-१९७० व १९८६-१९९२ दरम्यान मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटीमध्ये खेळवली जात होती. २०१५ सालच्या हंगामापासून ही शर्यत फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकामध्ये सामील केली जाईल असा अंदाज आहे.\n", "id": "mar_Deva_52817"} {"text": "इंडियानापोलिस ५००\n\nइंडियानापोलिस ५०० तथा इंडी ५०० ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात होणारी वार्षिक कारशर्यत आहे.\n\nही शर्यत नेहमी मेमोरियल डेच्या वीकांतात इंडियानापोलिस मोटर स्पीडवे येथे होते.\n", "id": "mar_Deva_52818"} {"text": "डीट्रॉइट ग्रांप्री\n\nडीट्रॉइट ग्रांप्री ही अमेरिकेच्या डीट्रॉइट शहरात होणारी फॉर्म्युला वन कार शर्यत होती. १९८२ ते १९८८ दरम्यान दर वर्षी झालेली ही शर्यत शहरातील रस्त्यांवरून व्हायची.\n", "id": "mar_Deva_52819"} {"text": "भारतीय ग्रांप्री\n\nएअरटेल भारतीय ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेश येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर झाली. भारतात होणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत ठरली. यात रेड बुल संघाचे सेबास्टियान फेटेल हे विजेता ठरले, तर मॅक्लारेन संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\n", "id": "mar_Deva_52820"} {"text": "डॅलस ग्रांप्री\n\nडॅलस ग्रांप्री ही फॉर्म्युला वन कारशर्यत होती. १९८४मध्ये ही शर्यत फोर्म्युला वन जागतिक विजेतेपदाचा एक भाग होती तर १९८८-९६ मध्ये ही शर्यत अमेरिकन ट्रान्स-ॲम मालिकेचा भाग होती. १९९६नंतर ही शर्यत झालेली नाही.\n", "id": "mar_Deva_52821"} {"text": "आर्जेन्टाइन ग्रांप्री\n\nआर्जेन्टाइन ग्रांप्री () ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९५३ ते १९९८ दरम्यान आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरात २१ वेळा खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_52822"} {"text": "कुप्रसिद्ध दहशतवादी\n\nअजमल अमीर कसाब - मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी फाशी देण्यात आली. अनिस इब्राहिम - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा अफझल गुरू - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे भारताच्या तुरुंगात.होता. शेवटी त्याला फाशी देण्यात आले. अबू बकर अल बगदादी - इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (इसिस किंवा आयसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या. इ.स. १९९९मध्ये जमात अल त्वाहिद अल जिहाद या नावाने स्थापन झालेली ही संघटना २००४मध्ये अल कायदाशी जोडली गेली. २००६मध्ये दहशतवाद्यांनी इराकमध्ये इस्लामिक स्टेट जाहीर केले. २०१४ च्या फेब्रुवारीत कायदाशी फारकत घेऊन अबू बकर अल बगदादीने 'आयसिस खिलाफत' घोषित केली आणि लीबिया, इजिप्त, अल्जेरिया व सौदी अरेबियामधील काही प्रदेशांवर दावा केला. अबू बकर शेकाऊ - बोको हराम या दहशतवादी संघटनेचा प्रमुख. 'पाश्चात्‍य शिक्षण राक्षस आहे' हा 'बोको हराम' या शब्दसमूहाचा अर्थ. २००२मध्ये स्थापन झालेल्या या मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनेला अमेरिकेने २०१३मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. इ.स. २००९ ते २०१४ या काळात बोको हरामने ५००० लोकांच्या हत्या केल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाला या संघटनेचा विशेष विरोध आहे. सुमारे ५०० महिला आणि मुलांचे अपहरण या संघनेच्या लोकांनी केले आहे. त्यांमध्ये २७६ शालकरी मुलींचा समावेश आहे. बोको हरामचा भूतपूर्व म्होरक्या मोहम्मद युसुफ याचा २००९मध्ये खात्मा करण्यात आला, त्याच्या जागेवर सध्या (२०१५ साल) अबू बकर शेकाऊ आहे. अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणाऱ्यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोटात सहभाग असलेला दहशतवादी अब्दुल सुभान - अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर स्फोतांमधला आरोपी. अब्देल बसीत अल मेग्राही - पॅन अमेरिकन विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप अयमान अल जवाहिरी - ओसामा बिन लादेन आणि अब्दुल्ला आझम यांनी इ.स. १९८८ साली स्थापन केलेल्या अल कायदाचा ओसामानंतरचा म्होरक्या. ९/११नंतर अल कायदाचा जोर कमी झाला असला तरी अजूनही ही संघटना लहानमोठे दहहतवादी हल्ले करत आहे. मूलतत्त्ववादी वहाबी आणि जिहादी गटांना दहशतवादी कार्यांसाठी अयमान अल जवाहिरीची मदत चालूच आहे. अली हसन सलामेह - यासर अराफत यांच्या सुरक्षापथकाचा प्रमुख, ब्लॅक सप्टेंबरचा सदस्य. इस्राईलच्या अकरा खेळाडूंचे अपहरण करून त्यांना ठार मारणारा. त्याला शेवटी 'मोसाद'ने २२-१-१९७९ला ठार मारले. अहमद उमर सईद शेख - काश्मीरमध्ये अटक, नंतर सुटका. डॅनियल पर्ल हत्याकांड प्रकरणात फाशीची शिक्षा. सध्या पाकिस्तानात तुरुंगात आमीर रझा - स्लीपर सेलचा प्रमुख इब्राहिम अझर ओसामा बिन लादेन - अल कायदाचा प्रमुख, ९-११चा सूत्रधार, १ मे २०११ च्या रात्री पाकिस्तानात अबोटाबाद येथे मारला गेला. अमेरिकेतील वर्ल्ड सेंटरवर वर केलेल्या ९/११ हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार. खफा - मुंबईवरील हल्ल्यासाठीच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दहशवाद्यांना मदत करणारा लष्करे तोयबाचा प्रमुख दहशतवादी. छोटा शकील - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार जिहादी जॉन ऊर्फ महमंद इमवाझी ऊर्फ अबू मुहरिब अल मुहाजिर : (आयसिसचा प्रमुख नेता. हा अमेरिकेने वोव्हेंबर २०१५ मध्ये सीरियात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. झरार शाह - झाकी उर रहमान लख्वी - टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार दाऊद इब्राहिम - भारतात घडणाऱ्या बहुतेक दहशतवादी घटनांमागचा सूत्रधार. हा कराचीत राहतो. मुंबईचा रहिवासी. याच्या मालकीची अनेक घरे मुंबईत आहेत. मुंबईतील स्फोट आणि २६/११ च्या हल्ले याच्याच मार्गदर्शनाखाली यशस्वी होऊ शकले. बैतुल्ला मसूद : पाकिस्तानी तालिबान या दहशतवादी संघटनेचा संस्थापक मसूद अजहर - मौलाना मसूद अझर पहा. महमंद डोसा - मिर्झा सादाब बेग - भारतातील उत्तर प्रदेशात घडवून आणलेल्या स्फोट प्रकरणातील आरोपी. मिस्त्री इब्राहिम - मुश्ताक अहमद झरगर - मूळचा ब्रिटिश, काश्मीरमध्ये अटक, विमान अपहरणानंतर सुटका. मुल्ला अब्दुल रौफ - \"इसिस'साठी (बहुधा) काम करणारा कडवा दहशतवादी. अफगाणिस्तानात गाडीने प्रवास करताना हा अन्य ५ दहशतवाद्यांसह अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला (९-२-२०१५) मुल्ला फझलुल्ला : पाकिस्तान तेहरिके तालिबानचा प्रमुख. हा अफगाणिस्तानात त्याच्या घरावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. (२६-१-२०१६) मुल्ला मोहम्मद उमर - तालिबान या दहशतवादी संघटचा २०१३ साला पर्यंतचा म्होरक्या. मूलत्तत्त्ववादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. फक्त पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. याच संघटनेची पाकिस्तानमधील शाखा म्हणजे 'तेहरिके तालिबान पाकिस्तान'. या संघटनेने पेशावरमधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला. मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट मौलाना मसूद अझर - जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक, काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा प्रमुख. भारतीय विमान अपहरणानंतर याची सुटका करावी लागली. त्यानंतर २००१ मध्ये कश्मीर विधानसभेवर व संसदेवर झालेल्या हल्ल्यांचा सूत्रधार. राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा. रियाझ भटकल - लमिन खलिफा फिमाह - पॅन अमेरिकन कंपनीच्या विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप शकीर - (डॉ)शाहनवाझ - उत्तर प्रदेशात स्फोट शाहीद अख्तर सैद ऊर्फ राम गोपाल वर्मा - अपहरण झालेल्या भारतीय विमानातील रूपेन कत्याल या प्रवाशाची विमानात हत्या करणारा. सनी अहमद काझी - सैद सलाहुद्दीन - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, काश्मीरमध्ये लष्करावर झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार. हमद सादिक - हाफिज सईद - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी (याला पकडण्यासाठी अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.) लष्करे तैयबा या संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख. १९९०मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेवर २००२मध्ये पाकिस्तानने बंदी घातली. तरी संघटनेच्या दहशतवादी कारवाया चालूच आहेत. भारताविरुद्ध वारंवार गरळ ओकणाऱ्या हाफिज सईदचा पाकिस्तानत मुक्त वावर असून अधूनमधून पाकिस्तान सरकार त्याला नजरकैदेत ठेवते. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत असा पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताने दिलेले पुरावे अजून पाकिस्तानने गंभीरतापूर्वक मान्य केलेले नाहीत. लाहोरजवळच्या मुरिदके येथून लष्करे तैयबाची सूत्रे हालतात. 'जमात उद्‌ दवा' हे लष्करे तैयबाचेच नवे रूप आहे.\n", "id": "mar_Deva_52823"} {"text": "हसन अली खान\n\nहसन अली खान हा पुण्यातील घोडे व्यापारी आहे. याची 50 हजार कोटी रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणी चौकशी सुरू आहे. सध्या तो तुरुंगात आहे.\n", "id": "mar_Deva_52824"} {"text": "मेरी पार्कर फॉलेट\n\nमेरी पार्कर फॉलेट जन्म.१८६८ मृत्यु: १९३३. मेरी पार्कर फॉलेटचा जन्म अमेरिकेतील बोष्टन शहरात झाला. प्राथमिक शिक्षण थायर अकॅडमीत Thayer Academy झाले. तिची असामान्य प्रतिभा आणि अभ्यासामुळे शिक्षक आणि मित्र प्रभावित झालेले दिसतात. तिने आपले शिक्षण रेडाक्लीफ महाविद्यालय [Radcliffc College] मधे घेतले. १८९०ला शिक्षण संपल्यानंतर तिने सामाजिक जीवनास प्रारंभ केला. १८८९८ला पदवीचे शिक्षण पूर्ण केले. रोवस्बरी डिबेटिंग क्लबची स्थापना केली. १९०९ला महिलांच्या महानगर परिषदेची अध्यक्ष झाली. आपले सामाजिक आणि राजकीय कार्य करतांना बालक झोपडपट्टीतील लोकांकडे अधिक लक्ष पुरवले. बोष्टटन प्लेसमेंट बुरोचे सदस्यही त्या होत्या. औद्योगिक व्यवस्थापनात आपले विशेष योगदान त्यांनी दिले. १९१८ला पहिले New State : Group organisation the soluation of popular Government' या पुस्तकाने तिला व्यापक प्रसिद्धी मिळाली. अनेक शोधनिबंध,पुस्तके,व्याख्यान याच्या माध्यमातून तिचे कार्य चालू राहीले. पहिली महिला प्रशासकीय विचारवंत. प्रखर बुद्धीमत्ता आणि विविध विषयाचा व्यासंग यातून तिचे विचार परिपक्व होत गेले. जिच्या संकल्पनेत सामाजिक प्रगती आणि प्रशासकीय कार्यपद्धती अंतभूत होती. तिने मांडलेले विचार भविष्यात उघडपणे स्पष्ट झाले म्हणूनच तिला 'व्यवस्थापन शास्त्रातील भविष्य विधाती' ही उपाधी मिळाली. फॉलेट यांनी प्रशासकीय संकल्पना सर्वप्रथम सामाजिक व मानसशास्त्रीय आधार प्रदान करून दिला: परंतु याशिवायही अभ्यासूवृत्ती, मार्मिकता, चिकाटी, स्पष्टीकरणासहीत आपली बाजू मांडण्याची कला आणि इंग्रजी भाषेवरील असामान्य प्रभुत्व हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे सुवर्ण पैलू होते. पारंपरिक पुरुषी कार्यक्षेत्रावर अतिक्रमण आणि महिला कार्यक्षेत्र यामुळे त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते परंतु याच कारणामुळे तिच्याकडे दुर्लक्षही झाली. मात्र, तिचे कर्तृत्त्व जाणून घेतल्यास तिची असामान्य प्रतिभा निश्चितच प्रभावित करणारी होती. एक प्रशासकीय विचारवम्त याबरोबरच राजकारणी समाजसेविका व्यवहारवादी मानसशास्त्रज्ञ म्हूणनही तिने आपली ओळख निर्माण केली.\n\nमेरी पार्कर फॉलेटची प्रकाशित पुस्तके\n", "id": "mar_Deva_52825"} {"text": "गणेशपूर (भंडारा)\n\nगणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गांव आहे. हे गांव वैनगंगा नदीपासून अगदी जवळ आहे. येथली ग्रामपंचायत संपूर्ण गणेशपूरचा कारभार पहाते. हा भाग भंडारा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट व्हावा असा प्रस्ताव आहे. या गावात बोलली जाणारी मुख्य भाषा मराठी आहे.\n", "id": "mar_Deva_52826"} {"text": "नेव्ही सील\n\nनेव्ही सील हे अमेरिकन नौदलाच्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेल्या, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्यात तरबेज असलेल्या कमांडो दलाचे नाव आहे. या दलाची स्थापना १९६२ साली झाली. सील (SEAL) SEa, Air, Land प्रतित करतात. या कमांडोंना समुद्रात, हवेतील व जमीनीवर लढण्याकरिता प्रशिक्षित केले जाते. कमांडोंतील ७०% कमांडो हे प्रशि़शण पूर्ण करु शकतात.\n", "id": "mar_Deva_52827"} {"text": "भारतीय सैनिकी अकादमी\n\nइंडियन मिलिटरी अकॅडेमी १९३२ साली देहरादून येथे स्थापना झालेली व भूदलातील अधिकारी घडवण्याकरिता लष्करी प्रशिक्षण देणारी ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे.\n\nयेथे दाखल होण्यासाठी दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतात.\n", "id": "mar_Deva_52828"} {"text": "जॉन लॉरेन्स गोहेन\n\nजॉन लॉरेन्स गोहेन (जन्म- डिसेंबर १०, १८८३ - मृत्यू- फेब्रुवारी ३, १९४८) कोल्हापूरात जन्मलेले हे एक अमेरिकन मिशनरी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, प्रशासक, शेतकरी आणि लेखक होते. त्यांनी १९३९ साली बॉम्बे लिट्रेसी मोहिमेद्वारे साक्षरता अभियानात मोठा वाटा उचलला. त्यांनी \"प्रत्येक घर साक्षर गृह\" हा नारा देऊन भारतातील विविध भागांमध्ये प्रौढ शिक्षण संघटना स्थापन केल्या. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी धार्मिक संस्थाना प्रोत्साहीत केले.\n", "id": "mar_Deva_52829"} {"text": "बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर\n\nपं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ( इ.स. १८४९ - - ९ फेब्रुवारी १९२६) हे ख्याल गायकीत पारंगत असे ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक होते. महाराष्ट्रात ख्यालगायनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरज, औंध आणि इचलकरंजी येथील राजदरबारात दरबारी राजगायक होते.\n", "id": "mar_Deva_52830"} {"text": "अमिता मलिक\n\nअमिता मलिक (जन्म : इ.स. १९२१ - - २००९) यांचा भारतीय पत्रकारितेतील प्रथम महिला म्हणून उल्लेख केला जातो. त्या ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपट समीक्षक आणि दूरचित्रवाणी माध्यमाच्या समीक्षक होत्या.\n\n१९४४ मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या लखनौ केंद्रावर आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि १९४६ मध्ये त्या दिल्ली केंद्रावर आल्या. त्या देशाच्या प्रसारण व पत्रकारिता क्षेत्राच्या केंद्रस्थानी राहिल्या. 'स्टेट्समन', टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि 'पायोनियर' मधून त्यांनी सदर लेखन केले. 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये ८० च्या दशकात दूरचित्रवाणीवरील त्यांचे 'साइट अँड साऊंड' हे सदर प्रसिद्ध होत असे.\n\nऑल इंडिया रेडिओच्या विकासातल्या विविध टप्प्यांच्या आणि पुढे १९५९ नंतर दूरचित्रवाणीच्याही विकासाच्या त्या साक्षीदार, इतिहासकार होत्या. १९६५ पासून खऱ्या अर्थाने नियमितपणे दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू झाले तेव्हा ६७मध्ये अमिता मलिक यांनी दूरचित्रवाणीवर मार्लन ब्रॅन्डो आणि सत्यजित रे यांच्याबरोबर कार्यक्रम सादर केले होते.\n", "id": "mar_Deva_52831"} {"text": "बालगंधर्व (चित्रपट)\n\nबालगंधर्व हा इ.स. २०११ साली पडद्यावर झळकलेला, व नितिन चंद्रकांत देसाई याने निर्माण केलेला मराठी चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवर इ.स.च्या २०व्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. सुबोध भावे याने या चित्रपटात बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ६ मे, इ.स. २०११ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला. बालगंधर्व famously म्हणून बालगंधर्व (बाळ = मुलाला + आकाश गंधर्व = गायक) ओळखले इ.स. मराठी मराठी गायक आणि स्टेज कलाकार नारायण श्रीपाद राजहंस एक चित्रपट आहे. [2] पुणे हे नाव त्याच्या सार्वजनिक कामगिरी ऐकत तो खूप तरुण असताना नंतर लोकमान्य टिळक यांनी नारायण करण्यासाठी सन्मानित करण्यात आले. चित्रपट रवींद्र जाधव दिग्दर्शित, [3] ज्या नवोदित चित्रपट नटरंग गंभीर acclaims तसेच चांगला बॉक्स ऑफिस अहवाल जिंकली. चित्रपट Iconic चंद्रकांत प्रॉडक्शन प्रा या बॅनर अंतर्गत नितीन चंद्रकांत देसाई, राष्ट्रीय पुरस्कार कला दिग्दर्शक विजय निर्मीत आहे,. लि [4] [5] चित्रपट \"सुपर हिट\" घोषित बॉक्स ऑफिसवर होते.\n", "id": "mar_Deva_52832"} {"text": "अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\n\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.\n\nग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. इ.स. २०१४ मधील ९४वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सांगली येथे अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली, तर ९५वे संमेलन इ.स. २०१५मध्ये बेळगाव येथे, संगीत नाटकांतल्या अभिनेत्री फय्याज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले..\n", "id": "mar_Deva_52833"} {"text": "रत्‍नागिरी तालुका\n\nरत्‍नागिरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच तालुक्यात रत्‍नागिरी शहर आहे.\n", "id": "mar_Deva_52834"} {"text": "युद्ध प्रवाहांचे\n\nइस १८८० च्या दशकाचा उत्तरार्ध हे प्रवाहांच्या युद्धाचे युग (\" वर ऑफ करन्टस \") म्हणून ओळखले जाते. वेस्टिंगहाउस आणि निकोला टेस्ला द्वारा निर्मित आणि पुरस्कृत पात्यावर्ती प्रवाह (एसी करन्ट) द्वारे वीज वितरणाच्या विरोधात थॉमस एडीसन यांनी आपल्या अन्वय प्रवाह (डीसी करन्टस) द्वारे वीज वितरणाच्या सुरू केलेल्या जाहीर प्रचार अभियाना मुळे ते एकमेका समोर विरोधक म्हणून उभे ठाकले.\n", "id": "mar_Deva_52835"} {"text": "विद्याधर व्यास\n\nविद्याधर व्यास (८ सप्टेंबर, इ.स. १९४४ - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून पलुसकर बुवांच्या उत्तर भारतीय शास्त्रीय गायन शैलीचे समकालीन प्रतिपादक आहेत. ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक असून त्यांच्यामागे संगीत महर्षी पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांसारख्या थोर कलावंतांची परंपरा आहे.\n", "id": "mar_Deva_52836"} {"text": "वैमानिक कक्ष\n\nविमान उडवणाऱ्या वैमानिकाच्या वैमानिक कक्ष असे म्हणतात.\n\nया कक्षात जमीनीवरील हवाई नियंत्रकांशी संवाद विमानाच्या इंजिनाचे नियंत्रण हवेचा वेग मापन विमानाचा यांत्रिक प्रवास मापन विमानाची दिशा दर्शक विमानाची उंची दर्शक तापमान नियंत्रण हवेच्या दाबाचे नियंत्रण वेग नियंत्रण इंधनाचा प्रवाह विमान प्रवासातील अडथळे या सर्व प्रकारांचे नियंत्रण होते. यातच ब्लॅक बॉक्स असतो.\n", "id": "mar_Deva_52837"} {"text": "साचा:माहितीचौकट सैन्य दल\n\n__NOTOC__\n\nखाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. या साच्यात एकही रकाना भरणे अनिवार्य नाही. उदाहरणादाखल भारतीय नौदल हा लेख पाहा.\n", "id": "mar_Deva_52838"} {"text": "अनंतराव कुलकर्णी\n\nपुणे येथे २ जून १९८५ रोजी झालेल्या पहिल्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष\n\nकॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे. पन्नासहून अधिक वर्षे प्रकाशन व्यवसायात. महाराष्ट्रात अग्रेसर प्रकाशक म्हणून नावलौकिक. लोकप्रिय व नावाजलेल्या लेखकांबरोबरच अन्य लहान मोठ्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करत. या पुस्तकांना विविध पुरस्कार. शेती विषयावरील विविध पुस्तके मराठी साहित्यात अनंतरावांनी लोकप्रिय केली. १ जून १९८८ रोजी 'पन्नास वर्षांची ग्रंथसेवा' ही कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52839"} {"text": "रामदास भटकळ\n\nरामदास गणेश भटकळ (जन्म - ५ जानेवारी १९३५) हे पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. इ.स. १९५२मध्ये, वयाच्या १७व्या वर्षी, त्यांनी इंग्रजी आणि मराठी पुस्तके प्रसिद्ध करण्यासाठी पॉप्युलर प्रकाशन नावाची एक खासगी प्रकाशन संस्था काढली. ही संस्था साठाहून अधिक वर्षे पुस्तके छापून प्रकाशित करत आली आहे.\n", "id": "mar_Deva_52840"} {"text": "श्री.पु. भागवत\n\nमहाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी झालेल्या तिसऱ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष\n\nशिक्षण- एम.ए. मुंबई विद्यापीठ\n\nसंपादक आणि प्रकाशक - मौज प्रकाशन गृह 1950-2007.\n\nमौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन.\n\nलेखन - साहित्याची भूमी, मराठीतील समीक्षा लेखांचा संग्रह, साहित्यःअध्यापन आणि प्रकार.\n", "id": "mar_Deva_52841"} {"text": "वा.वि. भट\n\nवामन वि. भट (१८ जून, इ.स. १९२० - १६ मे, इ.स. २०००) हेसोलापूर येथे २३-२४ जानेवारी १९८८ रोजी झालेल्या चौथ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.\n\nते अभिनव प्रकाशन, मुंबई या संस्थेचे संस्थापक, प्रकाशक होते. अण्णा भाऊ साठे यांची 'फकिरा', बाबुराव बागुलांचे 'जेंव्हा मी जात चोरली!', व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसं', नारायण सुर्वे, बा.सी. मर्ढेकर अशा अनेक मोठ्या लेखकांची पुस्तके वा.वि. भट यांनी प्रथम प्रकाशित केली. साहित्य चळवळीला वाहिलेल्या 'संग्रहालय' या त्रैमासिकाचे संपादक होते. 'आम्ही दोघं' हे चरित्र प्रकाशित झाले.\n", "id": "mar_Deva_52842"} {"text": "हाक्रा संस्कृती\n\nपाकीस्तानात सरस्वती नदीला हाक्रा असे नाव आहे. त्यामुळे तेथे सापडलेल्या सिंधु पूर्व संस्कृतीला हाक्रा संस्कृती असे नाव दिले गेलेले आहे. डॉ.रफिक मोगल यांनी तेथे चोलीस्तानच्या वाळवंटात केलेल्या अन्वेषणात ही संस्कृती उजेडात आली. तेथे बहावलपूर जिल्ह्यात या संस्कृतीची शंभराहून अधिक स्थळे त्यांनी शोधून काढली आहेत. भारतातही अशी काही स्थळे सापडली आहेत. पाकीस्तानात हडप्पा आणि जलीलपूर आणि भारतात कुणाल (हरीयाणा) येथील हाक्रा संस्कृतीच्या वसाहतींचे उत्खनन झालेले आहे. हाक्रा संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. मातीच्या आणि कुडाच्या भिंती असलेल्या झोपड्यात हे लोक राहत असत. लाकडी वाशांवर छत उभारले जाई. थोडीफार शेती, पशुपालन आणि क्वचित शिकार आणि मासेमारी यावर लोक गुजराण करीत. तांबे हा धातू त्यांना माहित होता पण ते दुर्मिळ होते त्यामुळे हे लोक हाडांची हत्यारे बनवित. या लोकांच्या भांड्याचे घाट, त्यावरील नक्षी यांचे सिंधु संस्कृतीच्या भांड्यांशी विलक्षण साम्य आहे.\n", "id": "mar_Deva_52843"} {"text": "साचा:माहितीचौकट मध्यवर्ती बँक\n\n__NOTOC__\n\nखाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. या साच्यात एकही रकाना भरणे अनिवार्य नाही. उदाहरणादाखल भारतीय रिझर्व्ह बँक हा लेख पाहा.\n", "id": "mar_Deva_52844"} {"text": "होमाई व्यारावाला\n\nहोमाई व्यारावाला (जन्म-९ डिसेंबर १९१३, मृत्यू-१५ जानेवारी २०१२) : भारतातल्या पहिल्या महिला छायाचित्र पत्रकार. १९३८ मध्ये त्यांनी छायाचित्रव्यवसायाला प्रारंभ केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची छायाचित्रे घेतली; तसेच स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना, घडामोडींची छायाचित्रे टिपली. २०११ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.\n\nहोमाई व्यारावालांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. आपल्या एका मित्राकडून त्यांनी छायाचित्रकला शिकली. १९४१ मध्ये त्यांनी त्याच्याशी विवाह केला. १९४२ मध्ये त्या दिल्लीला वास्तव्यासाठी गेल्या. ज्याकाळात भारतातील महिला कारकीर्द करताना दिसत नसत अशा काळात होमाई व्यारावालांनी छायाचित्रपत्रकार म्हणून नव्या क्षेत्रात धाडसाने प्रवेश केला, आणि कारकीर्द यशस्वी केली. त्यांचे पती माणेकशॉ व्यारावाला यांचे १९७० मध्ये निधन झाले त्यानंतर अल्पावधीतच त्या व्यावसायिक छायाचित्रकारीतून निवृत्त झाल्या आणि वडोदरा येथे १९७३ मध्ये कायमच्या वास्तव्याला गेल्या.\n\nघरातल्या किरकोळ अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे १५ जानेवारी २०१२ रोजी निधन झाले.\n", "id": "mar_Deva_52845"} {"text": "अरविंद कृष्ण जोशी\n\nजोशींनी पुणे विद्यापीठ आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आपला अभ्यास केला, जिथे त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि बीईएससी कम्युनिकेशन इंजिनियरिंग ही पदवी मिळाली. जोशींची पदवी अभ्यासक्रम पेंसिल्वेनिया विद्यापीठात केला गेला आणि १९६० मध्ये त्यांना पीएचडी देण्यात आली.नंतर, ते पेन (Penn) येथे प्राध्यापक झाले आणि इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन कॉग्निटिव्ह सायन्सचे सह-संस्थापक आणि सह-संचालक होते.\n", "id": "mar_Deva_52846"} {"text": "अविनाश काक\n\nअविनाश काक (१९४४) संगणन शास्त्र विख्यात आचार्य शास्त्रज्ञ आहेत\n\nतो श्रीनगर येथे झाला. त्याचा भाऊ सुभाष काक देखील संगणक शास्त्रज्ञ आहे .\n", "id": "mar_Deva_52847"} {"text": "संगणक वैज्ञानिक\n\nWil van der Aalst - business process management, process mining, Petri nets Hal Abelson - intersection of computing and teaching Serge Abiteboul - database theory Samson Abramsky - game semantics Leonard Adleman - RSA, DNA computing Manindra Agrawal - polynomial-time primality testing Luis von Ahn - human-based computation Alfred Aho - compilers book, the 'a' in AWK Amos Nuwasiima - PHP Programming book Frances E. Allen - compiler optimization Alexander Scaranti - Image Processing, Image Retrieval Gene Amdahl - supercomputer developer, founder of Amdahl Corporation Tom Anderson[disambiguation needed] - dependability, fault-tolerant computing A. Annerl - multidimensional processing, computational complexity theory Andrew Appel - compilers text books Sanjeev Arora - PCP theorem John Vincent Atanasoff - computer pioneer\n\nCharles Babbage - invented first mechanical computer Charles Bachman Roland Carl Backhouse - mathematics of program construction John Backus - FORTRAN, Backus–Naur form David A. Bader Anthony James Barr - SAS System Rudolf Bayer - B-tree James C. Beatty, Jr. - compiler optimization,[1] super-computing[2] Gordon Bell - DEC VAX, Computer Structures Steven M. Bellovin - network security Tim Berners-Lee - World Wide Web Peter Bernus Dines Bjørner - Vienna Development Method (VDM), RAISE Gerrit Blaauw - one of the principal designers of the IBM System 360 line of computers Manuel Blum - cryptography Barry Boehm - software engineering economics, spiral development Grady Booch - Unified Modeling Language, Object Management Group George Boole - Boolean logic Bert Bos - Cascading Style Sheets Jonathan Bowen - Z notation, formal methods Stephen R. Bourne - Bourne shell, portable ALGOL 68C compiler Robert S. Boyer - string searching, ACL2 theorem prover Jack E. Bresenham - early computer graphics contributions including Bresenham's algorithm David J. Brown - Unified Memory Architecture, Binary Compatibility Per Brinch Hansen (surname \"Brinch Hansen\") - concurrency Sjaak Brinkkemper - methodology of product software development Fred Brooks - System 360, OS/360, The Mythical Man-Month, No Silver Bullet Rod Brooks Alan Burns - real-time computing Ben Aaron Mwale - computer systems\n\nMartin Campbell-Kelly - history of computing Luca Cardelli - objects Edwin Catmull - computer graphics Vinton Cerf - Internet, TCP/IP Gregory Chaitin Zhou Chaochen - duration calculus Xiuzhen (Susan) Cheng - computer networks Alonzo Church - mathematics of combinators, lambda calculus Gabriel Ciobanu - semantics, process calculi, membrane computing Edmund M. Clarke - model checking John Cocke - RISC Edgar F. Codd - formulated the database relational model Paul Justin Compton - Ripple Down Rules Gordon Cormack - co-inventor of dynamic Markov compression Stephen Cook - NP-completeness James Cooley - Fast Fourier transform (FFT) Fernando J. Corbató - Compatible Time-Sharing System (CTSS), Multics Patrick Cousot - abstract interpretation Seymour Cray - Cray Research, supercomputer Nello Cristianini - Machine learning, pattern analysis, artificial intelligence\n\nOle-Johan Dahl - Simula Andries van Dam - computer graphics, hypertext Christopher J. Date - proponent of database relational model Erik Demaine - computational origami Tom DeMarco Dorothy E. Denning - computer security Peter J. Denning - identified the use of an operating system's working set and balance set, President of ACM Michael Dertouzos - Director of Massachusetts Institute of Technology (MIT) Laboratory for Computer Science (LCS) from 1974 to 2001 Alexander Dewdney Vinod Dham - P5 Pentium processor Jan Dietz Whitfield Diffie - cryptography Edsger Dijkstra - algorithms, Goto considered harmful, semaphore (programming) Jack Dongarra - linear algebra high performance computing Marco Dorigo - ant colony optimization Paul Dourish - human computer interaction Charles Stark Draper - Apollo Guidance Computer Susan Dumais - Information Retrieval Adam Dunkels - Protothreads Alan Dix - literally wrote the book on HCI\n\nAnnie J. Easley Wim Ebbinkhuijsen - COBOL John Presper Eckert - ENIAC Philip-Emeagwali - supercomputing E. Allen Emerson - model checking Douglas Engelbart - tiled windows, hypertext, computer mouse Andrey Ershov Christopher Riche Evans David C. Evans - computer graphics Shimon Even\n\nScott Fahlman Edward Feigenbaum - intelligence Edward Felten - computer security Tim Finin Raphael Finkel Donald Firesmith Tommy Flowers - Colossus computer Robert Floyd - NP-completeness James D. Foley Ken Forbus Herbert W. Franke Daniel P. Friedman\n\nRichard Gabriel Zvi Galil Bernard Galler - MAD (programming language) Hector Garcia-Molina Michael Garey - NP-completeness Hugo de Garis David Gelernter Charles Geschke Seymour Ginsburg - formal languages, automata theory, AFL theory, database theory Robert L. Glass Kurt Gödel - computability - not a computer scientist per se, but his work was invaluable in the field Joseph Goguen Adele Goldberg - Smalltalk Ian Goldberg - cryptographer, off-the-record messaging Oded Goldreich - cryptography, computational complexity theory Shafi Goldwasser - cryptography, computational complexity theory Gene Golub - matrix (math) computation Martin Charles Golumbic - algorithmic graph theory James Gosling - NeWS, Java (programming language) Paul Graham - Viaweb, On Lisp, Arc Susan L. Graham - compilers, programming environments Jim Gray - database Sheila Greibach - Greibach normal form, AFL theory Ralph Griswold - SNOBOL Barbara J. Grosz - Natural Language Processing, Planning, Centering Theory Tom Gruber Ramanathan V. Guha - RDF, Netscape, RSS (file format), Epinions Neil J. Gunther - computer performance analysis, capacity planning Peter G. Gyarmati - adaptivity in operating systems and networking\n\nPhilipp Matthäus Hahn - mechanical calculator Eldon C. Hall - Apollo Guidance Computer Joseph Halpern Richard Hamming - Hamming code, founder of the Association for Computing Machinery Jiawei Han - Data mining Juris Hartmanis - computational complexity theory Johan Håstad - computational complexity theory Les Hatton - software failure and vulnerabilities He Jifeng - provably correct systems Martin Hellman Gernot Heiser - Development of L4 and founder of OK Labs James Hendler - Semantic Web John L. Hennessy - computer architecture Andrew Herbert Danny Hillis - Connection Machine Geoffrey Hinton Julia B. Hirschberg - Computational Linguistics C. A. R. Hoare - Logic, rigor, Communicating sequential processes (CSP) John Henry Holland - genetic algorithms Herman Hollerith - invented recording of data on a machine readable medium, using punched cards John Hopcroft - compilers Admiral Grace Hopper - compilers, COBOL Alston Householder David A. Huffman - Huffman code\n\nJean Ichbiah - Ada (programming language) Kenneth E. Iverson - APL (programming language), J (programming language)\n\nIvar Jacobson - Unified Modeling Language, Object Management Group Ramesh Jain Jonathan James David S. Johnson Stephen C. Johnson Cliff Jones - Vienna Development Method (VDM) Michael I. Jordan Aravind K. Joshi Bill Joy - Sun Microsystems, BSD UNIX, vi, csh\n\nWilliam Kahan - numerical analysis Robert E. Kahn - TCP/IP Avinash Kak - digital image processing Daniel Mopati Kapeng - web designing principles Alan Kay - Dynabook, Smalltalk, overlapping windows Richard Karp - NP-completeness Narendra Karmarkar - Karmarkar's algorithm Marek Karpinski - NP optimization problems John George Kemeny - BASIC Ken Kennedy - compiling for parallel and vector machines Brian Kernighan - Unix, the 'k' in AWK Carl Kesselman - grid computing Gregor Kiczales - CLOS, reflection (computer science), aspect-oriented programming Stephen Cole Kleene - Kleene closure, recursion theory Leonard Kleinrock - ARPANET, queueing theory, packet switching, hierarchical routing Donald Knuth - The Art of Computer Programming, MIX/MMIX, TeX, literate programming Andrew Koenig - C++ Michael Kölling - BlueJ Janet L. Kolodner - case-based reasoning David Korn - Korn shell Kees Koster - ALGOL 68 John Koza - genetic programming Andrey Nikolaevich Kolmogorov - algorithmic complexity theory Robert Kowalski - logic programming John Krogstie - SEQUAL framework Joseph Kruskal - Kruskal's algorithm Thomas E. Kurtz - BASIC\n\nMonica S. Lam Leslie Lamport - algorithms for distributed computing, LaTeX. Butler W. Lampson Peter J. Landin Tom Lane (computer scientist) Börje Langefors Joshua Lederberg Manny M Lehman - Laws of Software Evolution Charles E. Leiserson - cache-oblivious algorithms, provably good work-stealing, coauthor of Introduction to Algorithms Douglas Lenat - artificial intelligence, Cyc Rasmus Lerdorf - PHP Leonid Levin - computational complexity theory J.C.R. Licklider David Liddle John Lions - Lions Book Richard J. Lipton - computational complexity theory Barbara Liskov - programming languages Ada Lovelace - first programmer Nancy Lynch\n\nTeddy Murray, computer hacker Mohamed Medhat Zohar Manna - fuzzy logic Max Levchin - Gausebeck-Lechin Test and PayPal James Martin - information engineering John Mashey Yuri Matiyasevich - solving Hilbert's tenth problem Yukihiro Matsumoto - Ruby (programming language) John McCarthy - Lisp (programming language), artificial intelligence Douglas McIlroy - pipes Kathleen R. McKeown - Natural Language Processing - Automatic Summarization Chris McKinstry - artificial intelligence, Mindpixel Marshall Kirk McKusick - BSD, Berkeley Fast File System Lambert Meertens - ALGOL 68, ABC (programming language) Bertrand Meyer - Eiffel (programming language) Silvio Micali - cryptography Robin Milner - ML (programming language) Marvin Minsky - artificial intelligence, perceptrons, Society of Mind Dr. Paul Mockapetris - Domain Name System (DNS) Cleve Moler - numerical analysis, MATLAB Edward F. Moore - Moore machine Gordon Moore - Moore's law J Strother Moore - string searching, ACL2 theorem prover Dr. Al Moskowitz - Rule-based system algorithm synthesis using nondeterministic finite-state machines. Hans Moravec Robert Tappan Morris - Morris worm Joel Moses - Macsyma Stephen Muggleton Debajyoti Mukhopadhyay - interoperability, web mining\n\nMihai Nadin - anticipation research Makoto Nagao - machine translation, natural language processing, digital library Frieder Nake - pioneered computer arts Peter Naur - BNF, ALGOL 60 Roger Needham James G. Nell - GERAM Bernard de Neumann - massively parallel autonomous cellular processor, software engineering research John von Neumann - early computers, von Neumann machine Allen Newell - artificial intelligence, Computer Structures Max Newman - Colossus, MADM Andrew Ng - artificial intelligence, machine learning, robotics Nils Nilsson - artificial intelligence G.M. Nijssen - NIAM Jerre Noe Emmy Noether Peter Nordin - artificial intelligence, genetic programming, evolutionary robotics Donald Norman - user interfaces, usability George Novacky - Assistant Department Chair and Senior Lecturer in Computer Science, Assistant Dean of CAS for Undergraduate Studies at University of Pittsburgh Kristen Nygaard - Simula\n\nT. William Olle - Ferranti Mercury Mark Overmars - game programming\n\nChristos Papadimitriou David Parnas - information hiding, modular programming Yale Patt - ILP[disambiguation needed], speculative architectures David A. Patterson Judea Pearl - artificial intelligence, Search[disambiguation needed] Alan Perlis - Programming Pearls Radia Perlman - spanning tree protocol Simon Peyton Jones - functional programming Gordon Plotkin Amir Pnueli - temporal logic Willem van der Poel - computer graphics, robotics, geographic information systems, imaging, multimedia, virtual environments, games Martha Pollack - intentions in planning Emil Post - mathematics Jon Postel - Internet Franco Preparata\n\nThis section is empty. You can help by adding to it.\n\nSiddhant Kotnala - programming Languages,Operating System George Sadowsky Gerard Salton - information retrieval Jean E. Sammet - programming languages Claude Sammut - Artificial Intelligence researcher Carl Sassenrath - operating systems, programming languages, Amiga, REBOL Jonathan Schaeffer Wilhelm Schickard - one of first calculating machines Bruce Schneier - cryptography, security Fred B. Schneider - concurrent and distributed computing Dana Scott - domain theory Michael L. Scott - programming languages, algorithms, distributed computing Ravi Sethi - compilers, 2nd Dragon Book Adi Shamir - RSA, cryptanalysis Claude Shannon - information theory David E. Shaw - computational finance, computational biochemistry, parallel architectures Scott Shenker - networking Ben Shneiderman - human-computer interaction, information visualization Edward H. Shortliffe - MYCIN (Medical diagnostoc expert system) Joseph Sifakis - model checking Herbert Simon - artificial intelligence Daniel Sleator - splay tree, amortized analysis Arne Sølvberg - information modelling Brian Cantwell Smith - reflection (computer science), 3lisp Karen Sparck-Jones - Information Retrieval, Natural Language Processing Steven Spewak - Enterprise Architecture Planning Robert Sproull Maciej Stachowiak - GNOME, Safari, WebKit Richard Stallman - GNU Project Ronald Stamper Richard Stearns - computational complexity theory Guy L. Steele, Jr. - Scheme, Common Lisp Thomas Sterling - Creator of Beowulf clusters Larry Stockmeyer - computational complexity, distributed computing Michael Stonebraker - relational database practice and theory Christopher Strachey - denotational semantics Bjarne Stroustrup - C++ Madhu Sudan - computational complexity theory, coding theory Gerald Jay Sussman - Scheme Bert Sutherland - graphics, Internet Ivan Sutherland - graphics Mario Szegedy - complexity theory, quantum computing\n\nAndrew S. Tanenbaum - operating systems, MINIX Robert Tarjan - splay tree Shang-Hua Teng - analysis of algorithms Larry Tesler - human-computer interaction, graphical user interface, Apple Macintosh Avie Tevanian - Mach kernel team, NeXT, Mac OS X Bruce H. Thomas - wearable computers, augmented reality Ken Thompson - Unix Walter F. Tichy - RCS Seinosuke Toda - computation complexity, recipient of 1998 Gödel Prize Linus Torvalds - Linux kernel, Git Godfried Toussaint - computational geometry - computational music therory Joseph F Traub - computational complexity of scientific problems John Tukey - FFT Murray Turoff - computer-mediated communication Alan Turing - British pioneer, Turing Machine\n\nJeffrey D. Ullman - compilers, databases, complexity theory\n\nPhilip Wadler - functional programming David Wagner - security, cryptography Larry Wall - Perl James Z. Wang David H. D. Warren - AI, \"logic\" programming, Prolog, the 'W' in WAM Kevin Warwick - artificial intelligence Jan Weglarz Jie Wu - computer networks Peter Wegner - object-oriented programming, interaction (computer science) Peter J. Weinberger - programming language design, the 'w' in AWK Mark Weiser - ubiquitous computing Joseph Weizenbaum - artificial intelligence, ELIZA Steve Whittaker - Human Computer Interaction, Computer Support for Cooperative Work, Social Media Adriaan van Wijngaarden - Dutch pioneer; ARRA, ALGOL Mary Allen Wilkes - LINC developer, assembler-linker designer Maurice Vincent Wilkes - microprogramming, EDSAC Yorick Wilks - computational linguistics, artificial intelligence Manfred K. Warmuth - computational learning theory James H. Wilkinson - numerical analysis Sophie Wilson Shmuel Winograd - Coppersmith-Winograd algorithm Terry Winograd - artificial intelligence, SHRDLU Niklaus Wirth - Pascal, Modula, Oberon (programming language) Dennis E. Wisnosky - Integrated Computer-Aided Manufacturing (ICAM), IDEF Stephen Wolfram - Mathematica William Wulf - compilers William Gropp - Message Passing Interface , PETSc\n\nThis section is empty. You can help by adding to it. Leuci Wong Xang - Artificial Intelligence(Korean researcher)\n\nTao Yang Alec Yasinsac - security Andrew Chi-Chih Yao Edward Yourdon - Structured Systems Analysis and Design Method\n\nLotfi Zadeh - fuzzy logic Arif Zaman - Pseudo-random number generator Albert Zomaya - Australian pioneer of scheduling in parallel and distributed systems Konrad Zuse - German pioneer of hardware and software\n\nSee also\n\nAcademic genealogy of computer scientists List of pioneers in computer science List of programming language researchers List of members of the National Academy of Sciences (Computer and information sciences) List of programmers List of computing people List of important publications in computer science List of Russian IT developers [संपादन]References\n", "id": "mar_Deva_52848"} {"text": "संगणक आज्ञावली भाषांची यादी\n\nजगात हजारो संगणक आज्ञावली भाषा उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही इंग्रजी तर काही इतर भाषांत उपलब्ध आहेत. एकूण आज्ञावली भाषांपैकी १/३ ह्या फक्त इंग्रजी भाषेतून आहेत. उरलेला २/३ आज्ञावली भाषा जगातील ईतर भाषांत विभागलेल्या आहेत. सर्व आज्ञावली भाषा खालील यद्यांत सामाविष्ट केल्या आहेत :\n", "id": "mar_Deva_52849"} {"text": "दामोदर दिनकर कुलकर्णी\n\nदामोदर दिनकर मधुकाका कुलकर्णी (ऑक्टोबर २३, इ.स. १९२३ - फेब्रुवारी २२ इ.स. २०००) हे मुंबई येथे ३ जून १९९० रोजी झालेल्या सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.\n\nमधुकाका नावाने परिचित असणारे श्री.दामोदर दिनकर कुलकर्णी हे एक धडाडीचे व आक्रमक प्रकाशक होते. १९४७ ते १९६२ या काळात कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे येथे तसेच १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी संयुक्त साहित्य या संस्थांमध्ये काम केले. १९६८ मध्ये त्यांनी श्रीविद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. 'वाळवंटातील चंद्रकोर' हे त्यांचे पहिले प्रकाशन. त्यानंतर ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. पैकी 'आंबेडकरी चळवळ', 'अक्करमाशी', 'उचल्या', 'काबूलनामा', 'श्री विठ्ठल एक महासमन्वय',' मेड इन इंडिया', 'लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक' आदी महत्त्वाची पुस्तके आहेत.\n\nश्रीविद्या प्रकाशनाच्या 'उचल्या' या लक्ष्मण गायकवाड लिखित पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार.\n\nमधुकाका कुलकर्णी यांनी 'प्रकाशकनामा' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने प्रभात रोड गल्ली क्रमांक १४ मधील आयकरभवनच्या चौकाला ४-२-२०१८ रोजी मधुकाका कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_52850"} {"text": "ह.अ. भावे\n\nह.अ. भावे (जन्म - जानेवारी २१ इ.स. १९३३ मृत्यू - १८ जून, इ.स.\n\nह.अ.भावे हे डोंबिवली येथे मार्च ३१ इ.स. १९९१ रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. ते मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्यही होते.\n\nपुण्यातील वरदा प्रकाशन व सरिता प्रकाशन या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी जुन्या बाजारात विविध भाषांतील पुस्तकांचा शोध घेतला. त्यांचे प्रताधिकार विचारात घेऊन पुस्तकांचे स्वतः भाषांतर करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, पंचतंत्र, विज्ञाननिष्ठा आणि संस्कृती, लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. वा.गो. आपटे संपादित 'शब्द रत्‍नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.\n", "id": "mar_Deva_52851"} {"text": "जयंत साळगांवकर\n\nजयंत शिवराम साळगांवकर (जन्म : मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, १ फेब्रुवारी १९२९; - [२० ऑगस्ट २०१३) हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आले आहे.\n", "id": "mar_Deva_52852"} {"text": "अच्युत जयवंत प्रभू\n\nअच्युत जयवंत प्रभू (जन्म - १५ ऑगष्ट इ.स.१९२६)\n\nनागपूर येथे २९,३० डिसेंबर १९९६ रोजी झालेल्या नवव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष.\n\nविदर्भ-मराठवाडा बुक कंपनी या प्रकाशन संस्थेचे संस्थापक. अ.ज. प्रभूंनी, रामायण, महाभारत, योगवासिष्ठ, भागवत इत्यादी नावाजलेले ग्रंथ मोठ्या प्रमाणावर व अनेक खंडांत प्रकाशित करून, हे ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय केले. हे ग्रंथराज प्रकाशित करून जे मोठे सांस्कृतिक कार्य केले त्याचा जागतिक पातळीवर गौरव होऊन who in the world या अमेरिकेतील महत्त्वाच्या विश्वकोशात त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख आलेला आहे.\n", "id": "mar_Deva_52853"} {"text": "सु.वा. जोशी\n\nसुधाकर वामन जोशी (जानेवारी १९, इ.स. १९४१ - ) हे औरंगाबाद येथे २३,२४ फेब्रुवारी २००२ रोजी झालेल्या दहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.\n\nयांनी प्रकाशक होण्यापूर्वी जुनी पुस्तके विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर उत्कर्ष बुक सर्व्हिस, उत्कर्ष ग्रंथालय आणि उत्कर्ष प्रकाशन या संस्था सुरू केल्या. १९७१ साली साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकाने उत्कर्ष प्रकाशनाचा श्रीगणेशा झाला. भा. रा. भागवत, शांता शेळके, रविंद्र पिंगे, रा. चिं. ढेरे, गंगाधर गाडगीळ अशा दिग्गज लेखक मंडळींची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. श्रीपाद जोशी यांच्या 'मी पाहिलेले गांधीजी'च्या ४थ्या आवृत्तीचेही तेच प्रकाशक होते. उत्कर्ष प्रकाशनाने ८६८हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.\n\nएक तपाहून अधिक काळ आळंदी देवस्थान येथे विश्वस्त म्हणून सेवारत आहेत.\n", "id": "mar_Deva_52854"} {"text": "पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती\n\nपोटॅशिअम अर्गोन कालमापन पद्धती (इंग्लिश: K–Ar dating, पोटॅशिअम अर्गोन डेटिंग ) ही जे. एफ. एव्हर्णडेन आणि जी. एच. कर्टिस यांनी इ.स. १९६१ मध्ये शोधून काढली. या पद्धतीत कालमापनाचा आवाका खूप मोठा असतो. अडिच हजार ते चार अब्ज वर्षे इतके जुने अवशेष या पद्धतीने कालमापीत करता येतात. पोटॅशिअम अर्गोन पद्धतीत पोटॅशिअम ४०K या घटकाचे अर्धे आयुष्य १.३ अब्ज + ४० दशलक्ष वर्ष इतके प्रचंड आहे.\n\nपृथ्वीच्या कवचात पोटॅशिअम (K) हा घटक फार मोठ्या प्रमाणावर आढळतो. हाच घटक जवळजवळ प्रत्येक खनिजात आढळतो. याचे विघटन झाल्यावर त्यातून अर्गोन ४० हा वायू तयार होतो. याचे संक्षिप्त रूप ४० Ar असे मांडतात. खडकाच्या घडणीत हा अर्गोन ४० नाहिसा होतो. खडकाची घडण पूर्ण झाल्यावर ४०Kचे विघटन चालू राहते. ही विघटन क्रिया चालू असताना अर्गोन ४०ची निर्मिती होत असते. या अर्गोन ४० चे मापन करून त्या खडकाचा काळ मोजता येतो. या पद्धतीने प्राचीन खडकाचे कालमापन करता येते. त्यामुळे या पद्धतीचा उपयोग भूविज्ञानशास्त्राला जास्त होतो. पुरातत्त्वशास्त्रात प्रागैतिहासिक, पाषाणयुगीन हत्यारांचा काळ ठरविण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. मात्र हा काळ हत्यारांच्या बनावटित वापरलेल्या दगडांचा ठरतो.\n", "id": "mar_Deva_52855"} {"text": "डाव\n\nडाव हा बऱ्याच खेळांमध्ये एक ठरावीक वेळेचा भाग असतो. या खेळाचा एका सामन्यात एका संघास् एक किव्वा त्याहून अधिक डाव खेळण्यास मिळू शकतात. डाव हे मुख्यत्वे क्रिकेट व बेसबॉल या खेळात आढळतात.\n", "id": "mar_Deva_52856"} {"text": "डाव (निःसंदिग्धीकरण)\n\nडाव शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो --\n\nडाव (खेळ) - खेळातील प्रतिस्पर्ध्यांनी आळीपाळीने करण्याच्या क्रिया किंवा काळ डाव (उपकरण) - स्वयंपाक करताना वापरले जाणारे पळीसारखे उपकरण डाव (योजना) - खेळ किंवा लढाईत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठीचा व्यूह किंवा योजना\n", "id": "mar_Deva_52857"} {"text": "पुराचुंबकीय कालमापन पद्धती\n\nपुराकालमापनाची चुंबकीय पद्धत (इंग्रजी: Archaeomagnetic dating, अर्किओमॅग्नेटिक डेटिंग ) या पद्धतीत एखाद्या प्राचीन अवशेषात अथवा वस्तूत दीर्घ कालावधीनंतरही शिल्लक राहिलेल्या चुंबकत्वाचे मापन केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा त्याचप्रमाणे त्याची तीव्रता हे दोन घटक कालांतराने बदलत जातात हे शास्त्रज्ञांना माहिती असलेले तत्त्व आहे. गाळात किंवा गाळयुक्त मातीत चुंबकीय खनिजे असतात. ती माती एका विशिष्ट तापमानापर्यंत तापविल्यावर त्या मातीतील खनिजांना चुंबकीय क्षेत्राची दिशा व तीव्रता ही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. थंड झाल्यावरही त्या मातीच्या वा मातीतील पदार्थाच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा व तीव्रता कायम राहते. या दिशेचे व तीव्रतेचे मापन केल्यास त्या मातीच्या वस्तूचे वय ठरविता येते.\n\nपृथ्वीच्या पोटात चालू असलेल्या घडामोडी, पृथ्वीला मिळणाऱ्या सौरशक्तीत होणारे बदल, तसेच पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती ज्या वेगाने फिरते त्या वेगात होणारा बदल, यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात भूतकाळात अनेक बदल झालेले आहेत. या बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची नोंद शास्त्रज्ञ, विशेषतः भूगर्भशास्त्रज्ञ करीत असतात. पुरातत्त्वशास्त्रीय उत्खननात मिळालेल्या वस्तू, खनिजे आणि अस्थी यांच्यात शिल्लक राहिलेल्या चुंबकत्वाची दिशा व तीव्रता यांचे मापन करून त्यांच्या काळाची माहिती मिळविता येते.\n", "id": "mar_Deva_52858"} {"text": "वसंत शांताराम देसाई\n\nवसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात.\n\nविधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली.\n", "id": "mar_Deva_52859"} {"text": "वैमानिक\n\nविमान चालकाला वैमानिक असे म्हणतात. वैमानिक हा विमानाचा कप्तान असतो. प्रवाशांचा हवाई प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे प्रथम कर्तव्य असते. धोक्याची परिस्थिती उद्भवल्यावर ती हाताळणे हे वैमानिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे असे नैपुण्य त्याला प्रशिक्षणातून आणि अनुभवातून मिळवावे लागते. लढाऊ वैमानिकांना वेगळे प्रशिक्षण दिलेले असते. भारतीय हवाई दलातील महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला वैमानिक भूपाली वडके ही आहे.\n", "id": "mar_Deva_52860"} {"text": "इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी\n\nइंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी भारतातील वैमानिक प्रशिक्षणसंस्था आहे. याची स्थापना इ.स. १९८५ मध्ये झाली. येथे शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे नागरी विमान वाहतूक संचालनालय (डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन- डी. जी. सी. ए.) व आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संस्था यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आखून शिकवले जातात. ॲकॅडमीमध्ये व्यावसायिक वैमानिक परवाना प्रशिक्षणातील दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याच संस्थेमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (एव्हिएशन) ही पदवीही घेता येते.\n", "id": "mar_Deva_52861"} {"text": "शिवानंद शंकरगौडा पाटील\n\nशिवानंद शंकरगौडा पाटील. जन्म इचलकरंजी. वडील शंकरगौडा पाटील व आई हिराबाई हे कन्नड संगीत रंगभूमीवरील एक नावाजलेले जोडपे होते. प्रमुख नट व नटी म्हणून दोघे एणगी बाळप्पा ह्यांच्या 'कलावैभव नाटक मंडळी'तले कलाकार होते. एणगी बाळप्पा म्हणजे महाराच्ट्रातल्या 'ललित कलादर्श'च्या अण्णा पेंढारकरांसारखे. बहुतेक दोघेही समकालीन आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात कंपनी सांभाळून नेणारे असे होते. शिवानंदचा जन्म नाटक-बिऱ्हाडीच झाला. 'कलावैभव'मध्ये पाळणा हलला व शिवानंद अक्षरशः संगीताचे बाळकडू व नाटकाचे अनुभवाचे बालामृत पिऊनच लहानाचा मोठा झाला. त्याचे बालपण, शिक्षण वगैरे जिकडे कंपनी गेली, तिकडेच झाले.\n\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागांत व धारवाड, बेळगांवमध्ये शिवानंद यांनी संगीताचे पुढचे धडे चंदशेखर पुराणिकमठ व पं. बसवराज राजगुरू ह्यांच्याकडे गिरवले. डॉ. गंगूबाई हनगल यापण त्याला वात्सल्याने शिकवायच्या. त्या आजीसारखी सदैव त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. मग शिवानंदने सांगली-मिरज(काणे बुवा) करत मुंबई गाठली. तो काळ संगीत नाटककंपन्यांचा पडता काळ होता. मराठी असो वा कन्नड, नाटक कंपन्यांची बिऱ्हाडे बंद होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे बालकलाकार म्हणून नावाजलेला शिवानंद अखेरीस मुंबईत आला व अक्षरशः दादरच्या एका बियर बारमध्ये मॅनेजर म्हणून कामाला लागला.\n\nत्यानंतरच्या काळात शिवानंद रेल्वेत रुजू झाला. तिथे त्याला योजना भेटली. 'योजना प्रतिष्ठान'चा जन्मही कदाचित ह्याच काळातला. त्याचवेळी शिवानंदच्या आई-बाबांचा कर्नाटक सरकारच्या 'नाटक अकॅडमी'त सत्कार झाला. योजनाने पुढे जयस्वाल सरांच्या हाताखाली आर.पी.जी. (पूर्वाश्रमीची एच्.एम्.व्ही.)मध्ये प्रवेश केला व शिवानंद पाटीलचेच शिष्यत्व पत्करले. त्याच सुमारास म्हणजे १९९२ च्या जुलै-ऑगस्टमध्ये बसवराज राजगुरू अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले होते, पण त्यांचा वाटेतच अकाली मृत्यू झाला.\n\nशिवानंदचे रीतसर शिक्षण पं. जितेंद्र अभिषेकी, पं. यशवंतबुवा जोशी, काणेबुवा ह्यांच्याकडे चालूच होतं. दूरदर्शन आणि इतरत्र 'जय जय गौरीशंकर' इत्यादी संगीत नाटकंही सुरू होती. 'योजना प्रतिष्ठान'तफेर् राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमात पं. शिवानंद पाटील आवर्जून हिरीरीने भाग घ्यायचा. कधी गुरू म्हणून, कधी रंगकर्मी म्हणून शिवानंदने सलग दहा वर्षं राजगुरू स्मृतीचे कार्यक्रम आयोजित केले होते. आषाढी एकादशीनिमित्त शिवाजी मंदिर व 'योजना प्रतिष्ठान'तर्फे 'कानडा वो विठ्ठलु' कार्यक्रम जल्लोषात सादर केला जायचा. भक्तजनांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळायचा.\n\nमोहन वाघांच्या 'चंदलेखा'ची निर्मिती असलेल्या 'शतजन्म शोधिताना' या नाटकात शिवानंदने प्रमुख भूमिका केली होती.\n\nत्याने केलेली संगीताची सेवा लक्षात घेऊनच त्याला आजवर कर्नाटक सरकारचा संगीतसन्मान, मुंबई कर्नाटक संघातर्फे कन्नड व मराठी भाषा बांधवांसाठी देण्यात येणारा आद्य सन्मान मिळाला होता. 'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान'तर्फेही २०११ सालच्या एप्रिल महिन्यात त्याचा सन्मान झाला होता.\n", "id": "mar_Deva_52862"} {"text": "न्यूट गिंग्रिच\n\nन्यूटन लेरॉय गिंग्रिच (, १७ जून १९४३) हे एक अमेरिकन राजकारणी आहेत. गिंग्रिच हे इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ च्यादरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे ५८ वे सभापती होते. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या गिंग्रिच ह्यांनी आपण २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये लढणार असल्याचे जाहीर केले आहे.\n", "id": "mar_Deva_52863"} {"text": "एकाधिकार\n\nअर्थशास्त्रात जेव्‍हा एका व्यक्ति अथवा संस्थेचे एखाद्या उत्पादनावर अथवा सेवेवर एवढे नियंत्रण होते कि ती व्यक्ति अथवा संस्था विक्रीसंबंधित अटी व मूल्य आपल्या इच्छेनुसार लागू करू शकते अशी स्थिति म्हणजे एकाधिकार अथवा मक्तेदारी. \"मोनॉपली\" (ग्रीक : μονοπωλίαν, अर्थ : एकाधिकार) ह्या संज्ञेचा वापर सर्वप्रथम ग्रीक तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने त्याच्या \"पॉलिटिक्स\" नामक ग्रंथात केला होता. मात्र काळानुरूप त्याचे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले.\n", "id": "mar_Deva_52864"} {"text": "विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती\n\nया पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने भूविज्ञानशास्त्र शाखेतील अवशेषांचे कालमापन करताना होतो. एक अब्ज वर्ष पूर्व इतक्या प्राचीन काळातील अवशेषांचे कालमापन या पद्धतीने करता येते. पुरातत्त्वीय अवशेषांच्या दृष्टीने पाहता या पद्धतीने प्रामुख्याने एक ते दहा लाख या मर्यादेतील अवशेषांचे कालमापन योग्य रितीने होऊ शकते.\n\nप्रत्येक खनिजात व नैसर्गिक काचेत यूरेनिअम हा घटक थोड्याफार प्रमाणात का होईना असतोच. या यूरेनिअमचे आपोआप विघटन चालू असते. या विघटनाला फिजन डिके असे म्हणतात. या विघटनाच्या क्रियेमुळे सबल अणू तयार होऊन ते त्या वस्तूंवर संकुचित तेजोरेषा निर्माण करतात. वस्तू जितकी प्राचीन तितक्या तिच्यावरील तेजोरेषा अधिक. या रेषांचे मापन करून त्या वस्तूचा काळ ठरविता येतो.\n", "id": "mar_Deva_52865"} {"text": "तप्तदीपन कालमापन पद्धती\n\nतप्तदीपन म्हणजे एखादी वस्तू तापविल्यावर तिच्यातील संग्रहित शक्तीचा प्रकाशात होणारा मुक्त अविष्कार. ही कालमापनाची पद्धत १९५३ साली प्रा. फॅरिंग्टन यांनी सुचविली. शास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत जवळजवळ अचूक असून तिच्या कालमापनात फारतर १० टक्के चूक होऊ शकते. प्रत्येक मृद भांड्यात अत्यंत कमी प्रमाणात किरणोत्सारी द्रव्ये, युरेनियम, थोरेनियम, पोटॅशियम असतात. या घटकांचे विभाजन होताना त्यातून आल्फा, बिटा, गॅमा किरण एका विशिष्ट प्रमाणात उत्सर्जित होतात. यामुळे या द्रव्याचे विघटन होऊन मृद भांड्याच्या रचनेत फरक पडतो.\n", "id": "mar_Deva_52866"} {"text": "ऑब्सिडियन कालमापन पद्धती\n\nऑब्सिडियम ही एक प्रकारची नैसर्गिक काच आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून ती उत्पन्न होते व ती हिरवट वा काळपट रंगाची असते. तिला उत्कृष्ट चकाकीही असते. याच्यातील कणखरपणामुळे या काचेपासून अश्मयुगीन मानवाने आपली हत्यारे बनविल्याचे आढळून येते. याशिवाय या काचेपासून बनविलेले नाकातील कानातील अलंकारही उपलब्ध झाले आहेत. युरोपमधील देशात तसेच जपानमध्ये ऑब्सिडियम आढळून येते.\n\nऑब्सिडियम काचेच्या पृष्ठभागावर वातावरणातील बाष्पाचा थर जमा होऊ लागतो. हा तर इतका सूक्ष्म असतो की तो नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही. हा बाष्पथर म्हणजे रासायनिक प्रक्रियेने चढलेला गंज नसतो. फक्त ऑब्सिडियमच्या दगडावरच असा बाष्पथर जमतो हे एक वैशिष्ट्य आहे. या प्रक्रियेमुळे ऑब्सिडियमच्या पृष्ठभागावर पाण्याचे अतिसूक्ष्म कण जमून ते ऑब्सिडियमच्या अंतरभागात पसरतात. ऑब्सिडियममध्ये ०.१ ते ०.३ टक्के पाणी असते. पण बाष्पथर जमून हे प्रमाण वाढते. या बाष्पथराची जाडी मोजून त्या ऑब्सिडियमचे कालमापन करता येते.\n\n.ऑब्सिडियमच्या मापनासाठी अत्यंत पातळ चकती कापून घेतली जाते. त्या चकतीच्या पृष्ठभागावरील बाष्पथराची जाडी अत्यंत सूक्ष्ममापन यंत्राने मोजतात. ऑब्सिडियन या कालमापन पद्धतीचा वापर प्रथम डोनोव्हान क्लार्क यांनी इ.स. १९६६ साली केला. त्यांनी या पद्धतीतून मेक्सिको आणि पश्चिम आशियातील काही प्रदेशातील उत्खनन अवशेषांवरून अनेक तारखा निश्चित केल्या.\n", "id": "mar_Deva_52867"} {"text": "जोर्वे\n\nजोर्वे संगमनेर तालुक्यातील, (अहमदनगर जिल्ह्यातले) गाव आहे\n\nजोर्वे येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले. हे अवशेष इसवी सनपूर्व १५० चे आहेत. उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला नाव 'जोर्वे संस्कृती' म्हणतात. या अवशेषांमध्ये मुख्यतः रंगवलेली मातीची भांडी व तांब्याची भांडी आणि शस्त्रे आहेत. येथील लोक कोकण व विदर्भ वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके पिकवीत.. येथील घरे मोठी चौकोनी, चट्टे व माती यांपासून बनवलेली असत. धान्ये कोठारांत व कणगीत साठवलेली आढळतात. स्वयंपाक दोन कोन्याच्या(?) चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.\n\nतत्कालीन लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असत, त्यामुळे मृत व्यक्तींना घरातच दफन केले जाई. लहान मुलांना भांडी एकमेकांना जोडून त्यात गाडले जाई. वयस्कांना पालथे उत्तरेकडे डोके करून त्यांचे दफन केले जात होते. भूत तयार होऊ नये म्हणून त्यांचे पाय तोडले जात.\n\n(बिहारमधील राजगीर ही जरासंधाची राजधानी असल्याचेही सांगितले जाते.)\n", "id": "mar_Deva_52868"} {"text": "वृक्षवलय कालमापन पद्धती\n\nवृक्षवलय कालमापन पद्धती (इंग्लिश: Dendrochronology; डेन्ड्रोक्रोनोलॉजी ) या पद्धतीचा शोध ए.ई. डग्लस या खगोलशास्त्रज्ञाने लावला. १९०४ पासून डग्लस यांनी सूर्यावरील डाग, हवामानातील बदल आणि वृक्षांची वाढ यांचा एकमेकांशी असणारा संबंध या क्षेत्रात संशोधन सुरू केले. याचा अभ्यास करताना त्यांना असे आढळून आले की पिवळ्या पाईन वृक्षाच्या खोडाच्या वर्तुळाचा त्या वृक्षाच्या कालमापनास उपयोग करता येतो.\n\nही कालमापन पद्धती दोन तत्त्वांवर आधारलेली आहे. त्यातील पहिले असे की विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या वर्तुळाची ठरावीक रचना असते. दुसरे असे की विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या वर्तुळांची घडण समकाल स्वरूपाची असते. ही तत्त्वे लक्षात घेऊन विशिष्ट वर्गाच्या झाडांच्या खोडाचे नमुने, वर्तुळरचनेचे तक्ते तयार केले जातात.\n", "id": "mar_Deva_52869"} {"text": "अक्षय पात्र फाउंडेशन\n\nअक्षय पात्र फाउंडेशन ही १२ लाख विद्यार्थ्याना मोफत शाळेत मधल्या वेळचे खाणे/आहार हा प्रकल्प राबवणरी जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे.\n", "id": "mar_Deva_52870"} {"text": "आनंदीबाई धोंडो कर्वे\n\nआनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे (जन्मदिनांक/मृत्युदिनांक अज्ञात) या मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या होत्या. मराठी शिक्षणप्रसारक धोंडो केशव कर्वे हे त्यांचे पती होते.\n", "id": "mar_Deva_52871"} {"text": "सुमती मुटाटकर\n\n(सप्टेंबर १०, इ.स. १९१६ - फेब्रुवारी २८, इ.स. २००७) या हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ; तसेच दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका होत्या.\n", "id": "mar_Deva_52872"} {"text": "जोर्वे (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)\n\nजोर्वे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील संगमनेरपासून ५ कि.मी. पूर्वेला प्रवरेच्या काठी असणाऱ्या गावी केलेल्या पुरातत्त्वीय उत्खननामुळे एक नव्याने जोर्वे संस्कृती प्रकाशात आली.(इ.स.पूर्व १२०० ते १५००) या काळातील नंतरच्या अनेक वसाहतीही इतरत्र उत्खननामुळे उजेडात आल्या आहेत. पण ही संस्कृती सर्वप्रथम जोर्वे येथील उत्खननात आढळल्यामुळे पुढे याच नावाने तिचे नामाभिधान झाले. या संस्कृतीतील लोक स्थिरस्थावर होऊन शेती करू लागले होते. प्रवरेच्या तीरावरील ही एक सुखसंपन्न वसाहत होती. या वसाहतीचे उत्खनन डॉ.एच.डी. सांकलिया व डॉ.एस.बी.देव यांनी इ.स. १९५०-५१ साली केले.\n\nयेथील उत्खननात ब्रॉंझच्या सहा कुऱ्हाडी व एक तांब्याची बांगडी मिळाली. ह्या बांगडीच्या काचेची एकूण लांबी ३२.२ मि.मी. लांबीची असून तिचा व्यास १२ मि.मी. आहे. इथेच २१ मि.मी. लांब व ५ मि.मी. व्यासाचा गारगोटीचा एक मणीही मिळाला. मिळालेल्या कुऱ्हाडींपैकी दोन कुऱ्हाडी वरच्या भागातून अर्धवट तुटलेल्या आहेत. या सर्वांची लांबी ६६ मि.मी. पासून १४४ मि.मी., रुंदी ६६-७८ मि.मी. व जाडी ९-१३ मि.मी. आहे. या कुऱ्हाडींच्या शास्त्रीय निष्कर्षातून त्यात १.७८ टक्के कथील व ९७.०४ टक्कें तांबे या धातूंचे मिश्रण आहे.\n", "id": "mar_Deva_52873"} {"text": "इस्लामिक कालगणना\n\nइस्लामी कालगणना किंवा चांद्र हिजरी कालगणना इस्लाम धर्मात प्रचलित असलेली व चंद्राच्या परिभ्रमणकाळावर आधारित, अशी कालगणनेची पद्धत आहे. हिजरत या शब्दाचा अरबीमध्ये प्रयाण असा अर्थ आहे. ज्या दिवशी महंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस जुलै १६, इ.स. ६२२ रोजी प्रयाण केले त्या दिवसासून या कालाची गणना सुरू झाली, असे समजत असल्याने त्या कालगणनेस हिजरी असे म्हटले जाते.\n\nबहुतांश मुस्लिम राजघराण्यांतील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात.\n", "id": "mar_Deva_52874"} {"text": "इराणी कालगणना\n\nइराणी कालगणना किंवा सौर हिजरी कालगणना ही इराण व इराण-प्रभावित प्रदेशांमध्ये अनुसरली जाणारी व सौरमानावर आधारित इस्लामी कालगणनेची पद्धत आहे.\n", "id": "mar_Deva_52875"} {"text": "शाहिस्तेखान\n\nशाइस्ताखान, शाहिस्तेखान, शाइस्तेखान तथा मिर्झा अबू तालिब हा तुर्कस्तानचा नवाब होता. तो मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता. याचे पदव्यांसकट पूर्ण नाव मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब असे होते.\n\nशाइस्तेखान दख्खनचा सुभेदार असताना छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता. त्यापू्र्वी त्याच्या बलाढ्य फौजेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला होता. पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान जनतेवर अन्याय करून अत्याचार व लुटालूट करत होता. शिवाजी महाराजांनी धाडसाने इस १६६३मध्ये मध्यरात्री लाल किल्ल्यात घुसून त्याच्यावर हल्ला केला. तो हल्ल्यातून बचावला, पण भीतीने गाळण उडालेल्या शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली गेली आणि पूर्ण मोगल राजवटीची अब्रू गेली. पुढे हाच शाइस्तेखान मरेपर्यंत बंगालचा सुभेदार होता. त्याचे थडगे बांगलादेशमधील ढाका शहरात आहे. शिवरायांची कीर्ती आणि पराक्रम आग्ऱ्यापासून ते तंजावर-जिंजीपर्यंत आणि गुजरातपासून ते बंगालपर्यंत होती, याचा बंगालचा सुभेदार शाहिस्तेखान हा भक्कम पुरावा आहे.\n", "id": "mar_Deva_52876"} {"text": "अनंत वामन वर्टी\n\nडॉ. अ.वा. वर्टी (२ डिसेंबर, इ.स. १९११ - मृत्युदिनांक अज्ञात) हे व्यवसायाने डॉक्टर असून मराठी भाषेतील एक विनोदी लेखक होते.\n", "id": "mar_Deva_52877"} {"text": "सार्वजनिक वाचनालय (नाशिक)\n\nसार्वजनिक वाचनालय नाशिक, हे नाशिक येथील प्रमुख वाचनालय आहे. हे वाचनालय सावाना म्हणूनही ओळखले जाते. येथे सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ हे असे मानले जाते. हे वाचनालय नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात शालिमार चौकाजवळ नेहरू गार्डनच्या समोर आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृह हा वाचनालय याचाच एक भाग आहे. वाचकांना वाचनाचा मुक्तपणे आणि मोफत आनंद घेता यावा यासाठी सावाना वाचनालयात मुक्तद्वार विभाग आहे. वाचनालयाची सरकार वाडा येथेही एक शाखा आहे. मुख्य ग्रंथालय आणि त्याचबरोबर सरकार वाडा शाखा अशा दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे तीन हजार वाचक दररोज या विभागांचा विनामूल्य लाभ घेतात.\n", "id": "mar_Deva_52878"} {"text": "भारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक\n\nभारतीय प्राचीन नाणी व नोटा यावर संशोधन करणारी ही संस्था महाराष्ट्रात अंजनेरी या नाशिक जिल्ह्यातील गांवी आहे.\n", "id": "mar_Deva_52879"} {"text": "अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ\n\nअराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ (फ्रेंच: Le tour du monde en quatre-vingts jours, ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स ; अनुवादित इंग्लिश शीर्षक: Around the World in Eighty Days ;) ही फ्रेंच लेखक जूल वेर्न याने लिहिलेली कादंबरी आहे. मूलतः फ्रेंच भाषेत लिहिलेली ही कादंबरी ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स या नावाने इ.स. १८७३ साली प्रकाशित झाली.\n", "id": "mar_Deva_52880"} {"text": "साचा:साम्राज्ये\n\nह्या साच्यातील बरीच नावे इंग्लिश मधून सरळ उच्चारांनुसार घेतली आहेत, परंतु अश्या बर्‍याच नावांची मराठी प्रमाण नावे आहेत. ती आपल्या कोणास माहीत असल्यास संबंधित नाव दुरुस्त करावे ही विनंती. प्रस्तवित हेतू साध्य झाल्यावर हा मजकूर काढून टाकावा.\n", "id": "mar_Deva_52881"} {"text": "बह्मणी, बालाघाट (मध्य प्रदेश)\n\nबह्मणी हे भारतातील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्याच्या तिरोडी तालुक्यातील एक मोठे गाव आहे. हा गाव महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर बावनथडी नदीच्या उत्तरेस आहे. या गावात मराठी भाषा सर्वाधिक प्रमाणात बोलली जात असली तरी प्रशासकीय भाषा हिंदी भाषा आहे. या गावाचा कारभार ग्रामपंचायत सांभाळते.\n", "id": "mar_Deva_52882"} {"text": "शरद साठे\n\nपं. शरद साठे (१८ फेब्रुवारी, इ.स. १९३२ - १७ एप्रिल २०१९) हे मराठी, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक आहेत. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करतात.\n", "id": "mar_Deva_52883"} {"text": "महमूद अब्बास\n\nमहमूद अब्बास (; रोमन लिपी: Mahmoud Abbas ;) (२६ मार्च, इ.स. १९३५ - हयात) हे ११ नोव्हेंबर, इ.स. २००४ पासून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष व १५ जानेवारी, इ.स. २००५पासून पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. इ.स. २००४ साली यासर अराफात ह्यांच्या मृत्यूनंतर पॅलेस्टिनी राजकारणाची धुरा महमूद अब्बासांनी सांभाळली आहे.\n", "id": "mar_Deva_52884"} {"text": "पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती\n\nपॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती ( अल-सुल्ता, अल-वतनीयाह, अल-फिलिस्तानीयाह) ही मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक व गाझा पट्टी ह्या वादग्रस्त भूभागांचा राज्यकारभार सांभाळणारी एक संस्था आहे. १९९४ साली ओस्लो येथे झालेल्या बैठकीमध्ये ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_52885"} {"text": "मधु लिमये\n\nमधू लिमये (१ मे, इ.स. १९२२; पुणे, महाराष्ट्र - इ.स. १९९५) हे मराठी-भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, तसेच गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला.\n", "id": "mar_Deva_52886"} {"text": "तारापूर अणुऊर्जा केंद्र\n\nतारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणूऊर्जा प्रकल्प आहे. १६० मेगावॅट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे.\n", "id": "mar_Deva_52887"} {"text": "कैगा अणुऊर्जा केंद्र\n\nकैगा अणुऊर्जा केंद्र हा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या ४ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प इ.स २००० साली सुरू झाला.\n\nहे तेथील काली नदीजवळ आहे.मार्च २००० पासून हे संयंत्र चालू आहे आणि ते परमाणु ऊर्जा महामंडळाद्वारे संचालित केले जात आहे.\n", "id": "mar_Deva_52888"} {"text": "काकरापार अणुऊर्जा केंद्र\n\nकाकरापार अणुऊर्जा केंद्र हा गुजरात राज्यातील काकरापार येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प इ.स १९९३ साली सुरू झाला.\n", "id": "mar_Deva_52889"} {"text": "कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प\n\nकोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प हा तमिळनाडूतील तिरुनलवेली जिल्ह्यातील राधापुरम तालुक्यात कोड्डनकुलन येथे होऊ घातलेला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे. ११७० मेगावॉट क्षमतेच्या ६ अणुभट्ट्या व १००० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या क्षमतेचा मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.\n", "id": "mar_Deva_52890"} {"text": "इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र\n\nइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र हे तमिळनाडूच्या कल्पक्कम शहरातील अणुसंशोधन केंद्र आहे. चेन्नईपासून ८० किमी अंतरावर असलेले हे अणुसंशोधन केन्द्र इ.स. १९७१ मध्ये सुरू झाले.\n", "id": "mar_Deva_52891"} {"text": "झुल्तेपेक\n\nझुल्तेपेक हे एक अ‍ॅझ्टेकांचे शहर असून, तेथे प्रामुख्याने धर्मगुरूंचे वास्तव्य असे. स्पॅनिशांच्या विजयाच्या इतिहासामध्ये त्या शहराचा महत्त्वपूर्ण संदर्भ आहे.\n\nस्पॅनिशांनी अ‍ॅझ्टेक साम्राज्यावर केलेल्या पहिल्या हल्ल्यामध्ये, ह्या शहरात सुमारे ५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या मृतदेहांचे ४०० सांगाडे आढळून आले.\n", "id": "mar_Deva_52892"} {"text": "येओचिवात्ल\n\n\"कृपया लेखास संदर्भ देउन लेखाचा विस्तार करावा. प्रस्तावित हेतू साध्य झाल्यावर हा मजकूर काढून टाकावा.\"\n\nयेओचिवातल हा एक नावातल शब्द असून तो स्त्री लढवय्यांसाठी वापरला जातो. त्याचा शब्दशः स्पॅनिशमध्ये (mujer guerrera) भाषांतर केल्यास \"स्त्री योद्धी\" अथवा \"योद्धी\" असा होतो.\n", "id": "mar_Deva_52893"} {"text": "व्यवसाय नोंदणी\n\nभारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाचा नोंदण्या असू शकतात. नवीन व्यवसाय कसा सुरू करताना हे आवश्यक असते.\n", "id": "mar_Deva_52894"} {"text": "याकोत्झिन\n\nयाकोत्झिन (१६वे शतक१६वे शतकपूर्व) ही नेझावाल्पिली ह्या तेक्सकोकोच्या राजाची पत्नी आणि इहत्लिल्होचित्ल, द्वितीयची माता होती\n", "id": "mar_Deva_52895"} {"text": "पिपिल्तिन\n\nपिपिल्तिन हा मेहिका साम्राज्यातला अनेक उच्चवर्गांमधला एक वर्ग होता.\n\nहे लोक पूर्वीपासून असलेल्या उच्चवर्गीय सदस्य होते. त्यांनी सरकारी, सैन्यात आणि धर्मगुरूमंडळात उच्चस्थाने पटकावल्या होत्या. पिपिल्तिननी सामाजिक तणाव वाढवला आणि ही अ‍ॅझ्टेक साम्राज्याचा पडत्या काळातील अंतर्गत कमजोरी होती\n\nअस्तेक लोक भविष्यातल्या मातृभूमीत स्थिर होत असताना उच्चवर्गातली लोकं (पिपित्लिन) जे स्वतःस तोल्तेक संस्कृतीचे (पूर्वाश्रमीचे मध्य मेक्सिकोतील साम्राज्य) वंजश म्हणवत, ते त्यांच्यात सामील झाले. ह्या नव्या वंशपरंपरांगत कुळांनी अ‍ॅझ्टेक समाजजीवनामध्ये मध्यवर्ती जागा मिळवली आणि त्यांनी अ‍ॅझ्टेकांनी जिंकलेल्या साम्राज्यात पूर्ण हात-पाय पसरले.\n", "id": "mar_Deva_52896"} {"text": "ओतोमी (लष्कर)\n\nओतोमी किंवा ओतोन्तिन हा अ‍ॅझ्टेक लष्कराचे एक दल होते. ते नाव त्या दलातील ओतोमी लोकांवरून पडले.\n\nओतोमी (ओतोन्तिन) हा आणखी एक योद्धा समाज होता आणि त्यांना ओतोमी लोकांवरून ओतोमी दल असे नाव पडले. हे लोक त्याच्या तीव्र लढाई करण्यामुळे प्रख्यात झाले. बहुधा ऐतिहासिक स्त्रोतांमधला शब्द ओतोमितल (ओतोमी) हा अ‍ॅझ्टेक योद्धा समाजातील सदस्यांकडे निर्देश करते की नंतर अ‍ॅझ्टेक लष्करात भाडोत्री सैनिक अथवा मित्रराष्ट्र म्हणून सामील झालेले वांशिकगटातील - ओतोमी लोक - सदस्यांकडे निर्देश करते हे ओळखणे कठीण जाते.\n", "id": "mar_Deva_52897"} {"text": "राजस्थान अणुऊर्जा केंद्र\n\nराजस्थान अणुऊर्जा केंद्र हा राजस्थानात चित्तोडगढ जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्प आहे. १०० मेगावॉट क्षमतेची १ , २०० मेगावॉट क्षमतेची १ व २२० मेगावॉट क्षमतेच्या ४ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९७३ साली सुरू झाला.\n", "id": "mar_Deva_52898"} {"text": "नरोरा अणुऊर्जा केंद्र\n\nनरोरा अणुऊर्जा केंद्र हा उत्तर प्रदेशात बुलंदशहर जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्प आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९९२ साली सुरू झाला.\n", "id": "mar_Deva_52899"} {"text": "मद्रास अणुऊर्जा केंद्र\n\nमद्रास अणुऊर्जा केंद्र हा तमिळनाडूतील कान्चिपुरम जिल्ह्यातील कल्पाकम येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा २२० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असणारा अणुऊर्जा प्रकल्प आहे.हा भारतातील चेन्नईपासून सुमारे ८० किलोमीटर (५० मैल) कळपक्कम येथे स्थित आहे.ज्यामध्ये फास्ट ब्रीडर रिॲक्टर्स (एफबीआरएस) साठी प्लूटोनियम इंधन निर्मिती समाविष्ट आहे. हे भारतात बांधण्यात आलेले पहिले पूर्णतः स्वदेशी परमाणु ऊर्जा केंद्र आहे, ज्यामध्ये दोन युनिट्स २२० मेगावॅट वीज निर्मिती करतात. १९८३ आणि १९८५ मध्ये स्टेशनचे पहिले आणि दुसरे एकक उत्पादनात सज्ज झाले.स्टेशनच्या रिऍक्टर इमारतीमध्ये दुहेरी शेल संरक्षणासह हौस-ऑफ-कूलंट दुर्घटनेच्या बाबतीत संरक्षण सुधारित केलेले आहे. कलपक्कममध्ये एक अंतरिम स्टोरेज सुविधा (आयएसएफ) देखील आहे.\n", "id": "mar_Deva_52900"} {"text": "तिसोक\n\nतिसोकिक किंवा तिसोकिकात्सिन (त्याच्या नावाचे आदरार्थी रूप), (इंग्लिश/स्पॅनिश - तिझोक) हा तेनोच्तित्लानचा सातवा त्लातोआनी होता.\n\nबऱ्याच स्त्रोतांनुसार तो १४८१ मध्ये (अ‍ॅझ्टेक वर्ष \"२ घर\") त्याच्या मोठा भाऊ अशायाकात्ल नंतर सत्तेवर आला. तथापि त्याचा अंमल फार कमी काळ होता. त्या काळातच त्याने तेनोच्तित्लानचा ग्रेट पिरॅमिडचे बांधकाम सुरू केले (हे काम नंतर त्याच्या लहान भावाने - अवित्झोतलने १४८७ मध्ये पुरे केले). त्यानेच तोलुका दरीतील मात्लात्झिन्कान लोकांचे बंड मोडून काढले.\n\nहस्तलिखित मेंदोझातील संदर्भानुसार त्याने आपल्या कारकिर्दीत तोनालिमोक्युत्झायान, तोहिको, एकतेपेक, चिलान, तेकाहिक, तोलोकान, यान्क्युइत्लान, त्लाप्पान, अतेझ्काहुआकान, मझात्लान, होचियेत्ल, तामापाच्को, एकात्लिक्वापेचो, आणि मिक्युएत्लान ही अल्तेपेतले जिंकली.\n\nतिसोकचा १४८६ मध्ये मृत्यू झाला, आणि तो कसा मेला हे काहीसं संदिग्ध आहे. काही स्त्रोतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला, तर काहीं स्त्रोतांच्या म्हणण्याप्रमाणे तो \"चेटूक\" किंवा आजाराने बळी पडला. असेही सांगितले जाते की त्लाकएलेलने किंवा इतर राजकूटूंबाच्या सदस्यांनी (विशेषतः अवित्झोतलने) विषप्रयोग केला असावा.\n", "id": "mar_Deva_52901"} {"text": "अष्टदर्शने\n\nअष्टदर्शने हे विंदा करंदीकर यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. यात सात युरोपीय व एक भारतीय तत्वज्ञ व त्यांच्या तत्वज्ञानाचे ओवीरूपात वर्णन आहे.\n\nया पुस्तकास २००३चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अष्टदर्शने या संग्रहात आठ तत्त्वज्ञांचे विचार त्यांनी सोप्या रचनांमध्ये मांडले आहेत. याच संग्रहाकरता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. आशयगर्भित पण सोपी शब्दरचना करणारे विंदा आपल्या कवितांतून वैश्विक सत्य धुंडाळत राहिले. विंदांच्या काव्यात व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे व्यापक अनुभव पाहायला मिळतात. त्यांची कविता प्रयोगशील आहे. विंदांना ललित पारितोषिक समितीचे क्रिटिक्स ऍवॉर्ड, सिनीयर फुलब्राईट, कबीर सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू लिटररी ऍवॉर्ड, जनस्थान पुरस्कार तसेच साहित्य अकादमीची फेलोशिपही मिळाली आहे.\n", "id": "mar_Deva_52902"} {"text": "यशवंत सदाशिव मिराशी\n\nयशवंत सदाशिव मिराशी उर्फ मिराशी बुवा (इ.स. १८८३ - ५ जानेवारी, इ.स. १९६६) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत.\n\nत्यांनी पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. ते एक उत्तम अभिनेते होते व अनेक संगीत नाटकांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाही केल्या. ते गायनात त्यांच्या वेगवान तानांसाठी प्रसिद्ध होते.\n", "id": "mar_Deva_52903"} {"text": "वामनराव सडोलीकर\n\nपं. वामनराव सडोलीकर (१६ सप्टेंबर, इ.स. १९०७ - इ.स. १९९१) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत.\n", "id": "mar_Deva_52904"} {"text": "युरोक्षेत्र\n\nयुरोक्षेत्र () ही युरोपामधील युरो हे चलन वापरणाऱ्या १८ युरोपियन संघ सदस्य देशांची आर्थिक व वित्तिय संघटना आहे. युरोक्षेत्राची स्थापना १९९९ साली १० सदस्यांसह करण्यात आली तर ७ देशांनी त्यानंतर युरोक्षेत्रामध्ये प्रवेश केला. युरोपियन संघातील युरोक्षेत्राच्या बाहेर असलेल्या १० सदस्यांपैकी ७ सदस्यांना युरोक्षेत्रामध्ये सामील होणे बंधनकारक आहे. लात्व्हिया देश १ जानेवारी २०१४ पासून युरोक्षेत्राचा सदस्य बनला.\n\nयुरोक्षेत्राच्या आर्थिक धोरणासाठी युरोपियन मध्यवर्ती बँक जबाबदार आहे.\n", "id": "mar_Deva_52905"} {"text": "युरोपियन मध्यवर्ती बँक\n\nयुरोपियन मध्यवर्ती बँक ही युरोपियन संघामधील युरोक्षेत्राची प्रमुख बँक आहे. १७ युरोझोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी युरोपियन मध्यवर्ती बँक ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व बलाढ्य मध्यवर्ती बँकांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_52906"} {"text": "किर्लोस्कर संगीत मंडळी\n\nकिर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वतः बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व व दीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक 'स्वदेश हितचिंतक' व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्रच होत.\n\nया कलावंतांनी किर्लोस्कर संगीत मंडळीली या संस्थेतर्फे अनेक चांगली नाटके रंगभूमीवर आणली. नाट्यक्षेत्रात किर्लोस्करांनी नवेनवे प्रयोग केले. पूर्वी विष्णूदासी परंपरेने नाटकातील प्रयोग होत असत. पण ही पद्धत बदलून त्यांनी सूत्रधार, परिपार्श्वक आणि नटी ही संस्कृत नाटकाची परंपरा मराठी रंगभूमीवर आणली. तसेच नाटकातल्या दर्जेदार संगीतामुळे उच्चवर्गाचा ओढा नाटकाकडे वाढला. त्यावेळी नाटक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना समाजात चांगले स्थान नसे पण दर्जेदार नाटके देऊन समाजाचा हा समज बदलावा यासाठी किर्लोस्करांनी प्रयत्न केले.\n", "id": "mar_Deva_52907"} {"text": "अल्तेपेत्ल\n\nअल्तेपेत्ल हे कोलंबस-पूर्व आणि स्पॅनिश विजय-काळातील अ‍ॅझ्टेक समाजातील स्थानिक, वांशिक-जमाती वर आधारलेली राजकीय संस्था होती. ह्याची तुलना आपल्याकडील नगरराज्यांची करता येईल, परंतु व्याख्या आणि व्यवस्थेनुसार दोन्ही भिन्न ठरतात. हा शब्द अ-त्ल (ā-tl) - जल - आणि तेपे-त्ल (tepē-tl) - डोंगर ह्या दोन नाहुआतल शब्दांपासून तयार झाला आहे.\n\nनाहुआ व्याकरण पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील किंवा एखाद्या जागेतील लोकांची संपूर्णतेची कल्पना अल्तेपेतल ह्या एककांच्या संग्रहातून करणे आणि त्या संज्ञेमध्ये बोलणे होय\n\nते तज्ञ इंग्लिश भाषेतील अंदाजे-तौलनिक शब्द वापरण्याऐवजी नाहुआतल संज्ञा वापरणे अधिक पसंत करतात. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, व्हर्जिन ऑफ ग्वादालुपेच्या संबंधित बऱ्याच कागदपत्रांतून स्पॅनिश शब्द चिवादाद दे मेहिको (मेक्सिको सिटी) च्या भाषांतरात अल्तेपेतल हा शब्द वारंवार वापरला जातो आणि हे भाषांतरित मजकूर रंगीत असून ते नाहुआ समाजव्यवस्थेबद्दल माहिती सांगते.\n\nह्या कल्पनांची तुलना मायांच्या काह आणि मिक्स्तेकांच्या नू ची करता येईल.\n", "id": "mar_Deva_52908"} {"text": "फेडरल रिझर्व सिस्टम\n\nफेडरल रिझर्व सिस्टम ही अमेरिकेची मध्यवर्ती पतपेढी आहे. फेडरल रिझर्व बँकेचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे. फेडरल रिझर्व बँक ही देशपातळीवर पतपुरवठ्याद्वारे आर्थिक बाजारांचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे काम करते. ही संस्था खाजगी मालकीची आहे.\n\nफेडरल रिझर्व्ह सिस्टम (याला फेडरल रिझर्व्ह किंवा फक्त फेड म्हणून देखील ओळखले जाते) ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची केंद्रीय बँकिंग प्रणाली आहे. २३ डिसेंबर १९१३ रोजी, फेडरल रिझर्व्ह कायदा लागू करून, आर्थिक संकटांच्या मालिकेनंतर (विशेषतः १९०७ची दहशत) आर्थिक संकटे दूर करण्यासाठी चलन प्रणालीवर केंद्रीय नियंत्रणाची इच्छा निर्माण झाल्यानंतर त्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये, १९३० च्या दशकातील महामंदी आणि २००० च्या दशकात मोठी मंदी यासारख्या घटनांमुळे फेडरल रिझर्व्ह सिस्टमच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचा विस्तार झाला आहे.\n\nयू.एस. काँग्रेसने फेडरल रिझर्व्ह कायद्यामध्ये चलनविषयक धोरणासाठी तीन प्रमुख उद्दिष्टे स्थापित केली: रोजगार वाढवणे, किमती स्थिर करणे आणि दीर्घकालीन व्याजदर नियंत्रित करणे. पहिल्या दोन उद्दिष्टांना कधीकधी फेडरल रिझर्व्हचा दुहेरी आदेश म्हणून संबोधले जाते. त्याची कर्तव्ये गेल्या काही वर्षांमध्ये विस्तारली आहेत आणि सध्या बँकांचे पर्यवेक्षण आणि नियमन करणे, वित्तीय प्रणालीची स्थिरता राखणे आणि ठेवी संस्था, यू.एस. सरकार आणि परदेशी अधिकृत संस्थांना वित्तीय सेवा प्रदान करणे यांचा समावेश होतो. फेड अर्थव्यवस्थेत संशोधन देखील करते आणि बेज बुक आणि FRED डेटाबेस सारखी असंख्य प्रकाशने प्रदान करते.\n\nफेडरल रिझर्व्ह सिस्टम अनेक स्तरांनी बनलेली आहे. हे अध्यक्ष-नियुक्त मंडळ किंवा फेडरल रिझर्व्ह बोर्ड (FRB) द्वारे शासित आहे. देशभरातील शहरांमध्ये असलेल्या बारा प्रादेशिक फेडरल रिझर्व्ह बँका खाजगी मालकीच्या व्यावसायिक बँकांचे नियमन आणि देखरेख करतात. राष्ट्रीय चार्टर्ड व्यावसायिक बँकांना स्टॉक ठेवणे आवश्यक आहे आणि ते त्यांच्या प्रदेशातील फेडरल रिझर्व्ह बँकेचे काही बोर्ड सदस्य निवडू शकतात.\n\nफेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) चलनविषयक धोरण ठरवते. त्यात गव्हर्नर मंडळाचे सर्व सात सदस्य आणि बारा प्रादेशिक फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष असतात, जरी एका वेळी फक्त पाच बँक अध्यक्ष मतदान करतात--न्यू यॉर्क फेडचे अध्यक्ष आणि इतर चार जे एक वर्षाच्या मतदानाच्या अटींमधून फिरतात. विविध सल्लागार परिषदा देखील आहेत. मध्यवर्ती बँकांमध्ये त्याची रचना अद्वितीय आहे, आणि युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी, मध्यवर्ती बँकेच्या बाहेर असलेली संस्था, वापरलेले चलन मुद्रित करते यात देखील असामान्य आहे.\n\nफेडरल सरकार बोर्डाच्या सात गव्हर्नरचे पगार ठरवते, आणि सदस्य बँकांच्या भांडवली गुंतवणुकीवर लाभांश दिल्यानंतर आणि खाते अधिशेष राखून ठेवल्यानंतर ते सर्व प्रणालीचे वार्षिक नफा प्राप्त करते. २०१५ मध्ये, फेडरल रिझर्व्हने $१००.२ बिलियनचे निव्वळ उत्पन्न मिळवले आणि $९७.७ अब्ज यूएस ट्रेझरीमध्ये हस्तांतरित केले आणि २०२०ची कमाई अंदाजे $८८.६ अब्ज अमेरिकन ट्रेझरीमध्ये $८६.९ अब्ज रेमिटन्ससह होती. यूएस सरकारचे एक साधन असले तरी, फेडरल रिझर्व्ह सिस्टम स्वतःला \"स्वतंत्र मध्यवर्ती बँक मानते कारण तिचे चलनविषयक धोरण निर्णय राष्ट्रपती किंवा सरकारच्या कार्यकारी किंवा विधायी शाखांमधील इतर कोणीही मंजूर केले पाहिजेत असे नाही. काँग्रेसने विनियोजन केलेला निधी, आणि गव्हर्नर मंडळाच्या सदस्यांच्या अटी अनेक अध्यक्षीय आणि काँग्रेसच्या अटींमध्ये असतात.\n", "id": "mar_Deva_52909"} {"text": "मायामी हीट\n\nमायामी हीट () हा अमेरिकेच्या मायामी, फ्लोरिडा शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.\n\n२०१३मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने मायामी हीट संघाची किंमतीचा अंदाज ६२ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर इतका लावला होता.\n", "id": "mar_Deva_52910"} {"text": "अटलांटा हॉक्स\n\nअटलांटा हॉक्स () हा अमेरिकेच्या अटलांटा शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52911"} {"text": "शार्लट बॉबकॅट्स\n\nशार्लट बॉबकॅट्स () हा अमेरिकेच्या शार्लट शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52912"} {"text": "ओरलँडो मॅजिक\n\nऑरलँडो मॅजिक () हा अमेरिकेच्या ऑरलॅंडो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52913"} {"text": "बॉस्टन सेल्टिक्स\n\nबॉस्टन सेल्टिक्स () हा अमेरिकेच्या बॉस्टन शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52914"} {"text": "न्यू यॉर्क निक्स\n\nन्यू यॉर्क निक्स () हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52915"} {"text": "न्यू जर्सी नेट्स\n\nन्यू जर्सी नेट्स () हा अमेरिकेच्या न्यूअर्क शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. २०१२ सालापासून हा संघ न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिन भागामध्ये स्थलांतर करेल.\n", "id": "mar_Deva_52916"} {"text": "फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स\n\nफिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स () हा अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52917"} {"text": "टोराँटो रॅप्टर्स\n\nटोराँटो रॅप्टर्स () हा कॅनडाच्या टोरॉंटो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. कॅनडा देशामधून खेळणारा रॅप्टर्स हा एनबीएमधील एकमेव संघ आहे.\n", "id": "mar_Deva_52918"} {"text": "शिकागो बुल्स\n\nशिकागो बुल्स () हा अमेरिकेच्या शिकागो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52919"} {"text": "क्लीव्हलँड कॅव्हेलियर्स\n\nक्लीव्हलँड कॅव्हेलियर्स () हा अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52920"} {"text": "डेट्रॉईट पिस्टन्स\n\nडेट्रॉईट पिस्टन्स () हा अमेरिकेच्या डेट्रॉईट शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52921"} {"text": "इंडियाना पेसर्स\n\nइंडियाना पेसर्स () हा अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52922"} {"text": "मिलवॉकी बक्स\n\nमिलवॉकी बक्स () हा अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52923"} {"text": "पोर्टलंड ट्रेलब्लेझर्स\n\nपोर्टलंड ट्रेलब्लेझर्स () हा अमेरिकेच्या पोर्टलंड, ओरेगॉन शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52924"} {"text": "मिनेसोटा टिंबरवुल्व्झ\n\nमिनेसोटा टिंबरवुल्व्झ () हा अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52925"} {"text": "ओक्लाहोमा सिटी थंडर\n\nओक्लाहोमा सिटी थंडर () हा अमेरिकेच्या ओक्लाहोमा सिटी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52926"} {"text": "डेन्व्हर नगेट्स\n\nडेन्व्हर नगेट्स () हा अमेरिकेच्या डेन्व्हर शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.\n\nया संघाचे सामने पेप्सी सेंटरमध्ये होतात.\n", "id": "mar_Deva_52927"} {"text": "युटा जॅझ\n\nयुटा जॅझ () हा अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52928"} {"text": "डॅलस मॅव्हेरिक्स\n\nडॅलस मॅव्हेरिक्स () हा अमेरिकेच्या डॅलस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52929"} {"text": "ह्युस्टन रॉकेट्स\n\nह्युस्टन रॉकेट्स () हा अमेरिकेच्या ह्युस्टन शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52930"} {"text": "मेम्फिस ग्रिझलीझ\n\nमेम्फिस ग्रिझलीझ () हा अमेरिकेच्या मेम्फिस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52931"} {"text": "मेम्फिस (टेनेसी)\n\nमेम्फिस हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या नैऋत्य भागात आर्कान्सा व मिसिसिपी राज्यांच्या सीमेजवळ व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.४७ लाख लोकसंख्या असलेले मेम्फिस अमेरिकेमधील विसव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n\nमेम्फिस हे अमेरिकेमधील मालवाहतूकीचे एक प्रमुख केंद्र आहे. मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. फेडेक्स ह्या कंपनीचे मुख्यालय मेम्फिस येथेच असून फेडेक्स एक्सप्रेस ह्या जगातील सर्वात मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या विमानकंपनीचे केंद्र (हब) मेम्फिस विमानतळावरच आहे.\n", "id": "mar_Deva_52932"} {"text": "न्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स\n\nन्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स () हा अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52933"} {"text": "सॅन अँटोनियो स्पर्स\n\nसॅन अँटोनियो स्पर्स () हा अमेरिकेच्या सॅन अँटोनियो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52934"} {"text": "गोल्डन स्टेट वॉरियर्स\n\nगोल्डन स्टेट वॉरियर्स () हा अमेरिकेच्या ओकलंड शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52935"} {"text": "लॉस एंजेलस क्लिपर्स\n\nलॉस एंजेल्स क्लिपर्स () हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52936"} {"text": "लॉस एंजेलस लेकर्स\n\nलॉस एंजेल्स लेकर्स () हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो. एनबीएच्या इतिहासामध्ये एलए लेकर्स हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मॅजिक जॉन्सन, कोबे ब्रायंट इत्यादी जगप्रसिद्ध खेळाडू लेकर्स संघाकडून खेळले आहेत.\n", "id": "mar_Deva_52937"} {"text": "फीनिक्स सन्स\n\nफीनिक्स सन्स () हा अमेरिकेच्या फीनिक्स महानगरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52938"} {"text": "साक्रामेंटो किंग्स\n\nसाक्रामेंटो किंग्ज () हा अमेरिकेच्या साक्रामेंटो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_52939"} {"text": "तुर्कू\n\nतुर्कू हे फिनलंड देशाच्या नैऋत्य टोकाजवळ वसलेले एक प्राचीन शहर आहे. १३ व्या शतकामध्ये स्थापन झालेले तुर्कू हे फिनलंडमधील सर्वात जुने शहर मानले जाते.\n", "id": "mar_Deva_52940"} {"text": "सामान्य मर्यादांचे तक्ते\n\nहे सामान्य फलांच्या मर्यादांची यादी आहे. हे लक्षात घ्या की a आणि b हे \"x\" सापेक्ष स्थिरांक आहेत\n", "id": "mar_Deva_52941"} {"text": "ढाकोबा किल्ला\n\nढाकोबा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेवर मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा सर्वोच्च जुळा किल्ला. दुर्ग आणि ढाकोबा या जुळ्या किल्ल्यांच्या उभारणीमागे घाटवाटांवर लक्ष ठेवणे हा उद्देश असायचा.\n\nपुण्याहून इथे पोचण्यासाठी पुणे-जुन्नर-आपटाळे-अंबोली हा मार्ग योग्य आहे. मुंबईहून येण्यासाठी मुंबई-कल्याण-मुरबाड-माळशेज घाट-जुन्नर-आपटाळे-अंबोली हा मार्ग उपलब्ध आहे. जुन्नरहून अंबोलीला जाण्यासाठी एस.टी. बसची सुविधा उपलब्ध आहे. ढाकोबाच्या कड्यावरून खाली कोकणाचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे कोकणात उतरणारा रौद्र कडा आणि ढाकोबाचे मंदिर. ढाकोबाजवळच दुर्ग हा अजून एक जुळा किल्ला आहे. शेजारीच दाऱ्या घाट नावाची कोकणात उतरणारी घाटवाट आहे. या घाटवाटेच्या खाली पूर्वी कोकणात असलेल्या 'म्हसा' या गावी होणाऱ्या जनावरांच्या बाजारात जाण्यासाठी हा एक प्राचीन मार्ग वापरला जात असे. आजही स्थानिक लोक कोकणात जाण्यासाठी हीच वाट वापरतात.\n\nजुन्नर आपटाळे रस्त्यावर एक उच्छल नावाचे लहानसे खेडे आहे. १९३४ ते १९४४ या स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात कोंडाजी नवले नावाचा भारतीय रॉबिनहूड राहत असे. तो आणि त्याचे साथीदार अन्यायी श्रीमंत जमीनदारांना लुटून त्यांची संपत्ती गरीब जनतेत वितरित करत असत. त्याची तक्रार जमीनदारांनी ब्रिटिश राजवटीकडे केली होती. पण सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे तो पकडला गेला नाही. आजही स्थानिक जनतेत त्याची स्तुतिपर कवने गायली जातात. ढाकोबाच्या वाटेवर या गावातील त्याच्या घरालादेखील भेट देता येते.\n", "id": "mar_Deva_52942"} {"text": "कोथळीगड\n\nकोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.\n\nपेठ गावाच्या निकटतेमुळे याला 'पेठचा किल्ला' असेही म्हणतात. हा किल्ला 'कोथळा' या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.\n", "id": "mar_Deva_52943"} {"text": "कुर्डुगड\n\nकुर्डूगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\n\nमाणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डूगडाचा किल्ला दबा धरून बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डूगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डूगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात.\n\nसुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डूगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कु्र्डूपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमधे कुर्डाईदेवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुर्डूगड असे नाव पडले आहे.\n\nकुर्डूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. त्यातील प्रचलित मार्ग म्हणजे माणगावकडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते. माणगाव निजामपूर शिरवली जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनानेही करता येतो.\n\nजिते गावातून गडावर जाणारी पायवाट २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळे ही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुर्डूगडाचा डोगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे.\n\nसमुद्रसपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुर्डूगडास जाण्यासाठी मोसे खोऱ्यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जाऊन मोसे खोऱ्यातील धामणगाव गाठावे लागते. धामणगावाजवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अर्ध्या घाटातच कुर्डूगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन-तासांची पायपीट करावी लागते. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी मार्गावरील निसर्गाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे.\n\nताम्हिणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरून कुर्डूगड दिसतो. येथे उतरल्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा-दीडतासात पोहचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होऊ शकते.\n\nउंबर्डी मधील प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून व समोरचा डोंगर चढून आपण कुर्डूपेठमधे दीड तासामधे पोहोचू शकतो. कुर्डुपेठेतील कुर्डाईदेवीचे दर्शन घेऊन दहा मिनिटांत किल्ल्यात पोहोचता येते. वाटेजवळ पाण्याचे टाके आहे. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यामधे गावकरी करतात.\n\nहे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाई करून आपण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामधे बुरूज तसेच तटबंदी असे दुर्गावशेष पहायला मिळतात. कुर्डूगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळूहळू कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठा विस्तार असलेली ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते.\n\nयेथून उत्तर कड्यावरील हनुमंत बुरुजावर जाता येते. येथे हनुमंताची मूर्ती आहे. ही देखणी मूर्ती मात्र सध्या एकसंघ राहिली नाही. येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. या बुरुजाला कडेलोटाचा बुरुज असेही म्हणतात. गडावरच्या मुख्य अशा मोठय़ा सुळक्याजवळ एक लहान सुळकाही आहे. या दोन्ही सुळक्यामधे जाण्यासाठी असलेली वाट काहीशी अवघड आहे. छोटा पण आटोपशीर आकाराचा कुर्डूगड पहाण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे. मुक्कामासाठी कुर्डाई मंदिर सोयीचे आहे. वेळेच्या नियोजनाप्रमाणे परतीची वाट निवडता येते. मात्र कुर्डूगडाचा सुळका येथे येणाऱ्याच्या चांगल्याच स्मरणात राहतो.\n", "id": "mar_Deva_52944"} {"text": "सागरगड\n\nमुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदुर्ग. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.\n\nइतिहास : सागरगड हा बहामनी सुलतानांच्या काळात बांधला गेला.इ.स १६६० शिवाजी महाराजांचे सरदार दोरोजी यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदुर्गचा) समावेश होता. आगऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी १६७० ते १६७२ या काळात सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला. १८ ऑक्टोबर १६७९ साली खांदेरीच्या युद्धातील इंग्रज कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेअर सह २५ इंग्रज कैद्यांना सागरगडावर बंदी म्हणून ठेवण्यात आले. संभाजी राजांना मुकर्रब खानाने अटक केल्यावर सागरगडाचा किल्लेदार मानकोजी सूर्यवंशी सागरगड सोडून प्रबळगडाच्या आश्रयास गेला.\n\nसंभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिद्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिद्दीकडून किल्ला परत जिंकून घेतला.\n\nछत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने शाहूमहाराज व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात १६ किल्ले देण्यात आले. त्यांत सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व येसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगीजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्याच्याकडे आला. मानाजी आंग्रे याने येसाजी आंग्रे याचा सागरगडावरून कडेलोट केला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजीकडून जिंकून घेतला. पुढे येसाजी आंग्रेचा मुलगा जयसिंह आंग्रे याने मानाजी आंग्रेचाही सागरगडावरून कडेलोट केला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व आल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकाऱ्यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.\n", "id": "mar_Deva_52945"} {"text": "उप्साला\n\nउप्साला हे स्वीडन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्टॉकहोमपासून ७० किमी उत्तरेला वसलेल्या उप्साला शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील इ.स. १४७७ मध्ये स्थापन झालेले उप्साला विद्यापीठ ही स्कॅंडिनेव्हियामधील सर्वात जुनी उच्च शिक्षणसंस्था आहे.\n", "id": "mar_Deva_52946"} {"text": "भेदिका (रेषा)\n\nभेदिका - त्रिकोणमितीय फलासाठी, पहा त्रिकोणमितीय फल\n\nभेदिका रेषा म्हणजे जी रेषा वक्ररेषेला (स्थानिक पातळीवर) दोन बिंदूंना छेदते ती होय. भेदिका हा शब्द भेदणे ह्या क्रियापदसाधित असून ती रेषेच्या गुणधर्मामुळे पडले आहे. इंग्लिशमध्ये तीस secant म्हणतात. हा शब्द मूळ लॅटिन शब्द secare वरून साधित असून त्याचा अर्थ कापणे, भेदणे असा होतो.\n\nवक्ररेषेच्या कुठला एक बिंदू फ पाशी असलेल्या स्पर्शिकेची अंदाजे किंमत काढण्यासाठी भेदिकेचा वापर केला जातो. जर वक्ररेषेवर दोन बिंदू त आणि थ घेतले आणि भेदिका काढली. आणि तला स्थिर ठेवून थची स्थानसापेक्ष मूल्य बदलत थला त जवळ आणले तर भेदिकेची दिशा त बिंदूपाशी असलेल्या स्पर्शिकेला येउन मिळते, मग त्या दोन्ही एकच रेषा असल्याचे गृहीत धरले जाते. परिणामतः भेदिकेचा उतार किंवा दिशा म्हणजेच स्पर्शिका होय असे म्हणता येते. कलनामध्ये ही संकल्पना भैदिजाची भौमितिक व्याख्येसाठी वापरली जाते\n\nजीवा हा रेषाखंड भेदिकेचाच भाग असून तो वक्राच्या अंतर्भागात असतो.\n\nप्रगत गणिताच्या शाखेत, विशेषतः अमूर्त गणितात भेदिका वास्तव किंवा काल्पनिक असू शकते.\n", "id": "mar_Deva_52947"} {"text": "एम.के. कनिमोळी\n\nएम.के कनिमोळी ही कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली डीएमकेची खासदार आहे. यांना २० मे २०११ रोजी अटक झाली. पतियाळा हाऊस येथील विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला व त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. या २G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरू आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. या प्रकरणातील पहिल्या खटल्याचा निकाल २० डिसेंबर २०१७ रोजी आला व सर्व आरोपी निर्दोष सुटले. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला. या निकाला नंतर \"माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.\", अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला.\n", "id": "mar_Deva_52948"} {"text": "लाऊआर नदी\n\nलाऊआर () ही फ्रान्स देशातील सर्वात लांब नदी आहे. एकूण १,०१२ किमी लांबी असलेली ही नदी दक्षिण फ्रान्सच्या डोंगराळ भागात उगम पावते, फ्रान्सच्या मध्य व पश्चिम भागामधून वाहते व अटलांटिक महासागराला मिळते.\n\nलाऊआर नदीच्या खोऱ्याला फ्रान्सची बाग असे म्हटले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर वाईन बनवली जाते. येथील निसर्गसौंदर्यासाठी लाऊआर खोऱ्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_52949"} {"text": "विकिपीडिया:वार्तांकन नको\n\nवृत्तपत्रीय लेखनाची वार्तांकनशैली ही विश्वकोषीय लेखनाशी विसंगत ठरते .\n\nवृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन असते. यातील लेखन प्रयोग जसे की \"असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले/दिसून येते\" अशा तत्सम स्वरूपाचे असते. विश्वकोषीय लेखनात तृतीयपुरूषी लेखन करावे लागते. यात \"मी, आम्ही, आम्हाला, तु तुम्ही तुम्हाला आपल्याला आपण\" अशा स्वरूपाच्या वाक्यरचना टाळणे अभिप्रेत असते.\n\nवृत्तपत्रीय लेखन बर्‍याचवेळा कालसापेक्ष असते.वृत्तपत्रास तारीख असते त्या तारखेच्या संदर्भाने वाचक \"अलिकडे, नुकतेच, काल, आज, उद्या, गेल्या महीन्यात/वर्षी, या महीन्यात/वर्षी, पुढच्या महीन्यात/वर्षी\" अशा शब्दांचा नेमका अर्थ लावू शकतात.विश्वकोशीय वाचताना \"अलिकडे, काल, आज, उद्या\" अशा कालवाचक शब्दांवरून \"नेमके केव्हा ?\" याचा बोध होत नाही किंवा चुकीचा बोध होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे कालसापेक्षता आवर्जून टाळली पाहीजे.\n\nवृत्तपत्रीय लेखनात एकच बाजू कशी बरोबर आहे अशा स्वरूपाची वार्ताहरांची स्वतःची पुर्वग्रह/मते/निष्कर्शांचे प्रतिबिंब असू शकते जे तटस्थ आणि साक्षेपी असेल याची बर्‍याचदा खात्री नसते.\n\nआपण येथे टिचकी देऊन या सहाय्यपानावर पोहोचला असालतर, कृपया ब्राऊजरच्या 'बॅक की' वर टिचकून आपण वाचत होता त्या पानावर परत जाऊन त्या लेखातील वार्तांकनता दोष असलेल्या लेखनाचे पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती.\n", "id": "mar_Deva_52950"} {"text": "सेबास्तियन पिन्येरा\n\nसेबास्तियन पिन्येरा () (जन्मः डिसेंबर १, १९४९) हे चिले देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ते ११ मार्च २०१० ते ११ मार्च २०१४ दरम्यान चिलेच्या राष्ट्राध्यक्षपदावर होते. पिन्येरा हे प्रसिद्ध अर्थतज्ञ, उद्योगपती व राजकारणी आहेत व चिलेमधील अतिश्रीमंत लोकांपैकी एक आहेत.\n", "id": "mar_Deva_52951"} {"text": "मार्कंडा किल्ला\n\nमार्कंडा, मार्कंड्या किंवा मार्कंडेय या नावाने ओळखला जाणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\n\nनाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_52952"} {"text": "कावनई किल्ला\n\nकावनई किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटी या गावापासून पश्चिमेस ७ कि.मी. अंतरावर असलेल्या कावनई या गावावरून या किल्यास कावनई किल्ला असे ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_52953"} {"text": "वाघेरा किल्ला\n\nहा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसूल - ठानापाडा - खैरपाली या मार्गावर आहे.\n", "id": "mar_Deva_52954"} {"text": "भूपतगड किल्ला\n\nभूपतगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या जव्हार जवळचा एक किल्ला आहे. हा किल्ला जव्हारपासून १६ किलोमीटर अंतरावर आहे. भूपतगडाची निर्मिती ही त्र्यंबक ते जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाली असावी.\n\nभूपतगड किल्ला हा जव्हार राज्याची पहिली राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याने खूप काळ राजवैभव पाहिले आहे. जव्हार संस्थान हे ठाणे जिल्ह्यात असून तेथे पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडा -जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा मार्ग. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे.\n\nजव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एस.टी.ची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहेत; ठळकपणे दाखवता येईल असा आकार इथल्या एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाड्याची दिशा विचारून किल्ल्याकडे करण्याखेरील दुसरा पर्याय नाही. चिंचपाड्याहून भूपतगडाच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या शेजारी पाषाणात कोरलेली पावले आहेत. स्थानिक ग्रामस्थ या पावलांना नित्यनेमाप्रमाणे 'सीतेची पावले' म्हणतात.\n\n'सीतेची पावले' असलेल्या या पठारावरून गर्द झाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटही नजरेत भरते आणि फक्त वीस मिनिटांत भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून गडमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवले की उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. येथे किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे.\n\nभूपतगडाची दक्षिण बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकीसमूहातील एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.\n\nहवा स्वच्छ असेल तर भूपतगडाच्या माथ्यावरून उत्तरेकडे असलेली त्र्यंबक रांग दृष्टीस पडते. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी या भूपतगडाचे आणि आजूबाजूच्या आसमंताचे रूप देखणे असते. सोनकीच्या फुलांनी (Senecio grahamii, Graham's groundsel) सजलेले भूपतचे पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा पिंजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच वाटते.\n", "id": "mar_Deva_52955"} {"text": "ब्रह्मगिरी किल्ला\n\nब्रह्मगिरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. उंची समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर / ४२४६ फ़ूट.\n", "id": "mar_Deva_52956"} {"text": "हरिहर किल्ला\n\nहरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.\n\nह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील ८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड ३६७६ फूट आहे.गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे. इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.\n", "id": "mar_Deva_52957"} {"text": "बसगड किल्ला\n\nबसगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे.\n\nइतिहास हा किल्ला १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला. 1279 ते 1308 पर्यंत ते यादवांच्या नियंत्रणाखाली होते. पुढे बहामनी सल्तनत आणि त्यानंतर अहमदनगरची निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यात होते. १६२९ मध्ये शहाजी राजे यांनी विजापूरच्या मोहम्मद आदिल शहाविरुद्ध बंड केले आणि किल्ला त्यांच्या ताब्यात गेला. माहुली किल्ल्यावर शहाजीच्या शरणागतीनंतर हा किल्ला आदिल शाहच्या ताब्यात आला. १६३३ मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. १६७० मध्ये शिवाजी राजाचा सरदार मोरोपंत पिंगळे याने मोगलांकडून किल्ला जिंकला. १६८८ मध्ये किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. 1730 मध्ये कोळी आदिवासींनी उठाव करून किल्ला ताब्यात घेतला. ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन ब्रिग्जने 1818 पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. स्थान\n", "id": "mar_Deva_52958"} {"text": "सुरगड\n\nसुरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\n\nसह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत.\n\nभिऱ्याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला कोर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला, व नदितून तीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. खांब गावाजवळील घेरा सुरगडवाडी जवळ असलेला सुरगड हा महत्वपूर्ण गड याच साखळीत आहे.\n\nसुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा. शिवरायांनी जे गड नव्याने वसविले त्यात सुरगडाचाही समावेश आहे. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला.त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते.गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते कि ,गडाचा हवालदार व गडबांधणाऱ्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदारचे नाव तुकोजी हैबत असे होते.\n\nइसवी सन १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला. सुरगडावरून पश्चिमेला कुंडलिकानदीचे खोरे, घोसाळगड आणि अवचितगड दिसतो तर पूर्वेकडे उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो.\n", "id": "mar_Deva_52959"} {"text": "तळागड\n\nतळागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला अन्य ११ किल्ल्याबरोबर राखून ठेवला होता.\n\nती सह्याद्रीचा - यंग झिंगारो डोंगरयात्रा - आनंद पाळंदे दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर किल्ले - गो. नी. दांडेकर दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया सह्याद्री - स. आ. जोगळेकर दुर्गकथा - निनाद बेडेकर दुर्गवैभव - निनाद बेडेकर इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\n", "id": "mar_Deva_52960"} {"text": "इर्शाळगड\n\nइर्शाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\n\nइर्शाळगड हा कर्जत विभागात येतो. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरून जाताना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सर्वसामान्य जनजीवन असणाऱ्या या भागात मुबलक पावसामुळे भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाची सोय होते.\n", "id": "mar_Deva_52961"} {"text": "मनसंतोषगड\n\nमनसंतोषगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला आंबोली घाटाच्या माथ्यापाशी मनोहरगडाजवळ आहे.\n", "id": "mar_Deva_52962"} {"text": "मनोहरगड\n\nमनोहरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला आंबोली घाटाच्या माथ्यापाशी मनसंतोषगडाजवळ आहे.\n", "id": "mar_Deva_52963"} {"text": "रांगणा\n\nरांगणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील एक किल्ला आहे.किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, 'येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल' असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो.\n", "id": "mar_Deva_52964"} {"text": "त्रिज्यी\n\nत्रिज्यी(इंग्रजीत रेडियन) हे कंस आणि त्रिज्येतील गुणोत्तर आहे. त्रिज्यी हे कोन मोजण्याचे सामान्य एकक असून ते गणितातल्या अनेक शाखांमध्ये वापरले जाते. हे एकक पूर्वाश्रमीचे (S.I.=इंटरनॅशनल सिस्टिम ऑफ युनिट्स्)एस. आयचे पुरवणी एकक होते, परंतु १९९५ मध्ये हा वर्ग रद्द करण्यात आला आणि सध्या त्या वर्गातल्या एककांना एस. आय.चे साधित एकक असे म्हणतात. त्रिज्यीला इंग्रजीमध्ये radian (रेडियन) म्हटले जाते. हे (समतल) सपाट कोनाचे एकक आहे. घन कोनासाठी चौत्रिज्यी हे एस. आय. एकक आहे.\n\nत्रिज्यी हे rad किंवा c चिन्हाने दाखविले जाते. उदा १.२ त्रिज्यीचा कोन १.२ rad असा दाखवितात. c हे अक्षर circular measure (सर्क्युलर मेज्हर - वर्तुळीय मापन) ह्या अर्थाने वापरले जाते व ते अंकाच्या उजव्या बाजूला किंचित वर लिहिले जाते. उदा. १.२c. अंश(उदा० 1.2°) हे जसे कोनाचे माप आहे तसेच त्रिज्यीसुद्धा आहे. त्रिज्यी हे दोन लांबींचे गुणोत्तर असल्याने तो एक शुद्धांक आहे, म्हणून त्याला एकक चिन्ह लावले नाही तरी चालते. त्यामुळे बऱ्याच गणिती लेखनामध्ये rad किंवा c ही चिन्हे लावली जात नाहीत. अंशाचे चिन्ह नसले की तो कोन त्रिज्यीमध्ये मोजला गेला आहे असे गृहीत धरले जाते. मराठीत त्रिज्यी हे माप त्रि ह्या चिन्हाने दाखविले जाते. उदा. १.२ त्रिज्यी हा १..२ त्रि असा दाखवितात आणि जेव्हा कोनाचे माप अंशात असते तेव्हा ° हे चिन्ह आवर्जून वापरले जाते.\n", "id": "mar_Deva_52965"} {"text": "चित्र:JNV Logo.png\n\nThis is a logo owned by Navodaya Vidyalaya Samiti for Jawahar Navodaya Vidyalaya. Further details: It is the logo of Navodaya Vidyalaya Samiti, an autonomous educational organisation in India, funded entirely by the Government of India. taken from\n", "id": "mar_Deva_52966"} {"text": "जवाहर नवोदय विद्यालय\n\n'जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. ही विद्यालये शिक्षण मंत्रालय द्वारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून 10000 विद्यार्थी नवोदयची परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यारत्यांची निवड करून त्यांना 6वी - 12वी मोफत शिक्षण मिळते .ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात!\n", "id": "mar_Deva_52967"} {"text": "शंकु निर्देशक\n\nशंकू निर्देशक हे त्रिमितीय लंबकोनी निर्देशक पद्धती असून ते समकेंद्री वर्तुळे (त्रिज्या r मधून मांडलेली) आणि अनुक्रमे z- आणि x-अक्षाची समांतर असलेल्या दोन लंबित शंकूकुलांपासून बनलेले आहे.\n", "id": "mar_Deva_52968"} {"text": "द्विगोलीय निर्देशक\n\nद्विगोलीय निर्देशके हे त्रिमितीय लंबकोनी निर्देशक पद्धती असून ते ज्या दोन नाभ्या जोडल्या जातात त्याच्या अक्षाभोवती द्विमितीय द्विध्रुवीय निर्देशक पद्धतींच्या परिवलनाने बनते. म्हणूनच द्विध्रुवीय निर्देशकांतील दोन नाभ्या ह्या द्विगोलीय निर्देशक पद्धतीत सुद्धा (z-अक्षाकडे - परिवलन अक्षाकडे) निर्देशक करते.\n", "id": "mar_Deva_52969"} {"text": "भैदनासाठी न्यूटनचा दर्शक\n\nभैदनासाठी न्यूटनचा दर्शक, किंवा टिंब दर्शक, ह्या पद्धतीत फलाच्या काळ भैदिज दाखविण्यासाठी फलावर टिंब दाखवितात. न्यूटन ह्याला फ्लक्सियॉन म्हणे.\n\nआणि ह्याचप्रमाणे.\n\nउच्च कोटीच्या भैदिजासाठी टिंब दर्शक पद्धत उपयोगी पडत नाही, परंतु यांत्रिकी आणि इतर अभियांत्रिकी शाखेत, द्विकोटी भैदिजाहून जास्त कोटीच्या भैदिजाचा वापर कमी होतो.\n\nन्यूटनने सांधनासाठी सामान्य गणिती दर्शक विकसित केला नव्हता, पण तो ह्यासाठी बरेच दर्शक वापरायचा; तथापि सांधनासाठी जगमान्य दर्शक पद्धत म्हणजे सांधकासाठी लिबनिझचा दर्शक. भौतिकीत आणि काही शाखेत बहुधा न्यूटनची दर्शक पद्धत काळ भैदिजसाठी वापरली जाते.\n", "id": "mar_Deva_52970"} {"text": "न्युट्रोफिल्स\n\nन्युट्रोफिल्स ह्या पांढऱ्या रक्तपेशींपैकी एक आहेत. या शरीराच्या संरक्षक पेशी असतात त्यामुळे शरीरात जंतुसंसर्गमुळे या पेशींचे प्रमाण वाढते.\n", "id": "mar_Deva_52971"} {"text": "दुर्गदर्शन\n\nदुर्गदर्शन हे गो. नी. दांडेकर यांनी मुख्यत्वे डोंगरी किल्ल्यांच्या संदर्भात मराठी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.\n", "id": "mar_Deva_52972"} {"text": "सह्याद्री (पुस्तक)\n\nसह्याद्री हे स.आ. जोगळेकर यांनी मराठी भाषेत सह्याद्रीवरील गडकिल्ले या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे.\n", "id": "mar_Deva_52973"} {"text": "रॉन विजली\n\nरॉन विजली हे हॅरी पॉटरच्या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे. ह्या कथानकात हॅरी पॉटरची रॉन विजली आणि हर्माइनी ग्रेंजरशी घनिष्ठ मैत्री दाखवली आहे.\n", "id": "mar_Deva_52974"} {"text": "हरमायनी ग्रेंजर\n\nहरमायनी जीन ग्रेंजर ही लेखिका जे.के. रोलिंग यांच्याच्या हॅरी पॉटर या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे . हरमायनी ही तिच्या मगल जन्मातली , म्हणजेच जिचे पालक जादूगार नाहीत अशी जादुगारीण आहे. तिचा जन्म १९ सप्टेंबर १९७९ रोजी झाला.\n", "id": "mar_Deva_52975"} {"text": "सेव्हेरस स्नेप\n\nसेव्हेरस स्नेप हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक गूढ वलय असलेले एक पात्र आहे. ते हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री ह्या शाळेत एक शिक्षक असतात. हॅरी पॉटर व स्नेप सदैव एकमेकांचा तिरस्कार करत असतात.\n", "id": "mar_Deva_52976"} {"text": "किल्ले (पुस्तक)\n\nकिल्ले हे मराठी भाषेत लिहिलेले गो.नी.दांडेकरांचे पुस्तक आहे. जेमेतेम ११० पाने असलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील २८० प्रमुख किल्ल्यांची माहिती दिली आहे.\n", "id": "mar_Deva_52977"} {"text": "ट्रेक द सह्याद्रीज\n\nट्रेक द सह्याद्रीज हे हरिश कापडिया यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातील साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या २००४ सालापर्यंत ५ आवृत्त्या निघाल्या आहेत. या पुस्तकात १३ नकाशे आणि ६६ छायाचित्रे आहेत.\n", "id": "mar_Deva_52978"} {"text": "गेंट\n\nगेंट () ही बेल्जियम देशामधील पूर्व फ्लांडर्स ह्या प्रांताची राजधानी आहे. ५,९४,५८२ इतकी लोकसंख्या असलेले गेंट महानगर बेल्जियममधील चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.\n", "id": "mar_Deva_52979"} {"text": "युरोपियन सांस्कृतिक राजधानी\n\nयुरोपियन सांस्कृतिक राजधानी हे युरोपियन संघाने दरवर्षी नियुक्त केलेले युरोपामधील एक शहर आहे. एका वर्षासाठी नियुक्त झालेल्या ह्या शहरामध्ये त्या वर्षी युरोपियन संस्कृतीचे प्रदर्शन करणारे सोहळे व समारंभांचे आयोजन केले जाते.\n\nयुरोपियन सांस्कृतिक राजधानी नियुक्त करण्याचा प्रस्ताव १९८५ साली मांडण्यात आला व तेव्हापासून दरवर्षी युरोपामधील एक वा अनेक शहरांना सांस्कृतिक राजधानीचा खिताब दिला जातो.\n", "id": "mar_Deva_52980"} {"text": "आव्हियों\n\nआव्हियों हे फ्रान्समधील एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागातील व्हॉक्ल्युझ विभागामध्ये रोन नदीच्या काठावर वसले असून ह्याची लोकसंख्या ९४,७८७ इतकी आहे.\n\nपोपचे शहर ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आव्हियों येथे मध्य युगातील इ.स. १३०९ ते इ.स. १३७८ ह्या सालांदरम्यान पोपचे येथे वास्तव्य असे. खालील सात पोप आव्हियों येथे राहिले होते. पोप क्लेमेंट पाचवा: १३०५ - १३१४ पोप जॉन बावीसावा: १३१६ - १३३४ पोप बेनेडिक्ट बारावा: १३३४ - १३४२ पोप क्लेमेंट सहावा: १३४२ - १३५२ पोप इनोसंट सहावा: १३५२ - १३६२ पोप अर्बन पाचवा: १३६२ - १३७० पोप ग्रेगरी अकरावा: १३७० - १३७८\n\nअकरावा ग्रेगरी निघन पावल्यानंतर पुढील पोप अर्बन सहावा ह्याने रोम येथेच राहणे पसंद केले व पोपची गादी पुन्हा एकदा रोममध्ये गेली.\n\nयेथील ऐतिहासिक वास्तूंसाठी आव्हियोंचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत दाखल झाले आहे.\n", "id": "mar_Deva_52981"} {"text": "वाईमार\n\nवाईमार () हे जर्मनी देशाच्या थ्युरिंगेन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर आपल्या सांस्कृतिक इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_52982"} {"text": "ब्रूज\n\nब्रूज () ही बेल्जियम देशामधील पश्चिम फ्लांडर्स ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले ब्रूज शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_52983"} {"text": "जगन्नाथबुवा पुरोहित\n\nवाग्येकरा पं. जगन्नाथबुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. तबलावादक होते.\n\nउस्ताद विलायत हुसेन खान हे त्यांचे गुरू.\n\nपं राम मराठे, पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, श्रीमती माणिक वर्मा, पं सुरेश तथा भाई गायतोंडे हे जगन्नाथबुवांच्या शिष्यांपैकी काही जण.\n\n'गुणीदास' या टोपणनावाने जगन्नाथबुवा बंदिशी करत असत.\n\nजगन्नाथबुवा पुरोहित यांना वाग्येयकार म्हणत. (प्राचीन काळामध्ये जी व्यक्ती पदरचना व स्वररचना या दोन्हीमध्ये प्रवीण असे तिला वाग्येयकार म्हटले जात होते. वाक् अर्थात पद्य व गेय अर्थात संगीत; या दोन्हीमध्ये ज्ञात असणारा वाग्येयकार.)\n", "id": "mar_Deva_52984"} {"text": "सेगेड\n\nसेगेड हे हंगेरी देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर हंगेरीच्या दक्षिण भागात तिसा नदीच्या काठावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_52985"} {"text": "केंद्रीय अन्वेषण विभाग\n\nकेंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation (CBI) ही भारत सरकारची विशेष पोलीस आस्थापना, गुन्हे अन्वेषण विभाग व गुप्तहेर खाते आहे. त्याची स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी झाली.लाचलुचपत प्रतिबंध या विषयासंबंधी नेमलेल्या संथानम समितीने(1963) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती।।\n\n{उद्दीष्टे-अपराधांचा सखोल तपस करून यशस्वी खटले करणे। पोलीस दलाला नेतृत्व देने।}\n", "id": "mar_Deva_52986"} {"text": "नर्मदेऽऽ हर हर\n\nनर्मदेऽऽ हर हर हे जगन्नाथ कुंटे ह्यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. कुंटे ह्यांनी तीन वेळा केलेल्या नर्मदा परिक्रमांचे विस्तृत वर्णन ह्या पुस्तकामध्ये त्यांनी रंगवले आहे.\n", "id": "mar_Deva_52987"} {"text": "राष्ट्रीय सुरक्षा समिती (भारत)\n\nराष्ट्रीय सुरक्षा समिती ही भारताची राजकिय, आथीक, ऊर्जा, तसेच राष्ट्रीय सुरक्षा विषयी गुप्त माहितीचा आभ्यास करून त्या संदर्भातील भारताची निती व धोरणे ठरवीण्याचे व त्या सदर्भात सरकारला सल्ला देण्याचे काम करणारी भारताची शिखर समिति आहे. या समितिची स्थापना अटलबिहारी वाजपेयी सरकाने १९ नोव्हेंबर १९९८ रोजी केली.\n", "id": "mar_Deva_52988"} {"text": "मारिबोर\n\nमारिबोर हे स्लोव्हेनिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मारिबोर शहर स्लोव्हेनियाच्या ईशान्य भागात द्रावा नदीच्या काठावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_52989"} {"text": "स्लोव्हेन भाषा\n\nस्लोव्हेन ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा स्लोव्हेनिया देशाची राष्ट्रभाषा व इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी व क्रोएशिया देशांमधील काही प्रदेशांची अधिकृत भाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या २४ अधिकृत भाषांपैकी स्लोव्हेन ही एक भाषा आहे.\n", "id": "mar_Deva_52990"} {"text": "पेलजाईन\n\nपेलजाईन () हे चेक प्रजासत्ताक देशातील शहर आहे. प्रागच्या ९० किमी पश्चिमेला वसलेले हे शहर चेक प्रजासत्ताकामधील चौथे मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_52991"} {"text": "ब्रागा\n\nब्रागा () हे पोर्तुगाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ब्रागा हे सर्वात जुने पोर्तुगीज शहर व जगातील सर्वात जुन्या ख्रिश्चन शहरांपैकी एक मानले जाते.\n", "id": "mar_Deva_52992"} {"text": "काडिस\n\nकाडिस () हे स्पेन देशाच्या दक्षिण टोकावरील एक शहर आहे. काडिस हे इबेरियन द्वीपकल्पावरील सर्वात जुने शहर मानले जाते. येथे अनेक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे व वास्तू आहेत.\n", "id": "mar_Deva_52993"} {"text": "लीज प्रांत\n\nलीज (; ; ) हा बेल्जियम देशाचा सर्वात पूर्वेकडील प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या फ्रेंच भाषिक वालोनी ह्या प्रदेशात वसला आहे.\n", "id": "mar_Deva_52994"} {"text": "लक्झेंबर्ग (बेल्जियम)\n\nलक्झेंबर्ग (; ; ) हा बेल्जियम देशाचा सर्वात दक्षिणेकडील प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या फ्रेंच भाषिक वालोनी ह्या प्रदेशात वसला आहे. ह्या प्रांताची पूर्वेकडील सीमा लक्झेंबर्ग देशाला लागून आहे.\n", "id": "mar_Deva_52995"} {"text": "चक्रीवादळ\n\nचक्रीवादळ ( ) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्यालाहरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.\n", "id": "mar_Deva_52996"} {"text": "वालोनी\n\nवालोनी (वालून: Walonreye, , , डच: ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या दक्षिण भागातील हा प्रदेश मुख्यतः फ्रेंच भाषिक आहे. बेल्जियमच्या एकूण क्षेत्रफळाचा ५५ टक्के भाग वालोनी प्रदेशाने व्यापला आहे व एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के जनता येथे वसलेली आहे.\n\nनामुर हे वालोनीचे प्रशासकीय मुख्यालय असून चार्लेरॉय, लीज, माँस ही येथील मोठी शहरे आहेत. उत्तरेकडील डच भाषिक फ्लांडर्स प्रदेशाच्या तुलनेत वालोनीची अर्थव्यवस्था बरीच कमकुवत आहे. वाढती बेरोजगारी व ढासळते दरडोई उत्पन्न ह्यांमुळे येथील व फ्लांडर्समधील जनतेमधील दरी वाढत चालली आहे.\n", "id": "mar_Deva_52997"} {"text": "फ्लांडर्स\n\nफ्लांडर्स (डच: ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रदेश मुख्यतः डच भाषिक आहे. फ्लांडर्स प्रदेशा युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या भागांपैकी एक आहे व आर्थिक दृष्ट्या सुबत्त व समुद्ध आहे.\n\nफ्लांडर्सचे प्रशासकीय मुख्यालय ब्रसेल्स येथे असून ॲंटवर्प, गेंट, ब्रूज ही येथील मोठी शहरे आहेत.\n", "id": "mar_Deva_52998"} {"text": "रोशन आरा बेगम (गायिका)\n\nरोशनआरा १९१७ - डिसेंबर ६, इ.स. १९८२) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. पाकिस्तानात त्यांना संगीताची महाराणी म्हणून ओळखले जात असे. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.\n", "id": "mar_Deva_52999"} {"text": "ला आव्र\n\nला आव्र () हे फ्रान्स देशाच्या ओत-नॉर्मंदी प्रांतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.ला आव्र शहर फ्रान्सच्या वायव्य भागात ओत-नॉर्मंदी प्रांतामध्ये सीन नदीच्या मुखाशी इंग्लिश खाडीवर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_53000"} {"text": "अकिता प्रांत\n\nअकिता () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.\n\nअकिता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_53001"} {"text": "ओमोरी प्रांत\n\nओमोरी () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.\n\nओमोरी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_53002"} {"text": "फुकुशिमा प्रांत\n\nफुकुशिमा () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. फुकुशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.\n\nमार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमुळे फुकुशिमा प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील अणुऊर्जा प्रकल्पामधून अणुगळती सुरू झाल्यामुळे सुमारे ४५,००० लोकांना स्थानांतरित करण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_53003"} {"text": "डग्लस मॅकआर्थर\n\nडग्लस मॅकआर्थर (जानेवारी २६, इ.स. १८८०:लिटल रॉक, आर्कान्सा, अमेरिका - एप्रिल ५, इ.स. १९६४:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका) हा अमेरिकेचा सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागरातील रणांगणात हा दोस्त राष्ट्रांचे सरसेनापती होता. फिलिपाईन्सच्या सैन्याने त्याला फील्ड मार्शल हे पद दिले होते.\n\nमॅकआर्थर, डग्लस मॅकआर्थर, डग्लस मॅकआर्थर, डग्लस\n", "id": "mar_Deva_53004"} {"text": "इवाते प्रांत\n\nइवाते () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.\n\nमोरिओका ह्या नावाचे शहर इवाते प्रांताचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_53005"} {"text": "मियागी प्रांत\n\nमियागी () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. सेंडाई ही मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n\nमार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमध्ये मियागी प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.\n", "id": "mar_Deva_53006"} {"text": "मोगूबाई कुर्डीकर\n\nमोगूबाई कुर्डीकर (जुलै १५, इ.स. १९०४ - फेब्रुवारी १०, इ.स. २००१) या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका होत्या. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्यांना आग्रा घराणे व जयपूर-अत्रौली घराणे ह्या दोन मातब्बर संगीत घराण्यांच्या शैलीतील संगीत शिकायला मिळाले. मोघूबाई या 'गानतपस्विन\" या उपाधीने ओळखल्या जातत.\n", "id": "mar_Deva_53007"} {"text": "पद्मावती शाळिग्राम\n\nपद्मावती शाळिग्राम (इ.स. १९१८ - हयात) या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका आहेत. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने हिंदुस्तानी गायन करतात.\n", "id": "mar_Deva_53008"} {"text": "मुकुल शिवपुत्र\n\nमुकुल शिवपुत्र कोमकली (२५ मार्च, १९५६ - हयात) हे भारतातील हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई आहेत.\n", "id": "mar_Deva_53009"} {"text": "स्वाती कर्वे\n\nडॉ. स्वाती कर्वे या संगीतसमीक्षक आणि लेखिका आहेत.\n\nप्राणिशास्त्रातली आणि कायद्यामधली पदवी घेतल्यानंतर एच.डी.एफ.सी. या गृहकर्ज देणाऱ्या कंपनीमध्ये स्वाती कर्वे नोकरीला होत्या. त्यांच्या संगीताच्या शिक्षणाची सुरुवात त्या शाळेत असतानाच 'गोपाल गायन समाजा'तले गोविंदराव देसाई यांच्याकडे झाली. यानंतर १९८९ ते ९५पर्यंत त्यांचे पुढील संगीताचे शिक्षण शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे, तर ख्याल गायकीचे शिक्षण (मैफलीचे गाणे) कुमार गंधर्व यांचे शिष्य असलेल्या विजय सरदेशमुख याच्याकडे झाले.\n\n१९९९ नंतर त्यांनी संशोधनासाठी आवश्यक म्हणून संगीतात एम.ए. केले. एम.ए.ला सुवर्णपदक मिळाले, आणि 'गानहिरा' या पदवीच्याही त्या मानकरी ठरल्या. यानंतर त्यांना केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली. तिचा विषय होता 'संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम'. अशा प्रकारच्या खास प्रयोग करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन निरीक्षण-अभ्यास, त्यामागचे विचार जाणून डोकेदुखी, रक्तदाब, नैराश्य.. अशा आजारांच्या रोग्यांवर स्वतःचे काही नियमित उपचार करून त्यांच्या नोंदी टिपून त्यांनी हा विषय हाताळला. पीएच्‌.डी.साठी स्त्री गायिकांनी शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताला काय दिले? हा विषय घेतला. त्यासाठी डॉ. स्वाती कर्वे यांनी गोव्याला व नागपूर, कलकत्ता, दिल्ली, इंदूर, भोपाळ इत्यादी गावांना भेटी दिल्या. वाचनालये आणि ध्वनिमुद्रणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही त्यांच्या प्रवासाचा त्यांना फायदा झाला. स्त्री परिषदांचा इतिहास -इ. स. १८५०-२००० महाराष्ट्राच्या मर्यादेत या पुस्तकाचे संपादन केले आहे.\n", "id": "mar_Deva_53010"} {"text": "संख्या\n\nसंख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे.\n\nप्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे (एक ते नऊ आणि शून्य) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. \"आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणाऱ्या भारतीय गणितज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या 'आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे हिंदासा नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः इ.स. ५००च्या सुमारास आर्यभट्टकृत दशमान पद्धतीचा प्रसार झाला. शून्यासाठी ख या शब्दाचा वापर केला गेला. नंतर त्याला शून्य असे संबोधले गेले.\n\nइंग्लिश पद्धतीत थाऊजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत.\n\nविविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार आकडे खालीलप्रमाणे लिहिले जातात-\n\nयातील काही शब्द आता वापरात नाहीत.\n", "id": "mar_Deva_53011"} {"text": "अमेरिकन एरलाइन्स\n\nअमेरिकन एरलाइन्स ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. हिचे मुख्यालय अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील फोर्ट वर्थ शहरात आहे. ही कंपनी ९३९ विमानांसह (फेब्रुवारी २०१७) जगातील अनेक देशांना विमानसेवा पुरवते.\n", "id": "mar_Deva_53012"} {"text": "वूडलँड पार्क (कॉलोराडो)\n\nवूडलँड पार्क अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे गाव आहे. हे गाव टेलर काउंटीमध्ये आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ६,५१५ लोकसंख्या असलेल्या या गावाच्या सभोवती पाइक नॅशनल फॉरेस्ट हे राष्ट्रीय वन आहे.\n", "id": "mar_Deva_53013"} {"text": "गोबी वाळवंट\n\nगोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील पाचव्या क्रमांकाचे वाळवंट आहे. हे वाळवंट चीनच्या उत्तर व वायव्य भागात व मंगोलियाच्या दक्षिण भागात सुमारे १२.९५ लाख चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर पसरले आहे. येथील हवा अतिशय कोरडी असून प्रतिकुलतेमुळे प्रदेश साधारणतः निर्जन आढळतो. हिंदी महासागराकडून येणारे पावसाचे ढग हिमालय पर्वतामुळे अडले जातात ज्यामुळे गोबी वाळवंटात पाऊस पडत नाही.\n\nमंगोल साम्राज्याचा भाग असलेल्या व रेशीम मार्गावरील अनेक शहरे असलेल्या गोबी वाळवंटाला आशियाच्या इतिहासात स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_53014"} {"text": "मदर इंडिया\n\nमदर इंडिया हा इ.स. १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट होता. त्यातल्या आदर्शवादी भूमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप ठेवली. याचे दिगदर्शन मेहबूब खान यांनी केले होते. चित्रपटाची कथाही मेहबूब खान यांनी लिहिली होती.\n\nयाच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी इ.स. १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.\n\nहा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर अ‍ॅकॅडमी पुरस्काराच्या विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. तो पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.\n", "id": "mar_Deva_53015"} {"text": "डिव्हाइड (कॉलोराडो)\n\nडिव्हाइड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती १२७ आहे. हे गाव टेलर काउंटीमध्ये आहे.\n\nहे गाव पाइक्स पीकच्या पायथ्याशी असून यूट पास हा घाट येथून पश्चिमेस आहे.\n", "id": "mar_Deva_53016"} {"text": "लोकप्रिय गोपीनाथ बोरोदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nपुनर्निर्देशन लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ\n", "id": "mar_Deva_53017"} {"text": "गोपीनाथ बोरदोलोई\n\nगोपीनाथ बोरदोलोई (६ जून, इ.स. १८९० - ५ ऑगस्ट, इ.स. १९५०) हे भारताच्या आसाम राज्याचे पहिले मुख्यमत्री होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बोरदोलोई एक स्वातंत्र्यसेनानी व ब्रिटिश राजवटीमध्ये आसामचे पंतप्रधान होते. १९९९ साली बोरदोलोई ह्यांना (मृत्यूनंतर) भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53018"} {"text": "यामागाता प्रांत\n\nयामागाता () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. यामागाता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_53019"} {"text": "चिबा प्रांत\n\nचिबा () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रांतामध्येच स्थित आहे. चिबा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.\n\nचिबा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रांतांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_53020"} {"text": "गुन्मा प्रांत\n\nगुन्मा () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.\n", "id": "mar_Deva_53021"} {"text": "इबाराकी प्रांत\n\nइबाराकी () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य-पूर्व भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.\n", "id": "mar_Deva_53022"} {"text": "तोचिगी प्रांत\n\nतोचिगी () हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.\n\nउत्सुनोमिया ही तोचिगी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_53023"} {"text": "नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ (; IATA: NRT) हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ह्या विमानतळातून होते. जपान एरलाइन्स, ऑल निप्पॉन एरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एरलाइन्स या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच जेटस्टार जपान, पीच आणि व्हॅनिला एर या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्सचा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे.\n\nप्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे.\n", "id": "mar_Deva_53024"} {"text": "२०११ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २२ मे ते ५ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53025"} {"text": "साचा:विकिप्रकल्प इचलकरंजी समासपट्टी\n\nविकिप्रकल्प इचलकरंजी\n\nमुख्य प्रकल्पपान प्रकल्प वर्ग सदस्य दालन\n\nआवाहन\n\nअसलेले लेख हवे असलेले लेख आराखडे नवे लेख संदर्भ हवे असलेले लेख पाहिजे असलेली छायाचित्रे ऑनलाईन संदर्भसाधने ऑफलाईन संदर्भसाधने कोविड १९ची स्थिती वारसास्थान/स्मारके शैक्षणिक व सामजिक संस्था\n\nकामे\n\nचालू कामे प्रस्तावित कामे पूर्ण कामे\n\nइचलकरंजी, समासपट्टी साचे, समासपट्टी\n", "id": "mar_Deva_53026"} {"text": "एचजीव्ही-२०२एफ\n\nएचजीव्ही -२०२ एफ (HGV-202F) एक स्वनातीत वेगाने तरंगत जाणारे वाहन आहे. एचजीव्ही -२०२ एफ हे अग्नि-व्ही आणि अग्नि-६ वर बसवता येईल. ही दोन्ही क्षेपणास्त्रे एचजीव्ही वाहून नेण्यासाठी तयार केलेली आङेत. आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या मते, \"एचजीव्ही पारंपारिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत कमी उंचीवरून चालवली जातात.\n\nएचजीव्हीची कुतूहल आणि वेग जास्त पारंपारिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींसाठी नवीन आव्हाने उंचावते. तोटा पुन्हा बचावात्मक यंत्रणेकडे वळल्याने संरक्षण उद्योगातील अनेकांना चिंता आहे हायपरसोनिक शस्त्रे शीतयुद्ध युगातील शस्त्रांप्रमाणेच शस्त्रेची शर्यत पुन्हा जिवंत करतील.\n", "id": "mar_Deva_53027"} {"text": "मुंबई-पुणे-मुंबई ३\n\nमुंबई पुणे मुंबई ३ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी रोमँटिक-नाट्यमय चित्रपट असून तो ५२ फ्रायडे सिनेमाझ आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांनी तयार केला आहे. हा चित्रपट २०१५ च्या मुंबई-पुणे-मुंबई या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आहेत. प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, सुहास जोशी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट ०७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.\n", "id": "mar_Deva_53028"} {"text": "बहिरामवाटक\n\nबहिरामवाटक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53029"} {"text": "बेलवडे बुद्रुक (पेण)\n\nबेलवडे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53030"} {"text": "बेलवडे खुर्द\n\nबेलवडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53031"} {"text": "ग्रामीण विकास लोक संस्था\n\nज्या भागातील ८५% लोकांचे जीवन शेती व शेतीवर आधारीत उद्योग-व्यवसायावर अवलंबून आहे. अधिकतर शेत जमीन हलकी व मध्यम व हलक्या प्रतीची असून संपूर्णतः पावसावर अवलंबून आहे, सिंचनाचे क्षेत्र फक्त ४.४३% इतके आहे.( संदर्भ : जनगणना २०११चा अहवाल ) ज्या भागातील मुख्य पीक ज्वारी असून आर्थिक पाहणी २०११ नुसार ज्वारी पीकाचे हेक्टरी उत्पादन ६९९ की. ग्रा. आहे. सरासरी जमीन धारणा २.७६% आहे. शेतमजूरी करणाऱ्या मजूरांना जेथे वर्षातील १८० ते २४० दिवसच बारमाही काम उपलब्ध असते, अन्य काळात हे मजूर कामासठी अन्यत्र हंगामी स्वरूपात स्थलांतरीत होऊन पावसाळ्यात आपापल्या गावी परत येत असतात. जिथे रोजंदारीचा दर प्रति दिन पुरुषासाठी २०० ते २५० पर्यंत आणि स्त्रियांसाठी १०० ते १५० रुपये असा आहे. सण २०११ च्या आर्थिक पाहणीनुसार जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ५९,३९६/- इतके दर्शविण्यात आलेले आहे.\n\nयाचबरोबर लातूर जिल्हा ज्या विभागात येतो, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर, या ठिकाणची आवाहणे वेगळ्या प्रकारची आहेत हे लक्षात येते. आमची संस्था ज्या भागात काम करते, तो ' मराठवाडा ' (१९४८ पर्यंत हैद्राबाद स्टेटचा अविभाज्यपणे राहिलेला भाग ) विभाग महाराष्ट्र राज्याचा भाग असला तरी हा विभाग सर्वार्थाने महाराष्ट्र राज्यापेक्षा वेगळा असा आहे, यामुळे या विभागाचा विकास महाराष्ट्र राज्याच्या बरोबरीने आतापर्यंत कधीच झालेला नाही,याची पाळे-मुळे इतिहासात आहेत. हा विभाग सातत्याने ७०० वर्षापेक्षा जास्त काळ इस्लामी सरंजामी राजवटीत राहिलेला आहे, शेवटी शेवटी हैद्राबाद स्टेट जरी ब्रिटिश अधिपत्याखाली असला तरी प्रत्यक्ष अमंल मात्र निजामाचाच राहिलेला आहे. ब्रिटिश राजवट जरी आम्हाला नको होती तरी,या राजवटीचे अप्रत्यक्षपणे आम्हा भारतीयांस कांही फायदे पण झालेले आहेत. हे सर्व फायदे जसे भारताच्या इतर भागाला मिळालेले आहेत, तसे हैद्राबाद संस्थानातील जनतेला मिळालेले नाहीत, प्रामुख्याने सर्वांसाठी शिक्षणाची समान संधी आणि प्रगतिशील विचार प्रवाह याबाबतची जी संधी अन्य भारतीयांना ब्रिटिश राजवटीत मिळाली ती, मराठवाडा सह हैद्राबाद संस्थानमधील जनतेला मिळालेली नाही,याचे फार मोठे दुरगामी परिणाम मराठवाडा भागावर झालेले आहेत.\n\nमराठवाड्यासह निजाम स्टेटमधील साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प राहिले. १९३१ मध्ये ते प्रमाण ५% होते, १९४१ मध्ये ते ९.३ % होते. सन १९८१ च्या जनगणनेच्या समयी हे प्रमाण अवघे ३२.९%असे होते, अर्थात महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य साक्षरतेपासून हे प्रमाण १४.१२ % अंतरावर होते. मराठवाडा विभागात स्त्रियांचे साक्षरता प्रमाण १९७१ मध्ये १२.५७ आणि १९८१ मध्ये १८.२१ असे होते, म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य प्रमाणाच्या निम्म्यावर होते. आता यात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी अजूनही ३३% ग्रामीण महिला निरक्षरच आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ३० ते ४०% असल्याचे पाहण्यास मिळते आहे.\n\nअशा प्रकारची पार्श्वभूमि असलेल्या लातूर जिल्ह्यात, राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या \" गावाकडे चला \" या संदेशातून प्रेरणा घेऊन ग्रामीण विकास लोक संस्था गेल्या तीन दशकापासून ग्रामीण भागातील लोकांच्या विकास आणि सामाजिक बदलाच्या कामात संलग्न आहे. व्यक्तीच्या जीवनात तीन दशकाचा कालावधि तसा मोठा असतो, पण संस्थेच्या जीवनात इतका कालावधि तसा फार मोठा नसतो. तरी सुद्धा आमच्या संस्थेकडे असलेली साधणे-सामुग्री, मनुष्यबळ आणि उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर करून हाती घेतलेल्या कामात गुणवत्ता यावी, ती टिकून रहावी आणि उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त कार्यक्रम पार पडावेत, ज्याचा बहुसंख्य ग्रामीण लोकांना फायदा व्हावा या दिशेने जाण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न्केलेला आहे. आजवरच्या वाटचालीत संस्थेने केलेल्या कामातील प्रमुख उपलब्धी खालील प्रमाणे आहेत.\n\n१. महिला मुक्ती प्रबोधन आणि सक्षमीकरण\n\n१. १९८० पुर्वी ज्यांनी अहमदपूर तालुका परिसरात स्त्रीमुक्तीच्या लढ्याची मुहर्तमेढ रोवली,त्या पहिल्या स्त्री कार्यकर्त्या कॉ. अनुसयाबाई नखाते यांचा वेठबिगार मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून ग्रामीण विकास लोक संस्था, या संस्थेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.\n\n२. १९८४ मध्ये उदगीरच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी अहमदपूर येथील महिलांच्या वतीने अहमदपुरच्या इतिहासातील पहिला भव्य मोर्चा काढण्यात आला.\n\n३. महिला मुक्ती प्रबोधनासाठी सातत्याने प्रतिवर्षी अनेक गावातून प्रबोधन मेळावे आणि सभांचे आयोजन करण्यात आले.\n\n४. डाक्रा गटांची निर्मिती आणि प्रभावी अमलबजावणी\n\n५. लातूर आणि परभणी जिल्ह्यात बचत गट चळवळ सुरू करणारी पहिली संस्था.\n\n६. संस्थेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील , विशेषतः परित्यक्ता आणि विधवा अशा महिलांनाचे ८० बचत गट तयार करून त्यांना सक्षम केले. या माध्यमातून संस्थेच्या वतीने सात लाखांचे अर्थ साह्य देऊन जोडधंदा उभा करणेसाठी मदत केली.\n\n७. मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटणेकडून आयोजित राज्यस्तरीय स्त्रीमुक्ती यात्रेचे अहमदपूर येथे भव्य स्वागत आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन\n\n८. म्रराठवाडा स्तरावरील स्त्री हक्क परिषदेचे भव्य आयोजन, ज्यात २००० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.\n\n९. पीडीत परित्यक्ता महिलांना कायदा सल्ला साह्य मिळालेमुळे ३०० पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला, यापैकी १५२ प्रकरणात तडजोड झाली, ५६ जणींना नुकसानभरपाई मिळाली, पैकी १६ जणींना जमीनीवरचा हक्क मिळाला.\n\n१०. लातूर उस्मानाबाद भूकंप पुनर्वसन कामात \" परित्यक्ता महिलांसाठी निवारा \" मागणी साठी दिर्घकाळ पर्यंत लढा आणि अंतिमतः परित्यक्ता महिलांसाठी त्या त्या गावात भुखंड उपलब्ध करून देणेबाबाबतचा राज्य शासनाचा ऎतिहासिक निर्णय. याच बरोबर पुनर्वसनात मिश्र वस्ती मागणीसाठी आंदोलन करणारी ऎकमेव संस्था.\n\n११. संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलाच पाहिजे असे धोरण निश्चित करून ते अमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.\n\n२. ग्रामीण कामगारासाकांसाठीचे कार्य.\n\nशेतमजूरांना बारमाही काम उपलब्ध व्हावे,समान व किमान वेतनाची अमलबजावणी आणि शेतमजूरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा व्हावा या उद्देशाने जवलपास १५ वर्षे चळवळ चालविण्यात आली,यात रोहयो कामाची दरवर्षी मागणी आणि अलबजावणी याचा समावेश राहिलेला आहे..\n\nमराठवाडा कदाचित महाराष्ट्रात बालमजूरीच्या प्रश्नावर कामाचा प्रारंभ करणारी \" ग्रामीण\n\nविकास लोक संस्था \" ही पहिली संस्था असावी,तसेच काम करणाऱ्या मुलांसाठी \" '\n\nबालकामगार ' \"असा शब्दप्रयोग करणारी पण ही संस्था पहिलीच असावी.\n\n१. संस्थेने १९८८ पासून बालमजूरी निर्मुलन आणि शिक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. अनौपचारिक शिक्षण, ब्रीजकोर्स कॅम्प, बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागॄती अभियन आणि संगणकाच्या माध्यमातून साक्षरता आणि अभ्यास.\n\n२. संस्थेने चालविलेल्या अनौपचारिक शिक्षणाच्या कार्यक्रमातून किमान ५००० पेक्षा जास्त मुलांनी लाभ घेतलेला आहे, पैकी १००० पेक्षा जास्त मुलांनी पुन्हा शाळा प्रवेश केला, ज्यातील ५०० मुलांनी इयत्ता ४थी किंवा ७वीची बहिस्थ स्वरूपात परिक्षा देऊन पुढील इयत्तेत प्रवेश प्राप्त केलेला आहे.\n\n३. लातूर – उस्मानाबाद भूकंपग्रस्त भागातील शालाबाह्य मुलांसाठी चालविलेल्या ब्रीज कोर्स कॅम्प शिक्षण कार्यक्रमाचा १२५ मुलांनी लाभ घेतला.\n\n४. लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील ६ तालुका स्तरावर बालमजूरी निर्मूलन आणि मुलांच्या शिक्षणासाठी \" बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागृती अभियान \" यशस्वीपणे चालविण्यात आले.\n\n५. १९९२ साली स्थापित झालेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर बालमजूरी निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या \" बालमजूरी विरोधी मोहीम ' या संघट्नेचे आम्ही संस्थापक सदस्य असून संस्थेने या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी ७ वर्षे कार्यरत राहून हे काम यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.\n\n६. मराठवाडा स्तरावर आयोजित केलेल्या \" बालमजूरी निर्मूलन यात्रेचे \" संस्थेने नेतॄत्व करून \" बालमजूरी निर्मूलनाचा संदेश मराठवाड्यातील २४ तालुक्यांतील दिड लाख लोकांपर्यंत पोहंचविला आहे.\n\n७. वेठबिगार मोर्चाच्या वतीने लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून काढण्यात आलेल्या \" वेठगारी आणि बालमजूरी निर्मूलन प्रबोधन यात्रेचे \" नेतॄत्व पण ग्रामीण विकास लोक संस्थे केले आहे.\n\nहैद्राबाद मुक्ती सुवर्ण महोत्सव निमित्ताने संस्थेने १७ सप्टे. ते २ ऑक्टो.1998 या काळात\n\nमराठवाड्यातील ६९ हुतात्मा स्मारंकाच्या मार्गे \" राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार यात्रा \"\n\nकाढून, हैद्राबाद मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली\n\nअर्पित करण्यात आली. ही यात्रा २७०० की. मी. पेक्षा अधिक अंतराची होती. या काळात\n\nयानुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी मराठवाडा विभागातील हा सर्वाधिक विशाल\n\nकार्यक्रम होता, तो यश्स्वीपणे पार पडला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.या यात्रेच्या\n\nम. गांधी यांचे विचार यानुषंगाने गावोगावी लोकसंवाद करण्यात आला.\n\n१. पाणलॊट विकास कार्यक्रम – सोरगा गाव\n\n२. नैसर्गिक संसाधणे व्यवस्थापन कार्यक्रम – केकतसिंदगी\n\n३. इंडो-जर्मन पाणलॊट विकास कार्यक्रम नरवटवाडी – येलदरवाडी\n\n४. अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम – ६ गावे\n\n५. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम – ग्रामस्थांना प्रशिक्षण\n\nउपरोक्त कार्यक्रम अमलबजावणी परिणामी –\n\n१. उपरोक्त उल्लेखित कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण १२ गांवांच्या शिवारात ५००० हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकास कार्यक्रम राबऊन वाहून जाणाऱ्या मातीचे संरक्षण करण्यात आले. या कामामुळे प्रत्यक्षात २ लाख मनुष्यदिवस काम उपलब्ध झाले. आणि त्या त्या गावात सर्वांसाठी बारमाही रोजगार उपलब्ध झाला.\n\n२. कार्यक्रम कार्यान्वीत करण्यापूर्वी सर्वच्या सर्व गावे पाणी टंचाईग्रस्त होती, या सर्व गावात आजच्या परिस्थितीत मुबलक पाणी उपलब्ध आहे.\n\n३. शेतजमीनीची उत्पादकता वाढल्यामुळे गावातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे, त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले गेले आहे.\n\n४. पूर्वीपेक्षा सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे मजूरांचे होणारे हंगामी स्थलांतर थांबले आहे.\n\n५. या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलेमुळे, त्यांचा निर्णयप्रक्रीयेतील सहभाग वाढला आहे.\n\n६ . पडीक विहिरीची दुरुस्ती आणि नवीन विहिरीचे मार्फत\n\nशेती आणि पीण्याच्या पाण्याची उपलब्धी.\n\n१. एम डी डी पी कार्यक्रमांतर्गत अल्पभुधारक शेतकऱ्यां साठी संस्थेने ५५ विहीरी खोदून दिल्या तसेच ४९ जुन्या विहिरी दुरुस्त करण्यात आल्या.\n\n२. यामुळे १४३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली, ज्याचा एकूण ३३७ अल्पभूधारकांना फयदा झाला.\n\n३. तसेच या उपलब्धीमुळे १८ गावातील ५४० कुटुंबाला पीण्याचे पाणी उपलब्ध झाले.\n\nसंस्थेच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील ३० गावातून २००६ ते २०१२ या\n\nकालावधित \"बालीका विवाह प्रतिबंध \" कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम सुरू\n\nकरणेपूर्वी या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ५८% होते, ते आज हे प्रमाण\n\n३०% वर आलेले आहे.\n\n८. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत\n\nगावस्तरावील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग\n\nभारत सरकर आणि राज्य शासनाच्या साह्यातून कार्यरत असलेल्या एकात्मिक पाणलोट\n\nव्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर द्यावयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संस्था सहभागी\n\nअसून यानुषंगाने लातूर जिल्ह्यातील एकूण ३६ गावातील प्रशिक्षणारथींना प्रशिक्षण देण्याची\n\nजबाबदारी शासनाने आमच्या संस्थेवर सोपवलेली असून संस्था हा कार्यक्रम सक्षमपणे राबवत\n\nआहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेने ५ वर्षात एकूण २०० पेक्षा अधिक प्रशिक्षण\n\nकार्यक्रमाच्या माध्यमातून १६,७२५ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेले आहे.\n\n९. हवामान बदल स्वीकृतीकरन कार्यक्रम\n\nअफार्मच्या सहकार्याने संस्था अहमदपूर, जि. लातूर या भागातील चार गावातून \" हवामान\n\nबद्ल स्वीकृतीकरन कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी असून काळाची गरज ओळखून भविष्यात\n\nया कामाची व्याप्ती आणि कार्यक्षा वाढवण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे.\n\n१०. विहीर पुनर्भरन कार्यक्रम\n\nसन २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या अवर्षण पार्श्वभूमिवर काळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात अधिक पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा या हेतूने संस्थेच्या मार्फत विहीर पुनर्भरन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आतापर्यंत दोन गावातील एकूण १३ विहीरींचे पुनर्भरन करण्यात आले असून, याचा भविष्यात शेतकऱ्यांना अधिक पीक उत्पादन घेण्यास साह्य होणार आहे. या कामासाठी पुणे येथील कोरेगाव पार्क क्लब आणि स्पेक्ट्रम ग्रुप यांनी स्वयंस्फुर्त साह्य केलेले आहे.\n\n----------------------------------------------------------------------------------------\n\nसंपर्कः मच्छींद्र गोजमे, अध्यक्ष, ग्रामीण विकास लोक संस्था (फीड), कराड नगर, नांदेड रोड अहमदपूर,\n\nजि. लातूर, महाराष्ट्र – ४१३५१५ [] , Ph. No 7507752452\n", "id": "mar_Deva_53032"} {"text": "अँडी मॅकब्राइन\n\nअँडी रॉबर्ट मॅकब्राइन (३० एप्रिल, १९९३ - ) हा चा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करतो. हा आयर्लंडकडून एक कसोटी आणि ३७ एकदिवसीय सामने खेळला आहे.\n", "id": "mar_Deva_53033"} {"text": "भारतीय मोठा बगळा\n\nलांबी – ७१ ते ७६ से.मी.\n\nग्रेट एग्रेट (अर्दिया अल्बा), ह्याला मराठीत मोठा बगळा म्हणतात, जगातील बहुतेक उष्णकटिबंधीय आणि गरम समशीतोष्ण प्रदेशांमध्ये हा दिसून येतो. 83 ते १०3 सेंमी (33 ते ४१ इंच) लांबीचे मोजमाप आणि ०.७ ते १.२ किलो वजनाचे, पूर्व ग्रेट एरेट हा एक पांढरा पिसारा असलेला एक मोठा बगला आहे. प्रजनन काळात चोचीचा रंग काळा असतो आणि इतर वेळी पिवळा असतो. आणि त्याचे लांब पाय लालसर काळ्या रंगाची असतात. प्रजनन काळात चेहऱ्याच्या उघड्या भागाचे रंग निळसर हिरवे बदलतात. प्रजनन पिसारा देखील लांब मान पल्हे आणि हिरव्या चेहऱ्याचे क्षेत्र चिन्हांकित करते.\n\nसरपटणारे प्राणी, लहान पक्षी आणि उंदीर आणि किडे, क्रस्टेशियन्स आणि मोलस्क सारख्या इन्व्हर्टेब्रेट्स सारख्या कशेरुकाचा समावेश आहे. पूर्वेकडील महान एग्रेट उधळलेल्या पाण्यात उभा राहून किंवा स्थिर राहून आणि त्याच्या बिलासह \"भाले\" शिकार करून शिकार करतो. महान उदार उथळ पाण्यात किंवा कोरड्या जागी राहतात, प्रामुख्याने मासे, बेडूक, लहान सस्तन प्राणी आणि कधीकधी लहान सरपटणारे प्राणी आणि कीटक खातात, बहुतेक वेळा स्थिर उभे राहून आणि शिकारला आत जाऊ देत असतात. हे भाल्याच्या रूपात वापरणाऱ्या त्याच्या बिलचे आश्चर्यकारक अंतर. हे बऱ्याचदा शिकारसाठी स्थिर न थांबवते, किंवा हळूहळू त्याच्या बळीवर पडते. प्रजाती शक्यतो १०-–० फूट उंचीवर (–.०-१२.२ मीटर) उंचवट्यावर, बेड बेड किंवा इतर विस्तृत ओलांडलेल्या मोठ्या तलावाजवळ असलेल्या झाडांमध्ये वसाहतीत जाती बनवतात. प्रत्येक हंगामात एकपात्री जोड्या तयार झाल्यावर वयाच्या 2-3 व्या वर्षी ते प्रजनन सुरू होते. जोड्या पुढील हंगामात वाहून नेल्यास माहित नाही. नर घरटीचे क्षेत्र निवडतो, घरटे सुरू करतो आणि नंतर मादीला आकर्षित करतो. लाकडापासून बनविलेले आणि झाडाच्या साहित्याने उभे असलेले हे घरटे 3 फूटांपर्यंत असू शकते. एकावेळी सहा निळे हिरव्या अंडी घालतात. दोन्ही लिंग अंडी उष्मायन करतात आणि उष्मायन कालावधी 23-26 दिवस असतो. तरुणांना दोन्ही पालकांकडून नियमितपणे आहार दिले जाते आणि ते 6-7 आठवड्यात उडण्यास सक्षम असतात.\n\nईस्टर्न ग्रेट एग्रेट सहसा वस्तीमध्ये इतर हर्न्स, एग्रेट्स, कॉर्मोरंट्स, स्पूनबिल आणि आयबिस सह प्रजाती असतात. ऑस्ट्रेलियामध्ये प्रजनन काळ वेगवेगळा असला तरीही, एक वर्षाव एक वर्षाव केला जातो. देशाच्या उत्तरेस ते मार्च ते मे, दक्षिण आणि मध्य क्वीन्सलँड डिसेंबर आणि जानेवारी आणि दक्षिणेत ऑक्टोबर ते डिसेंबर आहे. 20 मीटर (60 फूट) किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर झाडाच्या वर स्थित, घरटे कोरडे फांद्याचे सपाट व्यासपीठ आहे आणि अंडी आणि तरुणांसाठी उथळ बेसिनसह चिकटलेले आहे. क्लचमध्ये दोन ते सहा फिकट गुलाबी निळ्या-हिरव्या अंडी असतात आणि त्यापैकी सामान्यतः तीन किंवा चार असतात. ते आकारात अंडाकृती आहेत आणि 52 x 36 मिमी मोजतात ते घरटे मुख्यत पाण्याजवळील झाडांवर एकत्र वसाहतींमध्ये करतात.\n\nविण – जून ते ऑगस्ट.\n", "id": "mar_Deva_53034"} {"text": "हनुमानपाडा\n\nहनुमानपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53035"} {"text": "गागोडे खुर्द\n\nगागोडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53036"} {"text": "गागोदे बुद्रुक\n\nसेन्सस कोड ५५३९२४ असलेले गागोदे बुद्रुक हे गाव, रायगड या जिल्ह्यातील ३६७.३५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २१९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ९९८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर अलिबाग हे ४२ किलोमीटर अंतरावर आहे. या लेखातील माहिती २०११ च्या शिरगणतीनुसार आहे. शिरगणतीत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे.\n", "id": "mar_Deva_53037"} {"text": "डोलवी दाबाबा\n\nडोलवी दाबाबा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53038"} {"text": "दुतर्फा सापोळी\n\nदुतर्फा सापोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53039"} {"text": "जुई हब्बास खाणी\n\nजुई हब्बास खाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53040"} {"text": "जुई बुद्रुक (पेण)\n\nजुई बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53041"} {"text": "अरबिंदो फार्मा\n\nअरबिंदो फार्मा लिमिटेड ही फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. हिचे मुख्यालय भारतातील हैदराबाद येथील हायटेक सिटी येथे आहे . ही कंपनी जेनेरिक फार्मास्युटिकल्स आणि सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य तयार करते . कंपनीच्या क्रियाकलाप क्षेत्रात सहा प्रमुख उपचारात्मक / उत्पादनांचा समावेश आहे: प्रतिजैविक, अँटी-रेट्रोव्हायरल, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी उत्पादने, मध्यवर्ती मज्जासंस्था उत्पादने, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिकल आणि अँटी-ॲलर्जी . ही कंपनी तिची उत्पादने १२५ हून अधिक देशांमध्ये विकते. त्याच्या विपणन भागीदारांमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझर यांचा समावेश आहे .\n", "id": "mar_Deva_53042"} {"text": "सूर्यफूल तेल\n\nसूर्यफूल तेल हे सूर्यफूलाच्या बियांतून काढलेले तेल होय. हे तेल खाद्यपदार्थ तळण्यासाठी तसेच सौदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते.\n\nया तेलाचे युक्रेन आणि रशिया देशांमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. २०१४ मध्ये १ कोटी ५८ लाख टन सूर्यफूल तेल तयार केले गेले होते.\n", "id": "mar_Deva_53043"} {"text": "कौली सीमादेवी\n\nकौली सीमादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53044"} {"text": "काळेश्रीवाडी\n\nकाळेश्रीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53045"} {"text": "कांदळेपाडा\n\nकांदळेपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53046"} {"text": "कान्होबा\n\nकान्होबा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. कान्होबा गावात प्रामुख्याने भात शेती पिकवली जाते. गावात प्रत्येकाचे तलाव आहेत. कान्होबा गावाच नाव हे तेथील कान्होबा देव [कन्हैय्या [कृष्ण] यामुळे पडले आहे.कान्होबा गावात मारुतीचे मंदिर आणि गावदेवीचे मंदिर आहेत. भोगावती नदीच्या किनारी कान्होबा देवाचं मंदिर आहे. संपूर्ण पेण तालुक्यातील एकीचे प्रतिक म्हणुन कान्होबा गावाला ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_53047"} {"text": "करंबेळी छत्तिशी\n\nकरंबेळी छत्तिशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53048"} {"text": "कासुरघुंटवाडी\n\nकासुरघुंटवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53049"} {"text": "नागडी सापोळी\n\nनागडी सापोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53050"} {"text": "खार दुतर्फा बोर्ली\n\nखार दुतर्फा बोर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53051"} {"text": "खार जांबोळा\n\nखार जांबोळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53052"} {"text": "खार सीमादेवी\n\nखार सीमादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53053"} {"text": "महालमिऱ्या डोंगर\n\nमहालमिऱ्या डोंगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53054"} {"text": "मोहिली खालसा\n\nमोहिली खालसा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53055"} {"text": "मोहिली ईनाम\n\nमोहिली ईनाम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53056"} {"text": "मासद बुद्रुक\n\nमासद बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53057"} {"text": "पाटणी पांडापूर\n\nपाटणी पांडापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53058"} {"text": "पिंपळगाव (पेण)\n\nपिंपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53059"} {"text": "शिरकी चाळ नंबर १\n\nशिरकी चाळ नंबर१ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53060"} {"text": "वडखळ\n\nवडखळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मधील महत्त्वाचे ठिकाण आहे\n", "id": "mar_Deva_53061"} {"text": "विठ्ठलवाडी (पेण)\n\nविठ्ठलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53062"} {"text": "१९३२-३३ ॲशेस मालिका\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९३२ - फेब्रुवारी १९३३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_53063"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३२-३३\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९३३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.\n\nन्यू झीलंडचे नेतृत्व कर्ली पेजकडे होते. ऑकलंड येथील दुसरी कसोटी इंग्लंडची २००वी कसोटी होती.\n", "id": "mar_Deva_53064"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०\n\nवेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० दरम्यान ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. सर्व सामने डर्बीतील काउंटी मैदानावर खेळवले गेले. इंग्लंडने सर्व सामने जिंकत मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_53065"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३\n\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३३ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_53066"} {"text": "बबूल (ब्रँड)\n\nबबूल हा एक टूथपेस्टचा ब्रँड आहे. हा ब्रँड १९८७ मध्ये बालसारा हायजीनने भारतात लाँच केला होता. पारंपारिकपणे दात स्वच्छ करण्यासाठी भारतात वापरल्या जाणाऱ्या बाभळीच्या झाडाच्या सालातून बबूल तयार केला जातो. \"बबूल बबूल पैसा वसूल\" या टॅगलाइनसह हा ब्रँड टूथपेस्ट म्हणून स्थापन झाला. २००२ साली जेव्हा बबूल हा बलसाचा सर्वात मोठा ब्रँड होता तेव्हा बबुलला \"बीन द ग्रेट डे, द बबुल वे\" या टॅगलाइनसह पुन्हा लाँच केले गेले. स.न. २००५ मध्ये बबूल ब्रँड तसेच प्रॉमिस आणि मेस्वाक ब्रँड डाबर कंपनीला मध्ये विकण्यात आले. स.न.२००७ मध्ये बबूल ब्रँड किमतीपर्यंत पोहचले होते.\n", "id": "mar_Deva_53067"} {"text": "बार्बरा मॅकक्लिंटॉक\n\nबार्बरा मॅकक्लिंटॉक (१६ जून, १९०२ - २ सप्टेंबर, १९९२) या एक अमेरिकन वैज्ञानिक आणि सायटोजेनेटिस्ट शास्त्रज्ञ होत्या. त्यांना १९८३ चे वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले . मॅकक्लिनटॉक यांनी १९२७ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रातून पीएचडी प्राप्त केली. तेथेच त्यांनी मका सायटोजेनेटिक्सच्या विकासामध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९२० च्या उत्तरार्धात मॅकक्लिंटॉक यांनी गुणसूत्रांचे आणि मक्याच्या पुनरुत्पादनादरम्यान ते कसे बदलतात याचा अभ्यास केला. तिने मका गुणसूत्रांच्या दृश्यासाठी तंत्र विकसित केले आणि अनेक मूलभूत अनुवांशिक कल्पना दर्शविण्यासाठी सूक्ष्मदर्शी विश्लेषणाचा वापर केला. त्या कल्पनांपैकी एक म्हणजे मेयोसिस दरम्यान क्रॉस-ओव्हर ओलांडून अनुवांशिक पुनर्संयोजन ही कल्पना होती - ही एक यंत्रणा ज्याद्वारे गुणसूत्र माहितीची देवाणघेवाण करते. गुणसूत्राच्या प्रदेशांना भौतिक वैशिष्ट्यांशी जोडताना मकासाठी त्यांनी पहिला जेनेटिक मॅप तयार केला. अनुवांशिक माहितीच्या संवर्धनासाठी महत्त्वाच्या असलेल्या गुणसूत्रातील टेलोमेर आणि सेन्ट्रोमेअरची भूमिका त्यांनी प्रदर्शित केली. त्यांना क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले गेले, प्रतिष्ठित फेलोशिप प्राप्त झाली आणि १९४४ मध्ये नॅशनल अकॅडेमि ऑफ सायन्सेसची सदस्य म्हणून निवड झाली.\n\n१९४० आणि १९५० च्या दशकात मॅकक्लिनटॉकने प्रत्यारोपण शोधून काढले आणि हे दर्शवण्यासाठी वापरले की जीन शारीरिक वैशिष्ट्ये चालू किंवा बंद करण्यास जबाबदार आहे. मक्याच्या एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत अनुवांशिक माहितीचे सप्रेशन आणि एक्सप्रेषण स्पष्ट करण्यासाठी तिने सिद्धांत विकसित केले. त्यांच्या संशोधनाच्या संशयामुळे आणि त्यातील परिणामांमुळे, त्यांनी १९५३ मध्ये आपला डेटा प्रकाशित करणे थांबविले.\n\nनंतर त्यांनी दक्षिण अमेरिकेतून सायटोजेनेटिक्स आणि मक्याच्या जातीतील एथनोबॉटनीचा विस्तृत अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या मक्याच्या संशोधनातून दाखवलेली अनुवंशिक बदल आणि प्रथिने अभिव्यक्तीच्या यंत्रणेची पुष्टी म्हणून इतर वैज्ञानिकांनी १९६० आणि १९७० च्या दशकात चांगल्या प्रकारे समजून घेतले. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८३ मध्ये त्यांना अनुवांशिक स्थानांतरण शोधासाठी पुरस्कार देण्यात आला, शरीरविज्ञान किंवा औषधोपचारातील नोबेल पुरस्कार मिळवणारी ती एकमेव महिला होती.\n", "id": "mar_Deva_53068"} {"text": "१९३४ ॲशेस मालिका\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_53069"} {"text": "थोलपावाकुथू\n\nथोलापावाकुत्थु हा दक्षिण भारतातील बाहुलीनाट्याचा प्रकार आहे.थोला म्हणजे चामडे, पावा म्हणजे बाहुली आणि कुत्थु म्हणजे खेळ अशी या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. दक्षिण भारतातील केरळ ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, ओरिसा, तमिळनाडू तसेच महाराष्ट्र येथे या बाहुली नाटकाचे खेळ सादर केले जातात.\n", "id": "mar_Deva_53070"} {"text": "दापोडे (सुधागड)\n\nदापोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53071"} {"text": "आंबिवली (सुधागड)\n\nआंबिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53072"} {"text": "आवंढे (सुधागड)\n\nआवंढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53073"} {"text": "दहीगाव (सुधागड)\n\nदहीगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53074"} {"text": "चिखलगाव (सुधागड)\n\nचिखलगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53075"} {"text": "बजाज कंझ्युमर केअर\n\nबजाज कंझ्युमर केर लिमिटेड ही कंपनी पूर्वी बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड नावाने ओळखली जात होती. ही एक भारतीय ग्राहक वस्तूंची कंपनी असून केसांची निगा राखण्यासाठीच्या वस्तूंसाठी प्रमुख ब्रँड आहे. जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेल्या बजाज समूहाचा हा भाग आहे. साखर, ग्राहक वस्तू, उर्जा निर्मिती आणि पायाभूत सुविधा विकासासह विविध उद्योगांमध्ये बजाज समूहाची जास्त उत्पादने आहेत.\n", "id": "mar_Deva_53076"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९३४-३५\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९३५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_53077"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५\n\nइंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९३४ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. याच दौऱ्यात २८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला या संघांमध्ये जगातील पहिला महिला कसोटी सामना खेळविला गेला. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यू झीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_53078"} {"text": "इंग्लंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n\nहि इंग्लंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. इंग्लंड महिलांनी २८ डिसेंबर १९३४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53079"} {"text": "ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n\nहि ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. ऑस्ट्रेलिया महिलांनी २८ डिसेंबर १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53080"} {"text": "न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n\nहि न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. न्यू झीलंड महिलांनी १६ फेब्रुवारी १९३५ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53081"} {"text": "मेरी रिचर्ड्स\n\nमार्जोरी ई. मेरी रिचर्ड्स ही च्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.\n", "id": "mar_Deva_53082"} {"text": "गोमाशी (सुधागड)\n\nगोमाशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53083"} {"text": "घोटवडे (सुधागड)\n\nघोटवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53084"} {"text": "घेरासुधागड\n\nघेरासुधागड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53085"} {"text": "घेरासरसगड\n\nघेरासरसगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53086"} {"text": "नांदगाव (सुधागड)\n\nनांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53087"} {"text": "कान्हिवली\n\nकान्हिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53088"} {"text": "कासारवाडी (सुधागड)\n\nकासारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53089"} {"text": "कुंभारशेत\n\nकुंभारशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53090"} {"text": "महागाव (सुधागड)\n\nमहागांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53091"} {"text": "माजरे जांभुळपाडा\n\nमाजरे जांभुळपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53092"} {"text": "माणगाव बुद्रुक\n\nमाणगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53093"} {"text": "माणगाव खुर्द\n\nमाणगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53094"} {"text": "मुळशी (सुधागड)\n\nमुळशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53095"} {"text": "नागाव (सुधागड)\n\nनागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53096"} {"text": "पावसाळावाडी\n\nपावसाळावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53097"} {"text": "उन्हेरे खुर्द\n\nउन्हेरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53098"} {"text": "पिंपलोळी (सुधागड)\n\nपिंपलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53099"} {"text": "पोटलज बुद्रुक\n\nपोटलज बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53100"} {"text": "पोटलज खुर्द\n\nपोटलज खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53101"} {"text": "सिद्धेश्वर खुर्द\n\nसिद्धेश्वर खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53102"} {"text": "सिद्धेश्वर बुद्रुक\n\nसिद्धेश्वर बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53103"} {"text": "तिवरे (सुधागड)\n\nतिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53104"} {"text": "उन्हेरे बुद्रुक\n\nउन्हेरे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53105"} {"text": "वऱ्हाडजांभुळपाडा\n\nवऱ्हाडजांभुळपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53106"} {"text": "वांद्रोशी\n\nवांद्रोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53107"} {"text": "वावे तर्फे आसरे\n\nवावे तर्फे आसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53108"} {"text": "वावे तर्फे हवेली\n\nवावे तर्फे हवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53109"} {"text": "बजाज नोमार्क्स\n\nबजाज नोमार्क्स हा त्वचा-देखभाल उत्पादनांचा भारतीय सौंदर्य ब्रँड आहे. याचे मुख्यालय मुंबई, मुंबई येथे आहे . स.न. २००१ मध्ये स्थापित, उत्पाद श्रेणीत ग्राहक आणि व्यावसायिक बाजारासाठी अँटी-मार्क्स क्रीम, फेस वॉश, स्क्रब, सनस्क्रीन, साबण आणि फेस पॅक या सारखी उत्पादने बनवते आणि विकते. ओझोन आयुर्वेदिक या कंपनीने नोमार्क्स म्हणून ब्रँड सुरू केला होता, जो नंतर २०१३ मध्ये बजाज कॉर्पोरेशनने विकत घेतला होता. २०१७ पर्यंत, हा ब्रँड 37हून अधिक देशांमध्ये उपलब्ध झाला, ज्यात सार्क, आखाती व मध्य-पूर्व, आसियान आणि आफ्रिकन देश आहेत. हे भारतात २ लाखाहून अधिक दुकानांमध्ये विकले जाते.\n\nत्याच्या ख्यातनाम मित्रांनी केलेल्या शिफारशी आणि परिणाम म्हणून, बजाज नोमार्क्स सर्वात लोकप्रिय आणि ओळखल्या जाणाऱ्या उत्पादन मालिकेतील एक आहे. कंपनीच्य जाहिरातीनुसार त्यांचे उत्पादन पहिल्या दिवसापासून गुणांवर काम करण्यास सुरुवात करते. तापसी पन्नू या ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत.\n", "id": "mar_Deva_53110"} {"text": "बेकीज\n\nबेकीज ही तेलंगणाच्या हैदराबाद येथील भारतीय खाद्य कटलरी उत्पादन करणारी स्टार्टअप कंपनी आहे. स.न. 2010 मध्ये याची सुरुवाता झाली होती. ICRISAT येथील संशोधक नारायण पीसपती याने डिस्पोजेबल प्लास्टिकच्या भांड्यांना एक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून बांबू, लाकूड, कागद सारख्या पदार्थांपासून तयार केलेल्या गोष्टीं बनवल्या .\n", "id": "mar_Deva_53111"} {"text": "महिला ॲशेस\n\nमहिला ऍशेस ही व ह्या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये खेळली जाणारी ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट मालिका आहे. प्रथम महिला ॲशेस मालिका १९३५-३५ साली ऑस्ट्रेलियात झाली. २०१३ पासून ॲशेस मालिका ही फक्त कसोटीत न धरता एकदिवसीय, कसोटी आणि महिला ट्वेंटी२० सामन्यातून मिळवले गेलेले गुण ह्यावर महिला ॲशेसचा विजेता ठरविण्यात येतो.\n", "id": "mar_Deva_53112"} {"text": "बालाजी वेफर्स\n\nबालाजी वेफर्स ही कंपनी राजकोट, गुजरात, भारत येथे स्थित आहे. ती नमकीन बटाटा चिप्स आणि इतर धान्यांपासून स्नॅक्स तयार आणि वितरण करते. मायक्रो-बिझिनेस म्हणून सुरू झालेली ही कंपनी आता पेक्षा जास्त वाढली आहे. भारतीय चव असलेल्या उत्पादनांची कंपनी म्हणून ही प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_53113"} {"text": "आँग रिता शेरपा\n\nआंगरिता शेर्पा ( Nepali ; 194821 सप्टेंबर 2020) एक नेपाळी गिर्यारोहक होता ज्याने 1983 ते 1996 दरम्यान पूरक ऑक्सिजनचा वापर न करता दहा वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यांनी सहाव्यांदा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करीत विश्वविक्रम नोंदविला. नंतर दहाव्या वेळेस शिखरावर चढाई करून त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. अनेकांनी एव्हरेस्ट शिखर सर केले असले तरी पूरक ऑक्सिजनशिवाय सर्वाधिक शिखरांचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. हिवाळ्यात पूरक ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारेही ते पहिले एव्हरेस्टवीर आहेत. त्याला त्याच्या मित्रांनी \"हिमबिबट्या\" हे टोपणनाव दिले.\n\nशेर्पा यांचा जन्म 1948 मध्ये थामे, सोलुखुंबू येथे झाला . त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण याकवर होते . त्यांनी आपले बालपण याकची देखभाल करण्यासाठी आणि हिमालय ते तिबेटपर्यंतच्या व्यापार मोहिमेवर एक कुली म्हणून व्यतीत केले. वयाच्या 15 व्या वर्षी ते पोर्टर म्हणून पर्वतारोहणात सामील झाले. त्यासाठी त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण किंवा पर्वतारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. १९४८ मधील जन्म\n", "id": "mar_Deva_53114"} {"text": "यांत्रिकी अभियांत्रिकी तंत्रज्ञान\n\nयांत्रिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान म्हणजे उपयुक्त उत्पादने आणि उत्पादन यंत्रणेच्या निर्मितीसाठी अभियांत्रिकी तत्त्वे आणि तांत्रिक घडामोडींचा वापर.\n", "id": "mar_Deva_53115"} {"text": "आदिवासीवाडी धानकान्हे\n\nआदिवासीवाडी धानकान्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53116"} {"text": "आदिवासीवाडी कोलाड\n\nआदिवासीवाडी कोलाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53117"} {"text": "आंबेवाडी (रोहा)\n\nआंबेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53118"} {"text": "आंबिवली (रोहा)\n\nआंबिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53119"} {"text": "आरे बुद्रुक\n\nआरे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. शिवरायांच्या भूमीतल महाराष्ट्र मधील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटंस गाव आरे बुद्रुक गाव. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुन्दर गाव अशी ओळख असलेल्या गावात पुरातन असे गावदेवी आई भवानी चे जुने मंदिर आहे तसेच श्री गणपती व श्री मारुती यांचे एकत्र मंदिर आहे. आणि श्री विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊली यांचे मंदिर आहे. आरे बुद्रुक हे कोकण भूमितील रोहा तालुक्यातील एक आध्यात्मिक गाव म्हणून विशेषतः वारकरी संप्रदाय मूळे प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_53120"} {"text": "भुवनेश्वर (रोहा)\n\nभुवनेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53121"} {"text": "बिरवाडी (रोहा)\n\nबिरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53122"} {"text": "चांदगाव (रोहा)\n\nचांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53123"} {"text": "चिंचावली तर्फे आतोणे\n\nचिंचावली तर्फे आतोणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53124"} {"text": "चिंचावली तर्फे दिवळी\n\nचिंचावली तर्फे दिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53125"} {"text": "धोंडखार तर्फे बिरवाडी\n\nधोंडखार तर्फे बिरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53126"} {"text": "धोंडखार तर्फे उमटे\n\nधोंडखार तर्फे उमटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53127"} {"text": "गौळवाडी (रोहा)\n\nगौळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53128"} {"text": "जाधववाडी (रोहा)\n\nजाधववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53129"} {"text": "कांदणे बुद्रुक\n\nकांदणे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53130"} {"text": "कांदणे खुर्द\n\nकांदणे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53131"} {"text": "करंजविरा (रोहा)\n\nकरंजविरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53132"} {"text": "कारिवणे (रोहा)\n\nकारिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53133"} {"text": "कोंडगाव (रोहा)\n\nकोंडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53134"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड दौरा, १९३४-३५\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५\n", "id": "mar_Deva_53135"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५\n\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_53136"} {"text": "बाळकृष्ण इंडस्ट्रीज\n\nबाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड ( बीकेटी ) ही मुंबई, भारत येथील टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज विशेष विभागांत वापरले जाणारे टायर बनवतात उदा खाणीत काम करणारी वाहने, जमीन खोदणारी यंत्रे, शेती आणि बागकाम. या कंपनीचे पाच कारखाने औरंगाबाद, भिवंडी, चोपांकी, डोंबिवली आणि भूज येथे आहेत. स.न. २०१३ मध्ये, जगातील टायर उत्पादकांमध्ये हे ४१ व्या स्थानावर होते.\n\nबाळकृष्ण इंडस्ट्रीज सध्या जेसीबी, जॉन डीरे आणि सीएनएच इंडस्ट्रियलसारख्या अवजड उपकरण उत्पादकांसाठी एक OEM विक्रेता आहे. या कंपनीचा सध्या ग्लोबल ऑफ-द-रोड टायर सेगमेंटमध्ये २% मार्केट शेअर आहे.\n\nबाळकृष्ण इंडस्ट्रीज मुख्यत: उत्तर अमेरिका आणि युरोपमधील बदली बाजारात आहे. त्यांचे उत्तर अमेरिकन कार्यालय अक्रॉन येथे आहे. व्हेन्डो, दक्षिण कॅरोलिना येथे एक गोदाम आहे. अमेरिकेतील बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा जवळपास ८५ टक्के व्यवसाय शेतीशी निगडीत आहे.\n\nबीकेटी टायर्स २०१४ पासून मॉन्स्टर जॅमसाठी अधिकृत आणि विशेष टायर प्रायोजक आहेत. जुलै २०१८ मध्ये, बीकेटीने करारानुसार लीगला सेरी बीकेटी म्हणून ओळखले जाणारे तीन वर्षांसाठी इटालियन फुटबॉलच्या दुसऱ्या विभागातील सेरी बीचे नामकरण अधिकार खरेदी केले.\n", "id": "mar_Deva_53137"} {"text": "पांगलोळी (रोहा)\n\nपांगलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53138"} {"text": "पाळे तर्फे अष्टमी\n\nपाळे तर्फे अष्टमी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53139"} {"text": "माधाळी बुद्रुक\n\nमाधाळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53140"} {"text": "माधाळी खुर्द\n\nमाधाळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53141"} {"text": "महाळुंगे (रोहा)\n\nमहाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53142"} {"text": "पाळे बुद्रुक\n\nपाळे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53143"} {"text": "मुथावळी बुद्रुक\n\nमुठवली बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53144"} {"text": "मुथावळी खुर्द\n\nमुथावळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53145"} {"text": "निदी तर्फे नागोठणे\n\nनिदी तर्फे नागोठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53146"} {"text": "नेहरूनगर (रोहा)\n\nनेहरुनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53147"} {"text": "निदी तर्फे अष्टमी\n\nनिदी तर्फे अष्टमी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53148"} {"text": "झोळांबेवाडी\n\nझोळांबेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53149"} {"text": "रोठ बुद्रुक\n\nरोठ बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53150"} {"text": "सुडकोळी (रोहा)\n\nसुडकोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53151"} {"text": "तळवली तर्फे अष्टमी\n\nतळवली तर्फे अष्टमी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53152"} {"text": "तळवली तर्फे दिवळी\n\nतळवली तर्फे दिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53153"} {"text": "तळवली तर्फे घोसाळे\n\nतळवली तर्फे घोसाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53154"} {"text": "तांबडीवाडी\n\nतांबडीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53155"} {"text": "विठ्ठलवाडी (रोहा)\n\nविठ्ठलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53156"} {"text": "वारवटणे (रोहा)\n\nवारवटणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53157"} {"text": "अंकुरकलम\n\nअंकुरकलम (Epicotyl grafting) साधारण 4 ते 8 दिवसाच्या आंब्याच्या कोवळ्या रोपावर हे कलम करण्यात येते. कलमफांदीच्या कोवळ्या फांद्याची पाने काढून पूर्वतयारी करण्यात येते. पाचरकलमपद्धतीने कलम खुंटावर करतात. पाचर कलमानंतर पाॅलिथीनच्या पट्टीने बांधून काढतात. अशी बांधलेली कलमे ताबडतोब मडक्यात स्थलांतरित करतात. ही कलमे पावसाळ्यात बांधतात कारण त्या काळात हवेत आर्द्रता जास्त असते. एक महीन्यानंतर कलमफांदीचे डोळे फुटतात या पद्धतीत उत्तर भारतात 33 ते 50 % यश मिळते.\n", "id": "mar_Deva_53158"} {"text": "आबितघर (मुरूड)\n\nआबितघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53159"} {"text": "दोंदे तर्फे नांदगाव\n\nदोंदे तर्फे नांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53160"} {"text": "डोंगरी (मुरूड)\n\nडोंगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53161"} {"text": "करंबेळी (मुरूड)\n\nकरंबेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53162"} {"text": "काशिद\n\nकाशिद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. येथील समुद्रकिनारा राज्याभर प्रसिद्ध असून राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येथे येत असतात येथील समुद्रकिनारा अलिबाग - रेवदंडा - मुरुड मार्ग लागत असल्यामुळे मोठ्यप्रमाणावर येते पर्यटक येत असतात . सफेद वाळू निळेशार पाणी यामुळे येथे पर्यटक आकर्षित होतात यामुळे मोठे हॉटेल , रिसॉर्ट , कॉटेज , होम स्टे, छोटे मोठे दुकाने या ठिकाणी आहेत. मुख्य रस्तापासून जवळच असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस द्वारे मुंबई पुणे हून थेट बस द्वारे येथे येता येते. स्वतः च्या वाहनाने येत असल्यास पार्किंग मर्यादित सुविधा आहे . मुंबई पासून १२७ किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्याहून १४३ किलोमीटर अंतरावर आहे . अलिबाग पासून ३२ किमी, .मुरुडपासून उत्तरेस साधारणतः १८ कि.मी. च्या आसपास अंतर आहे.\n", "id": "mar_Deva_53163"} {"text": "खारदोडकुळे\n\nखारदोडकुळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53164"} {"text": "खारिकवाडा\n\nखारिकवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53165"} {"text": "कोळमांडले\n\nकोलमांडले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.कोलमांडले गावाला ताराबंदर या नावाने संबोधले जाते.गावाच्या दक्षिणेकडील भागास फणसाड वन्यजीव अभयारण्य असून पश्चिमेला अरबी समुद्र आहे.या गावचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व कोळी समाजाचे लोक फार वर्षानुवर्षे राहत आहेत.तसेच मासेमारी हा येथील प्रमुख आणि एकमेव व्ययसाय आहे.या गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे.या गावात प्रामुख्याने सर्व कोळी बांधव राहत असल्याने नारळी पौर्णिमा,होळी,शिमगा हे सण मोठ्या उत्साहाने तसेच धुमधडाक्यात साजरे केले जातात.गावात जिल्हा परिषदेचे एक प्राथमिक विद्यालय आहे तसेच एक अंगणवाडीही आहे.गावात भव्य असे हनुमान मंदिर तसेच वेशिजवळ शंकर मंदिर व गावदेवी मंदिरही आहे.\n", "id": "mar_Deva_53166"} {"text": "महाळुंगे बुद्रुक\n\nमहाळुंगे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53167"} {"text": "महाळुंगे खुर्द\n\nमहाळुंगे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53168"} {"text": "माझगाव (मुरूड)\n\nमाझगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53169"} {"text": "नागशेत (मुरूड)\n\nनागशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53170"} {"text": "नांदगाव (मुरूड)\n\nनांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53171"} {"text": "पारगाव (मुरूड)\n\nपारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53172"} {"text": "सायगाव (मुरूड)\n\nसायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53173"} {"text": "उसरोळी (मुरूड)\n\nउसरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53174"} {"text": "सरणे नांदगाव\n\nसरणे नांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53175"} {"text": "सावरोळी (मुरूड)\n\nसावरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53176"} {"text": "शिरगाव (मुरूड)\n\nशिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53177"} {"text": "ताडगाव (मुरूड)\n\nताडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53178"} {"text": "तळेखार (मुरूड)\n\nतळेखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53179"} {"text": "देवघर (श्रीवर्धन)\n\nदेवघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53180"} {"text": "दांडगुरी\n\nदांडगुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53181"} {"text": "आडगाव (श्रीवर्धन)\n\nआदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. ह्या गावाला पूर्वी \"कुंभारू\" नावाने ओळखले जाई. कुंबळजा, बोडकरीण, दरवासकरीन अशा तीन देवी ग्रामदेवत म्हणून पूजल्या जातात. ह्या तिनही देव्यांची मंदिरे गावाच्या तिन दिशेला असून त्या गावाचे संरक्षण करतात व लक्ष ठेवतात अशी गावातील लोकांची श्रद्धा आहे. कुंबळजा देवीचे मंदिर पश्चिमेस समुद्र किनाऱ्याला लागुन आहे. तर दरवासकरीनचे मंदिर आदगाव सर्वे रस्त्याने १ किमी. टेकडीवर आहे. आणि बोडणकरीन देवीचे मंदिर गौळवाडी मध्ये पूर्व दिशेला आहे.\n\nकुंबळजा देवीचे मंदिर पुरातन असून बेंन्द्रे कुंटूंबाची कुलदेवता आहे.\n\nआदगावात प्रथम कोकाटे आणि मोरे वास्तव्यास आले अशी माहीती आहे. सिद्दी राजवटी मध्ये नवाब सिद्दीच्या दप्तरीत लेखणीक म्हणून श्री. सदाशिव विश्राम कोकाटे होते.\n", "id": "mar_Deva_53182"} {"text": "दांडा (श्रीवर्धन)\n\nदांडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53183"} {"text": "बागमांडले\n\nबागमांडले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53184"} {"text": "बापावली\n\nबापावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53185"} {"text": "भराडखेड\n\nभराडखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53186"} {"text": "भारडोली\n\nभारडोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53187"} {"text": "भट्टीचामाळ\n\nभट्टीचामाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53188"} {"text": "भावे (श्रीवर्धन)\n\nभावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53189"} {"text": "भोस्ते (श्रीवर्धन)\n\nभोस्ते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53190"} {"text": "बोर्ले (श्रीवर्धन)\n\nबोर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53191"} {"text": "बोर्ली पंचतन\n\nबोर्ली पंचतन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53192"} {"text": "माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१\n\nमाल्टा क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी बल्गेरियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका माल्टाने २-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले.\n", "id": "mar_Deva_53193"} {"text": "भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादी\n\nनोबेल पारितोषिक हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या क्षेत्रातील \"मानवजातला सर्वात मोठा फायदा\" देणाऱ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा संच आहे. शरीरविज्ञान किंवा औषध, साहित्य, शांतता आणि आर्थिक विज्ञान अल्फ्रेड नोबेलच्या शेवटच्या इच्छेने स्थापन केलेले, ज्यात निर्दिष्ट करण्यात आले की त्याच्या नशिबी काही भाग बक्षिसे तयार करण्यासाठी वापरला जाईल. प्रत्येक विजेते ​​(प्राप्तकर्ता) सुवर्ण पदक, डिप्लोमा आणि बरीच रक्कम मिळवते, ज्याचा निर्णय नोबेल फाउंडेशन दरवर्षी घेते. रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार, रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार आणि अल्मफ्रेड नोबेलच्या मेमरी ऑफ इकॉनॉमिक सायन्सेसमधील सेवेरिजस रिक्सबँक पुरस्कार; कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट मधील नोबेल असेंबली शरीरविज्ञान किंवा औषधोपचारातील नोबेल पुरस्कार; स्वीडिश अकादमी यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार; आणि नॉर्वेजियन नोबेल समिती यांना शांततेचा नोबेल पुरस्कार. त्यांना उपरोक्त क्षेत्रात प्रदान केलेल्या सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक म्हणून व्यापकपणे ओळखले जाते.\n\nप्रथम १९०१ मध्ये स्थापना केली गेली, एकूण ९०४ व्यक्ती (८५२ पुरुष आणि ५२ महिला) आणि २४ संस्थांना १९०१ ते २०१८ दरम्यान नोबेल पारितोषिक देण्यात आले. एकूण प्राप्तकर्त्यांपैकी १३ भारतीय (पाच भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे आठ किंवा रहिवासी) आहेत. रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय नागरिक होते आणि १९१३ मध्ये त्यांना सन्मानित होणारी प्रथम आशियाई देखील होती आणि मदर तेरेसा प्राप्तकर्त्यांमध्ये एकमेव महिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, श्री अरबिंदो, भारतीय कवी, तत्त्ववेत्ता, राष्ट्रवादी आणि अखंड योगच्या विकसकांना १९४३ मध्ये साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी आणि नोबेल शांती पुरस्कारासाठी १९५० मध्ये अयशस्वी नामांकित केले गेले.\n\n१ डिसेंबर १९९९ रोजी नॉर्वेजियन नोबेल समितीने याची पुष्टी केली की महात्मा गांधी यांना पाच वेळा (१९३७ ते १९३९ दरम्यान, १९४७ मध्ये आणि जानेवारी १९४८ मध्ये त्यांची हत्या होण्याच्या काही दिवस आधी) शांती पुरस्कारासाठी अयशस्वी ठरविण्यात आले. २००६ मध्ये नॉर्वेजियन नोबेल समितीचे सचिव गीर लुंडस्टाड यांनी \"आमच्या १०६ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक\" असल्याचे नमूद केले.\n", "id": "mar_Deva_53194"} {"text": "मीरा सोर्व्हिनो\n\nमीरा कॅथेरिन सोर्व्हिनो (२८ सप्टेंबर, १९६७:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हिने माइटी अॅफ्रोडाइटी, रोमी अँड मिशेल्स हाय स्कूल रियुनियन, द रिप्लेसमेंट किलर्स, समर ऑफ सॅम आणि नॉर्मा जीन अँड मॅरिलिन सह अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. तिला माइट अॅफ्रोडाइटी चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.\n", "id": "mar_Deva_53195"} {"text": "सुरेश देशमुख\n\nसुरेश देशमुख एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सदस्य आणि बापूसाहेब देशमुख यांचा मुलगा आहे.. ते वर्धा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.\n", "id": "mar_Deva_53196"} {"text": "कोलमांडले\n\nकोलमांडले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53197"} {"text": "धनगरमाळई\n\nधनगरमाळई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53198"} {"text": "धारावली\n\nधारावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53199"} {"text": "दिघी (श्रीवर्धन)\n\nदिघी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.येथील लोकजीवन मासेमारीवर अवलंबून आहे.\n", "id": "mar_Deva_53200"} {"text": "गाळसुरे\n\nगाळसुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53201"} {"text": "गौळवाडी (श्रीवर्धन)\n\nगौळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53202"} {"text": "हुनारवेळी\n\nहुनारवेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53203"} {"text": "काळिंजे\n\nकाळिंजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53204"} {"text": "कांधाणे\n\nकांधाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53205"} {"text": "कारिवणे (श्रीवर्धन)\n\nकारिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53206"} {"text": "कार्ले (श्रीवर्धन)\n\nकार्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53207"} {"text": "खारगाव (श्रीवर्धन)\n\nखारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53208"} {"text": "खारशेत (श्रीवर्धन)\n\nखारशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53209"} {"text": "खेरडी (श्रीवर्धन)\n\nखेरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53210"} {"text": "वावे पंचतन\n\nवावे पंचतन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53211"} {"text": "कोंढे पंचतन\n\nकोंढे पंचतन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53212"} {"text": "वाळवटी खुर्द\n\nवाळवटी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53213"} {"text": "वेळास आगर\n\nवेळास आगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53214"} {"text": "कोंढे तर्फे श्रीवर्धन\n\nकोंढे तर्फे श्रीवर्धन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53215"} {"text": "कोंडिवली (श्रीवर्धन)\n\nकोंडिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53216"} {"text": "कुडगाव (श्रीवर्धन)\n\nकुडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53217"} {"text": "कुणबीवाडी (श्रीवर्धन)\n\nकुणबीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53218"} {"text": "कुरावडे\n\nकुरावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53219"} {"text": "मणेरी (श्रीवर्धन)\n\nमणेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53220"} {"text": "मारळ (श्रीवर्धन)\n\nमारळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53221"} {"text": "नागलोळी\n\nनागलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53222"} {"text": "नानावळी\n\nनानावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53223"} {"text": "निगडी (श्रीवर्धन)\n\nनिगडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53224"} {"text": "पांगलोळी (श्रीवर्धन)\n\nपांगलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53225"} {"text": "राणावळी\n\nराणावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53226"} {"text": "सायगाव (श्रीवर्धन)\n\nसायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53227"} {"text": "साखरी (श्रीवर्धन)\n\nसाखरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53228"} {"text": "साखरोणे\n\nसाखरोणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53229"} {"text": "सारवे (श्रीवर्धन)\n\nसारवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53230"} {"text": "शिरवणे (श्रीवर्धन)\n\nशिरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53231"} {"text": "वडघर (श्रीवर्धन)\n\nवडघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53232"} {"text": "वडवली (श्रीवर्धन)\n\nवडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53233"} {"text": "वांजळे (श्रीवर्धन)\n\nवांजळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53234"} {"text": "वावे तर्फे श्रीवर्धन\n\nवावे तर्फे श्रीवर्धन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53235"} {"text": "वेळास (श्रीवर्धन)\n\nवेळास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारा असलेले एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53236"} {"text": "नमुरचा बालेकिल्ला\n\nनमुरचा सिटाडेल हा एक किल्ला आहे. नमुर बेल्जियमच्या वालून क्षेत्राची राजधानी आहे. येथे सांब्रे आणि मियुझ नद्यांचा संगम होतो. हा रोमन काळापासून आहे. परंतु बऱ्याच या सिटाडेलची पुनर्बांधणी केली गेली. सद्यस्थितीचे डिझाईन मेन्नो व्हॅन कुहॉर्न यांनी बनवले होते. याला १६९२ च्या वेढ्यानंतर वौबन तर्फे सुधारण्यात आले. ही वास्तु वॉलोनियाच्या मेजर हेरिटेज साइट म्हणून वर्गीकृत केलेली आहे. याची सर्वात उंच जागा १९० मीटर आहे.\n\nयाचा मुळ किल्ला स.न. ९३७ मध्ये बांधला गेला होता. हे शहर डच लोकांच्या ताब्यात असताना १६३१ ते १६७५ च्या दरम्यान या शहराला वैभव प्राप्त झाले. सध्याची रचना जवळच १५४२ मध्ये बांधलेल्या छोट्या किल्ल्यापासून वेगळा करणाऱ्या विभागाला \"टेरा नोवा\" असे नाव दिले आहे. १८ व्या शतकामध्ये विविध प्रकारच्या सहाय्यक ईमारती बांधण्यात आल्या. स.न. १८९१ मध्ये हा सिटाडेल सैन्याच्या हालचालींमधून वगळण्यात आला. नमुरच्या आसपासच्या किल्ल्यांच्या रचनेमुळे हे शहर तोफखानाच्या हल्ल्यापासून बचावले. हा सिटाडेल आर एफ एन कमांड पोस्टसाठी वापरण्य्यात येतो.\n\nदीनांत, हुई आणि लीज यांच्याबरोबर मिळुन, नामूरचा सिटाडेल, तथाकथित म्यूसेस किल्ल्यांचा एक भाग आहे.\n", "id": "mar_Deva_53237"} {"text": "अमोल कुलकर्णी\n\nडॉ. अमोल अरविंद कुलकर्णी (3 डिसेंबर १९७६) हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक पदावर कार्यरत शास्त्रज्ञ आहेत. त्यांना २०२० साली शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53238"} {"text": "बनास डेरी\n\nबनास डेअरी ( ) ही भारत, गुजरात, बनसकांठा जिल्ह्यातील एक डेअरी आहे. ही बनसकांठा जिल्हा सहकारी दूध महासंघ, पालनपूर याचा हिस्सा आहे. हे आशियातील सर्वात मोठे दूध उत्पादक आहे. ऑपरेशन फ्लड अंतर्गत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या १९६१ च्या नियमांनुसार १९६९ मध्ये याची स्थापना केली गेली. दुग्धशाळेच्या पायाभरणीत गालभाभाई नानजीभाई पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या डेअरीचे मुख्यालय पालनपूर येथे आहे.\n\nबनास डेअरी दररोज सरासरी ५० लाख लिटर दूधाचे संकलन करते. हिवाळ्यात, दुध संकलन ६५ लाख लिटर दुधापर्यंत वाढते, हा आशियातील सर्वाधिक संग्रह दर आहे.\n\nया कंपनीच्या उत्पादनांची विक्री गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ, आनंद यातर्फे केली जाते .\n\nबनास डेअरीचे १.८ लाख भागधारक आहेत, जे १,२०० सहकारी संस्थांमध्ये पसरलेले आहेत.\n", "id": "mar_Deva_53239"} {"text": "आडवळे बुद्रुक\n\nआडवळे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53240"} {"text": "आडवळे खुर्द\n\nआडवळे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53241"} {"text": "आगऱ्याचा कोंड\n\nआगऱ्याचा कोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53242"} {"text": "भोगाव बुद्रुक\n\nभोगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53243"} {"text": "भोगाव खुर्द\n\nभोगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53244"} {"text": "गब्बर इझ बॅक\n\nगब्बर इज बॅक हा २०१५चा भारतीय हिंदी भाषेचा एक्शन फिल्म आहे, तो क्रिश दिग्दर्शित आहे आणि संजय लीला भन्साळी आणि व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स निर्मित आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार अक्षय कुमार आणि श्रुति हासन आहेत. सुमन तलवार, सुनील ग्रोव्हर आणि जयदीप अहलावत करीना कपूरसोबत भूमिका साकारताना दिसतात. हा चित्रपट १ मार्च २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता.\n", "id": "mar_Deva_53245"} {"text": "बोरज (पोलादपूर)\n\nबोरज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53246"} {"text": "बोरावळे (पोलादपूर)\n\nबोरावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53247"} {"text": "बोरघर (पोलादपूर)\n\nबोरघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53248"} {"text": "चांभारगणी बुद्रुक\n\nचांभारगणी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53249"} {"text": "चांभारगणी खुर्द\n\nचांभारगणी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53250"} {"text": "चिखली (पोलादपूर)\n\nचिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53251"} {"text": "दाभिळ (पोलादपूर)\n\nदाभिळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53252"} {"text": "देवळे (पोलादपूर)\n\nदेवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53253"} {"text": "देवपूरवाडी\n\nदेवपूरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53254"} {"text": "धामणदिवी\n\nधामणदिवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53255"} {"text": "धवळे (पोलादपूर)\n\nधवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53256"} {"text": "फौजदारवाडी\n\nफौजदारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53257"} {"text": "घागरकोंड\n\nघागरकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53258"} {"text": "गोवेळे (पोलादपूर)\n\nगोवेले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53259"} {"text": "कामठे (पोलादपूर)\n\nकामथे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53260"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१\n\nन्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.\n\nट्वेंटी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने खिशात घातलीच होती. हा मालिका विजय क्रिकेट मधील सर्व प्रकारातला द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलग १०वा मालिका विजय ठरला. शेवटच्या सामन्यात न्यू झीलंड महिलांनी ५ गडी राखत सामना जिंकला, मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया महिलांनी सरसकट ३-० असा विजय संपादन केला.\n", "id": "mar_Deva_53261"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९३५-मार्च १९३६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_53262"} {"text": "मिल्कीपूर\n\nमिल्कीपूर हे एक शहर, तालुका आहे. भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या जिल्ह्यातील एक मतदारसंघ आहे. नरेंद्र देव कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ कुमारगंज येथे (जवळपास १० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले शहर) आहे. मिल्कीपूर तहसीलचे तहसील मुख्यालय व पोलीस स्टेशन मिल्कीपूर केंद्रापासून ईशान्येकडे अंतरावर इनायतनगर येथे आहे.\n", "id": "mar_Deva_53263"} {"text": "कापडे बुद्रुक\n\nकापडे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53264"} {"text": "कापडे खुर्द\n\nकापडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53265"} {"text": "करंजे (पोलादपूर)\n\nकरंजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53266"} {"text": "काटाळी (पोलादपूर)\n\nकाटाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53267"} {"text": "केवनाळे (पोलादपूर)\n\nकेवनाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53268"} {"text": "खडकावणे (पोलादपूर)\n\nखडकावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53269"} {"text": "खोपड (पोलादपूर)\n\nखोपड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53270"} {"text": "किणेश्वर\n\nकिणेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53271"} {"text": "कोंढावी (पोलादपूर)\n\nकोंढावी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53272"} {"text": "कोतवाल बुद्रुक\n\nकोतवाल बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53273"} {"text": "कोतवाल खुर्द\n\nकोतवाल खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53274"} {"text": "क्षेत्रपाळ (पोलादपूर)\n\nक्षेत्रपाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53275"} {"text": "कुडपण बुद्रुक\n\nकुडपण बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53276"} {"text": "कुडपण खुर्द\n\nकुडपण खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53277"} {"text": "लाहुलासे\n\nलाहुलासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53278"} {"text": "वाझरवाडी\n\nवाझरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53279"} {"text": "वावे (पोलादपूर)\n\nवावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53280"} {"text": "वडघर बुद्रुक\n\nवडघर बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53281"} {"text": "तुर्भेकोंड\n\nतुर्भेकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53282"} {"text": "तुर्भे खुर्द\n\nतुर्भे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53283"} {"text": "तुर्भे बुद्रुक\n\nतुर्भे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53284"} {"text": "ताम्हाणे तर्फे कोंढावी\n\nताम्हाणे तर्फे कोंढावी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53285"} {"text": "साळवीकोंड\n\nसाळवीकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53286"} {"text": "विशाल पारेख\n\nविशाल पारेख ( २७ एप्रिल १९९८ , गुजरात, गांधीनगर) हा एक भारतीय दूरदर्शन अभिनेता आहे जो भाईनो मेल पडी ग्यो नावाच्या गुजराती टीव्ही मालिकेत त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. विशालने वर्ष २०१७ मध्ये फ्लॅट २११ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_53287"} {"text": "महाळुंगे (पोलादपूर)\n\nमहाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53288"} {"text": "साखर (पोलादपूर)\n\nसाखर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53289"} {"text": "सडवली (पोलादपूर)\n\nसडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53290"} {"text": "सडे (पोलादपूर)\n\nसडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_53291"} {"text": "शिवम मावी\n\nशिवम मावी (जन्म २६ नोव्हेंबर १९९८) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा वेगवान-मध्यम गोलंदाज आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_53292"} {"text": "प्रभसिमरन सिंग\n\nप्रभसिमरन सिंग (जन्म १० ऑगस्ट २०००) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.\n", "id": "mar_Deva_53293"} {"text": "राहुल त्रिपाठी\n\nराहुल अजय त्रिपाठी (जन्म २ मार्च १९९१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे ज्याने जानेवारी २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळतो.\n", "id": "mar_Deva_53294"} {"text": "२०२४ नेपाळ तिरंगी मालिका (पहिली फेरी)\n\n२०२४ नेपाळ तिरंगी मालिका ही २०२३-२०२७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची पहिली फेरी नेपाळमध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली. त्रिदेशीय मालिका नामिबिया, नेपाळ आणि नेदरलँड्सच्या पुरुष राष्ट्रीय संघांनी लढवली होती. सामने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळले गेले.\n\nएकदिवसीय मालिकेनंतर, तिन्ही पक्ष ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) तिरंगी मालिका देखील खेळतील.\n", "id": "mar_Deva_53295"} {"text": "अनास खान\n\nअनस खान (जन्म २६ फेब्रुवारी १९९३) हा हाँगकाँगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे ज्याने नोव्हेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय संघाकडून ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_53296"} {"text": "अर्शद इक्बाल\n\nअर्शद इक्बाल (जन्म २६ डिसेंबर २०००) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. त्याने एप्रिल २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_53297"} {"text": "सदर (उत्सव)\n\nसदर (సదర్‌) हा एक आहे पाण म्हशींसाठी भरवलेली जत्रा आहे. ही जत्रा दरवर्षी भरवली जाते. हैदराबाद, तेलंगणा, भारत येथील यादव समुदायाद्वारे ही जत्रा दिवाळीचा भाग म्हणून साजरी केली जाते. याला तेलुगु भाषेत डन्नापोथुला पांडुगा (దున్నపోతుల పండుగ) म्हणून ओळखले जाते. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.\n\nम्हशींना फुलांच्या माळांनी सजविले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात आणि रस्त्यावरून त्यांची वरात काढली जाते. वरातीत तिन मार या चित्रपटातील गाण्याचा वापर केला जातो. हे गाणे विशेष यादव बँड (दा दानीकी) यावर आढाईत आहे. म्हशींना कधीकधी त्यांच्या मागील पाय वर उभे राहण्यास प्रोत्साहित केले जाते.\n\n'सदर' ची सुरुवात स्वर्गीय श्री सालंद्री न्यायम चौधरी मल्ल्याया यादव यांनी १९४६ मध्ये नारायणगुडा वाईएमसीए, हैदराबाद येथे केली. कालांतराने हैदराबादच्या इतर अनेक ठिकाणी त्यांच्या संबंधित चौधरीने सदर या उत्सवाचे आयोजन केले. नारायणगुडा वाईएमसीए सदर (रेड्डी महिला महाविद्यालयाजवळ) त्याच्या इतिहास आणि लोकप्रियतेमुळे सर्वात जास्त गर्दी आकर्षित करते. त्याला पेधा सदर म्हणून अंबोधले जाते. नारायणगुडा वाईएमसीए सदर १९४६ पासून आजपर्यंत या संस्थेचे संस्थापक दरवर्षी अखंडपणे आयोजन करत आहेत. यात दिवंगत श्री सालंद्री न्यायम चौधरी मल्ल्याया यादव आणि नंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा वाटा आहे.\n\nदीपक टॉकीज, सैदाबाद, अमीरपेट आणि खैरताबाद ही सदर आयोजित केली जाणारी इतर उल्लेखनीय ठिकाणे आहेत. सदरच्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी या विषयावर अनेक चित्रपट येत आहेत. परंतु तिन मार चित्रपट दीर्घकाळ चालत आला आहे आणि त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.\n", "id": "mar_Deva_53298"} {"text": "स्त्रीवादाची चौथी-लाट\n\nस्त्रीवादाची चौथी लाट म्हणजे स्त्रीवादी चळवळ जी २०१२ च्या सुमारास सुरू झाली. ह्या लाटेचे लक्ष महिला सक्षमीकरण, इंटरनेट साधनांचा वापर, आणि आंतरसंयोजकता यांवर केंद्रित होते.. चौथ्या लाटेत लिंगभेदाच्या नियमांवर आणि समाजातील महिलांच्या हाताळणीवर लक्ष केंद्रित करून लैंगिक समानता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्\n\nचौथ्या लाटेतील स्त्रीवाद लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, लैंगिक हिंसाचार, महिलांचे वस्तूकरण आणि कामाच्या ठिकाणी लैंगिकतेवर लक्ष केंद्रित करतो. इंटरनेट सक्रियता हे चौथ्या लाटेचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. चौथ्या लाटेतील स्त्रीवाद इतर गटांवर लक्ष केंद्रित करतो, ज्यात समलिंगी, ट्रान्सजेंडर आणि रंगीत लोक हे गट मोडतात. त्यांच्या वाढीव सामाजिक सहभाग आणि सामर्थ्यासाठी पुढाकार घेतात. तसेच सर्व लिंगांसाठी समान उत्पन्नाची वकिली करतात. पुरुष आणि स्त्रियांच्या पारंपारिक भूमिकांना आव्हान देतात. त्यांचा असा विश्वास आहे की ती एक प्रकारची दडपशाही आहे. या चळवळीने लैंगिक अत्याचार, वस्तूकरण, छळ आणि लिंग-आधारित हिंसाचाराला विरोध करण्यात यशस्वी वाटचाल करत आहे.\n\nकाहींनी ही चळवळ पोस्ट-फेमिनिझमची प्रतिक्रिया वाटते. त्यांचा असा युक्तिवाद आहे की महिला आणि पुरुष समानतेपर्यंत पोहोचलेले आहेत. तसेच मार्था रॅम्प्टनने प्रवचनात काही दुसऱ्या लहरी स्त्रीवादी कल्पना परत आणल्या आहेत. ज्यात मार्था रॅम्प्टनने लिहिले आहे की चळवळ \"लैंगिक अत्याचार, बलात्कार, महिलांवरील हिंसाचार, असमान वेतन, स्लट-शेमिंग, स्त्रियांवर एकल आणि अवास्तविक शरीराशी जुळवून घेण्याचा दबाव\" आणते आहे. ही चळवळ \"राजकारण आणि व्यवसायात महिला प्रतिनिधीत्वाचा फायदा\" होण्यासही मदत करत आहे.\n", "id": "mar_Deva_53299"} {"text": "मौनी रॉय\n\nमौनी रॉय (जन्म २८ सप्टेंबर १९८५) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करते. तिने २००६ मध्ये क्यूंकी सास भी कभी बहू थी या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुपरनॅचरल थ्रिलर नागिन आणि त्याचा सिक्वेल नागिन २ मध्ये इच्छाधारी नागाची भूमिका केल्यानंतर रॉय सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक बनली. तिला आय.आय.एफ.ए. पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकनांसह दोन आयटीए पुरस्कार मिळाले आहेत.\n\nरॉयने पंजाबी रोमँटिक चित्रपट हिरो हिटलर इन लव्ह (२०११) द्वारे चित्रपटात पदार्पण केले. तिने तिच्या हिंदी चित्रपटात पदार्पण गोल्ड (२०१८) द्वारे केले, ज्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नामांकन मिळाले. काल्पनिक ॲक्शन-ॲडव्हेंचर ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा (२०२२) मधील जुनूनच्या भूमिकेसाठी रॉयला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले व समीक्षकांची प्रशंसा देखील.\n", "id": "mar_Deva_53300"} {"text": "पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार (पुस्तक)\n\nअतिमानस ही श्रीअरविंद प्रणीत एक संकल्पना आहे. अतिमानसाचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. श्रीअरविंद यांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरीस लिहिलेले शेवटचे ८ गद्य लेख म्हणजे 'द सुप्रामेंटल मॅनिफेस्टेशन अपॉन अर्थ' हे पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी केला आहे.\n", "id": "mar_Deva_53301"} {"text": "रोहेल नजीर\n\nरोहेल नजीर (जन्म १० ऑक्टोबर २००१) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आणि पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे.\n", "id": "mar_Deva_53302"} {"text": "अशेन बंधारा\n\nकोरलेगेदेरा नदीजा अशेन बंधारा (जन्म २३ नोव्हेंबर १९९८), अशेन बंधारा म्हणून ओळखला जातो, हा एक व्यावसायिक श्रीलंकन ​​क्रिकेट खेळाडू आहे जो श्रीलंकेसाठी मर्यादित आंतरराष्ट्रीय सामने खेळतो. मार्च २०२१ मध्ये त्याने श्रीलंका क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_53303"} {"text": "लसिथ क्रूस्पुले\n\nलसिथ क्रोस्पुल (जन्म १० ऑक्टोबर १९९८) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_53304"} {"text": "मापन\n\nमापन म्हणजे एखाद्या वस्तू किंवा घटनेच्या गुणधर्मांचे प्रमाणीकरण, ज्याचा वापर इतर वस्तू किंवा घटनांशी तुलना करण्यासाठी केला जाऊ शकतो । दुसऱ्या शब्दांत, मोजमाप ही त्याच प्रकारच्या मूलभूत संदर्भ प्रमाणाच्या तुलनेत भौतिक प्रमाण किती मोठे किंवा लहान आहे हे निर्धारित करण्याची प्रक्रिया आहे । मोजमापाची व्याप्ती आणि अनुप्रयोग संदर्भ आणि शिस्तीवर अवलंबून असतात । नैसर्गिक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये, मोजमाप वस्तू किंवा घटनांच्या नाममात्र गुणधर्मांवर लागू होत नाहीत, जे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्सने प्रकाशित केलेल्या मेट्रोलॉजीच्या आंतरराष्ट्रीय शब्दसंग्रहाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहेत । तथापि, सांख्यिकी तसेच सामाजिक आणि वर्तणूक विज्ञान यासारख्या इतर क्षेत्रांमध्ये, मोजमापांमध्ये अनेक स्तर असू शकतात, ज्यामध्ये नाममात्र, क्रमिक, मध्यांतर आणि गुणोत्तर स्केल समाविष्ट असतात ।\n\nमोजमाप हा व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनेक विषयांमधील परिमाणात्मक संशोधनाचा आधारशिला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, या क्षेत्रांमधील तुलना सुलभ करण्यासाठी मानवी अस्तित्वाच्या विविध क्षेत्रांसाठी अनेक मोजमाप प्रणाली अस्तित्वात आहेत । बहुतेकदा हे व्यापारी भागीदार किंवा सहयोगी यांच्यातील स्थानिक करारांद्वारे प्राप्त होते । 18 व्या शतकापासून, घडामोडींनी एकत्रित, व्यापकपणे स्वीकारल्या जाणाऱ्या मानकांच्या दिशेने प्रगती केली ज्यामुळे आधुनिक इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स (एसआय) बनले। ही प्रणाली सर्व भौतिक मोजमापांना सात बेस युनिट्सच्या गणितीय संयोजनात कमी करते. मोजमापाचे शास्त्र हे मेट्रोलॉजीच्या क्षेत्रात अवलंबले जाते ।\n", "id": "mar_Deva_53305"} {"text": "विताशोक\n\nविताशोक मौर्य हा सम्राट बिंदुसार आणि महाराणी धर्मा यांचा कनिष्ठ पुत्र होता. तो सम्राट अशोक याचा सख्खा भाऊ होता.\n", "id": "mar_Deva_53306"} {"text": "सुशीम\n\nसुशीम मौर्य हा सम्राट बिंदुसार आणि महाराणी चारूमित्रा यांचा ज्येष्ठ पुत्र होता. सम्राट अशोक याचा सावत्र भाऊ होता.\n", "id": "mar_Deva_53307"} {"text": "चारुमती\n\nचारुमती ही सम्राट अशोक याने त्याची सम्राज्ञी असंधीमित्रासाठी दत्तक घेतलेली पुत्री होती. कारण महाराणी असंधीमित्रा ही निपुत्रिक होती.\n", "id": "mar_Deva_53308"} {"text": "शॉन वॉन बर्ग\n\nशॉन वॉन बर्ग (जन्म १६ सप्टेंबर १९८६) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि लेगब्रेक गोलंदाज आहे जो नॉर्दर्नसाठी खेळतो. त्याचा जन्म प्रिटोरिया येथे झाला.\n", "id": "mar_Deva_53309"} {"text": "क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड\n\nक्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड (सीएटी) (थाई:สมาคมกีฬาคริกเก็ตแห่งประเทศไทย) ही थायलंडमधील क्रिकेटची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. हे थायलंड क्रिकेट लीगचे उत्तराधिकारी आहे, जे १९७१ मध्ये स्थापन झाले आणि १९९५ मध्ये आयसीसी मध्ये निवडले गेले. २००५ पासून, तो आयसीसीच्या सहयोगी सदस्यांपैकी एक आहे. थायलंडच्या सर्व प्रांतांमध्ये क्रिकेटचा प्रचार आणि लोकप्रियता करणे आणि \"स्पिरिट ऑफ क्रिकेट\" चा प्रसार करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.\n", "id": "mar_Deva_53310"} {"text": "हेलेना\n\nमहाराणी हेलेना ही सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची द्वितीय पत्नी होती. महाराणी दुर्धरा हीच्या मृत्यूनंतर हेलेना हीच सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची सम्राज्ञी होती. सम्राट बिंदुसारच्या काळात ती राजमाता होती.\n", "id": "mar_Deva_53311"} {"text": "हनु-मॅन\n\nहनु-मॅन (हनुमान म्हणूनही मार्केट केलेला) हा २०२४ चा भारतीय तेलुगु-भाषेतील सुपरहिरो चित्रपट आहे जो प्रशांत वर्मा लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि प्राइमशो एंटरटेनमेंट निर्मित आहे. यात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, समुथिरकणी, विनय राय आणि वेनेला किशोर यांच्यासोबत तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अंजनाद्रीच्या काल्पनिक गावात सेट केला आहे आणि प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स (PVCU) चा पहिला हप्ता आहे. अंजनाद्री नावाच्या काल्पनिक ठिकाणी हा चित्रपट हनुमंतूच्या कथेचे अनुसरण करतो, ज्याला अंजनाद्रीतील लोकांना वाचवण्यासाठी भगवान हनुमानाची शक्ती मिळते आणि एका रहस्यमय रत्नाच्या संपर्कात आल्यानंतर मायकेलचा सामना केला जातो.\n\nया चित्रपटाची अधिकृतपणे मे २०२१ मध्ये घोषणा करण्यात आली. मुख्य छायाचित्रण २५ जून २०२१ रोजी हैदराबादमध्ये सुरू झाले आणि एप्रिल २०२३ च्या मध्यापर्यंत पूर्ण झाले. चित्रपटाला गोवरहरी आणि अनुदीप देव यांनी संगीत दिले आहे; दशरदी शिवेंद्र यांचे छायांकन; आणि संपादन साई बाबू तलार.\n\nप्रशांत वर्माचे दिग्दर्शन, पटकथा लेखन, कलाकारांचे परफॉर्मन्स, भगवान हनुमानाचे व्हिज्युअलायझेशन, बॅकग्राउंड स्कोअर, VFX, प्रॉडक्शन डिझाइन आणि ॲक्शन सीक्वेन्सचे कौतुक करणाऱ्या समीक्षकांच्या सकारात्मक पुनरावलोकनांसाठी, संक्रांतीच्या दिवशी 12 जानेवारी 2024 रोजी Hanu-Man रिलीज झाला. या चित्रपटाने तेलुगू चित्रपटाचे अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने ₹300 कोटींहून अधिक कमाई केली असून 2024 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट, 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा तेलगू चित्रपट आणि जगभरात आठवा सर्वाधिक कमाई करणारा तेलुगू चित्रपट म्हणून उदयास आला आहे. एक सिक्वेल तयार होत आहे.\n", "id": "mar_Deva_53312"} {"text": "हाँग काँग क्रिकेट असोसिएशन\n\nक्रिकेट हाँगकाँग, चीन (), पूर्वी हाँग काँग क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट हाँगकाँग (), म्हणून ओळखले जाणारे, ही हाँग काँगमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. त्याचे सध्याचे मुख्यालय सो कोन पो, कॉजवे बे येथे आहे. १९६८ मध्ये हाँगकाँग क्रिकेट असोसिएशन म्हणून स्थापित, सीएचके हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत हाँगकाँगचा प्रतिनिधी आहे आणि त्या मंडळाचा सदस्य म्हणून प्रवेश घेतलेला सहयोगी सदस्य आहे. तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचा सदस्य आहे.\n", "id": "mar_Deva_53313"} {"text": "सुहानी भटनागर\n\nसुहानी भटनागर ही हिंदी चित्रपट सृष्टीतील एक बाल कलाकार होती. हिंदी चित्रपट अभिनेते आमिर खान निर्मित चित्रपट दंगल मध्ये ती प्रथम झळकली होती.\n\nतिने बाल वयातच मॉडेल म्हणून विविध दूरदर्शन जाहिरातींमध्ये तसेच साहित्य विक्रीच्या संचिका आणि चित्रफितींमध्ये काम केले आहे. इ.स. २०१६ मध्ये आलेल्या दंगल या चित्रपटामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. वयाच्या दहाव्या वर्षीच या चित्रपटात तिने आमिर खानची धाकटी मुलगी म्हणून बबिता फोगाट ची भूमिका निभावली होती. तिने आपले प्राथमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, फरिदाबादमध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर सुहानी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत होती. ती फरिदाबाद येथील मानव रचना शिक्षण संस्थेत द्वितीय वर्षात शिकत होती. शिक्षणानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे तिचे स्वप्न होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही.\n", "id": "mar_Deva_53314"} {"text": "सूर्यकुमारी\n\nतंगुतूरी सूर्यकुमारी (१३ नोव्हेंबर १९२५ - २५ एप्रिल २००५) ज्या सूर्यकुमारी एल्विन नावाने देखील ओळखले जाते, ह्या तेलुगु चित्रपटातील एक भारतीय गायिका, अभिनेत्री आणि नर्तीका होत्या. त्यांनी \"मा तेलगू थल्लीकी\" हे आंध्र प्रदेशचे अधिकृत गाणे गायले आहे. त्या मिस मद्रास १९५२ स्पर्धेच्या विजेते होत्या आणि मिस इंडिया १९५२ स्पर्धेची उपविजेत्या होत्या ज्यात इंद्राणी रहमान विजेत्या ठरल्या. आंध्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि मद्रासचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्या आणि राजकारणी तंगुतुरी प्रकाशम पंतुलु यांच्या त्या भाची होत्या.\n\nएक अभिनेत्री म्हणून, त्यांनी १९६१ मध्ये रवींद्रनाथ टागोरच्या नाटक द किंग ऑफ द डार्क चेंबरमध्ये क्वीन सुदर्शनाच्या भूमिकेसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आऊटर क्रिटिक्स सर्कल पुरस्कार जिंकला.\n", "id": "mar_Deva_53315"} {"text": "अनिता गुहा\n\nअनिता गुहा (१७ जानेवारी १९३९ - २० जून २००७) एक भारतीय अभिनेत्री होत्या ज्यानी सहसा चित्रपटांमध्ये पौराणिक पात्रे साकारली होती. १९७५ च्या जय संतोषी माँ चित्रपटामध्ये संतोषी माताची मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्या ओळखल्या गेल्या. यापूर्वी त्यांनी इतर पौराणिक चित्रपटांमध्ये सीतेची भूमिका केली होती; संपूर्ण रामायण (१९६१), श्री राम भरत मिलाप (१९६५) आणि तुलसी विवाह (१९७१). याशिवाय त्यांनी गुंज उठी शहनाई (१९५९), पूर्णिमा (१९६५), प्यार की राहें (१९५९), गेटवे ऑफ इंडिया (१९५७), देख कबीरा रोया (१९५७), लुकोचुरी (१९५८) आणि संजोग (१९६१) यांसारख्या पौराणिक कथांवर आधारीत नसलेल्या चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या.\n", "id": "mar_Deva_53316"} {"text": "राजाराम महाराजांची राजमुद्रा\n\nधर्मप्रद्योतीताशेषवर्णा दाशरथेरिव\n\nराजारामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते\n\nही राजमुद्रा छत्रपती राजाराम महाराज यांची होती.\n", "id": "mar_Deva_53317"} {"text": "अमीता (चित्रपट अभिनेत्री)\n\nअमीता (जन्म कमर सुलताना ) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे. तुमसा नहीं देखा, मेरे मेहबूब आणि गुंज उठी शहनाई या हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांच्या लक्षणीय भूमीकांमध्ये होत्या.\n", "id": "mar_Deva_53318"} {"text": "जमुना (अभिनेत्री)\n\nजमुना (३० ऑगस्ट १९३६ - २७ जानेवारी २०२३; पुर्वाश्रमीच्या निप्पानी ) ह्या एक भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक आणि राजकारणी होती ज्या मुख्यत्वे तेलुगू सिनेमात दिसल्या. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी डॉ. गरिकापती राजाराव यांच्या पुट्टील्लू (१९५३), मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि एल.व्ही. प्रसाद यांच्या मिसम्मा (१९५५) मधून त्यांना यश मिळाले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार आणि साऊथ फिल्मफेअर पुरस्कारमध्ये पुरस्कार जिंकले. त्या ९ व्या लोकसभेत (१९८९-९१) राजमुंद्री मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार होत्या.\n", "id": "mar_Deva_53319"} {"text": "बहुलिपीत्व\n\nसमाजभाषाशास्त्रात, बहुलिपीत्व म्हणजे एकाच भाषेसाठी एकापेक्षा अधिक लेखन पद्धती वापरणे. एककालिक बहुलिपीत्व हे एकाच भाषेसाठी दोन किंवा अधिक लेखन प्रणालींचे सहअस्तित्व आहे, तर काळसापेक्ष बहुलिपीत्व (किंवा अनुक्रमिक बहुलिपीत्व ) हे एका विशिष्ट भाषेसाठी दुसऱ्या लेखन पद्धतीचे पुनर्स्थित करणे आहे.\n\nहिंदुस्थानी भाषा, म्हणजेच उर्दू अक्षरांमध्ये लिहिलेली उर्दू भाषा आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा, समकालिक बहुलिपीत्वाचे उत्तम 'पाठ्यपुस्तकी उदाहरणे' आहेत, ज्या प्रकरणांमध्ये समकालीन लेखन प्रणाली वापरली जाते. पायाभूतपणे उर्दू आणि हिंदी या एकच भाषा, म्हणजेच हिंदुस्थानी भाषा आहे. पण १९व्या शतकातील धार्मिक राजकारणामुळे भारत-पाकिस्तान विभाजन झाले. तसेच हिंदुस्थानी या एकच भाषेचे धर्माच्या-आधारे विभाजन झाले, जिथे मुस्लिमांनी हिंदुस्थानी भाषा उर्दू लिपीत व उर्दू नावाने म्हणून स्वीकारली आणि हिंदूंनी हिंदुस्थानी भाषेला देवनागरी लिपीत व हिंदी या नावाने स्वीकारली. देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदुस्थानी भाषेला हिंदी म्हणतात, आणि उर्दू लिपीत(फारसी व अरबी लिपीचे मिश्रण) लिहिलेल्या हिंदुस्थानी भाषेला उर्दू भाषा म्हणतात. याचा व्यावहारिक पुरावा म्हणजे, दोन्ही भाषा पाठ्यपुस्तकी लेखन व लेखणपद्धतीच्या दृष्टीने भिन्न जरी असल्या तरी सामान्य बोलचालीत, श्रवण व व्याकरणात या दोन्ही भाषांमध्ये अगदी स्पष्ट साम्यत्व आढळते.\n\nकाळसापेक्ष बहुलिपीत्वाचे आणखीन एक उदाहरण, जेथे एक लेखन प्रणाली दुसऱ्या लेखन पद्धतीशी बदलते, हे तुर्की भाषेच्या संबंधात आढळते, ज्यात पारंपारिक अरबी लेखन प्रणाली १९२८ मध्ये लॅटिन-आधारित प्रणालीने बदलली गेली.\n\nबहुलिपीत्वाचा भाषा नियोजन, भाषिक धोरण आणि भाषिक विचारसरणीवर परिणाम होतो.\n", "id": "mar_Deva_53320"} {"text": "आशा सचदेव\n\nनफीसा सुलतान, ह्या त्यांच्या पडद्यावरील आशा सचदेव या नावाने ओळखल्या जातात ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या १९७० आणि १९८० च्या दशकातील बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून भूमिकांसाठी ओळखल्या जात. त्यांनी काही सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले, ज्यात हिट हेरगीरीचा चित्रपट एजंट विनोद (१९७७) आणि थ्रिलर चित्रपट वो मैं नहीं (१९७४) यांचा समावेश आहे. १९७८ मध्ये प्रियतमा चित्रपटातील भूमीकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिफाजत (१९७३) आणि एक ही रास्ता (१९७७) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्या मुख्य भूमिकेत होत्या. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले आणि राजेश रोशन यांनी संगीत दिलेले एक ही रास्ता या चित्रपटातील त्यांच्यावर आणि जितेंद्र यांच्यावर चित्रित केलेले \"जिस काम को दोनो आये है\" हे गाणे आणि मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले द बर्निंग ट्रेनमधील \"पल दो पल का\" या लोकप्रिय कव्वाली गाण्यासोबतच त्या लोकप्रिय झाल्या.\n\nआशा ही अभिनेत्री रंजना सचदेव आणि संगीतकार अहमद अली खान (आशिक हुसैन) यांची मुलगी. तिच्या पालकांच्या घटस्फोटानंतर, तिच्या सावत्र वडिलांच्या नावावरून तिने रंगमंचाचे नाव धारण केले. गायक अन्वर हुसैन हा तिचा भाऊ आहे आणि तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे ती अभिनेता अर्शद वारसीची सावत्र बहीण आहे.\n", "id": "mar_Deva_53321"} {"text": "ध्रुव जुरेल\n\nध्रुव चंद जुरेल (जन्म २१ जानेवारी २००१) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे.त्याने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले आणि १०४ चेंडूत ४६ धावा केल्या. तो लोकप्रिय अभिनेता समर्थ जुरेलचा दूरचा चुलत भाऊ आहे, जो बिग बॉस १७ मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता.\n", "id": "mar_Deva_53322"} {"text": "जेनिफर केंडल\n\nजेनिफर केंडल - कपूर (२८ फेब्रुवारी १९३४ - ७ सप्टेंबर १९८४) एक इंग्लिश अभिनेत्री आणि पृथ्वी थिएटरची संस्थापक होती. ३६ चौरंगी लेन (१९८१) या चित्रपटासाठी तिला भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. बॉम्बे टॉकी (१९७०), जुनून (१९७८), हीट अँड डस्ट (१९८३), आणि घरे बैरे (१९८४) यांचा समावेश तिच्या इतर चित्रपटात झाला.\n", "id": "mar_Deva_53323"} {"text": "अंजू गुरुंग\n\nअंजू गुरुंग (जन्म १० एप्रिल १९९४) ही एक भूतानची क्रिकेट खेळाडू आहे जी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाकडून वेगवान गोलंदाज म्हणून खेळते. ती सध्या संघाची उपकर्णधार आहे आणि भूतानमधील घराघरात नाव आहे.\n", "id": "mar_Deva_53324"} {"text": "गीता चंद्रन\n\nगीता चंद्रन (१४ जानेवारी,१९६२: कोची, केरळ, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. राष्ट्रीय सेवेसाठी भारत सरकारकडून २००७ सालचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार आणि नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती गीता यांना २०१६ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.\n", "id": "mar_Deva_53325"} {"text": "तृप्ती डिमरी\n\nतृप्ती डिमरी (जन्म २३ फेब्रुवारी १९९४) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने कॉमेडी चित्रपट पोस्टर बॉईज (२०१७) मधून अभिनयात पदार्पण केले आणि रोमँटिक चित्रपटलैला मजनू (२०१८) मध्ये तिची पहिली मुख्य भूमिका होती. अन्विता दत्तच्या बुलबुल (२०२०) आणि कला (२०२२) या चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी तिला समीक्षकांची ओळख मिळाली. बुलबुल साठी तिला फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला.\n\nडिमरी २०२१ च्या फोर्ब्स आशियाच्या \"३० अंडर ३०\" यादीत सामील होती. ॲनिमल (२०२३) या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ॲक्शन चित्रपटातील सहाय्यक भूमिकेने तिने लोकप्रियता मिळवली व सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवले.\n", "id": "mar_Deva_53326"} {"text": "सिया गोखले\n\nसिया गोखले (जन्म १५ ऑगस्ट २००५) ही भारतीय वंशाची क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिराती महिला क्रिकेट संघाकडून खेळते.\n", "id": "mar_Deva_53327"} {"text": "तीर्थ सतीश\n\nतीर्था सतीश (जन्म १६ एप्रिल २००४) ही भारतीय वंशाची क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी डावखुरी टॉप ऑर्डर फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून खेळते.\n", "id": "mar_Deva_53328"} {"text": "खुशी शर्मा\n\nखुशी शर्मा (जन्म २१ ऑगस्ट २००२) ही भारतीय वंशाची महिला क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.\n", "id": "mar_Deva_53329"} {"text": "मौसमी चॅटर्जी\n\nमौसमी चॅटर्जी (जन्म इंदिरा चट्टोपाध्याय ; २६ एप्रिल १९५२) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. १९७० च्या दशकात त्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.\n", "id": "mar_Deva_53330"} {"text": "संप्रती\n\nसंप्रती मौर्य हा युवराज कुणाल आणि युवराज्ञी कंचनमाला यांचा पुत्र होता. तो सम्राट अशोक आणि महाराणी पद्मावती यांचा नातू होता. तो मौर्य साम्राज्याचा पाचवा सम्राट होता.\n", "id": "mar_Deva_53331"} {"text": "कलानिधी नारायणन\n\nकलानिधी नारायणन (७ डिसेंबर,१९२८ - २१ फेब्रुवारी,२०१६) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आणि भरतनाट्यमच्या भारतीय शास्त्रीय नृत्य शिक्षिका होत्या. भारत सरकारने १९८५ सालचा प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार आणि नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन सम्मानित केले आहे.\n", "id": "mar_Deva_53332"} {"text": "जलमंडल\n\nजलावरण अथवा जलमंडल (प्राचीन ग्रीक ὕδωρ ) हे ग्रह, किरकोळ ग्रह किंवा नैसर्गिक उपग्रहाच्या पृष्ठभागावर, पृष्ठभागाखाली पाताळात आणि वर आढळणारे पाण्याचे एकत्रित वस्तुमान आहे । पृथ्वीचे जलमंडल सुमारे 4 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे, हे जलावरण आकारात बदलत असते । हे समुद्रतळ पसरणे आणि महाद्वीपीय प्रवाहामुळे होते, ज्यामुळे खंडांवरील भूमी व महासागरा खालील भूमी सरकून भू-सागर पुनर्रचना हट राहते ।\n\nअसे अनुमान आहे की पृथ्वीवर 1.386 अब्ज घन किलोमीटर (333 दशलक्ष घन मैल) पाणी आहे। यामध्ये जमिनीतील ओलावा, भूजल आणि पृथ्वीच्या कवचातील पर्माफ्रॉस्ट (2 किमी खोलीपर्यंत) वायू, द्रव आणि गोठलेल्या स्वरूपात पाणी समाविष्ट आहे; महासागर आणि समुद्र, सरोवरे, नद्या आणि नाले, आर्द्र प्रदेश, हिमनदी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर बर्फ आणि बर्फाचे आवरण; हवेतील बाष्प, थेंब आणि क्रिस्टल्स; आणि जीवमंडलातील जिवंत वनस्पती, प्राणी आणि एककोशिकीय जीवांचा भाग हे सर्व हयात मोडतात । या रकमेपैकी 97.5% क्षारयुक्त पाण्याचा वाटा आहे, तर गोड्या पाण्याचा वाटा फक्त 2.5% आहे. या गोड्या पाण्यापैकी 68.9% पाणी हे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि पर्वतीय हिमनद्यामध्ये कायमस्वरूपी हिमावरणाच्या स्वरूपात आहे; 30.8% ताजे भूजल स्वरूपात आहे; आणि पृथ्वीवरील ताजे पाण्यापैकी फक्त 0.3% सहज उपलब्ध तलाव, जलाशय आणि नदी प्रणालींमध्ये आहे।\n", "id": "mar_Deva_53333"} {"text": "प्रोटोस्टार\n\nप्रोटोस्टार हा एक अतिशय तरुण तारा आहे जो अजूनही त्याच्या मूळ आण्विक ढगातून वस्तुमान गोळा करत आहे । तारकीय उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील हा सर्वात पहिला टप्पा आहे । कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यासाठी (म्हणजे सूर्याचा किंवा खालचा) तो सुमारे ५००,००० वर्षे टिकतो । जेव्हा आण्विक ढगाचा तुकडा प्रथम स्व- गुरुत्वाकर्षणाच्या बळाखाली कोसळतो आणि कोसळणाऱ्या तुकड्याच्या आत एक अपारदर्शक, दाब समर्थित कोर फॉर्म तेव्हा सुरू होतो । जेव्हा फुगणारा वायू संपतो तेव्हा तो संपतो, एक पूर्व-मुख्य-क्रम तारा सोडतो, जो नंतर संकुचित होतो आणि हायड्रोजन संलयन हीलियम तयार करण्याच्या प्रारंभाच्या वेळी मुख्य-अनुक्रम तारा बनतो ।\n", "id": "mar_Deva_53334"} {"text": "तारकीय उत्क्रांती\n\nतारकीय उत्क्रांती ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे तारा काळाच्या ओघात बदलतो. ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून, त्याचे जीवनकाल काही दशलक्ष वर्षे ते सर्वात मोठ्या ते ट्रिलियन वर्षांपर्यंत असू शकते, जे विश्वाच्या सध्याच्या वयापेक्षा बरेच मोठे आहे । सारणी ताऱ्यांचे जीवनकाळ त्यांच्या वस्तुमानाचे कार्य म्हणून दाखवते । सर्व तारे वायू आणि धुळीच्या ढगांच्या ढगांमधून तयार होतात, ज्यांना अनेकदा तेजोमेघ किंवा रेणु ढग म्हणतात । लाखो वर्षांच्या कालावधीत, हे प्रोटोस्टार समतोल स्थितीत स्थिरावतात आणि मुख्य-क्रम तारा म्हणून ओळखले जाणारे बनतात ।\n", "id": "mar_Deva_53335"} {"text": "आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप\n\nआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, ज्याला कसोटी विश्वचषक असेही संबोधले जाते, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) द्वारे चालवली जाणारी कसोटी क्रिकेटची लीग स्पर्धा आहे, जी १ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू झाली. कसोटी क्रिकेटसाठी ही प्रीमियर चॅम्पियनशिप आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी प्रत्येकी एक शिखर स्पर्धा आयोजित करण्याच्या आयसीसीच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आहे. २०२३ च्या फायनलमध्ये भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सध्याचा चॅम्पियन आहे. भारत प्रत्येक डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळला आहे, दोन्हीमध्ये उपविजेते ठरले आहे.\n\nडब्ल्यूटीसीच्या लीग खेळांना आयसीसी इव्हेंट म्हणून ग्राह्य धरले जात नाही आणि प्रसारण अधिकार स्वतः यजमान राष्ट्राच्या क्रिकेट बोर्डाकडे आहेत आणि आयसीसी कडे नाहीत. परंतु लीग टप्प्यातील सामन्यांप्रमाणेच, डब्ल्यूटीसी फायनल ही आयसीसी स्पर्धा मानली जाते. उद्घाटन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात २०१९ ॲशेस मालिकेने झाली आणि जून २०२१ मध्ये फायनलमध्ये भारताचा पराभव करून न्यू झीलंडने ट्रॉफी जिंकली. दुसरी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ४ ऑगस्ट २०२१ रोजी पतौडी ट्रॉफी मालिकेने सुरू झाली आणि जून २०२३ मध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली. २०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुरू झाली आणि २०२५ च्या उन्हाळ्यात इंग्लंडमधील फायनलसह समाप्त होईल.\n", "id": "mar_Deva_53336"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी इंग्लंड महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंग्लंडने ५ ऑगस्ट २००४ रोजी न्यू झीलंडविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53337"} {"text": "हारून लोर्गट\n\nहारून लोर्गट (; जन्म २६ मे १९६०) हा दक्षिण आफ्रिकेचा व्यापारी आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे सीईओ म्हणून काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_53338"} {"text": "कालातीत कसोटी\n\nकालातीत कसोटी हा वेळेच्या मर्यादेत खेळला जाणारा कसोटी क्रिकेटचा सामना आहे, ज्याचा अर्थ एक बाजू जिंकेपर्यंत किंवा सामना बरोबरीत होईपर्यंत सामना खेळला जातो, सैद्धांतिकदृष्ट्या अनिर्णित होण्याची शक्यता नसते. फॉरमॅटचा अर्थ असा आहे की वाटप केलेली वेळ संपल्यावर ड्रॉसाठी बचावात्मक खेळणे शक्य नाही आणि खराब हवामानामुळे होणारा विलंब हा सामना सकारात्मक निकालासह समाप्त होण्यास प्रतिबंध करणार नाही. याचा अर्थ असाही होतो की एका बाजूने डाव घोषित करण्याचे फारच कमी कारण आहे, कारण वेळेच्या दबावाचा खेळ जिंकण्याच्या शक्यतांवर परिणाम होऊ नये.\n\nजरी फॉरमॅटने निकालाची हमी दिली पाहिजे, तरीही शेवटी ते सोडून दिले गेले कारण सामना कधी संपेल हे निश्चितपणे सांगणे अशक्य होते, शेड्यूलिंग आणि व्यावसायिक पैलू कठीण होते. आधुनिक युगात संघ अनेकदा सलग आठवडे मागे-पुढे कसोटी खेळतात, जे पाच दिवसांच्या मर्यादेशिवाय अशक्य आहे.\n", "id": "mar_Deva_53339"} {"text": "जागतिक कसोटी अजिंक्यपद विक्रमांची यादी\n\nआयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, ज्याला कसोटी विश्वचषक असेही संबोधले जाते, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) द्वारे चालवली जाणारी कसोटी क्रिकेटची लीग स्पर्धा आहे, जी १ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू झाली. कसोटी क्रिकेटसाठी ही प्रीमियर चॅम्पियनशिप आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी प्रत्येकी एक शिखर स्पर्धा आयोजित करण्याच्या आयसीसीच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आहे.\n", "id": "mar_Deva_53340"} {"text": "फलंदाजीची सरासरी (क्रिकेट)\n\nक्रिकेटमध्ये, खेळाडूंची फलंदाजीची सरासरी म्हणजे त्यांनी केलेल्या एकूण धावांची संख्या भागिले ते किती वेळा आऊट झाले, सहसा दोन दशांश ठिकाणी दिले जाते. खेळाडू किती धावा करतो आणि ते किती वेळा आउट होतात हे प्रामुख्याने त्यांच्या स्वतःच्या खेळण्याच्या क्षमतेचे मोजमाप असल्याने आणि मुख्यत्वे त्यांच्या संघसहकाऱ्यांपासून स्वतंत्र असल्यामुळे, फलंदाज म्हणून वैयक्तिक खेळाडूच्या कौशल्यासाठी फलंदाजीची सरासरी ही एक चांगली मेट्रिक आहे (जरी रेखाचित्राचा सराव या आधारावर खेळाडूंमधील तुलना टीकेशिवाय नाही). संख्या अंतर्ज्ञानी अर्थ लावणे देखील सोपे आहे. जर सर्व फलंदाजांचे डाव पूर्ण झाले (म्हणजे ते प्रत्येक डावात बाद झाले), तर ही प्रत्येक डावात त्यांनी केलेल्या धावांची सरासरी संख्या आहे. जर त्यांनी त्यांचे सर्व डाव पूर्ण केले नाहीत (म्हणजे काही डाव त्यांनी नाबाद पूर्ण केले), तर ही संख्या त्यांनी प्रत्येक डावात केलेल्या अज्ञात सरासरी धावांचा अंदाज आहे.\n\n१८व्या शतकापासून क्रिकेट खेळाडूंचे सापेक्ष कौशल्य मोजण्यासाठी फलंदाजीची सरासरी वापरली जाते.\n", "id": "mar_Deva_53341"} {"text": "शीबा चड्ढा\n\nशीबा चड्ढा (जन्म १९६३) एक भारतीय चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. त्यांना २०२२ मधील बधाई दो आणि डॉक्टर जी या चित्रपटांमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांनी बधाई दो चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला.\n", "id": "mar_Deva_53342"} {"text": "प्रवणता (बीजगणित)\n\nगणितामध्ये, रेषेची प्रवणता अथवा उतार किंवा ग्रेडियंट ही एक संख्या आहे जी रेषेची दिशा आणि प्रवण (उतार ) या दोन्हीचे वर्णन करते । उतार अनेकदा m ह्या लॅटिन अक्षराने दर्शविला जातो; उतारासाठी m हे अक्षर का वापरले जाते या प्रश्नाचे कोणतेही स्पष्ट उत्तर नाही, परंतु इंग्रजीमध्ये त्याचा सर्वात जुना वापर ओ'ब्रायन (१८४४) मध्ये आढळतो , ह्यात सरळ रेषेचे समीकरण असे लिहिले गेले आहे । हेच Todhunter (1888) मध्ये देखील आढळून येते ज्यात ते \" y = mx + c \" म्हणून लिहिलेले आहे ।\n\nएका रेषेवरील (कोणत्याही) दोन भिन्न बिंदूंमधील \"उभ्या बदल\" ते \"क्षैतिज बदल\" चे गुणोत्तर शोधून उताराची गणना केली जाते । काहीवेळा गुणोत्तर भागाकार (\"उर्ध्व भाग चल\") म्हणून व्यक्त केले जाते, समान रेषेवरील प्रत्येक दोन भिन्न बिंदूंसाठी समान संख्या देते. कमी होत असलेल्या ओळीत नकारात्मक \"वाढ\" असते ।\n\nउताराच्या निरपेक्ष मूल्याने रेषेचा उतार, प्रवणता किंवा श्रेणी मोजली जाते. मोठ्या निरपेक्ष मूल्यासह प्रवणांक हा प्रवणतेची तीव्रता दर्शवतो । रेषेची दिशा एकतर वाढत आहे, कमी होत आहे, क्षैतिज किंवा अनुलंब आहे ।\n", "id": "mar_Deva_53343"} {"text": "श्रीमाताजी सावित्रीविषयी (पुस्तक)\n\nसावित्री या श्रीअरविंद लिखित महाकाव्यावर श्रीमाताजी यांनी वेळोवेळी जे अर्थविवरण केले, जे कथन केले, सावित्रीवर आधारित प्रश्नोत्तरे झाली, पत्रोत्तरे झाली त्या सर्वाचे संकलन या पुस्तकामध्ये करण्यात आले आहे. श्रीअरविंद विचारांचे अभ्यासक श्री.आर.वाय.देशपांडे यांनी इंग्रजी भाषेत संकलन केले. त्याचा अनुवाद श्री. प्रभाकर नुलकर यांनी केला आहे.\n", "id": "mar_Deva_53344"} {"text": "विल्मिंग्टन (डेलावेर)\n\nविल्मिंग्टन हे डेलावेर मधले सर्वात मोठे शहर आहे । इथे पूर्वी फोर्ट क्रिस्टीना नामक अमेरिकेतील पहिली स्विडिश वसाहत होती । हे शहर क्रिस्टीना आणि ब्रॅन्डीवाईन क्रीक ह्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ।\n", "id": "mar_Deva_53345"} {"text": "अँटनी अँड क्लिओपात्रा\n\nअँटनी ॲन्ड क्लियोपात्रा ही विल्यम शेक्सपियरची शोकांतिका आहे. हे नाटक प्रथम १६०७ च्या सुमारास किंग्स मेन गटाद्वारे ब्लॅकफ्रीअर्स थिएटर किंवा ग्लोब थिएटरमध्ये सादर केले गेले. द ट्रॅजेडी ऑफ अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा या शीर्षकाखाली १६२३ मध्ये प्रकाशित झालेल्या फर्स्ट फोलिओमध्ये त्याचे पहिले स्वरूप छापण्यात आले होते. क्लिओपात्रा ही इजिप्तच्या टॉलेमिक राज्याची शेवटची राणी होती. मार्क अँटनी (मार्कस अँटोनियस) हा एक रोमन साम्राज्यातील राजकारणी आणि सेनापती होता.\n\nदुसऱ्या शतकाची सुरुवातीला प्लूटार्कने पॅरेलल लाइव्हज या पुस्तकात प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहीली. १५७९ मध्ये थॉमस नॉर्थने प्लुटार्कच्या या पुस्तकाचे इंग्रजी अनुवादा केले. शेक्सपियरचे हे नाटक ह्या अनुवादीत पुस्तकावर आणि क्लियोपात्रा व मार्क अँटोनी यांच्यातील संबंधांना अनुसरून आहे जे सिसिलियन बंडापासून ते क्लिओपात्राच्या आत्महत्येपर्यंत आहे.\n\nनाटकातील मुख्य खलनायक हा ऑक्टाव्हियस सीझर आहे, जो अँटोनीचा दुसरा ट्रायम्विरेटचा सहकारी आणि रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता. शोकांतिका मुख्यत्वे रोमन प्रजासत्ताक आणि टॉलेमिक इजिप्तमध्ये वसली आहे. ह्या वेगळ्या भौगोलिक स्थानांमुळे नाटकाच्या भाषिक नोंदणीमध्ये जलद बदल देसतात ज्यात ह्या जागांचे वैशिष्ट आहे जसे की कामुक व काल्पनिक अलेक्झांड्रिया आहे आणि अधिक व्यावहारिक, कठोर असे रोम आहे.\n\nशेक्सपियरयांची क्लियोपात्रा ही नाटककाराच्या कार्यातील सर्वात जटिल आणि पूर्ण विकसित स्त्री पात्रांपैकी एक मानली जाते.ती बऱ्याचदा व्यर्थ आणि नाटकी आहे ज्यामुळे प्रेक्षकांना जवळजवळ तिचा तिरस्कार वाटतो. सोबतच शेक्सपियरने तिला आणि अँटोनीला विशाल दुःखद शेवटात गुंतवले आहे. या विरोधाभासी वैशिष्ट्यांमुळे समिक्षकांचे विभाजित प्रतिसाद मिळाले आहेत.\n\nअँटनी आणि क्लियोपात्रा हे एकाच शैलीतील आहेत असे वर्गीकरण करणे कठीण आहे. याचे वर्णन इतिहासाचे नाटक (जरी ते ऐतिहासिक लेखानुरूप पूर्णपणे पालन करत नाही), शोकांतिका म्हणून (जरी पूर्णपणे ॲरिस्टॉटलच्या व्याख्येनुसार नाही), विनोदी किंवा प्रणय म्हणून नाही आणि काही समीक्षकांच्या मते हे एक समस्या नाटक आहे. हे शेक्सपियरच्या दुस-या शोकांतिका, ज्युलियस सीझरचा सिक्वेल आहे.\n", "id": "mar_Deva_53346"} {"text": "अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड\n\nअफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी; , ; पूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट फेडरेशन) ही अफगाणिस्तानमधील क्रिकेटची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) मध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधी आहे आणि जून २०१३ पासून ते जून २०१७ मध्ये पूर्ण सदस्य होईपर्यंत आयसीसी चे सहयोगी सदस्य होते. त्यापूर्वी ते संलग्न सदस्य होते आणि २००१ पासून त्या संस्थेचे सदस्य आहेत. तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचा सदस्य आहे.\n", "id": "mar_Deva_53347"} {"text": "निशाण मधुष्का\n\nकोट्टासिंगहक्करागे निशाण मदुष्का फर्नांडो (जन्म १० सप्टेंबर १९९९) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या राष्ट्रीय कसोटी संघासाठी सलामीवीर म्हणून खेळतो.\n", "id": "mar_Deva_53348"} {"text": "ज्युलियस सीझर (नाटक)\n\nनाटकात, ब्रुटस हा कॅसियसच्या नेतृत्वाखालील कटात सामील होतो जेज्युलियस सीझरची हत्या करण्यासाठी आहे ज्याने त्याच्या जुलमी साम्राज्याचा अंत होइल. सीझरच्या खास माणूस अँटनी हा सीझरच्या विरुधकांसोबत शत्रुत्व निर्माण करतो आणि पुर्ण रोम नाट्यमय गृहयुद्धात अडकते. मुळात हे राजकीय नाटक आहे. त्यात स्त्री पात्रांना फारसे महत्त्व नाही, पण तरीही अनेक पात्रांसह हे एक आकर्षक नाटक रचले आहे. यामध्ये राज्य, जनता आणि स्वातंत्र्याच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.\n\nदुसऱ्या शतकाची सुरुवातीला प्लूटार्कने पॅरेलल लाइव्हज या पुस्तकात प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहीली. १५७९ मध्ये थॉमस नॉर्थने प्लुटार्कच्या या पुस्तकाचे इंग्रजी अनुवादा केले. शेक्सपियरचे हे नाटक ह्या अनुवादीत पुस्तकावर आधारीत आहे. नाटकीय हेतूंसाठी, शेक्सपियरने प्लुटार्कच्या कथांपेक्षा नाटकात बदल करण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. नाटकाचे पाच अंक आहेत.\n", "id": "mar_Deva_53349"} {"text": "अब्दुल मलिक\n\nअब्दुल मलिक (जन्म ११ मार्च १९९८) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे. मार्च २०२१ मध्ये त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_53350"} {"text": "वफादार मोमंद\n\nवफादर मोमंद (जन्म १ फेब्रुवारी २०००) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे. जून २०१८ मध्ये भारताविरुद्ध अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता.\n", "id": "mar_Deva_53351"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२३-२४\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. २०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग बनलेल्या कसोटी मालिकेसह या संघांनी ट्रान्स-टास्मान ट्रॉफी लढवली.\n\nया संघांनी चॅपल-हॅडली ट्रॉफी लढवली, त्या वर्षी जूनमध्ये यूएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग असलेली टी२०आ मालिका होती. टी२०आ मालिका ही चॅपल-हॅडली ट्रॉफीचा भाग असलेली पहिलीच वेळ होती. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन टी२०आ जिंकले आणि चॅपल-हॅडली ट्रॉफी राखली.\n", "id": "mar_Deva_53352"} {"text": "भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)\n\nश्रीअरविंद लिखित 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' या ग्रंथाचा मराठी अनुवाद 'भारतीय संस्कृतीचा पाया' या नावाने प्रकाशित करण्यात आलेला आहे. या विषयावरील लेख आधी 'आर्य' मासिकात १५ डिसेंबर १९१८ ते १५ जानेवारी १९२१ या कालावधीत सदर रूपाने प्रकाशित करण्यात आले होते. नंतर श्रीअरविंद यांनी त्यावर परिष्करण केले आणि मग सुधारित आवृत्ती 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' या नावाने १९५३ साली न्यू यॉर्क येथे प्रकाशित करण्यात आली. त्याची भारतीय आवृत्ती १९५९ साली प्रकाशित झाली. सेनापती पां.म.बापट यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_53353"} {"text": "किंग लिअर\n\nकिंग लिअर ही विल्यम शेक्सपियरने लिहिलेली पाच अंकांची शोकांतिका आहे. हे ब्रिटनच्या पौराणिक राजा लिअर वर आधारित आहे. राजा लिअर, त्याच्या म्हातारपणाच्या तयारीत, त्याच्या मुली गोनेरिल आणि रेगन यांच्यात आपली संपत्ती आणि जमीन वाटून देतो, ज्या प्रेमाचा दिखावा करून त्याची मर्जी मिळवतात. राजाची तिसरी मुलगी, कॉर्डेलिया, हिलाही त्याच्या राज्याचा एक तृतीयांश भाग देण्याचे बोलले जाते, परंतु ती खोटे बोलण्यास नाकार देते.\n\nकथानक आणि उपकथानक राजकीय शक्ती, वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि गृहित अलौकिक आकाशवाणी आणि मूर्तिपूजकांचा विश्वास यांच्याशी गुंफतात. शेक्सपियरच्या या नाटकाच्या आवृत्तीचे पहिले ज्ञात प्रदर्शन १६०६ मध्ये सेंट स्टीफन डे रोजी झाले होते.\n\nनाटकाचा गडद आणि निराशाजनक स्वर नापसंत असलेल्या प्रेक्षकांसाठी इंग्रजी पुनर्संचयनानंतर अनेकदा सुधारित करण्यात आला, परंतु १९ व्या शतकापासून शेक्सपियरचे मूळ नाटक त्याच्या सर्वोच्च कामगिरीपैकी एक मानले गेले. शीर्षक भूमिका आणि सहाय्यक भूमिका या दोन्ही निपुण अभिनेत्यांना आवडल्या आहेत आणि नाटक मोठ्या प्रमाणात रूपांतरित केले गेले आहे. त्याच्या ए डिफेन्स ऑफ पोएट्रीमध्ये, पर्सी शेली यांनी किंग लिअरला \"जगात अस्तित्वात असलेल्या नाट्यमय कलेचा सर्वात परिपूर्ण नमुना\" असे संबोधले आहे आणि या नाटकाला आतापर्यंत लिहिलेल्या साहित्यातील महान कार्यांपैकी एक म्हणून नियमितपणे उद्धृत केले जाते.\n", "id": "mar_Deva_53354"} {"text": "कोव्हिड-१९ महामारीचा क्रिकेटवर झालेला परिणाम\n\nकोविड-१९ साथीच्या रोगाने जगभरातील क्रिकेटमध्ये व्यत्यय आणला आहे, त्याचा परिणाम सर्व खेळांवर दिसून येत आहे. जगभरात आणि वेगवेगळ्या प्रमाणात, लीग आणि स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_53355"} {"text": "आयसीसी पुरुषांची कसोटी संघ क्रमवारी\n\nआयसीसी पुरुषांची कसोटी संघ क्रमवारी (पूर्वी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप म्हणून ओळखली जाणारी) ही कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या १२ संघांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची एक आंतरराष्ट्रीय क्रमवारी प्रणाली आहे. रँकिंग आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आधारित आहे जे अन्यथा नियमित कसोटी क्रिकेट वेळापत्रकाचा एक भाग म्हणून खेळले जातात, घरातील किंवा दूरच्या स्थितीचा विचार न करता.\n\nप्रत्येक कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघांचे मागील रेटिंग आणि मालिकेचा निकाल यांचा समावेश असलेल्या गणितीय सूत्रावर आधारित दोन्ही संघांना गुण मिळतात. प्रत्येक संघाचे गेल्या ३-४ वर्षांतील सामन्यांतील एकूण गुणांना \"रेटिंग\" देण्यासाठी त्यांच्या एकूण सामने आणि खेळलेल्या मालिकांच्या संख्येवर आधारित आकृतीने भागले जाते.\n\nउच्च आणि कमी रेट केलेल्या संघांमधील सामना अनिर्णित राहिल्यास उच्च-रेट केलेल्या संघाच्या खर्चावर कमी-रेट केलेल्या संघाला फायदा होईल. एक \"सरासरी\" संघ जो जितक्या वेळा हरतो तितक्या वेळा जिंकतो, मजबूत आणि कमकुवत संघांचे मिश्रण खेळताना, त्याचे रेटिंग १०० असेल.\n\nअव्वल क्रमांकावर असलेल्या कसोटी संघाला यापूर्वी आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या उद्घाटनापर्यंत आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप गदा देण्यात आली होती. २००२ ते २०१९ पर्यंत, जेव्हा जेव्हा नवीन संघ रेटिंग सूचीच्या शीर्षस्थानी गेला तेव्हा गदा हस्तांतरित केली गेली. प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी रेटिंग टेबलमध्ये अव्वल असलेल्या संघाला रोख पारितोषिक देखील मिळाले.\n\nमार्च २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या अपडेटनुसार, भारत सध्या क्रमवारीत सर्वोच्च स्थान असलेला संघ आहे.\n", "id": "mar_Deva_53356"} {"text": "गोलंदाजी सरासरी\n\nगोलंदाजी सरासरी (आरपीडब्ल्यू गुणोत्तर, याला गुणोत्तर देखील म्हणतात) ही क्रिकेटमधील लीग टेबलमधील संघांची क्रमवारी लावण्याची पद्धत आहे जी गुणांसह इतर निकषांवर समान आहेत.\n", "id": "mar_Deva_53357"} {"text": "हेडिंगले\n\nहेडिंग्ले हे लीड्स, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंडचे उपनगर आहे, शहराच्या मध्यभागी अंदाजे दोन मैल, उत्तर पश्चिमेस ए६६० रस्त्याने. हेडिंग्ले हे लीड्स बेकेट विद्यापीठ आणि हेडिंग्ले स्टेडियमच्या बेकेट पार्क कॅम्पसचे स्थान आहे.\n\nलीड्स सिटी कौन्सिल आणि लीड्स नॉर्थ वेस्ट संसदीय मतदारसंघाच्या हेडिंगले आणि हाइड पार्क प्रभागात बहुतांश क्षेत्र आहे.\n", "id": "mar_Deva_53358"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२३-२४\n", "id": "mar_Deva_53359"} {"text": "नॉर्थ साउंड\n\nनॉर्थ साउंड ही अँटिग्वा आणि बारबुडा मधील सेटलमेंट, पूर्वीची वृक्षारोपण आणि पूर्वीची विभागणी आहे.\n\n१७२५ मध्ये, नॉर्थ साउंडचा विभाग जुन्या नॉर्थ साउंडचा विभाग आणि नवीन नॉर्थ साउंड विभागामध्ये विभागला गेला, जो सेंट जॉर्जचा पॅरिश बनला.\n", "id": "mar_Deva_53360"} {"text": "२०२४ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग बाद फेरी\n\n२०२४ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग प्ले-ऑफ ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये पुढील विश्वचषक स्पर्धेसाठी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील अंतिम चार स्थाने निश्चित करण्यासाठी होती. त्यात २०१९-२०२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील तळाच्या चार संघांसह अतिरिक्त चार संघ आहेत ज्यांनी २०१९-२०२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये भाग घेतला नाही आणि आवश्यकता पूर्ण केल्या. आठ संघांना चारच्या दोन गटात ठेवण्यात आले होते, प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स टप्प्यात जातील. चॅलेंज लीग प्ले-ऑफ स्पर्धेतून उदयास आलेल्या सर्वोत्कृष्ट चार संघ पुढील सायकलसाठी बारा संघांच्या विश्वचषक चॅलेंज लीग मैदानासाठी पात्र ठरले.\n\nचॅलेंज लीगमध्ये स्थान मिळवणारे कुवैत आणि टांझानिया हे पहिले संघ होते. बहरैननेही एका जागेवर दावा केला, म्हणजे तीन नवीन संघांना चॅलेंज लीगमध्ये पदोन्नती दिली जाईल. शेवटचा स्लॉट इटलीने घेतला, जिने चॅलेंज लीगमध्ये आपले स्थान कायम राखले, वानुआतू विरुद्ध २ गडी राखून थ्रिलर जिंकून, जे मूलत: निर्वासित प्ले-ऑफ होते. कुवेतने आयसीसी ५० षटकांच्या स्पर्धेत पहिले विजेतेपद पटकावले.\n", "id": "mar_Deva_53361"} {"text": "मशीन लर्निंग\n\nमशीन लर्निंग ही एक उद्याचंत्रज्ञान असलेली क्षेत्रंची शिक्षणाचं अद्वितीय आणि अत्यंत महत्त्वाचं प्रमाण आहे. एक नव्या आयामाने, मशीन लर्निंगमध्ये कंप्यूटर स्वतंत्रपणे अनुभवांची अभ्यासक्षमता तयार करतो आणि त्यामुळे स्वयंप्रेरित निर्णय घेतले जाते.\n\nमशीन लर्निंग कसे काम करते?\n\nमशीन लर्निंगमध्ये, कंप्यूटर स्वतंत्रपणे अनुभवांचं शिकतो आणि त्यांनी केलेलं निर्णय लागणारं डेटा वापरतो. जरा सोपं म्हणून, हे डेटा त्यांनी आपल्या शिकलेल्या डेटातून आणि त्यांनी तयार केलेल्या नियमांतर आहे. यामुळे, कंप्यूटर स्वतंत्रपणे नवीन डेटासेट तयार करून नवीन पैटर्नस ओळखू शकतो.\n\nमशीन लर्निंगचे प्रकारे\n\n2. अनसुपरवाईज्ड लर्निंग: त्यात कंप्यूटरला ट्रेनिंग सेट मिळतं, परंतु कोणत्याही उत्तरे शिकलेली नसतात. कंप्यूटरला स्वतंत्रपणे पैटर्न ओळखण्याची क्षमता होते.\n\n3. रिइनफोर्समेंट लर्निंग: इतकंच, कंप्यूटरला एक परिस्थितीमध्ये उत्तर देता जातो आणि त्याचं प्रतिसाद आधारित पुनरावलोकन केलं जातं. त्यामुळे कंप्यूटर स्वतंत्रपणे चुका तयार करू शकतो.\n\nमशीन लर्निंगचे अनेक उपयोग\n\nश्री. चेतन ज. आवटी\n", "id": "mar_Deva_53362"} {"text": "रकीबुल हसन\n\nरकीबुल हसन (जन्म ११ डिसेंबर १९८८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करतो.\n", "id": "mar_Deva_53363"} {"text": "सारिका प्रसाद\n\nसारिका शिवा प्रसाद (जन्म ७ नोव्हेंबर १९५९) ही सिंगापूर येथे जन्मलेली भारतीय वंशाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे.\n", "id": "mar_Deva_53364"} {"text": "धूळपाटी/सिफारिशी प्रणाली\n\nअंतरजालावर उपलब्ध झालेली माहितीची मात्रा हे अंतिम वर्षांत अत्यंत वाढलेले आहे, आणि वापरकर्त्यांना सानेरी उत्तरण्यासाठी योग्य आणि अर्थपूर्ण सामग्री मिळविणे दिनदिने किंचित कठीण होत आहे. माहिती शोधायच्या पारंपरिक मेट्हड्स ही आता निर्णयासाठी पुरेसे पर्याप्त नसल्याच्या कारणे, आणि माहिती अधिप्रवाहाची समस्या अत्यंत गंभीर होत आहे. या समस्येसाठी एक उपाय हे सिफारिशी प्रणालीचा वापर करणे, ज्याने वापरकर्त्यांच्या आवडत्या सांगायचे किंवा प्रकट्येप्रकट्ये विचारलेल्या माहिती किंवा सेवांसह आपलीसाठी शीघ्र आणि तात्पुरती सुचलेली सानुकूलित करतात.\n\nसिफारिशी प्रणाली हे माहितीची फिल्टरिंग करणारी तंतू आहे ज्याने वापरकर्त्याची प्राधिकृती किंवा किंवा विशिष्ट वस्तुला आवडल्याची संभावना घेतली जाऊ शकते. त्यांना उपादेय उत्पाद, सेवा, आणि माहितीसाठी वापरकर्त्यांना शीघ्र आणि खात्रीपूर्ण सुचवून देण्यात आनंद आणि प्रमुख सोडलेल्या आपल्या ऑनलाइन अनुभवातील एक महत्त्वाची भूमिका आहे. सिफारिशी प्रणालीचा वापरकर्त्यांना संवेदनशील सुचवण्यात सहायक करण्यात एक महत्त्वाची भूमिका आहे, ज्याने त्यांना केवळ सुचलेल्या खरेदीनिर्णयात मदत करण्यात नको त्यांच्या ऑनलाइन अनुभवाची सुधारणा करण्यात आणि एकूणत्वाची सुधारणा करण्यात मदत करण्यात आनंदी आहे.सिफारिशी प्रणालीचावापरकर्तांची आपल्याला केवळ कॉन्टेंट आणि सुचलेल्या सिफारिशी सानुकूलित करण्यात सोशल मीडिया, ई-कॉमर्स अनुप्रयोगांमध्ये व्यापक वापर होते. त्यांना सानुकूलित करण्यात सहायकता करण्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि विशिष्टपणे विश्वास आणि लॉयल्टीला वाढवण्यात महत्त्वाची भूमिका आहे ज्याने तीव्र अनुसंधानात अधिक लाभाने असते. सुचलेल्या अधिप्रवाहांसह तुलनात्मक परिस्थितिस बनवण्यात मदत करण्यात सिफारिशी प्रणालीचा उपयोग होतो. सिफारिशी प्रणालीचा वचनांसाठी आणि वापरकर्त्यांना खात्री घेतल्याची वाटचाली असल्यामुळे त्यातील वैशिष्ट्ये सहाय्य मिळविण्यात आनंदी आहे. वापरकर्त्यांच्या परिवर्तित कॉन्टेंट आणि सिफारिशीची सलग घेतली जाते असल्यामुळे सिफारिशी प्रणालीचा च्या वापरात वाढदिलेली मुद्रा आहे, ज्याने वापरकर्त्यांना वापरकर्त्यांच्या प्राधिकृतींसह कॉन्टेंट आणि सिफारिशी विचारायची ट्रेंडची असलेली चिन्हे दाखवायची, अंतिमपंक्तीत सुचले.\n", "id": "mar_Deva_53365"} {"text": "एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. एस्टोनियाने २६ ऑगस्ट २०२३ रोजी नॉर्वेविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53366"} {"text": "वेन मॅडसेन\n\nवेन ली मॅडसेन (जन्म २ जानेवारी १९८४) हा एक दक्षिण आफ्रिकन/इटालियन खेळाडू आहे जो व्यावसायिक क्रिकेट खेळतो आणि यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष राष्ट्रीय फील्ड हॉकी संघासाठी फील्ड हॉकी खेळतो.\n", "id": "mar_Deva_53367"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये पाच कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, ज्यानी ॲशेस मालिका खेळली. मे २०२१ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली. कसोटी मालिका २०२१-२०२३ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा देखील भाग होती. इंग्लंड लायन्सने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा देखील केला होता, बहुतेक संघ दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मायदेशी रवाना झाला होता.\n\nऑस्ट्रेलियाने पहिले तीन कसोटी सामने जिंकून ॲशेस कायम राखली. चौथी कसोटी अनिर्णित संपली, ऑस्ट्रेलियाने पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकून मालिका ४-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_53368"} {"text": "तौरंगा\n\nतौरंगा हे उपसागराच्या उपसागरातील एक किनारी शहर आहे आणि न्यू झीलंडचे पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे, ज्याची शहरी लोकसंख्या १,६१,८०० (जून २०२३), किंवा राष्ट्रीय लोकसंख्येच्या अंदाजे ३% आहे.\n", "id": "mar_Deva_53369"} {"text": "फिनलंड क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी\n\nपुनर्निर्देशन फिनलंड क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n", "id": "mar_Deva_53370"} {"text": "फ्रान्स महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी\n\nपुनर्निर्देशन फ्रान्स महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n", "id": "mar_Deva_53371"} {"text": "गांबिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी गांबिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गांबियाने १ डिसेंबर २०२२ रोजी इस्वाटिनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53372"} {"text": "आयसीसी महिला चॅम्पियनशिप\n\nआयसीसी महिला चॅम्पियनशिप (आयडब्ल्यूसी) ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे जी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरली जाते. पहिल्या दोन स्पर्धा आयसीसी महिला क्रमवारीतील शीर्ष आठ संघांमध्ये लढल्या गेल्या. पहिली आवृत्ती २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिप होती, जी एप्रिल २०१४ मध्ये सुरू झाली आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये संपली. ऑस्ट्रेलिया उद्घाटन स्पर्धेचे विजेते होते. स्पर्धेची दुसरी आवृत्ती ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झाली, टॉप चार संघ २०२१ महिला क्रिकेट विश्वचषकसाठी आपोआप पात्र ठरले.\n\nसप्टेंबर २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने घोषणा केली की ते सर्व दहा संघांसाठी आयडब्ल्यूसी विस्तारित करण्याचा पर्याय शोधत आहेत, त्यामुळे स्पर्धेच्या भविष्यातील आवृत्त्यांमध्ये बांगलादेश आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये, आयसीसी ने पुष्टी केली की २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेतील तीन पात्रताधारक आणि पुढील दोन सर्वोत्तम स्थान असलेले संघ पुढील आयडब्ल्यूसी सायकलसाठी पात्र ठरतील. तथापि, नोव्हेंबर २०२१ मध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये कोविड-१९ चे नवीन प्रकार सापडल्यामुळे पात्रता स्पर्धा मध्यंतरी रद्द करण्यात आली. त्यामुळे, बांगलादेश आणि आयर्लंड त्यांच्या एकदिवसीय क्रमवारीच्या आधारावर, २०२२-२५ चक्रासाठी आयडब्ल्यूसी मध्ये सामील झाले.\n", "id": "mar_Deva_53373"} {"text": "मातृमंदिर\n\nश्रीअरविंद आश्रमाच्या श्रीमाताजींनी स्थापन केलेल्या ऑरोविलच्या मध्यभागी, मातृमंदिर आहे. पूर्णयोगाच्या अभ्यासकांसाठी आध्यात्मिक महत्त्व असलेली ही इमारत आहे. याला 'ऑरोविलचा आत्मा' (सोल ऑफ द सिटी ) ( फ्रेंच : L'âme de la ville ) असे म्हणतात.\n\n'मातृमंदिर' हे केवळ एखादे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ नाही. तर ते व्यक्तीला शांतचित्ताने एकाग्रता करता यावी यासाठी निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. व्यक्तीने मनाच्या शांत, समचित्त अवस्थेत तेथे प्रवेश करणे अपेक्षित आहे.\n", "id": "mar_Deva_53374"} {"text": "एडेलवाइस एर\n\nएडेलवाइस एर एजी ही एक स्विस विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी वेळापत्रकानुसार आणि भाड्याने विमाने देउन प्रवासी सेवा पुरवते. एडेलवाइस एर स्विस इंटरनॅशनल एर लाइन्सची भगिनी कंपनी आहे. या दोन्ही कंप्नया लुफ्तांसा ग्रुपच्या उपकंपन्या आहेत. एडेलवाइस झ्युरिक विमानतळावरील तळावरून युरोपीय आणि आंतरखंडीय विमानसेवा पुरवते.\n\nया कंपनीला स्वित्झर्लंडमध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या एडेलवाइस या फुलाचे नाव दिलेले आहे. कंपनीच्या सगळ्या विमानांच्या शेपटावर हे रंगवलेले असते.\n", "id": "mar_Deva_53375"} {"text": "२०२४ महिला प्रीमियर लीग\n\n२०२४ महिला प्रीमियर लीग तथा टाटा डबल्यूपीएल २०२४ हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने आयोजित केलेली महिला टी२० क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेचा हा दुसरा हंगाम आहे. २३ फेब्रुवारी ते १७ मार्च, २०२४ या कालावधीत पाच संघ ही स्पर्धा खेळत आहेत.\n", "id": "mar_Deva_53376"} {"text": "२०२३ महिला प्रीमियर लीग\n\n२०२३ महिला प्रीमियर लीग तथा टाटा डबल्यूीएल २०२३ हा महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम होता.. ही स्पर्धा ४ मार्च ते २६ मार्च, २०२३ दरम्यान खेळली गेली.\n\nअंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_53377"} {"text": "२०२४ इंडियन प्रीमियर लीग\n\n२०२४ इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल १७ किंवा टाटा आयपीएल २०२४ ही इंडियन प्रीमियर लीग या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेची १७वी आवृत्ती असेल. या स्पर्धेत दहा संघ २२ मार्च ते २६ मे, २०२४ दरम्यान सहभागी होतील\n\nचेन्नई सुपर किंग्ज हे गतविजेते आहेत. त्यांनी मागील हंगामात गुजरात टायटन्सला हरवून पाचवे विजेतेपद पटकावले होते आणि मुंबई इंडियन्ससह स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त-यशस्वी संघ झाले होते.\n", "id": "mar_Deva_53378"} {"text": "२०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ१\n\n२०२४ इंडियन प्रीमियर लीगमध्ये १० संघांनी भाग घेतला. पैकी ४ खाली आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे इतर संघांची माहिती या दोन पानांवर पहा -- २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ२ आणि २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ३\n", "id": "mar_Deva_53379"} {"text": "सायब्रँड एंजेलब्रेक्ट\n\nसायब्रँड अब्राहम एंजेलब्रेक्ट (जन्म १५ सप्टेंबर १९८८) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला डच क्रिकेट खेळाडू आहे जो नेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.\n", "id": "mar_Deva_53380"} {"text": "ग्रँट स्ट्युअर्ट\n\nग्रँट स्टीवर्ट (जन्म १९ फेब्रुवारी १९९४) एक इटालियन-ऑस्ट्रेलियन व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आहे जो केंट काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो.\n", "id": "mar_Deva_53381"} {"text": "२०२४ नायजेरिया आमंत्रण महिला टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धा\n\n२०२४ नायजेरिया आमंत्रण महिला टी२०आ स्पर्धा ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२४ या कालावधीत नायजेरियामध्ये झाली. सहभागी संघ नायजेरिया, रवांडा, सिएरा लिओन आणि टांझानिया होते. टांझानियाने प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला. २०२३ च्या अंतिम फेरीत रवांडाचा पराभव करून नायजेरिया गतविजेता होता.\n\nलागोसमधील तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल येथे सर्व सामने खेळले गेले. स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीने नायजेरिया, रवांडा आणि टांझानिया संघांना २०२३ आफ्रिका खेळाची तयारी केली.\n\nरवांडाने स्पर्धेतील आवडत्या टांझानियाविरुद्ध त्यांचा पहिला गेम जिंकला, तर नायजेरियानेही पहिल्या दिवशी विजयाने सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी टांझानियाने नायजेरियाचा पराभव करत पहिला विजय मिळवला. दरम्यान, रवांडाने सिएरा लिओनचा १० गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.\n\nस्पर्धेच्या अर्ध्या टप्प्यावर, यजमानांनी रवांडाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजयाचा दावा केल्यानंतर, नायजेरिया, टांझानिया प्रत्येकी एक पराभवासह दोन विजयांसह बरोबरीत होते. नायजेरिया आणि टांझानियाने चौथ्या फेरीत विजयासह गती राखली.\n\nटांझानियाने पाचव्या फेरीत नायजेरियाचा दुसऱ्यांदा पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि सिएरा लिओनविरुद्ध फक्त एक गेम बाकी आहे. टांझानियाने सिएरा लिओनचा ९२ धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. नायजेरियाने अंतिम सामन्यात रवांडाचा पराभव करून उपविजेतेपदाचा दावा केला, तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आणि सिएरा लिओनने त्यांचे सर्व सहा सामने गमावले.\n", "id": "mar_Deva_53382"} {"text": "ऊन सावली\n\nऊन सावली (इंग्रजी: सन शेड) हा चित्रपट दोन अनोळखी मनांची एकमेकांमध्ये गुंतलेली गाथा असून त्यांच्या हृदयात दडलेले प्रेम शोधण्याचा प्रवास आहे. 'ऊन सावली' हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी रिलीज होणार आहे. प्रणय आणि आन्वीच्या लग्नापासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासाचे सुंदर रूप पाहायला मिळणार आहे.\n", "id": "mar_Deva_53383"} {"text": "जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जिब्राल्टरने २० एप्रिल २०२४ रोजी एस्टोनियाविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53384"} {"text": "२०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ२\n\n२०२४ इंडियन प्रीमियर लीगमध्ये १० संघांनी भाग घेतला. पैकी ४ खाली आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे इतर संघांची माहिती या दोन पानांवर पहा -- २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ१ आणि २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ३\n", "id": "mar_Deva_53385"} {"text": "२०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ३\n\n२०२४ इंडियन प्रीमियर लीगमध्ये १० संघांनी भाग घेतला. पैकी ४ खाली आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे इतर संघांची माहिती या दोन पानांवर पहा -- २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ१ आणि २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ२\n", "id": "mar_Deva_53386"} {"text": "पंकज उधास\n\nपंकज उधास (१७ मे, १९५१ - २६ फेब्रुवारी, २०२४) हे एक गझल, हिंदी चित्रपट गीते आणि भारतीय पॉप गीत गाणारे गायक होते. उधास यांनी १९८० मध्ये आहट नावाच्या गझल अल्बम द्वारे आपल्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये महेश भट्ट, यांनी नाम चित्रपटात \"चिठ्ठी आयी है\" या गाण्यासाठी त्यांची निवड केली आणि हे गाणे प्रचंड गाजले देखील. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन सुरू केले. भारताबाहेर देखील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. २००६ मध्ये, पंकज उधास यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हे देखील गायक आहेत.\n\nपंकज उधास यांचा जन्म गुजरातमधील जेतपूरच्या नवगढ गावात झाला. ते तीन भावंडांपैकी सर्वात धाकटे होते. त्यांच्या वडिलांचे नाव केशुभाई तर आईचे जितुबेन उधास होते. त्यांचा मोठा भाऊ मनहर उधास यांनी देखील बॉलीवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून काम केले आहे. त्यांचे दुसरे भाऊ निर्मल उधास हे देखील एक प्रसिद्ध गझल गायक आहेत.\n\nउधास यांचे शिक्षण भावनगर मधील सर बीपीटीआय विद्यालातून पूर्ण झाले होते. कालांतराने त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि पंकजने सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले.\n\nउधास कुटुंब राजकोटजवळील नवगढ नावाच्या गावचे पारंपारिक जमीनदार होते. त्यांचे आजोबा गावातील पहिले पदवीधर होते आणि पुढे ते भावनगर राज्याचे दिवाण (महसूल मंत्री) बनले. त्यांचे वडील, केशुभाई उधास हे सरकारी नोकर होते आणि ते प्रसिद्ध वीणा वादक अब्दुल करीम खाँ यांच्या कडून दिलरुबा वाद्य वाजवायला शिकवले होते. उधास लहान असताना त्याचे वडील दिलरुबा हे तंतुवाद्य वाजवत असत. त्यांची आणि त्यांच्या भावांची संगीतातील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना राजकोट येथील संगीत अकादमीमध्ये दाखल केले. उधास यांनी सुरुवातीला तबला शिकायचे ठरवले होते पण नंतर त्यांनी गुलाम कादिर खान साहब यांच्याकडून हिंदुस्थानी गायन शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर उधास ग्वाल्हेर घराण्याचे गायक नवरंग नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला स्थलांतरित झाले.\n", "id": "mar_Deva_53387"} {"text": "पूनम ढिल्लन\n\nपूनम ढिल्लन (जन्म: १८ एप्रिल १९६२, कानपूर) ही एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे. ही १९७८ ची इव्हज वीकली मिस यंग इंडिया होती व ती तिच्या १९७९ च्या नूरी चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. रेड रोझ (१९८०), दर्द (१९८१), रोमांस (१९८३), सोहनी महिवाल (१९८४), तेरी मेहेरबानिया (१९८५), समुंदर (१९८६), सवेरेवाली गाडी (१९८६), कर्मा (१९८६), नाम (१९८६) आणि मालामाल (१९८८) हे तिचे काही गाजलेल्या चित्रपट आहे.\n\nढिल्लन २००९ मध्ये बिग बॉसमध्ये सहभागी झाली होता. तिने २०१३ मध्ये सोनी टीव्ही मालिका एक नई पहचानमध्ये शारदा मोदीची मुख्य भूमिका साकारली होती. तिने नाटकात काम केले आहे. पुरस्कारप्राप्त \"द परफेक्ट हसबंड\" आणि \"द परफेक्ट वाइफ\" व इतर अनेक नाटकांमध्ये तिने काम केले आहे ज्यांनी युनायटेड स्टेट्स आणि दुबईमध्ये अनेक प्रयोग केले आहे.\n", "id": "mar_Deva_53388"} {"text": "२०२४ नेपाळ टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका\n\n२०२४ नेपाळ तिरंगी मालिका ही २०२३-२०२७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची पहिली फेरी नेपाळमध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली. त्रिदेशीय मालिका नामिबिया, नेपाळ आणि नेदरलँडच्या पुरुष राष्ट्रीय संघांनी लढवली होती. सामने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) दर्जा असलेले खेळले गेले.\n\nएकदिवसीय मालिकेनंतर, तिन्ही पक्षांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) तिरंगी मालिका खेळली. नेदरलँड्सने फायनलमध्ये नेपाळचा ४ गडी राखून पराभव केला.\n", "id": "mar_Deva_53389"} {"text": "हाँग काँग क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२३-२४\n\nहाँग काँग क्रिकेट संघाने २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. हाँग काँगने मालिका २-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_53390"} {"text": "विज्ञान आणि तंत्रज्ञान दोहा विद्यापीठ\n\nयुनिव्हर्सिटी ऑफ दोहा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे दोहा, कतार येथील विद्यापीठ आहे.\n", "id": "mar_Deva_53391"} {"text": "एलिझाबेथ वूडव्हिल\n\nएलिझाबेथ वुडविले (१४३७ - ८ जून १४९२) नंतर डेम एलिझाबेथ ग्रे म्हणून ओळखली जाणारी ही इंग्लंडची राणी होती. १ मे १४६४ रोजी राजा एडवर्ड चौथा सोबत लग्न झाल्यापासून ३ ऑक्टोबर १४७० रोजी एडवर्डची पदच्युत होईपर्यंत ती राणी होती. त्यानंतर ११ एप्रिल १४७१ रोजी एडवर्डने पुन्हा सिंहासन मिळवल्यापासून ९ एप्रिल १४८३ रोजी त्याचा मृत्यू होईपर्यंत ती राणी राहिली. १४५५ आणि १४८७ च्या दरम्यान लँकॅस्ट्रियन आणि यॉर्किस्ट गटांमधील राजवंशीय गृहयुद्ध, वॉर्स ऑफ द रोझेसमधील ती एक प्रमुख व्यक्ती होती.\n\nतिच्या जन्माच्या वेळी, एलिझाबेथचे कुटुंब इंग्रजी सामाजिक पदानुक्रमात मध्यम दर्जाचे होते. तिची आई, लक्झेंबर्गची जॅक्वेटा, पूर्वी राजा हेन्री सहाव्याची काकू होती आणि सेंट-पोलच्या काउंट पीटर पहिल्या ची मुलगी होती. एलिझाबेथचे पहिले लग्न हाऊस ऑफ लँकेस्टरचे समर्थक, ग्रोबीचे जॉन ग्रे यांच्याशी झाले होते. एलिझाबेथला दोन मुलांची आई असताना सेंट अल्बन्सच्या दुसऱ्या लढाईत तो मरण पावला.\n\nएलिझाबेथचा एडवर्ड चतुर्थाशी झालेला दुसरा विवाह एक वादाचे कारण बनले. एलिझाबेथ तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती परंतु ती किरकोळ कुटुंबातून आली होती ज्यात कोणतीही मोठी संपत्ती नव्हती आणि त्यांचे लग्न गुप्तपणे झाले. नॉर्मन विजयानंतर एडवर्ड हा इंग्लंडचा पहिला राजा होता ज्याने त्याच्या प्रजेतील एकाशी लग्न केले होते, आणि एलिझाबेथ ही राणीचा मुकुट धारण करणारी पहिली सामान्य जनतेतील महीला होती.\n\n१४८३ मध्ये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, एलिझाबेथ राजकीयदृष्ट्या प्रभावशाली राहिली. तिचा मुलगा, एडवर्ड पाचवा हा इंग्लंडचा राजाघोषित झाला. तरी तिचा मेहुणा, रिचर्ड तिसरा याने त्यांना पदच्युत केले . एडवर्ड आणि त्याचा धाकटा भाऊ हे दोघेही नंतर लगेचच गायब झाले आणि त्यांची हत्या झाली असावी असे मानले जाते. एलिझाबेथने नंतर १४८५ मध्ये हेन्री सातवा च्या राज्यारोहणात महत्त्वाची भूमिका बजावली.\n\nसातव्या हेन्रीने एलिझाबेथची सर्वात मोठी मुलगी, यॉर्कच्या एलिझाबेथशी लग्न केले, ज्याने ह्या दोन घराण्यांमधील युद्धे संपवली आणि ट्यूडर राजवंशाची स्थापना केली. तिच्या मुलीद्वारे, एलिझाबेथ वुडविले भविष्यातील हेन्री आठव्याची आजी होती. एलिझाबेथला भाग पाडले गेले की त्यांनी हेन्री सातव्याची आई, लेडी मार्गारेट ब्यूफोर्ट यांना अग्रगण्य मानावे. त्यानंतर त्यांची राजकीय पटलावरून निवृत्ती झाली व बाकी माहिती पण अस्पष्ट राहिली.\n", "id": "mar_Deva_53392"} {"text": "यॉर्कची एलिझाबेथ\n\nयॉर्कची एलिझाबेथ (११ फेब्रुवारी १४६६ - ११ फेब्रुवारी १५०३) ही राजा हेन्री सातवा याच्याशी विवाह झाल्यापासून (१८ जानेवारी १४८६ रोजी) ते १५०३ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत इंग्लंडची राणी होती. ती राजा एडवर्ड चौथा आणि त्याची पत्नी, एलिझाबेथ वुडव्हिल यांची मुलगी होती. तिचे हेन्री सोबतचे लग्न बॉसवर्थ फील्डच्या लढाईत विजयानंतर झाले, ज्याने गुलाबांच्या युद्धांचा अंत झाला. एलिझाबेथ आणि हेन्री यांना एकत्र सात मुले होती.\n\nएलिझाबेथचे काका रिचर्ड तिसरे यांनी १४८३ मध्ये सिंहासन ताब्यात घेतल्यानंतर लवकरच तीचे धाकटे भाऊ लंडनच्या टॉवरमधून रहस्यमयपणे गायब झाले. संसदेच्या १४८४ च्या कायदा टिटुलस रेगियसने तिच्या पालकांचे लग्न अवैध असल्याचे घोषित केले. असे झाले तरी एलिझाबेथ आणि तिच्या बहिणींचे रिचर्ड तिसऱ्याने कोर्टात स्वागत केले. रिचर्ड हा एलिझाबेथशी लग्न करण्याचा विचारात असल्याची अफवा पसरली होती. हेन्री ट्यूडरला त्याच्या आक्रमणासाठी यॉर्किस्ट समर्थनाचे महत्त्व माहित होते आणि त्याने इंग्लंडमध्ये येण्यापूर्वी एलिझाबेथशी लग्न करण्याचे वचन दिले. ह्यामुळे रिचर्डच्या यॉर्किस्ट समर्थकांमध्ये फूट पडली. ह्यामुळे हेन्री ट्यूडरच्या विजयाची शक्यता वाढली.\n\nहेन्री ट्यूडरने रिचर्ड तिसऱ्याला युद्धात हरवले व इंग्लंडचा राजा झाला. सोबतच एलिझाबेथशी लग्न करून दोन्ही बाजुंच्या समर्थकांचे आश्वासन मिळवले.\n\nएलिझाबेथ यांनी राजकारणात फार कमी भूमिका घेतल्याचे दिसते. तिचा विवाह यशस्वी आणि आनंदी होता असे दिसते. त्यांचे लग्न ही राजकीय तडजोड असूनही, इतिहासकार असे लिहीतात की दोघे हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तिचा मोठा मुलगा, आर्थर, प्रिन्स ऑफ वेल्स, १५०२ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी मरण पावला आणि इतर तीन मुले देखील लहान वयात मरण पावली. तिचा दुसरा आणि एकमेव हयात असलेला मुलगा, हेन्री आठवा, पुढे इंग्लंडचा राजा झाला, तर तिच्या मुली मार्गारेट ट्यूडर आणि मेरी ट्यूडर या अनुक्रमे स्कॉटलंड आणि फ्रान्सच्या राण्या झाल्या.\n\n१५०२ मध्ये, यॉर्कची एलिझाबेथ पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिचा बाळंतपणाचा काळ टॉवर ऑफ लंडनमध्ये घालवला. २ फेब्रुवारी १५०३ रोजी तिने कॅथरीन या मुलीला जन्म दिला, जिचा काही दिवसांनी मृत्यू झाला. प्रसूतीनंतरच्या संसर्गामुळे, यॉर्कच्या एलिझाबेथचा ३७ वा वाढदिवस, ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे तिचे कुटुंब शोकाकूळ झाले. एलिझाबेथच्या मृत्यूच्या काही काळानंतर, राजा हेन्री आजारी पडला होता आणि त्याची आई मार्गारेट ब्युफोर्ट वगळता इतर कोणालाही भेटण्याची परवानगी देत नव्हता. दोन वर्षांच्या आत, राजा हेन्री ने त्याचा सर्वात मोठा मुलगा, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी गमावले होते.\n", "id": "mar_Deva_53393"} {"text": "दुररेस\n\nदुररेस ही आल्बेनिया दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर एड्रियाटिक समुद्र आग्नेय कोपऱ्यात एरझेन आणि इशेम तोंडादरम्यान अल्बेनियन एड्रियाटिक समुद्र किनारा एका सपाट मैदानात वसलेले आहे.\n\nऐतिहासिक ठिकाणे आणि वारसा स्थळांमुळे हे शहर दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. हे शहर अल्बेनियामधील सर्वात महत्वाचे व्यवसाय क्षेत्र आहे.\n", "id": "mar_Deva_53394"} {"text": "न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53395"} {"text": "वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53396"} {"text": "वेस्ट इंडीझच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53397"} {"text": "ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53398"} {"text": "दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53399"} {"text": "ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53400"} {"text": "दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53401"} {"text": "आफ्रिका संघाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन आफ्रिका संघाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53402"} {"text": "पूर्व आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन पूर्व आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53403"} {"text": "कृष्णाबाई उत्सव\n\nकृष्णाबाई उत्सव हा कृष्णा नदीशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या वाई, कराड, लिंब या गावांमध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. माघ शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन पौर्णिमा या काळात हा उत्सव संपन्न होतो.\n", "id": "mar_Deva_53404"} {"text": "अरागॉनची कॅथरीन\n\nअरागॉनची कॅथरीन (स्पॅनिश मध्ये कॅथरीना किंवा कॅटलीना; १६ डिसेंबर १४८५ - ७ जानेवारी १५३६) ही राजा हेन्री आठव्याची पहिली पत्नी म्हणून इंग्लंडची राणी होती. ११ जून १५०९ रोजी त्यांच्या लग्नापासून ते २३ मे १५३३ रोजी त्यांचे लग्न रद्द होईपर्यंत ही राणी होती. हीचा जन्म स्पेनमध्ये झाला होता. हेन्रीचा मोठा भाऊ आर्थर, प्रिन्स ऑफ वेल्स यांच्याशी त्याच्या मृत्यूपूर्वी थोड्या काळासाठी विवाहित असताना ती वेल्सची राजकुमारी होती.\n\nकॅस्टिलच्या पहिली इसाबेला आणि अरॅगॉनच्या दूसऱ्या फर्डिनांडची ही मुलगी होती. कॅथरीन तीन वर्षांची होती जेव्हा तिचे आर्थरशी लग्न ठरले, जो इंग्लंडच्या सिंहासनाचा वारस होता . त्यांनी १५०१ मध्ये लग्न केले, परंतु पाच महिन्यांनंतर आर्थरचा मृत्यू झाला. कॅथरीनने अनेक वर्षे संभ्रमात घालवली आणि या काळात, तिने १५०७ मध्ये इंग्लंडमध्ये अरागॉनचे राजदूत म्हणून काम केले. युरोपियन इतिहासातील ती पहिली महिला राजदूत होती. १५०९ मध्ये हेन्रीच्या राज्यारोहणानंतर तिने हेन्रीशी लग्न केले. १५१३ मध्ये सहा महिने, हेन्री फ्रान्समध्ये असताना तिने इंग्लंडचे रीजेंट म्हणून काम केले. त्या काळात इंग्रजांनी फ्लॉडनच्या लढाईत स्कॉटिश आक्रमणाचा पराभव केला. ह्या लढाईत कॅथरीनने धैर्य आणि देशभक्तीबद्दल भावनिक भाषणाद्वारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\n\n१५२६ पर्यंत, हेन्री ॲन बुलिनवर मोहित झाला आणि कॅथरीनसोबत लग्न कोणीही हयात मुलगे झाले नसल्याबद्दल तो असमाधानी होता. त्या काळात सिंहासनावर स्त्रीची कोणतीही प्रस्थापित उदाहरणे नव्हती व अशा वेळी त्यांची मुलगी मेरीला वारस करण्यावाचून त्याला पर्याय नव्हता. त्याने त्यांचे कॅथरीनसोबतचे लग्न रद्द करण्याचा प्रयत्न केला. ह्यामुळे कॅथोलिक चर्चसह इंग्लंडचे मतभेद सुरू झाले. जेव्हा पोप क्लेमेंट सातव्याने विवाह रद्द करण्यास नकार दिला तेव्हा हेन्रीने इंग्लंडमधील धार्मिक बाबींवर स्वतःचे वर्चस्व गाजवले. १५३३ मध्ये त्यांचे लग्न अवैध घोषित करण्यात आले आणि हेन्रीने पोपचा संदर्भ न घेता ॲनशी लग्न केले. कॅथरीनने हेन्रीला इंग्लंडमधील चर्चचे सर्वोच्च प्रमुख म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि स्वतःला राजाची हक्काची पत्नी आणि राणी मानले. ह्यामुळे तिच्याबद्दल लोकांची सहानुभूती वाढली. असे असूनही, हेन्रीने तिला फक्त वेल्सची राजकन्या म्हणून स्वीकारले, जे पद तिला तिच्या पहिल्या विवाहातून मिळाले होते. हेन्रीने तिला हद्दपार केल्यानंतर, कॅथरीनने तिचे उर्वरित आयुष्य किंबोल्टन कॅसलमध्ये व्यतीत केले व जानेवारी १५३६ मध्ये कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. इंग्लिश लोकांनी कॅथरीनचा उच्च आदर केला आणि तिच्या मृत्यूने प्रचंड शोक व्यक्त केले. तिची मुलगी मेरी १५५३ मध्ये पहिली निर्विवाद इंग्लिश राणी बनली.\n\nकॅथरीनने जुआन लुईस व्हिव्हस यांना द एज्युकेशन ऑफ ए ख्रिश्चन वुमनची ह्या पुस्तकासाठी पाठबळ दिले. त्यांनी १५२३ मध्ये हे पुस्तक कॅथरीनला समर्पित केले व वादग्रस्त मुद्दा बनवली. कॅथरीनची लोकांवर अशी छाप होती की तिचा शत्रू थॉमस क्रॉमवेल देखील तिच्याबद्दल म्हणाला, \"ती एक स्त्री नसती तर ती इतिहासातील सर्व नायकांचा अवमान करू शकली असती.\"\n", "id": "mar_Deva_53405"} {"text": "चेतन मैनी\n\nचेतन मैनी (३ मार्च, १९७० - ) हे सन मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष आणि इलेक्ट्रिक कार उद्योगातील एक भारतीय व्यवसायिक आहेत. ते भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार, रेवा तयार करण्यासाठी आणि रेवा इलेक्ट्रिक कार कंपनी लिमिटेड, आता महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे संस्थापक म्हणून ओळखले जातात, जिथे त्यांनी सल्लागार म्हणून काम केले. सन मोबिलिटी, वीर्य मोबिलिटी ५.० आणि सन न्यू इनुर्गी सिस्टिम्स यांच्यातील संयुक्त उपक्रम, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देण्यासाठी चार्जिंग पॉइंट आणि सेवा प्रदाता बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते.\n", "id": "mar_Deva_53406"} {"text": "ऋषभ मित्तल\n\nऋषभ मित्तल (जन्म २१ फेब्रुवारी १९९५ कटनी, मध्य प्रदेश) एक भारतीय रिअल इस्टेट डेव्हलपर, सामाजिक कार्यकर्ता आणि लैतेज इलेक्ट्रिक चे संस्थापक आणि सीईओ आहेत. २०२२ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना उद्योजक फॉर द चेंज पुरस्काराने सन्मानित केले. ते श्री परमेश्वरलाल मित्तल चॅरिटेबल ट्रस्ट आणि कटनीचा ख्वाहिशे ग्रुप चालवतात, हा एक गरजूंना मदत करणारा उपक्रम आहे.\n", "id": "mar_Deva_53407"} {"text": "उमर पंजाबी\n\nउमर पंजाबी (जन्म ०६ फेब्रुवारी २००२ भिवंडी, महाराष्ट्र) हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आणि यौटूंबेर आहे. तो गुलक (२०२२), जुबली (२०२३) आणि ट्रायल बाय फायर (२०२३) या वेबसिरीजसाठी ओळखला जातो. त्याला २०२३ मध्ये ईटी वेळाने स्टार आयकॉन ऑफ द इयरने सन्मानित केले.\n", "id": "mar_Deva_53408"} {"text": "दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53409"} {"text": "संयुक्त अरब अमिरातीच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन संयुक्त अरब अमिरातीच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53410"} {"text": "वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53411"} {"text": "जागतिक संघाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन जागतिक संघाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53412"} {"text": "झिम्बाब्वेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन झिम्बाब्वेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53413"} {"text": "ऑस्ट्रेलियाच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलियाच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53414"} {"text": "डेन्मार्कच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन डेन्मार्कच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53415"} {"text": "इंग्लंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन इंग्लंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53416"} {"text": "भारताच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन भारताच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53417"} {"text": "आंतरराष्ट्रीय XI महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन आंतरराष्ट्रीय XI महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53418"} {"text": "आयर्लंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन आयर्लंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53419"} {"text": "जमैकाच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन जमैकाच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53420"} {"text": "नेदरलँड्सच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन नेदरलँड्सच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53421"} {"text": "न्यू झीलंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53422"} {"text": "त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53423"} {"text": "वेस्ट इंडीजच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीजच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53424"} {"text": "वेस्ट इंडीझच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीजच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53425"} {"text": "यंग इंग्लंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन यंग इंग्लंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_53426"} {"text": "स्त्रीवादाची पहिली-लाट\n\nस्त्रीवादाची पहिली लाटेच्या काळात स्त्रीवादी क्रियाकलाप आणि विचारांचा उगम झाला. स्त्रीवादाची लाट ही घटना पाश्चात्य जगाच्या दृष्टीकोनातून १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण पाश्चात्य जगामध्ये झाला. पूर्वेकडील देशात स्त्रीवाद पूर्वीपासूनच त्यांच्या संस्कृतीचा भाग होता. स्त्रीवादाची ही लाट कायदेशीर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते, प्रामुख्याने महिलांचा मतदानाचा हक्क सुरक्षित करते. स्त्रीवाद हा शब्द सहसा समानार्थीपणे स्त्रीवादाच्या उदारमतवादी प्रकारच्या महिला चळवळीसाठी वापरला जातो. आंतरराष्ट्रीय महिला युती आणि त्याच्या सहयोगी संस्थांसह महिला हक्क चळवळी पहिल्या लाटेत मूळ होत्या. ही स्त्रीवादी चळवळ अजूनही मुख्यतः कायदेशीर दृष्टीकोनातून समानतेवर केंद्रित आहे.\n\nमार्च १९६८ मध्ये स्त्रीवादाची पहिली-लाट या शब्दाचा सर्वात पहिला वापर पत्रकार मार्था लियर हिने न्यू यॉर्क टाइम्स मॅगझिन मधील \"स्त्रीवादाची दुसरी-लाट: स्त्रियांना काय हवे आहे?\" नावाच्या स्वतःच्या एका लिखाणात वापरला होता. पहिली-लाट प्रत्यक्षात स्त्रीयांचा राजकारणातील सहभागावर होता परंतु खरतर त्याचे लक्ष अलिखित असमानतेवर असायला हवा होता. या लाटेचे रुपक छान रित्या स्थापित केले गेले होते. परंतु महिलांच्या मुक्तीचा एक अरुंद दृष्टीकोन तयार केल्याबद्दल टीका त्यावर केली जाते. हीच गोष्ट सक्रियतेची वंशावळ मिटवते आणि काही विशिष्ट दृश्यमान कलाकारांवरच लक्ष केंद्रित करते. \"पहिली-लाट\" हा शब्द आणि अधिक व्यापकपणे या चळवळीवरच प्रश्न उपस्थित केला जातो. जेव्हा गैर-पश्चिम संदर्भात महिलांच्या हालचालींचा संदर्भ दिला जातो तिथे हा शब फारच तोकडा पडतो. कारण शब्दावलीचे कालावधीकरण आणि विकास पूर्णपणे पाश्चात्य स्त्रीवादाच्या घटनांवर आधारित आहे. आणि म्हणूनच गैर-पश्चिम घटनांवर अचूक पद्धतीने लागू केले जाऊ शकत नाही. तथापि, लैंगिक समतेसाठी राजकीय चळवळीत सहभागी झालेल्या महिलांनी कायदेशीर हक्कांच्या पाश्चात्य स्त्रीवादींच्या मागण्यांवर त्यांच्या योजनांचे मॉडेलिंग केले. हे पाश्चात्य पहिल्या लाटेशी जोडलेले आहे आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात घडले आणि १९३० च्या दशकात वसाहतवादविरोधी राष्ट्रवादी चळवळीच्या संबंधात चालू होते.\n", "id": "mar_Deva_53427"} {"text": "२०२४ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दुसरी फेरी)\n\n२०२४ संयुक्त अरब अमिराती त्रि-राष्ट्रीय मालिका ही २०२३-२०२७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची दुसरी फेरी फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये युएई मध्ये झाली. त्रिदेशीय मालिका युएई, स्कॉटलंड आणि कॅनडा या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांनी लढवली होती. सामने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळले गेले.\n\nतिरंगी मालिकेनंतर, युएई आणि स्कॉटलंड यांनी तीन सामन्यांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका लढवली. स्कॉटलंडने मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_53428"} {"text": "राहुल चोप्रा\n\nराहुल चोप्रा (जन्म ७ नोव्हेंबर १९९४) हा एक अमिराती क्रिकेट खेळाडू आहे जो संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाकडून खेळतो. तो प्रामुख्याने यष्टिरक्षक आणि उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळतो.\n", "id": "mar_Deva_53429"} {"text": "तनिश सुरी\n\nतनिश सुरी (जन्म ५ जून २००५) हा एक अमिराती क्रिकेट खेळाडू आहे जो संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाकडून खेळतो. तो प्रामुख्याने यष्टिरक्षक आणि उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळतो.\n", "id": "mar_Deva_53430"} {"text": "कठाणी गाय\n\nकठाणी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. गवळाऊ गायी नंतर भारतीय कृषी संशोधन परिषद ने प्रमाणीकरण केलेला विदर्भातील हा दुसरा गोवंश आहे. हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.\n\nग‌डचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीजवळील अनखोडा येथे गोंड आदिवासी भातासोबत कठाणी; एक रब्बी हंगामातील पीक घेतात. या पिकाच्या नावावरूनच या जातीच्या जनावरांना कठाणी, असे नाव पडले.\n", "id": "mar_Deva_53431"} {"text": "सांचोरी गाय\n\nसांचोरी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ भारतातील राजस्थान प्रांतातील सांचोर जिल्ह्यातील रानीवाडा, चीतलवाना तसेच जालोर जिल्ह्यातील भिनमल, बागोडा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतीय कृषी संशोधन परिषद ने दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून याचे प्रमाणीकरण केले आहे..\n", "id": "mar_Deva_53432"} {"text": "मार्गारेट ट्यूडर\n\nमार्गारेट ट्यूडर (२८ नोव्हेंबर १४८९ - १८ ऑक्टोबर १५४१) ही राजा जेम्स चौथ्याशी विवाह करून १५०३ ते १५१३ पर्यंत स्कॉटलंडची राणी होती. त्यानंतर तिने आपल्या मुलाच्या अल्पवयात स्कॉटलंडची रीजेंट म्हणून काम केले. मार्गारेट ही इंग्लंडचा राजा हेन्री सातवा आणि यॉर्कची एलिझाबेथ यांची थोरली मुलगी आणि दुसरे आपत्य होती. ती इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याची मोठी बहीण होती. तिच्या वंशातून पूढे हाऊस ऑफ स्टुअर्टने अखेरीस स्कॉटलंड व्यतिरिक्त इंग्लंडच्या देखील सिंहासनावर ताबा मिळवला.\n\nमार्गारेटने वयाच्या १३ व्या वर्षी जेम्स चतुर्थाशी लग्न केले होते. हा राजकीय विवाह इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील शांततेच्या शाश्वत करारानुसार करण्यात आला होता. शांततेच्या शाश्वत कराराच्या अटींनुसार, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात \"चांगली, वास्तविक आणि प्रामाणिक, खरी, योग्य आणि दृढ शांतता व मैत्री, येणा-या सर्वकाळात टिकून राहण्यासाठी\" होते. राजा किंवा त्यांचे कोणीही उत्तराधिकारी दुसऱ्याविरुद्ध युद्ध करणार नाही आणि जर कोणी करार मोडला तर पोप त्यांना बहिष्कृत करेल. एकत्रितपणे, त्यांना सहा मुले होती, परंतु त्यापैकी फक्त एक प्रौढ झाला. मार्गारेटचा जेम्स चतुर्थाशी झालेला विवाह इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या राजघराण्यांना जोडणारा होता; ज्याचा परिणाम हा एका शतकानंतर युनियन ऑफ द क्राउनमध्ये झाला.\n\n१५१३ मध्ये फ्लॉडनच्या लढाईत जेम्स चतुर्थाच्या मृत्यूनंतर, मार्गारेट, राणी डोवेजर म्हणून, त्यांचा मुलगा, राजा जेम्स पाचवा यांच्यासाठी रीजेंट म्हणून नियुक्त करण्यात आली. पण स्कॉटलंडमधील काही पक्षांनी तिच्या जागी जॉन, ड्यूक ऑफ अल्बानीला रीजेंट म्हणून नेमावे असे सांगीतले. जॉन हा राजाचा सर्वात जवळचा पुरुष नातेवाईक होता जो तेव्हा फ्रांसमध्ये होता. १५१४ मध्ये मार्गारेटने आर्चीबाल्ड डग्लसशी विवाह केला, जो सहावा अर्ल ऑफ एंगस होता. पण ह्यामुळे तिने अनेक सामर्थ्यवान समर्थक दूर केले आणि तिच्या जागी अल्बानीने रीजेंट म्हणून पद सांभाळले. १५२४ मध्ये, मार्गारेटने, हॅमिल्टन कुटुंबाच्या मदतीने, अल्बानीला फ्रान्समध्ये असताना एका उठावात सत्तेतून काढून टाकले, आणि संसदेने तिला रीजेंट म्हणून मान्यता दिली. नंतर तीने राजा जेम्स पाचव्याची मुख्य सल्लागार म्हणून काम केले.\n\n१५२७ मध्ये एंगसपासून घटस्फोट घेतल्यानंतर, मार्गारेटने तिचा तिसरा पती, हेन्री स्टीवर्ट, पहिला लॉर्ड मेथवेनशी लग्न केले. १८ ऑक्टोबर १५४१ रोजी मेथवेन कॅसल येथे मार्गारेट मरण पावली. हेन्री रे, यांनी नोंदवले की तिला शुक्रवारी पक्षाघात झाला (शक्यतो स्ट्रोकमुळे) आणि पुढील मंगळवारी तिचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_53433"} {"text": "मासिलम गाय\n\nमासिलम गाय हा भारतातील एक शुद्ध देशी गोवंश असून हा प्रामुख्याने मेघालय प्रांतात आढळतो. भारतीय कृषी संशोधन परिषद ने मशागतीचा आणि मांसाहारासाठीचा गोवंश म्हणून याचे प्रमाणीकरण केले आहे.\n\nहा गोवंश मेघालयच्या पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. खासी आणि जनितिया आदिवासी समुदाय याचे पालन पोषण आणि संवर्धन करतो. खासी भाषेत 'मासी' म्हणजे गुरेढोरे आणि 'लम' म्हणजे टेकड्या असा अर्थ होतो, म्हणून या गोवंशाला \"मासिलम\" असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_53434"} {"text": "राणी एलिझाबेथ (राणीची आई)\n\nएलिझाबेथ अँजेला मार्गुराइट बोवेस-ल्योन (४ ऑगस्ट १९०० - ३० मार्च २००२) ही राजा जॉर्ज सहाव्याची ची पत्नी म्हणून ११ डिसेंबर १९३६ ते ६ फेब्रुवारी १९५२ पर्यंत युनायटेड किंग्डमची आणि ब्रिटिश कॉमनवेल्थच्या अधिपत्याखालील राज्याची राणी होती. ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटीश राजचे विघटन होईपर्यंत त्या भारताच्या शेवटच्या सम्राज्ञी होत्या. तिच्या पतीच्या निधनानंतर, तिला अधिकृतपणे राणी एलिझाबेथ राणी आई म्हणून ओळखले जात असे, तिची मुलगी राणी दुसरी एलिझाबेथ हिच्याशी गोंधळ होऊ नये म्हणून.\n\nब्रिटिश खानदानी कुटुंबात जन्मलेली, एलिझाबेथ १९२३ मध्ये प्रसिद्ध झाली जेव्हा तिने प्रिन्स अल्बर्ट, ड्यूक ऑफ यॉर्कशी विवाह केला. प्रिन्स अल्बर्ट हा राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांचा दुसरा मुलगा होता.\n\n१९३६ मध्ये, एलिझाबेथचा पती अनपेक्षितपणे जॉर्ज सहावा म्हणून राजा झाला जेव्हा त्याचा मोठा भाऊ, एडवर्ड आठव्याने, अमेरिकन घटस्फोटित वॉलिस सिम्पसनशी लग्न करण्यासाठी राज्यत्याग केला. ११ डिसेंबर १९३६ रोजी एलिझाबेथचा नवरा अल्बर्ट अनिच्छेने त्याच्या भावाच्या जागी जॉर्ज सहावाच्या नावाखाली राजा बनला. एलिझाबेथ आणि तिच्या पतीला १२ मे १९३७ रोजी वेस्टमिन्स्टर ॲबे येथे युनायटेड किंग्डम आणि ब्रिटीश अधिराज्याचा राजा आणि राणी आणि भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. एलिझाबेथचा मुकुट प्लॅटिनमचा होता आणि त्यात कोहिनूर हिरा लावलेला होता. या जोडप्याने आणि त्यांच्या मुली, एलिझाबेथ आणि मार्गारेट यांनी कुटुंब आणि सार्वजनिक सेवेच्या पारंपारिक कल्पनांना मूर्त रूप दिले. डचेसने विविध प्रकारचे सार्वजनिक कार्य केले आणि तिच्या सतत आनंदी चेहऱ्यासाठी ओळखले गेले.\n\nदुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी ती तिच्या पतीसोबत फ्रान्स आणि उत्तर अमेरिकेच्या राजनैतिक दौऱ्यांवर गेली होती. युद्धादरम्यान, तिच्या अदम्य भावनेने ब्रिटिश जनतेला नैतिक आधार दिला. युद्धानंतर, तिच्या पतीची तब्येत बिघडली आणि वयाच्या ५१ व्या वर्षी १९५२ मध्ये ती विधवा झाली. तिची मोठी मुलगी दुसरी एलिझाबेथ ही वयाची २५ व्या वर्षी नवीन राणी बनली.\n\n१९५३ मध्ये राणी मेरीच्या मृत्यूनंतर, एलिझाबेथला ब्रिटीश राजघराण्यातील मातृसत्ताक म्हणून पाहिले गेले. तिच्या नंतरच्या वर्षांत, ती कुटुंबातील एक सातत्याने लोकप्रिय सदस्य होती, अगदी अश्या वेळा देखील जेव्हा इतर देशांतील राजघराण्यांची सार्वजनिक मान्यता कमी होत होती. तिची धाकटी मुलगी प्रिन्सेस मार्गारेट हिच्या मृत्यूच्या सात आठवड्यांनंतर वयाच्या १०१ व्या वर्षी तिच्या मृत्यू झाला. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी पर्यंत तिने सार्वजनिक जीवन सक्रियपणे चालू ठेवले होते.\n\n३० मार्च २००२ रोजी, १५:१५ GMT वाजता, एलिझाबेथ यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी रॉयल लॉज, विंडसर येथे निधन झाले. तिची हयात असलेली मुलगी, दुसरी एलिझाबेथ तिच्या बाजूला होती. राणी आईला ख्रिसमस २००१ पासून छातीत सर्दी होत होती. १०१ वर्षे आणि २३८ दिवसांची ती ब्रिटिश राजघराण्यातील पहिली सदस्य होती जी १०० वर्षांची झाली होती . तिच्या मृत्यूच्या वेळी ती ब्रिटिश राजघराण्यातील सर्वात जास्त काळ जगणारी सदस्य होती. तिची हयात असलेली वहिनी, प्रिन्सेस ॲलिस, डचेस ऑफ ग्लॉसेस्टर, २९ ऑक्टोबर २००४ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी मरण पावली. ती कोणत्याही राजघराण्यातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या सदस्यांपैकी एक होती.\n", "id": "mar_Deva_53435"} {"text": "आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२३-२४\n\nआयर्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना, तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. कसोटी अबू धाबीमध्ये खेळली गेली आणि शारजाहमध्ये एकदिवसीय आणि टी२०आ सामने खेळले गेले. टी२०आ मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली. कसोटीचे ठिकाण शेख झायेद क्रिकेट स्टेडियममधून टॉलरन्स ओव्हल येथे सामन्याच्या एक आठवडा आधी हलवण्यात आले.\n\nआयर्लंडने कसोटी सामना सहा गडी राखून जिंकला. आठव्या प्रयत्नात आयर्लंडचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अफगाणिस्तानने वनडे मालिका २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_53436"} {"text": "भाकृसंप-राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था\n\nभाकृसंप-राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था किंवा राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था (ICAR- National Bureau of Animal Genetic Resources (ICAR-NBAGR)) ही कृषीउपयोगी पशु आधारीत संशोधन संस्था असून या संस्थेचे मुख्यालय हरियाणा राज्यातील कर्नाल येथे आहे. ही संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत स्वायत्त संस्था आहे.\n\n२१ सप्टेंबर १९८४ रोजी बंगरुळू येथे प्रथम स्थापन करण्यात आली होती. नंतर १९८५ साली स्थानांतरित झाली आणि १९९५ साली कृषीउपयोगी पशु आधारित दोन भिन्न संस्था एकत्रित करून 'राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था' या मुख्य नावाने कार्यरत झाली. ही प्रमुख संस्था देशातील पशुधन आणि कुक्कुटपालन अनुवांशिक संसाधनांची ओळख, मूल्यमापन, व्यक्तिचित्रण, संवर्धन आणि वापर यांच्या आदेशासह कार्य करण्यासाठी समर्पित आहे.\n\nगायी, म्हैस, मेंढ्या, शेळी, घोडे, डुक्कर, उंट, कुक्कुटपालन आणि कुत्र्यांच्या मूळ जातींचे वैशिष्ट्यीकरण, दस्तऐवजीकरण आणि नोंदणी हे या संस्थेचे प्रमुख आणि ठळक वैशिष्ट्य आहे. विविध प्रजातींमधील उत्पादन, पुनरुत्पादन, पर्यावरणीय अनुकूलन आणि रोग प्रतिकारक वैशिष्ट्यांशी संबंधित विविध प्रमुख उमेदवार जनुकांसाठी 1600 SNPs ची ओळख; देशी गायी आणि म्हशींच्या जातींमध्ये वांछनीय A2 बीटा केसीन एलीलच्या उच्च वारंवारतेचे प्रात्यक्षिक, पशुधन आणि कुक्कुट जातींची नोंदणी; संवर्धन मॉडेल्सचा विकास आणि देशी पशुधन प्रजातींवर डेटाबेसची स्थापना इत्यादी कार्ये ही संस्था करते.\n", "id": "mar_Deva_53437"} {"text": "अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२३-२४\n", "id": "mar_Deva_53438"} {"text": "सचिवालय इमारत (नवी दिल्ली)\n\nसचिवालय इमारत किंवा केंद्रीय सचिवालय येथे भारत सरकारची महत्त्वाची मंत्रालये आहेत. रायसीना हिल, नवी दिल्ली येथे स्थित असलेले सचिवालय इमारतींचे दोन ब्लॉक (उत्तर ब्लॉक आणि दक्षिण ब्लॉक) आहेत. या इमारती कर्तव्य पथाच्या विरुद्ध बाजूस आणि राष्ट्रपती भवन च्या बाजूला आहेत.\n", "id": "mar_Deva_53439"} {"text": "चेपॉक पॅलेस\n\nचेपॉक पॅलेस हे १७६८ ते १८५५ पर्यंत अर्कोटच्या नवाबाचे अधिकृत निवासस्थान होते. हा वाडा चेन्नई, भारतातील चेपॉकच्या शेजारी वसलेला आहे. इंडो-सारासेनिक वास्तुकला शैलीमध्ये तो बांधला गेला आहे.\n", "id": "mar_Deva_53440"} {"text": "रायसीना हिल\n\nरायसिना हिल ( IAST: Rāysīnā Pahāṛī ) हे नवी दिल्लीचे एक क्षेत्र आहे, जे भारत सरकारच्या आसनासाठी अनेकदा नाव म्हणून वापरले जाते. येथे भारतातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत. भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेले राष्ट्रपती भवन आणि सचिवालय इमारत, ज्यामध्ये पंतप्रधान कार्यालय आणि इतर अनेक महत्त्वाची मंत्रालये येथेच आहेत. येथील टेकडीवर भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.\n", "id": "mar_Deva_53441"} {"text": "हर्बर्ट बेकर\n\nसर हर्बर्ट बेकर (९ जून १८६२ - ४ फेब्रुवारी १९४६) हा एक इंग्लिश वास्तुविशारद होता, जो दोन दशकांपासून दक्षिण आफ्रिकेतील वास्तुकलेतील प्रबळ शक्ती म्हणून ओळखला जातो.\n\nनवी दिल्लीच्या काही सर्वात उल्लेखनीय सरकारी संरचनांचा तो प्रमुख डिझायनर होता. त्याचा जन्म आणि मृत्यू केंटमधील कोभम येथील ओलेट्स येथे झाला.\n\nदक्षिण आफ्रिकेत त्याने डिझाइन केलेल्या अनेक चर्च, शाळा आणि घरांमध्ये प्रिटोरियातील युनियन बिल्डिंग, सेंट अँड्र्यू कॉलेज, ग्रॅहमस्टाउन, सेंट जॉन कॉलेज, जोहान्सबर्ग, विनबर्ग बॉईज हायस्कूल, केप टाऊनमधील ग्रूट शूर आणि शॅम्पेन यांचा समावेश आहे. होमस्टेड आणि रोड्स कॉटेज बॉसचेंडल वर, फ्रॅन्सचोक आणि स्टेलेनबॉश दरम्यान. सर एडविन लुटियन्स यांच्यासोबत त्याने नवी दिल्ली येथील व्हाईसरॉय हाऊस, संसद भवन आणि सचिवालयाच्या उत्तर आणि दक्षिण ब्लॉक्सच्या डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 1928 मध्ये त्याने युरोपियन स्कूल, नैरोबीची रचना केली, ही नैरोबी स्कूल आणि केन्या हायस्कूल या दोन्हींची मूळ सह-शिक्षण प्राथमिक शाळा आहे. त्यांच्या इतर प्रमुख कामांमध्ये पूर्व आफ्रिकन रेल्वेचे मुख्यालय, सरकारी घर आणि नैरोबी येथील तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स स्कूलमधील प्रशासनाची इमारत यांचा समावेश आहे. त्याची कबर वेस्टमिन्स्टर ॲबे येथे आहे.\n", "id": "mar_Deva_53442"} {"text": "योगाची मूलतत्त्वे (पुस्तक)\n\nयोगाची मूलतत्त्वे हे पुस्तक म्हणजे एलिमेंटस्‌ ऑफ योगा या श्रीअरविंद लिखित इंग्रजी मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे. १९३३ ते १९३६ या कालावधीत एका साधकाने श्रीअरविंद यांना योगासंबंधी काही प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना श्रीअरविंद यांनी पत्राद्वारे उत्तरे दिली होती. त्या पत्रांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_53443"} {"text": "ब्रॅड करी\n\nब्रॅडली जेम्स करी (जन्म ८ नोव्हेंबर १९९८) एक इंग्लिश स्कॉटलंड क्रिकेट खेळाडू आहे. मे २०२२ मध्ये, २०२२ युनायटेड स्टेट्स ट्राय नेशन सिरीजसाठी प्रवासी राखीव खेळाडू म्हणून स्कॉटलंडच्या संघात त्याची निवड करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53444"} {"text": "ग्लेंडा जॅक्सन\n\nग्लेंडा मे जॅक्सन (९ मे १९३६ - १५ जून २०२३) एक इंग्रजी अभिनेत्री आणि राजकारणी होती. अभिनयाचा अमेरिकन तिहेरी मुकुट मिळवणाऱ्या काही कलाकारांपैकी ती एक होती, तिने दोन अकादमी पुरस्कार, तीन एमी पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कार जिंकला होता. लेबर पार्टीच्या सदस्या असताना तिने २३ वर्षे संसद सदस्य (एमपी) म्हणून सतत काम केले, सुरुवातीला १९९२ ते २०१० पर्यंत हॅम्पस्टेड आणि हायगेटसाठी आणि २०१० ते २०१५ पर्यंत हॅम्पस्टेड आणि किलबर्न, सीमा बदलांनंतर.\n\nवुमन इन लव्ह (१९७०) आणि ए टच ऑफ क्लास (१९७३) या प्रणय चित्रपटांसाठी जॅक्सनने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला, परंतु कामाच्या बांधिलकीमुळे ती वैयक्तिकरित्या एकदाही पुरस्कार घेण्यासाठी उपस्थीत नव्हती. तिने संडे ब्लडी संडे (१९७१) साठी प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार देखील जिंकला. तिच्या इतर उल्लेखनीय कामगिरीमध्ये मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स (१९७१), हेड्डा (१९७५), द इनक्रेडिबल सारा (१९७६), हाऊस कॉल्स (१९७८), स्टीव्ही (१९७८) आणि हॉपस्कॉच (१९८०) यांचा समावेश आहे. बीबीसी मालिका एलिझाबेथ आर (१९७१) मध्ये राणी पहिली एलिझाबेथच्या भूमिकेसाठी तिने दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकले होते. एलिझाबेथ इज मिसिंग (२०१९) मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ब्रिटीश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार दोन्ही मिळाले.\n\nजॅक्सनने रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट मध्ये शिक्षण घेतले. तिने ब्रॉडवे थिएटरमध्ये पदार्पण मारात/साडे (१९६६) मध्ये केले. स्टीव्ही (१९७७), अँटनी अँड क्लिओपात्रा (१९७९), रोझ (१९८०), स्ट्रेंज इंटरल्यूड (१९८४) आणि किंग लिअर (२०१६) मधील तिच्या वेस्ट एंड थिएटर भूमिकांसाठी तिला पाच लॉरेन्स ऑलिव्हियर पुरस्कार नामांकन मिळाले. अभिनयातून २५ वर्षांच्या अनुपस्थिती नंतर तीने किंग लिअर मध्ये पुन्हः काम सुरू केले होते. एडवर्ड अल्बीच्या थ्री टॉल वुमन (२०१८) च्या पुनरुज्जीवनातील भूमिकेसाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळाला.\n\nजॅक्सनने १९९२ ते २०१५ या काळात राजकारणात काम करण्यासाठी अभिनय करणे बंद केले आणि १९९२ च्या युनायटेड किंगडमच्या सार्वत्रिक निवडणुकीत हॅम्पस्टेड आणि हायगेटसाठी खासदार म्हणून निवडून आले. ब्लेअरच्या पहिल्या मंत्रालयात १९९७ ते १९९९ या काळात त्या कनिष्ठ परिवहन मंत्री होत्या; नंतर तिने टोनी ब्लेअर यांच्यावर टीका केल्या. मतदारसंघाच्या सीमा बदलानंतर, तिने २०१० पासून हॅम्पस्टेड आणि किलबर्नचे प्रतिनिधित्व केले. २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत, तिला ४२ मतांच्या फरकाने बहुमत मिळाले. पुनर्मोजणीनंतर पुष्टी झाल्यावर हा ग्रेट ब्रिटनमधील सर्वात कमी फरकाने विजय होता असे ठरले. जॅक्सन २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरल्या नाही आणि अभिनयात परतल्या.\n", "id": "mar_Deva_53445"} {"text": "मॅगी स्मिथ\n\nडेम मार्गारेट नॅटली स्मिथ (जन्म २८ डिसेंबर १९३४) एक इंग्रजी अभिनेत्री आहे जी मॅगी स्मिथ म्हणून ओळखली जाते. विनोदी भूमिकांमध्ये तिच्या थट्टेखोर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिने सात दशकांहून अधिक काळ रंगमंचावर आणि पडद्यावर विस्तृत कारकीर्द केली आहे. ती ब्रिटनमधील सर्वात ओळखण्यायोग्य आणि विपुल अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला दोन अकादमी पुरस्कार, पाच बाफ्टा पुरस्कार, चार एमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि एक टोनी पुरस्कार यासह अनेक इतर पुरस्कार मिळाले आहेत. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे.\n\nस्मिथने १९५२ मध्ये ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये काम करून विद्यार्थी म्हणून तिच्या नाटकाच्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि १९५६ मध्ये ब्रॉडवेवर व्यावसायिक पदार्पण केले. पुढील दशकांमध्ये, स्मिथने नॅशनल थिएटर आणि रॉयल शेक्सपियर कंपनीसाठी काम करत, जुडी डेंचसोबत सर्वात लक्षणीय ब्रिटिश थिएटर कलाकार म्हणून स्वतःची स्थापना केली. ब्रॉडवेवर, तिला नोएल कॉवर्डच्या प्रायव्हेट लाइव्ह्स (१९७५) आणि डेव्हिड हेअरच्या नाईट अँड डे (१९७९) साठी टोनी पुरस्कार नामांकन मिळाले आणि लेटीस अँड लोव्हेज (१९९०) च्या नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला.\n\nस्मिथने १९५८ मध्ये नोव्हेअर टू गो या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६९ मध्ये द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडीच्या शीर्षक भूमिकेतील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार देण्यात आला आणि तिने कॅलिफोर्निया सूट (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार देखील जिंकला. ऑथेलो (१९६५), ट्रॅव्हल्स विथ माय आंट (१९७२), ए रूम विथ अ व्यू (१९८५), आणि गॉस्फोर्ड पार्क (२००१) मधील तिच्या भूमिकांसाठी तिची इतर ऑस्कर नामांकनं होती. इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये डेथ ऑन द नाईल (१९७८), हुक (१९९१), सिस्टर ऍक्ट (१९९२), द सीक्रेट गार्डन (१९९३), हॅरी पॉटर सीरीज (२००१-२०११), द बेस्ट एक्सोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१२) आणि द लेडी इन द व्हॅन (२०१५) यांचा समावेश होतो.\n\nस्मिथ तिच्या संपूर्ण कारकिर्दीत टेलिव्हिजनवर तुरळकपणे दिसली आहे आणि ब्रिटीश एतिहासीक काळातील डाउन्टन ॲबी (२०१०-२०१५) मधील तिच्या व्हायोलेट क्रॉलीच्या भूमिकेसाठी तिने प्रेक्षकांचे खास लक्ष आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. या भूमिकेमुळे तिला तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले. यापूर्वी माय हाऊस इन उम्ब्रिया (२००३) या एचबीओच्या चित्रपटासाठी पण तिने हा पुरस्कार जिंकला होता.\n\nतिच्या कारकिर्दीत, स्मिथला १९९३ मध्ये ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट फेलोशिप, १९९६ मध्ये बाफ्टा फेलोशिप आणि २०१० मध्ये सोसायटी ऑफ लंडन थिएटर स्पेशल अवॉर्ड यासह असंख्य मानद पुरस्कारांनी मान्यता मिळाली आहे. स्मिथला १९९० मध्ये राणी दुसरी एलिझाबेथने तिच्या कलेतील योगदानासाठी डेम पद दिले, आणि नाटकातील सेवांसाठी २०१४ मध्ये ऑर्डर ऑफ द कंपेनियन्स ऑफ ऑनरचे सदस्यपद दिले.\n", "id": "mar_Deva_53446"} {"text": "व्हेनेसा रेडग्रेव्ह\n\nडेम व्हेनेसा रेडग्रेव्ह (जन्म ३० जानेवारी १९३७) एक इंग्रजी अभिनेत्री आहे. तिच्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, रेडग्रेव्हने अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि एक ऑलिव्हियर पुरस्कार यासह असंख्य प्रशंसा मिळवल्या आहेत. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट प्राप्त करणाऱ्या काही कलाकारांपैकी एक आहे. तिला बाफ्टा फेलोशिप अवॉर्ड, गोल्डन लायन ऑनररी अवॉर्ड आणि अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समावेशासह विविध मानद पुरस्कार देखील मिळाले आहेत.\n\nरेडग्रेव्हने १९५८ मध्ये अ टच ऑफ सन या नाटकाद्वारे रंगमंचावर अभिनयाची सुरुवात केली. १९६१ मध्ये तिने रॉयल शेक्सपियर कंपनीसोबत शेक्सपियरच्या कॉमेडी ॲज यू लाइक इटमध्ये रोझलिंडची भूमिका साकारली आणि तेव्हापासून तिने वेस्ट एंड आणि ब्रॉडवेवर असंख्य निर्मितीमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने द एस्पर्न पेपर्स (१९८४) साठी रिव्हायव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑलिव्हियर पुरस्कार जिंकला. तिने ए टच ऑफ द पोएट (१९८८), जॉन गॅब्रिएल बोर्कमन (१९९७), आणि द इनहेरिटन्स (२०१९) साठी ऑलिव्हियर नामांकन प्राप्त केले. लाँग डेज जर्नी टू नाईट (२००३) च्या पुनरुज्जीवनासाठी तिने नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. तिला द यीअर ऑफ मॅजिकल थिंकिंग (२००७) आणि ड्रायव्हिंग मिस डेझी (२०११) साठी टोनी नामांकन मिळाले आहे.\n\nरेडग्रेव्हने तिच्या वडिलांच्या सोबत वैद्यकीय नाटक बिहाइंड द मास्क (१९५८) मध्ये अभिनय करून तिच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट (१९६६) या व्यंगचित्रात्मक चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. ह्यासाठी तिला सहा अकादमी पुरस्कार नामांकनांपैकी पहिले नामांकन मिळवून दिले. ज्युलिया (१९७७) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार तिला मिळाला. तिचे इतर नामांकन इसाडोरा (१९६८), मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स (१९७१), द बोस्टोनियन्स (१९८४), आणि हॉवर्ड्स एंड (१९९२) साठी होते. अ मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६६), ब्लोअप (१९६६), कॅमलोट (१९६७), द डेव्हिल्स (१९७१), मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस (१९७४), अगाथा (१९७९), प्रिक अप युअर इअर्स (१९८७), मिशन: इम्पॉसिबल (१९९६), व्हीनस (२००६), अटोनमेंट (२००७), कोरियोलनस (२०११), आणि फॉक्सकॅचर (२०१४).हे तिच्या इतर चित्रपटांपैकी आहेत.\n", "id": "mar_Deva_53447"} {"text": "शिक्षण - भाग ०१ व ०२ (पुस्तके)\n\nश्रीमाताजी लिखित 'एज्युकेशन' या पुस्तकाचा अनुवाद 'शिक्षण - भाग ०१ व ०२' (पुस्तके) या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_53448"} {"text": "सुप्रिया श्रीनेत\n\nसुप्रिया श्रीनाटे (जन्म 27 ऑक्टोबर 1977), ज्यांना सुप्रिया श्रीनेत म्हणूनही ओळखले जाते, एक भारतीय राजकारणी आणि माजी पत्रकार आहेत, ज्या सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम करतात. श्रीनेत यांनी २०१९ ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक (लोकसभा निवडणूक) महाराजगंज मतदारसंघातून लढवली आणि हरली.\n\nश्रीनेत यांनी १८ वर्षे पत्रकार म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात इंडिया टुडे मधून केली, नंतर त्या सहाय्यक संपादक म्हणून एनडीटीव्हीमध्ये रुजू झाल्या. त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला तेव्हा टाइम्स ग्रुपच्या ईटी नाऊमध्ये त्या कार्यकारी संपादक म्हणून काम करत होत्या.\n", "id": "mar_Deva_53449"} {"text": "पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य (पुस्तक)\n\nपूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य हे केशव रघुनाथ काशीकर लिखित श्रीअरविंद चरित्र आहे.\n", "id": "mar_Deva_53450"} {"text": "कॉफ्स हार्बर\n\nकॉफ्स हार्बर, स्थानिक नाव कॉफ्स, हे न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाच्या मध्य उत्तर किनाऱ्यावर, सिडनीच्या उत्तरेस आणि ब्रिस्बेनच्या दक्षिणेस एक किनारपट्टीचे शहर आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार ७८,७५९ लोकसंख्येसह हे उत्तर किनाऱ्यावरील सर्वात मोठ्या शहरी केंद्रांपैकी एक आहे. गुम्बेंगगिर हे कॉफ हार्बर प्रदेशातील मूळ लोक आहेत.\n", "id": "mar_Deva_53451"} {"text": "वूस्टर (इंग्लंड)\n\nवॉर्सेस्टर हे इंग्लंडमधील वोर्सेस्टरशायरमधील एक कॅथेड्रल शहर आहे, ज्यापैकी ते काउंटी शहर आहे. हे बर्मिंगहॅमच्या नैऋत्य-पश्चिमेस ३० मैल (४८ किमी), ग्लुसेस्टरच्या उत्तरेस २७ मैल (४३ किमी) आणि हेरफोर्डच्या उत्तर-पूर्वेस २३ मैल (३७ किमी) आहे. २०२१ च्या जनगणनेमध्ये लोकसंख्या १०३,८७२ होती.\n", "id": "mar_Deva_53452"} {"text": "होव्ह\n\nहोव्ह हे पूर्व ससेक्स, इंग्लंडमधील समुद्रकिनारी रिसॉर्ट आहे. ब्राइटनच्या बाजूने, हा ब्राइटन आणि होव्ह शहराच्या दोन मुख्य भागांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_53453"} {"text": "कँटरबरी\n\nकँटरबरी हे एक शहर आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे, केंट, इंग्लंडमधील; ते १९७४ पर्यंत काउंटी बरो होते. हे नदीच्या स्टोअरवर आहे. शहरात सौम्य सागरी हवामान आहे.\n", "id": "mar_Deva_53454"} {"text": "चिलाव मारियन्स क्रिकेट क्लब ग्राउंड\n\nचिलाव मारियन्स क्रिकेट क्लब ग्राउंड, ज्याला एफटीझेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा फ्री ट्रेड झोन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेही म्हटले जाते, हे कटुनायके, श्रीलंकेमधील एक क्रिकेट मैदान आहे.\n", "id": "mar_Deva_53455"} {"text": "माता (पुस्तक)\n\nमाता हे पुस्तक म्हणजे श्रीअरविंद लिखित 'द मदर' या पुस्तकातील एका विभागाचे भाषांतर आहे. अनुवाद श्री. भा.द. लिमये आणि श्रीमती विमल भिडे यांनी केला आहे. मूळ पुस्तक ४९६ पानी आहे.\n", "id": "mar_Deva_53456"} {"text": "हेलन हेस\n\nहेलन हेस मॅकआर्थर (पुर्वाश्रमीच्या ब्राऊन; १० ऑक्टोबर १९०० - १७ मार्च १९९३) एक अमेरिकन अभिनेत्री होती जिची कारकीर्द ८२ वर्षांची होती. तिला अखेरीस \"फर्स्ट लेडी ऑफ अमेरिकन थिएटर\" हे टोपणनाव मिळाले होते आणि एमी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी अवॉर्ड जिंकणारी दुसरी व्यक्ती आणि पहिली महिला होती. अभिनयाचा तिहेरी मुकुट जिंकणारी ती पहिली व्यक्ती होती. हेस यांना १९८६ मध्ये राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन यांच्याकडून प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देखील प्राप्त झाला. १९८८ मध्ये तिला नॅशनल मेडल ऑफ आर्ट्सने सन्मानित करण्यात आले.\n\n१९८४ पासून वॉशिंग्टन डीसी मधील व्यावसायिक नाटकांमधील उत्कृष्टतेला मान्यता देणारे वार्षिक हेलन हेस पुरस्कार हे तिच्या नावावर आहे. १९५५ मध्ये, न्यू यॉर्क शहरातील थिएटर डिस्ट्रिक्टमधील ४६ व्या स्ट्रीटवरील पूर्वीच्या फुल्टन थिएटरचे हेलन हेस थिएटर असे नामकरण करण्यात आले. १९८२ मध्ये जेव्हा ते ठिकाण पाडण्यात आले तेव्हा तिच्या सन्मानार्थ जवळच्या लिटल थिएटरचे नामकरण करण्यात आले. हेलन हेस यांना २० व्या शतकातील नाटकातल्या महान आघाडीच्या महिलांपैकी एक मानली जाते.\n", "id": "mar_Deva_53457"} {"text": "राजकुमारी मार्गारेट (स्नोडेनची काउंटेस)\n\nप्रिन्सेस मार्गारेट, काउंटेस ऑफ स्नोडन (मार्गारेट रोज; २१ ऑगस्ट १९३० - ९ फेब्रुवारी २००२) ही किंग जॉर्ज सहावा आणि राणी एलिझाबेथ द क्वीन मदर यांची धाकटी मुलगी होती. ती राणी एलिझाबेथ दुसरीची धाकटी आणि एकुलती एक बहीण होती.\n\nमार्गारेटचा जन्म तेव्हा झाला जेव्हा तिचे पालक ड्यूक आणि डचेस ऑफ यॉर्क होते आणि तिने तिचे बालपण त्यांच्यासोबत आणि तिच्या मोठ्या बहिणीसोबत घालवले. वयाच्या सहाव्या वर्षी तिचे जीवन बदलले, जेव्हा एडवर्ड आठवा याच्या पदत्यागानंतर तिचे वडील ब्रिटीश गादीवर बसले. मार्गारेटची बहीण वारसदार बनली आणि मार्गारेट सिंहासनाच्या दुसऱ्या क्रमांकावर होती. एलिझाबेथची मुले आणि नातवंडे जन्माला आल्याने पुढील दशकांमध्ये उत्तराधिकाऱ्यांमधील तिचे स्थान खाली सरकले. दुस-या महायुद्धादरम्यान मार्गारेट अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यासाठी खूपच लहान होती आणि तिने आपले शिक्षण चालू ठेवले. युद्ध सुरू झाले तेव्हा ती नऊ वर्षांची होती.\n\n१९५० च्या दशकापासून, मार्गारेट जगातील सर्वात प्रसिद्ध सोशलाईट्सपैकी एक बनली, जी तिच्या ग्लॅमरस जीवनशैली आणि प्रतिष्ठित रोमान्ससाठी प्रसिद्ध होती. प्रेसने \"जगातील सर्वात पात्र अविवाहीत मुलगी\" म्हणून तिला संबोधले आणि ३० पेक्षा जास्त मुलांसह तिच्या कथित रोमान्सची चर्चा केली, ज्यात होते डेव्हिड माउंटबॅटन, रोमानियाचा मायकेल पहिला, डॉमिनिक इलियट, कॉलिन टेनंट, हेसे-कॅसलचा प्रिन्स हेन्री, आणि कॅनडाचे भावी पंतप्रधान जॉन टर्नर. सर्वात प्रसिद्ध म्हणजे, ती १९५० च्या दशकाच्या सुरुवातीस पीटर टाउनसेंड, एक विवाहित अधिकारी यांच्या प्रेमात पडली. १९५२ मध्ये, तिचे वडील मरण पावले व तिची बहीण राणी बनली आणि टाऊनसेंडने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला त्याने मार्गारेटला प्रपोज केले. सरकारमधील अनेकांचा असा विश्वास होता की तो राणीच्या २२ वर्षांच्या बहिणीसाठी अयोग्य पती असेल आणि कँटरबरीच्या आर्चबिशपने घटस्फोटित पुरुषाशी तिच्या लग्नास नकार दिला. पण मार्गारेटने टाऊनसेंडचा विचार सोडला. १९६० मध्ये, तिने अँटोनी आर्मस्ट्राँग-जोन्सशी लग्न केले, ज्यांना एलिझाबेथने अर्ल ऑफ स्नोडन केले. या जोडप्याला डेव्हिड आणि सारा ही दोन मुले होती. मार्गारेटचे लॉर्ड स्नोडनसोबतचे लग्न तणावपूर्व होते आणि दोघेही विवाहबाह्य संबंधात गुंतले. १९७६ मध्ये ते वेगळे झाले आणि १९७८ मध्ये घटस्फोट घेतला. मार्गारेटने पुनर्विवाह केला नाही.\n\nमार्गारेट ही ब्रिटिश राजघराण्यातील एक वादग्रस्त सदस्य होती. तिच्या घटस्फोटाला बरीच नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आणि तिचे खाजगी जीवन अनेक वर्षांपासून मीडिया आणि शाही निरीक्षकांच्या अनुमानाचा विषय होते. आयुष्याच्या शेवटच्या वीस वर्षांत तिची प्रकृती खालावली. ती तिच्या प्रौढ जीवनात जास्त धूम्रपान करत होती, आणि १९८५ मध्ये तिच्या फुफ्फुसाचे ऑपरेशन झाले. तिला १९९३ मध्ये न्यूमोनिया झाला, तसेच १९९८ ते २००१ दरम्यान तीन स्ट्रोक आले होते. मार्गारेट २००२ मध्ये वयाच्या ७१ व्या वर्षी चौथ्या स्ट्रोकने मरण पावली.\n", "id": "mar_Deva_53458"} {"text": "प्रार्थना आणि ध्यान (पुस्तक)\n\nश्रीमाताजी लिखित 'प्रेअर्स अँड मेडिटेशन्स' या ग्रंथातील निवडक प्रार्थनांचा अनुवाद समाविष्ट असलेले पुस्तक म्हणजे प्रार्थना आणि ध्यान. मुळात या प्रार्थना फ्रेंच भाषेत आहेत. यातील काही निवडक प्रार्थना श्रीअरविंद यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_53459"} {"text": "एस. सोमनाथ\n\nसोमनाथ यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरमचे संचालक आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर, तिरुवनंतपुरमचे संचालक म्हणून काम केले आहे. विशेषतः लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निक्स या क्षेत्रांमध्ये वाहन डिझाइन लाँच करण्यासाठी सोमनाथ त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात.\n", "id": "mar_Deva_53460"} {"text": "ध्यासपंथे चालता (इतिहास-ग्रंथ)\n\nध्यासपंथे चालता हा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा इतिहास-ग्रंथ आहे. संस्थेची स्थापना १८६० साली झाली. संस्थेच्या १६० व्या वर्षाच्या पूर्तीनिमित्त संस्थेचा हा इतिहास प्रकाशित करण्यात आला. डॉ.केतकी मोडक ह्या 'ध्यासपंथे चालता' या इतिहास-ग्रंथाच्या लेखिका आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती मा.श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्ली येथे या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53461"} {"text": "श्रीमाताजी - स्वत:विषयी (पुस्तक)\n\nश्रीमाताजी (स्वतःविषयी) हे पुस्तक 'द मदर ऑन हरसेल्फ' या पुस्तकाचा अनुवाद आहे. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_53462"} {"text": "वर्ग:आत्मपर लेखन\n\nमराठी पुस्तकांमध्ये आत्मपर लेखन विपुल प्रमाणात करण्यात आले आहे. याचे स्वरूप आत्मचरित्रापेक्षा भिन्न आहे.\n", "id": "mar_Deva_53463"} {"text": "स्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)\n\nस्वातंत्र्यवीर सावरकर हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा यांनी केली आहे. या चित्रपटात हुड्डा यांनी सावरकरांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे. याच सोबत हा चित्रपट मराठी भाषेत भाषांतरित करण्यात आला असून अभिनेता सुबोध भावे यांनी आपला आवाज सावरकरांना दिला आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.\n", "id": "mar_Deva_53464"} {"text": "श्रीअरविंदांची जीवनकथा (पुस्तक)\n\nश्रीअरविंदांची जीवनकथा हे पुस्तक 'श्रीअरविंद - स्टोरी ऑफ हिज लाईफ' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. हे पुस्तक प्रामुख्याने बालकांसाठी लिहिण्यात आलेले आहे हे प्रास्तविकावरून लक्षात येते. श्रीमती विमल भिडे यांनी अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_53465"} {"text": "शर्ली बूथ\n\nशर्ली बूथ (जन्म मार्जोरी फोर्ड ; ३० ऑगस्ट १८९८१६ ऑक्टोबर १९९२) एक अमेरिकन अभिनेत्री होती. अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळविण्याऱ्या २४ कलाकारांपैकी ती एक आहे. बूथही अकादमी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि तीन टोनी पुरस्कार प्राप्तकर्ता होता.\n\nप्रामुख्याने ती एक नाटक अभिनेत्री होती. बूथने १९१५ मध्ये ब्रॉडवेवर तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिला तिचा पहिला टोनी पुरस्कार १९४८ चा नाटक गुडबाय, माय फॅन्सी साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी मिळाला. तिचे सर्वात लक्षणीय यश म्हणजे लोला डेलानीच्या भुमीकेतील, कम बॅक, लिटल शेबा या नाटकात होते. त्यासाठी तिला १९५० मध्ये तिचा दुसरा टोनी पुरस्कार मिळाला. तिने १९५२ च्या चित्रपट आवृत्तीमध्ये तिच्या भूमिकेची पुनरावृत्ती करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यासाठी तिने तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. चित्रपटांमध्ये तिचा यशस्वी प्रवेश असूनही, तिने रंगमंचावर अभिनय करण्यास प्राधान्य दिले आणि फक्त अजून चार चित्रपट केले: मेन स्ट्रीट टू बॉडवे (१९५३), अबाऊट मिसेस लेस्ली (१९५४), हॉट स्पेल (१९५८) आणि द मॅचमेकर (१९५८). कम बॅक, लिटल शेबा आणि अबाऊट मिसेस लेस्ली साठी तिला बाफ्टा पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. १९५८ च्या दोन्ही चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी न्यू यॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल पुरस्काराचे नामांकन मिळाले.\n\n१९६१ ते १९६६ पर्यंत, तिने सिटकॉम हेझेलमध्ये शीर्षक भूमिका केली, ज्यासाठी तिने दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकले. १९६६ च्या द ग्लास मेनेजरी या टेलिव्हिजन प्रॉडक्शनमधील तिच्या अभिनयासाठी तिची प्रशंसा झाली. १९७४ च्या ॲनिमेटेड ख्रिसमस टेलिव्हिजन स्पेशल द इयर विदाऊट अ सांताक्लॉजमध्ये मिसेस क्लॉजचा आवाज ही तिची अंतिम भूमिका होती.\n", "id": "mar_Deva_53466"} {"text": "रिटा मोरेनो\n\nरीटा मोरेनो (जन्म रोझा डोलोरेस अल्वेरीओ मार्कानो ; ११ डिसेंबर १९३१) ही पोर्तो रिकन अभिनेत्री, नृत्यांगना आणि गायिका आहे. आठ दशकांच्या कारकिर्दीत तिने रंगमंचावर आणि पडद्यावर काम केले आहे. मोरेनो ही हॉलिवूडच्या सुवर्णयुगातील शेवटच्या उरलेल्या ताऱ्यांपैकी एक आहे. तिच्या असंख्य पुरस्करांपैकी, ती अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांना एमी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी (EGOT) आणि अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळाला आहे. अतिरिक्त पुरस्कारांमध्ये २००४ मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम, २००९ मध्ये नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स, २०१३ मध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड, २०१५ मध्ये केनेडी सेंटर ऑनर आणि २०१९ मध्ये पीबॉडी पुरस्कार यांचा समावेश आहे.\n\nमोरेनोच्या सुरुवातीच्या कामात सिंगिन इन द रेन (१९५२) आणि द किंग अँड आय (१९५६) या क्लासिक म्युझिकल चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांचा समावेश होता. वेस्ट साइड स्टोरी (१९६१) मधील अनिताच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला व ऑस्कर पुरस्कार जिंकणारी ती पहिली लॅटिन अमेरिकन महिला ठरली. तिच्या इतर चित्रपटांमध्ये पॉपी (१९६९), कार्नल नॉलेज (१९७१), द फोर सीझन्स (१९८१), आय लाईक इट लाईक दॅट (१९९४) आणि स्लम्स ऑफ बेव्हरली हिल्स (१९९८) यांचा समावेश आहे. स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित २०२१ च्या वेस्ट साइड स्टोरी रिमेकमध्ये मोरेनोने व्हॅलेंटीनाची भूमिका केली होती.\n\nनाटकामध्ये, तिने १९७५ च्या टेरेन्स मॅकनॅलीच्या म्युझिकल द रिट्झमध्ये गुगी गोमेझच्या भूमिकेत अभिनय केला आणि तिला संगीतातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळाला. तिने रिचर्ड लेस्टर दिग्दर्शित १९७६ च्या चित्रपटात ह्याच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली ज्याने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बाफ्टा पुरस्कार नामांकन मिळवून दिला. तिने १९६४ मध्ये लॉरेन हॅन्सबेरीच्या द साइन इन सिडनी ब्रस्टेनच्या विंडोमध्ये आणि १९८५ मध्ये नील सायमनच्या द ऑड कपलमध्ये देखील काम केले.\n\nती द इलेक्ट्रिक कंपनी (१९७१-७७) या मुलांच्या टेलिव्हिजन मालिकेतील कलाकार सदस्य होती आणि एचबीओ मालिका ओझ (१९९७-२००३) वर सिस्टर पीटर मेरी रेमोंडोची भूमिका केली होती. तिला १९७७ मध्ये द मपेट शो आणि १९७८ मध्ये द रॉकफोर्ड फाइल्समधील तिच्या भूमिकांसाठी सलग दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार मिळाले. व्हेअर ऑन अर्थ इज कारमेन सँडिएगो (१९९४-९९) या मालिकेतील तिच्या भूमिकांसाठी तिने वाहवा मिळविली. रीटा मोरेनो: जस्ट अ गर्ल हू डिसायडेड टू गो फॉर इट (२०२१) हा तिच्या जीवन रेखाटणारा माहितीपट होता.\n", "id": "mar_Deva_53467"} {"text": "रिझवान हैदर\n\nरिझवान हैदर (जन्म १६ जून १९८५) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे जो बलुचिस्तान आणि मुलतानसह अनेक संघांसाठी खेळला आहे. तो २००९ ते २०१८ दरम्यान ७० प्रथम श्रेणी, ५६ लिस्ट अ आणि ३४ ट्वेंटी-२० सामने खेळला.\n", "id": "mar_Deva_53468"} {"text": "मुहम्मद वफिक\n\nमुहम्मद वफीक (जन्म २५ एप्रिल १९९६) हा मलेशियाचा क्रिकेट खेळाडू आहे, जो राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.\n", "id": "mar_Deva_53469"} {"text": "राजकुमारी ॲन\n\nराजकुमारी ॲन किंवा ॲन, प्रिन्सेस रॉयल (ॲनी एलिझाबेथ ॲलिस लुईस; जन्म १५ ऑगस्ट १९५०) ही ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य आहे. ती राणी एलिझाबेथ दुसरी आणि प्रिन्स फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची दुसरी मुलगी आणि एकुलती एक मुलगी आहे. ती राजा चार्ल्स तिसऱ्याची एकुलती एक बहीण आहे. ॲनचा जन्माच्या वेळी ब्रिटीश सिंहासनाच्या वारसाहक्कात तिसरा क्रमांक होता आणि आता ती १७ वी आहे. १९८७ पासून ती \"प्रिन्सेस रॉयल\" अशी ओळखली जाते.\n\nक्लेरेन्स हाऊस येथे जन्मलेल्या ॲनचे शिक्षण बेनेन्डेन स्कूलमध्ये झाले आणि प्रौढत्वात आल्यावर तिने शाही कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात केली. १९७१ मध्ये एक सुवर्ण पदक आणि १९७५ मध्ये युरोपियन इव्हेंटिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य पदके जिंकून ती एक प्रतिष्ठित अश्वारूढ बनली. १९७६ मध्ये, ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेणारी ती ब्रिटिश राजघराण्यातील पहिली सदस्य बनली. १९८८ मध्ये ती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची सदस्य झाली.\n\nॲन राजाच्या वतीने अधिकृत कर्तव्ये पार पाडते. ती रायडर्स फॉर हेल्थ आणि केअरर्स ट्रस्टसह ३०० हून अधिक संस्थांच्या संरक्षक किंवा अध्यक्षा आहे. विकसनशील देशांमधील क्रीडा, विज्ञान, अपंग लोक आणि आरोग्य यावरील धर्मादाय केंद्रांमध्ये तिचे कार्य चालते. ती सेव्ह द चिल्ड्रेनशी पन्नास वर्षांहून अधिक काळ निगडीत आहे आणि तिच्या अनेक प्रकल्पांना भेट दिली आहे.\n\nॲनने १९७३ मध्ये कॅप्टन मार्क फिलिप्सशी लग्न केले; १९८९ मध्ये ते वेगळे झाले आणि १९९२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुले आहेत, पीटर फिलिप्स आणि झारा टिंडल आणि पाच नातवंडे. १९९२ मध्ये तिच्या घटस्फोटाच्या काही महिन्यांतच, ॲनने कमांडर (नंतरचे व्हाईस ॲडमिरल) सर टिमोथी लॉरेन्स यांच्याशी लग्न केले.\n", "id": "mar_Deva_53470"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२३-२४\n\nश्रीलंका क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये दोन कसोटी, तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग बनली. फेब्रुवारी २०२४ मध्ये या दौऱ्याचे सामने निश्चित झाले.\n", "id": "mar_Deva_53471"} {"text": "नायजेरिया क्रिकेट फेडरेशन\n\nनायजेरिया क्रिकेट फेडरेशन (एनसीएफ) ही नायजेरियातील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.\n", "id": "mar_Deva_53472"} {"text": "कटुनायके\n\nकटुनायके (, ), हे श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतातील नेगोम्बोचे उपनगर आहे. हे बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ठिकाण आहे, श्रीलंकेचे प्राथमिक आंतरराष्ट्रीय हवाई प्रवेशद्वार आहे. १९७७ मध्ये सरकार बदलल्यानंतर आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण लागू केल्यामुळे मुक्त व्यापार क्षेत्र (सध्या निर्यात प्रोत्साहन क्षेत्र म्हणून ओळखले जाते) तयार करण्यासाठी मोठ्या क्षेत्राचे वाटप करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53473"} {"text": "सेंट जॉर्ज पॅरिश (अँटिगा आणि बार्बुडा)\n\nसेंट जॉर्ज, अधिकृतपणे पॅरिश ऑफ सेंट जॉर्ज, अँटिग्वा बेटावरील अँटिग्वा आणि बारबुडाचा एक पॅरिश आहे.\n", "id": "mar_Deva_53474"} {"text": "मॉरीन स्टेपलटन\n\nलोइस मॉरीन स्टेपलटन (२१ जून १९२५ – १३ मार्च २००६) एक अमेरिकन अभिनेत्री होती. ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकनाव्यतिरिक्त तिला अकादमी अवॉर्ड, गोल्डन ग्लोब अवॉर्ड, बाफ्टा अवॉर्ड, प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि दोन टोनी ॲवॉर्ड्ससह अनेक पुरस्कार मिळाले होते.\n\nस्टॅपलटनचा जन्म ट्रॉय, न्यू यॉर्क येथे झाला, जॉन पी. स्टेपलटन आणि आयरीन (वॉल्श) यांची मुलगी आणि ती एका कठोर आयरिश अमेरिकन कॅथोलिक कुटुंबात वाढली. तिचे वडील मद्यपी होते आणि तिचे पालक तिच्या लहानपणी वेगळे झाले. स्टेपलटन वयाच्या १८ व्या वर्षी न्यू यॉर्क शहरात गेले आणि त्यांनी सेल्सगर्ल, हॉटेल क्लर्क, मॉडेल म्हणून काम केले व पैदे कमवले.\n\nरेड्स (१९८१) मधील एम्मा गोल्डमनच्या भूमिकेसाठी तिच्या अभिनयासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार जिंकला. त्यापूर्वी तिला लोन्लीहार्टस (१९५८), एअरपोर्ट (१९७०), आणि इन्टेरिअर्स (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. रेड्ससाठी, स्टेपलटनने सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कारही जिंकला. एअरपोर्टसाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. इतर चित्रपाटांसाठी तिला पाच गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे नामांकन मिळाले होते . त्यांच्या कामात बाय बाय बर्डी (१९६३), प्लाझा सूट (१९७१), द फॅन (१९८१), कूकून (१९८५), द मनी पिट (१९८६), आणि नट्स (१९८७) या इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश होता.\n\nतिला सात एम्मी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आणि एक टेलिव्हिजन चित्रपट अमंग द पाथ्स टू ईडन (१९६७) साठी तिने हा पुरस्कार जिंकला होता.\n\nस्टेपलटनने १९४६ मध्ये द प्लेबॉय ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड या नाटकातून ब्रॉडवे पदार्पण केले आणि १९५१ मध्ये द रोज टॅटू या नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार तिला मिळाला. द जिंजरब्रेड लेडी या नाटकासाठी १९७१ चा टोनी पुरस्कार देखील तिला मिळाला. तिला चार अतिरिक्त टोनी पुरस्कार नामांकन मिळाले होते आणि १९८१ मध्ये अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये तिचा समावेश करण्यात आला.\n\nतिने अभिनयाचा तिहेरी मुकुट जिंकला. ग्रॅमी वगळता प्रत्येक प्रमुख कामगिरीचा पुरस्कार तिला मिळाला आहे. टू किल अ मॉकिंगबर्डच्या स्पोकन वर्ड रेकॉर्डिंगसाठी तिला १९७५ च्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.. तिला १९८१ मध्ये अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. ती ली स्ट्रासबर्ग यांच्या नेतृत्वाखाली न्यू यॉर्क शहरातील प्रसिद्ध ॲक्टर्स स्टुडिओची माजी विद्यार्थिनी होती, जिथे तिची मॅरिलिन मनरोशी मैत्री झाली, जी स्टॅपलटनपेक्षा फक्त एक वर्ष लहान होती. स्टॅपलटन आणि मनरो यांनी ॲना क्रिस्टी या नाटकात एकत्र काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_53475"} {"text": "जेसिका लँगे\n\nजेसिका फिलिस लॅन्गे (जन्म २० एप्रिल १९४९) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळवणाऱ्या काही कलाकारांपैकी ती एक आहे. तिला दोन अकादमी पुरस्कार, तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाला आहे.\n\nलॅन्गेने किंग काँग (१९७६) या रीमेकमधून व्यावसायिक चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी तिला नवीन स्टार ऑफ द इयरचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. लॅन्गेला दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार मिळाले. कॉमेडी टुटसी (१९८२) मधील सोप ऑपेरा स्टार म्हणून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी तिचा पहिला अकादमी पुरस्कार होता. ब्लू स्काय (१९९४) मध्ये द्विध्रुवीय गृहिणीच्या भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तिचा दुसरा ऑस्कर पुरस्कार होता. तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका फ्रान्सिस (१९८२), कंट्री (१९८४), स्वीट ड्रीम्स (१९८५) आणि म्युझिक बॉक्स (१९८९) साठी होत्या. ऑल दॅट जॅझ (१९७९), द पोस्टमन ऑलवेज रिंग्ज ट्वाइस (१९८१), क्राईम्स ऑफ द हार्ट (१९८६), केप फिअर (१९९१), रॉब रॉय (१९९५), आणि बिग फिश (२००३) या तिच्या इतर प्रमुख चित्रपटातील भूमिकांचा समावेश आहे.\n\nतिची चित्रपटातील कारकीर्द घसरायला लागल्यावर, ओ पायोनियर्स (१९९२) मध्ये काम करत लॅन्गेने टेलिव्हिजनमध्ये कामास सुरुवात केली. त्यानंतर तिने अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९९५) आणि नॉर्मल (२००३) मध्ये काम केले होते. २०१० मध्ये, एचबीओच्या ग्रे गार्डन्स मध्ये बिग एडीच्या भूमिकेसाठी लॅन्गने तिचा पहिला प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. त्यानंतर लँगने एफएक्सच्या हॉरर अँथॉलॉजी, अमेरिकन हॉरर स्टोरी (२०११–२०१५, २०१८) मध्ये अभिनय करून नवीन ओळख मिळवली, ज्याने तिच्या पहिल्या आणि तिसऱ्या सीझनसाठी दोन अतिरिक्त प्राइमटाइम एमी मिळवले. मिनिसिरीज फ्यूड (२०१७) मधील जोन क्रॉफर्डच्या भूमिकेसाठी तिला तिचे नववे एमी पुरस्कार नामांकन मिळाले.\n\n२०१६ मध्ये, लॅन्गेने लाँग डेज जर्नी टू नाईटच्या ब्रॉडवे पुनरुज्जीवनाच्या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळवला होता.\n\nलॅन्गे ही छायाचित्रकार देखील आहे आणि तिने छायाचित्रांची पाच पुस्तके प्रकाशित केली आहे. ती एक युनिसेफसाठी सदिच्छा दूत पदावर आहे आणि काँगो आणि रशियात एचआयव्ही/एड्समध्ये सामाजिक सेवेत कार्यरत आहे.\n", "id": "mar_Deva_53476"} {"text": "श्रीमाताजींची प्रवचने (पुस्तक)\n\nश्रीमाताजींची प्रवचने हे पुस्तक म्हणजे श्रीमाताजींच्या निवडक प्रवचनांचा मराठी अनुवाद आहे. ही प्रवचने १९३०-१९३१ या कालावधीतील आहेत. भा.द.लिमये आणि विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_53477"} {"text": "श्रीमाताजींची उत्तरे (पुस्तक)\n\nश्रीमाताजींची उत्तरे - भाग पहिला या पुस्तकातील संवाद मुळात फ्रेंच भाषेतील आहेत. त्याचा मराठी अनुवाद श्रीमती विमल भिडे यांनी केला आहे.\n", "id": "mar_Deva_53478"} {"text": "प्रधानमंत्री सूर्य घर योजना\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सूर्य घर योजनेची घोषणा केली. 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' असे योजनेचे नाव आहे. ही रूफटॉप सोलर योजना आहे. ज्यामध्ये ७५,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे.\n\nही योजना काय आहे जाणून घ्या.\n\nपीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील, एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेससारखे कार्य करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल. या योजनेचा तळागाळात प्रचार करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. याशिवाय उत्पन्न वाढवणे, वीज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.\n\nमोफत वीज योजना म्हणजे काय?\n\nप्रतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. रुफटॉप सोलरद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती.\n\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. तुमच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉप सिस्टम बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. तुम्हाला योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.\n", "id": "mar_Deva_53479"} {"text": "जेसिका टँडी\n\nजेसी ॲलिस टँडी (७ जून १९०९ - ११ सप्टेंबर १९९४) एक इंग्लिश अभिनेत्री होती. टँडी १०० हून अधिक नाटकांमध्ये दिसली आणि चित्रपट आणि टीव्हीमध्ये ६० हून अधिक भूमिका केल्या आहेत. त्यांना एक अकादमी पुरस्कार, चार टोनी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला. तिने १९४८ मधील अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायरच्या मूळ ब्रॉडवे नाटकामध्ये ब्लँचे डुबोईसची भुमीका केली होती व नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. तसेच द जिन गेम आणि फॉक्सफायरसाठी देखील तिने हा पुरस्कार जिंकला. तिच्या चित्रपटांमध्ये अल्फ्रेड हिचकॉकचे द बर्ड्स, ककून, फ्राइड ग्रीन टोमॅटो आणि नोबडीज फूल यांचा समावेश होता. ८० व्या वर्षी, ड्रायव्हिंग मिस डेझी मधील तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार प्राप्त करणारी ती सर्वात वयस्कर अभिनेत्री बनली.\n", "id": "mar_Deva_53480"} {"text": "एलेन बर्स्टिन\n\nएलेन बर्स्टिन (जन्म एडना राय गिलूली; ७ डिसेंबर १९३२) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ही नाटकांमधील गुंतागुंतीच्या महिलांच्या चित्रणासाठी ओळखली जाते. तिला अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार आणि दोन प्राइमटाइम एमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ह्यामुळे ती अभिनयाचा तिहेरी मुकुट प्राप्त करणाऱ्या काही कलाकारांपैकी एक बनली आहे. तिला बाफ्टा पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील मिळाले आहे.\n\nबर्स्टिनने १९५७ मध्ये ब्रॉडवेवर फेअर गेम मधून अभिनयात पदार्पण केले. सेम टाइम, नेक्सट यीअर या नाटकातील कामासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. मार्टिन स्कॉर्सेसच्या ॲलिस डजंट लिव्ह हिअर एनमोर (१९७४) मधील विधवा ॲलिस हयातच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. द लास्ट पिक्चर शो (१९७१), द एक्सॉर्सिस्ट (१९७३), सेम टाईम, नेक्स्ट यीअर (१९७८), रीसरेक्शन (१९८०), आणि रिक्वेम फॉर अ ड्रीम (२०००) मध्ये तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका होत्या. हॅरी अँड टोंटो (१९७४), हाऊ टू मेक एन अमेरिकन क्विल्ट (१९९५), डब्ल्यू. (२००८), इंटरस्टेलर (२०१४), द एज ऑफ ॲडलाइन (१९९५) आणि पिसेस ऑफ अ वुमन (२०२०) या तिच्या इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश आहे.\n\nतिने एनबीसीवरील कायदेशीर नाटक लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (२००९) मध्ये पाहुणी भूमिके केली ज्यासाठी तिने सहाय्यक भूमिकेसाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकला. २०१३ मध्ये हा पुरस्कार तिने परत जिंकला मिनिसिरीज पॉलिटिकल ॲनिमल्स मधील तिच्या कामासाठी. तिच्या इतर एमी-नामांकित भूमिकांमध्ये पॅक ऑफ लाइज (१९८८), मिसेस हॅरिस (२००५), बिग लव्ह (२००८), फ्लॉवर्स इन द ॲटिक (२०१४), आणि हाउस ऑफ कार्ड्स (२०१६) यांचा समावेश आहे. २००० पासून, ती ॲक्टर्स स्टुडिओ, न्यू यॉर्क शहरातील ड्रामा स्कूलची सह-अध्यक्ष आहे. २०१३ मध्ये, तिला तिच्या नाटलातील कामासाठी अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53481"} {"text": "श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस (पुस्तक)\n\nश्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस हे पुस्तक 'श्रीऑरोबिंदो ऑर द ॲडव्हेंचर ऑफ कॉन्शियसनेस' या पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद श्री.भा.वि.कुलकर्णी यांनी केला आहे. मूळ इंग्रजी पुस्तक सत्प्रेम यांनी लिहिलेले आहे.\n", "id": "mar_Deva_53482"} {"text": "विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५\n\nआज स्पर्धेनिमित्त लिखाणाला विषय मिळाला म्हणून नाहीतर बऱ्याच दिवसांपासून मनातले विचार मांडावे वाटत होते म्हणून लिहिते मी लहान असताना एका मंदीरात हॉलमध्ये स्त्रियांविषयी असलेले कायदे योजना यावर वकील व महिला आणि बालविकास कल्याण अधिकारी बोलत होते.खूप महिलांनी उपस्थिती दाखवलेली तेव्हा कानावर पडलेला अबला स्त्री असा शब्द त्याचा अर्थ आज समजतो बल म्हणजेच ताकद शक्ती आणि अबल म्हणजे शक्तीहिन ताकद नसलेला मग हा पुरुष असो वा स्त्री कोणालाही हा शब्द लागू शकतो म्हणजे जेव्हा आपण स्त्रिया आजारी असतो मासिक धर्म पाळत असतो तेव्हा थोडा बल शक्ती कमी होणे साहजिकच ना!मग एवढं काय त्याला आबला वगैरे म्हणून टॅग करायचं सरळ सरळ समस्त स्त्री जातीला आबला स्त्री असं संबोधलं जातं ते कशासाठी? जेव्हा पुरुषांचे बल शक्ती कमी होते पुरुष शारीरिक दृष्ट्या आजारी पडतात किंवा कमजोर दुर्बल असतात तेव्हा सरळ सरळ कोण अबला पुरुष असे फारसे म्हणायला जात नाहीत आजारपण शारीरिक बदल हा थोड्या काळासाठी होतोच मग त्यासाठी कायमचा अबला स्त्री अबला पुरुष हा टॅग कशाला अबला स्त्री अबला स्त्री हा अबलाचा तबला वाजवायचा बंद केला पाहिजे कारण स्त्री अबला नसून सबल आहे हा तिच्या नैसर्गिक शारीरिक रचनेमुळे किंवा प्रजननाच्या देणगीमुळे ती थोड्या कालावधीसाठी स्पर्धेतून मागे थांबू शकते पण एखाद्या शिकार करणाऱ्या प्राण्याप्रमाणे ती आपल्या कुटुंबाची नातेवाईकांची मुला बाळांची योग्य अनुकूल स्थिती पाहून थोड्याशा मोकळ्या वेळेत सुद्धा आपल्या यशप्राप्ती वर आरामात झडप घालून यशस्वी सुद्धा होऊ शकते. हा स्त्री धर्माचा लपलेला चांगुलपणा आहे . स्त्रीवाद हा खूप जुना चर्चेचा विस्तृत विषय आहे या विषयावर आपण आतापर्यंत खूप वाचन लेखन केलेले आहे.हा न संपणारा विषय आहे बदलत्या काळानुसार बदललेले स्त्री जीवन अगदी वाखाण्याजोगे आहे आधुनिक स्त्री नक्कीच आत्मनिर्भर आहे. 19 व्या शतकातील स्त्री जीवन आणि विसाव्या शतकातील स्त्री जीवन या कालांतरात स्त्रीची स्वतंत्र वैचारिक सामाजिक आर्थिक प्रगती झालेली आढळते. सध्या झालेल्या आयटी क्षेत्रातील शोधामुळे स्त्रीसाठी तिच्या वैयक्तिक प्रगतीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे.आजची स्त्री तिला येणारी एखादी कला, छंद तिची सृजनशीलता ती जगासमोर मांडू शकते आणि जगाकडून कौतुकास पात्र ठरू शकते. ही आनंदाची गोष्ट आजच्या स्त्रीला उभारी देऊ शकते तिचे मनोबल मनोधैर्य नक्कीच वाढू शकते आणि ते वाढलेले सुद्धा आहे. खूपदा असे म्हटले जाते की भारतात पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा आहे तरीसुद्धा प्रसार माध्यमामुळे पराक्रमी पुरुष सुद्धा स्त्री रक्षणासाठी पुढे सरसावलेले दिसून येतात हा काही कमी बदल नाहीये. एकविसाव्या शतकातली स्त्री सुशिक्षित आहे पुरुषांबरोबर कमावणारी आहे मात्र तिच्याकडे प्रजनन असल्याकारणाने ती थोडी व्यस्त असते मुला बाळांचे संगोपन दुग्धपानाची जबाबदारी यामुळे तिला प्रथम प्राधान्य आपल्या मुलांना द्यावं लागतं ती स्वतःचा पूर्ण वेळ फक्त स्वतःसाठी कधीच देऊ शकत नाही. तिला कधी कधी सामाजिक, कौटूंबिक, जबाबदारी पेलावी लागते व ती या सर्वांसाठी नैसर्गिक रित्या तयार असते. स्त्री निसर्गतःच संयमी कोमल,धैर्यशील, शौर्यशील, कार्यशील अविष्कारी,सृजनशील आहे यात शंकाच नाहीत. \"पराक्रमाचा पुरुषार्थ पुरुष करू शकतात आणि स्त्री सुद्धा पण मातृत्वाचा अविष्कार फक्त स्त्रीकडेच असतो\" प्रसार माध्यमामुळे सध्याचा काळ तिच्यासाठी खूप अनुकूल आहे प्रसार माध्यमामुळे सामाजिक जनजागृती झाल्यामुळे सामाजिक वैचारिक पातळी झपाट्याने वाढली आहे माहिती व प्रसार माध्यमामुळे लगेच जागतिक चर्चा होऊ शकते व काय वाईट आणि काय चांगले हे समाजापर्यंत लगेच पोहोचते त्यामुळे मी माहिती व प्रसार माध्यमांची खूप खूप ऋणी आहे. आताच्या काळातील पुरुष सुद्धा महिलांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात दिसतात व ते कुटुंबामध्ये देखील स्त्री वर्गाला तिच्या कार्यक्षेत्रात मदत करताना दिसतात हा बदल प्रसारमाध्यमामुळे पटकन घडून आला असे मला वैयक्तिक वाटते. भविष्यकाळात पुढे देखील समस्त स्त्रीवर्गासाठी अशीच अनुकूल परिस्थिती राहो व स्त्री स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी सुखकर, आनंदीदायी, वात्सल्यकारी, ममत्वधारी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏\n", "id": "mar_Deva_53483"} {"text": "२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप\n\n२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी मार्च २०२४ मध्ये मलेशियामध्ये झाली. मलेशिया, बहरैन, कुवैत, टांझानिया आणि वानुआतु या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. २०२४ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग प्ले-ऑफ स्पर्धेत भाग घेतल्यानंतर सर्व पाच संघ या टी२०आ स्पर्धेत खेळण्यासाठी मलेशियामध्ये राहिले.\n", "id": "mar_Deva_53484"} {"text": "२०२३-२०२७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २\n\n२०२३-२०२७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ही आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ची दुसरी आवृत्ती आहे, ही एक क्रिकेट स्पर्धा आहे जी २०२७ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रियेचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_53485"} {"text": "मगरपट्टा\n\nमगरपट्टा (शब्दशः अर्थ : मगर कुटुंबाची जमीन ) ही पुणे येथील हडपसर भागातील ४५० एकर एवढा खाजगी मालकीचा बंदिस्त समुदाय आहे. यात व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, अनेक विशेषीकरणे असलेले रुग्णालय, शॉपिंग आणि मॉल्स, रेस्टॉरंट्स, एक जिम, अदिती गार्डन (२५ -एकरी उद्यान) आणि शाळा आहेत. ३० % क्षेत्र हरित जागेने बनलेले आहे. येथे \"डेस्टिनेशन सेंटर\" नावाचे व्यापारी संकुल आहे. बांधकाम २००० मध्ये सुरू झाले आणि नवीन गृहनिर्माण सोसायट्यांसह स्वतःचा विकास करणे सुरू आहे.\n", "id": "mar_Deva_53486"} {"text": "आईल ऑफ मान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nखालील यादी आईल ऑफ मान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आईल ऑफ मानने २१ ऑगस्ट २०२० रोजी गर्न्सी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_53487"} {"text": "टीना अंबानी\n\nटीना अंबानी (पुर्वश्रमीची मुनीम, जन्म ११ फेब्रुवारी १९५७) ही माजी भारतीय अभिनेत्री आहे. तिचे लग्न रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी झाले आहे. ती १९७० आणि १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी चित्रपट उद्योगातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती अनेक संस्था आणि धर्मादाय संस्थांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. यापैकी अनेक तिच्या सासरे, धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले होते.\n", "id": "mar_Deva_53488"} {"text": "पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२३-२४\n\nपापुआ न्यू गिनी पुरुष क्रिकेट संघाने मार्च २०२४ मध्ये दोन अनधिकृत ५०-ओव्हर आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी ओमानचा दौरा केला. टी२०आ मालिकेने दोन्ही संघांना २०२४ आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाची तयारी केली.\n", "id": "mar_Deva_53489"} {"text": "श्रीअरविंद आणि महाराष्ट्र (पुस्तक)\n\nश्रीअरविंद आणि महाराष्ट्र हे पुस्तक क्रांतिकारक अरविंद घोष (उत्तरायुष्यात योगी श्रीअरविंद) आणि महाराष्ट्र यांच्या अनुबंधावर प्रकाश टाकते. या पुस्तकाचे लेखन व संकलन सुहासिनी देशपांडे यांनी केले आहे.\n", "id": "mar_Deva_53490"} {"text": "आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २\n\nआयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे जी २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या तीन-लीग क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रणालीचा दुसरा स्तर आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय स्वरूपातील स्पर्धा आहे. सात संघ सहभागी होतात आणि एकतर थेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत प्रवेश करतात किंवा पात्रता फेरीत प्रवेश करण्याच्या आणखी एका संधीसाठी विश्वचषक पात्रता प्ले-ऑफमध्ये जातात. पात्रता फेरीतील दोन संघ पुढील क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरतील. विश्वचषक पात्रता निश्चित करण्यासाठी लीग २ आणि क्वालिफायर प्ले-ऑफने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिप आणि आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग दोनची जागा घेतली. पहिली आवृत्ती २०१९-२०२३ मध्ये होती.\n", "id": "mar_Deva_53491"} {"text": "बढती आणि पडती (खेळ)\n\nस्पोर्ट्स लीगमध्ये, पदोन्नती आणि निर्वासन ही एक प्रक्रिया आहे जिथे संघ एका हंगामातील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर श्रेणीबद्ध संरचनेत व्यवस्था केलेल्या अनेक विभागांमध्ये वर आणि खाली जाऊ शकतात.\n", "id": "mar_Deva_53492"} {"text": "आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग\n\nआयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती जी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट फॉरमॅटमध्ये आणि २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या तीन-लीग क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रणालीची सर्वोच्च पातळी होती. लीगमध्ये १३ संघ सहभागी झाले होते, त्यापैकी अव्वल ८ संघ थेट पुढील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतात आणि तळाचे ५ संघ विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश करतात. सुपर लीगने २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी थेट पात्रतेचा मार्ग म्हणून वनडे क्रमवारीची जागा घेतली. वनडे सुपर लीगची एकमेव आवृत्ती २०२०-२०२३ दरम्यान होती.\n", "id": "mar_Deva_53493"} {"text": "क्रिस्टिन स्कॉट थॉमस\n\nडेम क्रिस्टिन ॲन स्कॉट थॉमस (जन्म २४ मे १९६०) ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. पाच वेळा बाफ्टा पुरस्कार आणि ऑलिव्हियर पुरस्कार नामांकित, तिने फोर वेडिंग्ज अँड फ्युनरल (१९९४) साठी सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार आणि २००८ मध्ये द सीगल या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑलिव्हियर पुरस्कार जिंकला. द इंग्लिश पेशंट (१९९६) मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तिला अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.\n\nस्कॉट थॉमसने अंडर द चेरी मून (१९८६) मधून तिच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि अ हँडफुल ऑफ डस्ट (१९८८) साठी मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमरचा इव्हनिंग स्टँडर्ड फिल्म पुरस्कार जिंकला. बिटर मून (१९९२), मिशन: इम्पॉसिबल (१९९६), द हॉर्स व्हिस्परर (१९९८), गोस्फोर्ड पार्क (२००१), द व्हॅलेट (२००६) आणि टेल नो वन (२००७) यांचा तिच्या कामात समावेश आहे. फिलिप क्लॉडेलच्या आय हॅव लव्हड यू सो लाँग (२००८) साठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा युरोपियन चित्रपट पुरस्कार जिंकला. तिच्या इतर चित्रपटांमध्ये लीव्हिंग (२००९), लव्ह क्राइम (२०१०), साराहज की (२०१०), नोव्हेअर बॉय (२०१०), द वुमन इन द फिफ्थ (२०११), ओन्ली गॉड फोरगिव्हज (२०१३), डार्केस्ट अवर (२०१७) आणि टॉम्ब रायडर (२०१८) हे आहे.\n\n२००३ च्या बर्थडे ऑनर्समध्ये तिची ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (OBE) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि २०१५ च्या नवीन वर्षाच्या ऑनर्समध्ये नाटकातील सेवांसाठी डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (DBE) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २००५ मध्ये फ्रेंच सरकारने तिला शेव्हॅलियर ऑफ द लिजन डी'होन्युअर म्हणून खिताब दिला.\n", "id": "mar_Deva_53494"} {"text": "मालती नागर\n\nलोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाचा पाया घालणाऱ्या भारतीय पुरातत्त्वज्ञा. मालती नागर यांनी १९५८ मध्ये सामाजिक मानवशास्त्र आणि १९६१ मध्ये प्रागैतिहासिक पुरातत्त्व यांत एम. ए. अशा दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथे पीएच.डी. साठी प्रवेश घेतला (१९६१). ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली (१९६६). त्यांच्या प्रबंधाचा विषय 'एथ्नोआर्किऑलॉजी ऑफ अहाड' हा होता.\n\nत्यांनी अहाड या ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळावर मिळालेल्या मातीच्या भांड्यांचे पद्धतशीर वर्गीकरण केले आणि त्यावरील चित्रांचा अन्वयार्थ लावण्यासाठी भिल्ल आदिवासींचा लोकजीवनशास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. याचप्रमाणे त्यांनी अहाड येथील घरांची रचना आणि मेवाडमधील घरांचे प्रकार व रचना यांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांचे मेवाडमधील स्त्रियांच्या बांगड्या आणि ताम्रपाषाणयुगीन अहाडमधील तांब्याच्या बांगड्या यांवरील लोकजीवनशास्त्रीय संशोधन लक्षणीय होते. पीएच.डी. करत असताना त्यांनी मेवाडमधील संस्कृती, लोकजीवन आणि धार्मिक चालीरिती यांची अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. विशेषतः महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान असलेल्या चावंडजवळ अरवली टेकड्यांमध्ये गोगुंदा या आदिवासी गावातल्या मातीच्या भांड्यांच्या वापराचा व आसपासच्या खेड्यातील मातीची भांडी बनवण्याच्या तंत्राचा सखोल अभ्यास केला.\n\nनागर यांची डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून नेमणूक झाली (१९६६). त्यानंतर पुढील वर्षी त्या व्याख्याता या पदावर रुजू झाल्या (१९६७). लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व विषयासाठीचे भारतीय विद्यापीठांमधील हे पहिले स्वतंत्र पद होते. या पदावर नेमणूक झाल्यावर नागर यांनी मध्य प्रदेश व सध्याच्या छत्तीसगढ राज्यातील गोंड आदिवासींवरील लोकजीवनशास्त्रीय संशोधनाला प्रारंभ केला. त्यांनी भीमबेटका या प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाच्या परिसरातील आदिवासींची केलेली निरीक्षणे तेथील शैलचित्रांचा अभ्यास करताना महत्त्वाची ठरली. सध्या छत्तीसगड राज्यात असलेल्या बस्तर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंची निरीक्षणे करताना त्यांनी बस्तरमधील मारिया व मुरीया गोंडांच्या महापाषाणयुगाशी साधर्म्य असलेल्या दफनांचे आणि संबंधित धार्मिक विधींचे संशोधन केले.\n\nनागर यांचे मध्य प्रदेशातील सागर, दमोह आणि सामनापूर जिल्ह्यांत पारधी आणि कुचबंदीया या जमातींचे लोकजीवन आणि पुरातत्त्वीय पुरावे यांची सांगड घालण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्यांनी विविध आदिवासींचे शिकारीचे, सापळा लावण्याचे, रानातील वनस्पती गोळा करण्याचे आणि मासेमारीचे तंत्र यांसंबंधी विस्तृत संशोधन केले. पारधी आणि कुचबंदीया या जमातींची एकमेकांना पूरक ठरणारी आर्थिक व सामाजिक सहकार्याची भूमिका या संशोधनामुळे दिसून आली. तसेच औषधी वनस्पती, अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या रानवनस्पती, शिकारीची साधने, शस्त्रे, भाले, जाळी व सापळे यांसारख्या विविध वस्तूंचा अभ्यास करून त्यांचा पुरातत्त्वीय निष्कर्षांना कसा उपयोग होतो, हे नागर यांनी दाखवून दिले.\n", "id": "mar_Deva_53495"} {"text": "आसव-अरिष्ट\n\nऔषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला 'आसव' असे म्हणतात. औषधी वनस्पतींचे भरड चूर्ण करून त्यापासून काढा बनवून त्यानंतर वरीलप्रमाणे संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला गाळून जो मद्ययुक्त द्रव पदार्थ तयार होतो, त्यास अरिष्ट असे म्हणतात. आसव बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जात नाही, तर अरिष्ट बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जाते.\n\nआचार्य चरकांनी आसव बनू शकणाऱ्या चौऱ्यांशी प्रकारच्या वनस्पतींचे वर्णन केले आहे, त्यांना आसवयोनी असे म्हणतात. ज्या आसव-अरिष्टांमध्ये पाणी, सुगंधी पदार्थ इत्यादींचे प्रमाण दिलेले नाही, त्या ठिकाणी एक द्रोण (१३ लिटर) पाण्यात एक तुला (५ किग्रॅ.) गूळ, गुळाच्या अर्धा (२.५ किग्रॅ.) मध, तर सुगंधी द्रव्य गुळाच्या दशांश प्रमाणात घालावीत असा नियम आहे.\n\nआसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते; तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते. वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.\n", "id": "mar_Deva_53496"} {"text": "गटवार स्पर्धा क्रमांकन\n\nगट टूर्नामेंटमध्ये, नॉकआउट टूर्नामेंटच्या विपरीत, कोणताही निर्धारित निर्णायक अंतिम सामना नाही. त्याऐवजी स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल तपासून सर्व स्पर्धकांची क्रमवारी लावली जाते. सामान्यतः, प्रत्येक सामन्यासाठी गुण दिले जातात, एकतर एकूण गुणांच्या संख्येवर किंवा प्रति सामन्यातील सरासरी गुणांवर आधारित प्रतिस्पर्ध्यांची रँक केली जाते.\n", "id": "mar_Deva_53497"} {"text": "भावनिक बुद्धिमत्ता\n\nस्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वतःची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. Emotions हा शब्द Emover या मूळ लॅटीन शब्दापासून व्युत्पन्न झाला असून Emover म्हणजे to stir किंवा to move म्हणजे 'ढवळणे' किंवा 'हलविणे' असा होय. मनामध्ये कालवाकालव होणे, मन अस्थिर राहणे या बाबी भावनेमध्ये येतात. मानवी मेंदू व भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो आणि भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो.\n\nसर्वप्रथम चार्ल्स रॉबर्ट डार्विन या विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेबाबत आपले विचार मांडले आहेत. भावनिक रित्या व्यक्त होणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणतात. भावनिक बुद्धिमत्ता हा संशोधनात्मक व अभ्यासात्मक दृष्टीने नवीन विषय असून त्याचे मूळ डार्विन यांच्या सिद्धांतांमध्ये दिसून येते. त्यांच्या नंतर अनेक विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आपले विचार मांडले आहेत. त्यामध्ये पीटर सॅलोव्हे आणि जॅक मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा वापर केला. त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, असे आपले मत व्यक्त केले. डॅनिअल गोलमन यांच्या मते, 'स्वतःच्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात'. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. एकूणच कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध घेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.\n", "id": "mar_Deva_53498"} {"text": "आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग\n\nआयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ही २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या तीन-लीग क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रणालीच्या लिस्ट अ फॉरमॅटमध्ये आणि खालच्या स्तरावर लढलेली क्रिकेट स्पर्धा आहे. दोन गटांमध्ये बारा संघ सहभागी होतात, जिथे प्रत्येक गटातील अव्वल संघ विश्वचषक पात्रता प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतो, जो पुढील क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रतेचा मार्ग आहे. चॅलेंज लीगने विश्वचषक पात्रता ठरवण्यासाठी जागतिक क्रिकेट लीगमधील तीन, चार आणि पाच विभागांची जागा घेतली. पहिली आवृत्ती २०१९-२०२२ मध्ये होती.\n", "id": "mar_Deva_53499"} {"text": "वेद-रहस्य (पुस्तक)\n\nवेद-रहस्य हे पुस्तक श्रीअरविंद लिखित 'द सिक्रेट ऑफ द वेदा' या ग्रंथाचा अनुवाद आहे. डॉ.स्वर्णलता भिशीकर यांनी हा अनुवाद केला आहे.\n", "id": "mar_Deva_53500"} {"text": "नांदेड-बिदर रेल्वेमार्ग\n\nहुजुर साहेब नांदेडपासुन कर्नाटकातील बिदर शहरापर्यंत हा लोहमार्ग पोहचतो.\n\nबिदर येथे अनेक ऐतिहासिक गुरुद्वारे आहेत.\n", "id": "mar_Deva_53501"} {"text": "अल्लाह मोहम्मद गझनफर\n\nअल्लाह मोहम्मद गझनफर (जन्म १५ जुलै २००७) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे, जो अफगाण श्पेजेझा क्रिकेट लीगमध्ये मिस आइनाक नाइट्स आणि पाकिस्तान ज्युनियर लीगमध्ये रावळपिंडी रेडर्सकडून खेळला आहे.\n", "id": "mar_Deva_53502"} {"text": "२०२३ आफ्रिकी खेळांमध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा\n\nघाना येथील २०२३ आफ्रिकन खेळमधील महिला क्रिकेट स्पर्धा ७ ते १३ मार्च २०२४ या कालावधीत झाली. सामने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जासह खेळले गेले. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, सर्व सामने आक्रा येथील अचिमोटा ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात आले होते.\n\nसुवर्णपदकाचा सामना बरोबरीत संपल्यानंतर झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर ओव्हर जिंकली. नायजेरियाने युगांडावर मात करून कांस्यपदक पटकावले. झिम्बाब्वेच्या केलिस न्धलोवू याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53503"} {"text": "स्त्रीवादाची दुसरी-लाट\n\nस्त्रीवादाची दुसरी-लाट हा स्त्रीवादी क्रियाकलापांचा काळ होता जो १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाला होता. ही लाट सुमारे दोन दशके टिकली होती. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस स्त्रीवादाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होण्यापूर्वी ती संपली. हे संपूर्ण पाश्चात्य जगामध्ये घडले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीस पूर्वीच्या स्त्रीवादी फायद्यांवर उभारणी करून स्त्रियांसाठी समानता वाढवण्याचा हेतू यात होता. ही लाट देखील फक्त पाश्चात्य जगापूर्तीच मर्यादित होती.\n\nतर पहिल्या लाटेतील स्त्रीवाद मुख्यतः मतदानाचा अधिकार आणि कायदेशीर अडथळे दूर करणे लिंग समानता (उदा., मतदानाचा अधिकार आणि मालमत्ता हक्क), दुसऱ्या लाटेतील स्त्रीवादाने चर्चेचा विस्तार केला आणि त्यात लैंगिकता, कुटुंब, घरगुती, कामाच्या ठिकाणी, प्रजनन हक्क, प्रत्यक्षात असमानता आणि अधिकृत कायदेशीर असमानता. ही एक चळवळ होती जी संपूर्ण समाजात पितृसत्ताक किंवा पुरुष-प्रधान संस्था आणि सांस्कृतिक पद्धतींवर टीका करण्यावर केंद्रित होती. दुसऱ्या लाटेतील स्त्रीवाद देखील घरगुती हिंसाचार आणि वैवाहिक बलात्कार, तयार केले बलात्कार संकट केंद्रे आणि महिलांचे आश्रयस्थान, आणि पालकत्व कायदे आणि घटस्फोट कायद्यात बदल आणले. स्त्रीवादी मालकीची पुस्तकविक्रेते, क्रेडिट युनियन आणि रेस्टॉरंट्स ही चळवळीची प्रमुख बैठक जागा आणि आर्थिक इंजिन होती.\n\nदुसऱ्या लाटेच्या स्त्रीवादाबद्दल सांगितलेल्या बहुतेक कथांमध्ये काळ्या आणि इतर त्वचेच्या रंगाच्या स्त्रियांचे अनुभव गहाळ आहेत. तसेच कामगार वर्गातील स्त्रियांचे अनुभव गहाळ आहेत. याचे मुख्य कारण असे आहे की या बहुतेक कथा पांढऱ्या कातडीच्या मध्यम आणि उच्चवर्गीय स्त्रियांना भेडसावणाऱ्या लैंगिकतेवर लक्ष केंद्रित करतात. काही कथा अमेरिकेतील घटनांवर लक्ष केंद्रित करतात आणि इतर देशांमधील अनुभवांना वगळतात. तसेच पांढऱ्या वर्णद्वेषाविरोधी स्त्रीवादाच्या कामांकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्या लाटेच्या समाप्तीपर्यंत \"आंतरसंयोजकता\" या शब्दाचा १९८९ पर्यंत किम्बर्ले क्रेनशॉ हिने शोध लावला नव्हता. रंगीत स्त्रिया (सफेद रंगाची कातडी असलेल्या स्त्रिया सोडून) संपूर्ण चळवळीत, विशेषतः १९७० च्या दशकात स्त्रीवादी राजकीय कार्यकर्ते गटांनी मोठ्या प्रमाणात लिखाण तयार केले गेले.\n", "id": "mar_Deva_53504"} {"text": "आइल ऑफ मान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n\nपुनर्निर्देशन आईल ऑफ मान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी\n", "id": "mar_Deva_53505"} {"text": "अँडी मॅकडोवेल\n\nरोसली अँडरसन मॅकडोवेल (जन्म २१ एप्रिल १९५८) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि माजी फॅशन मॉडेल आहे. मॅकडॉवेल रोमँटिक कॉमेडी चित्रपट आणि नाटकांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. तिने केल्विन क्लेनसाठी मॉडेलिंग केले आहे आणि १९८६ पासून लॉरिअलची प्रवक्ता आहे.\n\nतिच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये ग्रेस्टोक: द लिजेंड ऑफ टार्झन, लॉर्ड ऑफ द एप्स (१९८४) आणि सेंट एल्मोज फायर (१९८५) यांचा समावेश आहे. सेक्स, लाईज ॲन्ड व्हिडिओटेप (१९८९) मध्ये तिची ब्रेकआउट भूमिका होती ज्याने तिला सर्वोत्कृष्ट महिला लीडसाठी इन्डीपेंडन्ट स्पीरीट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मोशन पिक्चर ड्रामासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यानंतर तिने ग्रीन कार्ड (१९९०), ग्राउंडहॉग डे (१९९३), शॉर्ट कट्स (१९९३), फोर वेडिंग्स अँड ए फ्युनरल (१९९४), मायकेल (१९९६), मल्टीप्लिसिटी (१९९६), आणि द म्युझ (१९९९) या चित्रपटांमध्ये काम केले.\n\nब्युटी शॉप (२००५), फूटलूज (२०११), मॅजिक माइक XXL (२०१५), लव्ह आफ्टर लव्ह (२०१७), आणि रेडी ऑर नॉट (२०१९) मधील तिच्या सहाय्यक चित्रपट भूमिकांसाठी देखील ती ओळखली जाते. तिने नेटफ्लिक्स मिनिसिरीज मेड (२०२१) मध्ये तिची मुलगी मार्गारेट क्वाली हिच्या सोबत सह-अभिनेत्रीचे पात्र केले ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते (मालिका, लघु मालिका किंवा टेलिव्हिजन चित्रपट प्रकारात) .\n", "id": "mar_Deva_53506"} {"text": "रेजिना किंग\n\nरेजिना रेने किंग (जन्म १५ जानेवारी १९७१) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. तिला अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि चार प्राइमटाइम एमी पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत. २०१९ मध्ये, टाइम मासिकाने तिला जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नोंदवले होते.\n\n२२७ (१९८५-१९९०) या दूरचित्रवाणी मालिकेत ब्रेंडा जेनकिन्सच्या भूमिकेसाठी किंगने प्रथम प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तिच्या त्यानंतरच्या भूमिकांमध्ये फ्रायडे (१९९५), ॲनिमेटेड मालिका द बूनडॉक्स (२००५-२०१४), आणि क्राइम टेलिव्हिजन मालिका साउथलँड (२००९-२०१३) यांचा समावेश होता. तिला एबीसी अँथॉलॉजी मालिका अमेरिकन क्राइम (२०१५-२०१७), नेटफ्लिक्स लघु मालिका सेव्हन सेकंद आणि एचबीओ मालिका वॉचमन (२०१९) मधील तिच्या भूमिकांसाठी चार प्राइमटाइम एम्मी पुरस्कार मिळाले. तिच्या इतर टेलिव्हिजन भूमिकांमध्ये ड्रामा मालिका द लेफ्टओव्हर्स (२०१५–२०१७) आणि सिटकॉम द बिग बँग थिअरी (२०१३–२०१९) यांचा समावेश आहे.\n\nबॉईज एन द हूड (१९९१), पोएटिक जस्टिस (१९९३), ए थिन लाइन बिटवीन लव्ह अँड हेट (१९९६), हाऊ स्टेला गॉट हर ग्रूव्ह बॅक (१९९८), आणि रे (२००४), या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या आहेत. तसेच डाउन टू अर्थ (२००१), लीगली ब्लॉन्ड २: रेड, व्हाईट अँड ब्लोंड (२००३), अ सिंड्रेला स्टोरी (२००४), आणि मिस कॉन्जेनिलिटी २: आर्म्ड अँड फॅब्युलस (२००५) या कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील तिचे पात्र आहेत. इफ बील स्ट्रीट कुड टॉक या २०१८ मधील चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवून समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. त्यानंतर तिने द हार्डर दे फॉल (२०२१) मध्ये काम केले आहे.\n\nकिंगने २०१५ आणि २०१६ मध्ये स्कँडल आणि २०१७ मध्ये दिस इज अस यासह अनेक टेलिव्हिजन शोसाठी अनेक भागांचे दिग्दर्शन केले आहे. तिने २०१० मध्ये जेहेमच्या \" फाइंडिंग माय वे बॅक \" गाण्यासाठी संगीत व्हिडिओ देखील दिग्दर्शित केला आहे. किंगच्या चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण २०२० मधील वन नाईट इन मियामी... या चित्रपटाद्वारे झाला. ह्याने तिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि फर्स्ट टाइम फीचर फिल्मसाठी डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका अवॉर्डसाठी नामांकन मिळालं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ही दुसरी कृष्णवर्णीय महिला ठरली.\n", "id": "mar_Deva_53507"} {"text": "ॲलिसन जेनी\n\nबोस्टनमध्ये जन्मलेल्या आणि डेटन, ओहायोमध्ये वाढलेल्या, केनयन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर जेनीला लंडनमधील रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. अनेक वर्षांच्या किरकोळ चित्रपट आणि दूरदर्शनवरील कामानंतर, एनबीसीच्या राजकीय नाटक मालिका द वेस्ट विंग (१९९९-२००६) मध्ये सीजे क्रेगच्या भूमिकेने जेनीला यश आले, ज्यासाठी तिला चार प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले. २०१४ मध्ये, शोटाईमच्या पीरियड ड्रामा मालिका मास्टर्स ऑफ सेक्स मधील १९५० च्या दशकातील लैंगिकदृष्ट्या दडपलेल्या गृहिणी मार्गारेट स्कलीच्या पाहुण्या भूमिकेसाठी, तिने पाचवा एमी जिंकला. सीबीएस सिटकॉम मॉम (२०१३-२०२१) वरील बोनी प्लंकेट या भूमिकेसाठी जेनीने आणखी दोन एमी जिंकले आहे.\n\nप्रेझेंट लाफ्टरच्या १९९६ च्या पुनरुज्जीवनासह ब्रॉडवे पदार्पण करण्यापूर्वी जेनीने ऑफ-ब्रॉडवे प्रॉडक्शन लेडीज (१९८९) मधून व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केले आणि त्यानंतर विविध तत्सम निर्मितीमध्ये असंख्य छोटे पात्र साकारले. तिने दोन ड्रामा डेस्क पुरस्कार जिंकले. तिला दोन टोनी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले: ब्रॉडवे रिव्हायव्हल ऑफ द ब्रिज (१९९७) मधील तिच्या अभिनयासाठी नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आणि म्युझिकलमधील तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी. संगीत ९ टू ५ (२००९) साठी.\n\nजेनीने प्राइमरी कलर्स (१९९८), अमेरिकन ब्युटी (१९९९), द अवर्स (२००२), जुनो (२००७), हेअरस्प्रे (२००७), द हेल्प (२०११), स्पाय (२०१५), बॅड एजूकेशन (२०१९), आणि बॉम्बशेल (२०१९) यासह विविध चित्रपटांमध्ये पात्र भूमिका साकारल्या आहेत. आय, टोन्या (२०१७) या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी, जेनी ने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला.\n", "id": "mar_Deva_53508"} {"text": "क्लेअर फॉय\n\nक्लेअर एलिझाबेथ फॉय (जन्म १६ एप्रिल १९८४) एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. नेटफ्लिक्स नाटक मालिका द क्राउन (२०१६–२०२३) मधील तरुण राणी एलिझाबेथ दुसरीच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे, ज्यासाठी तिने गोल्डन ग्लोब आणि दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकले आहे.\n\nफॉयने सुपरनॅचरल कॉमेडी मालिका बीइंग ह्यूमन (२००८) च्या पायलट एपिसोडमधून स्क्रीनवर पदार्पण केले. रॉयल नॅशनल थिएटरमध्ये तिच्या व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर, तिने बीबीसी वन मिनीसिरीज लिटिल डोरिट (२००८) मध्ये मुख्य भूमिका केली आणि अमेरिकन ऐतिहासिक कल्पनारम्य नाटक सीझन ऑफ द विच (२०११) मध्ये तिने चित्रपटात पदार्पण केले. द प्रॉमिस (२०११) आणि क्रॉसबोन्स (२०१४) या दूरचित्रवाणी मालिकेतील प्रमुख भूमिकांनंतर, फॉयने बीबीसी मिनीसीरीज वुल्फ हॉल (२०१५) मध्ये दुर्दैवी राणी ॲन बुलिनची भूमिका साकारल्याबद्दल प्रशंसा मिळवली व ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजनचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन प्राप्त केले.\n\n२०१८ मध्ये, तिने स्टीव्हन सॉडरबर्गच्या मानसशास्त्रीय थ्रिलर अनसेनमध्ये भूमिका केली आणि डेमियन चाझेलच्या बायोपिक फर्स्ट मॅनमध्ये अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगची पत्नी जेनेट शेरॉनची भूमिका केली. जेनेट शेरॉनच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यानंतर तिने ॲमेझॉन प्राइम मालिकेत अ व्हेरी ब्रिटीश स्कॅन्डल (२०२१) मध्ये मार्गारेट कॅम्पबेल, डचेस ऑफ आर्गीलची भूमिका साकारली आहे. वूमन टॉकिंग (२०२२) आणि ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स (२०२३) या ड्रामा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे- व या शेवटच्या कामासाठी तिला आणखी एक बाफ्टा नामांकन मिळाले आहे.\n", "id": "mar_Deva_53509"} {"text": "इमेल्डा स्टॉन्टन\n\nइमेल्डा मेरी फिलोमिना बर्नाडेट स्टॉन्टन (जन्म ९ जानेवारी १९५६) एक इंग्रजी अभिनेत्री आणि गायिका आहे. रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर, स्टॉन्टनने १९७६ मध्ये रेपर्टरी थिएटरमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि युनायटेड किंगडममधील विविध थिएटर प्रॉडक्शनमध्ये ती दिसली.\n\nस्टॉन्टनने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत लंडनमध्ये विविध नाटके आणि संगीत नाटके सादर केली आहेत व चार लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार जिंकले आहेत; इनटू द वूड्स, स्वीनी टॉड आणि जिप्सी या म्युझिकल्समधील तिच्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे तीन आणि अ कोरस ऑफ डिसप्रोव्हल आणि द कॉर्न इज ग्रीन या दोहोंमधील तिच्या कामासाठी सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहे. तिच्या इतर रंगमंचावर द बेगर्स ऑपेरा, द विझार्ड ऑफ ओझ, अंकल वान्या, गाईज अँड डॉल्स, एन्टरटेनिंग मिस्टर स्लोन आणि गुड पीपल यांचा समावेश आहे. तिला १३ ऑलिव्हिये पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे.\n\n१९९० च्या दशकातील स्टॉन्टनच्या भूमिकांमध्ये अँटोनिया आणि जेन, पीटरस फ्रेंडस, मच ॲडो अबाउट नथिंग, सेन्स अँड सेन्सिबिलिटी आणि शेक्सपियर इन लव्ह या चित्रपटांचा समावेश आहे. वेरा ड्रेकची मुख्य भूमिका साकारण्यासाठी तिला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार मिळाला. द ऑर्डर ऑफ द फिनिक्स आणि द डेथली हॅलोज - पार्ट १ या हॅरी पॉटर चित्रपटांमधील डोलोरेस अम्ब्रिजच्या भूमिकेसाठी तिने व्यापक प्रेक्षक मिळवले. तिने नॅनी मॅकफी, अनदर इयर, प्राईड, फाइंडिंग युवर फीट, आणि डाउनटन ॲबी या चित्रपटांमध्ये देखील दिसली आणि चिकन रन, आर्थर ख्रिसमस, आणि पॅडिंग्टनसाठी आवाजाच्या भूमिका दिल्या.\n\nटेलिव्हिजनवर, स्टॉन्टनने सिटकॉम अप द गार्डन पाथ आणि इज इट लीगल? मध्ये अभिनय केला. माय फॅमिली अँड अदर ॲनिमल्समधील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, तर रिटर्न टू क्रॅनफोर्ड आणि द गर्लमधील तिच्या भूमिकांमुळे तिला सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी बाफ्टा टीव्ही पुरस्कार नामांकन मिळाले. नंतरच्यासाठी, तिला लघु मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले होते. तिने द क्राऊनच्या शेवटच्या दोन सीझनमध्ये क्वीन एलिझाबेथ दुसरीची भूमिका साकारली व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळवले.\n", "id": "mar_Deva_53510"} {"text": "क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रिया\n\nक्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रिया ही राष्ट्रीय क्रिकेट संघांना क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र होण्यासाठी करावी लागते. क्रिकेट विश्वचषक हा एक जागतिक कार्यक्रम आहे आणि पात्रता स्पर्धकांची संख्या १०० वरून १०-१४ पर्यंत कमी करण्यासाठी वापरली जाते. विश्वचषकाच्या जवळपास ७ वर्षांपूर्वी पात्रता प्रक्रिया सुरू झाली आहे.\n", "id": "mar_Deva_53511"} {"text": "मुंबईतील सर्वात उंच इमारतींची यादी\n\nभारताची व्यावसायिक आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भारतातील सर्वाधिक गगनचुंबी इमारती आणि उंच इमारती आहेत. मुंबई शहरात २०० पेक्षा जास्त गगनचुंबी इमारती आणि ४,००० उंच इमारती आधीच बांधल्या गेल्या आहेत. ( गगनचुंबी इमारतीची व्याख्या सतत राहण्यायोग्य उंच इमारती अशी केली जाते. यामध्ये ४० मजले असतात आणि ती अंदाजे १५० पेक्षा उंच असते, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार.)\n\nमुंबईतील पहिल्या गगनचुंबी इमारती १९७० च्या दशकात बांधल्या गेल्या. त्यावेळी उषा किरण आणि मातृ मंदिर इमारती विकसित केल्या गेल्या. त्या सुमारे आणि प्रत्येकी २५ मजली आहेत. १९९० च्या दशकाच्या मध्यापासून बांधकाम प्रकल्पांनी स्कायलाइन वरच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. २००० पासून लोअर परेल क्षेत्र विकसित होऊ लागले तेव्हा विकासाच्या गतीमध्ये मोठी गती आली. Palais Royale ही इमारत २०१८ मध्ये संरचनात्मकदृष्ट्या अव्वल ठरली. ३२० मीटर उंचीसह ही इमारत देशातील सर्वात उंच इमारत आहे.\n", "id": "mar_Deva_53512"} {"text": "फिओना शॉ\n\nफिओना शॉ (जन्म फिओना मेरी विल्सन; १० जुलै १९५८) एक आयरिश चित्रपट आणि नाटक अभिनेत्री आहे. रॉयल शेक्सपियर कंपनी आणि नॅशनल थिएटर, तसेच चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये व्यापक कामासाठी ती ओळखली जाते. ती २०२० मध्ये आयर्लंडच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट कलाकारांच्या आयरिश टाईम्सच्या यादीत २९ व्या क्रमांकावर होती. २००१ मध्ये राणी एलिझाबेथ दुसरी यांनी तिला ऑनररी कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (CBE) म्हणून नियुक्त केले होते.\n\nइलेक्ट्रा , ॲज यू लाइक इट, द गुड पर्सन ऑफ झेचवान (१९९०), आणि मशिनल (१९९४) या नाटकांमधील भूमिकांसाठी तिने १९९० चा लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार जिंकला आहे. मेफिस्टो (१९८६), हेड्डा गॅबलर (१९९२), आणि हॅपी डेज (२००८) मधील भूमिकांसाठी तिला तीन ऑलिव्हिये पुरस्कार नामांकन मिळाले आहे. तिने मेडिया (२००२) मध्ये शीर्षक भूमिका साकारून ब्रॉडवे पदार्पण केले ज्यासाठी तिने नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले. द टेस्टामेंट ऑफ मेरी (२०१३) या कोल्म टोबिनच्या नाटकात ती ब्रॉडवेवर परतली.\n\nचित्रपटात, तिने हॅरी पॉटर चित्रपट मालिकेत (२००१-२०१०) पेटुनिया डर्सलीची भूमिका केली आहे; म्हणजे हॅरी पॉटरची मावशी. माय लेफ्ट फूट (१९८९), पर्स्युएशन (१९९५), जेन आयर (१९९६), द ट्री ऑफ लाइफ (२०११), कोलेट (२०१८), अमोनाईट (२०२०), आणि एनोला होम्स (२०२०) मधील इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश आहे.\n\nतिच्या टेलिव्हिजन भूमिकांमध्ये एचबीओ चित्रपट आरकेओ २८१ (१९९९) मधील हेड्डा हॉपर (अमेरिकन स्तंभलेखक आणि अभिनेत्री) आणि मालिका ट्रू ब्लड (२०११) मधील मार्नी स्टोनब्रूक यांचा समावेश आहे. तिने बीबीसी मालिका किलिंग इव्ह (२०१८ - २०२२) मध्ये कॅरोलिन मार्टेन्सची भूमिका केली, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी बाफ्टा टीव्ही पुरस्कार, तसेच दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार नामांकन मिळाले. फ्लीबाग (२०१९) मधील समुपदेशक म्हणून तिच्या भूमिकेसाठी, तिला कॉमेडी मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्काराचे नामांकन मिळाला होते. तिने बीबीसी वन मालिका बॅप्टिस्ट (२०२१), आणि डिस्ने+ मालिका ॲन्डोर (२०२२) मध्ये काम केले आहे.\n\nशॉचा जन्म १० जुलै १९५८ ला कोभ, काउंटी कॉर्क, आयर्लंड येथे झाला. भौतिकशास्त्रज्ञ मेरी विल्सन आणि नेत्रचिकित्सक डेनिस जोसेफ विल्सन यांची ही मुलगी आहे ज्यानी १९५२ मध्ये लग्न केले होते. त्यांचे मॉन्टेनॉट येथे घर होते. तिने कॉर्कमधील स्कोइल म्हुइरे येथे माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क येथे तत्त्वज्ञानाची पदवी प्राप्त केली. शॉने लंडनमधील रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट (RADA) मध्ये शिक्षण घेतले व १९८२ मध्ये अभिनयात पदवी प्राप्त केली.\n", "id": "mar_Deva_53513"} {"text": "वर्ल्ड वन (मुंबई)\n\nवर्ल्ड वन ही एक २८०.२ मीटर उंचीची मुंबई येथील ७६ मजली गगनचुंबी इमारत आहे. २०२४ पर्यंत, ही भारतातील दुसरी सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. ही इमारत बंद पडलेल्या श्रीनिवास मिलच्या जागेवर आहे. येथे आणखी दोन टॉवर्स आहेत: वर्ल्ड व्ह्यू आणि वर्ल्ड क्रेस्टस लोढा समूहाने ही इमारत विकसित केली आहे.\n\nवर्ल्ड वन ची बांधणी अंदाजे US $321दशलक्ष पेक्षा जास्त खर्चात झाली. २०११ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि ते असणे अपेक्षित होते. त्या उंचीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण कडून मंजुरी मिळवण्यात विकासक अयशस्वी ठरल्याने, प्रकल्प काही वर्षे रखडला होता. विलंबानंतर, प्रकल्पाची सध्याच्या उंचीवर पुनर्रचना करण्यात आली आणि पूर्ण झाली.\n\nवर्ल्ड वनचे वास्तुविशारद पेई कोब फ्रीड अँड पार्टनर्स आहेत. स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत लेस्ली ई. रॉबर्टसन असोसिएट्स आणि एमईपी इंजिनिअर बुरोहॅपोल्ड इंजिनिअरिंग आहेत. संपूर्ण प्रकल्पात तीन टॉवर आहेत. यात दोन बांधकाम नागरी कंत्राटदार सहभागी होते: अरेबियन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सिम्प्लेक्स (वर्ल्ड वन), मस्कोविट ग्रुप (वर्ल्ड क्रेस्ट, वर्ल्ड व्ह्यू).\n", "id": "mar_Deva_53514"} {"text": "बॉनी राइट\n\nबोनी फ्रान्सिस्का राइट (जन्म १७ फेब्रुवारी १९९१) एक इंग्रजी अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पर्यावरण कार्यकर्त्या आहे. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेतील जिनी विजली या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.\n\nलंडनमध्ये जन्मलेल्या राइटने हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (२००१) आणि हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स (२००२) मध्ये तिच्या व्यावसायिक अभिनयात पदार्पण केले व हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २ (२०११) या अंतिम चित्रपटापर्यंत दहा वर्षे ही भूमिका साकारली. ह्या लोकप्रिय मालिकेनंतर, राइट स्वतंत्र चित्रपटांमध्ये दिसली, ज्यात बिफोर आय स्लीप (२०१३), द सी (२०१३), आणि आफ्टर द डार्क (२०१४) या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तिने २०१३ मध्ये पीटर उस्टिनोव्हच्या द मोमेंट ऑफ ट्रुथ या नाटकात द साउथवार्क प्लेहाऊसमध्ये मुख्य भूमिकेत नाट्यकलेत पदार्पण केले.\n\n२०१२ मध्ये लंडन कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमधून फिल्म मेकिंगमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर, राइटने तिची स्वतःची निर्मिती कंपनी, बॉनबॉनलुमियरची स्थापना केली आणि लघुपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. डेव्हिड थेवलीस अभिनीत सेपरेट वी कम, सेपरेट वी गो (२०१२) हा तिचा पहिला दिग्दर्शनाचा प्रकल्प होता, जो कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये समीक्षकांनी प्रसिद्ध केला होता व किशोरवयीन विषयावर आधारीत होता. तिने नो दायसेल्फ (२०१६) चे आणि सेक्सटेंट (२०१६) दिग्दर्शन केले होते. राइटची तीन भागांची मालिका, फोन कॉल्स, २०१७ मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रकाशीत झाली. तिने ए.एस. बायटच्या द मॅटिस स्टोरीजवर आधारित केरी फॉक्स आणि जेसन आयझॅक्स अभिनीत मेडुसाज अँकल्स (२०१८) प्रकाशीत केले. तिने सोफी लोवे, पीट योर्न आणि स्कारलेट त्योहान्सन या कलाकारांसाठी संगीत व्हिडिओ देखील दिग्दर्शित केले आहेत.\n\nराइटला तिच्या पर्यावरणीय सक्रियतेसाठी ओळख मिळाली आहे. ती ग्रीनपीस आणि लुमोस या धर्मादाय संस्थांची राजदूत आहे.\n", "id": "mar_Deva_53515"} {"text": "२०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रिया\n\n२०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रिया ही २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी क्रिकेट विश्वचषक पात्रतेची आवृत्ती आणि नवीन पात्रता प्रक्रियेची ओळख होती. क्रिकेट स्पर्धांच्या मालिकेद्वारे २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशांनी भाग घेतला हे निर्धारित केले. एकूण ३२ देशांनी पात्रता प्रक्रियेत भाग घेतला, ज्यामधून १० संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले.\n\n३२ संघ तीन लीगमध्ये विभागले गेले होते-सुपर लीग (१३ संघ), लीग २ (७ संघ) आणि चॅलेंज लीग (१२ संघ). लीगच्या निकालांच्या आधारे, संघ एकतर थेट विश्वचषकासाठी पात्र ठरले, विश्वचषक पात्रतेतून बाहेर पडले किंवा इतर पूरक पात्रता स्पर्धांमध्ये प्रगत झाले ज्याद्वारे ते विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतील. पूरक पात्रता स्पर्धा देखील लीगमधील पदोन्नती आणि निर्वासन निर्धारित करतात. नवीन प्रक्रियेचा हा पहिला वापर असल्याने, २०१७-२०१९ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगमधील त्यांचा आयसीसी सदस्य दर्जा, वनडे स्थिती आणि रँक यांच्या आधारावर संघांना तीन लीगमध्ये वाटप करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53516"} {"text": "आयुष (चिकित्सा प्रणाली)\n\nआयुष चिकित्सा प्रणाली अंतर्गत भारतीय चिकित्सा पद्धतींचा समावेश होतो. प्रामुख्याने आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या शास्त्रांमधील अभ्यासक्रम आणि संशोधन कार्याचा विकास हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे.\n\nआरोग्य सेवा क्षेत्राच्या विकासासाठी भारत सरकारने स्थापलेल्या अनेक समित्यांनी भारतातील औषधांच्या पारंपरिक प्रणाली सुधारण्यावर भर दिला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९६१—१९६६) आयुर्वेदात डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आणि १९७० मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची स्थापना केली गेली, त्यानंतर १९७३ मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी या संस्थेची स्थापन झाली. सहाव्या (१९८०—१९८५) आणि सातव्या (१९८५—१९९०) पंचवार्षिक योजनांमध्ये औषधे विकसित करणे आणि ग्रामीण कौटुंबिक आरोग्यासाठी चिकित्सकांचा उपयोग करण्यासाठी तरतुदी केल्या गेल्या. आठव्या पंचवार्षिक योजनेत (१९९२—१९९७) आयुषला मुख्य प्रवाहात आणण्याकडे लक्ष देण्यात आले आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत मार्च १९९५ मध्ये भारतीय औषधी व होमिओपॅथी विभाग सुरू करण्यात आला. नोव्हेंबर २००३ मध्ये विभागाचे नाव 'आयुष' असे करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात आयुष चिकित्सकांना एकत्रित करण्यासाठी २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना ९ नोव्हेंबर २०१४ रोजी झाली. श्री. श्रीपाद नाईक हे आयुष मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत.\n\n\"निरामय भारत प्रस्थापित करण्यासाठी अग्रक्रमाने स्वीकारार्ह जीवनशैली व उपचार पद्धतींची प्रतिष्ठापना करणे\" हे आयुष मंत्रालयाचे दृष्टी विधान आहे.\n", "id": "mar_Deva_53517"} {"text": "तारपा\n\nतारपा हे आदिवासी वाद्यातील प्रमुख सुरवाद्य. भरतप्रणीत वाद्य वर्गीकरणानुसार सुषिरवाद्य आणि वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. तारपा या सुषिर वाद्यावर आधारित तारपा हे आदिवासी लोकनृत्यही प्रसिद्ध आहे. २ ते ५ फुट लांबीचे हे वाद्य मल्हार कोळी, वारली, कोकना, भिल्ल या महाराष्ट्रातील आदिवासी जमाती मध्ये वाजविले जाते. पावरी आणि तारपा तयार करण्याचे तत्व, सामग्री आणि पद्ध्त साधारण सारखीच आहे. त्यामुळे या वाद्यात साम्यता आहे. लांबी कितीही असली तरी त्याच्या नादात फारसा फरक पडत नाही. त्याचे तीन भाग असतात.\n\nपहिला भाग म्हणजे भोपळा. त्याच्या आकारावर वाद्याची लांबी मुख्यत: अवलंबून असते. यात वाजविणारा सारखा फुंक मारत राहतो. या भोपळ्यातली हवा मग वाद्याच्या दुसऱ्या भागात दोन पोकळ बांबूच्या नळ्यात जाते. एका नळीला सहा स्वरछिद्रे असतात. यावर निरनिराळे स्वर उत्पन्न करता येतात. एकच स्वर तुटकपणे वाजविता येत नाही. स्कॉटिश बॅगपाईपसारखे हे वाद्य अखंडपणे वाजत राहते. हवा फुंकून वाजविण्याच्या प्रकारापैकी वारल्याचा तारपा, कोकणा भिल्लाची पावरी- बीरीही वाद्य आहेत. पावरी हे वाद्य मुख्यत: भोपळ्याचे बनविलेले असते. पावरीचा भोपळा सहजासहजी त्या आकाराचा मिळत नाही. वेलाला भोपळा लागल्यानंतर अनेकातून पारखून भोपळा निवडावा लागतो. भोपळा वेलीवर तयार झाल्यावर त्याच्या बिया व इतर अनावश्यक भाग काढून टाकला जातो. तोंडाने हवा भरण्यासाठी लाकडाचा लहान नरसळ्यासारखा तुकडा बसवितात. नंतर बांबूच्या दोन नळ्या घेतात. त्यांना स्वरासाठी भोके पाडतात. भोपळ्याच्या दुसऱ्या टोकात त्या नळ्या दिव्याची काजळी व मेण यांच्या सहाय्याने बसवितात. त्यापूर्वी त्या बाजूस बांबूच्या या नळ्यात वेताचे अगर वेळूचे स्वर प्रत्येकी एक बसवितात. स्वर पूर्णतः भोपळ्यात असतात. बांबूच्या काठ्यांच्या दुसऱ्या टोकास जनावराचे शिंग, ताड पानाची गुंडाळी, ताडपाने, यावरून या वाद्याला वेगवेगळी नावे आहेत ; जसे ताडपानाचे वाद्य- तारपा, तारपी ; मोठ्या जनावराचे शिंग – पावरी; देव वाजंत्र – देव डोब्रू ; हरीण शिंग – बीरी, चिरी.स्वराच्या बाबतीत या वाद्यास एका बांबू नळीस एक व दुसरीस ताडपानाजवळ तीन व भोपळ्याजवळ एक अशी चार भोके असतात. या वाद्यांच्या भागांची नावे भोपळा – सुयाळू, ताडपाने – टोटेरा, बांबू काठी एक छीद्राची – बोंबली, चार छीद्राची – हेलेरी, स्वर – दिभळ्या/जीभळ्या. पाव्यासही अनेक ठिकाणी तीनचार गाळे असल्याचे दिसते. श्रीकृष्णाच्या वेणूस तीनच छिद्र होती. अथर्ववेदात तसे उल्लेख आहेत. त्यामुळेच कृष्णाच्या वेणूचे जबरदस्त आकर्षण होते. गावित भगत रात्रीच्या शांत वेळी आपल्या देव वाजंत्र्याने म्हणजे पावरी वाजून देवांना जागे करतो व त्यावेळी जमावाला तो पावरीच्या सुरावर डोलावयास लावतो. काही भागात पावरी फक्त भगतच वाजवतो. त्यामुळे तिला देवाच्या वाद्याचेही महत्व आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील गुजरातच्या सीमा भागात पावरीला 'देव वाजंत्र' किंवा 'देव डोब्रू' म्हणतात आणि ते देवपूजेच्या वेळी वाजवितात. पावरीच्या सुरावटीमुळे जमलेल्या भक्तांच्या मनावर नकळत परिणाम होतो आणि ते एकाग्र चित्ताने भगताचे व्यवहार पाहतात. पावरीच्या नादात मती गुंग करण्याची ताकद आहे.\n\nतारपा या वाद्यावर आधारित तारपा या आदिवासी लोकनृत्यात तारपा वादक हा मध्यभागी उभा असतो तर नृत्य करणाऱ्या जोड्या या त्याच्या भोवती गोलाकार नृत्य करत असतात. नृत्य करणाऱ्यात सर्वात पुढे जो असतो त्याच्या हातात एक काठी असते त्या काठीला घोळकाठी असे म्हणतात. काठीच्या वरच्या बाजूला लोखंडी पाकळ्या बसविलेल्या असतात. तारप्याच्या सुरावटी सोबत नृत्य करणाऱ्यांना ताल देण्याचे काम घोळकाठी करत असते. तारप्याची लय जस जशी वाढत जाते तसे नृत्य करणारे एकदम बेभान होऊन तारप्यातून निघणाऱ्या सुरावटी वर नाचत असतात. तारपा या वाद्यातून निघणारी सुरेल धून ऐकणाऱ्याला अगदी बेधुंद करून टाकते.\n", "id": "mar_Deva_53518"} {"text": "ओज\n\nअन्नपानादी शरीरात गेल्यानंतर तो शरीरातून निघून जाईपर्यंत त्याचे सतत पचन होत रहाते. या पचनाने ह्या द्रवाची प्रत उत्तरोत्तर सुधारली जाते, या नियमाने धातूंच्या पचनाने उत्तरोत्तर श्रेष्ठ धातू निर्माण होतात व त्याच धातूंचे श्रेष्ठ असे तेजस्वी अंश निर्माण होतात. सर्व धातूंचे जे श्रेष्ठ तेज म्हणजे उत्तम प्रतीचे घटक ते ओज होय. सर्व शारीरिक व मानसिक क्रिया ओजामुळे घडतात. त्यांत ओज खर्च होते. त्या अधिक झाल्याने त्याचा अधिक खर्च होतो. वांती, अतिसारादी विकार किंवा औषधाने वांती, रेच अधिक झाले तरी त्यांनी ओजाचा क्षय होतो. याचे प्रमाण नेहमी अर्धांजली असते. अपद ओज हे कफाच्या गुणांचे असते. त्याचे गुण उत्कृष्ट प्रतीचे असतात ते गोड, थंड, स्‍निग्‍ध, स्थिर, गुरू, मृदू, गुळगुळीत, बुळबुळीत, घट्ट व प्रसन्न असते. दुसरे परश्रेष्ठ ओज असते. ते हृदयातच असते ते अक्षय असते. प्रमाण आठ बिंदू. ते शुद्ध पिवळसर लाल रंगाचे असते ते किंचित कमी झाले तरी मनुष्य मरतो.\n", "id": "mar_Deva_53519"} {"text": "भांडार संघटन\n\nआलेला माल त्याबरोबरच्या कागदपत्रांशी पडताळून पाहून व मोजून ताब्यात घेणे (२) तो जरूर तेव्हा उपलब्ध होऊन सहज हलविता येईल, अशा ठिकाणी भांडारात (वेअरहाउसमध्ये) व्यवस्थितपणे ठेवणे. तो जरूर तेव्हा उपलब्ध होऊन सहज हलविता येईल, अशा ठिकाणी भांडारात (वेअरहाउसमध्ये) व्यवस्थितपणे ठेवणे. भांडारात विविध मालाचा साठा गरजेनुसार ठेवून हानी, चोरी व खराब होणे यांसारख्या धोक्यांपासून त्याचे संरक्षण करण्याचे आटोकाट प्रयत्न करणे. भांडारातून मालाचा प्राधिकृत पुरवठा गरजू विभागांना करणे व मालाची कमतरता योग्य वेळी वरिष्ठांच्या नजरेस आणणे आणि (५) मालसूचि-कार्डावर मालाची आवक व जावक यांची तात्काळ नोंद करून त्यावर मालाचा शिलकी साठा किती, याची सदोदित नोंद ठेवणे. भांडार संघटन करताना निरनिराळ्या प्रकारच्या मालासाठी वेगवेगळी भांडारे उभारावी लागतात. मोठमोठ्या कंपन्यांतून खालील मालासाठी स्वतंत्र भांडारे आढळतात : (१) कच्चा माल, (२) सुटे व जुळवणीपूर्व भाग, (३) रेखण सामग्री, (४) उपभोग्य वस्तू, (५) हत्यारे, (६) मापन सामग्री, (७) लेखन सामग्री, (८) अतिरिक्त माल व (९) पक्का माल. या प्रत्येक भांडारातील मालाचा संग्रह जागेची शक्य तेवढी बचत करून ठेवावा लागतो. त्याची आवक व जावक मालाचे नुकसान न होता शक्य तितक्या कमी त्रासाने व खर्चाने करता येईल, अशी दक्षता भांडार संघटकांना घ्यावी लागते. त्यासाठी ह्या विविध भांडारांची कारखान्यातील स्थलनिश्चिती मालाच्या संभाव्य हालचालीचा विचार करून नंतरच करावी लागते. तसे करताना मालाची हालचाल यांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने कितपत सोईने व कमी खर्चात करता येईल, याचाही विचार करावा लागतो. भांडारात माल रचून ठेवताना आधुनिक संग्रहपद्धतींचा उपयोग करणे हितावह असते. माल विनाप्रयास ठेवता व काढता यावा, तो खराब होऊ नये, तो चटकन हाती लागावा व निरीक्षकास सहज तपासता यावा, अशी व्यवस्था करणे आवश्यक असते. मालाचा वापर करताना जुन्या मालास अग्रक्रम देऊन तो प्रथम वापरण्याचे धोरण पाळावे लागते. भांडारातून बाहेर जाणाऱ्या मालावर होता होईल तो एकाच कर्मचाऱ्याचे नियंत्रण ठेवणे सोयीचे असते, कारण मालाची तूट आढळल्यास त्याला निश्चितपणे जबाबदार धरता येते. भांडारनियंत्रण कार्यक्षम व्हावे म्हणून शाश्वतसूची पद्धतीने भांडारातील विविध वस्तूंची नोंद ठेवावी लागते. या पद्धतीचे मुख्य तत्त्व म्हणजे मालाची आवक व जावक तत्क्षणीच नोंदवहीत किंवा नोंदसूचीत करणे आणि भांडार-तपासणी वेळोवेळी करणे. भांडार संघटन कार्यक्षम असले, म्हणजे मालाची हालचाल अविलंब सुरळीतपणे चालू राहते, कर्मचाऱ्यांना मालासाठी तिष्ठत बसावे लागत नाही, उत्पादनाचा प्रवाह अखंड चालू राहतो व मालाचा संग्रह आणि त्याची हालचाल कमीतकमी खर्चात होऊन उत्पादनखर्चात बचत होते. अशा रीतीने कार्यक्षम भांडार संघटनाची व्यवस्थापनास चांगलीच मदत होते. आधुनिक युगात मोठ्या कंपन्यांतून गणकयंत्रांचा उपयोगही भांडार संघटनासाठी केला जातो.\n", "id": "mar_Deva_53520"} {"text": "श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य\n\nश्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य\n\nयोगी श्रीअरविंद यांचे प्रामुख्याने इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्यांनी थोडे लेखन बंगाली व संस्कृत या भाषांमध्येही केले आहे. त्यांच्या साहित्याची अनेक भारतीय व परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. मराठी भाषेमध्येही असे प्रयत्न सुमारे १९५० सालापासून सुरू आहेत. त्यामध्ये सेनापती पां.म.बापट, भा.द.लिमये आणि विमल भिडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रयत्नामधून मराठीमध्ये काही पुस्तकांची निर्मिती झाली आहे.\n\nत्याचप्रमाणे द.गं.पाळंदे, डॉ.ग.ना.जोशी, सदानंद सुंठणकर, नृसिंहाग्रज, प्रा.शिवाजीराव भोसले इत्यादी लेखकांनी श्रीअरविंद विचार मराठीत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.\n\nसंजीवन या त्रैमासिकातून आणि अभीप्सा या मासिकामधूनही श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या तत्त्वज्ञानाचा व पूर्णयोगाशी संबंधित साहित्याचा, वाङ्मयाचा अनुवाद करण्यात येत असतो.\n\n'श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य' यामध्ये सदर विषयाशी संबंधित मराठीतील बहुतांशी सर्व संदर्भ-साहित्य एकत्रितपणे उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_53521"} {"text": "जगदंबा (पुस्तक)\n\nजगदंबा हे पुस्तक म्हणजे श्रीअरविंद यांच्या द मदर या पुस्तकाचे हे मराठी भाषांतर आहे. भाई कोतवाल यांनी हे भाषांतर केले आहे.\n", "id": "mar_Deva_53522"} {"text": "राष्ट्रीय सल्लागार परिषद (भारत)\n\nभारताची राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC) ही पहिली संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारने भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सल्ला देण्यासाठी स्थापन केलेली संस्था होती. सोनिया गांधी यांनी यूपीएच्या कार्यकाळातील बहुतेक काळ या परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी पंतप्रधानांना मदत करणे हा त्यामागील उद्देश मानल्या गेला होता.\n", "id": "mar_Deva_53523"} {"text": "क्यू७० (न्यू यॉर्क बस मार्ग)\n\nलाग्वार्डिया लिंक क्यू७० सिलेक्ट सिलेक्ट बस मार्ग तथा क्यू७० बस मार्ग हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील एक सार्वजनिक परिवहन मार्ग आहे. शहराच्या क्वीन्स बोरोमध्ये हा साधारणतः ब्रुकलिन क्वीन्स एक्सप्रेसवेच्या बाजूने धावतो. हा मार्ग सिक्स्टी फर्स्ट स्ट्रीट-वूडसाइड स्थानक आणि लाग्वार्डिया विमानतळ यांच्या दरम्यान धावणारा वर्तुळाकार मार्ग आहे. हा मार्ग विमानतळाला न्यू यॉर्क सिटी सबवे आणि लाँग आयलँड रेल रोडशी जोडतो. या मार्गावर लाग्वार्डिया विमानतळावरील टर्मिनल बी आणि टर्मिनल सी, जॅक्सन हाइट्स-रूझवेल्ट ॲव्हेन्यू स्थानक हे थांबे आहेत. या मार्गावरील सेवा एमटीए बस कंपनी चालवते.\n\nही सेवा मोफत असून तिकिट काढावे लागत नाही.\n\nहा मार्ग ८ सप्टेंबर, २०१३ रोजी सुरू झाला. २०१८ साली या मार्गावरून १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला.\n\nया मार्गावरील सेवा २४ तास उपलब्ध आहे. यावरील बसमध्ये सामान ठेवण्यासाठी विशेष कप्पे असतात.\n", "id": "mar_Deva_53524"} {"text": "स्वयं शिक्षण प्रयोग\n\nस्वयं शिक्षण प्रयोग ही भारतातील पुणे येथे स्थित एक गैर-सरकारी संस्था आहे. याची १९९८ मध्ये प्रेमा गोपालन आणि शीला पटेल यांनी सह-स्थापना केली होती आणि महिला उद्योजकांना कृषी, आरोग्य आणि स्वच्छता यासारख्या क्षेत्रात पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज द्वारे त्याचे कार्य ओळखले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_53525"} {"text": "ईश उपनिषद (पुस्तक)\n\nईश उपनिषद हे पुस्तक म्हणजे म्हणजे श्रीअरविंद लिखित उपनिषद्स या इंग्रजी पुस्तकातील ईश उपनिषदाचे भाषांतर आहे. सेनापती पां.म.बापट यांनी हे भाषांतर केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तकात ईश उपनिषदाखेरीज इतर उपनिषदांचाही समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_53526"} {"text": "जागतिक मधुमेह दिवस\n\nमधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो.\n\nआंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (International Diabetes Federation, IOF) या संस्थेद्वारे १९९१ मध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. १९२२ मध्ये चार्ल्स बेस्ट (Charles Best) यांसोबत सर फ्रेडरिख बँटिंग (Sir Frederick Banting) यांनी इन्शुलीनचा शोध लावला. सर बँटिंग यांच्या शंभराव्या जन्मदिनादिवशी जागतिक मधुमेह दिवस या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.\n\nनीलवलय (Blue circle) हे जागतिक मधुमेह दिवसाचे संबोधचिन्ह (Logo) म्हणून ठरवण्यात आले. मधुमेह या आजाराविरुद्ध सामाजिक मोहिमेमध्ये सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होणे, या संदेशाचे हे चिन्ह द्योतक आहे.\n\nमधुमेह हा चयापचयसंबंधित विकार आहे. हा चिरकालीन आजार आहे म्हणजेच हळूहळू विकसित होतो. यामध्ये रक्तातील शर्करेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.\n\nमधुमेह प्रकार-१ हा प्रामुख्याने अल्पवयीन (Juvenile) गटातील व्यक्तींमध्ये दिसून येतो. यामध्ये इन्शुलीनच्या उत्पादनात घट दिसून येते. प्रकार-१ हा प्रतिबंधात्मक नाही, परंतु अंतःक्षेपणाद्वारे त्याचे ‍नियंत्रण करता येते. तर मधुमेह प्रकार-२ मध्ये स्वादुपिंडाद्वारे तयार झालेले इन्शुलीन शरीरातील पेशींद्वारे योग्य प्रमाणात वापरले जात नाही. दीर्घकालीन मधुमेहामुळे अंधत्व, वृक्क निष्क्रियता, हृदय विकार असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, नियंत्रित वजन आणि धूम्रपान निषेध यांद्वारे मधुमेह या आजाराला प्रतिबंध घालता येतो.\n\nजागतिक मधुमेह दिवसाचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि मधुमेह तपासणी शिबिर यांचे आयोजन केले जाते. तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. निळ्या रंगाचे कपडे परिधान करून मिरवणूक किंवा सामूहिक व्यायामांचे आयोजन केले जाते. जागतिक मधुमेह दिवसानिमित्त रूपरेखा (Theme) आखल्या जातात, त्यांपैकी काही महत्त्वाच्या रूपरेखा पुढीलप्रमाणे : सुरक्षित भविष्य : मधुमेहसंबंधी शिक्षण आणि प्रतिबंध (२०१३); आरोग्यपूर्ण आहार (२०१५); स्त्रिया आणि मधुमेह : आरोग्यपूर्ण भविष्य, आपला अधिकार (२०१७); कुटुंब आणि मधुमेह (२०१८-१९). आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरणाने २०२० सालाकरिता 'परिचारिका आणि मधुमेह' (Nurses make the difference) ही रूपरेखा ठरवली आहे. यानुसार मधुमेहग्रस्त व्यक्तींच्या देखभालीमध्ये परिचारिकांच्या (Nurse) भूमिकेबद्दल जागृती करण्यात येणार आहे.\n", "id": "mar_Deva_53527"} {"text": "फेलोनी गर्ल्स\n\nफेलोनी गर्ल्स ही एक अमेरिकन ना-नफा संस्था आहे जी महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करते. एनजीओ ची स्थापना केली होती ऑस्टिन, डॉमिनिका शारदा आणि रशिदा मॉर्गन या २०१५ मध्ये स्टारर आणि २०१९ मध्ये कारण पुरस्कारासाठी कामाच्या आकांक्षाद्वारे पुनर्रचना करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53528"} {"text": "घन कचरा व्यवस्थापन\n\nमानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर \"टाकाऊ पदार्थ\" सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पूनर्वापर इ. बाबी घन कचरा व्यवस्थापनात येतात.\n", "id": "mar_Deva_53529"} {"text": "गोराडू\n\nडायोस्कोरिया अलाटा हे या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आहे जे या वनस्पतीशी संबंधित आहे. डायोस्कोरेसी कुटुंब. इंग्रजीमध्ये याला पर्पल याम, ग्रेटर याम, गयाना ॲरोरूट, टेन-मंथ्स याम, वॉटर याम, व्हाईट याम, विंग्ड याम किंवा फक्त याम म्हणतात. याची वेल एका हंगामात उत्पादन घेतल्यानंतर मरते; पुढील वर्षी जमिनीतील कंदातून नवीन कोंब परत वाढतो. त्याच्या देठावर लहान गडद जांभळ्या रंगाचे कंद आणि भूगर्भात मोठा तपकिरी कंद वाढतो. दोन्ही कंद मातीत लावल्यास त्यापासून नवीन वेली उगवतात. तसेच हे दोन्ही प्रकारचे कंद खाण्यायोग्य असतात. ते शिजवून खाल्ले जातात. या वेलीची कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता पडत नाही..\n\nया वेलीचे मूळस्थान आग्नेय आशिया असून संपूर्ण उष्ण कटिबंधात तिची लागवड करतात. भारतात हीची अनेक ठिकाणी लागवड होते. डायॉस्कोरिया पार्सिमिलिस व डायॉस्कोरिया हॅमिल्टोनी या रानटी जातींशी हिचे जवळचे नाते आहे. हिचे सुमारे ७२ प्रकार ओळखले गेले आहेत. खोड चौकोनी व काहीसे सपक्ष असून डावीकडून उजवीकडे वेढे देत इतर झाडांवर चढते. पाने साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक असून पात्यांमध्ये पाच मुख्य शिरा तळाकडून टोकाकडे जातात. फुले एकलिंगी फळे (बोंडे) सपाट व बी सपक्ष असते. पानांच्या बगलेत अनेक आकार-प्रकारच्या कंदिका (लहान कंद) येतात. जमिनीत विविध प्रकारची ग्रंथिल मुळे (घनकंद) येतात. तपकिरी रंगापासून ते गर्द काळ्यापर्यंत अनेक छटा त्यांवर आढळतात. ती खाद्य आहेत. काही प्रकारांत त्यांची लांबी १·८५-२·५० मी, आढळते त्यांतील पिठूळ मगज (गर) नरम, पांढरा किंवा मलईसारखा, जांभळट किंवा लालसर असतो, त्यात २१ टक्के स्टार्च असतो. ही मुळे वाळवून व पीठ करून अथवा बटाट्यासारखी भाजी करून किंवा तळून खातात. वन्य जमाती भाताऐवजी खातात. जांभळट रंगाच्या मुळाचा उपयोग आइसक्रीमला रंग व स्वाद आणण्यासाठी करतात. ही मुळे कृमिनाशक असून महारोग, मूळव्याध व परमा इत्यादींवर वापरतात.\n\nगोराडूची लागवड सुरण, आले किंवा हळदीच्या पिकात मिश्रपीक म्हणून करतात किंवा स्वतंत्र पीक म्हणूनही लावतात. गुजरातमध्ये याची लागवड बरीच होते.\n\nगोराडूला १००–१५० सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि उष्ण हवामान चांगले मानवते. या पिकाला ६० सेंमी. खोल, मध्यम काळी किंवा रेतीमिश्रित पोयट्याची जमीन उत्तम समजतात. भारी चिकण जमिनीत ग्रंथिल मुळे चांगली पोसत नाहीत.\n\nलागवडीपूर्वी जमीन २०-२२ सेंमी. खोल नांगरून, ढेकळे फोडून हेक्टरी २५-३० टन भरखत घालून, वखरपाळ्या देऊन, चांगली नरम आणि भुसभुशीत करतात. रेताड जमिनीत स्वतंत्र पिकांसाठी वाफे व भारी प्रकारच्या जमिनीत रुंद वरंबे करतात. मिश्रपिकाच्या बाबतीत मुख्य पिकासाठी काढलेल्या सऱ्यांचा उपयोग केला जातो.\n\nगोरडूच्या कंदात २१ टक्के कार्बोहायड्रेट (स्टार्च), ७३ टक्के पाणी असते. याचे तुकडे करून तेलात तळून, उकडून किंवा निखाऱ्यावर भाजून तसेच औषधीसाठी वाळवून चूर्ण केले जाते. याच्या स्टार्चचा कच्चा माल म्हणून अल्कोहोल बनवण्यासाठी वापर केला जातो.\n", "id": "mar_Deva_53530"} {"text": "सांवर\n\nसांवर किंवा काटेसांवर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे एक मोठे झाड असूनही याचे खोडास काटे असतात. हे काटे जनावरांच्या पाठ घासण्यापासून वाचण्यासाठी असावेत. झाडाचे खोड बघून असे वाटते की यापासून चांगले लाकूड मिळू शकेल. परंतु, याचे लाकूड फारच नरम असते.\n", "id": "mar_Deva_53531"} {"text": "वर्ग:वनस्पती प्रकल्पातील सहभागी सदस्य\n\nया प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आपले नांव वनस्पती/सहभाग यादीत जोडा. आपण या प्रकल्पामधील विशिष्ट क्षेत्रातील सहभागाबाबत, आपले थोडक्यात वर्णन देखिल देउ शकता.आम्ही आपल्या सहभागाचा आदर करतो. सहभागी सदस्यांनी,त्यांच्या सहभागाची ओळख म्हणुन,आपल्या सदस्य पानावर, हा साचा लावावा. तो खालील प्रमाणे दिसेल -\n", "id": "mar_Deva_53532"} {"text": "सालई\n\nही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. खोडाची व फांद्यांची साल पातळ पापुद्र्याची, गळून पडणारी असल्यामुळेच सालई हे नाव पडले आहे. साधारणपणे पाच ते सात मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष वाढतो. हिवाळ्याचा अखेरीस फुले येण्यास सुरुवात होते.\n", "id": "mar_Deva_53533"} {"text": "सुरु\n\nही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.\n\nखारट उष्ण आणि दमट हवामानात चांगला वाढणारा हा एक वृक्ष कॉजूआरीना हे नाव न्यू गिनी आणि ओस्ट्रेलिया येथे आडळनाऱ्या कासुवारीस या उड्डाण विहीन पक्षाच्या नावावरून पडले आहे .या झाडाची पाने या पक्षासारखी दिसतात .त्याच्या इक्विसेटम या वनस्पतीशि असलेल्या साधर्म्यामुळे त्याचे नाव इक्विसेटीफोलीया .मुळचा ओस्ट्रेलियाचा असला तरी इंडोनेशिया ते मलेशिया व भारत श्रीलंका येथेही मोठ्या प्रमाणात आडळतो .भारतामध्ये प्रथम याची कर्नाटकातील कारवार मध्ये लागवड केली गेली तेथून तो सर्वत्र पसरला ८० -९० फुटापर्यत सरळ सोट वाढणारा हा वृक्ष वर्षातून दोनदा फुलतो .एकदा फेब्रुवारी ते एप्रिल व एकदा सप्टेंबर ते ऑक्टोबर .मात्र फुले थोडीशी वेगळीच असतात .एकाच झाडावर दोनी प्रकारचे फुले येतात नर फुले व माधी फुले .नर फुले ही लालसर मांजरीच्या शेपटी सारखी असतात .फांदीच्या टोकाला तर मादी फुले ही त्याच फांदीच्या शेवटी पाइन वृक्षाच्या कोनासारखी येतात .याची पाने सुईसारखी असल्यामुळे बऱ्याच वेळा लांबून हा वृक्ष पाइन वृक्षासारखा भासतो सागर किनाऱ्या वरची जमिनिची धूप थांबवण्यासाठी जरी याची लागवड केली जाती झाड सरळ वाढत असल्यामुळे त्याची खोडापासून विजेचे मोठे खांब बनवले जातात.याच्या लाकडाचाचा उपयोग कागद बनवण्यासाठी होतो .खारफुटीच्या झाडापासून मिळणाय्रा टॅनीन पेक्षा ही उत्तम प्रकारच्ये टॅनीन सुरूच्या खोडापासून मिळते .विशेष म्हणजे या झाडाच्या मुळावर गाठी असतात .या गाठी मध्ये नायट्रोजनचे शोषण करणारे बॅक्ठ्येरीया असतात या झाडाचा उपयोग नायट्रोजन शोषण व नायट्रोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी होतो कदाचित या गुणधर्म मुळे ये झाड गुणधर्म मुळे मातीत ही चांगले येते झाडाची लागवड ही बिया पासून होते एक झाड एका मोसमात लाखो बिया तयार करते या बिया वजनाने हलके असल्यामुळे वाऱ्यामार्फत त्याचे प्रसारण होते .\n", "id": "mar_Deva_53534"} {"text": "सोनवेल\n\nsonvel सोनवेल\n\nही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हे तावडे घराण्याचे कूळ आहे. सोनवेलचे लॅटिन नाव इपोमोर पेस-चप्रय (Ipomoea pes-caprae) असे आहे.\n\nसोनवेल ही वनस्पती समुद्र किनारी अधिक प्रमाणात आढळून येते. ही वनस्पती भारत, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, फिलिपिन्स,इ. देशात मिळते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यात मुबलक प्रमाणात आढळते आणि पूर्व व पश्चिम घाटात सुद्धा सोनवेल सापडते. Ipomoea_pes-caprae\n", "id": "mar_Deva_53535"} {"text": "हिरडा\n\n(इंग्लिश: Myrobalans; लॅटिन: Terminalia chebula) ही दक्षिण आशिया, आग्नेय आशिया व नैऋत्य चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील युइन्नान प्रांत या प्रदेशांत उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे. औषधात व आरोग्य वाढविणाऱ्या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे. लोक कथेनुसार एकदा इंद्र अमृत पीत असतांना त्यातील काही थेंब पृथ्वीवर सांडले. ते थेंब जेथे सांडले तेथे (त्या थेंबातून) हिरड्याची उत्पत्ती झाली. समुद्र सपाटीपासून २ हजार मी. उंची पर्यंतच्या जमिनीत हिरड्याची झाडे भारतात सर्वत्र आढळतात.\n", "id": "mar_Deva_53536"} {"text": "हिवर\n\nहे भारतात उगवणारे एक झाड आहे. हिवराचे शास्त्रीय नाव आहे - Vachellia leucophloea.\n\nहिवराचे झाड प्रामुख्याने मध्य व दक्षिण भारतात आढळते. हे झाड २०-३० फूट उंच वाढते. त्याचा घेर दोन ते तीन फूट असू शकतो.\n\nदेवदानवांच्या युद्धात लोहसर-खांडगाव पासून उत्तरेला तीन किलोमीटर अंतरावर राहूचे शिर पडले, असे सांगितले जाते. ते शिर हिवराच्या झाडाखाली पडले त्यावरून गावाचे नाव राहु हिवरे (आजचे राघोहिवरे) असे पडले.\n", "id": "mar_Deva_53537"} {"text": "नागचाफा\n\nनागचाफा किंवा नागकेशर हा आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे त्रिपुरा राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले व कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात. दमास्कसचा अरेबियन वनस्पतीशास्त्रज्ञ मेसु याच्या स्मरणार्थ या झाडाला मेसुआ हे नाव दिले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_53538"} {"text": "लियुब्लियाना\n\nलियुब्लियाना ( ; , , ) ही बाल्कनमधील स्लोव्हेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसलेले लियुब्लियाना शहर विसाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे.\n", "id": "mar_Deva_53539"} {"text": "मध्य युरोप\n\nमध्य युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पारंपारिक दृष्ट्या मध्य युरोप हा शब्द पूर्व युरोप व पश्चिम युरोप ह्या भागांतील काही देशांचा उल्लेख करण्याकरिता वापरला गेला आहे. अनेकदा मध्य युरोप हा शब्द शीतयुद्धादरम्यान मागासलेल्या देशांचा उल्लेख करण्याकरिता वापरला जात असे. विविध संस्था व व्यक्तींनी मध्य युरोपची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. बहुसंख्य व्याख्यांच्या मते खालील देशांचा मध्य युरोपात समावेश केला जाउ शकतो:\n\nकधीकधी व हे देश देखील मध्य युरोपात गणले जातात.\n", "id": "mar_Deva_53540"} {"text": "अश्विनी (नक्षत्र)\n\nहे एक आकाशस्थ नक्षत्र आहे. आकाशगंगेच्या ३६००ला २७ (नक्षत्रसंख्या)ने भागल्यास प्रत्येक नक्षत्राचा विस्तार १३० २० कला (१३.१/३ अंश) एवढा असतो. प्रत्येक राशीत २.१/४ (सव्वा दोन) नक्षत्रे येतात. या नक्षत्राची देवता केतू असतो.\n", "id": "mar_Deva_53541"} {"text": "साचा:विप्रवने लेखचर्चा पान तात्पूरता साचा\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n\n-\n", "id": "mar_Deva_53542"} {"text": "आर्द्रा (नक्षत्र)\n\nहे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आहे. इंग्रजीत याला Athena किंवा Gamma Geminorum म्हणतात. हिंदू ज्योतिषशास्त्रात मानल्या गेलेल्या राहू या ग्रहाची ही देवता समजली गेली आहे.\n", "id": "mar_Deva_53543"} {"text": "पुष्य (नक्षत्र)\n\nहे एक नक्षत्र आहे.पुष्य नक्षत्र एक शुभ नक्षत्र आहे.गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता \"गुरुपुष्यामृत\"हा शुभ योग होतो\n", "id": "mar_Deva_53544"} {"text": "साचा:बिनधास्तबदला\n\nप्रिय अनामिक सदस्य,\n\nआपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा किरकोळ प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.\n\nविकिपीडीयात संपादन करताना सहसा ===कृपया, मराठी विकिपीडियात संपादन करताना बिनधास्त रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ घडवू शकता,तोडू शकत नाही.\n\n१ या सुचनेचा विस्तार\n\nविकिपीडियाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तिजवळ लिहिण्या सारखे काही न काही ज्ञान आहे.विकिपीडियात मराठीत कसे लिहावयाचे येथे जाणून घ्या;आमच्या येथे शुद्धलेखनविषयक व इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मराठीत लिहू इच्छिणार्‍यांकरिताही चांगले सहाय्य उपलब्ध आहे.\n\nविकिपीडियाचे नियम व बंधने आहेत पण, बहुसंख्य अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. अचूकपणा अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा..\n\nआम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\n\nआपण \"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा\" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?\n\nविकिपीडिया मदतचमू ~~~~\n", "id": "mar_Deva_53545"} {"text": "विकिपीडिया:अनामिक सदस्य\n\nप्रिय अनामिक सदस्य,\n\nआम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.\n\nकृपया अनामिक संपादन बद्दलचे सहाय्यपान पहा\n\nआम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\n\nआपण \"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा\" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); (keyboard-कळफलकावरील 1 च्या डावीकडील कळ)वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ? पाहा आणि वापरा:विकिपीडिया:धूळपाटी,Fonthelp.\n\nविकिपीडिया मदतचमू ~~~~\n", "id": "mar_Deva_53546"} {"text": "सद्दाम हुसेन\n\nसद्दाम हुसेन हा (२८ एप्रिल १९३७ - ३० डिसेंबर २००६) हा इराक देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह होता. ३१ वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बक्र यांचासोबत सत्ता हस्तगत केली. १९७९ मध्ये ते स्वतः राष्ट्रपती बनले. सन १९८२ मध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे त्यांना २००३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53547"} {"text": "जनुक कोश\n\nजनुक कोश म्हणजे जनुकीय संपत्ति टिकवण्याचे एक साधन. आज असे जनुक कोश हे मुख्यतः स्थलबाह्य भांडारांच्या स्वरूपात बनवलेले आहेत. अशा भांडारांत अत्यंत थंड तपमानात वनस्पतींचे अंश, अथवा बिया साठवल्या जातात. प्राण्यांच्यात ही भांडारे खास थंड तपमानात ठेवलेल्या शुक्र व अंडयांच्या रूपात असतात. जिवंत मादीच्या अभावी आज तरी अशा अंड्यांचा, शुक्रबीजांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. पण, जनुकीय संपत्ति राखून ठेवणे हे काही मानवी इतिहासात आजच सुरू झालेले नाही. अनादि कालापासून मानवी समाज देवरायात, देवडोहात, देवतलावात जैवविविधतेला संरक्षण देत आलेले आहेत, आणि या प्रथा महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत\n", "id": "mar_Deva_53548"} {"text": "देवराई\n\nदेवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. देवराया जशा भारतभर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना 'चर्च फॉरेस्ट' असेही म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_53549"} {"text": "वाघजाईची देवराई\n\nवाघजाईची देवराई किंवा नांदिवलीची देवराई पुण्याहून पौड रस्त्याने मुळशीला जात असता एका उजव्या फाट्याला ५-७ कि.मी. अंतरावरील देवराई आहे.\n", "id": "mar_Deva_53550"} {"text": "तैत्तरीय शाखा\n\nही कृष्ण यजुर्वेदाची एक शाखा आहे.ही दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे. विष्णू पुराणानुसार यास्कचा शिष्य तैत्तीरी हा त्याचा जनक आहे.\n\nयात ८ 'कांड' आहेत.पुढे याची विभागणी 'प्रपाठकात' केली आहे.प्रपाठकात पुढे ऋचा आहेत.यातील काही ऋचांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.\n", "id": "mar_Deva_53551"} {"text": "लोकवनस्पतिविज्ञान\n\nलोकवनस्पतिविज्ञान, किंवा जनजातिवनस्पति विज्ञान अर्थात Ethnobotany म्हणजे आदिम समाजाजवळ परंपरेने चालत आलेला वनस्पतिविषयक ज्ञानाचा ठेवा होय. देवराया व लोकवनस्पति विज्ञान यांचा परस्परसंबंध अतूट आहे. आदिम समाजाची नाळ जंगलांशी बांधलेली असते. त्यांना जंगलातील सामान्य वनस्पतींची जाण असते आणि जंगली खाद्यवनस्पती, बहुमोल औषधी अशा काही अत्यंत गुणी वनस्पतीचे गुपितही माहीत असते.\n\nआंध्र प्रदेशातील आदिवासी समाजातील एका वृद्धेने वन्य तांदुळांच्या अनेक वाणांची जपणूक मोठ्या आस्थेन्र केली आहे. सर्पगंधा ही आधुनिक वैद्यकशास्त्राने उच्च रक्तदाबावरील उपाय म्हणून मान्यता दिलेली औषधीसुद्धा आदिम समाजातील परंपरागत ज्ञानाचेच योगदान आहे. केरळमधून जगविख्यात झालेली, थकवा-ताण नाहीसा करणारी 'जीवनी' ही वनस्पतीसुद्धा आदिवासी समाजाचीच 'देन' आहे.\n\nभविष्यात अशा कित्येक वनस्पती जनकल्याणासाठी वापरता येतील. पण सुशिक्षित समाजाला हे ज्ञान नसल्याने, केवळ जनजातिविज्ञानच हे जाणून घेण्यास मदत करील. म्हणूनच सुधारित समाज आणि रानावनात नांदणारे आदिवासी यांना जोडणारा सेतू म्हणजे लोकवनस्पतीविज्ञान - एथ्नो-बॉटनी. भारतात डॉ. जानकी अमल या विदुषीने या शास्त्रशाखेची पायाभरणी केली. महाराष्ट्रात याची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान डॉ. वा.द. वर्तकांचा.\n\nवनस्पती शास्त्राच्या या शाखेला निसर्ग संरक्षणासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रातले डॉ. वर्तक हे त्यांचे आद्य पुरस्कर्ते.\n", "id": "mar_Deva_53552"} {"text": "मायकेल फेल्प्स\n\nमायकल फ्रेड फेल्प्स (इंग्लिश: Michael Fred Phelps) (जून ३०, १९८५ ) हे अमेरिकन माजी स्पर्धक जलतरणपटू आहेत. एकूण 28 पदकांसह ते आतापर्यंतचे सर्वात यशस्वी आणि सर्वात सुशोभित ऑलिम्पियन आहेत.ऑलिम्पिक सुवर्णपदक (२३), वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक (१३), आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक पदक (१६), असे सर्वकालीन विक्रम मायकेलच्या नावावर आहेत. जेव्हा त्यांनी 2008 बीजिंग ऑलिम्पिक खेळांमध्ये आठ सुवर्णपदके जिंकली, तेव्हा त्यांनी सहकारी अमेरिकन जलतरणपटू, मार्क स्पिट्झचा 1972चा कोणत्याही एका ऑलिम्पिक खेळात सात वेळा प्रथम क्रमांकाचा विक्रम मोडला.\n\nत्याच्या अद्वितीय विक्रमांमुळे त्याला इ.स. २००३, इ.स. २००४, इ.स. २००६, इ.स. २००७ आणि इ.स. २००८ सालांमध्ये वर्षातील जागतिक जलतरणपटू हा पुरस्कार मिळाला आहे.\n", "id": "mar_Deva_53553"} {"text": "कार्ल विल्हेम शील\n\nडिसेंबर ९ १७४२ मध्ये जन्मलेले कार्ल विल्हेम शील हे जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावूनही त्यांचे जनकत्व शील यांना देण्यात येत नाही म्हणून आयझॅक असिमोव्ह हे शील यांना दुर्दैवी शील असे म्हणत. उदा. कार्ल विल्हेम शील यांनी जोसेफ प्रिस्टली यांच्या आधी ऑक्सिजनचा शोध लावला पण जोसेफ प्रिस्टली यांनी आपल्या शोधाची माहिती शील यांच्या आधी प्रकाशित केली तसेच शील यांनी मॉलिब्डेनम आणि (१७७८) आणि क्लोरिनचा शोध हम्फ्री डेव्ही यांच्या आधी लावला. शिवाय बेरियम (१७७४), मॅंगेनिझ (१७७४), टंग्स्टन (१७८१) आणि अनेक मूलद्रव्ये, धातू, रसायने यांच्या शोधाचे/जनकत्वचे श्रेय कार्ल शील यांना मिळावे की नाही यावरही बरेच वाद होते.\n", "id": "mar_Deva_53554"} {"text": "मानवी वाघ\n\nही लोककला विदर्भात व विशेषतः नागपूर परिसरात प्रसिद्ध आहे. सन १९७२-१९७४ पर्यंत ही पहावयास मिळ्त होती. ती आता लोप पावत आहे. मानवी शरीरावर जंगलातल्या वाघासारखी रंग रंगोटी करून, डोक्यात केसाळ टोप घालून व वाघासारखे कान व शेपटी लावून वाद्याच्या तालावर मानवी वाघ नाचत असे. हा एक प्रकारचा बहुरुप्याचाच खेळ असे. या वेळेस, सनई (शहनाई) व ढोल, ताशे इत्यादी त्याचे सोबत असे. सनईच्या गोंडी तालावर मग हा वाघ डरकाळी फोडत व नाचत असे. लहान मुलांना भिवविण्यासाठी व त्यांची गम्मत करावयास त्यांचे अंगावर धावून जात असे. विशिष्ट ताल ऐकला की लहान मुले, बायाबापड्या वाघ बघावयास घराबाहेर येत असत व गोल उभे रहात. त्यामध्ये मानवी वाघ नाचत असे.\n\nपोळा, गणपती, मस्कऱ्या गणपती, देवी, मारबत, मोहरम या सणांमध्ये विसर्जन सोहोळ्यात मानवी वाघ असेच. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नाचण्यासाठी मानवी वाघास खूपच दमदार असणे आवश्यक असे. त्यामुळे बहुधा पहेलवान लोकच वाघ बनत. आयुष्यभरात, २५-३० वेळा वाघ बनलेले लोक हयात आहेत. वाघ ओळखीच्या घरासमोर पण जाऊन नाचत असे. मग घरमालकाने दिलेली चलनाची नोट तोंडात घेऊन मग परत जाई.\n\nनागपूर येथील राजे रघुजीच्या काळात, राजवाड्यावर होणाऱ्या प्रत्येक उत्सवाचे वेळी मानवी वाघाचा नाच होत असे.\n\nया मानवी वाघाची रंगरंगोटी करणे हीसुद्धा एक कला आहे. या रंगकामात, पट्टेदार वाघ, ढोऱ्या वाघ, झेंडू वाघ, बिट्टु वाघ आदी समाविष्ट आहेत. नागपूर येथील चितार ओळीत, वाघ चितारणारे पेंटर होते व आहेत.\n\nयामध्ये शरीरावर रंग लावला जात असल्यामुळे, शरीराची आग होत असते. शरीराची चामडी रंगामुळे ताणली जाते. नंतर, लावलेला रंग ८-१० दिवस निघत नाही. तो घासून काढावा लागतो. त्यानेही शरीराची आग होते. या सर्व त्रासांमुळे आधुनिक पिढी, हा वारसा चालवायला तयार नाही. कारण गोंडी तालाऐवजी ते डी.जे.च पसंत करतात.\n", "id": "mar_Deva_53555"} {"text": "साचा:धूळपाटीसाचा५\n\nअधिक सुचना\n\nSample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text. Sample text.\n", "id": "mar_Deva_53556"} {"text": "विकिपीडिया:धूळपाटी२\n\nनमस्कार , आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विकिपीडियन होऊन येथे वाचन आणि संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.\n\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयाला भेट द्या. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.\n", "id": "mar_Deva_53557"} {"text": "वोल्गा नदी\n\nव्होल्गा () ही रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही युरोपातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हटले जाते. रशियातील २० मोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे व्होल्गोग्राद शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे.\n\nरशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी कास्पियन समुद्राला मिळते.\n", "id": "mar_Deva_53558"} {"text": "वोल्गोग्राद\n\nवोल्गोग्राद (; भूतपूर्व नावे: झारित्सिन (१५८९ - १९२५) व स्टालिनग्राड (१९२५ - १९६१)) ही रशिया देशाच्या वोल्गोग्राद ओब्लास्ताचे राजधानी व रशियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. वोल्गा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले वोल्गोग्राद लोकसंख्येच्या दृष्टीने रशियामधील १२व्या क्रमांकाचे शहर असून २०१० साली येथील लोकसंख्या १०,११,४१७ (इ.स. २००२ जनगणनेनुसार) आहे. इ.स. १५८९ ते इ.स. १९२५ या कालखंडात या शहराचे नाव त्सारित्सिन असे होते, तर इ.स. १९२५ ते इ.स. १९६१ या काळात जोसेफ स्टालिन याच्या नावावरून ठेवलेल्या स्तालिनग्राद या नावाने ते ओळखले जाई.\n\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनी व सोव्हिएत संघादरम्यान झालेल्या अत्यंत विध्वंसक लढाईसाठी स्टालिनग्राड इतिहासामध्ये ओळखले जाते. २३ ऑगस्ट १९४२ रोजी नाझी जर्मनीने प्रचंड मोठा बाँबहल्ला करून जवळजवळ पूर्ण स्टालिनग्राड शहर बेचिराख केले. त्यानंतर ह्या शहराचा ताबा मिळवण्यासाठी झालेली लढाई आजवरची सर्वात रक्तरंजित लढाई मानली जाते. नोव्हेंबर १९४२ मध्ये शहराच्या ९० टक्क्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवल्यानंतरदेखील जर्मनीला संपूर्ण लाल सैन्य येथून हुसकावून लावण्यात यश आले नाही. १८ नोव्हेंबर १९४२ रोजी सोव्हिएतने सुरू केलेल्या प्रतिहल्ल्यादरम्यान जर्मनीचे जवळजवळ सर्व सहावे सैन्य एकाकी पडले व सोव्हिएत संघाने ही लढाई जिंकली. ह्या लढाईमध्ये १२.५ ते १८ लाख सैनिक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे.\n\nइ.स. १९६१ साली राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्हने ह्या शहराचे नाव बदलून वोल्गोग्राद असे ठेवले.\n", "id": "mar_Deva_53559"} {"text": "दॉन नदी\n\nदॉन () ही पश्चिम रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी तुला ओब्लास्तमधील नोवोमोस्कोव्स्क ह्या शहरात उगम पावते. तेथून दक्षिणेस सुमारे १,८७० किमी लांब वाहत जाऊन ती अझोवच्या समुद्राला मिळते. वोरोनेझ व रोस्तोव दॉन ही दॉन नदीवरील मोठी शहरे आहेत. १०२ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे दॉन नदी वोल्गा नदीसोबत जोडली गेली असून मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.\n\nदॉन नदी रशियाच्या खालील ओब्लास्तांमधून वाहते. तुला ओब्लास्त वोरोनेझ ओब्लास्त लिपेत्स्क ओब्लास्त वोल्गोग्राद ओब्लास्त रोस्तोव ओब्लास्त\n", "id": "mar_Deva_53560"} {"text": "विकिपीडिया:स्टाईल\n\nStyle is page layout, baby! Or in another word: formatting. Here we deal with format elements like content structuring, borders, page color, etc. Well, there's a little more to style than that, and the rest is covered here too.... __TOC__\n", "id": "mar_Deva_53561"} {"text": "युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\n\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा १९४३ ते १९९२ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. युगोस्लाव्हिया हा शब्द मुख्यतः ह्याच देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.\n\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा देश मध्य व दक्षिण युरोपात २,५५,८०४ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळावर वसला होता व जुलै १९८९ मध्ये त्याची लोकसंख्या २,३७,२४,९१९ एवढी होती. बेलग्रेड ही युगोस्लाव्हियाची राजधानी होती. युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा एक कम्युनिस्ट देश होता.\n", "id": "mar_Deva_53562"} {"text": "युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक\n\n१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचे विघटन झाले व त्यातुन युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक देशाची निर्मिती झाली. ह्या देशात मुख्यतः सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन गणराज्ये होती. २००३ साली ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया आणि मॉंटेनिग्रो हे ठेवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53563"} {"text": "सर्बिया आणि माँटेनिग्रो\n\nसर्बिया आणि माँटेनिग्रो हा २००३ ते २००६ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.\n\n१९९२ ते २००३ दरम्यान हा देश युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. जून २००६ मध्ये सर्बिया आणि माँटेनिग्रो देशाचे शांततापुर्वक विघटन झाले व त्यातुन सर्बिया व माँटेनिग्रो ह्या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली.\n", "id": "mar_Deva_53564"} {"text": "रशियन साम्राज्य\n\nरशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोव्हिएत संघाचा उदय झाला.\n", "id": "mar_Deva_53565"} {"text": "नाझी जर्मनी\n\nनाझी जर्मनी हे नाव १९३३ ते १९४५ दरम्यान जर्मनी देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. अ‍ॅडॉल्फ हिटलर हा नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख व हुकुमशहा होता. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जर्मन सैन्याचा पाडाव झाला व नाझी जर्मनीचा अस्त झाला.नाझी जर्मनीच्या काळात असंख्य ज्यु धर्मीयाची हत्या करण्यात आल्या.\n", "id": "mar_Deva_53566"} {"text": "शेफील्ड\n\nशेफील्ड हे युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामधील एक प्रमुख शहर आहे. शेफील्ड साउथ यॉर्कशायर काउंटीमध्ये वसले आहे.\n", "id": "mar_Deva_53567"} {"text": "ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र\n\nग्रेट ब्रिटनचे राजतंत्र हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश आहे. १७०७ साली इंग्लंडचे राजतंत्र व स्कॉटलंडचे राजतंत्र ह्या दोन राज्यांचे एकत्रीकरण करून ह्या देशाची निर्मिती करण्यात आली. ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र ह्या नवीन देशाने ग्रेट ब्रिटन बेटावर एकछत्री अंमल करण्यास सुरुवात केली.\n\n१८०१ साली आयर्लंडचे राजतंत्र ह्या राज्याने ग्रेट ब्रिटनसोबत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला व त्यातुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र ह्या नवीन देशाची स्थापना झाली.\n", "id": "mar_Deva_53568"} {"text": "ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\n\nग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (इंग्लिश: United Kingdom of Great Britain and Ireland) हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र व आयर्लंडचे राजतंत्र मिळुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला.\n\nविसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डमामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला.\n\nआयर्लंड वेगळा झाल्यानंतर इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (सध्याचे युनायटेड किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले.\n", "id": "mar_Deva_53569"} {"text": "फ्रान्सचे दक्षिणी व अंटार्क्टिक भूभाग\n\nफ्रान्सचे दक्षिणी व अंटार्क्टिक भूभाग हा फ्रान्स देशाचा दक्षिण हिंदी महासागरात व अंटार्क्टिका खंडावर असलेला प्रदेश आहे.\n", "id": "mar_Deva_53570"} {"text": "जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी\n\nह्या जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी मध्ये अशा देशांचा समावेश केला गेला आहे जे जगातील इतर राष्ट्रांना अमान्य, अंशतः किंवा बहुतांशी मान्य आहेत.\n", "id": "mar_Deva_53571"} {"text": "वनस्पतिशास्त्रीय परिभाषा\n\nमराठीमध्ये शास्त्रीय परिभाषा निर्मितीचे प्रयत्न १९ व्या शतकापासून चालू आहेत. यातील खालील प्रयत्न उल्लेखनीय आहेत. परंतु आजवर सर्वमान्य अशी परिभाषा रूढ झालेली नाही. मराठी विकिपीडियात वनस्पतिशास्त्राशी संबंधित लेख लिहिण्यासाठी या ग्रंथांत अथवा कोशांत सुचवलेले शब्द वापरता येतील. N.B.Ranade (1916 onwards) The Twentieth Century English- Marathi Dictionary in two volumes. Shubhada- Saraswat Prakashana, Pune 411005 य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश Raghu Vira. 1948 Elementary English- Indian Dictionary of Scientific Terms, International Academy of Indian Culture, Nagpur मराठी विश्वकोश खंड १८: पारिभाषिक शब्द, १९७३, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई म. वि. आपटे, १९७२, वनश्रीसृष्टी, साहित्य संस्कृति मंडळ पुणे विद्यापीठ परिभाषा वानसशास्त्र नागपूर विद्यापीठ वनस्पतिशास्त्रीय परिभाषा देसाई, वामन गणेश १९२७ ओषधि संग्रह जीवशास्त्र परिभाषा कोश, १९८४, भाषा संचनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई\n", "id": "mar_Deva_53572"} {"text": "स्टार ट्रेक:एंटरप्राइझ\n\nस्टार ट्रेक:एंटरप्राइझ (en:Star Trek: Enterprise) हे जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेकया दूरचित्र श्रुंखेलेतील मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्र मालिका बनवल्या. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.\n\nस्टार ट्रेक:एंटरप्राइझ ही मालिका रिक बर्मॅन आणि ब्रॅनंन ब्रागा यांनी बनवलेली आसुन, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील ही पाचवी मालिका आहे. या मालिकेचे चार पर्व आहेत, जे २००१ ते २००५ या दरम्यान बनवले व प्रक्षेपित केले गेले.\n", "id": "mar_Deva_53573"} {"text": "घटना क्षितिज\n\nघटना क्षितिज (इंग्लिश: Event horizon, इव्हेंट हॉरायझन ;) म्हणजे कृष्णविवराभोवती असलेली त्याची अदृश्य सीमा. या सीमेच्या आत गेल्यास कोणीही मुक्त होऊ शकत नाही. याठिकाणी असलेल्या प्रखर गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशदेखील मागे खेचला जातो.\n", "id": "mar_Deva_53574"} {"text": "विकिपीडिया:चर्चापान साचे\n\nतपासण्यासाठी मुळ इंग्रजी लेखन तसेच ठेवले आहे.नंतर कृपया काढावे.\n\nTo try to ensure some level of design consistency throughout Wikipedia, the talk page templates page explains how general talk page templates should appear. This standardisation is sometimes referred to as the \"coffeeroll style\", the proposal leading to this look. (This style can be implemented using the new template, which is currently being migrated to.\n", "id": "mar_Deva_53575"} {"text": "विकिमीडिया फाउंडेशन\n\nविकिमिडिया फाउंडेशन (इंग्लिश: Wikimedia Foundation, Inc., विकिमीडिया फाउंडेशन, इन्कॉ. ;) ही ना-नफा तत्त्वावर चालवण्यात येणारी व सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे मुख्यालय असलेली संस्था आहे. ही संस्था विकिपीडिया, विक्शनरी, विकिक्वोट्स, विकिबुक्स, विकिमीडिया कॉमन्स, विकिस्पीशीज, विकिवर्सिटी, विकिमीडिया इन्क्युबेटर व मेटा-विकी या प्रकल्पांचे आर्थिक व इतर व्यवस्थापन करते\n", "id": "mar_Deva_53576"} {"text": "ज्यो हम्फ्रीस\n\nजोसेफ ज्यो हम्फ्रीस (मे १९, इ.स. १८७६ - मे ७, इ.स. १९४६) हा कडून तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_53577"} {"text": "विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी\n\nएक नम्र विनंती\n\nइथे लिहिणारी सर्वच संपादक, लेखक मंडळी कधी ना कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे. कृपया, येथील नियमांची कुठेही धास्ती वाटून न घेता निःसंकोचपणे संपादन, लेखन व वाचन करत रहावे.\n", "id": "mar_Deva_53578"} {"text": "वेळणेश्वर\n\nचिपळूण हुन गुहागरला जाणाऱ्या राज्य मार्ग क्र्. ७८ ने जाउन गुहागर येण्याआधी डावीकडे मुख्य राज्य मार्ग क्र.४ लागतो.त्या रस्त्यावर असलेल्या 'मुसलोंडी' गावाआधी वेळणेश्वर हे गाव लागते.तेथे वेळणेश्वरचा समुद्रकिनारा व वेळणेश्वराचे मंदिर आहे.वेळ्णेश्वर हे घाग कुटुबियांचे पुर्वापार ग्राम दैवत आहे. सध्या तेथे राजे॑द्र घाग हे प्रमुख मानकरी आहेत. गोखले,गाडगिळ, यांचे येथे कुलदैवत आहे.\n", "id": "mar_Deva_53579"} {"text": "हेन्रिक रोझ\n\nहेन्रिक रोझ (ऑगस्ट ६ १७९५ - जानेवारी २७ १८६४) हे प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि खनिज तज्ज्ञ होते. यांनी नायोबियम या मूलतत्त्वाचा शोध लावला\n", "id": "mar_Deva_53580"} {"text": "चार्ल्स हॅचेट\n\nचार्ल्स हॅचेट (इं Charles Hatchett) (जानेवारी २ १७६५ - मार्च १० १८४७) हे इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी कोलंबियम धातूचा शास्त्रीय अभ्यास केला. पुढे या धातूस हेन्रिक रोझ यांनी नायोबियम असे नाव दिले.\n", "id": "mar_Deva_53581"} {"text": "एच.डी.जी. लूझन-गोर\n\nसर हेन्री डडली ग्रेशाम लूझन-गोर (मे ८, इ.स. १८७३:सरे, इंग्लंड - फेब्रुवारी १, इ.स. १९५४) हा कडून तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. गोर या सामन्यांत इंग्लंडचा संघनायक होता.\n\nगोर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सरेकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळला.\n", "id": "mar_Deva_53582"} {"text": "नेव्हिल टफनेल\n\nनेव्हिल चार्ल्सली टफनेल (जून १३, इ.स. १८८७:सिमला, भारत - ऑगस्ट ३, इ.स. १९५१) हा कडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_53583"} {"text": "जॉनी डग्लस\n\nजॉन जॉनी विल्यम हेन्री टायलर डग्लस (सप्टेंबर ३, इ.स. १८८२ - डिसेंबर १९, इ.स. १९३०) हा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\n\nडग्लसने १९०८ उन्हाळी ऑलिंपिक खेळांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.\n", "id": "mar_Deva_53584"} {"text": "बिल हिच\n\nजॉन विल्यम बिल हिच (७ मे, इ.स. १८८६:रॅडक्लिफ, लॅंकेशायर, इंग्लंड - ७ जुलै, इ.स. १९६५) हा कडून सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_53585"} {"text": "श्र्यॉडिंगरचे मांजर\n\nश्र्यॉडिंगरचे मांजर हा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्र्यॉडिंगर यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मांजराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना श्र्यॉडिंगरने वेर्श्च्रेंकुंग म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली.\n", "id": "mar_Deva_53586"} {"text": "हॅरी डीन\n\nहॅरी डीन (ऑगस्ट १३, इ.स. १८८४ - मार्च १२, इ.स. १९५७:गार्स्टांग, लँकेशायर, इंग्लंड) हा कडून तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_53587"} {"text": "एब वॅडिंग्टन\n\nअब्राहम एब वॅडिंग्टन (फेब्रुवारी ४, इ.स. १८९३ - ऑक्टोबर २८, इ.स. १९५९) हा कडून १९२०-२१मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. वॅडिंग्टन यॉर्कशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला.\n", "id": "mar_Deva_53588"} {"text": "भारतातील उमायद मोहिमा\n\nइसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.\n\nइ.स. ७१२ मध्ये सिंध राज्य जिंकल्यावर अरबांनी सिंधूच्या आणखी पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. इ.स. ७२४ ते ८१० च्या दरम्यान उत्तरेकडील गुर्जर-प्रतिहार सम्राट नागभट्ट पहिला, दक्षिणेकडील चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा व इतर लहान भारतीय राज्ये यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या अरबांशी संघर्ष झाला. उत्तरेकडे सम्राट नागभट्टाने माळव्यावर चाल करून येणाऱ्या महत्त्वाच्या अरब मोहिमेचा पराभव केला तर दक्षिणेकडून विक्रमादित्याने आपला सेनानी पुलकेशी याला पाठवले. पुलकेशीने गुजरातमध्ये अरबांचा पराभव केला. इ.स. ७७६ मध्ये सैंधव नाविक दलाने अरबांच्या नाविक मोहिमेचा पराभव केला.\n\nया पराभवांमुळे अरबांचा पूर्वेकडील राज्यविस्तार संपुष्टात आला व नंतर सिंधमध्येच अरब राज्यकर्त्यांचा पाडाव होऊन तेथे स्थानिक मुस्लिम राजपूत वंश (सूम्रा व समा) स्थापन झाले.\n", "id": "mar_Deva_53589"} {"text": "अँटिल्स\n\nॲंटिल्स हा कॅरिबियन समुद्रातील अनेक बेटांचा एक समूह आहे. कॅरिबियन प्रदेशाचा बराचसा भाग ॲंटिल्स द्वीपसमूहानेच तयार झाला आहे. ॲंटिल्स द्वीपांचे ग्रेटर ॲंटिल्स (मोठी बेटे) व लेसर ॲंटिल्स (छोटी बेटे) ह्या दोन भागांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_53590"} {"text": "सहाय्य:साचांमधील पृथकक उपयोगिता\n\nसँपल त्यात फक्त रिकाम्या स्ट्रिंग्ज किंवा तोडलेल्या रिक्तजागा आहेत वगैरे. }}\n\nरिझल्ट\n\n| पॅरामिटर 1 डिफाईन्ड नाही, किंवा null डिफाईन्ड आहे . तीत केवळ रिकाम्या स्ट्रिंग्ज किंवा तोडलेल्या रिक्तजागा इत्यादींचा समावेश आहे.}}\n\nरिझल्ट\n\nतुलना\n", "id": "mar_Deva_53591"} {"text": "ॲडम्सटाउन\n\nॲडम्सटाउन ही पिटकेर्न द्वीपसमूह ह्या युनायटेड किंग्डमच्या प्रदेशाची राजधानी व ह्या द्वीपांवरील एकमेव वसाहत आहे.\n", "id": "mar_Deva_53592"} {"text": "विकिपीडिया:धूळपाटी८\n\nIn the case of साचा substitution the साचा call is replaced by the साचा content with substitution of the parameters. Thus a साचा is used as macro आणि the page is macro expanded when the page is saved rather than, as usually happens, when the page is viewed.\n\nIn the case of substitution of a variable किंवा parser function the reference to it is replaced by the resulting value.\n\nThe result (in the form of the difference with the saved wikitext) can be seen before (किंवा without) saving by pressing \"Show changes\". However, if the text covers more than one paragraph this diff page is not very suitable for copying the result (e.g. for stepwise substitution without saving every step), because of plus signs in the margin.\n", "id": "mar_Deva_53593"} {"text": "बजाजी निंबाळकर\n\nबजाजी निंबाळकर हे विजापूरच्या आदिलशाहीचे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाई हिचा विवाह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. १६४८ साली आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून शिवाजीवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत फलटणचे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते.\n\nया बजाजी निंबाळकरांना जुलमाने बाटवून मुसलमान केले होते. त्यांना शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात आणले. या धर्मराजकारणात राजमाता जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर, महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपल्या सखुबाई नावाच्या मुलीचा विवाह करवून दिला. हा विवाह १६५५ साली झाला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते.\n\nया बजाजीराव निंबाळकरांचे निधन १६८२मध्ये झाले. त्यांची समाधी फलटण गावी आहे. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी व सून सखुबाई यांची समाधी माळशिरस गावी आहे.\n\nफलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जाई. महाराजांच्या काळात बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तिथले जहागीरदार होते.\n\nफलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -\n\n\"विजापूरच्या आदिलशहाने त्यास विजापूरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले. गावी परतल्यावर आपल्याकडून झालेल्या धर्मांतराचा बजाजींना पश्चात्ताप झाला. बजाजीराव ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथे विधिसर हिंदू धर्मात आणले. त्यानंतर काही दिवसांनी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.\"\n\nमात्र, असे धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे \" मुसलमान \" नाव काय, हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काहीसुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात. त्या हिशोबे त्यांचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत तर नाहीच तर, याच दरम्यान त्यांचा उल्लेख समकालीन कागदपत्रामंध्ये हिंदू म्हणूनच केला जातो.\n", "id": "mar_Deva_53594"} {"text": "बेरिलियम\n\n(Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (मराठीत बिडूर)हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार फार उत्तम प्रकारे टिकवू शकतात. यामुळे अग्निबाणांची, अवकाशयानांची, कृत्रिम उपग्रहांची स्थैर्यता राखणाऱ्या आणि दिशानिश्चिती करणाऱ्या गायरोस्कोप उपकरणात बेरिलियमपासून बनविलेले भाग मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बेरिलियमचे ज्वलन होतांना दर कि. ग्रॅ.ला १५,००० किलोकॅलरी एवढी प्रचंड उष्णता बाहेर पडते म्हणून पृथ्वीबाहेर होणाऱ्या अवकाश उड्डाणात एक अत्यंत कार्यक्षम इंधन म्हणूनही बेरिलियमचा उपयोग करण्याच्या दृष्टीने विचार होत आहेत.\n\nअति हलक्या धातूंपैकी एक असूनही बेरिलियम उत्कृष्ट ताकदीचे आहे शिवाय मॅग्नेशियम, अ‍ॅऍल्युमिनियम यांच्या पेक्षाही त्याचा उकळणबिंदू जास्त वरचा आहे. बेरिलियम आणि तांबे यांच्या बेरिलियम-ब्रॉंझ नामक मिश्रधातूचे अनेक प्रकार विमान उद्योगात विस्तृतपणे वापरले जातात. आवश्यक असलेली उच्च ताकद, सतत होणाऱ्या ताणामुळे येणारी मरगळ दूर ठेवण्याची क्षमता, गंजरोधकता हे गुण बेरिलियम-ब्रॉंझ या मिश्र धातूच्या अंगी आहेत. या कारणाने विमानात वापरले जाणारे १,००० पेक्षाही जास्त सुटे भाग हे बेरिलियम-ब्रॉंझ पासुन बनविलेले असतात. या मिश्रधातूचा उपयोग काही हत्यारे बनविण्यासाठीही होतो व त्यांचा वापर स्फोट होऊ शकेल अशा ठिकाणी केला जातो कारण या मिश्रधातूच्या आपटण्याने कोणत्याही प्रकारची ठिणगी निघत नाही. बेरिलियम-मॅग्नेशियम, बेरिलियम-लिथियम ही संयुगेही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.\n\nबेरिलियमच्या अनेक खनिजांपैकी पाचू, बेरूज, हेलियोडोर, वैडूर्य, फेनाकाइट, युक्लेज, हेमवैदूर्य, व्हेरोबायेव्हाइट आणि अ‍ॅलेझांड्राइट असे काही विशेष गाजलेले खनिज पदार्थ आहेत. पैकी हिरव्या एमराल्डची चमक, रंगाची शुद्धता, काळीशार वाटणारी गडद हिरव्या रंगापासून ते नेत्रदीपक चमचमत्या मोरपंखी रंगाचे अनेक प्रकार कित्येक शतकांपासून मानवाला भुरळ घालत आले आहेत. तर अ‍ॅलेझांड्राइट हा विस्मयजनक प्रकार असून तो दिवसा गर्द हिरव्या रंगाचा असतो तर हा रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात किरमिजी रंगात दिसतो.\n", "id": "mar_Deva_53595"} {"text": "पाटलीपुत्र\n\nपाटलीपुत्र हे प्राचीन भारतातील महाजनपद मगध या राज्याची राजधानी होती. पाटलीपुत्र हे गंगेच्या काठी वसलेले नगर होते व पाटलीपुत्रला आजचे पाटणा मानतात. पाटलीपुत्र ही प्राचीन मगध साम्राज्याची, मौर्य साम्राज्याची, शुंग साम्राज्य तसेच गुप्त साम्राज्य यांसारख्या भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या साम्राज्यांची राजधानी होती.\n", "id": "mar_Deva_53596"} {"text": "कॅथरीन जेनवे\n\nकॅथरीन जेनवे ही स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक पात्र आहे. played by Kate Mulgrew, is a fictional character in the Star Trek franchise. As the captain of the Starfleet starship USS Voyager, she was the lead character on the television series Star Trek: Voyager, and later, a Starfleet Vice Admiral, as seen in the 2002 feature film Star Trek Nemesis. She is the first, and to date, the only female captain to be the lead character in a Star Trek series.\n", "id": "mar_Deva_53597"} {"text": "मायणी\n\nमायणी हे खटाव तालु़क्यातील गाव आहे. हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथे तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. हे एक व्यापारी केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_53598"} {"text": "त्बिलिसी\n\nइ.स.च्या पाचव्या शतकात स्थापन झालेले त्बिलिसी गेल्या १००० वर्षांहून अधिक काळापासून जॉर्जियाचे राजधानीचे शहर राहिले आहे. रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना १८०१ ते १९१७ दरम्यान त्बिलिसी संपूर्ण कॉकेशस प्रदेशाची तर १९२० ते १९९१ दरम्यान जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राजधानी होती.\n\nसध्या त्बिलिसी हे जॉर्जियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून येथील लोकवस्ती बहुवर्णीय आहे.\n", "id": "mar_Deva_53599"} {"text": "जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)\n\nजगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार) ह्या यादीत जगातील देश त्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार क्रमबद्ध केले आहेत.\n\nThe European Union is a sui generis supranational union possessing \"country-like\" characteristics. The entity is composed of 27 member states. Its population density has been estimated at 114, and it would be ranked 93rd if it were included in the list (population: 494,070,000, area: 4,422,773). See also: List of regional organizations by population''. Macau, a Special Administrative Region of the People's Republic of China, has a higher population density than any entity on this list, with 520,000 people sharing an area of 29.2 km²—a population density of over 17,000 persons per km². The most densely populated sovereign nation is Monaco, with a population density of 16,754 people/km². Antarctica is a continent of 14,400,000 km² in area with territorial claims from multiple countries that are not included elsewhere in the above table. With a population of roughly 1000, this results in a population density of ~0.00007 people per km² (far below Greenland's density of 0.026). A peak summer population of ~5000 results in a density of ~0.00035.\n", "id": "mar_Deva_53600"} {"text": "नहुष\n\nनहुष हा कुरु वंशाचा पराक्रमी राजा होता. ययातीचा पिता होता. याने स्वर्गाचा पराभव करून इंद्राला पण लढाईत हरवले. स्वर्गाचा पराभव केल्यानंतर सर्व ब्रम्हऋषी नहुषाचे दास झाले होते व ब्रम्हऋषींची पालखी नहुषाच्या सेवेला होती. स्वर्गाचा अधिपती झाल्यानंतर इंद्राची पत्नी आपली पत्नी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली व इंद्राणी कडे जाताना एके दिवशी तो पालखीमध्ये आरूढ झाला, ही पालखी वयोवृद्ध ब्रम्हऋषींकडून हलत नव्हती. त्यामुळे नहुषाने चिडून जाउन त्याच्या पुढील अगस्ती ऋषींना पालखी हलवण्यासाठी लाथ मारली. त्यावर अगस्ती ऋषींनी चिडून जाउन नहुषाला शाप दिला की या नहुषाची मुले व वंश कधीही सुखी होणार नाही.\n", "id": "mar_Deva_53601"} {"text": "सिंधुदुर्गातील गणेशोत्सव\n\nसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव घराघरांतून साजरा केला जातो.प्रत्येक घरात भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी शाडूने बनवलेली श्री गणेशाची मुर्ति आणुन प्राणप्रतिष्ठा केली जाते. परंपरेप्रमाणे अथवा सोयीप्रमाणे १,५,९ किंवा ११ दिवस गणपतीपूजन केले जाते.\n", "id": "mar_Deva_53602"} {"text": "पवित्र वनस्पती\n\nहिंदू धर्माने अनेक वनस्पतींना पवित्र मानले आहे. विविध देवतांच्या पूजेसाठी या वनस्पतींचा वापर करतात. यांतल्या बहुतेक वनस्पती ही आयुर्वेदिक औषधे आहेत.\n", "id": "mar_Deva_53603"} {"text": "मराठी नाट्यसंगीत\n\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता.\n\nडिसेंबर १९१६ मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आले. या नाटकात ३९ रागांचा वापर करून बांधलेली ५५ नाट्यगीते होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. इ.स.१९४२ मध्ये रंगभूमीवर आलेल्या 'संगीत कुलवधू' या नाटकाद्वारे मास्टर कृष्णराव यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांनी नाट्यपदांना भावगीतांच्या वळणाने जाणाऱ्या चाली दिल्या होत्या. इ.स. १९६० नंतर पं जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिले. त्यामुळे नाटकांत ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गाऊ लागले.\n\nसमीक्षकांनी व अभ्यासकांनी संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे पुढीलप्रमाणे मानले आहेत.\n\nकिर्लोस्कर-देवल काळ - १८८० -१९१० खाडिलकर-बालगंधर्व काळ - १९१० - १९३० अत्रे-रांगणेकर काळ - १९३० - १९६० गोखले-कानेटकर काळ - १९६० - १९८०\n", "id": "mar_Deva_53604"} {"text": "पृथ्वीराज चौहान\n\nराजपूत सम्राट पृथ्वीराज चौहान हे दिल्ली येथील राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा तराईच्या पहिल्या लढाईत पराभव केला व त्याला जीवदान दिले परंतु कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सूडापोटी गझनीचा मोहम्मद घौरी या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले.\n\nकैदेमध्ये असताना क्रूर मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चौहान यांचे डोळ्यांमध्ये तप्त लाेखंडी सळ्या घालून डोळे फोडले. पृथ्वीराज चौहान व त्यांचा सेवक यांनी महंमद घोरीचा सूड घेण्यासाठी योजना बनविली व त्या योजनेनुसार सेवकाने महंमद घोरीला महाराज पृथ्वीराज चौहान यांचेकडे असलेले बाणाने शब्दभेदी लक्ष भेदण्याचे कसब आहे ते पाहण्याची विनंती केली. त्यानुसार सेवकाचे सूचनेप्रमाणे दिवस ठरला व दरबारामध्ये त्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले. त्यानुसार महंमद घोरी उंच सिंहासनावर बसला होता व त्याच्या बरोबर समोर उंचावर फिरता मासा लावलेला होता आणि पृथ्वीराज चौहान दरबारामध्ये खाली उभे राहणार होते व त्यांना आवाज करणारा फिरता माशाचे लक्ष्य भेदावयाचे होते व नियोजनानुसार लक्ष्य भेदण्यासाठी महंमद घोरी आदेश देणार होता. सेवकाने दरबाराचे वर्णन महाराजांना सांगितले होते तसेच माशाच्या बरोबर मागे महंमद घोरी असेल महंमद घोरीने आदेश देताच तुम्ही मागे वळून महंमद घोरीच्या दिशेने शब्दभेदी बाण मारून त्याचा वध करण्याबाबत सर्व इत्थंभूत माहिती दिली.\n\nदुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे घोरी दरबारात आला तसेच पृथ्वीराज चौहान यांना देखील दरबारात आणले गेले. व त्यांना मागे असलेल्या माशाकडे तोंड करून उभे केेले गेले. पृथ्वीराज चौहानांना तयार राहण्यास सांगितले त्यानुसार महाराजांना बाण धनुष्याला लावून माशावर नेम धरून तयार झाले. आता प्रतीक्षा होती ती बाण मारण्यासाठी महंमद घोरीच्या आदेशाची. सरतेशेवटी महंमद घोरीने बाण मारण्याचा आदेश देताच महाराज पृथ्वीराज चाैहानांनी क्षणात मागे फिरून घोरीच्या कंठातून निघालेल्या आवाजाच्या दिशेने शब्दभेदी बाण सोडला आणि तो बाण घोरीच्या कंठातून आरपार झाला. अशा प्रकारे पृथ्वीराज चौहान यांनी दुष्‍ट, अन्यायी, क्रूर, लुटारू महंमद घोरीचा वध केला.अशी माहिती चांद बरदाई लिखित 'पृथ्वीराज रासो' या ग्रंथात मिळते. परंतु हा ग्रंथ समकालीन नाही आणि अनेक अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगाने भरलेला आहे.\n", "id": "mar_Deva_53605"} {"text": "सम्राट हर्षवर्धन\n\nसम्राट हर्षवर्धन किंवा हर्ष (इ.स. ५९० – इ.स. ६४७) हे उत्तर भारतातील प्रसिद्ध सम्राट होते. ते पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते. राज्यवर्धननंतर इ.स. ६०६ मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहिती मिळते. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्षे राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीर, खान्देश, नेपाळ आणि बल्लभीपुरपर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी आर्यावर्ताला सुद्धा आपल्या अधीन केले. हिंदू धर्मातील सूर्य देवाची आराधना करून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला.\n", "id": "mar_Deva_53606"} {"text": "वनराई\n\nवनराई या संस्थेची मोहन धारिया यांनी सन १९८२ मध्ये स्थापना केली व त्यास मुर्त रूप दिले. वनराई पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात कार्यरत आहे\n", "id": "mar_Deva_53607"} {"text": "सारसंग्रह\n\nसारसंग्रह म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेचा संक्षीप्त , तरीही बहुसमावेशक/व्यापक संकलीत संग्रह ग्रंथ होय.सारग्रंथ एखाद्या बृहत ग्रंथाचा संक्षीप्त सारांश देऊ शकतात.बहुतांशवेळा ज्ञानशाखेच्या मानवी interestच्या(हितसंबंध,कुतूहल,आवड,रस,आपुलकी,गोडी निर्माण करण्याचा गुण,ज्याची आवड आहे अशी गोष्ट,फायदा पैकी) किंवा प्रयासाच्या मर्यादित परिघाशी बांधील असतो (उदाहरणार्थ, जलभूशास्त्र, logology, मत्स्यशास्त्र, वनस्पतिसमाजशास्त्र, किंवा पिपीलिकाविज्ञान), तर वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारग्रंथ म्हटले जाऊ शकते..\n", "id": "mar_Deva_53608"} {"text": "कुलदैवत\n\nत्या त्या विशिष्ट कुटुंबांमध्ये, ज्याची नित्य आराधना, पूजा केली जाते, ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुळदैवत किंवा कुलदैवत समजले जाते. विवाह वा मुंज अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी, वा सणावारी किंवा दैनंदिन करावयाच्या पूजेच्या वेळी, प्रत्येक वेळेस 'कुळदेवतेची' पूजा करण्याची परंपरा आहे. 'कुळदैवत' हे,'देव' वा 'देवी' यांपैकी काहीही असू शकते. बहुतेककरून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. माहूर, व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहूरची रेणुका, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा[जोतिबा]तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते. 'कुळदैवत' हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. शिवाजी महाराजांची कुळदेवता तुळजापूरची भवानी होती हे तर सर्वश्रुतच आहे.आपल्या कुलदेवतेची पूजा दरवर्षी त्या त्या ठिकाणी जाऊन करतात.\n", "id": "mar_Deva_53609"} {"text": "कुलाचार\n\nविविध महत्त्वाचे कार्यप्रसंगाचे वेळी,वेगवेगळ्या कुळात, केल्या जाणारे कुलदैवतपूजन, होम ,हवन इत्यादी धार्मिक क्रियांना कुलाचार म्हणतात.कुलाचार अथवा कुळाचार म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये धार्मिक आचाराचे/व्रतवैकल्याचे पालन करतांना, वंशपरंपरेने चालत आलेल्या काही विशिष्ट पद्धतींचे अवलंबन करणे आहे.एकच सण/धार्मिक कृत्य साजरे करतांना वेगवेगळ्या प्रांतामधील लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.त्याप्रमाणेच, वेगवेगळ्या कुटुंबामध्येही कुलाचार वेगवेगळा असतो.\n", "id": "mar_Deva_53610"} {"text": "लोहगाव\n\nलोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळ असलेले एक गाव आहे. येथे वायुसेनेचा तळ व नागरी विमानतळ आहे.\n\nहे गाव पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे.\n", "id": "mar_Deva_53611"} {"text": "साचा:Disclaimer-header\n\nGeneral disclaimer – Risk disclaimer – Medical disclaimer – Legal disclaimer – Content disclaimer\n", "id": "mar_Deva_53612"} {"text": "मेघना पेठे\n\nमेघना पेठे या मराठी कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत.\n\nत्यांनी आपल्या साहित्यलेखनाची सुरुवात कवितांनी केली, पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा-कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.\n\n'मेघनाच्या कविता १९७४-८५' अशा शीर्षकाने मेघना पेठे यांनी आपल्या निवडक २५ कविता हस्तलिखित-चक्रमुद्रांकित स्वरूपात निवडक मित्र-मैत्रिणींसाठी प्रसिद्ध केल्या होत्या.\n\n'आये कुछ अब्र' नावाच्या मराठी लघुपटाची कथा आणि पटकथा मेघना पेठे यांची होती. हा २८ मिनिटांचा लघुपट इंग्रजीत 'Let Some Clouds Float In' या नावाने रूपांतरित झाला होता. लघुपटाचे दिग्दर्शन मयुरेश गोटखिंडीकरांचे होते. प्रमुख भूमिकेत देविका दप्तरदार होत्या. ('आये कुछ अब्र कुछ शराब आये' ही कवी फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांची प्रख्यात गझल आहे.)\n", "id": "mar_Deva_53613"} {"text": "विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा\n\nमराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे. त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते, काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते. त्यामुळे या सहाय्य लेखाच्या माध्यमातून हवे होते, अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच कोणत्या गोष्टी विकिपीडियात न होता त्याच्या सहप्रकल्पात कुठे होतात याची माहिती देणे आहे.\n\nमराठी विकिपीडिया एक विश्वकोश असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू.\n\nया सुचनेचा विस्तार\n\nपरंतु, आपल्या लेखनाबद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंतीच असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पूर्ण केले पाहिजे असेही नाही, इतर मंडळींकरिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता. त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखनसुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.\n\nआपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन, विकिकरण, संदर्भ द्या, व्यक्तिगत मते, शुद्धलेखन, पक्षपात, पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्‍या संपादकास घाबरवण्याकरिता नव्हे तर आपल्यासारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमित जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल विकिकरण (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा, असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.\n", "id": "mar_Deva_53614"} {"text": "विकिपीडिया:उल्लेखनीयता\n\nमराठी विकिपीडिया हा एक स्वतंत्र प्रकल्प असून मराठी प्रकल्प स्वतःचे ज्ञानकोशीय निकष लक्षात घेतो, इतर भाषी विकिपीडियाचे संकेत लक्षात घेतले तरी त्यांचे अंधानुकरण करत नाही. विकिमीडियाच्या उद्दिष्टास धरून मराठी आणि महाराष्ट्रीय आवश्यकता लक्षात घेऊन ही एक प्रदीर्घ आणि नेहमीकरताची प्रक्रिया आहे. या विषयावर मराठी विकिपीडियाची स्वतःची नीती बनवण्याची आवश्यकता प्रतिपादित केल्ली गेली आहे, याबद्दल आपले विचार चर्चा पानावर व्यक्त करता येतील.\n", "id": "mar_Deva_53615"} {"text": "मोहन भागवत\n\nमोहन मधुकर भागवत (११ सप्टेंबर, इ.स. १९५० - हयात) सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने हे पशुवैद्य आहेत. ते आधुनिक विचाराचे असून त्यांना प्रगतिशील नेता समजले जाते. भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत..\n", "id": "mar_Deva_53616"} {"text": "भारतीय मजदूर संघ\n\nभारतीय मजदूर संघ ही १९५५ मध्ये दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेली कामगारांचे, मजूरांचे व मालकांसाठी श्रमदान करणाऱ्यांची संघटना आहे.\n", "id": "mar_Deva_53617"} {"text": "दिल्ली सल्तनत\n\nदिल्ली सल्तनत किंवा सल्तनत-ए-हिन्द/सल्तनत-ए-दिल्ली ह्या दिल्ली येथील राज्य करणाऱ्या अनेक इस्लामी घराण्यांना दिलेले नाव आहे. या घराण्यांनी भारताच्या मोठ्या भागावर अनेक शतके राज्य केले. त्यांची सद्दी इ.स. १२१० पासून इ.स. १५२६ पर्यंत होती. दिल्ली सल्तनतीत अनेक घराण्यांनी राज्ये केली.\n\nगुलाम घराणे(१२०६-९०) खिल्जी घराणे (१२९०-१३२०) तुघलक घराणे (१३२०-१४१३) सैय्यद घराणे (१४१४-५१) लोधी घराणे (१४५१-१५२६)\n", "id": "mar_Deva_53618"} {"text": "गुलाम घराणे\n\nगुलाम घराणे हे दिल्ली सल्तनतीतील पहिले महत्त्वाचे घराणे होय. मोहम्मद घौरीच्या मृत्युनंतर त्याचा वजीर कुतुबुद्दीन ऐबक याच्यापासून दिल्लीवर गुलाम घराण्याची राजवट सुरू झाली. या घराण्याची सत्ता १२०६ ते १२९० पर्यंत होती. घौरीच्या गुलामांनी राज्य केल्याने त्यांना राजघराण्या ऐवजी गुलाम घराणे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_53619"} {"text": "खिलजी घराणे\n\nखिलजी घराणे (फारसी: سلطنت خلجی, सुलतान-ए-खिलजी; रोमन लिपी: Khilji dynasty;) हे इ.स. १२९० ते इ.स. १३२० या कालखंडात दिल्ली सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले तुर्की-अफगाण वंशाचे राजघराणे होते. या घराण्याचा शासनकाळ कमी असला, तरीही खिलजी घराण्यातल्या शासकांनी भारतीय उपखंडातील विविध भूप्रदेशांवर केलेल्या आक्रमणांमुळे संपूर्ण भारतीय उपखंडाची राजकीय स्थिती पालटली. या घराण्यातला दुसरा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने अनेक राजपूत राज्ये, तसेच महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांना पराभूत करून संपवले. भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राज्य सुरू झाले. खिलजी घराण्याच्या काळात झालेल्या मंगोल आक्रमणांना त्यांनी समर्थ प्रतिकार केला. खिलजी घराण्यानंतर दिल्ली सल्तनतीवर तुघलक घराण्याची सत्ता आली.\n", "id": "mar_Deva_53620"} {"text": "तुघलक घराणे\n\nतुघलक घराणे हे दिल्ली सल्तनतीमधील मधील एक घराणे होते. या घराण्याने १३२० पासूने ते १४१४ पर्यंत दिल्लीवर शासन केले. दिल्ली सुलतानशाहीच्या सत्तेवर खिलजी घराणे नंतर तुगलक घराण्याने 1320 ते 1414 या काळात राज्यकारभार केला किया सुधिन तुगलक मोहम्मद बिन तुगलक व फिरोजशहा तुघलक हे तीन सुलतान या घराण्यांमध्ये प्रसिद्ध होऊन गेले तुगलक घराण्याचा संस्थापक असलेल्या गॅस उद्दीन नंतर सत्तेवर आलेल्या मोहम्मद बिन तुगलक यांची कारकीर्द विशेषतः त्याच्या धाडसी प्रयोगामुळे प्रसिद्ध आहे महसूल सुधारणा दुवाबातील कर पद्धत, आदर्श कृषी योजना, राजधानी बदलाचा प्रयोग, संकेतिक चलन पद्धती हे प्रयोग राबवण्यात मोहम्मद तुगलकाला अपयश आले त्यामुळे त्याला लहरी मोहम्मद तसेच परस्पर विरोधी गुणांचा पुतळा असे देखील म्हटलं गेलं पण तो वास्तव्यामध्ये आदर्शवादी होता त्याची नजर ही काळाच्या पुढे धावणारी होती हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मोहम्मद तुगलकाकडे व्यावहारिक दृष्टिकोन नसल्यामुळे त्याला आपल्या योजना कार्यक्षमतेने राबवता आल्या नाहीत\n", "id": "mar_Deva_53621"} {"text": "सय्यद घराणे\n\nसय्यद घराणे (रोमन लिपी: Sayyid dynasty) इ.स. १४१४ ते इ.स. १४५१ या कालखंडात दिल्लीच्या सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले राजघराणे होते. तुघलक घराण्याच्या सत्तेनंतर सय्यदांची दिल्ली सल्तनतीवर सत्ता सुरू झाली. सय्यद घराण्यानंतर लोधी घराण्याने दिल्लीवर राज्य केले.\n\nसय्यदांचा मुहम्मद पैगंबराचे आपण वंशज असल्याचा दावा होता. इ.स. १३९८ साली तैमूरलंगाने केलेल्या दिल्लीवरील आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतीवर कुणाचीच राजकीय पकड राहिली नाही. राजकीय अनागोंदीचा लाभ उठवत सय्यदांनी दिल्ली सल्तनतीची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. सय्यद घराण्याच्या ३७ वर्षांच्या शासनकाळात घराण्यातील चार व्यक्तींनी सल्तनतीवर राज्य केले.\n", "id": "mar_Deva_53622"} {"text": "गयासुद्दीन तुघलक\n\nगयासुद्दीन तुघलक तथा घियात अल-दीन तुघलक (?? - इ.स. १३२५) हा तुघलक घराण्याचा पहिला सुलतान होता. हा १३२५पासून मृत्यूपर्यंत दिल्लीच्या सुलतान होता.\n\nयाच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक सुलतान झाला.\n\nतुघलक घराण्यातील राज्यकर्ता.\n", "id": "mar_Deva_53623"} {"text": "गोव्यातील गणेशोत्सव\n\nगणेशचतुर्थी हा गोव्यातील सगळ्यात मोठा सण असून दसरा व दिवाळीपेक्षासुद्धा इथे गणेशचतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.\n\nगोव्याच्या लोकांना मासे (कोकणीत 'नुस्ते') प्रिय असले तरीसुद्धा (तसे गोव्यातसुद्धा बरेच लोक शुद्ध शाकाहारी लोक आहेत.) श्रावण महिना ते गणेशचतुर्थी होईपर्यंत इथले लोक शुद्ध शाकाहारी असतात. शाकाहाराला कोकणीत 'शिवराक' म्हटले जाते.\n\nइथले पारंपारिक मूर्तिकार साधारण दोन तीन महिन्याआधी त्यांच्या कामाला सुरुवात करतात. चिकणमाती आणून ते रंग देण्यापर्यंतची सगळी कामे श्रावण संपेपर्यंत आटोपली जातात. श्रावण संपतो आणि घरोघरी खरेदी सुरू होते. सजावटीचे सामान, स्वयंपाकाच्या वस्तू, माटोळीच्या वस्तू (माटोळी? सांगतो पुढे!), फटाके इ.ची खरेदी होते. घराला रंगरंगोटी केली जाते.\n\nत्यानंतर घरोघरी करंज्या केल्या जातात. इथल्या गणेशोत्सवाचं हे एक खास वैशिष्ट्य आहे. इथे मोदकांपेक्षा मोठा मान करंजीचा. ओल्या नारळाच्या, सुक्या खोबऱ्याच्या, तिखट असे बरेच प्रकार केले जातात.\n\nगणेशचतुर्थीच्या सणाला खाद्यपदार्थांचं खास वैशिष्ट्य आहे. गणपतीच्या नैवेद्याच्या मोदक व लाडू याबरोबर खोबऱ्याचं पुरण भरलेल्या करंज्या आवश्यक आहेत. ख्रिस्ती समाजात या करंज्या ख्रिसमसच्या प्रसंगी करण्याची प्रथा आहे. गणपतीबरोबर उंदीर या गणेशाच्या बाहनाला स्वतंत्रपणे नैवेद्य दाखविला जातो. गौरीसाठी खीर हवी असते. दुसऱ्या म्हणजे पंचमीच्या दिवशी पातोळ्या या पदार्थाचा नैवेद्य आवश्यक आहे. घरातील गणपती गोव्यात दीड दिवसांचा असतो. नवस असला तर पाच, सात अगर नऊ दिवस गणपती राहतो.\n", "id": "mar_Deva_53624"} {"text": "फिरोजशाह तुघलक\n\nफिरोजशाह तुघलक (पर्शियन:فیروز شاہ تغلق) (इ.स. १३०९ - सप्टेंबर २०, इ.स. १३८८) हा तुघलक वंशाचा भारतीय सुलतान होता. याने दिल्लीच्या सल्तनतीवर इ.स. १३५१पासून मृत्युपर्यंत राज्य केले. मोहम्मद बिन तुगलका नंतर फिरोजशहा तुघलक याने अत्यंत जबाबदार पणे राज्यकारभार केला राज्याची घडी बसवली सामाजिकदृष्ट्या ही अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांनी आपल्या राज्य काळामध्ये घेतले गुलामांचा स्वतंत्र विभाग निर्माण करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरविण्याचे काम हे त्याच्या काळामध्ये झालं अनाथ मुलींच्या विवाह साठी त्याने शासनाकडून मदत देऊ केली अनेक अनाथ मुलींचे विवाह लावले दिल्ली सुलतानशाहीच्या काळात मोहम्मद बिन तुगलका नंतर फिरोजशहा तुघलक गाने राज्यकारभार केला या सुलतानाने आपल्या प्रशासकीय सुधारणा द्वारे कल्याणकारी राजवट निर्माण करण्यावर भर दिला राज्याचा विकास हेच उद्दिष्ट फिरोजशहा ने निश्चित केले आणि त्यासाठी त्यांनी प्रशासकीय महसूल विषयक लष्करी व न्यायदान इत्यादी क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यावर अधिक भर दिला प्रारंभीच्या काही लष्करी मोहिमा नंतर जरी अपयश येत असले तरी त्याची उणीव आपल्या सुधारणाद्वारे भरून काढण्यात फिरोजशहा तुघलक यशस्वी ठरला धार्मिक धोरणाच्या बाबतीत मात्र असहिष्णू धोरण होते हिंदूंवर जिझिया कर लादला तर मुस्लिम धर्मातील काही पंथांवर दमन नीतीचा वापर केला सुलतान फिरोजशहा तुघलक जरी मोहम्मद बिन तुगलकासारखा बुद्धीप्रामाण्यवादी नसला तरी उत्तम लेखन करणारा होता त्याने लिहिलेला फतुहाते फीरोजशाही हा ग्रंथ सुलतानशाहीच्या इतिहासाची माहिती देणारा अस्सल साधन ग्रन्थ आहे दिल्लीचे सुलतान पद धारण केल्यानंतर फिरोजशहा तुघलक आणि प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी योग्य राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या फीरोजशहाने मलिक मकबूल यास खान ये जहा हा किताब देऊन वजीर या पदावर नियुक्त केले तो स्वामीनिष्ठ व कुशल प्रशासक होता हा रजब तुघलक आणि दिपलपूरच्या राजकन्येचा मुलगा होता.\n", "id": "mar_Deva_53625"} {"text": "रझिया सुलतान\n\nरझिया सुलताना (इ.स. १२०५- इ.स. १२४०) ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.\n\nरझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली बहुधा एकमेव मुस्लिम महिला होती. राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतनतवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. ती शिकारसुद्धा करायची तसेच युद्धामध्ये तिच्या सेनेच नेतृत्व करायची. राजपुतांना काबूत आणण्यासाठी रझियाने रणंथंभोरच्या विरुद युद्धमोहीम आखली होती. तिच्या संपूर्ण राज्यात तिने उत्तम कानूनव्यवस्था प्रस्थापित केली होती, रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.\n", "id": "mar_Deva_53626"} {"text": "युसुफखान महंमदखान पठाण\n\nडॉ. युसुफखान महंमदखान पठाण १ मार्च (१९३० - हयात) ऊर्फ यू. म. पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू.म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.\n", "id": "mar_Deva_53627"} {"text": "बाबासाहेब पांडुरंग आढाव\n\nबाबासाहेब पांडुरंग आढाव ( : १९३६) पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. , बाबा आढाव हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत\n", "id": "mar_Deva_53628"} {"text": "मंगला आठलेकर\n\nमंगला आठलेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.\n\nआठलेकरांनी एम.ए., तसेच पीएच.डी केले आहे. त्या मुंबईतील विल्सन कॉलेजाच्या मराठी विभागप्रमुख होत्या. इ.स. २००४ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे.\n", "id": "mar_Deva_53629"} {"text": "प्रतिमा इंगोले\n\nडॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\n\nडॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्‍न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्‍नही आपल्या लेखनातून केलेला आहे. ले.\n\nयांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.\n\nत्यांचा 'हजारी बेलपान' हा निखळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर 'जावायाचं पोर' हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.\n\nडॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.\n", "id": "mar_Deva_53630"} {"text": "सुहासिनी इर्लेकर\n\nडॉ. सुहासिनी इर्लेकर (जन्म : सोलापूर-महाराष्ट्र, इ.स. १९३२; - -बीड-महाराष्ट्र, २८ ऑगस्ट २०१०) या मराठी कवयित्री आणि लेखिका होत्या. संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या इर्लेकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएच.डी होत्या.\n\nडॉ. सुहासिनी इर्लेकर या बीड येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागात विभागप्रमुख होत्या. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेजचे वाङ्मय मंडळ विकसित केले होते. इर्लेकरांचे १०हून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.\n", "id": "mar_Deva_53631"} {"text": "शरद उपाध्ये\n\nशरद उपाध्ये हे मराठी लेखक आहेत. त्यांचे ज्योतिषविषयक राशीचक्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. राशीचक्र या कार्यक्रमाचे त्यांनी विक्रमी ५१०० प्रयोग केले आहेत. आध्यात्मिक/ज्योतिषविषयक लेखनाव्यतरिक्त त्यांनी वंदना हा कथासंग्रह व प्रारब्ध हे दोन अंकी नाटक लिहीले आहे.\n", "id": "mar_Deva_53632"} {"text": "महेश एलकुंचवार\n\nभारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. ज्यात वास्तववादी , प्रतीकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत त्यांनी रचना केलेल्या आहेत. सर्जनशीलता ही त्यांच्याकडे उपजत आहे.जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जन्म ते मृत्यू यासारख्या विविध थीम त्यांनी मांडल्या आहेत. तीन ते चार दशकांहून अधिक काळ आधुनिक भारतीय रंगमंचावर त्यांचा प्रभाव आहे. 1967 मध्ये सत्यकथा या प्रख्यात साहित्यिक मासिकात \"सुलतान\" या त्यांच्या एकांकिकेच्या प्रकाशनानंतर महेश एलकुंचवार नाट्यसृष्टीत प्रकाशझोतात आले . प्रसिद्ध दिग्दर्शक विजया मेहता यांनी एलकुंचवार यांची नाट्यकृती रंगमंचावर आणली.1969 आणि 1970 मध्ये होळी आणि सुलतान यांच्यासह रंगायनसाठी त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले.महेश एलकुंचवार यांच्या नाटकांवर आधारित होली ,रक्तपुष्प, पार्टी , विरासत अशा अनेक व्यावसायिक चित्रपटांनंतर यश मिळाले. महेश एलकुंचवार यांच्या नाटकांचे अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये भाषांतर केले गेले. (इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन इत्यादी)\n\n1984 मध्ये त्यांच्या होळी या नाटकावर केतन मेहता यांनी होली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी महेश एलकुंचवार यांनी पटकथा लिहिली होती. त्याच वर्षी गोविंद निहलानी यांनी महेश एलकुंचवार यांच्या पार्टी नावाच्या नाटकावर आधारित 'पार्टी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोनाटा या एलकुंचवार यांच्या अभिजात नाटकावर आधारित चित्रपटात अपर्णा सेन, शबाना आझमी आणि ललित दुबे यांनी भूमिका साकारल्या आहेत.महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी भारतीय रंगभूमीवरील महान दस्तऐवज आहे.\n\n1. महेश एलकुंचवार; शांता गोखले आणि मंजुळा पद्मनाभन (अनुवाद) (2004). सिटी प्ले (प्लेस्क्रिप्ट). सीगल बुक्स. आयएसबीएन 8170462304. २. महेश एलकुंचवार खंड १( संग्रहित नाटकः ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) २००८.\n\n3. महेश एलकुंचवार खंड २ ( संग्रहित नाटकः ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) २०११.\n\nमहेश एलकुंचवारांचा जन्म विदर्भातील परवा गावात स्थलांतरीत तेलगू ब्राह्मण कुटुंबात झाला . वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी आपले आईवडील आणि जन्मगाव सोडून दिले . त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस महाविद्यालयात आणि पदवीत्तर शिक्षण इंग्रजी साहित्यात नागपूर विद्यापीठातुन झाले . हे मराठीतील साठोत्तर कालखंडातील एक महत्त्वाचे नाटककार आहेत. त्यांच्या वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त या तीन नाटकांचा मिळून मराठी रंगभूमीवर झालेला सलग दीर्घ रंगमंचीय प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण ठरला असून तो त्रिनाट्यधारा' म्हणून ओळखला जातो. महेश एलकुंचवारांनी धर्मपीठ आर्टस् आणि कॉमर्स महाविद्यालय , नागपूर आणि एम.पी. देव मेमोरियल सायन्स महाविद्यालय नागपूर या ठिकाणी इंग्रजी साहित्याचे अध्यापन केले . ते १९९० साली विभागप्रमुख या पदावरून निवृत्त झाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा , दिल्ली या ठिकाणी त्यांनी विझिटिंग प्राध्यापक म्हणूनही कित्येक वर्ष काम केले . महेश एलकुंचवारांचे वाडा चिरेबंदी या नाटकाचा इंग्रजी भाषे मध्ये \" द ओल्ड स्टोन मॅन्शन \" नावाने अनुवाद करण्यात आला आहे . मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांच्या 'वाडा चिरेबंदी' ही नाट्यकृती प्रसिद्ध आहे. 'वाडा चिरेबंदी' नाटकाचे आतापर्यंत व्यावसायिक रंगभूमीवर १४० प्रयोग झाले असून 'मग्न तळ्याकाठी' नाटकाचे सात प्रयोग झाले आहेत. निवेदिता जोशी-सराफ, प्रसाद ओक, वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर असे तगडे कलाकार या नाटकामध्ये काम करत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिथयश रंगकर्मीं चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.'वाडा चिरेबंदी'तील व्यक्तिरेखांचे दहा वर्षांनंतर नेमके काय होते असा विचार एलकुंचवार यांच्या मनात आला. समाज बदलतो तशी मूल्यं बदलतात. पिढी बदलते तसे नातेसंबंधही बदलतात. हे ध्यानात घेऊन प्रकाश टाकण्याच्या उद्देशातून 'वाडा'चा दुसरा भाग म्हणून एलकुंचवारांनी 'मग्न तळ्याकाठी' नाटकाचे लेखन केले. रुद्रवर्षा, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, आत्मकथा, प्रतिबिंब, मग्न तळ्याकाठी,युगान्त, गार्बो, सोनाटा, एका नटाचा मृत्यू ही एलकुंचवारांची नाटके आहेत. आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत, तर यांतील काही नाटकांचे बंगाली व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाले आहेत.\n\n'मौनराग' आणि 'त्रिबंध' हे त्यांचे दोन ललितनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या ललित लेखसंग्रहांनी मराठी ललितलेखनाच्या परंपरेतही त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.\n", "id": "mar_Deva_53633"} {"text": "जी.के. ऐनापुरे\n\nजी.के. ऐनापुरे (घ.के. ऐनापुरे) यांनी दीर्घकथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारात लेखन कामगिरी केलेली आहे. याचबरोबर समीक्षालेखन आणि चित्रपटांविषयीही त्यांनी लेखन केलेले आहे.\n\nगडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर हे ऐनापुरे यांचे मूळगाव. त्यांचे वडील मुंबईला गिरणी कामगार असल्याने त्यांची जडणघडण मुंबईतच झाली.\n\nऐनापुरे यांनी समुद्रविज्ञान विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.\n\nमुंबईमधल्या गिरण्यांचा संप आणि एकेक करून गिरण्या बंद होत लाखो गिरणीकामगार आणि त्यांचे कुटुंबीय उद्ध्वस्त, बेघर होत जाणे, या भयानक घटनेभोवती जी.के. ऐनापुरे यांचे बरेचसे साहित्य फिरताना दिसते. ऐनापुरे यांच्या अनेक कथांत कामगारांच्या खेळांचा संदर्भ येतो. कांदाचिर, रिबोट ही पुस्तकांची नावेदेखील खेळांशी संबंधित आहेत.\n", "id": "mar_Deva_53634"} {"text": "मेहरुन्निसा दलवाई\n\nमेहरुन्निसा दलवाई (जन्म : २५ मे १९३०; निधन : ८ जून २०१७) या हमीद दलवाई ह्यांच्या पत्‍नी असून त्यांच्या पश्चात मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या अग्रणी होत्या. हमीद दलवाई यांच्याशी १९५६ मध्ये त्यांचा इस्लामिक पद्धतीने विवाह झाला आणि एक महिन्याच्या आतच त्यांनी विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाहाची नोंदणी केली. उर्दू भाषिक मेहरुन्निसा दलवाई यांनी काही दिवसांतच मराठी भाषा अवगत केली. त्यांच्या दोन्ही मुली, रुबिना आणि इला यांनी आंतरधर्मीय विवाह केल्याने त्या अनुक्रमे रुबिना चव्हाण आणि इला कांबळी झाल्या.\n\nशहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून मेहरुन्निसा यांनी संघर्ष केला. त्यांनी १९८६-८७ मध्ये महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता.\n\nपतीच्या निधनानंतर गेली चाळीस वर्षे त्यांचे विचार सातत्याने पुढे नेण्यात मेहरुन्निसा यांची महत्त्वाची भूमिका होती. 'हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.\n\nमुस्लिम समाजातील समाजसुधारणा चळवळी, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांबद्दलच्या चळवळी आणि आंदोलने यांत मेहरुन्निसा यांचा सक्रिय सहभाग असे. आपल्या कार्यात त्या अखेरपर्यंत व्यस्त होत्या.\n\nहमीद दलवाई यांनी समाजसुधारणेचा पायंडा घालून देण्यासाठी आपल्या अंतिम इच्छेनुसार मुस्लिम असूनही मरणोत्तर आपल्या देहाचे दहन करावे, असे त्याकाळी सांगितले होते. मेहरुन्निसा दलवाई यांनी त्याही पुढे एक पाऊल पुढे जात, आपल्या देहदानाचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानुसार, पुणे शहरातल्या हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान केले गेले.\n", "id": "mar_Deva_53635"} {"text": "शोभिवंत वनस्पती\n\nज्या वनस्पती घरांची,परसदाराची,बागेची वा बगीच्याची शोभा वाढवुन मनास प्रसन्न करतात त्या शोभेच्या किंवा शोभिवंत वनस्पती होय.\n", "id": "mar_Deva_53636"} {"text": "भरताचे नाट्यशास्त्र\n\nख्रिस्तपूर्व काळात भारतात भरत नावाचे मुनी होऊन गेले. त्यांनी नाट्यकलेवर एक ३६ अध्यायी ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.\n\nअशी आख्यायिका आहे की देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांस कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले. त्यावर, ब्रह्मदेवाने 'नाट्यवेद' नावाचा पाचवा वेद निर्माण केला. त्यात ऋग्वेदातील पाठ्य, यजुर्वेदातील अभिनय, सामवेदातील गायन आणि अथर्ववेदातील रस घेण्यात आले. नाट्यवेदाच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने भरतमुनींना त्याचा पृथ्वीवर प्रसार करण्यास सांगितले. शिवाने भरतमुनीचे नाट्य बघून, आपला शिष्य तंडू यास भरत मुनीस नृत्याचे अधिकृत सिद्धान्त कथन करण्यास पाठविले. या सिद्धान्तांचा समावेश त्याने 'तांडव लक्षण' या सदरात केला आहे. भरत मुनींनी शरीराच्या १० मुद्रांचा, मानेच्या व हातांच्या ३६ तर डोक्याच्या १३ मुद्रांचा त्यात समावेश केला आहे. नृत्यातील वेगवेगळ्या शाखांनी या मूळ सिद्द्धान्तांचा वापर करून व त्यांस फुलवुन, त्यांची, कंठ व वाद्य संगीताशी एकतानता करून, त्याचा एखाद्या कथेच्या/कथानकाच्या सादरीकरणासाठी विस्तृतपणे वापर केला.\n", "id": "mar_Deva_53637"} {"text": "मुहम्मद घोरी\n\nमहंमद घोरी (पूर्ण नाव- शिहाबउद्दीन महंमद घोरी) (इ.स. ११५०:घोर, अफगानिस्तान - १५ मार्च, इ.स. १२०६:दमिक, झेलम जिल्हा, पाकिस्तान) हा उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता. याने पृथ्वीराज चौहानचा थानेसर येथील लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनतीची सुरुवात केली. महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्ली येथील पराक्रमी राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले परंतु कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सुडापोटी गझनीचा मोहम्मद घौरी या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले. कैदेमध्ये असतानाच महाराज पृथ्वीराज चौहान यांनी बाण मारून मोहम्मद घौरीचा वध केला. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली असे मानण्यात येते.\n\nतुर्की अमिरांना घुरीद किंवा घोरी या नावाने ओळखले जात होते. महंमद घोरी हा घियासुद्दीन घोरी या घुर प्रमुखाचा धाकटा बंधू होता. इ.स. ११७३ मध्ये महंमद घोरीने गझनी काबीज केली तेव्हा तो आपल्या वडील बंधूच्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. महंमदाने गझनी ताब्यात घेतल्यामुळे घियासुद्दीनने त्याला गझनी प्रांताचा राज्यपाल म्हणून नेमले तसेच मर्जीनुसार गझनीचे प्रशासन चालवण्याची आणि राज्याचा विस्तार करण्याची त्याला परवानगी दिली. काही वर्षांनी घियासुद्दीनच्या निधनानंतर महंमदाने आपले सार्वभौम राज्य जाहीर केले.\n", "id": "mar_Deva_53638"} {"text": "गझनीचा महमूद\n\nगझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो.\n", "id": "mar_Deva_53639"} {"text": "कुतुबुद्दीन ऐबक\n\nकुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीतील पहिला शासक होता. भारतावर इस्लामी राजवटीची सुरुवात याच्यानंतर झाली. याला मोहम्मद घौरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमले. कुतुबुद्दीन हा मूळचा तुर्कस्तानातील होता व लहानपणीच विकला गेल्याने तो गुलाम होता. म्हणून याच्या वंशाला गुलाम घराणे असे म्हणतात.त्याने केवळ चार वर्षे(1206-1210) शासन केले. दिल्ली मधील कुतुबमिनारचे बांधकाम याच्या शासनकाळात चालू झाले त्यामुळे त्याचे नाव त्याच्यावरून कुतुबमिनार असे पडले आहे जे दिल्लीचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. त्याचा प्रामाणिकपणा, यु्द्धचातुर्य यांमुळे घोरीच्या सरदारामध्ये तो श्रेष्ठ ठरला. कुतुबुद्दीन ऐबक याने भारता मध्ये सल्तनत सत्तेचा पाया घातला मोहम्मद घोरीचा उत्तराधिकारी म्हणून त्याने भारतामध्ये सल्तनत सत्तेला स्थिर करण्याचा प्रयत्न केला त्याच्या काळामध्ये अनेक संघर्ष निर्माण झाले या सर्वावर मात करू त्याने सल्तनत सत्ता भारतामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला\n\nकुतुब अल-दीन (किंवा कुतुबुद्दीन) तुर्कस्तानचा रहिवासी होता आणि त्याचे पालक तुर्क होते. त्या काळात गुलामांचा व्यापार या भागात होता आणि तो फायदेशीर मानला जात असे.राजाला गुलामांना योग्य शिक्षण व प्रशिक्षण देऊन विक्री करणे (विकणे) हा एक फायदेशीर व्यवसाय होता. मूल कुतुबुद्दीन या प्रणालीचा बळी ठरला आणि तो एका व्यापाराला विकला गेला.त्यानंतर व्यापा .्याने ते निशापूर येथील काझी फखरुद्दीन अब्दुल अजीज कुफी यांना विकले.अब्दुल अजीज यांनी कुतुबला आपल्या मुलांसोबत सैन्य आणि धार्मिक प्रशिक्षण दिले.परंतु अब्दुल अझीझच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी त्याला पुन्हा विकले आणि अखेरीस त्याला मुहम्मद घोरी यानी विकत घेतले. कुतुबुद्दीन ऐबकच्या धैर्याने, भक्तीने आणि निष्ठेने प्रभावित होऊन मुहम्मद घोरी याने घोडेस्वार तबेल्याचा अध्यक्ष (अमीर-ए-अखूर) म्हणून नियुक्त केले जे की एक सन्मानीत पद होते आणि त्याला सैन्य अभियानात सहभागी व्हावयास संधी मिळाली. तराईनच्या दुसऱ्या युद्धात पराभव झालेल्या राजपूत राजा पृथ्वीराज चौहानास बंदी बनवल्यानंतर भारतीय प्रदेशाचा सुभेदार म्हणून कुतुबुद्दीन ऐबकाची नियुक्ती करण्यात आली.तो दिल्ली,लाहोर शिवाय अन्य क्षेत्राचा उत्तरदायी बनला.\n", "id": "mar_Deva_53640"} {"text": "विसरवाडी\n\nविसरवाडी हे महाराष्ट्र राज्यामधील नाशिक विभागातील खानदेश मधील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. ते राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेले आहे.\n", "id": "mar_Deva_53641"} {"text": "लक्ष्मण पर्वतकर\n\nलयभास्कर लक्ष्मण पर्वतकर तथा खाप्रुमामा इ.स. १८७९ - ३ सप्टेंबर, इ.स. १९५३ हे एक तबलावादक होते. त्यांना १९३९ साली लयभास्कर ही पदवी देण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_53642"} {"text": "महेश केळुसकर\n\nडाॅ. महेश वासुदेव केळुसकर (जून ११, इ.स. १९५९; फोंडाघाट, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आणि लेखक आहेत. 'नागरिक' या मुलाखतविषयक लघुचित्रपटाचे ते संवाद लेखक आहेत. केळुसकर ठाण्यात राहतात.\n", "id": "mar_Deva_53643"} {"text": "कुमार केतकर\n\nदैनिक लोकसत्ताचे निवृत्त प्रमुख संपादक. तसेच महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली आॅब्झर्वर'चे निवासी संपादक तसेच इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राचे संपादक होते.\n", "id": "mar_Deva_53644"} {"text": "धनंजय कीर\n\nअनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर (२३ एप्रिल १९१३ - १२ मे १९८४) हे चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म रत्‍नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण काही काळ पटवर्धन हायस्कूलमध्ये होऊन ते रत्‍नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले.\n\nमुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात २३ वर्षे नोकरी करून धनंजय कीर यांनी १९६२ च्या डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी 'फ्री हिंदुस्थान' ह्या इंग्लिश साप्ताहिकात भारतीय नेत्यांची जी व्यक्तिचित्रे लिहिली ती खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात चरित्रनायकाचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहूब दर्शन घडते. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशांत लोकप्रिय झाली आहेत. भारत सरकारने त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्धल त्यांना 'पद्मभूषण' हा 'किताब देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. शिवाय, नवनालन्दा महाविहार विद्यापीठाने १९७७ साली 'विध्यावारिधि' ही सन्मान्य पदवी देऊन, व कोल्हापूर विद्यापीठाने १९८० साली 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.\n\nरत्‍नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद सखाराम मसुरकर यांनी डॉ. धनंजय कीर यांचे चरित्र लिहिले आहे. या मराठी चरित्राची पहिली आवृत्ती २८ मे २०११ रोजी प्रकाशित झाली. या पहिल्या आवृत्तीत आणखी काही माहितीची भर घालून मसुरकर यांनी सुधारित पहिली आवृत्ती 'चरित्रकार धनंजय कीर' या शीर्षकाने २८ मे २०२३ रोजी प्रकाशित केली. तसेच, 'Biographer Dhananjay Keer' या शीर्षकासह मसुरकर यांनी लिहिलेले कीर यांचे इंग्रजी चरित्रही २८ मे २०२३ रोजी रत्‍नागिरीत झालेल्या एका विशेष समारंभात प्रकाशित झाले. कीर यांच्या जडणघडणीची आणि प्रवासाची उकल या चरित्रांतून होते. तत्पूर्वी, कीर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवादही राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केला आहे.\n", "id": "mar_Deva_53645"} {"text": "शिरीष कणेकर\n\nशिरीष मधुकर कणेकर (६ जून, इ.स. १९४३; पुणे, महाराष्ट्र - २५ जुलै, २०२३ मुंबई) हे मराठी लेखक, पत्रकार व कथनकार होते. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यांसाठी ख्यातनाम होते.\n\nमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे कणेकरांचे लहानपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए.एल्‌एल्‌बी. झाले. त्यांचे कणेकरी, माझी फिल्लमबाजी हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय असतात. इ.स. २०११ पासुन ते मुक्त पत्रकारीता व वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही करत.\n", "id": "mar_Deva_53646"} {"text": "मधु मंगेश कर्णिक\n\nत्यांच्या पत्‍नीचे नाव शुभदा (माहेरचे शशी कुलकर्णी) असून मुलांची नावे तन्मय, अनुप ही आहेत. हे दोघे पुत्र आपापल्या व्यवसायात यशस्वी आहेत. मुलगी अनुजा देशपांडे दूरदर्शनवरील एक अधिकारी आहे.\n", "id": "mar_Deva_53647"} {"text": "किशोर शांताबाई काळे\n\nडॉ. किशोर शांताबाई काळे (इ.स. १९७० - २१ फेब्रुवारी, इ.स. २००७) हे एक मराठी डॉक्टर व लेखक होते. काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_53648"} {"text": "सप्त चिरंजीव\n\nभारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील सात पौराणिक व्यक्ती चिरंजीव मानल्या गेल्या आहेत. यांनाच सप्तचिरंजीव असे म्हटले जाते.\n\nअश्वत्थामा बली व्यास ऋषी हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम\n", "id": "mar_Deva_53649"} {"text": "बली\n\nबली एक पौराणिक असुर राजा व सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. हा विरोचनाचा पुत्र व भक्त प्रल्हादाचा नातू होय. शुक्राचार्य हे त्याचे गुरू होते.प्रल्हादाचे हा आपल्या आजोबाप्रमाणे विष्णूचा भक्त होता. हा अतिशय दानी होता. ह्याच्या पित्याचा इंद्राने कपटाने वध केला. त्याचा सूड म्हणून ह्याने इंद्राशी युद्ध करून त्याला स्वर्गातून हाकलून लावले. पुढे इं‍द्राने विष्णूकडे बलीच्या वधासाठी विनंती केली. विष्णूने वामनावतार घेतला व बलीकडून स्वर्ग आणि पृथ्वीचे राज्य दानाच्या रूपात परत घेऊन बलीचा वध न क‍रता त्याला पाताळात ढकलून दिले. तिथे तो लोकाचा राजा झाला.\n", "id": "mar_Deva_53650"} {"text": "शंकरराव खरात\n\nशंकरराव रामचंद्र खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१) हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा कार्यरत होते. खरातांचा जन्म आटपाडी येथे झाला. 'तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 'मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे' असे ते नेहमी म्हणत. इ.स. १९५८ ते १९६१ या काळात प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. इ.स. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.\n\n'शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ.' असे माडगूळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रमाणेच गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांच्यासोबत आचार्य प्र.के. अत्रे, शिरीष पै यांनी त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. इ.स. १९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी 'सत्तूची पडीक जमीन' नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या.\n\nइ.स. १९५७-५८ मध्ये शंकरराव खरातांची 'माणुसकीची हाक' ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले.\n", "id": "mar_Deva_53651"} {"text": "संजीवनी खेर\n\nसंजीवनी खेर या ऐतिहासिक स्त्रियांची व्यक्तिचित्रणात्मक तसेच विविध विषयांवर संशोधनात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका, पत्रकार आहे.\n", "id": "mar_Deva_53652"} {"text": "गोविंद राघो खैरनार\n\nगोविंद राघो खैरनार ऊर्फ गो.रा. खैरनार (एप्रिल १४, इ.स. १९४२ - ) हे महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त आहेत. उपायुक्तपदावर असताना त्यांनी बेकायदेशीर वास्तूंवर, आणि पदपथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर अतिक्रमणाबद्दल घणाघाती कारवाई केली. असे करताना त्यांनी ह्या बेकायदेशीर गोष्टींना उत्तेजन देणाऱ्या तत्कालीन राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे ते राज्यकर्त्यांच्या काळ्या यादीत आले.\n", "id": "mar_Deva_53653"} {"text": "चंद्रकांत खोत\n\nघरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसली तरी त्यांच्याच मूळ गावातून येणाऱ्या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर प्रबंध लिहून पीएच.डी.ची पदवी मिळवली होती.\n\nलेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात 'लिटल मॅगेझिन' चळवळ आणि आपल्या 'बिनधास्त' लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या 'बोल्ड' कादंबऱ्यांसाठी चंद्रकांत खोत विशेष ओळखले जात.\n", "id": "mar_Deva_53654"} {"text": "गो.वि. खाडिलकर\n\nगो. वि. खाडिलकर ह्यांनी त्यांच्या पुस्तकांद्वारे शारीरिक व्यंग असलेल्यांचे दैनंदिन प्रश्न जगासमोर आणायचा प्रयत्न केला आहे.\n", "id": "mar_Deva_53655"} {"text": "नीळकंठ खाडिलकर\n\n\"अग्रलेखांचा बादशहा\" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ (ऊर्फ निळूभाऊ) खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४, मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१९) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि 'केसरी'चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे \"हिंदुत्व\" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.\n\nखाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.\n\nनीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. 'अग्रलेखांचा बादशहा' ही नीळकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीळकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली.\n\nखाडिलकरांच्या अग्रलेखांचे ५हून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.\n", "id": "mar_Deva_53656"} {"text": "सदानंद मोरे\n\nडॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.\n", "id": "mar_Deva_53657"} {"text": "विरोचन\n\nएक पौराणिक असुर राजा. हा भक्त प्रल्हादाचा पुत्र होता. ह्याचा देवराज इंद्राने कपटाने वध केला. बली हा ह्याचा पुत्र.\n", "id": "mar_Deva_53658"} {"text": "रंगनाथ पठारे\n\nकथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव आहे. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचे दिसते. कथा म्हणजे एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया, किंवा स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल असते. रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. ते मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातात.. रूढ पारंपरिक कथासमीक्षादृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक 'शंखातील माणूस' या संग्रहातील `गांधीजी अकरा सप्टेंबर २००१' ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल.\n\nरंगनाथ पठारे यांनी मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचल्या आहेत\n", "id": "mar_Deva_53659"} {"text": "विजया राजाध्यक्ष\n\nडॉ. विजया राजाध्यक्ष (५ ऑगस्ट इ.स. १९३३ - हयात) या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.\n\nविजया राजाध्यक्ष महाविद्यालयात असताना त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा त्यांचा पहिला संग्रह होता. त्यानंतर 'विदेही', 'अनोळखी', 'अकल्पित', 'हुंकार', 'अखेरचे पर्व', 'उत्तरार्ध', 'आधी...नंतर' असे त्यांचे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्‍नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात 'कवितारती', 'जिव्हार' 'स्वानंदाचे आदिमाया', 'करंदीकरांचे समग्र लघुनिबंध', 'संवाद' ही पुस्तके प्रख्यात आहेत. 'मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ' या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. इ.स. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी भूषविले आहे.\n", "id": "mar_Deva_53660"} {"text": "कन्नमवार नगर\n\nकन्नमवार नगर हे मुंबई (राज्य : महाराष्ट्र, भारत) उपनगरातील विक्रोळी येथील एक वसाहत आहे. मुंबई उपनगरातील मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकाच्या पूर्व बाजूस अवघ्या १५ मिनिटांवर पूर्वद्रूतगती महामार्गास लागून ही वसाहत आहे. ६०,७० च्या दशकात वसलेल्या या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी आदर्श गृहनिर्माण वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे.\n\nम्हाडाची वसाहत म्हणून कन्नमवार नगर हे ओळखले जाते. जवळपास ३०० च्या आसपास इमारती असलेले हया नगराचे दोन भाग आहेत कन्नमवार नगर १ व २. प्रत्येक इमारतीस स्वतंत्र क्रमांक दिलेले आहेत. येथील बहुतांश इमारती या चार मजली आहेत. विक्रोळी स्थानकापासून कन्नमवार नगरात येण्यासाठी बेस्टच्या बस क्रं ३९४ व ३९७ उपलब्ध आहेत, तसेच ३५४ (कन्नमवार नगर ते शिवाजी पार्क), ३८८ (कन्नमवार नगर ते सीप्झ), १८५ (कन्नमवार नगर ते मजास आगार) या बेस्टच्या बससेवाही उपलब्ध आहेत ज्या कन्नमवार नगर २ स्थित बेस्टच्या बस आगारातून सुटतात.\n", "id": "mar_Deva_53661"} {"text": "रविकिरण मंडळ\n\n१९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळात सात कवी व एक कवयित्री एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाले. त्यांच्या या कवी मंडळाला 'सन टी क्लब' असे नामाभिधानही देण्यात आलेले होते.\n\nमराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा आहे. रविकिरण मंडळाच्या माध्यमातून कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत जाउन पोहोचली. मंडळा कडून कविता वाचन, चर्चासत्र इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.\n\nहे मंडळ १९३५ पर्यंत कार्यरत होते.\n\nमराठी कवितेतील सौंदर्यवादी धारा दृढमूल करण्यात आणि ती समाजाभिमुख करण्यात रविकिरण मंडळाचे श्रेय फार मोठे आहे. या कवींनी काव्यगायनाची प्रथा सुरू केली. कवी यशवंतांनी तर बुलंद स्वरात कविता गाऊन ती लोकप्रिय केली.\n\nलोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या.\n", "id": "mar_Deva_53662"} {"text": "मराठी कविता\n\nमराठी साहित्यातील सुरुवातीची काव्ये म्हणजे संतकाव्ये, भक्तिकाव्ये आणि लोककाव्ये होत.\n\nएकूण मराठी काव्यांत गाथा, लावणी, पोवाडे, ओव्या, आरत्या,भजने, गवळणी, भारूडे, भोंडल्याची गाणी इत्यादींचा समावेश होतो. मराठी भाषेत संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. पंडिती काव्य, छंदोबद्ध काव्य, चारोळी, चित्रपट गीते, नाट्य संगीत यांचा समावेश होतो.\n\nबाराव्या शतकाच्या आधी झालेले प्रमुख मराठी काव्य मकरणारे मुकुंदराज यांना मराठीचे आद्यकवी म्हणून संबोधले जाते. त्यांनी विवेकसिंधू हा काव्यग्रंथ लिहिला आहे.\n", "id": "mar_Deva_53663"} {"text": "मोर्णा नदी\n\nमोर्णा नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अकोला, बुलढाणा या जिल्हामधून वाहते. मोर्णा नदीचे उगम स्थान हे पातूर आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील अंदुरा या गावी पूर्णा नदी सोबत मोर्णा नदीचा संगम होतो. या ठिकाणाला मेळ असे म्हणतात तेथे शिव शंकराचे पुरातन मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_53664"} {"text": "कन्हान नदी\n\nही मध्य प्रदेश व महाराष्ट्र या भारतातील राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही नदी मध्यप्रदेशात उगम पावते. महाराष्ट्रातील नागपूर व भंडारा जिल्ह्यांतून वाहते. नागपूर शहराचा पाणीपुरवठा काही अंशी या नदीमार्फत होतो.\n", "id": "mar_Deva_53665"} {"text": "पेंच नदी\n\nही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते. नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला मिळते. या नदीवर बांधलेल्या पेंच धरणातून नागपूर शहराला काही अंशी पाणीपुरवठा होतो. पेंच नदीवर बांधलेल्या मुख्य धरणामध्ये तोतलाडोह धरणाचा समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_53666"} {"text": "जवसाची चटणी\n\nजवसाची चटणी ही जवसापासून बनवलेली आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात व भारतीय उपखंडात प्रचलित असलेली चटणी आहे.\n", "id": "mar_Deva_53667"} {"text": "युकियो हातोयामा\n\nयुकियो हातोयामा ( ११ फेब्रुवारी १९४७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जेमतेम ८ महिने सत्तेवर राहिल्यानंतर ३ जून २०१० रोजी हातोयामांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.\n", "id": "mar_Deva_53668"} {"text": "वणवा\n\nवणवा म्हणजे [ [जंगल]], कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते.\n\nवणवा पेटण्याचे नैसर्गिक कारण खालील पैकी कोणतेही असू शकते: आकाशातून पडणारी वीज उन्हाळ्यांतील उष्ण्तेने कोरडी पाने व गवत पेटल्याने. मोठी झाडे पडतांना झालेल्या घर्षणामुळे. गवत व पाने कुजतांना झालेल्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायूमुळे.\n\nया व्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीपण जंगलात वणवे पेटविले जातात.\n", "id": "mar_Deva_53669"} {"text": "अरुण टिकेकर\n\nअरुण चिंतामण टिकेकर (जन्म : १ फेब्रुवारी १९४४; - १९ जानेवारी २०१६) हे लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक होते. माधव गडकरी यांच्यानंतर टिकेकर या पदावर होते. त्यापूर्वी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते. त्याच सुमारास ते महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक होते. नंतर ते लोकमत या वृत्तपत्रात गेले.\n\nटिकेकरांचे आजोबा रामचंद्र विनायक टिकेकर हे लोकमान्य टिळकांच्या केसरीत धनुर्धारी या टोपणनावाने सदर लिहित. ते केसरीचे पहिले स्तंभलेखक असल्याचा उल्लेख डॉ. य.दि. फडके यांनी केला होता. टिकेकर यांचे काका श्रीपाद रामचंद्र टिकेकर हे मुसाफिर टोपणनावाने लिहीत तर वडील चिंतामण रामचंद्र टिकेकर हे दूत या टोपणनावाने लिहीत. कदाचित, त्यामुळेच सदरलेखन आण‌ि टोपणनावे यात टिकेकरांना विशेष रस होता. स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत.\n\nटिकेकर पुढे सकाळ ग्रुप या वृत्तपत्र संघाचे संपादकीय संचालक झाले\n\nटिकेकरांनी अनेक सदरलेखकही घडवले. त्यांना इंग्लिश साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून ओळखले जाते.\n\nअरुण टिकेकर हे पीएच.डी होते. त्यांनी The Kincaids, Two Generation of a British Family in the Indian Civil Service या नावाचा शोधप्रबंध लिहिला होता.\n\nत्यांच्या लोकसत्तेतील तारतम्य ह्या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळे ते तारतम्यकार म्हणून परिचित झाले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते.\n\nपत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा इतिहास त्यानी लेखणीबद्ध केला आहे.\n", "id": "mar_Deva_53670"} {"text": "इंद्रावती राष्ट्रीय उद्यान\n\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम बाजुला, जगदलपूर शहरापासून सुमारे १७० कि. मी. अंतारावर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे. १९७८ साली या जंगलाला राष्ट्रीय उद्यानचा दर्जा देण्यात आला तर १९८२ साली यास व्याघ्र प्रकल्पांतर्गत टायगर रिझर्वचा दर्जा दिला गेला.\n", "id": "mar_Deva_53671"} {"text": "कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान\n\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात जगदलपूर शहरापासून सुमारे २६ कि. मी. अंतारावर, २०० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले कांगेर राष्ट्रीय उद्यान आहे. १९८५ साली या जंगलास आशियातील पहिले बायोस्फियर रिझर्व घोषित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53672"} {"text": "भैरमगढ अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात असलेले भैरमगढ अभयारण्य सुमारे १४० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. छत्तीसगढ राज्याचा राज्य प्राणी रानरेडा (Wild Buffalo) येथे पहावयास मिळतो.\n", "id": "mar_Deva_53673"} {"text": "केट मुलग्रु\n\nकेटने इतर बऱ्याच दूरचित्र मालिका, नाटके व चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. तिला या विविध भूमिकांसाठी ओबी पुरस्कार, गोल्डन सॅटलाईट पुरस्कार, सॅटर्न पुरस्कार व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत.\n\nकेट ही अल्झायमर रोगाला लढा देण्यासाठी असलेल्या अल्झायमर असोसिएशन ह्या अमेरिकी स्वयंसेवी संस्थेची, नॅशनल ऍडव्हायझोरी कमीटीची कार्यक्षम सदस्या आहे आणि क्लिवलॅंड मेट्रो हेल्थ सिस्टम ह्या अमेरिकातील, ओहायो राज्यात असलेल्या क्लिवलॅंड शहरातील स्वयंसेवी संस्थेची सुद्धा कार्यक्षम सदस्या आहे.\n", "id": "mar_Deva_53674"} {"text": "साचा:भाषांतर\n\nअनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\n\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\n\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे. एकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे. स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n", "id": "mar_Deva_53675"} {"text": "पामेड अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात असलेले पामेड अभयारण्य सुमारे २६२ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. छत्तीसगढ राज्याचा राज्य प्राणी रानरेडा (Wild Buffalo) येथे पहावयास मिळतो.\n", "id": "mar_Deva_53676"} {"text": "बारनवापारा वन्यजीव अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात असलेले बारनवापारा अभयारण्य सुमारे २४५ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७६ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53677"} {"text": "सीतानदी वन्यजीव अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात रायपूरहून सुमारे १७५ कि. मी. अंतरावर असलेले सीतानदी अभयारण्य सुमारे ५५३ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७४ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या अभयारण्यातून वाहणाऱ्या सीतानदीच्या नावावरून या अभयारण्यास सीतानदी अभयारण्य नाव पडले. अभयारण्याच्या जवळच सांढूर नावाचे जलाशय असून येथे नेहमी पर्यटक येत असतात.\n", "id": "mar_Deva_53678"} {"text": "उदंती वन्यजीव अभयारण्य\n\nभारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात रायपूरहून सुमारे १७० कि. मी. अंतरावर ओरिसा राज्याकडे असलेले उदंती अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53679"} {"text": "अचानकमार वन्यजीव अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील विलासपूर जिल्ह्यात बिलासपूर ते अमरकंटक रस्त्यावर असलेले अचानकमार अभयारण्य सुमारे ५५० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरले असून, १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. हे कान्हा राष्ट्रीय उद्यानाशी कान्हा-अचानकमार नावाच्या टेकड्यांच्या रांगांनी जोडलेले आहे.\n\nहे विलासपूर शहरापासून ५५ कि. मी. अंतरावर आहे आणि नर्मदा नदीचे उगमस्थान असलेले अमरकंटकही येथून जवळच आहे.\n\nया अभयारण्यात बांबू, साल, साजा, बिजा ही मुख्य झाडे आणि वाघ, बिबट्या, रानगवा हे मुख्य प्राणी आढळतात.\n", "id": "mar_Deva_53680"} {"text": "तमोर पिंगळा वन्यजीव अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील सुरगुजा जिल्ह्यात असलेले तमोरपिंगला अभयारण्य सुमारे ६०८ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७८ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. क्षेत्रफळाचा विचार करता हे अभयारण्य छत्तीसगढ राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.\n", "id": "mar_Deva_53681"} {"text": "सेमरसोत अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील सुरगुजा जिल्ह्यात असलेले सेमरसोत अभयारण्य सुमारे ३४० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७८ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53682"} {"text": "गोमरदा अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील रायगढ जिल्ह्यात रायगढहून सुमारे ६२ कि. मी. अंतरावर असलेले गोमरदा अभयारण्य सुमारे २७८ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53683"} {"text": "नरसिंहगढ अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील रायगढ जिल्ह्यात असलेले नरसिंहगढ अभयारण्य सुमारे ६० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून हे अभयारण्य राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे अभयारण्य आहे.\n", "id": "mar_Deva_53684"} {"text": "बादलखोल अभयारण्य\n\nछत्तीसगढ राज्यातील रायगढ जिल्ह्यात असलेले बादलखोल अभयारण्य सुमारे १०४ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53685"} {"text": "यिविया\n\nयिविया (कातालान व ) हे स्पेनच्या कातालोनिया संघामधील एक लहान गाव आहे. यिविया भौगोलिक दृष्ट्या संपूर्णपणे फ्रान्सच्या हद्दीमध्ये असून ते सर्वबाजूने फ्रान्सच्या पिरेने-ओरिएंताल विभागाने वेढले गेले आहे. यिविया स्पेन-फ्रान्स सीमेपासून केवळ १.६ किमी अंतरावर स्थित आहे. २००९ साली यिवियाची लोकसंख्या १,५८९ एवढी होती.\n", "id": "mar_Deva_53686"} {"text": "आंदालुसिया\n\nआंदालुसिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. लोकसंख्येनुसार आंदालुसिया स्पेनमधील सर्वात मोठा तर क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. इबेरिया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसलेल्या आंदालुसिया प्रदेशाच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व नैऋत्येला अटलांटिक महासागर आहेत.\n\nसेबिया ही आंदालुसिया संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_53687"} {"text": "स्पेनचा पहिला हुआन कार्लोस\n\nहुआन कार्लोस पहिला (, ५ जानेवारी १९३८) हा स्पेन देशाचा माजी राजा आहे. नोव्हेंबर १९७५ ते जून २०१४ दरम्यान राज्यपदावर राहिलेल्या हुआन कार्लोसने १९ जून २०१४ रोजी पदत्याग केला व त्याचा मुलगा फेलिपे सहावा स्पेनचा नवा राजा बनला.\n\n१९३९ मधील स्पॅनिश गृहयुद्धानंतर सत्तेवर आलेल्या हुकुमशहा फ्रांसिस्को फ्रांकोच्या १९७५ मधील मृत्यूनंतर केवळ दोन दिवसांनी हुआन कार्लोस राज्यपदावर आला. त्याने फ्रांकोच्या जुलुमी राजवटीनंतर स्पेनमध्ये लोकशाहीवादी सरकार आणण्यामध्ये मोठा वाटा उचलला.\n", "id": "mar_Deva_53688"} {"text": "कोर्दोबा\n\nकोर्दोबा () हे स्पेन देशाच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील एक ऐतिहासिक शहर आहे. कोर्दोबा शहर स्पेनच्या दक्षिण भागात ग्वादालक्विव्हिर नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.२८ लाख होती.\n\nकोर्दोबा शहराला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. हे शहर रोमन प्रजासत्ताक व रोमन साम्राज्यातील प्रांतांच्या राजधानीचे शहर होते. आठव्या शतकामध्ये आयबेरियन द्वीपकल्प मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर कोर्दोबा कोर्दोबाची अमिरात व कोर्दोबाची खिलाफत ह्या राज्यांची राजधानी होती. दहाव्या शतकामध्ये कोर्दोबा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते असा अंदाज व्यक्त केल गेला आहे. ह्या काळात कोर्दोबा इस्लामिक संस्कृतीचे शैक्षणिक केंद्र होते. सध्या कोर्दोबा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_53689"} {"text": "तालिन\n\nतालिन ही एस्टोनिया ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. तालिन शहर एस्टोनियाच्या उत्तर भागात फिनलंच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_53690"} {"text": "नवाकसुत\n\nनवाकसुत ही मॉरिटानिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नवाकसुत सहारा वाळवंट प्रदेशामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_53691"} {"text": "बंजुल\n\nबंजुल ही गांबिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर गांबियाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर व गांबिया नदीच्या मुखापाशी एका लहान बेटावर वसले आहे. २००३ साली बंजुल शहराची लोकसंख्या ३४ हजार होती.\n", "id": "mar_Deva_53692"} {"text": "वसंत आबाजी डहाके\n\nवसंत आबाजी डहाके (३० मार्च १९४२ -हयात ) हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. \"चित्रलिपी\" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\n", "id": "mar_Deva_53693"} {"text": "गोविंद तळवलकर\n\nगोविंद श्रीपाद तळवलकर (जन्म : डोंबिवली, २२ जुलै, इ.स. १९२५; - ह्युस्टन (अमेरिका), २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक , राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार , साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे.\n\nतळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते .\n", "id": "mar_Deva_53694"} {"text": "नीस\n\nनीस हे फ्रान्समधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या आग्नेय कोपऱ्यात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_53695"} {"text": "सर्व बॉम्ब्सचा बाप\n\nअमेरिकन सैन्याने तयार केलेल्या मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँब (MOAB) या बाँबापेक्षा याची विस्फोटक्षमता चौपट आहे. अमेरिकन बाँब मदर ऑफ ऑल बाँब्स या नावाने ओळखला जात असल्यामुळे या बाँबाला सगळ्या बाँबांचा बाप असे उपनाव देण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_53696"} {"text": "मिंग्लिश\n\nमराठी भाषेच्या परिणमाने बोलल्या जाणाऱ्या इंग्लिश भाषेस, तसेच इंग्लिश भाषेच्या परिणामाने बोलल्या जाणाऱ्या मराठीस मिंग्लिश असे म्हणतात.\n\nभारतात आपण हिंग्लिश, बॉंग्लिश, तामिग्लिश, मिंग्लिश वगैरे अनेक प्रकारची इंग्रजी उत्क्रांत करत आपसूक घडवल्या आहेत. 'बंबय्या इंग्लिश' ही एक 'वेगळी चटणी' तयार झाली आहे.\n", "id": "mar_Deva_53697"} {"text": "भाषेची झीज\n\nभाषेची झीज होणे ही मूळ किंवा मातृभाषा गमावण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सामान्यत: प्रथम भाषेच्या (मातृभाषेच्या) (\"L1\") भाषकांपासून वेगळे होणे आणि दुसरी भाषा (\"L2\") प्राप्त करणे आणि वापरणे या दोन्हीमुळे उद्भवते, जी पहिल्या भाषेच्या योग्य उत्पादनात आणि आकलनामध्ये व्यत्यय आणते. दुसऱ्या भाषेचा असा हस्तक्षेप सर्व द्विभाषिकांनी काही प्रमाणात अनुभवला असेल, परंतु ज्या लोकांच्या मातृभाषेशिवाय दुसरी भाषा दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावू लागली आहे अशा भाषिकांमध्ये भाषेची झीज जास्त स्पष्ट आहे. जे लोक परभाषीय देशात वास्तव्यास असतात, अशा लोकांच्या भाषेची झीज होण्याची शक्यता जास्त असते.\n", "id": "mar_Deva_53698"} {"text": "भाषाशास्त्र\n\nखालील भाषांतरात स्वनविज्ञान आणि ध्वनिकी या दोन शब्दांची गल्लत झाली आहे. भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.\n\nभाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ.. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.\n", "id": "mar_Deva_53699"} {"text": "संजय राष्ट्रीय उद्यान\n\nछत्तीसगढ राज्यातील सुरगुजा जिल्ह्यात (१४७१.१३ चौ. आणि मध्य प्रदेश राज्याच्या सिधी जिल्ह्यात (४६६.८८ चौ. कि. मी.) एकूण १९३८.०१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले संजय राष्ट्रीय उद्यान उर्फ गुरू घासीदास राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मोठ्या क्षेत्राफळाचे राष्ट्रीय उद्यान आहे. १९८१ साली या जंगलास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53700"} {"text": "प्रवाळ बेटे\n\nप्रवाळाची बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था (ecosystem) आहे. ही बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळाच्या बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो.\n", "id": "mar_Deva_53701"} {"text": "संघमित्रा\n\n२८१ – इ.स.पू. २९२) ह्या सम्राट अशोक आणि त्यांची बौद्ध धर्मीय राणी देवी यांची मुलगी व एक अरहंत पद प्राप्त भिक्खुणी होत्या. महेंद्र या आपल्या भावासोबतच त्यांनीही मठवासी बौद्ध भिक्खुणींचे अनुयायीत्व पत्करले होते. पुढे बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ही दोन्ही भावंडे श्रीलंकेत गेली. श्रीलंकेत त्यांच्या बरोबर इतर भिक्खूणींनाही पाठवण्यात आलं.\n\nअशोकांच्या बौद्ध धर्मीय पत्नीला आपल्या मुलीचे नाव बौद्ध धर्माशी निगडितच असावं असं वाटतं होतं आणि म्हणून तिने या मुलीचे नाव 'संघमित्रा' असं ठेवलं होतं. कलिंग लढाईनंतर सम्राट अशोकांनी जेव्हा आपल्या पत्नीसह बौद्ध धर्म स्विकारला तेव्हाच त्यांनी असा निर्णय घेतला होता की, गौतम बुद्धांची शिकवण आणि तत्त्वे यांचा प्रसार करण्यासाठी, प्रवचनांच्या माध्यमातून त्यांचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःच्या मुलांना आपल्यापासून दूर परप्रांतात पाठवायचे आणि त्यांनी हा निर्णय आमलात आणला. प्रत्येक हिवाळ्यातला सर्वात लहान दिवस, संघमित्राच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_53702"} {"text": "सापेक्ष अर्थच्‍छटाशास्त्र\n\nसापेक्ष अर्थच्‍छटाशास्त्र हे भाषाशास्त्र विषयातील एक उपशास्त्र आहे. या क्षेत्रात अर्थ व त्याचे संदर्भाने योगदान याचा अभ्यास केला जातो. सापेक्ष अर्थच्‍छटाशास्त्र यात भाषण अधिनियम सिद्धांत, संवाद, चर्चा आणि तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र आणि मानवजातीचा अभ्यास भाषेच्या दृष्टिकोनातून करणारे शास्त्र आहे.\n", "id": "mar_Deva_53703"} {"text": "शब्दार्थशास्त्र\n\nSemantics is the study of meaning, usually in language. The word \"semantics\" itself denotes a range of ideas, from the popular to the highly technical. It is often used in ordinary language to denote a problem of understanding that comes down to word selection or connotation. This problem of understanding has been the subject of many formal inquiries, over a long period of time. The word is derived from the Greek word σημαντικός (semantikos), \"significant\", from σημαίνω (semaino), \"to signify, to indicate\" and that from σήμα (sema), \"sign, mark, token\". In linguistics, it is the study of interpretation of signs or symbols as used by agents or communities within particular circumstances and contexts. Within this view, sounds, facial expressions, body language, proxemics have semantic (meaningful) content, and each has several branches of study. In written language, such things as paragraph structure and punctuation have semantic content; in other forms of language, there is other semantic content.\n\nThe formal study of semantics intersects with many other fields of inquiry, including proxemics, lexicology, syntax, pragmatics, etymology and others, although semantics is a well-defined field in its own right, often with synthetic properties. In philosophy of language, semantics and reference are related fields. Further related fields include philology, communication, and semiotics. The formal study of semantics is therefore complex.\n\nThe word semantic in its modern sense is considered to have first appeared in French as sémantique in Michel Bréal's 1897 book, Essai de sémantique'. In international scientific vocabulary semantics is also called semasiology. The discipline of Semantics is distinct from Alfred Korzybski's General Semantics, which is a system for looking at the semantic reactions of the whole human organism in its environment to some event, symbolic or otherwise.\n", "id": "mar_Deva_53704"} {"text": "वाक्यरचना\n\nएक वाक्य म्हणजे व्याकरणदृष्ट्या एक किंवा अधिक शब्द असणारे भाषेचे एकक आहे. असे एक वाक्य निवेदन, प्रश्न, उद्गार, विनंती, आदेश किंवा सूचना व्यक्त करण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यासाठी, वाक्यामध्ये अर्थानुसार हवे ते शब्द समाविष्ट करता येतात. भाषाशास्त्र\n\nविषयानुरूप वाक्यरचना म्हणजे शब्द एकत्र आणताना अनुचलन, क्रमवारीसह वाक्य ज्या विशिष्ट पद्धतीने बांधले जाते त्या बांधणीची तत्त्वे आणि प्रक्रिया यांचा अभ्यास होय. वैयक्तिक भाषेतील शब्दांचे संचालन, त्याचे नियम आणि तत्त्वे विषद करण्यासाठी सुयोग्य वाक्यरचना वापरली जाते. वाक्यरचनाशास्त्रात या प्रकारचे नियम याचाही अभ्यास होतो.\n", "id": "mar_Deva_53705"} {"text": "उच्चारशास्त्र\n\nभाषेतील उच्चारांचा व त्यांचा विकारांचा अभ्यास म्हणजे उच्चारशास्त्र होय. उच्चारशस्त्र भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या नादाच्या पद्धतशीर अभ्यास करणारी भाषाशास्त्र विषयातील एक शाखा आहे. प्राचीन उच्चारशास्त्र 'स्वर' या संज्ञेची 'स्वयं राजते इति स्वरा:।' अशी व्याख्या करते.\n", "id": "mar_Deva_53706"} {"text": "सर्जनशील भाषाशास्त्र\n\nसर्जनशील भाषाशास्त्र ही एक विचारधारा आहे. ही विचारधारा व्याकरणातील सर्जनशील व्याकरण हीच संकल्पना वापरते \"सर्जनशील व्याकरण\" ही व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. आणि म्हणून \"सर्जनशील भाषाशास्त्र\" हे सुद्धा विविध प्रकारे वापरली जाऊ शकणारी संज्ञा आहे. सर्जनशील व्याकरण यात मर्यादित स्वरूपातील नियम आणि रिती आहेत. हे नियम व रिती शुद्ध वाक्य निर्मिती साठी भाषे मध्ये वापरले जातात. सर्जनशील भाषाशास्त्र ही संज्ञा भाषा शास्त्री नॉम चॉम्स्की यांच्या 'बदलते व्याकरण' या शोध निबंधानंतर त्यांच्या विचारांसाठीही वापरली गेली आहे.\n", "id": "mar_Deva_53707"} {"text": "भाषाशास्त्रीय मानवशास्त्र\n\nभाषाशास्त्रीय मानवशास्त्र हा भाषा आणि संस्कृती आणि मानवी जीवशास्त्र, माहिती आणि भाषा दरम्यान संबंध यांचा अभ्यास होय. मनुष्याची उत्पत्ति व विकास यांचें भाषाशास्त्रीय दृष्टया विवरण करणाऱ्या शास्त्राला भाषाशास्त्रीय मानवशास्त्र असें म्हणतात. ही मानवशास्त्र विषयाचीच एक उपशाखा आहे. पारंपारिक भाषिक मानवजातीचा अभ्यास करणारे हे शास्त्र समाजशास्त्र व त्या अनुषंगाने लोक जीवनाचा अभ्यास करते. या अभ्यासांच्या निष्कर्षाने समाजशास्त्र विषयात अनेक बदल घडून आले आहेत.\n", "id": "mar_Deva_53708"} {"text": "भाषा विकास\n\nभाषा ही मानवाला मिळालेली एक बहुमूल्य देणगी आहे. भाषेच्या माध्यमातून प्रत्येक माणूस एकमेकांशी संवाद साधू शकतो. संवाद साधण्यासाठी लिहिणे, वाचणे, बोलणे, इशारे, हावभाव, मुक अभिनय, मुद्राभाव असे अनेक माध्यम आहेत. परंतु भाषा हे अतिशय प्रभावी साधन आहे. भाषा हे आपले विचार, मते, भावना आणि जाणिवा प्रगट करण्याचे एक साधन आहे. भाषेला इंग्रजी भाषेत लॅंग्वेज (language) असे म्हणतात. हा शब्द 'लिंग्वा' या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. लिंग्वाचा अर्थ जीभ असा होतो. भाषेचा वापर करणे हे देखील एक कौशल्य आहे.\n\nभाषेची कार्ये: भाषा हे व्यक्तीच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे एक साधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते. तसेच भाषा हे माहिती आणि कोशल्ये शिकण्याचे एक साधन आहे. भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो.\n", "id": "mar_Deva_53709"} {"text": "उपयोजित भाषाशास्त्र\n\nमानववंशविज्ञान, समाजभाषाविज्ञान आणि मनोभाषाविज्ञानाच्या अभ्यासातून जे निष्कर्ष निघतात त्यांचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे उपयोजित भाषाशास्त्र होय. भाषाभ्यासाचे संशोधनातून जे निष्कर्ष निघतात त्याचे उपयोजन कसे केले पाहिजे. उपयोजन करताना त्याची कार्यपद्धती कशी असली पाहिजे त्याचा विचार भाषाशास्त्रात होत असतो. उदा. शालेय महाविद्यालयीन शिक्षण कोणत्या भाषेत द्यावे. शासकीय व्यवहाराची भाषा कोणती असावी. संगणकाच्या शिक्षणात माध्यम म्हणून कोणती भाषा वापरली पाहिजे. अशी सर्व प्रश्नोत्तरे ही उपयोजित भाषाविज्ञानाच्या संबंधी वापरली जातात. भाषेचा अभ्यास करतांना लहान मुले बोलतात ती प्रथम भाषा, त्यानंतरची जराशी प्रगत द्वितीय भाषा, त्यापुढे तृतीय भाषा अशी वर्गवारी भाषाभ्यास करतांना केली जाते. अशी भाषा शिकतांना भाषेची सामाजिक पार्श्वभूमी, भाषा बोलणाऱ्यांचे वय, भाषा शिकण्याचा हेतू, भाषेचे व्याकरण व नियम, भाषेच्या होणाऱ्या चुका वगैरेंचा विचार उपयोजित भाषाशास्त्रात केला जातो. स्थळ, वेळ व काळानुरूप भाषेत बदल घडून येणाऱ्या बदलाचा अभ्यास ह्यात केला जातो.\n", "id": "mar_Deva_53710"} {"text": "ऐतिहासिक भाषाशास्त्र\n\nविविध कालखंडांतील भाषेच्या स्वरूपांचा अभ्यास ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. निरनिराळ्या काळखंडांतील भाषा, तिचे बदलते स्वरूप आणि तिच्यात आलेल्या शब्दांच्या उत्पत्तीचे सिद्धान्त या सर्वांचा विचार ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. भाषा ही सतत बदलणारी असते. मराठी भाषेच्या यादवकालीन मराठी भाषा, बहामनीकालीन मराठी भाषा, शिवकालीन मराठी भाषा अशा अनेक पायऱ्या आहेत. भाषेच्या संदर्भात ध्वनी, शब्द, प्रत्यय, शब्दार्थ अशा विविध घटकांमधे बदल होत असतात. आर्यभाषेपासून वैदिक भाषा अशाच काही भाषा निर्माण होत गेल्या, त्या सर्व भाषांचा अभ्यास भारतीय ऐतिहासिक भाषाविज्ञानात केला जातो. भाषेच्या बाबतीत कालानुक्रमे वर्गीकरण करणे, ऐतिहासिक विवेचन करणे, भाषेची अन्य भाषांशी तुलना करणे अशा प्रकारचा अभ्यास या शास्त्रात होतो.\n\nभाषेचा अभ्यास प्राचीन काळापासून त्या काळाच्या शास्त्रानुसार हा अभ्यास केला जात असे. हा अभ्यास तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास या क्षेत्रातील भाषेच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यातून होत असे. बायबलमध्ये, पूर्वी एकच भाषा होती; परंतु देवानेच माणसांना भिन्न भिन्न भाषा दिल्या अशी भाषेची उत्पत्ती सांगितली आहे. या काळात भाषाविषयक अनेक गैरसमजुती होत्या. प्राचीन काळात ग्रीक आणि लॅटिन या श्रेष्ठ भाषा तर इंग्लिश, ही भ्रष्टभाषा अशी समजूत होती. दुसऱ्या एका समजुतीनुसार एकच भाषा असेल तरच समाजात एकोपा टिकून राहील; भाषा वैविध्य आले की, संघर्ष सुरू होतो, असे मत प्रचलित होते. भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पुढे धर्मग्रंथ, महाकाव्ये, हस्तलिखिते यांची चिकित्सा शैलीच्या अनुषंगाने करून या ग्रंथाचा काळ ठरवण्यात आला आणि अशा अभ्यासाला 'भाषाभ्यास' (Philology) असे नाव देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53711"} {"text": "वर्णनात्मक भाषाशास्त्र\n\nवर्णनात्मक भाषाविज्ञानास एककालिक वर्णनात्मक विज्ञान असेही म्हणतात. या भाषाविज्ञानात कोणत्याही एकाच कालखंडातील व बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भाषा अभ्यासासाठी घेतल्यामुळे या पद्धतीला 'एककालिक अभ्यासपद्धती' असेही म्हटल्या जाते. अ एकाच काळातील भाषेचे वर्णन केले जाते म्हणून त्यास 'वर्णनात्मक भाषाविज्ञान' असे म्हणतात.\n\nआधुनिक भाषाविज्ञानात ऐतिहासिक पद्धतीचे विश्लेषण टाळून वैज्ञानिक पद्धतीच्या संकल्पना वा भाषातत्त्वे विकसित करणे ही भूमिका वर्णनात्मक भाषाविज्ञानाने स्वीकारली आहे. भाषेच्या एककालिक अभ्यासाला महत्त्व आणि त्याच्या संरचनेचा अभ्यास हा वर्णनात्मक भाषाविज्ञानाचा विशेष होय.\n\nफेर्दिना द सोस्यूर या स्वीस अभ्यासकाने आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया घातला असे म्हटले जाते. त्याने भाषाभ्यासात रूप व्यवस्था व संरचना या अमूर्त संकल्पनांना महत्त्व दिले. तसेच पारंपरिक व्याकरणाच्या मूल्यमापनाला विरोध करून ऐतिहासिक दृष्टिकोणापेक्षा एककालिक व संरचनात्मक भाषाविल्शेषणाचे विवेचन केले. भाषा एक चिन्हव्यवस्थाआहे, असे त्याने प्रतिपादन केले. अशाप्रकारे भाषेच्या चिन्हव्यवस्थेचे श्रेय सोस्यूरकडेच जाते.\n", "id": "mar_Deva_53712"} {"text": "भाषाशास्त्राचा इतिहास\n\nभाषाविषयक नियमांची निश्चित व पद्धतशीर मांडणी आणि अभ्यास संस्कृत भाषेच्या संदर्भात अगदी प्राचीन काळापासून दिसून येतो. संस्कृत भाषेतील भाषेच्या नियमांची त्याच्या व्याकरणाची चर्चा प्राचीन संस्कृत ग्रंथातून दिसते. मराठी भाषेत भाषा-विचाराचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून दिसून येतो. पाश्चात्त्य जगतात मानववंशशास्त्रज्ञांच्या प्रेरणेतून भाषा विज्ञानाचा अभ्यास अमेरिकेत प्रथम सुरू झाला. मानववंश आणि भाषाविज्ञान यांच्या अभ्यासातून मानवी संस्कृतीचे निष्कर्ष काढण्यासाठी भाषाविज्ञानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू झाला. समाजाची संस्कृती समजून घ्यायची असेल तर समाजाच्या रुढी परंपरा चालीरिती धर्म धर्मसंस्था याबरोबर भाषा भाषांची लिपी स्वनीम व्यवस्था,भाषेचे स्वरुप, भाषेतील शब्दसंख्या, भाषेची नियमव्यवस्था, हे घटक संस्कृती अभ्यासण्यासाठी जसे उपयोगाचे आहेत तसेच भाषेचे विविध घटकही मानवाचा मनोव्यापार, समाज आणि त्याची संस्कृती अभ्यासण्यासाठी आवश्यक आहे, असे अभ्यासकांच्या लक्षात आल्यामुळे भाषाशास्त्राचा शास्त्रीय दृष्टीन अभ्यास सुरू झाला.\n", "id": "mar_Deva_53713"} {"text": "बुजुंबुरा\n\nबुजुंबुरा (फ्रेंच: Bujumbura) ही बुरुंडी या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बुजुंबुरा बुरुंडीच्या पश्चिम भागात लेक टांजानिकाच्या काठावर वसले आहे. ते बुरुंडीतील महत्त्वाचे बंदर असून तेथून कॉफी, जस्त खनिज, कापूस, कातडी इत्यादी मालाची निर्यात होते.\n", "id": "mar_Deva_53714"} {"text": "स्पेनचा इतिहास\n\nस्पेनचा इतिहास प्रागैतिहासिक इबेरियाच्या काळापासून स्पेनचे महासत्तेत झालेले रूपांतर, त्याची पडती व युरोपीय संघाचा सदस्य होईपर्यंतचा इतिहास आहे.\n", "id": "mar_Deva_53715"} {"text": "कोर्दोबाची खिलाफत\n\nकोर्दोबाची खिलाफत () हे दहाव्या शतकातील पश्चिम युरोपाच्या आयबेरियन द्वीपकल्पावरील अल-आंदालुस ह्या मुस्लिम भूभागाचे एक राज्य होते. कोर्दोबा येथे राजधानी असलेली ही खिलाफत इ.स. ९२९ ते इ.स. १०३१ दरम्यान अस्तित्वात होती.\n\nअब्द-अर-रहमान तिसरा ह्याच्या राजवटीखालील ही खिलाफत प्रगत व सुबत्त होती.\n", "id": "mar_Deva_53716"} {"text": "वालेन्सिया\n\nवालेन्सिया अथवा वॅलेन्सिया हे स्पेन मधील तिसरे मोठे शहर आहे. येथील समुद्र किनारा प्रसिद्ध असल्याने मोठ्याप्रमाणावर पर्यटक या शहराला भेट देतात.\n", "id": "mar_Deva_53717"} {"text": "कातालोनिया\n\nकातालोनिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. बार्सिलोना ही कातालोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. कातालान, स्पॅनिश व ऑक्सितान ह्या कातालोनियाच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.\n", "id": "mar_Deva_53718"} {"text": "जिब्राल्टरची सामुद्रधुनी\n\nस्पेन व मोरोक्को या देशांमधील चिंचोळ्या सामुद्रधुनीला जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव ज्याने सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्या ८ व्या शतकातील अरबी सेनापती तारिक त्याच्या नावावरून पडले आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या आधी ग्रीक व रोमन नोंदींनुसार हर्क्युलचे द्वार असे संबोधत. तारिकने स्पेन काबीज करायला मोरोक्कोमधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नामकरण जेबेल ए तारिक ( तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी त्याचा जिब्राल्टर असा अपभ्रंश केला.\n", "id": "mar_Deva_53719"} {"text": "कोनाक्री\n\nकोनाक्री ही गिनी ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. गिनीच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक ह्या शहरात राहतात.\n", "id": "mar_Deva_53720"} {"text": "फ्रीटाउन\n\nफ्रीटाउन ही सियेरा लिओन ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रीटाउन हे पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाचे बंदर आहे.\n", "id": "mar_Deva_53721"} {"text": "केस\n\nकेस हा त्वचेचा अविभाज्य घटक आहे. केस केवळ काही नॅनो मीटर जाडीचा असतो. केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात.\n\nकेस हा घटक विघटनक्षम आहे केसांमधे गंधक हा घटक असतो.केसांचा रंग काळा किंवा लाल आसू शकतो .\n\nकेस(Hair) स्तनधारी प्राण्यांच्या बाह्य चर्मचे उद्वर्ध (outer growth) आहे. कीटकामध्ये शरीरावर जे तंतुमय उद्वर्ध असते, त्यांना ही केस म्हणतात. केस मऊ ते कडक, (जसे की सूअर) आणि टोकदार सुद्धा(जसे की साही चे) असते. प्रकृति ने थंड आणि गरम प्रभाव वाले क्षेत्रांमद्धे राहणारे जीवांना केस दिले आहे., जे थंडीत थंडी पासुन रक्षा करतात आणि गर्मीत जास्त ताप ने डोक्याची रक्षा करते. जेव्हा शरीरात असहनशील गर्मी पडते, तेव्हा शरीरातून घाम वाहून बाहेर पडतो.\n", "id": "mar_Deva_53722"} {"text": "ज्योत्स्ना देवधर\n\nज्योत्स्ना देवधर (जन्म : जोधपूर, २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६, - पुणे, १७ जानेवारी, इ.स. २०१३) ह्या मराठी तसेच हिंदी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिका होत्या.\n\nज्योत्स्ना देवधर यांनी पुणे विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम.ए. केल्यानंतर वर्धा येथून 'साहित्य विशारद' ही पदवी संपादन केली. इ.स. १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या अणि 'गृहिणी' या कार्यक्रमाचा भाग असलेल्या 'माजघरातील गप्पा' याद्वारे त्या घरांघरांमध्ये पोहोचल्या.\n", "id": "mar_Deva_53723"} {"text": "फ्रांसिस दि'ब्रिटो\n\nफादर फ्रान्सिस दिब्रिटो (४ डिसेंबर, इ.स. १९४३; नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.\n", "id": "mar_Deva_53724"} {"text": "निर्मला देशपांडे (साहित्यिक)\n\nनिर्मला देशपांडे या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. त्यांचे वडील डॉक्टर आणि पती ॲक्च्युअरी होते.\n", "id": "mar_Deva_53725"} {"text": "स्नेहलता दसनूरकर\n\nस्नेहलता दसनूरकर (७ मार्च १९१८- ३ जुलै, २००३) या मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ होत्या.\n\nआपल्या दीर्घ साहित्य जीवनात त्यांनी ६० च्या वर कथासंग्रहांचे लेखन केले होते.\n\n२००२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या अवंतिका मालिकेचे अल्फा टि व्ही वर प्रसारण सुरू झाले होते.\n\nस्त्री जीवनातील सुख-दुःखांचे पट उलगडणाऱ्या कथा-कादंबऱ्यांचे हे विश्व मराठी साहित्यात ज्या लेखिकांनी गेल्या शतकाच्या मध्यावर निर्माण केले, त्यातल्या स्नेहलता दसनूरकर या आघाडीच्या लेखिका होत्या.\n", "id": "mar_Deva_53726"} {"text": "भाषाशास्त्रज्ञांची यादी\n\nसाहित्यिक अर्थ विचारात घेता linguist भाषाशास्त्रज्ञ? म्हणजे ती व्यक्ति जी 'भाषा शास्त्रा'चा अभ्यास करते. निःसंदिग्धरीत्या,हा शब्द कधी कधी polyglot(one who knows more than 2 languages) बहुभाषाविद्? दुभाष्यासाठी? वा व्याकरणज्ञ म्हणुनही वापरल्या जातो,परंतु, या शब्दाचे हे दोन वापर वेगवेगळे आहेत.('साहित्यिक भाषाशास्त्रज्ञ' होण्यासाठी कोणास 'बहुभाषाविद्' असणे जरुरी नाही.) The following is a list of linguists.\n\n__NOTOC__\n", "id": "mar_Deva_53727"} {"text": "बाळ फोंडके\n\nडॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके (जन्म : २२ एप्रिल १९३९) हे विज्ञान कथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते विज्ञानविषयक लिखाण करतात अंतराळ, आपले पूर्वज, खगोल. पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या 'विज्ञान नवलाई' नावाच्या पुस्तक-मालिकेचा हिस्सा आहेत.\n\nफोंडके यांनी अणुभौतिकीत एम.एस्‌सी. केल्यावर काही काळ मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापकी केली, आणि नंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसीच्या) प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. वर्षभरानंतर ते त्या केंद्राच्या जीववैद्यक विभागात काम करू लागले. बीएआरसीत असताना त्यांनी रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र यांत संशोधन केले. दरम्यान, १९६७ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी या विषयातील पीएच्‌.ड़ी. मिळवली. पुढील काळात त्यांनी दोन-तीन वेळा परदेशात अभ्यागत शास्त्रज्ञ- प्राध्यापक म्हणून काम केले. बीएआरसीत एकूण २३ वर्षे काम करून ते निवृत्त झाले.\n\nबीएआरसीत असताना ते तुरळकपणे विज्ञानकथा लिहू लागले होते. आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्यांनी सहभागी होण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्यात विज्ञानप्रसाराची आवड निर्माण झाली.\n\n१९८३ साली बाळ फोंडके हे टाइम्स ऑफ इंडिया संस्थेतील 'सायन्स टुडे' या मासिकाचे संपादक झाले. मराठीत विविध विज्ञान विषयांत लिहिणाऱ्या व.दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे यांना 'सायन्स टुडे'मध्ये लिहिण्यास त्यांनी प्रवृत्त केले. १९८६ च्या सुमारास बाळ फोंडके यांच्यावर टाइम्स प्रकाशनाच्या मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांत विज्ञानविषयक बातम्या, लेख लिहिणे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विज्ञानाचा मजकूर छापण्यासाठीच्या अनेक संधी त्यांनी यावेळी शोधल्या.\n", "id": "mar_Deva_53728"} {"text": "लक्ष्मण लोंढे\n\n(जन्म : १९४५; - मुंबई, ६ ऑगस्ट, २०१५) हे मराठीतले विज्ञानकथा लेखक होते. बँकेत नोकरी करणाऱ्या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत 'सायन्स टुडे' या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या जेम्स गुन यांच्या 'द रोड टू सायन्स फिक्शन'च्या १९८९ च्या आवृत्तीसाठी निवडली गेली. आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत.\n\nकोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे. त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे.\n\nवैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबऱ्याही लिहिल्या.\n", "id": "mar_Deva_53729"} {"text": "मोहन आपटे\n\nमोहन आपटे यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून भौतिकशास्त्रातील पदवी घेतल्यावर त्यांनी अहमदाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेत ते कुस्ती शिकले होते. विज्ञानाबरोबरच त्यांना चित्रकलेतही स्वारस्य होते. ते कविता पण करायचे.\n\nमुंबईतील भारतीय विद्याभवन संचालित सोमाणी महाविद्यालयात १९६६ ते १९९८ या काळात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख असताना ते निवृत्त झाले.\n", "id": "mar_Deva_53730"} {"text": "राज्यव्यवहार कोश\n\nशिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. . राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. राज्यव्यवहार कोश हा मुळात रघुनाथ हनुमंते (पंडित) यांनी करवून घेतला होता आणि नंतर त्यांनी तो शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी नजर केला असे एक मत आहे. ह्या कोशाच्या सुरुवातीस असणारे श्लोक, ज्यानुसार हा कोश शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला असे निर्देशित होते, नंतर घातले गेले असावेत. या म्हणण्यास पुरावा हा आहे की या रचनेत हनुमंते कुळाची स्तुती करण्यासाठी कर्त्याकडून जास्त शब्द खर्ची घातले गेलेले आहेत. हा कोश राज्याभिषेकाच्या वेळी जर शिवाजी महाराजांनी करवून घेतला असता तर असे झाले नसते. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या राज्यव्यवहार कोशाचा कर्ता रघुनाथ पंडित नसून तंजावरचा ढुंढिराज व्यास हा आहे. सेतु माधव पगडींच्यामतेमात्र तो कोश रघुनाथ नारायण हणमंते(रघुनाथ पंडित) यांचाच. हा कोश फार्सी-मराठी नसून दख्खनीयावनी(उर्दू)-संस्कृत आहे. त्यातल्या १३८० शब्दांपैकी फारतर दहा टक्के शब्द मराठीत अजूनही प्रचलित आहेत. मनोगत सदस्य 'शुद्ध मराठी' यांचा प्रतिसाद\n\nइ.स.च्या सातव्या शतकात प्रथम व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरब आले, नंतर तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आले, भारतावर त्यांचे राजकीय वर्चस्वही काही काळ टिकून राहिले. त्यामुळे अगदी यादवकालापासून, म्हणजे १२ ते १४ शतकापासून फार्शी शब्दांचा वापर मराठी भाषेत होऊ लागला. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेच्या रक्षणार्थ 'महाराष्ट्र राज्याची स्थापना केली' तेव्हा राज्यकारभारात आणि दैनंदिन व्यवहारात आलेल्या अनेक फार्सी, अरबी, तुर्की- म्हणजेच या नव्या शब्दांना\n\nपर्यायी संस्कृत अथवा प्राकृत शब्द योजण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यातूनच राज्याभिषेकानंतर (१६७४) त्यांनी 'राज्यव्यवहार कोश' तयार करण्यासाठी रघुनाथ नारायण हणमंते या पंडिताची नियुक्ती केली. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत.\n", "id": "mar_Deva_53731"} {"text": "बिल्बाओ\n\nबिल्बाओ (; बास्क: Bilbo) हे स्पेन देशाच्या बास्क स्वायत्त प्रदेशामधील सर्वात मोठे शहर व स्पेनमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखाताच्या ८ किमी दक्षिणेस वसले आहे. येथील ॲथलेटिक बिल्बाओ हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_53732"} {"text": "द.ता. भोसले\n\nद.ता. भोसले, म्हणजे दशरथ तायापा भोसले (जन्म : ८ मे, इ.स. १९३५) हे एक मराठी लेखक आहेत. मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द.ता. भोसले. त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन केले. त्यांच्या काही कथा 'द. ता. भोसले यांच्या निवडक कथा'मध्ये संकलित झाल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणाव आदी विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्ऱ्य हे त्यांच्या 'वावटळ' 'नाथा वामण', 'अन्न' अशा विविध कथांमधून दिसते. शहरातील बकालपणावरही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या लिखाणात विनोदाचा शिडकावाही असतो. अशा प्रकारे समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते. खेड्यांतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते २५हून अधिक वर्षे भरीव आर्थिक मदत करीत आहेत.\n\nद.ता. भोसले यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचा अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, धारवाड, नांदेड, पुणे, बडोदा, सोलापूर आदी विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून समावेश झाला आहे. एक अभ्यासू वक्ता म्हणून भोसले यांचा नावलौकिक आहे.\n", "id": "mar_Deva_53733"} {"text": "टाकणकार\n\nटाकणकार ही आदिवासी समाजातील एक जमात आहे.ती भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात आढळते. हा समाज अंदाजे चारशे-पाचशे वर्षापुर्वी राजस्थान-गुजरात मधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा.समाजातील लोकगीते(खूळ), लोककथा (परसंग) यातून तसे उल्लेख येतात. समाजाचे कुलदैवत मातृदेवता आहे. तिला ते 'वळेखन' या नावाने संबोधतात. या शिवाय खुऱ्याळ, मेळली, चोयटी इत्यादी नावेसुद्धा तिला आहेत. या समाजाची बोलीभाषा 'वाघरी' आहे, ती राजस्थानी व गुजराती बोलीशी जवळीक साधते.\n", "id": "mar_Deva_53734"} {"text": "बाबा भांड\n\nबाबा भांड (जन्म : २८ जुलै, इ.स. १९४९) हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी अल्पकाळ अध्यापनाचे काम केले आहे.\n\nसहावीत असताना डायरी लिहिली. हे पहिले लिखाण अलीकडं २००१ साली पुस्तकरूपाने २००१ साली प्रकाशित झाली.\n\nविद्यार्थीजीवनात स्काउटबरोबर त्यांना युरोपचा प्रवास करायला मिळाला. या अनुभवावर त्यांनी 'लागेबांधे' नावाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. बाबा भांड यांनी १९७५ मध्ये पत्‍नी सौ. आशा सोबत धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना केली.. त्यांनी आजवर (ऑगस्ट २०१५) १७००हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, तीन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक पुस्तके, तीन एकांकिका संग्रह, चार अनुवाद, नऊ संपादित पुस्तके, पंधरा किशोर कादंबऱ्या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी सत्तावीस पुस्तके व इतर काही, अशा एकूण ८५ पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.\n\nमुलांसाठी `साकेत सवंगडी' नियतकालिकांचे त्यांनी दीर्घकाल संपादन, प्रकाशन केले आहे.\n\nत्यांच्या \"दशक्रिया\" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीसाठी त्यांना डझनावारी पुरस्कार मिळाले.\n\n'टीकास्वयंवर'सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या 'साकेत प्रकाशनाचे' ते संचालक आहेत.\n\nबाबा भांड यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी, गुजरातीत अनुवाद झाला आहे.\n\n५०१ अभंगांची रचना करणारा कृष्णा हा बाबा भांड यांचा पुतण्या देवभक्त योगी होता. त्याने २००६ साली अवघ्या पंचविशीत अग्निप्रवेश करून आयुष्य संपवले त्याच्या जीवनावर बाबा भांड यांनी 'योगी' ही कादंबरी, चरित्र, अभंगावर समीक्षा, ओवीबद्ध चरित्रे अशी लहान-मोठी पंधरा पुस्तके प्रकाशित केली.\n\nबाबा भांड यांनी वयाच्या पासष्टीनंतर सर्व संस्थात्मक कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली असून, ते आणि पूर्णवेळ वाचन, लेखन, प्रकाशनासह शेती, प्रवास आणि छायाचित्रणाच्या छंदासाठी घालवतात. त्यांचे बहुतांशी जग बघून झाले आहे..\n", "id": "mar_Deva_53735"} {"text": "फुलोरा\n\nकाही वनस्पतींत खोडाच्या टोकावर किंवा पानाच्या खाचेत एकच फूल येते. काही वनस्पतींत त्याच जागी अनेक फुले येऊन फुलांची गुच्छासारखी रचना तयार होते तिला 'फुलोरा' किंवा 'पुष्पबंध' (Inflorescence) म्हणतात.\n\nफुलोऱ्याचे विभाग फुलोऱ्याची रचना अनेक भागांची मिळून बनलेली असते. त्यापैकी मुख्य भाग पुढीलप्रमाणे,\n\nफुलोऱ्याच्या मध्य अक्षास पुष्पबंधाक्ष असे म्हटले जाते.\n\nफुलोऱ्यातील प्रत्येक फुलाच्या देठास पुष्पवृन्त म्हणतात.\n\nकाही वेळा फुलोऱ्याचा वरील टोकाचा भाग पसरट तबकडीसारखा होतो त्याला पुष्पासन म्हणतात.\n\n४. छद (Bract) काही वेळा फुलाच्या देठाजवळ लहान पानासारखी रचना असते त्यास छद म्हणतात. जर फुलाला छद असेल तर त्याला 'सच्छद फूल' किंवा नसेल तर छदहीन फूल असे संबोधतात.\n\nछदक (Bracteole) काही वनस्पतींमधे फूल व छद यांच्यामधे एक लहान व पातळ रचना असते तिला छदक म्हणतात.\n\nछदांचे पुढीलप्रमाणे काही उपप्रकार असतात, १. पर्णमय छद (Leafy Bract)- छद पानांप्रमाणे हिरव्या रंगाचे असतात. उदा: जास्वंद, अडुळसा, पिवळी तीळवण. २. प्रदल छद (Petaloid Bract) - प्रदल छद हे फुलांतील प्रदलांसारखे किंवा पाकळ्यांसारखे रंगीत असते. उदा: बोगनवेल. ३. महाछद (Spathy Bract) - हे छद मोठे व संपूर्ण फुलोऱ्याला वेढणारे असतात. उदा: रानसुरण अळू, नारळ, मका. ४. छदमंडल (Involucre) - यामधे अनेक छदे एकत्र येऊन फुलोऱ्याच्या देठाजवळ गोलाकार कडे तयार करतात. उदा: सूर्यफूल, सोनकी. ५. तुष (Glume)- गवत कुलातील बहुतांशी जातींमधे तुष प्रकारचे छद असतात. फुलोऱ्यातील फुलांच्या उमलण्याच्या दिशेवरून त्याची दोन मुख्य प्रकारांत विभागणी केलेली आहे.\n\n१. अकुंठित फुलोरा (Racemose Inflorescence)\n\n२. कुंठित फुलोरा (Cymose Inflorescence)\n\nअकुंठित फुलोऱ्याचे विविध प्रकार आहेत.\n\n१) एक वर्ध्यक्ष (Raceme) मंजरी\n\nउदा. मुळा, गुलमोहर, राई.\n\n(२) कणीश Spike शुकी.\n\nउदा. आघाडा, काटेमाट, अडुळसा, घटीपित्तपापडा, कोरांटी.\n\nउद. गवतवर्ग, गहू, बांबू, ऊस.\n\nउदा. पानवेल, काळी मिरी, तुती.\n\n(५) स्थूलकणिश Spadix छदशुकी\n\nउदा. केळ, नारळ, सुपारी\n\nउदा. जिरे, बडीशेप, गाजर, कोथिंबीर.\n\n(८) स्तबक Capitulum मुण्डक.\n\nउदा. सूर्यफूल, झीनिया, कॉसमॉस, बाभूळ, लाजाळू, कदंब, खैर, शेंबी, शिरस, गारबीज.\n\nकुंठित वल्लरीय Cymose\n\nउदा. परिजात, मोगरा, चमेली, जाई, कस्तूर-मोगरा इत्यादी.\n\n(२) शुंडीवल्लरी Cymose Helicoid.\n\nउदा. बिग्नोनिया,\n\n(३) सर्पगतिवल्लरी Cymose Scorpoid.\n\nउदा. कापूस, हत्तीसूर.\n\nउदा. कलोट्रोपिस कप्रीफोलीयसे घराणे.\n\nउदा. वड, पिंपळ, उंबर, पाथर, नांद्रुक, अंजीर, भुईउंबर, खरावती, अष्टा.\n\n(७) Verticillaster पुंजावली संयुक्त फुलोरा.\n\nउदा. तुळस व तिच्या जाती, सब्जा, अजगंधा, पुदिना, फांगला, कपुरी-माधुरी, मरवा, पानाचा ओवा\n\nउदा. Chrimas Folwer, लालपत्ती Sobertes flower.\n\nसंमिश्र फुलोरा\n\nउदा. केळी\n\n(४) Cymose corymb. उदा. सातवीण, कुडा\n\nउदा. द्राक्षे\n", "id": "mar_Deva_53736"} {"text": "माळवा\n\nमाळवा हा पश्चिम-मध्य भारतातला ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेल्या पठाराला व्यापलेला एक ऐतिहासिक प्रदेश आहे. भौगोलिकदृष्ट्या, माळवा पठार सामान्यत: विंध्य पर्वतरांगाच्या उत्तरेकडील ज्वालामुखीच्या उंच भागाला दर्शवतो. राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या, हे पूर्वीच्या मध्य भारत राज्याचे स्थान आहे जे नंतर मध्य प्रदेशात विलीन झाले. सध्या ऐतिहासिक माळवा प्रदेशात पश्चिम मध्य प्रदेशातील काही जिल्हे आणि दक्षिण-पूर्व राजस्थानचा काही भाग समाविष्ट आहे . कधीकधी माळव्याचा व्याप अजून बृहत् दर्शविण्यासाठी त्यात निमाड मधील काही प्रदेशालाही सामाविष्ट केले जाते, जो विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे आहे.\n\nमाळव्याची मुख्य भाषा माळवी आहे, जरी शहरांमध्ये हिंदी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. ही इंडो-युरोपियन भाषा इंडिक म्हणून उपवर्गीकृत आहे. भाषेला कधीकधी मलावी किंवा उज्जयिनी असे संबोधले जाते. माळवी हा राजस्थानी भाषेचा एक भाग आहे; निमाडी ही भाषा मध्य प्रदेशातील निमार प्रदेशात आणि राजस्थानमध्ये बोलली जाते. माळवीच्या बोलीभाषा वर्णक्रमानुसार, बाचडी, भोयारी, ढोलेवारी, होशंगाबादी, जमराल, कटियाई, माळवी उचित, पटवी, रंगारी, रंगरी आणि सोंडवारी आहेत. 2001 मधील सर्वेक्षणात फक्त चार बोली आढळल्या: उज्जैन (उज्जैन, इंदूर, देवास आणि सिहोर जिल्ह्यांतील), राजावारी (रतलाम, मंदसौर आणि नीमच), उमदवारी (राजगढ) आणि सोनधवारी (झालावार, राजस्थान). मालव्यातील सुमारे 55% लोकसंख्येमध्ये संभाषण करता येते आणि सुमारे 40% लोकसंख्या मध्य प्रदेश राज्याची अधिकृत भाषा हिंदीमध्ये साक्षर आहे.\n\nमाळवा प्रदेश हा प्राचीन माळवा राज्याच्या काळापासूनच एक वेगळा राजकीय प्रदेश होता. अवंती राज्य, मौर्य, माळव, गुप्त, परमार, दिल्ली सल्तनत, माळवा सुलतान, मुघल आणि मराठ्यांसह अनेक राज्ये आणि राजवंशांनी येथे राज्य केले आहे. ब्रिटिश भारतातील माळवा एजन्सी स्वतंत्र भारताच्या मध्य भारत (ज्याला माळवा संघ म्हणूनही ओळखले जाते) राज्यात विलीन करण्यात आली, 1947 पर्यंत माळवा एक प्रशासकीय विभाग होता.\n\nकवी आणि नाटककार कालिदास, लेखक भर्त्रीहरी, गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर आणि ब्रह्मगुप्त आणि बहुमाथ्य राजा भोज यांच्यासह भारताच्या इतिहासातील अनेक प्रमुख लोक माळव्यात राहतात. प्राचीन काळात उज्जैन ही या प्रदेशाची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी होती आणि इंदूर हे आता सर्वात मोठे शहर आणि व्यावसायिक केंद्र आहे\n\nसंपूर्ण इतिहासात त्याच्या राजकीय सीमांमध्ये वेळोवेळी बदल होत असले तरी, राजस्थानी, मराठी आणि गुजराती संस्कृतींच्या प्रभावाखाली या प्रदेशाने स्वतःची एक वेगळी संस्कृती विकसित केली आहे. कवी आणि नाटककार कालिदास, लेखक भर्त्रीहरी, गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर आणि ब्रह्मगुप्त, आणि बहुपयोगी राजा भोज यांच्यासह भारताच्या इतिहासातील अनेक प्रमुख लोक माळव्यात राहिले आहेत. प्राचीन काळात उज्जैन ही या प्रदेशाची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी होती आणि इंदूर हे आता सर्वात मोठे शहर आणि व्यावसायिक केंद्र आहे.\n\nसामान्यतः माळव्यातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. हा प्रदेश जगातील एक महत्त्वाचा अफू उत्पादक प्रदेश आहे. गहू आणि सोयाबीन ही येथील इतर महत्त्वाची नगदी पिके आहेत आणि कापड हा प्रमुख उद्योग आहे.\n\nएकूणच माळव्यातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. हा प्रदेश जगातील एक महत्त्वाचा अफू उत्पादक देश आहे. गहू आणि सोयाबीन ही इतर महत्त्वाची नगदी पिके आहेत आणि कापड हा प्रमुख उद्योग आहे.\n\nसंपूर्ण इतिहासात त्याच्या राजकीय सीमांमध्ये चढ-उतार होत असले तरी, राजस्थानी, मराठी आणि गुजराती संस्कृतींचा प्रभाव असलेल्या या प्रदेशाने स्वतःची वेगळी संस्कृती विकसित केली आहे. कवी आणि नाटककार कालिदास, लेखक भर्त्रीहरी, गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर आणि ब्रह्मगुप्त आणि बहुपयोगी राजा भोज यांच्यासह भारताच्या इतिहासातील अनेक प्रमुख लोक माळव्यात राहतात. प्राचीन काळात उज्जैन ही या प्रदेशाची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी होती आणि इंदूर हे आता सर्वात मोठे शहर आणि व्यावसायिक केंद्र आहे.\n\nएकूणच माळव्यातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. हा प्रदेश जगातील एक महत्त्वाचा अफू उत्पादक देश आहे. गहू आणि सोयाबीन ही इतर महत्त्वाची नगदी पिके आहेत आणि कापड हा प्रमुख उद्योग आहे.\n\nमालवी हे माळवा प्रदेशातील लोकांना दिलेले असुर आहे.\n\nमालवा प्रदेश हा प्राचीन मालवा राज्याच्या काळापासून एक वेगळा राजकीय घटक होता. अवंती राज्य, मौर्य, मालव, गुप्त, परमार, दिल्ली सल्तनत, माळवा सुलतान, मुघल आणि मराठा यासह अनेक राज्ये आणि राजवंशांनी त्यावर राज्य केले आहे. ब्रिटिश भारतातील मालवा एजन्सी स्वतंत्र भारताच्या मध्य भारत (ज्याला मालवा संघ म्हणूनही ओळखले जाते) राज्यात विलीन करण्यात आली, तोपर्यंत 1947 पर्यंत माळवा हा प्रशासकीय विभाग होता.\n\nमालवा प्रदेश हा प्राचीन मालवा राज्याच्या काळापासून एक वेगळा राजकीय घटक होता. अवंती राज्य, मौर्य, मालव, गुप्त, परमार, दिल्ली सल्तनत, माळवा सुलतान, मुघल आणि मराठा यासह अनेक राज्ये आणि राजवंशांनी त्यावर राज्य केले आहे. ब्रिटिश भारतातील मालवा एजन्सी स्वतंत्र भारताच्या मध्य भारत (ज्याला मालवा संघ म्हणूनही ओळखले जाते) राज्यात विलीन करण्यात आली, तोपर्यंत 1947 पर्यंत माळवा हा प्रशासकीय विभाग होता.\n", "id": "mar_Deva_53737"} {"text": "चोंडी\n\nचोंडी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान आहे. याच नावाचे एक गाव रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ, तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात, आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आहे. दिल्लीतही एक चोंडी नावाची गल्ली आहे.\n", "id": "mar_Deva_53738"} {"text": "महेश्वर\n\nमहेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठी वसलेले शहर आहे. पुर्वी येथे अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी होती.\n", "id": "mar_Deva_53739"} {"text": "तुकोजी होळकर\n\nतुकोजी होळकर (१७२३ - १५ ऑगस्ट, १७९७) हा होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांचा दत्तकपुत्र असून तो अहिल्याबाई होळकर यांच्या सैन्याचा सेनापती होता.\n\nतुकोजी होळकर हे राजे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र होत. पानिपतच्या पराभवानंतर होळकरांचे मराठा साम्राज्यातील स्थान कमजोर होऊ लागले. पेशव्यांच्या दरबारात देखील होळकरांना दुय्यम स्थान मिळू लागले. अनेक मातब्बर घराणी पेशव्यांना होळकरांची जहागीर जप्त करावी अशा विनवण्या करू लागली. परंतु सातारा छत्रपतींचे विश्वासू असल्याने पेशवे होळकरांच्या जहागीर जप्त करू शकले नाहीत. सन १७६५मध्ये मल्हाररावांचे निधन झाल्यामुळे इंदूर संस्थान काही काळ अंधारात गेले. तुकोजी वगळता होळकर घराण्यातील मातब्बर माणसे युद्धात मारली गेली होती. त्यामुळे अहिल्याबाई होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थान प्रमुख केले, तर तुकोजींना इंदूर लष्कर प्रमुख.\n\nतुकोजींनी माधवराव पेशव्यांना साम्राज्य विस्तारात बरीच मदत केली. याशिवाय होळकर फौजेचा विस्तारदेखील केला. सन १७७०मध्ये माधवराव यांच्या नेतृत्वात मराठा सैन्य दिल्लीवर चाल करून गेले, तेव्हा या सैन्यात तुकोजींचासुद्ध सहभाग होता. तुकोजींनी 1१०,००० सैनिकांचे नेतृत्व केले होते.\n\n.\n", "id": "mar_Deva_53740"} {"text": "दत्तकपुत्र\n\nदत्तकपुत्र म्हणजे अनापत्य/विनापत्य कुटुंबाने योग्य वारसदार नसल्यामुळे,दुसऱ्या कुटुंबातील स्वतःचा पुत्र समजुन स्वीकारलेला पुत्र होय.अनेक प्रकरणी यात दत्तकविधानाचाही अंतर्भाव राहतो.\n", "id": "mar_Deva_53741"} {"text": "कपिलधारा तीर्थ\n\nहे नाशिक जिल्ह्यात असून श्री गजानन महाराज यांनी श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने येथे तपश्चर्या केली.\n", "id": "mar_Deva_53742"} {"text": "खंडेराव होळकर\n\nखंडेराव होळकर माळवा येथील होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र व अहिल्याबाई होळकर यांचे पती होते. त्यांचा कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान सन १९ मार्च १७५४ मध्ये मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_53743"} {"text": "कुम्हेर\n\nकुम्हेर हे भारताच्या राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,५०० होती.\n\nया गावी अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचा लढाईदरम्यान सन १७५४ मध्ये मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_53744"} {"text": "अभय अष्टेकर\n\nअभय अष्टेकर (जन्म ५ जुलै, १९४९) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते पेन्सिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी येथे एबर्ली प्रोफेसर ऑफ फिजिक्स व गुरुत्वाकर्षण भौतिकी व भूमिति संसथान (Institute for Gravitation Physics and Geometry) चे संचालक म्हणुन कार्यरत आहेत. ते लूप क्वांटम ग्राविटी व लूप क्वांटम कोस्मोलोजी या सिद्धान्तांचे जनक मानले जातात. विशेषतः विषयी त्यांचे संशोधन नावाजले गेले आहे.\n\nअष्टेकर यांनी त्यांचे विद्यापिठीय शिक्षण भारतात पूर्ण केले. पुढे त्यांनी १९७४ साली शिकागो विद्यापीठ येथे रॉबर्ट गेरॉश यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट (Ph. D.) पूर्ण केली.\n", "id": "mar_Deva_53745"} {"text": "हरारे\n\nहरारे ही झिम्बाब्वे ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९८२ सालापर्यंत हे शहर सॅलिस्बरी ह्या नावाने ओळखले जात असे.\n\nझिम्बाब्वेमधील राजकीय व आर्थिक अस्थैर्यामुळे हरारे शहर बकाल बनले आहे. २००९ मधील एका पाहणीनुसार वास्तव्य करण्यासाठी हरारे हे जगातील सर्वात कठीण शहर आहे. २००९ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १६,०६,००० इतकी तर २००६ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या २८,०,००० इतकी होती.\n", "id": "mar_Deva_53746"} {"text": "किगाली\n\nकिगाली ही रवांडाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हे देशाच्या भौगोलिक केंद्राजवळ टेकड्यांच्‍या प्रदेशाजवळ आहे, ज्यात अनेक दऱ्या आणि टेकड्या उतारांनी जोडलेले आहेत. १९६२ मध्ये बेल्जियन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर रवांडाचे आर्थिक, सांस्कृतिक आणि वाहतूक केंद्र बनले आहे.\n\n७ व्या शतकापासून रवांडा राज्याच्या आणि नंतर जर्मन साम्राज्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात, या शहराची स्थापना १९०७ मध्ये झाली, जेव्हा वसाहती रहिवासी रिचर्ड कांड्ट यांनी मध्यवर्ती स्थान, या ठिकाणची निसर्गरम्यता आणि सुरक्षिततेचा हवाला देऊन मुख्यालयासाठी ही जागा निवडली. जर्मन काळात परदेशी व्यापारी शहरात व्यापार करू लागले आणि कांड्टने तुत्सी रवांडाच्या विद्यार्थ्यांसाठी काही सरकारी शाळा उघडल्या. पहिल्या महायुद्धात बेल्जियमने रवांडा आणि बुरुंडीचा ताबा घेतला आणि रुआंडा-उरुंडीचा जनाआदेश तयार केला. किगाली हे रवांडासाठी औपनिवेशिक प्रशासनाचे स्थान राहिले परंतु रुआंडा-उरुंडीची राजधानी बुरुंडीमधील उसंबुरा (आता बुजुम्बुरा) येथे होती आणि स्वातंत्र्याच्या वेळी किगाली फक्त ६००० लोकसंख्या असलेले एक छोटे शहर राहिले. पुढील दशकांमध्ये किगालीची हळूहळू वाढ झाली. १९९० मध्ये सुरू झालेल्या सरकारी दले आणि बंडखोर रवांडन देशभक्ती आघाडी (RPF) यांच्यातील रवांडाच्या गृहयुद्धाचा सुरुवातीला थेट परिणाम झाला नाही.तथापि, एप्रिल १९९४ मध्ये रवांडाचे राष्ट्राध्यक्ष जुवेनल हब्यारीमाना यांचे विमान किगालीजवळ खाली पाडण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर रवांडन नरसंहार झाला, अंतरिम सरकारशी एकनिष्ठ हुतू अतिरेक्यांनी देशभरात अंदाजे ५००,००० -८००,००० तुत्सी आणि मध्यम हुतू मारले. आरपीएफने एक वर्षाहून अधिक काळ युद्धविराम संपवून पुन्हा लढाई सुरू केली. त्यांनी हळूहळू देशाचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आणि ४ जुलै १९९४ रोजी किगाली ताब्यात घेतला. नरसंहारानंतर किगालीची लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि शहराचा बराचसा भाग पुन्हा बांधला गेला.\n\nकिगाली शहर हे रवांडाच्या पाच प्रांतांपैकी एक आहे, ज्याच्या सीमा २००६ मध्ये निश्चित केल्या गेल्या आहेत. हे तीन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे - गासाबो, किकुकिरो आणि न्यारुगेंगे - ज्यांचे ऐतिहासिकदृष्ट्या स्थानिक प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर नियंत्रण होते. जानेवारी २०२० मधील सुधारणांमुळे जिल्ह्यांची बरीचशी सत्ता शहर-व्यापी परिषदेकडे हस्तांतरित झाली. या शहरात रवांडाच्या अध्यक्षांचे मुख्य निवासस्थान आणि कार्यालये आणि बहुतेक सरकारी मंत्रालये देखील आहेत. किगालीच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सर्वात मोठा वाटा सेवा क्षेत्राचा आहे, परंतु लोकसंख्येचा एक महत्त्वपूर्ण भाग शेतीमध्ये काम करतो, ज्यात लघु-उदरनिर्वाह शेती समाविष्ट आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना आकर्षित करणे हे शहर प्राधिकरणांचे प्राधान्य आहे, ज्यात मनोरंजन पर्यटन, परिषद आणि प्रदर्शने यांचा समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_53747"} {"text": "भारतीय संस्कृती कोश\n\nभारतीय संस्कृती कोश हा भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केला आहे.स्वतंत्र भारताला एका बृहत कोशाची गरज होती.महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ज्ञानकोश आहेत पण केवळ भारतीय संस्कृतीच्या ज्ञानशाखा मांडणारा कोश तयार व्हावा या हेतूने भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती झाली आहे. पं. महादेवशास्त्री जोशी हे या कोशाचे प्रमुख संपादक आहेत.\n", "id": "mar_Deva_53748"} {"text": "लोमे\n\nलोमे ही टोगो ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लोमे शहर टोगोच्या दक्षिण टोकाला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_53749"} {"text": "विष्णुपद मंदिर\n\nविष्णुपद मंदिर हे भारताच्या मंदिर बिहार राज्यातील गया शहरात असलेले देउळ आहे. हे देउळ फाल्गु नदीकाठी आहे.\n", "id": "mar_Deva_53750"} {"text": "व्हॅलेटा\n\nव्हॅलेटा ही भूमध्य समुद्रातील माल्टा ह्या द्वीप-देशाची राजधानी आहे. व्हॅलेटा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २०१४ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ६,४४४ इतकी होती तर २०२० च्या सुमारास व्हॅलेटा महानगरक्षेत्राची लोकसंख्या ४,८०,१३४ होती.\n\nव्हॅलेटा युरोपमधील सगळ्यात दक्षिणेचे राजधानीचे शहर आहे\n", "id": "mar_Deva_53751"} {"text": "रॉबर्ट फायको\n\nरॉबर्ट फायको (१५ सप्टेंबर, इ.स. १९६४ - ) हा स्लोव्हाकिया देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान आहे. मार्च २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फायकोच्या पक्षाला बहुमत मिळाले. तो ४ एप्रिल २०१२ रोजी मावळत्या पंतप्रधान इव्हेता रदिकोव्हा ह्यांच्याकडून पंतप्रधानपदाचा ताबा घेईल.\n\nह्या पूर्वी २००६ ते २०१० दरम्यान फायकोने पंतप्रधानपद सांभाळले आहे.\n", "id": "mar_Deva_53752"} {"text": "ह.मो. मराठे\n\nहमोंना त्यांच्या बाबल नावाच्या भावाने वयाच्या १०-१२व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.\n\nह.मो. मराठेंच्या 'काळेशार पाणी' ही कादंबरीही आधी साधनात आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. 'काळेशार पाणी'मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. ना.सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांत दोन तट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हाताऱ्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. साधनाचे विश्वस्त एस.एम. जोशी यांनी १९७३ च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढवू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात 'पुलोद' सरकार आल्यावर त्यांनी 'काळेशार पाणी'वरचा खटला मागे घेतला.\n\nह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. .\n", "id": "mar_Deva_53753"} {"text": "मिगेल प्रिमो दि रिव्हेरा\n\nमिगेल प्रिमो दि रिव्हेरा इ ऑर्बानेहा (जानेवारी ८, इ.स. १८७० - मार्च १६, इ.स. १९३०) स्पेनचा पंतप्रधान व हुकूमशाह होता.\n", "id": "mar_Deva_53754"} {"text": "सांतांदेर\n\nसांतांदेर () ही स्पेन देशाच्या कांताब्रिया स्वायत्त संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.\n\nलिखित इतिहासात या शहराचा पहिला उल्लेख थोरल्या प्लिनीने पोर्टस व्हिक्टोरिए लुलियोब्रिजेन्सियम असा केलेला आढळतो.\n", "id": "mar_Deva_53755"} {"text": "गिझाचा भव्य पिरॅमिड\n\nगिझाचा भव्य पिरॅमिड हा गिझा (सध्याचे कैरो) येथील ३ पिरॅमिड्सपैकी सर्वांत जुना व सर्वांत मोठा पिरॅमिड आहे व पुरातन काळातील सात आश्चर्यांपैकी अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य आहे.\n\nहा पिरॅमिड इ.स. पूर्व २५६० साली बांधला गेला व येथे इजिप्तच्या चौथ्या घराण्यातील राजा कुफू ह्याची कबर आहे. हा पिरॅमिड नक्की कसा बांधला गेला असावा हे कोडे अजूनही उलघडलेले नाही व ह्या बाबत अनेक वास्तुशास्त्रज्ञांनी आपापले तर्क व्यक्त केले आहेत.\n", "id": "mar_Deva_53756"} {"text": "शाहीर साबळे\n\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (३ सप्टेंबर, १९२३ - २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि 'महाराष्ट्राची लोकधारा' या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. 'महाराष्ट्राची लोकधारा'द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे 'गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.आज जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र शासनाने राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे. यातील दोन कडवी महाराष्ट्र राज्यगीत म्हणून सन 2023 स्वीकारले आहे.\n", "id": "mar_Deva_53757"} {"text": "विठ्ठल उमप\n\nविठ्ठल उमप (१५ जुलै, १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१०) हे मराठी शाहीर व लोककलाकार होते. उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या \"जांभूळ आख्यान\" या नाटकाचे आतापर्यंत ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत.\n", "id": "mar_Deva_53758"} {"text": "शाहीर\n\nशाहीर : कार्य पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. ... तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_53759"} {"text": "नगरधाण\n\nनगरधाण भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि. मी. अंतरावर असलेला हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. हा किल्ला आहे. इसवी सनाच्या ४ थ्या शतकात ही जागा 'नंदीवर्धन' म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पुर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पूर्वी आत येणाऱ्यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची. उमलती कमलपुष्पे हे यादवांचे चिन्ह प्रवेशाच्या दोन्ही बाजूंस आहे. प्रवेशदारातून आत गेल्यावर एक आयताकृती कक्ष लागतो. येथे आत हा भुईकोट आहे. तो गोंड राजाच्या वेळचा असावा. येथे एक पायऱ्याची विहीरही आहे.\n", "id": "mar_Deva_53760"} {"text": "सुरळीच्या वड्या\n\nसुरळीच्या वड्या हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. बेसन पीठ आणि ताक शिजवून ते ताटात पसरवले जाते. नन्तर त्याच्या २ इन्च लाम्बीच्या पट्ट्या कापून त्यांच्या सुरळ्या करतात. याला खांडवी असेही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_53761"} {"text": "इन्सास\n\nइन्सास (INSAS (an abbreviation of Indian National Small Arms System)) ही संपूर्ण भारतीय बनावटीची रायफल आहे. सध्या ईशापूरच्या कारखान्यात हीचे उत्पादन सुरू आहे. १९८० च्या दशकात भारताने जुन्या एस एल आर ( SLR) रायफलींपेक्षा उत्तम असणाऱ्या शस्त्राच्या निर्मती मधे लक्ष घातले. यानी रायफल, लाईट मशिन गनची निर्मतीचा प्रयत्न केला.\n", "id": "mar_Deva_53762"} {"text": "डोंगरी मैना\n\nसाधारणपणे २५ ते २७ सें. मी. आकाराचा डोंगरी मैना हा पक्षी मुख्यत्वे काळ्या रंगाचा असून याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात तसेच डोक्याच्या मागे डोळ्यापासून मानेवर एक पिवळा पट्टा असतो व हीच याची विशेष खूण आहे. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.\n\nडोंगरी मैना हा झाडांवर राहणारा (Arboreal) पक्षी असून तो उत्तम गाणारा, नकलाकार पक्षी असल्याने याला फार मोठ्या प्रमाणात पिंजऱ्यात ठेवले जाते. या कारणासाठी तो दुर्मिळ पक्षी होत आहे. मार्च ते ऑक्टोबर याचा वीणीचा हंगाम असतो. याचे घरटे गवत, पाने, विविध पिसे यांनी बनविलेले असते व ते जमिनीपासून साधारणपणे १० ते ३० मी. उंच झाडावर असते. मादी एकावेळी २-३ अंडी देते, ही अंडी गडद निळ्या रंगाची व त्यावर लाल-तपकिरी ठिपके असलेली असतात.\n\nडोंगरी मैना हिमालयाच्या पायथ्याजवळील भागापसून पूर्वेकडील भाग, पूर्व आणि पश्चिम घाट प्रदेश आणि छोटा नागपूर, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अंदमान आणि निकोबार, श्रीलंका, बांगलादेश या भागातील सदाहरित आणि निमहरित वनात, डोंगरी भागात आढळतो. रंगात थोडा फरक असलेल्या याच्या काही उपजाती फिलिपाईन्स, दक्षिण-पूर्व आशिया, म्यानमार येथेही आहेत.\n\nडोंगरी मैना छत्तीसगढराज्याचा राज्य पक्षी आहे.\n", "id": "mar_Deva_53763"} {"text": "लाल मुनिया\n\nसाधारण १० सें. मी. आकाराचा चिमणीपेक्षा लहान असलेल्या नर लाल मुनियाचा मुख्य रंग लाल-गुलाबी व त्यावर पांढरे ठिपके असतात आणि पोटाचा व शेपटीचा काही भाग काळपट असतो. तर मादीच्या चोच, डोळे, शेपटीवरील भागाचा रंग लाल, पाठीचा रंग तपकिरी व त्यावर पांढरे ठिपके असतात.\n\nमुनिया पक्षी उंच गवत असलेल्या दलदली प्रदेशात आणि त्या भोवतालच्या झुडपी जंगलात भारतभर आढळतो. याचा वीणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असून हा गवताचे छोटे घरटे बांधतो. घरटे जमिनीपासून साधारणपणे १ मी. उंच असलेल्या गवतात, झुडपात असते. मादी एकावेळी ४ ते ६ पांढरी शुभ्र अंडी देते. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे, स्वच्छता ठेवणे, देखरेख करणे आदी सर्व कामे नर-मादी मिळून करतात.\n\nसुंदर रंगामुळे हे पक्षी मोठ्या प्रमाणात पाळले जातात.\n", "id": "mar_Deva_53764"} {"text": "रिहाना\n\nरॉबिन रिहाना फेन्टी, उर्फ रिहाना ( २० फेब्रुवारी १९८८) ही एक पॉप गायक व मॉडेल आहे. रिहानाचा जन्म बार्बाडोस देशात झाला व वयाच्या १६व्या वर्षी गायक बनण्यासाठी तिने अमेरिकेत स्थलांतर केले.\n\n२००५ साली रिहानाचा पहिला आल्बम म्युझिक ऑफ द सन प्रदर्शित झाला. आजवर तिच्या गाण्यांच्या १.२ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_53765"} {"text": "पुत्रजय\n\nपुत्रजय ही मलेशिया ह्या देशाची प्रशासकीय राजधानी आहे. पुत्रजय हे एक योजनाबद्ध शहर असून ते क्वालालंपूरच्या दक्षिणेस वसवले गेले आहे. क्वालालंपूर शहर अत्यंत गर्दीचे व वर्दळीचे झाल्यामुळे १९९९ साली पुत्रजयला मलेशियाची राजधानी हलवली गेली.\n", "id": "mar_Deva_53766"} {"text": "असिन तोट्टुंकल\n\nअसिन तोट्टुंकळ(मल्याळम: അസിന്‍ തോട്ടുങ്കല്‍ ; रोमन लिपी:Asin Thottumkal )(ऑक्टोबर २६ १९८५,कोच्ची,केरळ-हयात) ही एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते. मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातींतून पदार्पण करणारी असिन अल्पावधीतच लोकप्रिय झाली व वयाच्या १६ व्या वर्षी नरेंद्रन मकन जयकांतन वक ह्या मल्याळम भाषेतील चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. त्यानंतर तेलुगूतील सुरुवातीचे काही चित्रपट वगळता तिने सातत्याने यशस्वी चित्रपट दिले आहेत ,तसेच तमिळ भाषेतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून असिन ओळखली जाते. असिन ही केरळ राज्याच्या युथ आयकॉनची मानकरी आहे.सध्या असिन हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत काम करत आहे.\n\nतेलुगू तील अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी,घर्षणा,सिवमणी ,तमिळ भाषेतील गजनी,वर्लारु,मजा, पोक्किरी ,दसावतारम व हिंदी भाषातील गजनी हे तिचे काही यशस्वी चित्रपट.गजनी (चित्रपट) हा तिचा आत्तापर्यंतचा गाजलेला आणि सर्वात यशस्वी चित्रपट.हा तमिळ, त्यानंतर तेलुगूत व नव्या चित्रीकरणासह हिंदीत देखील गाजला.\n", "id": "mar_Deva_53767"} {"text": "बेनितो मुसोलिनी\n\nबेनितो मुसोलिनी हा इटलीचा माजी पंतप्रधान व हुकुमशहा होता. हुकूमशाह बनण्याआधी तो एक पत्रकार होता. नंतर तो इटालियन राजकारणात आला. इटलीमध्ये फॅसिझम स्थापन करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धामध्ये मुसोलिनीने नाझी जर्मनीसोबत मैत्री केली व अक्ष राष्ट्रांमध्ये सहभाग घेतला.\n\nएप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून ठार मारण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53768"} {"text": "नेपोलियन हिल\n\nनेपोलिअन हिल(२६ ऑक्टोबर ,१८८३-८ नोव्हेंबर ,१९७०) हे एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक होते.थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे ते मूळ लेखक होते.स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्त्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास्त्र ह्या विषयांवर लिखाण आणि त्या विषयांचे ते प्रणेते होते.\n", "id": "mar_Deva_53769"} {"text": "पळस मैना\n\nपळस मैना (अन्य नावे : भोरडी (अनेकवचन : भोरड्या), मधुसारिका) हा मैनेसारखा हा मुख्यत्वे गुलाबी रंगाचा पक्षी असून याचे डोके, गळा, छाती, पंख, शेपटी काळ्या रंगाची असते. याच्या डोक्याच्या मागील भागावर मानेकडे येणारी शेंडी असते. कोणी या पक्षास 'गुलाबी मैना' असेही म्हणतात.\n\nपळस मैना हा, पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशिया येथून हिवाळी स्थलांतर करून, जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतात येणारा पक्षी आहे. शेताचे खुले क्षेत्र ते निमवाळवंटी प्रदेश हे त्याचे आवडते ठिकाण आहे. शेतातील कीट, वड, पिंपळ वृक्षांच्या बिया, सावरीच्या फुलांतला मध हे याचे प्रमुख खाद्य आहे.\n", "id": "mar_Deva_53770"} {"text": "वाडी (कर्नाटक)\n\nवाडी कर्नाटक मधील एक शहर आहे. येथील रेल्वे स्थानक कर्नाटक एक्सप्रेसचा एक थांबा आहे. येथून एक लोहमार्ग हैदराबादकडे तर दुसरा बंगळूर व चेन्नईकडे जातो.\n", "id": "mar_Deva_53771"} {"text": "फ्रान्सचा अठरावा लुई\n\nअठरावा लुई (; १७ नोव्हेंबर १७५५ - १६ सप्टेंबर १८२४) हा इ.स. १८१४ ते इ.स. १८२४ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.\n", "id": "mar_Deva_53772"} {"text": "पंकज अडवाणी\n\nपंकज अडवाणी ( २४ जुलै १९८५, पुणे) हा एक भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू आहे. आठ वेळा विश्व अजिंक्यपदे जिंकलेला अडवाणी ह्या खेळामधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू मानला जातो.\n", "id": "mar_Deva_53773"} {"text": "दिली\n\nदिली ही पूर्व तिमोर ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. दिली शहर पूर्व तिमोरच्या उत्तर भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे..\n", "id": "mar_Deva_53774"} {"text": "मापुतो\n\nमापुतो ही मोझांबिक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मापुतो शहर मोझांबिकच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. मापुतो हे पूर्व आफ्रिकेतील एक महत्त्वाचे बंदर आहे.\n", "id": "mar_Deva_53775"} {"text": "विक्रम (अभिनेता)\n\nविक्रम जॉन केन्नेडी विनोद (जन्मः १७ एप्रिल १९६६, परमाकुडी, रामनाथपुरम जिल्हा,तमिळनाडू), विक्रम नावाने प्रसिद्ध, हा भारतीय तमिळ/तेलुगु अभिनेता आहे. हा पार्श्वगायक, तमिळ चित्रपट निर्माताही आहे. अभिनयासाठीच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराचा तो मानकरी देखील ठरलेला आहे.\n", "id": "mar_Deva_53776"} {"text": "स्थानानुकूल भाषाबदल\n\nस्थानानुकूल भाषाबदल (किंवा भाषा स्थानिकीकरण) ही उत्पादनाचे भाषांतर विशिष्ट देश किंवा प्रदेशात रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. उत्पादनाच्या भाषांतर आणि सांस्कृतिक रूपांतराच्या (विशिष्ट देश, प्रदेश, संस्कृती किंवा गटांसाठी) मोठ्या प्रक्रियेचा हा दुसरा टप्पा आहे, ज्याला आंतरराष्ट्रीयीकरण आणि स्थानिकीकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेला वेगळ्या बाजारपेठेतील फरक लक्षात घेता येतो.\n\nस्थानिकीकरण प्रक्रिया सर्वसाधारणपणे सॉफ्टवेर, व्हिडिओ गेम्स, वेबसाइट्स आणि तांत्रिक संप्रेषण, तसेच ऑडिओ/व्हॉईसओव्हर, व्हिडिओ किंवा इतर मल्टीमीडिया सामग्रीचे सांस्कृतिक रूपांतर व भाषांतराशी संबंधित असते, आणि कमी प्रमाणात लिखित भाषांतरासोबत सुद्धा संबंधित असते.\n", "id": "mar_Deva_53777"} {"text": "चित्र:Oort cloud Sedna orbit.jpg\n\nम्स्जिस्ग्क्फ्सद्क्फ्क्द्क्फ्ग्क्र्व्स्क्ल्फ्ब/.स्ल्ह्फ्ग्ल्स्ध्ब्ग्ल्द्स्ल्ह्क्ष्फो/व्ह्/ईऊ़ः\n", "id": "mar_Deva_53778"} {"text": "विजया जहागीरदार\n\nविजया जहागीरदार (जन्म : इंदूर, १२ सप्टेंबर १९३२; - सोलापूर, १ एप्रिल २०२०) या एक मराठी लेखिका व कवयित्री होत्या. बालसाहित्यकार म्हणून त्या जास्त परिचित आहेत. त्या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. सोलापूरचे २००६ साली झालेले २०वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन विजया जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.\n\nआकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या 'ययातिकन्या माधवी' आणि 'काव्य कोडी' या पुस्तकाचे वाचन झाले होते.\n\nमनोरंजक विज्ञान या विषयावरदेखील जहागीरदारांनी विपुल लेखन केले आहे.\n\nविजया जहागीरदार या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या होत.\n", "id": "mar_Deva_53779"} {"text": "श्राद्ध\n\n'श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.\n\nपितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. वडिलांच्या मृत्युतिथीला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते, असा समज आहे. मातृऋण, पितृऋण व समाजऋण. ही सर्व ऋणे पुत्राने/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. श्राद्धविधी सुरू असतांना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता, पितामह, प्रपितामह, मातामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात.\n", "id": "mar_Deva_53780"} {"text": "पुत्र\n\n'पुन' नावाच्या नरकात जाण्यापासून जो वाचवितो तो पुत्र. ('पुन्नामनरकात् त्रायते इति पुत्रः'). पुत्र म्हणजे पुरुष अपत्य (मुलगा).\n", "id": "mar_Deva_53781"} {"text": "संगीतातील राग\n\nजनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात.\n\nस्वरांचा सुंदर प्रभाव पडतो. शास्त्रीय गायनात अथवा कोणत्याही प्रकारच्या गायनात सुस्वरता, स्वरबद्धता, आरोह, अवरोह, तालबद्धता, नजाकत व रंगत आणावयासाठी करण्यात आलेल्या विशिष्ट सांगीतिक रचनांना संगीतातील राग असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_53782"} {"text": "व्हिक्टोरिया, सेशेल्स\n\nव्हिक्टोरिया ही सेशेल्स ह्या हिंदी महासागरातील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. व्हिक्टोरिया शहर सेशेल्सच्या माहे ह्या सर्वात मोठ्या बेटावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_53783"} {"text": "मोन्तेविदेओ\n\nमोन्तेविदेओ (; इंग्लिश उच्चारः मॉंटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती.\n\nमोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. सध्या मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.\n", "id": "mar_Deva_53784"} {"text": "ठिपकेदार मुनिया\n\nठिपकेदार मनोली किंवा ठिपकेदार मुनिया हा भारतात आढळणारा चटकाद्य कुळातील (चिमणीच्या कुळातील) सामान्य पक्षी आहे.\n", "id": "mar_Deva_53785"} {"text": "सायमन कमिशन\n\nइंडियन स्टॅच्यूटरी कमिशन ऊर्फ सायमन कमिशन हे १९२८ साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती १९१९ या कायद्याप्रमाणे झाली,या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती.१९१९ च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास सायमन कमिशन असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी लाहोरातील एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_53786"} {"text": "कौटिलीय अर्थशास्त्र\n\nकौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.\n\nया ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे. यात लेखकाचे नाव विष्णूगुप्तही असल्याचे लिहिलेले आहे. ही दोन्ही नावे चाणक्याशी निगडीत आहेत. चाणक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. नंतर हा चंद्रगुप्त मौर्याचा अमात्य व सल्लागार झाला. कौटिल्यने राज्यसंस्थे बद्द्ल आपले विचार अर्थशास्त्र या ग्रंथात मांडले.या ग्रंथात त्याने राजकारण ,तत्त्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत\n", "id": "mar_Deva_53787"} {"text": "माधव गडकरी\n\nमाधव यशवंत गडकरी (२५ सप्टेंबर, इ.स. १९२८:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ३१ मे , इ.स. २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.\n", "id": "mar_Deva_53788"} {"text": "वासुदेव हरी चाफेकर\n\nवासुदेव हरी चाफेकर (इ.स. १८८० - ८ मे, इ.स. १८९९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू होत.\n", "id": "mar_Deva_53789"} {"text": "बाळकृष्ण हरी चाफेकर\n\nबाळकृष्ण हरी चाफेकर हे वॉल्टर चार्ल्स रँड या इंग्रज अधिकाऱ्याचा वध करून हे फासावर चढत हुतात्मे झाले.\n", "id": "mar_Deva_53790"} {"text": "चाफेकर बंधू\n\n19व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे ब्रिटीश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या करण्यात या क्रांतिकारकांचा सहभाग होता. पुण्यातील जनता ही नियुक्त केलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या अत्याचारांनी त्रस्त होती. या हत्येत महादेव विनायक रानडे हेही साथीदार होते.\n", "id": "mar_Deva_53791"} {"text": "प्रभाकर पेंढारकर\n\nप्रभाकर पेंढारकर (१९३२ - ऑक्टोबर ७, २०१०) हे मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. ते मराठी चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर यांचे पुत्र होते.\n\nते फिल्म्स डिव्हिजन या भारतीय शासनाच्या चित्रपटनिर्मिती करणाऱ्या संस्थेत इ.स. १९६१ सालापासून निर्मातापदावर होते. फिल्म्स डिव्हिजन संस्थेतील नोकरीत त्यांनी तीस माहितीपटांची निर्मिती केली. त्यांनी आंध्रप्रदेश चित्रपट विकास मंडळाचे चित्रपट निर्मितीविषयक सल्लागार म्हणूनही काम केले.\n", "id": "mar_Deva_53792"} {"text": "२००९ आयसीसी चॅम्पियन्स चषक\n\n२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, २००९ दरम्यान वाँडरर्स मैदान आणि सेंच्युरीयन पार्क येथे खेळण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53793"} {"text": "२००९ आयसीसी चॅम्पियन्स चषक संघ\n\nThis is a list of the squads picked for the men's 2009 ICC Champions Trophy. This is the sixth edition of the ICC Champions Trophy tournament. This year's edition will take place in South Africa between 24 September and 5 October.\n", "id": "mar_Deva_53794"} {"text": "साचा:समाज मुखपृष्ठ मथळा साचा\n\nDo not know Marathi? Please do expand this notice\n\nDo not know Marathi? Then please leave your comment at Wikipedia Embassy en: This page is for requesting bot status. The Marathi-language Wikipedia has an independent bot policy which requires local approval on this page. All bots should apply on this local request page, and then request access from a local bureaucrat if there is no objection. The standard bot policy is not used and global bots are not allowed.\n\nअशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल.तशी आमची बांधिलकी आहे.\n\nसुस्वागतम्! विकिनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे!* आपण इथे संदेश लिहू शकता. चर्चा पानावर विकिनगरी पानातील माहिती संदर्भातच लिहावे. आपली इतर मते विकिपीडिया:चावडी येथे मांडावीत.विकिभेट,सहकार्य\n", "id": "mar_Deva_53795"} {"text": "शताब्दी एक्सप्रेस\n\nशताब्दी एक्सप्रेस रेल्वे गाड्या भारतीय रेल्वेने चालवलेल्या लांब पल्ल्याच्या जलदगती प्रवासी गाड्यांचा एक प्रकार आहे. या गाड्यांच्या सेवेने भारतातील महानगरे, व्यवसाय, तीर्थ क्षेत्र व प्रवासन या दृष्टीने महत्त्वाच्या शहरांशी जोडलेली आहेत. या गाड्या उगम स्थानावरून निघून दिवसा अखेरीस परत उगम स्थानावर येतात.\n\nया गाड्या भारतीय रेल्वेवरील सर्वाधिक वेगवान गाड्यांतील काही असून यांना मानाचे स्थान मिळते. बहुतेक शताब्दी एक्सप्रेस गाड्या ताशी १००-१३० किमी वेगाने धावतात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस काही टप्प्यांत ताशी १५० किमीचा वेग गाठते.\n", "id": "mar_Deva_53796"} {"text": "चौसष्ट कलांची यादी\n\nपारंपरिकतेनं मानल्या गेलेल्या कला ६४ आहेत. परंतु प्रबंधकोशात कलांची संख्या ७२ सांगितली आहे तर 'ललितविस्तर' या ग्रंथात पुरुषकला या मथळ्याखाली त्यांची ८६ नावे दिली आहेत. क्षेमेंद्र या काश्मिरी पंडिताने आपल्या 'कलाविकास' या ग्रंथात कलांची फार मोठी सूची दिली आहे. या सूचीतील ६४ कला या जनोपयोगी कला असून त्यापैकी निम्म्या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी व निम्या मात्सर्य शीलप्रभान मान यासंबंधी असल्याचे सांगितले आहे. याशिवाय सोनाराच्या सोने चोरण्याच्या ६० कला, वेश्यांना मोहीत करून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याच्या ६४ कला, १० भेसज कला, १६ कायस्थांच्या कला, त्याचप्रमाणे १०० सारकला यांचीही त्या ग्रंथात चर्चा केली आहे.\n\nआधुनिक काळात ६४ नंतर ६५ वी जाहिरात कला समाविष्ट झालेली आहे .\n", "id": "mar_Deva_53797"} {"text": "नैवेद्याची थाळी\n\nभारतात पूजेच्या अथवा आरतीच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास म्हणजे नैवेद्य असे म्हणतात. तो देवासमोर असतो तेव्हा त्यास भोग चढवणे म्हणतात. ज्याची भक्ती केली जाते त्याच्याकडून (देवाकडून किंवा गुरूकडून) नैवेद्या घेऊन भक्तांमध्ये आशीर्वादस्वरूप वाटला जातो तेव्हा त्या नैवेद्यास प्रसाद संबोधले जाते.\n\nनैवेद्य केवळ खाद्य पदार्थांचाच दाखवला जातो परंतु आशीर्वादस्वरूप प्रसाद हा खाद्य अथवा कोणत्याही खाद्येतर गोष्टीचाही असू शकतो. मंगल कार्यप्रसंगी प्रसाद सर्व उपस्थित-अनुपस्थतांमध्ये वाटतात. तर नैवेद्याच्या भोजनाची थाळी बहुधा विशिष्ट व्यक्तींला देतात.\n", "id": "mar_Deva_53798"} {"text": "बेल्मोपान\n\nबेल्मोपान ही बेलीझ देशाची राजधानी आहे. १९६१ सालातील विनाशकारी वादळामध्ये बेलीझची तत्कालीन राजधानी बेलीझ सिटी जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर बेल्मोपान ह्या शहराची निर्मिती करण्यात आली व येथे राजधानी हलवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53799"} {"text": "ब्रिजटाउन\n\nब्रिजटाउन ही बार्बाडोस ह्या द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रिजटाउन हे वेस्ट इंडीजमधील एक मोठे पर्यटन आकर्षण आहे.\n", "id": "mar_Deva_53800"} {"text": "मॅसेच्युसेट्स बे ट्रान्सपोर्टेशन ऑथोरिटी\n\nमॅसेच्युसेट्स बे ट्रान्सपोर्टेशन ऑथोरिटी मॅसेच्युसेट्समधील वाहतूक कंपनी आहे. एम.बी.टी.ए. किंवा नुसतेच द टी या नावांनीही ओळखली जाणारी ही संस्था बॉस्टन महानगर व आसपासच्या प्रदेशात बस, सबवे, कम्युटर रेल्वे आणि फेरी सेवा चालवते.\n", "id": "mar_Deva_53801"} {"text": "विक्शनरी\n\nविक्शनरी हा विकिमीडिया फाउंडेशनचा एक प्रकल्प आहे. विक्शनरी हा अनेक व्यक्तींनी लिहिलेला व आंतरजालावर फुकट उपलब्ध असलेला शब्दकोश आहे. मराठी विक्शनरीवर सद्यस्थितीत २०००हून अधिक शब्द आहेत.सर्व विक्शनरींच्या क्रमवारीत इंग्रजी विक्शनरी पहिल्या क्रमांकाला आहे.मराठी विक्शनरी या क्रमवारीत ११७ क्रमांकावर आहे. सर्व विक्शनरींमध्ये चांगल्या प्रकारचे शब्द उपलब्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_53802"} {"text": "२००९ २०-२० चँपियन्स लीग\n\n२००९ २०-२० चँपियन्स लीग हे आंतरराष्ट्रीय क्लब क्रिकेट स्पर्धा प्रथमच झाली. ही स्पर्धा भारतात ८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली. विजेत्या संघाला ६० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस मिळाले.भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलँड आणि वेस्ट इंडीज मधील क्लब ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले. २०-२० चँपियन लीगचे अध्यक्ष ललित मोदी होते. भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर २००८ मध्ये ह्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंतर २००८ मधील स्पर्धा रद्द करण्यात आली. . भारतीय मोबाईल कंपनी भारती एरटेलने स्पर्धेच्या नावाचे हक्क १७० कोटी रुपयात विकत घेतले.\n", "id": "mar_Deva_53803"} {"text": "ग्रँड स्लॅम (टेनिस)\n\nग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन व यू.एस. ओपन ह्या आहेत.\n\nऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते.\n\nह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे.\n", "id": "mar_Deva_53804"} {"text": "१९६९ ऑस्ट्रेलियन ओपन\n\n१९६९ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची पहिली खुली आवृत्ती होती. ही स्पर्धा जानेवारी २० ते जानेवारी २७ दरम्यान ब्रिस्बेन येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53805"} {"text": "१९७० ऑस्ट्रेलियन ओपन\n\n१९७० ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ५८ वी व दुसरी खुली आवृत्ती होती. ही स्पर्धा फेब्रुवारी १९ te फेब्रुवारी २७ दरम्यान सिडनी येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53806"} {"text": "१९७१ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ५९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ८ ते १४ जानेवारी दरम्यान सिडनी येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53807"} {"text": "१९७२ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ६० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा डिसेंबर २६ १९७१ – जानेवारी ३ १९७२ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53808"} {"text": "१९७३ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ६१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा डिसेंबर २६, इ.स. १९७२ ते जानेवारी १, इ.स. १९७३ दरम्यान खेळण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53809"} {"text": "१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी)\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ६५ वी आवृत्ती होती. वेळापत्रकामधील बदलांमुळे १९७७ साली दोन ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळवल्या गेल्या.\n", "id": "mar_Deva_53810"} {"text": "१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (डिसेंबर)\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ६६ वी आवृत्ती होती. वेळापत्रकामधील बदलांमुळे १९७७ साली दोन ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळवल्या गेल्या.\n", "id": "mar_Deva_53811"} {"text": "१९९१ ऑस्ट्रेलियन ओपन\n\n१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ७९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी, १९९२ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53812"} {"text": "१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन\n\n१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ८० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी, १९९२ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53813"} {"text": "१९९३ ऑस्ट्रेलियन ओपन\n\n१९९३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ८१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १८ ते ३१ जानेवारी, १९९३ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53814"} {"text": "२००२ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी २००२ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53815"} {"text": "२००३ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी २००३ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53816"} {"text": "२००४ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २००४ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53817"} {"text": "२००५ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १७ ते ३० जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53818"} {"text": "२००६ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १६ ते २९ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53819"} {"text": "२००७ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २८ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53820"} {"text": "२००८ ऑस्ट्रेलियन ओपन\n\nही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53821"} {"text": "सण\n\nएका विशिष्ट समाजाद्वारे साजरी केली जाणारी घटना म्हणजे सण होय. सण साधारणपणे देव देवतांशी संबंधित असतात.\n\nखालील वर्गांतील लेख पहा.\n", "id": "mar_Deva_53822"} {"text": "उत्सव\n\nउत्सव हा एका विशिष्ट समाजाद्वारे साजरी केली जाणारी घटना किंवा सण होय. उत्सव हे देव देवतांशी संबंधित असतात किंवा नसतातही.\n\nउदा. पुणे फेस्टिवल\n", "id": "mar_Deva_53823"} {"text": "येलेना यांकोविच\n\nयेलेना यांकोविच (;२८ फेब्रुवारी, इ.स. १९८५ - ) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली येलेना सध्या आठव्या क्रमांकावर आहे.\n", "id": "mar_Deva_53824"} {"text": "आना इवानोविच\n\nआना इवानोविच तथा आना श्वाइनस्टाइगर (; ६ नोव्हेंबर १९८७, बेलग्रेड) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. २००८ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी व एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली आना सध्या १९व्या क्रमांकावर आहे.\n", "id": "mar_Deva_53825"} {"text": "छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस\n\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.\n", "id": "mar_Deva_53826"} {"text": "विल्हेल्म मार्क्स\n\nविल्हेल्म मार्क्स (; , क्योल्न - , बॉन) हा जर्मनीचा १७वा व १९वा चान्सेलर होता. तो नोव्हेंबर २३ ते जानेवारी १९२५ दरम्यान व मे १९२६ ते जून १९२८ दरम्यान चान्सेलरपदावर होता.\n", "id": "mar_Deva_53827"} {"text": "स्कुदेरिया फेरारी\n\nस्कुदेरिया फेरारी () हा फेरारी मोटारकंपनीचा मोटार शर्यतींमध्ये भाग घेणारा विभाग आहे. फॉर्म्युला वनमध्ये मुख्यत: कार्यरत असलेला फेरारी संघ आजवरच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_53828"} {"text": "विल्यम्स एफ१\n\nविल्यम्स एफ१ () हा एक ब्रिटिश फॉर्म्युला वन संघ आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या ह्या संघाचे मुख्यालय इंग्लंडच्या ऑक्सफर्डशायरमधील ग्रोव्ह ह्या गावात आहे. १९७७ सालच्या स्पॅनिश ग्रांप्रीपासून पदार्पण करणाऱ्या विल्यम्स संघाने आजवर १००हून अधिक शर्यती जिंकल्या आहेत. हा विक्रम करणारा तो फेरारी व मॅकलारेन व्यतिरिक्त केवळ तिसराच संघ आहे. १९८० ते १९९७ दरम्यान विल्यम्सने ९ वेळा अजिंक्यपद जिंकले.\n\nआयोर्तों सेना, एलेन प्रोस्ट, जेन्सन बटन, जाक व्हिल्नूव इत्यादी यशस्वी चालक विल्यम्स एफ१ संघासोबत राहिले आहेत.\n", "id": "mar_Deva_53829"} {"text": "स्कुदेरिया टोरो रोस्सो\n\nस्कुदेरिया टोरो रोस्सो () हा एक इटालियन फॉर्म्युला वन संघ आहे. हा संघ रेड बुल कंपनीच्या मालकीचा असून तो २००६ सालापासूनफॉर्म्युला वन मध्ये आहे. हा संघ रेड बुल रेसिंग संघाचा भगिनी संघ असून टोरो रोस्सोमधून लक्षणीय कामगिरी करणाऱ्या चालकांना रेड बुल रेसिंग संघामध्ये संधी दिली जाते. विद्यमान विजेता सेबास्टियान फेटेलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टोरो रोस्सोमधूनच केली.\n\n२००६ सालापर्यंत हा संघ मिनार्डी ह्या नावाने खेळात होता.\n", "id": "mar_Deva_53830"} {"text": "फोर्स इंडिया\n\nसहारा फोर्स इंडिया एफ१ हा फॉर्मुला १ मोटार रेसिंग संघ आहे. संघाची स्थापना ऑक्टोबर २००७ मध्ये विजय मल्ल्या आणि मिखाईल मोल यांनी स्पायकर एफ१ संघ ८८ मिलियन युरोला विकत घेतल्या नंतर झाली.\n\nफोर्स इंडिया एफ१ ने २०११ मध्ये दिल्लीत होणाऱ्या पहिल्या भारतीय ग्रांप्री मधील भारताचा फॉर्म्युला वन मधील सहभाग वाढवला. फेडरेशन इंटरनॅशनल डीला अटोमोबाईल ने संघाचे नाव स्पायकर एवेजी फोर्स इंडिया ठेवण्यास २४ ऑक्टोबर २००७ मध्ये परवानगी दिली.\n\n२९ शर्यती गुण न मिळता गेल्या नंतर फोर्स इंडिया ने फॉर्म्युला वन मधील पहिले गुण व टॉप थ्री फिनिश २००९ बेल्जियम ग्रांप्री मध्ये मिळवले जेव्हा जियानकार्लो फिसिकेलाने दुसऱ्या नंबरवर शर्यत संपवली.\n", "id": "mar_Deva_53831"} {"text": "१९५९ फॉर्म्युला वन हंगाम\n\n१९५९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा १०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १२ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ३७ संघांच्या एकूण ८८ चालकांनी सहभाग घेतला. १० मे १९५९ रोजी मोनॅकोमध्ये पहिली तर १२ डिसेंबर रोजी अमेरिकामध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53832"} {"text": "१९६० फॉर्म्युला वन हंगाम\n\n१९६० फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन शर्यतींचा १४वा हंगाम होता. ७ फेब्रुवारी-२० नोव्हेंबर, १९६० दरम्यान झालेल्या या हंगामात दहा शर्यती होत्या. जॅक ब्रॅभॅमने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही अजिंक्यपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_53833"} {"text": "१९६२ फॉर्म्युला वन हंगाम\n\n१९६२ फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन शर्यतींचा १२वा हंगाम होता. २० मे-२९ डिसेंबर, १९६० दरम्यान झालेल्या या हंगामात नऊ शर्यती होत्या. यात ग्रॅहॅम हिलने अजिंक्यपद मिळवले.\n", "id": "mar_Deva_53834"} {"text": "२००० फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १२ मार्च २००० रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २२ ऑक्टोबर रोजी मलेशिया मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53835"} {"text": "२००१ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००१ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५५वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ४ मार्च २००१ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १४ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53836"} {"text": "२००२ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५६वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. ३ मार्च २००२ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १३ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53837"} {"text": "२००३ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५७वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १६ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. ९ मार्च २००३ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १२ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53838"} {"text": "२००४ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५८वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. ७ मार्च २००४ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २४ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53839"} {"text": "२००५ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००५ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ६ मार्च २००५ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १६ ऑक्टोबर रोजी चिन मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53840"} {"text": "२००६ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००६ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १२ मार्च २००६ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २२ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53841"} {"text": "२००७ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००७ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २००७ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २१ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53842"} {"text": "२००८ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००८चा फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन अजिंक्यपदाचा ५९वा हंगाम होता. या हंगामाची सुरुवात मार्च १६ रोजी झाली व नोव्हेंबर २ला शेवट झाली. या हंगामात एकुन १८ शर्यती घेण्यात आल्या.\n\nलुइस हॅमिल्टनला २००८ चे चालक अजिंक्यपद ऐका गुणावरून मिळाले. त्याने शेवटच्या शर्यतीत टिमो ग्लोकला शेवटच्या कोपऱ्यात गाठुन मागे टाकले. त्यामुळे त्या शर्यतीत त्याला ५वे स्थान मिळाले, व फिलिपे मास्साचे ५वे स्थान गेले. २००७वा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद जिंकणारा किमी रायकोन्नेन, २००८ फॉर्म्युला वन अजिंक्यपदी तिसऱ्या स्थानात आला. त्याने या हंगामात दोन शर्यती जिंकल्या होत्या. स्कुदेरिआ फेरारीला २००८ चे कारनिर्माता अजिंक्यपद मिळाले.लुइस हॅमिल्टनहा सर्वात लहान वयात अजिंक्यपद जिंकणारा या पदवीच्या मानकरी झाला व डेमन हिल नंतर ग्रेट ब्रिटनसाठी अजिंक्यपद जिंकणारा तो एकमेव चालक ठरला. डेमन हिल ने ग्रेट ब्रिटनसाठी १९९६ फॉर्म्युला वन हंगामात अजिंक्यपद मिळावले होते.\n\nएकुन अकरा कारनिर्मात्या संघांनी या अजिंक्यपदासाठी भाग घेतला. सुपर आगुरी एफ१ संघाने मे ६ रोजी या हंगामातुन माघार घेतली, त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांना फक्त ४ शर्यती पूर्ण करून माघार घ्यावी लागली. २००८चा फॉर्म्युला वन हंगामात काही नवीन कायदे सुद्धा अमलात आणण्यात आले, जसे ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल व इंजिन ब्रेकींग रिड्कशन या इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर प्रतिबंध. २००१चा फॉर्म्युला वन हंगामात त्यांच्यावरील प्रतिबंध हटवण्यात आले होते.\n\n२००८ फॉर्म्युला वन हंगामात दोन नवीन सर्किटांचा समावेश झाला, त्यात वेलेंशिया स्ट्रीट सर्किट व मरीना बे स्ट्रीट सर्किटचा समावेश आहे. वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथे युरोपियन ग्रांप्री आयोजीत झाली व मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे सिंगापूर ग्रांप्री आयोजीत करण्यात आली. सिंगापूर ग्रांप्री ही फॉर्म्युला वन इतीहासातील पहिली रात्री चालणारी शर्यत होती. होंडा रेसिंग एफ१ कार्निर्मात्या संघाने त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे फॉर्म्युला वन मधुन माघार घेतली. नंतर रॉस ब्रानने हा संघ विकत घेतला, व नवीन संघाचे नाव ब्रॉन जीपी म्हणून ठेवले. ब्रॉन जीपी कार्निर्माता संघने त्यांच्या गाड्यांसाठी मर्सिडिज-बेंझ इंजिनांचा वापर केला. २००८ फॉर्म्युला वन हंगाम हा शेवटचा हंगाम होता जेथे खाचे असलेले टायर वापरले गेले. खाचे असलेले टायर वापरण्याच्या प्रथेची सुरुवात १९९८ फॉर्म्युला वन हंगामापासुन झाली होती. २००९ फॉर्म्युला वन हंगामापासुन गुळगुळीत टायर वापरण्याच्या प्रथेची सुरुवात झाली.\n\nफॉर्म्युला वनच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की सर्व संघानी त्यांच्या दोघ्या चालकांचा वापर पूर्ण हंगामात केला, व पहील्यांदा ट्रॅक्शन कंट्रोलच्या बिना गाड्या चालवण्यात आल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_53843"} {"text": "२००९ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२००९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. २९ मार्च २००९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_53844"} {"text": "२०१० फॉर्म्युला वन हंगाम\n\n२०१० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २७ चालकांनी सहभाग घेतला. १४ मार्च २०१० रोजी मनामामध्ये पहिली तर १४ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली..\n", "id": "mar_Deva_53845"} {"text": "२०११ फॉर्म्युला वन हंगाम\n\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम हा ६२वा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात पहिल्या भारतीय ग्रांप्री सह एकूण २० शर्यती होणार होत्या. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे बहरैन ग्रांप्री रद्द करण्यात आली. या हंगामात ब्रीजस्टोन ऐवजी पिरेलीला फॉर्म्युला वनच्या सर्व संघाना टायर पुरवण्याची जवाबदारी मिळाली. हंगामाच्या सुरुवातीला रेड बुल रेसिंग या संघाकडे कार निर्मित्यांचे अजिंक्यपद आहे. तर फॉर्म्युला वन चालकांचे अजिंक्यपद याच संघाचा चालक सेबास्टियान फेटेल याच्या कडे आहे. २०११ जपानी ग्रांप्री जिंकून सर्वात कमी वयात दुसऱ्यांदा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद विजेता होण्याचा मान फेटेल ने मिळवला.\n", "id": "mar_Deva_53846"} {"text": "१९६८ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ६७वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ९ जून, इ.स. १९६८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. खुल्या टेनिस युगामधील ही पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा होती.\n", "id": "mar_Deva_53847"} {"text": "१९६९ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ६८वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २६ मे ते ८ जून, इ.स. १९६९ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53848"} {"text": "१९७६ फ्रेंच ओपन\n\n१९७६ फ्रेंच ओपन ही फ्रांसच्या पॅरिस शहरात खेळली गेलेली टेनिस स्पर्धा होती. फ्रेंच ओपन स्पर्धेची ही ७५वी आवृत्ती होती.\n\nयात इटलीच्या एड्रियानो पॅनाटाने पुरुषांचे तर युनायटेड किंग्डमच्या सू बार्करने महिलांचे विजेतेपद मिळविले.\n", "id": "mar_Deva_53849"} {"text": "१९७९ फ्रेंच ओपन\n\n१९७९ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ७८वी आवृत्ती होती.\n\nयातील पुरुष एकेरी स्पर्धा ब्यॉर्न बोर्ग तर महिला एकेरी स्पर्धा क्रिस एव्हर्टने जिंकली.\n", "id": "mar_Deva_53850"} {"text": "१९९१ फ्रेंच ओपन\n\n१९९१ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ९० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ९ जून, १९९१ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53851"} {"text": "१९९२ फ्रेंच ओपन\n\n१९९२ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ९१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ७ जून, १९९२ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53852"} {"text": "२००१ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २८ मे ते १० जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53853"} {"text": "२००५ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ मे ते ५ जून, २००५ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53854"} {"text": "२००६ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २८ मे ते ११ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53855"} {"text": "२००८ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २००८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53856"} {"text": "२००९ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०८ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53857"} {"text": "सूर्योदय\n\nसूर्योदय सूर्य पूर्व दिशेकडून क्षितिजावरून वर येऊन प्रकाशमान होण्याला सूर्योदय असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळा बदलत्या असतात.सूर्योदयाला सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घ्यायला हवी\n", "id": "mar_Deva_53858"} {"text": "सूर्यास्त\n\nसंध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावळणे किंवा सूर्यास्त असे म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे-परिवलनामुळे सूर्यास्त होतो. गावोगावांची सूर्यास्ताची वेळ ज्युलियन कॅलेंडरच्या तारखेवर, आणि गावाच्या अक्षांश-रेखांशावर अवलंबून असते. कोणत्याही विशिष्ट गावातील या वर्षीच्या सू्र्यास्ताची वेळ.पुढील वर्षाच्या त्या तारखेला होणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळापेक्षा फारशी वेगळी नसते.\n\nसूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणांवरील सूर्यास्त जास्त चांगले दिसतात. उदा० समुद्रकिनाऱ्यावरील किंवा वाळवंटातील सूर्यास्त.\n", "id": "mar_Deva_53859"} {"text": "द्विनेत्री\n\nद्विनेत्री तथा दुर्बिण हे दूरचे दृष्य न्याहाळण्यासाठीचे उपकरण आहे.\n\nपक्षी निरीक्षणासाठी याचा उपयोग होतो. तसेच रात्री पाहण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या द्विनेत्री असतात. जास्त अंतरासाठी वेगवेगळ्या द्विनेत्री वापरण्यात येतात. यात प्रतिमा मिळवण्यासाठी भिंग तसेच प्रिझम यांचा वापर केलेला असतो.\n\nद्विनेत्रीचे काम कसे चालते हे या खालील चित्रात दाखवलेले आहे.\n", "id": "mar_Deva_53860"} {"text": "भौगोलिक गुणक पद्धती\n\nभू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते.\n", "id": "mar_Deva_53861"} {"text": "पद्मश्री पुरस्कार\n\nभारतीय प्रजासत्ताकाचा हा चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. भारत रत्न, पद्मविभूषण आणि पद्म भूषण या खालोखाल पदमश्री पुरस्काराचा क्रमांक आहे. भारत सरकारकडून दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार दिला जातो. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकांना १९५४ पासून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येऊ लागले.\n", "id": "mar_Deva_53862"} {"text": "महाराजा सयाजीराव विद्यापीठ\n\nमहाराजा सयाजीराव विद्यापीठ (गुजराती: મહારાજા સયાજીરાવ વિશ્વવિદ્યાલય) हे भारताच्या गुजरात राज्यातील वडोदरा शहरात असलेले विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. १८८१मध्ये बरोडा कॉलेज ऑफ सायन्स या नावाने झाली. इ.स. १९४९मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला व त्याचे नामकरण सयाजीराव गायकवाड यांच्या आदरार्थ करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_53863"} {"text": "भूकंपप्रवण क्षेत्र\n\nभूकंपप्रवण क्षेत्र म्हणजे पृथ्वीवर वारंवार भूकंप होणारा भाग असतो. भूगर्भातील हालचालींमूळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाली होतात. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.महाराष्ट्रात लातूर येथे मोठा भूकंप झाला होता. तसेच, अजूनही जीवंत असलेल्या फूजी पर्वतावरील ज्वालामुखी मुळे जपान हा देश भूकंप प्रवण मानला जातो.\n", "id": "mar_Deva_53864"} {"text": "विजय मल्ल्या\n\nविजय मल्ल्या ( १८ डिसेंबर, इ.स. १९५५) हे कारवारी गृहस्थ भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत.\n", "id": "mar_Deva_53865"} {"text": "मिशेल मोल\n\nहा फोर्स इंडिया या फॉर्म्युला वन संघाचा निदेशक आहे.\n\nयाने लायडेन विद्यापीठातून संगणकशास्त्रात एम.एससी.ची पदवी मिळवली व नंतर लॉस्ट बॉइझ ही कंपनी सुरू केली होती.\n", "id": "mar_Deva_53866"} {"text": "माईक गास्कॉइन\n\nगॅस्कोयनचा जन्म रॅकहेथ, नॉरफोक, इंग्लंड येथे झाला. तो स्प्रॉस्टनमध्ये राहत होता आणि स्प्रॉस्टन ज्युनियर स्कूलमध्ये गेला होता आणि ओल्ड कॅटनमध्ये जाण्यापूर्वी. १९७४ ते १९८१ या काळात ते वायमंडहॅम कॉलेजमध्ये गेले. १९८२ ते १९८८ या काळात त्यांनी केंब्रिज विद्यापीठात (चर्चिल कॉलेज) फ्लुइड डायनॅमिक्समध्ये पीएचडी करण्यासाठी प्रवेश मिळवला असला तरी, त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या पण पीएचडी पदवी प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. तथापि, चर्चिलच्या आघाडीच्या महिला दलातील एक यशस्वी कॉक्सस्वेन म्हणून तो त्याच्या कॉलेज बोट क्लबमध्ये सक्रिय होता. १९८८ मध्ये केंब्रिज सोडल्यानंतर त्यांनी वेस्टलँड सिस्टम असेसमेंट लिमिटेडसाठी काही काळ काम केले. वेस्टलँड हेलिकॉप्टर, परंतु मोटर स्पोर्टमध्ये काम करण्याची तीव्र इच्छा कायम ठेवली .\n", "id": "mar_Deva_53867"} {"text": "जेम्स के\n\nजेम्स की यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठात यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. लोटस इंजिनीअरिंगने त्यांना १९९६ मध्ये त्यांची पदवी प्रायोजित केली.\n", "id": "mar_Deva_53868"} {"text": "फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\n\nThe Formula One World Constructors' Championship (WCC) is awarded by the FIA to the most successful Formula One constructor over a season, as determined by a points system based on Grand Prix results. The Constructors' Championship was first awarded in 1958, to Vanwall.\n\nDifferent car make/engine combinations are considered to be different constructors for the purposes of the Championship. Constructors' Championship points are calculated by adding points scored in each race by any driver for that constructor. Up until 1979, most seasons saw only the highest-scoring driver in each race for each constructor contributing points towards the Championship. On only ten occasions has the World Constructors' Champion team not contained the World Drivers' Champion for that season.\n", "id": "mar_Deva_53869"} {"text": "फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\n\nएफ.आय.ए. फॉर्म्युला वन हंगामातील सर्वात यशस्वी चालकास फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद पुरस्कार देते. ग्रांप्रीच्या निकालांवर आधारीत गुण पद्धतीने यशस्वी चालकाची निवड करण्यात येते. सर्वप्रथम १९५० मध्ये निनो फरिन ने अजिंक्यपद पटकावले तर १९५३ मध्ये अल्बर्टो अस्कारी अजिंक्यपद एकापेक्षा अधिक वेळा जिंकणारा प्रथम चालक बनला.\n\nएफ.आय.ए. अधिकृतपने हंगाम संपे पर्यंत विजेत्याची घोषणा करत नाही, परंतु एका चालकाने मिळवलेले गुण दुसरा कोणताही चालक पार करू शकत नसेल तर चालकाला अजिंक्यपद मिळाल्याचे म्हणले जाते. फॉर्म्युला वनच्या अत्ता पर्यंतच्या ६१ हंगामात, २५ वेळा चालक अजिंक्यपद शेवटच्या शर्यतीत ठरवण्यात आले. एखद्या हंगामात \"सर्वात लवकर चालक अजिंक्यपद पटकवला\" या खिताबाचा मान मायकल शुमाकरला मिळाला आहे, कार‍ण २००२ च्या हंगाम संपायला ६ शर्यती बाकी होत्या, तरी त्याला \"चालक अजिंक्यपद\" देण्यात आले.\n\nएकुन ३२ चालकांनी हे अजिंक्यपद मिळवले आहे, ज्या मध्ये मायकल शुमाकरला \"सर्वात जास्त अजिंक्यपद\" या खिताबाचा मान आहे. मायकल शुमाकरने ७ अजिंक्यपद मिळवले आहेत, त्याला \"सर्वात जास्त एका-पाठोपाठील-एक अजिंक्यपद\" या खिताबाचेही मान आहे जे त्याला २००० ते २००४ ह्या वर्षां मध्ये सलग ५ वेळा \"चालक अजिंक्यपद\" पटकवल्यामुळे, मिळले आहे.\n", "id": "mar_Deva_53870"} {"text": "पोल पोझिशन\n\nफॉर्म्युला वन, घोड्यांची शर्यत किंवा तत्सम शर्यतींमध्ये प्रथम क्रमांकावर सुरुवात करणारा स्पर्धक पोल पोझिशनवर आहे असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_53871"} {"text": "विठ्ठल दत्तात्रेय घाटे\n\nवि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत.\n\nवि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली 'नवयुग वाचनमाला' संपादित केली.\n", "id": "mar_Deva_53872"} {"text": "प्रंबनन\n\nप्रंबानन किंवा रारा जोंगग्रॉंग (जावानीज: ꦫꦫꦗꦺꦴꦁꦒꦿꦁ, रोमनीकृत: रारा जोंगग्रॉंग) हे योगकार्ता या इंडोनेशियातील विशेष प्रदेशातील ९व्या शतकातील त्रिमूर्तींचे हिंदू मंदिर आहे. त्रिमूर्तींपैकी ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि संहारक किंवा समूळ बदल घडवून आणणारा म्हणजे शिव! या मंदिर परिसराचा विस्तार मध्य जावा आणि योग्यकर्ता प्रांतांच्या सीमेवर योग्यकर्ता शहराच्या ईशान्य दिशेस अंदाजे १७ किलोमीटर (११ मैल) अंतरावर आहे.[./ [१]]\n\nइंडोनेशिया येथील सर्वात मोठ्या आणि आग्नेय आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या असलेल्या या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. उंच आणि कळसाकडे निमुळत्या होत जाणाऱ्या वास्तू हे हिंदू स्थापत्यशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे. अनेक छोट्या छोट्या आणि वेगवेगळ्या मंदिरांनी बनलेल्या या मंदिर संकुलाची ४७ मीटर (१५४ फूट) उंच अशी मध्यवर्ती वास्तू हिंदू स्थापत्यशास्त्राचे हेच वैशिष्ट्य दर्शविते.[२] प्रंबानन जगभरातील अनेक पर्यटकांना आकर्षित करते.[३][४]\n\n__क्रमीत__ __नवविभागदुवा__ __अनुक्रमणिकाहवीच__ __अविचलपुर्ननिर्देश__ __विभागअसंपादनक्षम__\n", "id": "mar_Deva_53873"} {"text": "युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न\n\nमेलबर्न विद्यापीठ (Melbourne University) ही ऑस्ट्रेलियातल्या, व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात इ.स. १८५३ साली स्थापन झालेली शिक्षणसंस्था आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ असलेले मेलबर्न विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार जगातले एकोणचाळीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या मेलबर्न शहरामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५३ साली करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेले मेलबर्न विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. मेलबर्न विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस शहरामधील पार्कविले या भागात आहे. विद्यापीठाचे इतर अनेक कॅम्पस व्हिक्टोरिया राज्यातच ठिकठिकाणी आहेत.'भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढो' हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. मेलबर्न विद्यापीठामध्ये सध्या जवळपास साडे चार हजार तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पन्नास हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालये ही विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्येच स्थित आहेत. या कॅम्पसमध्ये दहा मुख्य शैक्षणिक-संशोधन विभाग, पंधरा ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था आणि इतर अनेक छोटीमोठी शैक्षणिक केंद्रदेखील आहेत.\n", "id": "mar_Deva_53874"} {"text": "जॉन बॅटमन\n\nजॉन बॅटमनने ऑस्ट्रेलिया मधील व्हिक्टोरिया राज्य येथे यारा नदीच्या काठी मेलबर्न शहराची स्थापना केली. यांच्या नावाने शहरात बॅटमन पार्क नावाचा बगीचा आहे.\n", "id": "mar_Deva_53875"} {"text": "फेडरेशन स्क्वेर\n\nफेडरेशन स्क्वेर मेलबर्न येथील एक मध्यवर्ती चौक. या इमारतीचे स्थापत्य अतिशय वेगळे आहे. कोणत्याही महत्त्वाच्या सार्वजनिक प्रसंगी येथे लोक जमतात. शहराची दिवाळी ही येथेच साजरी केली जाते. तसेच नववर्षाची आतषबाजी ही येथून साजरी होते. हे स्थळ यारा नदीच्या काठावर आहे. ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर मुव्हिंग इमेजेस या संस्थेचे कार्यालय येथे आहे. येथे सिनेमे दाखवणारे २ गृह आहेत.\n", "id": "mar_Deva_53876"} {"text": "वासुदेव गायतोंडे\n\nवासुदेव गायतोंडे (१९२४ - ऑगस्ट १०, २००१) हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरूप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता.\n\nगायतोंडे यांचा जन्म गोव्यातील एका खेड्यात झाला. बालपणातील काही वर्षे गोव्यात घालविल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. मुंबईतीलच जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयातून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. इ.स. १९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यू यॉर्कला गेले. तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला. इ.स. १९७२ साली ते भारतात परतले व शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.\n", "id": "mar_Deva_53877"} {"text": "चाओ झियांग\n\nचाओ झियांग (पारंपरिक चिनी लिपी: 赵紫阳 ; पिन्यिन: Zhao Ziyang;) (ऑक्टोबर १७, १९१९ - जानेवारी १७, २००५) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील एक ज्येष्ठ राजकारणी होते. १९८० ते १९८७ सालांदरम्यान ते चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे तिसरे पंतप्रधान होते. इ.स. १९८७ ते १९८९ सालांदरम्यान त्यांनी चिनी साम्यवादी पक्षाचे 'सर्वसाधारण सचिव' होते.\n", "id": "mar_Deva_53878"} {"text": "चेकोस्लोव्हाकिया\n\nचेकोस्लोव्हाकिया (47° 44' N to 51° 3' N, 12° 5' E to 22° 34' E) (चेक, स्लोवाकः Československo चेस्कोस्लोवेन्स्को) हा मध्य युरोपातील पूर्वेकडचा एक सार्वभौम देश होता. त्यात बोहेमिया, मोरेविया व सायलेशिया आणि स्लोवाकिया यांचा समावेष होता. ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा भाग असलेला हा प्रांत १९१८ मध्ये स्वतंत्र झाला आणि १ जानेवारी १९९३ रोजी या देशाची चेक प्रजासत्ताक व स्लोवाकिया ह्या दोन देशांमध्ये फाळणी झाली.\n\nचेकोस्लोव्हाकिया देश भूवेष्टित देश होता, याच्या पूर्वेस सोवियेत संघ, उत्तरेस पोलंड, नैऋत, पश्चिम आणि वायव्येस जर्मनी तर दक्षिणेस हंगेरी या देशांच्या सीमा लागून होत्या. जर्मनीमार्गे उत्तर समुद्राला मिळणारी एल्ब नदी बोहेमिया भागात, पोलंडमार्गे बाल्टिक समुद्राला मिळणारी ओडर नदी मोरेवियाच्या उत्तर भागातून वाहणारी तर देशाच्या मध्य भागातून काळ्या समुद्राला मिळणारी डॅन्यूब नदी या चेकोस्लोव्हाकियाच्या प्रमुख नद्या होत्या.\n\n८ व्या शतकात चेक व स्लोवाक या स्लाविक समाजाच्या दोन जातींचे प्राबल्य होते. चेक भाषा इंडो-युरोपियन भाषाकुटुंबातील स्लाविक गटाची महत्त्वाची भाषा आहे. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे या भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.\n\nइ.स. १३४७ मध्ये बोहेमियाचा चार्ल्स हाचविन हा चौथा चार्ल्स हे नाव धारण करून राजा झाला. चेक लोक या काळाला सुवर्णकाळ मानतात, त्याचवेळी प्रागला महत्त्व प्राप्त झाले.\n", "id": "mar_Deva_53879"} {"text": "पाँडिचेरी\n\nपुडुचेरी, ज्याला पाँडिचेरी असेही म्हटले जाते, ही भारतातील पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. पूर्वी पुडुचेरी हे भारतातील फ्रेंच कॉलनीचे मुख्य शहर होते ज्याला फ्रेंच इंडिया म्हणतात आणि त्याला पॉंडिचेरी म्हटले जात असे. सप्टेंबर 2006 मध्ये, पाँडिचेरीचे नाव अधिकृतपणे बदलून पुडुचेरी करण्यात आले, ज्याचा अर्थ स्थानिक तमिळ भाषेत \"नवीन गाव\" असा होतो. हे बंगालच्या उपसागरावर वसलेले आहे.\n\nपुडुचेरी हा बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. पुद्दुचेरी हे मुळात 4 स्वतंत्र (अजोडलेले) जिल्ह्यांनी बनलेले आहे. हे जिल्हे आहेत:\n\nपुद्दुचेरी शहर कराईकल जे तामिळनाडूने वेढलेले आहे बंगालच्या उपसागरातील यानाम (आंध्र प्रदेश) आणि माहे (केरळ) अरबी समुद्रात आहे.\n\nपुद्दुचेरी आणि कराईकल हे यातील सर्वात मोठे जिल्हे आहेत.\n\nअधिकृत भाषा :- तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि फ्रेंच या येथील अधिकृत भाषा आहेत. प्रत्येक जिल्ह्याची तसेच प्रत्येक भाषेची परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील संवाद साधण्यासाठी इंग्रजीचा वापर केला जातो.\n\nतमिळ: ही भाषा पुद्दुचेरी आणि कराईकल या तमिळ बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये वापरली जाते. ही तमिळनाडू राज्याची अधिकृत भाषा आहे, तसेच श्रीलंका आणि सिंगापूरमधील सह-अधिकृत भाषा आहे. मलेशिया आणि मॉरिशसमध्येही ही भाषा बोलली जाते.\n\nतेलुगु: पुडुचेरीची दुसरी अधिकृत भाषा, बहुतेक यानममध्ये वापरली जाते. त्यामुळे अधिक बरोबर सांगायचे तर, ती पुद्दुचेरीमधील प्रादेशिक अधिकृत भाषा आहे, तर ती यानम जिल्ह्याची अधिकृत भाषा आहे. ही आंध्र प्रदेश राज्यातील अधिकृत भाषा देखील आहे. आणि पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही ते मोठ्या प्रमाणावर बोलले जाते.\n\nमल्याळम: पुडुचेरीची दुसरी अधिकृत भाषा, परंतु बहुतेक माहे (मल्याळम जिल्हा) मध्ये वापरली जाते. त्यामुळे अधिक बरोबर सांगायचे तर, ती पुद्दुचेरीमधील प्रादेशिक अधिकृत भाषा आहे, तर माहे जिल्ह्याची अधिकृत भाषा आहे. केरळ राज्य आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातही ही अधिकृत भाषा आहे. फ्रेंच: पुडुचेरीची दुसरी अधिकृत भाषा. ही फ्रेंच भारताची (1673-1954) अधिकृत भाषा देखील होती आणि 28 मे 1958 रोजी भारत आणि फ्रान्स दरम्यान स्वाक्षरी केलेल्या आत्मसमर्पण कराराद्वारे तिचा अधिकृत दर्जा संरक्षित केला गेला. कलम २८ नुसार, फ्रेंच ही पुडुचेरीची वैधानिक अधिकृत भाषा आहे आणि आत्मसमर्पण करारानुसार, लोकसंख्याशास्त्र\n\nमुख्य आकर्षण\n\nपुद्दुचेरीमध्ये भारतीय आणि फ्रेंच संस्कृती एकत्र पाहायला मिळते. येथील वास्तू इतिहासाची जाणीव करून देतात, तर मंदिरे श्रद्धेने मन भरून येतात.\n\nअध्यात्माची भूमी :- जे लोक शांतता आणि अध्यात्माच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी पुद्दुचेरी हे योग्य ठिकाण आहे. पुद्दुचेरी हे प्राचीन काळापासून वैदिक संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. अगस्त्य ऋषींची ही भूमी आहे. १२व्या शतकात पुद्दुचेरीची आध्यात्मिक शक्ती आणखी वाढली, जेव्हा येथे आर्विडोन आश्रम स्थापन झाला. दरवर्षी शेकडो लोक शांततेच्या शोधात येथे येतात.\n\nपॅराडाईज बीच:-हा बीच शहरापासून 8 किमी अंतरावर कुड्डालोर मेन रोडजवळ आहे. या बीचच्या एका बाजूला एक छोटीशी खाडी आहे. इथे बोटीनेच जाता येते. बोटीवर जाताना पाण्यात डॉल्फिन पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. येथील वातावरण पाहून या नावाचे महत्त्व लक्षात येते. हे खरोखर स्वर्गासारखे आहे.\n\nऑरोविल बीच:- ऑरोविल नावाप्रमाणेच हा बीच ऑरोविलच्या जवळ आहे. पुद्दुचेरीपासून १२ किमी अंतरावर असलेल्या या बीचचे पाणी फार खोल नाही. त्यामुळे पाण्यात पोहण्याच्या शौकिनांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. लोकांना वीकेंडला इथे वेळ घालवायला आवडते. यादरम्यान येथे मोठी गर्दी असते. बाकी दिवसभर गर्दी नसते.\n\nपार्क स्मारक:- (आई मंडपम) पुडुचेरीच्या मध्यभागी असलेले हे सरकारी उद्यान येथील सर्वात सुंदर सार्वजनिक ठिकाण आहे. उद्यानाच्या मध्यभागी बांधलेले आयी मंडपम हे येथील मुख्य आकर्षण आहे. ही पांढरी इमारत नेपोलियन तिसऱ्याच्या काळात बांधली गेली. हा ग्रीको-रोमन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या जागेला राजवाड्यात काम करणाऱ्या एका महिलेचे नाव देण्यात आले. त्या महिलेने तिच्या घराच्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधली होती. एकदा नेपोलियनने इथले पाणी पिऊन आपली तहान भागवली आणि त्यामुळे तो खूश झाला आणि त्याने या स्मारकाचे नाव 'आय मंडपम' ठेवले.\n\nअरिकामेडू:-हे ऐतिहासिक ठिकाण पुद्दुचेरीच्या दक्षिणेस 4 किमी अंतरावर आहे. हे रोमन वसाहतींसह स्थानिक लोकांच्या व्यापाराचे प्रतीक आहे. हा व्यापार ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात झाला. येथे स्थानिक व्यापारी वाईन आयात करतात आणि त्या बदल्यात कापड, मौल्यवान हिरे आणि दागिने निर्यात करतात. तरीही येथे 18 वा. शतकात बांधलेल्या फ्रेंच जेसुइट मिशन हाऊसचे अवशेष पाहायला मिळतात. हे घर 1783 मध्ये बंद झाले.\n\nआनंद रंगा पिल्लई पॅलेस:- आनंद रंगा पिल्लई हे फ्रेंच राजवटीत असताना पुद्दुचेरीचे राज्यपाल होते. त्यांनी लिहिलेल्या डायरीत १८व्या शतकातील फ्रान्स आणि भारत संबंधांची माहिती मिळते. हा राजवाडा दक्षिणेकडील काही प्राचीन इमारतींपैकी एक आहे. हे 1738 मध्ये बांधले गेले. त्याची वास्तुकला भारतीय आणि फ्रेंच शैलींचे एक अद्वितीय मिश्रण आहे.\n\nडुप्लेक्स पुतळा:- फ्रँकोइस डुप्लेक्स हे पुद्दुचेरीचे राज्यपाल होते त्यांनी 1754 पर्यंत या पदावर होते. 1870 मध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने दोन पुतळे बसवण्यात आले. एक फ्रान्समध्ये आणि दुसरी पुद्दुचेरीमध्ये आहे. 2.88 मी उंच ग्रॅनाइटपासून बनवलेली ही मूर्ती गौवार्ट अव्हेन्यूवर आहे.\n\nविलेन्नूर:- श्री गोकिलंबल तिरुकामेश्वर मंदिर पुद्दुचेरीपासून १० किमी अंतरावर आहे. दहा दिवसांच्या ब्रह्मोत्सवादरम्यान हजारो भाविक येथे येतात. हा ब्रह्मोत्सव मे-जून दरम्यान साजरा केला जातो. या उत्सवात मंदिराच्या 15 मि. उंच रथ ओढला जातो. हजारो भाविकांनी रथ ओढल्याचे दृश्य विलक्षण आहे.या यात्रेत पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नरही सहभागी होतात. सार्वत्रिक समानतेचे प्रतीक असलेला हा प्रवास फ्रेंच राजवटीच्या काळातही होत असे. त्यावेळी गव्हर्नर फ्रेंच स्वतः हा रथ ओढत असे. याशिवाय 10 हेक्टर ऑस्टेरी सरोवर आहे जिथे दुर्मिळ प्रजातीचे पक्षी आढळतात.\n\nशिंजी:- या प्रदेशातील सर्वात सुंदर आणि आकर्षक किल्ला म्हणजे विल्लुपुरम जिल्ह्यातील शिंजी, जो पुद्दुचेरीच्या उत्तर-पश्चिमेस आहे. 800 फूट उंचीचा हा विशाल किल्ला तीन टेकड्यांवर (राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायण दुर्ग) पसरलेला आहे. किल्ल्याचा मुख्य भाग राजगिरी टेकडीवर आहे जो तीन पर्वतांपैकी सर्वात मोठा आहे. किल्ल्याच्या आत धान्याचे घर, शस्त्रागार, टाकी आणि मंदिर आहे. त्याचे प्रवेशद्वार कल्याण महालासमोर आहे. सुमारे 700 मी. उंचीवर एक पूल आहे जो किल्ल्याला इतर इमारतींशी जोडतो. एवढ्या उंचीवरून खाली शिंजी नगर पाहणे रोमहर्षक आहे. वाजवी शुल्क भरून तुम्ही हा ऐतिहासिक किल्ला जवळून पाहू शकता.चिदंबरम:- हे ठिकाण पुद्दुचेरीच्या दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग 45A वर आहे. चिदंबरम हे शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. येथे शिवाच्या शुभ नटराज अवताराची पूजा केली जाते. हे मंदिर 10 व्या ते 14 व्या शतकात बांधले गेले. असे म्हटले जाते की 10 व्या शतकात चोल राजा परंतक I याने हे मंदिर सोन्याने मढवले होते, त्यानंतर मंदिर सूर्यप्रकाशात प्रकाशित झाले होते. मंदिरात अक्षय लिंगाच्या रूपातही शिवाची पूजा केली जाते.\n\nभारत स्वतंत्र झाला तेव्हा हा प्रदेश आंध्र प्रदेशात होता. नंतर याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला\n", "id": "mar_Deva_53880"} {"text": "अविकसित देश\n\nअविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशाचा आर्थिक विकास नसल्याने सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी न पुरवू शकलेले देश, जसे आफ्रिका खंडातला सोमालिया व आयव्हरी कोस्ट हे देश.\n", "id": "mar_Deva_53881"} {"text": "शंकर काशिनाथ गर्गे\n\nनाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य्पू : १ ऑक्टोबर, १९३१) हे मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. 'महासर्प' ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. 'मग तो दिवा कोणता', 'पंत मेले राव चढले', 'वर्डस्वर्थचे फुलपाखरूं', 'चिंगी महिन्याची झाली नाही तोच', 'शिवी कोणा देऊं नये', 'फाटलेला पतंग' इ. त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्प्रचारही मराठीत रुजलेला आहे.\n", "id": "mar_Deva_53882"} {"text": "भारतामधील भौगोलिक प्रदेश\n\nभारत देश सांस्कृतिक, भौगोलिक तसेच प्रशासकीय दृष्ट्या पाच प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा, बोली, संस्कृती, खाद्यप्रकार, वस्त्र् इ. विविधता आढळते.\n", "id": "mar_Deva_53883"} {"text": "लोकसंख्या घनता\n\n'लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.\n", "id": "mar_Deva_53884"} {"text": "साचा:Engfbclub\n\nHotspur F.C.=टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर |Tottenham Hotspur=टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर |Newcastle United F.C.=न्यूकॅसल युनायटेड एफ.सी.|न्यूकॅसल युनायटेड |Newcastle United=न्यूकॅसल युनायटेड एफ.सी.|न्यूकॅसल युनायटेड |Portsmouth F.C.=पोर्टस्मथ एफ्.सी.|पोर्टस्मथ |Portsmouth =पोर्टस्मथ एफ्.सी.|पोर्टस्मथ |Fulham F.C.=फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम |Fulham =फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम |Bolton Wanderers F.C. =बोल्टन वाँडरर्स एफ.सी. |बोल्टन वाँडरर्स |Bolton Wanderers =बोल्टन वाँडरर्स एफ.सी. |बोल्टन वाँडरर्स |Blackburn Rovers F.C.=ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी.|ब्लॅकबर्न रोव्हर्स |Blackburn Rovers=ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी.|ब्लॅकबर्न रोव्हर्स |Manchester United F.C.=मँचेस्टर युनायटेड एफ.सी. |मँचेस्टर युनायटेड |Manchester United=मँचेस्टर युनायटेड एफ.सी. |मँचेस्टर युनायटेड |Man u=मँचेस्टर युनायटेड एफ.सी. |मँचेस्टर युनायटेड |Manchester City F.C.=मँचेस्टर सिटी एफ.सी.|मँचेस्टर सिटी |Manchester City =मँचेस्टर सिटी एफ.सी.|मँचेस्टर सिटी |Middlesbrough F.C.=मिडल्सब्रो एफ.सी.|मिडल्सब्रो |Middlesbrough =मिडल्सब्रो एफ.सी.|मिडल्सब्रो |Reading F.C.=रेडिंग एफ.सी.|रेडिंग |Reading =रेडिंग एफ.सी.|रेडिंग |Liverpool F.C.=लिव्हरपूल एफ.सी.|लिव्हरपूल |Liverpool =लिव्हरपूल एफ.सी.|लिव्हरपूल |Wigan Athletic F.C.=विगन ऍथलेटिक एफ.सी. |विगन ऍथलेटिक |Wigan Athletic =विगन ऍथलेटिक एफ.सी. |विगन ऍथलेटिक |Watford F.C.=वॅटफोर्ड एफ.सी. |वॅटफोर्ड |Watford =वॅटफोर्ड एफ.सी. |वॅटफोर्ड |West Ham United F.C.=वेस्टहॅम युनायटेड एफ.सी.|वेस्टहॅम युनायटेड |West Ham United =वेस्टहॅम युनायटेड एफ.सी.|वेस्टहॅम युनायटेड |Sheffield United F.C.=शेफिल्ड युनायटेड एफ.सी.|शेफिल्ड युनायटेड |Sheffield United =शेफिल्ड युनायटेड एफ.सी.|शेफिल्ड युनायटेड |Nottingham Forest F.C.=नॉट्टिंघम फोरेस्ट एफ.सी. |Nottingham Forest=नॉट्टिंघम फोरेस्ट एफ.सी.\n", "id": "mar_Deva_53885"} {"text": "साचा:Engfbclub2\n\nHotspur F.C.=टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर |Tottenham Hotspur=टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर |Newcastle United F.C.=न्यूकॅसल युनायटेड एफ.सी.|न्यूकॅसल युनायटेड |Newcastle United=न्यूकॅसल युनायटेड एफ.सी.|न्यूकॅसल युनायटेड |Portsmouth F.C.=पोर्टस्मथ एफ्.सी.|पोर्टस्मथ |Portsmouth =पोर्टस्मथ एफ्.सी.|पोर्टस्मथ |Fulham F.C.=फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम |Fulham =फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम |Bolton Wanderers F.C. =बोल्टन वाँडरर्स एफ.सी. |बोल्टन वाँडरर्स |Bolton Wanderers =बोल्टन वाँडरर्स एफ.सी. |बोल्टन वाँडरर्स |Blackburn Rovers F.C.=ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी.|ब्लॅकबर्न रोव्हर्स |Blackburn Rovers=ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी.|ब्लॅकबर्न रोव्हर्स |Manchester United F.C.=मँचेस्टर युनायटेड एफ.सी. |मँचेस्टर युनायटेड |Manchester United=मँचेस्टर युनायटेड एफ.सी. |मँचेस्टर युनायटेड |Man u=मँचेस्टर युनायटेड एफ.सी. |मँचेस्टर युनायटेड |Manchester City F.C.=मँचेस्टर सिटी एफ.सी.|मँचेस्टर सिटी |Manchester City =मँचेस्टर सिटी एफ.सी.|मँचेस्टर सिटी |Middlesbrough F.C.=मिडल्सब्रो एफ.सी.|मिडल्सब्रो |Middlesbrough =मिडल्सब्रो एफ.सी.|मिडल्सब्रो |Reading F.C.=रेडिंग एफ.सी.|रेडिंग |Reading =रेडिंग एफ.सी.|रेडिंग |Liverpool F.C.=लिव्हरपूल एफ.सी.|लिव्हरपूल |Liverpool =लिव्हरपूल एफ.सी.|लिव्हरपूल |Wigan Athletic F.C.=विगन ऍथलेटिक एफ.सी. |विगन ऍथलेटिक |Wigan Athletic =विगन ऍथलेटिक एफ.सी. |विगन ऍथलेटिक |Watford F.C.=वॅटफोर्ड एफ.सी. |वॅटफोर्ड |Watford =वॅटफोर्ड एफ.सी. |वॅटफोर्ड |West Ham United F.C.=वेस्टहॅम युनायटेड एफ.सी.|वेस्टहॅम युनायटेड |West Ham United =वेस्टहॅम युनायटेड एफ.सी.|वेस्टहॅम युनायटेड |Sheffield United F.C.=शेफिल्ड युनायटेड एफ.सी.|शेफिल्ड युनायटेड |Sheffield United =शेफिल्ड युनायटेड एफ.सी.|शेफिल्ड युनायटेड |Nottingham Forest F.C.=नॉट्टिंघम फोरेस्ट एफ.सी. |Nottingham Forest=नॉट्टिंघम फोरेस्ट एफ.सी. |Leeds United F.C.=लीड्स युनायटेड एफ.सी. |Leeds United=लीड्स युनायटेड एफ.सी. }} वर्ग:फुटबॉल साचे\n", "id": "mar_Deva_53886"} {"text": "कर (निःसंदिग्धीकरण)\n\nकर - सेवा मिळाल्या बद्दल सरकारला भरावयाचा मोबदला कर (संस्कृत) - संस्कृतातील हात या अर्थाचा 'कर' हा शब्द\n", "id": "mar_Deva_53887"} {"text": "रजनीश\n\nपुनर्निर्देशन ओशो\n\nचंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय रहस्यवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.\n\nतत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास त्यांनी सुरुवात केली; (नवसंन्यासी) आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास आरंभ केला. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रमाची स्थापना केली. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते.\n\n१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. १९८५ मध्ये कम्यूनच्या नेतृत्वाने जैवदहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर ऑरेगन कम्यून कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादादरम्यानच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. १९९० मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसते आहे.\n", "id": "mar_Deva_53888"} {"text": "पाव (खाद्यपदार्थ)\n\nहा लेख पाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे. (खाद्य पदार्थ या दृष्टीने या नामातील वचा उच्चार दंतोष्ठ्य म्हणजे वरचे दात खालच्या ओठांना टेकवून होतो. पाव हा शब्द क्रियापद या अर्थाने देखील येतो या पाव क्रियापद शब्दातील व उच्चार स्वर सदृश्य असून वस्तूतः तो व्यंजनिय व नाही, तसेच दातांचा ओठास स्पर्शही होत नाही या दृष्टीने हा उच्चार मराठीतील वर्णचिन्ह नसलेला वेगळा स्वरच असल्याचे काही व्याकरणकार मानतात (संदर्भ मराठी व्याकरण-डॉ लीला गोविलकर).\n\nपाव हा पीठ भिजवून त्याची कणिक मळून त्या कणकेच्या उंड्याला भाजून बनवलेला एक खाद्यप्रकार आहे. पाव फुगण्यासाठी यीस्ट वापरले जाते. हा खाद्यप्रकार जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये आढळून येतो. व्यावसायिक रितीने पाव बनवून विकण्याच्या व्यवसायाला इंग्रजी मध्ये बेकरी असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_53889"} {"text": "पीठ\n\nधान्य जात्यात दळून त्याची जी बारीक बारीक पुड होते, त्याला पीठ असे म्हणतात. पीठापासून पाव व इतर खाद्यप्रकार बनवले जातात. कच्चे धान्य, मुळे, कडधान्य, किंवा बिया दळून तयार केली जाणारी पावडर म्हणजे पीठ. पीठाचा वेगवेगळे अन्न तयार करण्यासाठी वापर केला जातो. तृणधान्याचे पीठ, विशेषतः गव्हाचे पीठ, हा ब्रेड मधील मुख्य घटक आहे, जो काही संस्कृतीमध्ये मुख्य अन्न आहे. पुरातन काळापासून मेसोअमेरिकन पाककृतीमध्ये मक्याचे पीठ महत्त्वाचे राहीले आहे आणि अमेरिकेमध्ये ते मुख्य अन्न आहे. मध्य आणि उत्तर युरोप मध्ये राईचे पीठ हा ब्रेडमधील मुख्य घटक आहे.\n\nतृणधान्याच्या पीठामध्ये अंकुरपोष, बीजांकूर, आणि कोंडा (पूर्ण-धान्याचे पीठ) हे सर्व एकत्रित किंवा अंकुरपोष एकटा (परिष्कृत पीठ) समाविष्ट असतात. जेवण त्यामध्ये थोडेसे जाडसर आकाराचे कण असल्याने पीठापेक्षा थोडे वेगळे असते (डिग्री ऑफ कमिनेशन) किंवा पीठासारखेच असते; शब्द दोन्ही प्रकारे वापरला आहे. उदाहरणार्थ, कॉर्नमील हा शब्द अनेकदा खरबडीत पोत दर्शवतो तर मक्याचे पीठ बारीक पावडर दर्शवतो, तरी तेथे विभागण्यासाठी कोणतिही कोडिंग रेषा नाही.\n", "id": "mar_Deva_53890"} {"text": "कणीक\n\nकणीक (अथवा: पीठ किंवा गव्हाचे पीठ) ही गहू दळल्यावर तयार होणारे पीठ आहे. भिजवलेल्या पीठाला कणीक म्हंटले जाते. हे पीठ भट्टीमध्ये भाजून पाव बनवला जातो. तसेच हे वेगवेगळ्या प्रकारे तळून व उकडून त्याचे खाद्यप्रकार बनवले जातात.\n", "id": "mar_Deva_53891"} {"text": "कर\n\nकर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय. कर हे शासनालाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर (आयकर), महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. करविषयक सल्लागारही असतात. कर भरण्यासाठी विविध योजना असतात. १ जुलै २०१७ पासून 'एक देश एक कर' प्रणाली सुरू करण्यात आली. कोणताही नवीन कर प्रारंभी फक्त काही ठराविक लोकांच्या ठराविक उत्पन्नावर लावला जातो व नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढवून सर्व लोकांचे त्या प्रकारचे सर्व उत्पन्न करपात्र करण्यात येते.\n\nप्रत्यक्ष्य कर- व्यक्तीच्या/कंपनीच्या उत्पादनावर लागतो. हे कर हस्तांतरित होत नाही. उदा: incme tax ह्याचा कारभार श्रीमंतावर असतो न्याय प्रस्थापित होतो श्रीमंता कडून आकारतात व गरिबान वर खर्च करतात याची जागा D.T.C. घेणार होते पण 2010ला व्यापगत झाले\n\nअप्रतक्ष्य कर- वस्तू व सेवा यांच्या खरेदी व विक्री वर लागणारे कर म्हणजे अप्रतक्ष्य कर यांचा प्रभाव गरीब आणि श्रीमंत दोघांवर सारखाच होतो अप्रत्यक्ष्य कराची जागा G.S.T.(GOODS AND SERVICES TAX) ने घेतली\n", "id": "mar_Deva_53892"} {"text": "लिंग गुणोत्तर\n\nभारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.\n\nलिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००\n", "id": "mar_Deva_53893"} {"text": "साक्षरता\n\nसाक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय. साक्षरता ही दोन प्रकारे व्यक्त केली जाते कार्यिक साक्षरता या स्वरूपात , म्हणजे साक्षरतेचा वापर शिकलेल्या लिपीचा वापर व्वोविध कामकाजात करणे आणि अभिजन साक्षरता म्हणून आपले मत व्यक्त करणे, अन्वयार्थ लावणेसाठी .\n", "id": "mar_Deva_53894"} {"text": "भारतीय वाहन नंबरप्लेट\n\nवाहन नंबरप्लेट\n\n1) AN = अंदमान आणि निकोबार\n\n2)AP = आंध्र प्रदेश\n\n3)AR = अरुणाचल प्रदेश\n\n8)DD = दीव आणि दमण\n\n10)DN = दादरा आणि नगर हवेली\n\n13)HP = हिमाचल प्रदेश\n\n16)JK = जम्मू आणि काश्मीर\n\n23)MP = मध्य प्रदेश\n\n34)UP = उत्तर प्रदेश\n\n35)WB = पश्चिम बंगाल\n", "id": "mar_Deva_53895"} {"text": "पाव (गणितीय)\n\nपाव म्हणजे कुठल्याही एककाचा एक चतुर्थांश होय. उदा. पावकिलो, किंवा पावशेर म्हणजे किलोग्रॅम अथवा शेराचा, मापाचा चौथा हिस्सा अशा अर्थाचे परिमाण.\n", "id": "mar_Deva_53896"} {"text": "सांसदीय मतदारसंघ\n\nनवीन फेर आखणी नुसर भारतात एकूण ५४३ लोक सभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातून निवडनूक लडऊण विजय मिळविलेल्या उमेव्दवारास \"खासदार\" असे म्हणतात. अनुसूचित जाती ८४, अनुसूचित जमाती ४७ आणि जनरल ( ओपन )४१२. भारतात एकूण २९ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यात दिल्ली हे शहर केंद्रशासित व राज्यसुद्धा आहे. भारतात एकूण जास्तीत जास्त ५५० लोक सभा मतदार संघ आहेत. त्यात स्टेट करिता ५३०, केंद्र शाशित २०, आणि नेमस्त केलेल्या १३ जागाचा समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_53897"} {"text": "तवा\n\nतवा किंवा साज हे दक्षिण, पश्चिम व मध्य आशियात प्रचलित असलेले मोठे वर्तुळाकार, सपाट किंवा अंतर्वक्र (खोलगट) पृष्ठभाग असलेल्या थाळीसारखे पाकसाधन आहे. तवे सहसा बिडाचे लोखंड, ॲल्युमिनियम, पोलाद किंवा भाजलेली माती यांपासून बनवले जातात. पोळ्या, भाकऱ्या किंवा तत्सदृश पदार्थ भाजण्यासाठी, तसेच भाज्या, मांसाचे तुकडे परतण्यासाठीही यांचा वापर केला जातो.\n", "id": "mar_Deva_53898"} {"text": "प्रतिध्वनी\n\nएखादा आवाज जेव्हा एखाद्या भिंतीवर अथवा कड्यावर आदळून जेव्हा परत ऐकू येतो तेव्हा अशा आवाजाला प्रतिध्वनी असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_53899"} {"text": "रवी परांजपे\n\nरवी परांजपे (९ ऑक्टोबर १९३५ बेळगाव - ११ जून २०२२ पुणे ) हे चित्रकार, बोधचित्रकार होते. ते भारतीय चित्रकला शैलीत चित्र काढत असत. त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. नंतर त्यांनी नैरोबी, केन्यामध्ये काम केले.\n\nपरांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे.\n", "id": "mar_Deva_53900"} {"text": "लडाख\n\nलडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाख हा भारतातील विखुरलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि तिची संस्कृती आणि इतिहास तिबेटशी संबंधित आहे. हा दूरदूरच्या पर्वतीय सौंदर्यासाठी आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.\n\nलडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिंच्यांगच्या नैर्ऋत्येला याची सीमा आहे. लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेच्या कायद्यानुसार लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रशासित प्रदेश झाला. लडाखी ही येथील प्रमुख भाषा आहे.\n\nएकेकाळी लडाखला आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांच्या महामार्ग रस्त्यावरच्या जागेचे अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. परंतु, चिनी अधिकाऱ्यांनी १९६० च्या दशकात लडाखची तिबेट व मध्य आशिया यांच्यामधली सीमा बंद केल्यामुळे पर्यटन वगळता आंतरराष्ट्रीय व्यापार कमी झाला. १९७४पासून, भारत सरकारने लडाखमधील पर्यटनवृद्धीस यशस्वीरीत्या प्रोत्साहित केले आहे. रणनीतिदृष्ट्या महत्त्वाचा भाग असलेला जम्मू-काश्मीरचा लडाख हा भाग असल्याने या भागात भारतीय लष्कराची मजबूत उपस्थिती आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, त्यामध्ये बाल्टिस्तान (बाल्टीयुल) खोरे (सध्या पाकिस्तानात), संपूर्ण सिंधू खोरे, दक्षिण दिशेला दुर्गम झांस्कर, लाहौल आणि स्पीती, पूर्वेकडील रुडोक प्रदेश आणि गुगे, नगारी यांचा बराचसा भाग आहे. ईशान्य (कुण लुन पर्वतापर्यंत विस्तारित), आणि लडाख रेंजमधील 'खारडोंग ला'च्या उत्तरेस नुब्रा व्हॅली. अक्साई चीन हा चीन आणि भारत यांच्यातील विवादित सीमा क्षेत्रांपैकी एक आहे. विवादित प्रदेशाच्या काही भागावर चीनची सत्ता आहे. पण, भारताने हा विवादित प्रदेश जम्मू-काश्मीर राज्याच्या लडाख प्रदेशाचा एक भाग म्हणूनही स्वीकारला आहे. सन १९६२मध्ये, चीन आणि भारताचे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्या मालकीबद्दल युद्ध झाले होते. मात्र,१९९३ व१९९६मध्ये दोन्ही देशांनी वास्तविक नियंत्रण रेषाचा सन्मान करण्यासाठी करार केले आहेत.\n\nलेह हे लडाखमधील सर्वात मोठे शहर आहे. हीच लडाखची राजधानीसुद्धा आहे. त्यानंतर कारगील आहे. या प्रदेशातील मुख्य धार्मिक गट म्हणजे मुस्लिम (मुख्यत: शिया) (४६%) आणि बौद्ध (मुख्यत: तिबेटी) (४०%) होय, याशिवाय येथे हिंदू (१२%) आणि शीख (२%) हेही आहेत.\n", "id": "mar_Deva_53901"} {"text": "तणाव\n\nतणाव (Stress) (किंवा ताण, ताण-तणाव) हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो. सध्याच्याकाळात ताण ही सर्वाना अनुभवी लागणारी बाब झाली आहे.फारच थोड्या व्यक्ती ताणाचे चागल्या प्रकारे व व्यस्थापन करताना दिसतात. ताणाशी योग्य प्रकारे जुळवूनण घेता आल्यामुळे जीवनातिल आनंद, स्वास्थ हरवलेल्या वत्कीची सांख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आरोग्याचाकिरकोळ तरकारी किवा गंभीर आजारया स्वरूपातअनेक व्यक्ती ताणाची किमत मोजताना दिसतात.या शिवाय ताणामुळे मद्यपान, धूम्रपान,अमलीपदार्थ सेवनया सारख्या समस्या उद्भवतात . ताणाचा कोटेबिक स्वस्थ यावर परिणाम होतो.त्याची परिणीती असमाधानकरक समाधाण होताना दिसते. अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठा किंवा लहान असतो, तसेच क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीची बस चुकणे, कार्यालयात जायला उशीर होणे, दूरध्वनी लगेच न लागणे, गृहपाठ न होणे इ.\n\nलहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतो. माणसावरील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतो; त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो. संथगतीने मृत्यूकडे नेणारी अशी ही व्याधी आहे.\n", "id": "mar_Deva_53902"} {"text": "जागतिक तापमानवाढ\n\n'\n\n==हरितगृह वायूंचे उत्सर्जन== पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते.\n\nपृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.\n", "id": "mar_Deva_53903"} {"text": "युनिव्हर्सिटी ऑफ पिसा\n\nपिसा विद्यापीठ (इटालियन: Università di Pisa) हे इटलीतील तोस्काना प्रांतातल्या पिसा या गावी असलेले विद्यापीठ आहे. सप्टेंबर ३, इ.स. १३४३ रोजी पोप क्लेमेंट सहावा याच्या हस्ते हे विद्यापीठ स्थापले गेले.\n", "id": "mar_Deva_53904"} {"text": "मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर\n\nप्राचार्य मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर (जन्म : फेब्रुवारी १, १९२७; - जानेवारी २५, २०१५) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी गाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना सांगलीच्या 'विलिंग्डन' कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते.\n\nमराठीतील अक्षरवाङ्‌मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्यविश्‍वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली.\n\nविलिंग्डन महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले.\n", "id": "mar_Deva_53905"} {"text": "ग्रिझल्ड स्क्विरल वन्यजीव अभयारण्य\n\nश्रीविल्लीपुत्तुर अभयारण्यहे तमिळनाडू राज्यातील विरुधुनगर जिल्ह्यात आहे. याची स्थापना १९८९ मध्ये झाली असून एकूण क्षेत्रफळ ४८० चौ.किमी. आहे.\n", "id": "mar_Deva_53906"} {"text": "चिन्नार वन्यजीव अभयारण्य\n\nचिन्नार अभयारण्य केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील देविकुलम तालुक्यामध्ये आहे. ते केरळ राज्याच्या १२ अभयारण्यांपैकी एक आहे. ते त्याच्या दक्षीणेकडील एराविकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यक्षेत येते. त्याच्या उत्तरेला इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तर पूर्वेला पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान आहे.\n", "id": "mar_Deva_53907"} {"text": "परांबीकुलम व्याघ्र प्रकल्प\n\nपरांबीकुलम अभयारण्य हे चित्तूर तालुका, जिल्हा पलक्कड, केरळ येथे आहे. याची स्थापना १९७३ मध्ये झाली असून एकूण क्षेत्रफळ २८५ चौ.किमी. आहे.\n", "id": "mar_Deva_53908"} {"text": "राधानगरी वन्यजीव अभयारण्य\n\nराधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत तर ३०० औषधी वनस्पती आहेत.\n\nयुनेस्कोने २०१२मध्ये राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.\n\nदाजीपूर अभयारण्य काजवा महोत्सव आजच्या धावत्या झगमगाटी दुनियेत काजव्यांची मनमोहक दुनिया हरवली आहे. मात्र, राधानगरीतील बायसन नेचर क्लब व राधानगरी नेचर क्लबच्या वतीने मे महिन्याच्या दुसऱ्यार पंधरवड्यात स्वतंत्रपणे काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.त्यामुळे पर्यटकांना काजव्यांची मनमोहक दुनिया अनुभवता येणार आहे.जैवविविधतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्यात गवारेड्यांसह विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सर्प, फुलपाखरे आढळतात. या अभयारण्यात उन्हाळ्याच्या अखेरीस शेकडो प्रकारचे काजव्यांचे थवे रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करतात. गेल्यावर्षी बायसन नेचर क्लबने काजवा महोत्सव आयोजित करून काजव्यांचा मनमोहक जीवनपट उलगडला होता. बालपणी तिन्हीसांजेला हवेत उडणाऱ्या् काजव्यांमागे धावून पकडलेला काजवा खिशात चमकताना पाहण्याची मजा औरच होती. मात्र, सध्याच्या धावत्या युगातील झगमगाटात काजव्यांचा प्रकाश हरवला आहे. भावी पिढ्यांना काजवा म्हणजे काय, हे सांगावे लागणार आहे. दाजीपूर अभयारण्यातील जैवविविधतेत काजवा हा महत्त्वाचा कीटक आहे. मे महिन्यात वळीव पाऊस लागला की, अभयारण्यातील वृक्षराजीवर काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. आंबा, जांभूळ,हुंबर, अंजनी, हिरडा व बेहडा अशा निवडक वृक्षांवर काजव्यांची वस्ती असते. काळ्याकुट्ट रात्री हजारो काजवे पांढरा पिवळा, निळा, तांबडा, हिरवा, नारंगी अशा नाना रंगांची उधळण करतात. जगात काजव्यांच्या दोन हजारांवर प्रजाती आहेत. काजव्यांच्या शरीरात ल्युसीफेरीन नावाचे द्रव्य असते त्याची ऑक्सिजनशी विक्रिया झाली की, काजवे प्रकाशतात. अंडी, अळी,कोश असा जीवन प्रवास करणाऱ्या् काजव्यांच्या अळीचे दोन आठवड्यात प्रौढावस्थेत रूपांतर होते. बेडूक व कोळ्यांसह अनेक पक्ष्यांचे काजवा हे खाद्य असून, मे व जून हा काजव्यांचा प्रजनन काळ असतो.काजव्यांची वाढती संख्या पावसाच्या आगमनाची वर्दी देते. मोसमी पावसाचा जोर वाढला की, काजव्यांचे जीवनचक्र संपुष्टात येते. अवघ्या काही आठवड्यांचे आयुष्य लाभलेला काजवा रंगांची मुक्तू उधळण करतो. त्याच्या प्रकाशाचा वेग 510ते 670 नॅनोमीटर असतो.दरवर्शि राधानगरीतील बायसन नेचर क्लब तर्फे दिनांक 19 ते 31 मेअखेर पर्यटकांसाठी काळम्मावाडी रोडवर मोफत काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. ''आडवाटेवरचे कोल्हापूर'' यांतर्गत हा महोत्सव होणार असून, तज्ज्ञांची व्याख्याने, राममेवा प्रदर्शन, जंगली चित्रपट व पर्यटकांना विविध प्रकारची माहितीही दिली जाणार आहे, असे क्लबचे उपाध्यक्ष सम्राट केरकर यांनी सांगितले. तर राधानगरी नेचर क्लबतर्फे फराळे-राजापूरनजीक काजवा महोत्सव आयोजित केला जातो.\n", "id": "mar_Deva_53909"} {"text": "भद्रा वन्यजीव अभयारण्य\n\nभद्रा अभयारण्य भारताच्या कर्नाटक राज्यातील अभयारण्य आहे. चिक्कमगळूर शहरापासून ३८ किमी अंतरावर असलेले ह अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हेब्बेगिरी हे १,८७५ मीटर उंचीचे शिखर या अभयारण्यातील सर्वोच्च शिखर आहे. इ.स. १९५१मध्ये या अभयारण्याची घोषणा करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53910"} {"text": "अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र\n\nअगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (Malayalam: അഗസ്ത്യമല ജെെവ സംരക്ഷണ മേഖല) याची स्थापना २००१ साली झाली. हे क्षेत्र भारताच्या दोन राज्यात विभाजित आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळापैकी क्षेत्र हे केरळ राज्यात असून, उरलेले क्षेत्र हे तमिळनाडू राज्यात आहे.सन २०१६ मध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र हे जागतिक संरक्षित जैविक क्षेत्राची एक कडी बनली.\n\nयाचा विस्तार केरळच्या कोल्लम व तिरुवनंतपुरम जिल्ह्यात तसेच तमिळनाडूच्या तिरुनेरवेल्ली व कन्याकुमारी जिल्ह्यात आहे. हे दक्षिण भारताच्या, पश्चिम घाटाच्या, दक्षिणी कोपऱ्यात स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_53911"} {"text": "निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र\n\nनिलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र भारताच्या पश्चिम घाटातील संरक्षित जैविक क्षेत्र आहे. याचा विस्तार ५,५२० किमी२ इतका आहे.\n", "id": "mar_Deva_53912"} {"text": "आनैमलाई व्याघ्र प्रकल्प\n\nआनेमलई व्याघ्र प्रकल्प किंवा इंदिरा गांधी अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान हे तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर जिल्हा आणि तिरुपूर जिल्ह्यातील आनेमलई टेकड्यावर असलेले एक संरक्षित व्याघ्रप्रकल्प आहे.\n\nइंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान (IGWLS&NP) हे 7 ऑक्टोबर 1961 रोजी उद्यानाला भेट दिलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने संरक्षित क्षेत्र आहे. याला बऱ्याचदा टॉपस्लिप म्हणून संबोधले जाते .हे उद्यान ईशान्य कोपऱ्यात स्थित एका गावात आहे आणि अभ्यागतांचे मुख्य केंद्र आहे. हे नाव 19व्या शतकातील स्थानिक प्रथेवरून आले आहे ज्यामध्ये सागवान टेकड्या खाली सरकल्या होत्या. हे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाची, वेलपराई आणि उदुमलपेट तालुक्यांच्या अनीमलाई हिल्समध्ये आहे. १०८ किमी२मध्ये पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान ९५८ किमी२चे महत्त्वाचे क्षेत्र आहे इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य ज्याला पूर्वी अनामलाई वन्यजीव अभयारण्य म्हटले जायचे.\n", "id": "mar_Deva_53913"} {"text": "करियन शोला राष्ट्रीय उद्यान\n\nकरियन शोला राष्ट्रीय उद्यान भारताच्या तमिळनाडू राज्याील पश्चिम घाटात असलेले वन्य उद्यान आहे. १९८९मध्ये याची रचना झाली.\n", "id": "mar_Deva_53914"} {"text": "करीम्पुळा राष्ट्रीय उद्यान\n\nकरीम्पुळा राष्ट्रीय उद्यान भारताच्या केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यात निलगिरी पर्वतरांगांमध्ये असलेले प्रस्तावित राष्ट्रीय उद्यान आहे. २३० किमी² क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानाचे क्षेत्र गुणक आहे. IUCN हे राष्ट्रीय उद्यान पीआरओ प्रकारात मोडते.\n", "id": "mar_Deva_53915"} {"text": "मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान\n\nमुकुर्थी राष्ट्रीय उद्यान भारताच्या तमिळनाडू राज्यातील वन्य उद्यान आहे. हे निलगिरी पर्वतरांगेत उटाकामंड शहराच्या पश्चिमेस असून याची रचना येथे आढळणाऱ्या निलगिरी ताहिर या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी केली गेली.\n", "id": "mar_Deva_53916"} {"text": "चांदोली राष्ट्रीय उद्यान\n\nमहाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.\n", "id": "mar_Deva_53917"} {"text": "नागरहोळे राष्ट्रीय उद्यान\n\nनागरहोळे राष्ट्रीय उद्यान (कन्नड:ನಾಗರಹೊಳೆ ರಾಷ್ಟೀಯ ಉದ್ಯಾನವನ) हे कर्नाटक राज्यातील मैसूर शहरापासून ९४ किमी(५८ मैल) अंतरावर असलेले भारतीय राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान मैसूर आणि कोडागू जिल्ह्यांत पसरलेले असून बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या वायव्येस आहे. काबिनी सरोवर हे या दोन उद्यानांच्या मध्ये आहे.\n\nया उद्यानाचे पुनर्नामकरण राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे. दाट झाडी, नद्या व धबधबे असलेले हे जंगलवजा उद्यान मैसूरच्या संस्थानिकांच्या शिकारीसाठी राखून ठेवलेले होते.\n", "id": "mar_Deva_53918"} {"text": "सोमेश्वर वन्यजीव अभयारण्य\n\nसोमेश्वर अभयारण्य हे सह्याद्री पर्वतरांगात पश्चिम घाट परिसरात आहे. कर्नाटक राज्यातील उडुपी व शिमोगा जिल्ह्यांत याची सीमा आहे. जवळचे शहर उडुपी जिल्ह्यातील हेब्री हे आहे.१९७४ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ३१४.२५ चौ.किमी. आहे. जास्त पावसाचे ठिकाण अगुंबे हे येथून जवळ आहे.\n", "id": "mar_Deva_53919"} {"text": "समभाग\n\nजनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग (फ्रेंच: Actions, स्पॅनिश: Acciones, पोर्तुगीज: Ações, जर्मन: Aktien, इंग्लिश: Shares / Stocks , शेअर्स / स्टॉक) किंवा शेअर असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची दर्शनी किंमत म्हणतात. समभागाच्या मालकाला भागधारक म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते. मात्र, काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत, १रु, २रु, ५रु किंवा १०० रुपयेदेखील आहे.\n\nसमभागांचे दोन मुख्य प्रकार आहेत. साधारण समभाग आणि अधिमान्य समभाग . सामान्य जनतेला अधिमान्य समभाग उपलब्ध नसतात.\n\nहे समभाग एखाद्या अधिकृत दलालाकरवी वित्तीय बाजारातून विकत घेता येतात किंवा विकता येतात. अशा समभागाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. ही किंमत कंपनीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून त्या विशिष्ट समभागाच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर दलालांनी ठरवलेली असते. एका दिवसाच्या अवधीत समभागाच्या किमतीत अनेक चढ‍उतार होतात.\n\nपुनर्गुंतवणूक न करण्यात आलेला नफ्याचा मोठा हिस्सा हा लाभांश म्हणून भागधारकांना दिला जातो. दर समभागामागे किती लाभांश देऊ केला आहे, हे भागधारकाला कंपनीच्या वार्षिक अहवालावरून समजते. कंपनीला पुरेसा नफा झाला नाही तरी अधिमान्य समभागधारकांना लाभांश देणे कंपनीचे कर्तव्य असते. त्या वेळी साधारण भागधारकांना लाभांश मिळत नाही.\n\nवित्तीय बाजारांमधील समभाग म्हणजे साधारण समभाग किंवा अधिमान्य समभागांसारख्या विविध वित्तीय साधनांसाठी, तसेच मर्यादित भागीदारी व स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळातील गुंतवणुकीसाठी हिशेबाचे एकक असतो.\n", "id": "mar_Deva_53920"} {"text": "अजगर\n\nअजगर, (Rock Python) हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर ॲंनॅकॉंडा म्हणून ओळखले जातात.\n", "id": "mar_Deva_53921"} {"text": "मध्य युरोपीय प्रमाणवेळ\n\nमध्य युरोपीय प्रमाणवेळ ही युरोपाच्या मध्य भागातील देशांमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे. ती जागतिक प्रमाणवेळेपेक्षा १ तास पुढे आहे. मध्य युरोपीय प्रमाणवेळ पाळणारे युरोपीय देश उन्हाळ्यात वाढलेल्या दिनमानाशी जुळवून घेण्यासाठी यूटीसी +२ असलेली मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ पाळतात.\n", "id": "mar_Deva_53922"} {"text": "प्रकाशसिंग बादल\n\nप्रकाशसिंग बादल (ਪਰਕਾਸ਼ ਸਿੰਘ ਬਾਦਲ; ८ डिसेंबर, १९२७ - २५ एप्रिल २०२३) भारतातील पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. आजवर बादल ह्यांनी हे पद ह्यापूर्वी चार वेळा सांभाळले आहे. बादल शिरोमणी अकाली दल ह्या पक्षाचे १९९५ ते २००८ दरम्यान पक्षाध्यक्ष होते. आजवर बादल हे एकूण १० वेळा पंजाब विधानसभेवर निवडून आले आहेत. १९७७ साली, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना केंद्र सरकारमध्ये बादल यांना कृषिमंत्रिपद मिळाले होते.\n", "id": "mar_Deva_53923"} {"text": "के. शंकरनारायणन\n\nकतिकल शंकरनारायणन ऊर्फ के. शंकरनारायणन ([ १५ ऑगस्ट, १९३२ - २४ एप्रिल, २०२२) हे भारताच्या काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते. ह्या पदावर ते जानेवारी २०१० ते ऑगस्ट २०१४ दरम्यान होते. त्यापूर्वी ते नागालॅंड राज्याचे राज्यपाल व केरळ मंत्रिमंडळात मंत्री होते. श्री कतिकल शंकरनारायणन यांनी २२ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. यांना सार्वजनिक जीवनाचा सहा दशकांचा अनुभव होता.\n", "id": "mar_Deva_53924"} {"text": "अजय सिंह\n\nलेफ्टनंट जनरल (निवृत्त) अजय सिंह (नोव्हेंबर २०, १९३५ - हयात) हे भारतीय प्रजासत्ताकामधील आसाम राज्याचे २००३ - २००८ सालांदरम्यान राज्यपाल होते.\n\nराजस्थानमधील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या त्यांनी अजमेर आणि मद्रास विद्यापीठातील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.\n\nशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय सैन्यात सामील झाले आणि लेफ्टनंट जनरल बनले. त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारतीय-पाकिस्तानी युद्धांमध्ये कारवाई केली.\n", "id": "mar_Deva_53925"} {"text": "रा.सु. गवई\n\nरामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९ – २५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत.\n", "id": "mar_Deva_53926"} {"text": "ई.एस.एल. नरसिंहन\n\nएक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन ( १९४६) हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याचे २ जून २०१४ ते ७ सप्टेंबर २०१९ पर्यंतचे प्रथम राज्यपाल होते. ह्या पूर्वी ते छत्तीसगढ राज्याचे राज्यपाल होते. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.\n", "id": "mar_Deva_53927"} {"text": "एस.सी. जमीर\n\nसानायंग्बा चुबातोशी जमीर (ऑक्टोबर १७, इ.स. १९३१ - ) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ह्यापूर्वी ते महाराष्ट्र. गुजरात व गोवा राज्यांच्या राज्यपालपदी होते. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले जमीर आजवर चार वेळा नागालॅंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत.\n", "id": "mar_Deva_53928"} {"text": "नवल किशोर शर्मा\n\nनवल किशोर शर्मा (जुलै ५, इ.स. १९२५:दौसा, राजस्थान, भारत - ) हा भारतीय राजकाणी आहे. शर्मा जुलै २००४ ते जुलै २००९ दरम्यान गुजरात राज्याचा राज्यपाल होता.\n", "id": "mar_Deva_53929"} {"text": "अखलाकुर रहमान किडवाई\n\nअखलाकुर रहमान किडवाई (जुलै १, इ.स. १९२० - ) हा भारतीय राजकारणी आहे. हा २००४ ते २००९ पर्यंत हरियाणाचा राज्यपाल होता.\n\nकिडवाई, ए.आर. किडवाई, ए.आर.\n", "id": "mar_Deva_53930"} {"text": "सांबर हरीण\n\nसांबर हरीण भारतात आढळणारी हरीणाची मुख्य जात आहे. याचे शास्त्रीय नाव Cervix unicolour असे आहे. भारतात आढळणाऱ्या हरीणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. खांद्या पर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटर पर्यंत भरते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलो पर्यंत भरू शकते .याची वर्गवारी हरीणांच्या सारंग कुळात होते. या कुळातील हरीणांच्या मादींना शिंगे नसतात. नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व गळतात. शिंगाना अनेक टोके असतात. सांबरांच्या एका शिंगाला पुढे १ व मागे दोन अशी एकूण तीन टोके असतात. माद्या नेहेमी कळप करून रहातात त्यांचा कळप ८ ते १० जणांचा असतो. नर शक्यतो एकटेच असतात.सांबरांचे मुख्य खाद्य शाकाहारी असल्याने गवत, पाने, फळे इत्यादी आहे.\n\nसांबराचे मुख्य शत्रु वाघ , बिबट्या, तळ्यांमधील मगरी , व रानकुत्री आहेत. आकार मोठा असल्याने वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे.\n", "id": "mar_Deva_53931"} {"text": "चित्ता\n\n'चित्ता' हा सर्वात वेगाने पळणारा प्राणी आहे. चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक असून मराठीत या प्राण्याला 'चित्ता', गुजरातीत 'ચિત્તો' ('चित्तो') व हिंदीत 'चीता' असे म्हणतात. भारतात आफ्रिकेतील नामीबिया देशातून 8 चित्ते विमानाने आणण्यात आले, त्यात 3 नर 5 माद्या आहेत. त्यांना मध्यप्रदेश मधील कुनो नॅशनल पार्क मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते सोडण्यात आले. 70 वर्षांपूर्वी भारतातून चित्ते नाहीसे झाल्याची घोषणा सरकारने केली होती, त्यानंतर परत भारतात चित्ते आणण्याच्या प्रयत्नांना यावर्षी म्हणजे 2022 मध्ये यश आले.\n", "id": "mar_Deva_53932"} {"text": "रानगवा\n\nरानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात. असे असले तरी बायसन आणि रानगवा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत. भारतीय पशूंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. रानगवा हे भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे.\n\nपूर्ण वाढ झालेला रानगवा हा रंगाने गडद काळा होतो तर मादीचा रंग तपकिरी होतो. रानगव्याच्या पिल्लांचा रंग पिवळसर असतो. सहसा रानगवे जंगलात कळप करून रहातात. रानगवा हा लाजाळू आणि निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा कमीच दिसतो..\n", "id": "mar_Deva_53933"} {"text": "हेड्रियान\n\nहेड्रियान (लॅटिन:पब्लियस ट्रैनियस हेड्रियानस ऑगस्टस;PVBLIVS AELIVS TRAIANVS HADRIANVS AVGVSTVS) (जानेवारी २४, इ.स. ७६:इटालिका, स्पेन किंवा रोम, इटली - जुलै १०, इ.स. १३८) हा इ.स. ११७ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. नर्व्हा-अँटोनियन वंशाच्या पाचांपैकी हा तिसरा सम्राट होता. आपल्या २३ वर्षांच्या सद्दीत याने रोममधील पँथियॉन परत बांधवले तसेच व्हिनस आणि रोमाचे देउळही बांधवले. हेड्रियानला मानवतावादी रोमन सम्राट मानले जाते.\n\nहेड्रियानचा जन्म इटालियन वंशाच्या स्पॅनिश कुटुंबात सेव्हियाजवळील इटालिका या गावात झाला. हेड्रियानच्या काही चरित्रांमध्ये त्याचा जन्म रोममध्ये झाल्याचाही उल्लेख आहे. हा रोमन सम्राट ट्राजानच्या आतेभावाचा मुलगा होता. ट्राजानने जरी आपला वारस जाहीर केला नसला तरी त्याची पत्नी पाँपैया प्लॉटिना हीने सांगितले की ट्राजान मृत्युशैय्येवर असताना त्याने हेड्रियानला आपला वारस घोषित केले होते. प्लॉटिना आणि ट्राजानचा मित्र लुसियस लिसिनस सुरा यांच्या सहाय्याने हेड्रियान रोमन सम्राटपदी आला.\n\nआपल्या सत्ताकालादरम्यान हेड्रियान आपल्या साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात स्वतः गेला. ग्रीक विचारसरणीने प्रभावित झालेल्या हेड्रियानने अथेन्सला आपल्या साम्राज्याची सांस्कृतिक राजधानी करण्यासाठी प्रयत्न केले व तेथे अनेक भव्य देउळेही बांधली. स्वतः सैनिकी पेशात असल्याने हेड्रियान सहसा सैनिकी वेशातच असे व प्रासादांमध्ये न राहता आपल्या सैन्याबरोबरच राहत असे. आपले सैन्य अधिक प्रबळ व्हावे यासाठी त्याने कवायती नेमून दिल्या. सैन्य कायम सतर्क रहावे म्हणून क्वचित तो स्वतःच शत्रू जवळपास आल्याच्या वावड्याही मुद्दामच उडवत असे.\n\nसत्तेवर आल्यावर हेड्रियानने मेसोपोटेमिया तसेच आर्मेनियावर ट्राजानने धाडलेले सैन्य परत बोलावून घेतले आणि डासिया प्रांतातूनही माघार घेण्याचा विचार केला. सत्ताकालाच्या उत्तरार्धात त्याने जुदेआमधील बार कोखबा उठाव मोडून काढला आणि जुदेआचे नामकरण सिरिया पॅलेस्टिना असे केले. स्वतः आजारी पडल्यावर हेड्रियानने लुसियस ऐलियसला आपला वारसदार नेमले परंतु लुसियस अचानक वारला. त्यानंतर हेड्रियानने अँटोनियस पायसला आपला वारसदार करण्याचे ठरवले व बदल्यात अँटोनियसने कबूल केले की तो लुसियस ऐलियसचा मुलगा लुसियस व्हेरसला तत्पश्चात वारसदार नेमेल.\n\nयानंतर थोड्याच दिवसांत हेड्रियान बैया येथे मृत्यू पावला.\n", "id": "mar_Deva_53934"} {"text": "रॉबर्ट बॉईल\n\nरॉबर्ट बॉईल (२५ जानेवारी, इ.स. १६२७:लिस्मोर, काउंटी वॉटरफोर्ड, आयर्लंड - ३१ डिसेंबर, इ.स. १६९१) हा इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होता.\n", "id": "mar_Deva_53935"} {"text": "प्रोटॉन\n\nप्रोटॉन हे अणूंमधील धनभारित कण असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.एक किंवा अधिक न्यूक्लिऑन मिळून अणुकेंद्रक तयार होते. प्रोटॉनचे वस्तुमान न्यूट्रॉनपेक्षा किंचित कमी असते. प्रोटॉन जरी सहसा अणुकेंद्रात सापडत असले तरी हायड्रोजनच्या धनभारित आयन स्वरूपात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असते.\n", "id": "mar_Deva_53936"} {"text": "पुनलुर\n\nपुनलुर हे भारतातील केरळ राज्याच्या कोल्लम जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.\n", "id": "mar_Deva_53937"} {"text": "कोन्नी\n\nकोन्नी भारताच्या केरळ राज्यातील शहर आहे. पतनमतिट्टा जिल्ह्यातील या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेुसार २७,८०० होती.\n\nकोन्नी याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.\n", "id": "mar_Deva_53938"} {"text": "आचनकोविल\n\nआचनकोविल भारताच्या केरळ राज्यातील छोटे गाव आहे. आचनकोविल नदीकाठी असलेल्या या गावाला फक्त पायवाटांनी जाता येते\n", "id": "mar_Deva_53939"} {"text": "अकलूज\n\nमहाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस अकलूज येथे पडतो. अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव नीरा नदीकाठी वसलेले आहे. अकलूज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत होती.अकलुज मध्ये सध्या नगरपरिषद अस्तित्वात आहे.\n\nअकलूज पूर्वी कापसाच्या मोठ्या व्यापारासाठी ओळखला जात असे, सध्या तो जवळजवळ गायब झाला आहे. अकलूज हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. शहर व परिसर शेतीप्रधान आहे. अकलूज हे काही काळ आशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठे ग्राम पंचायत होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे अकलूजचे सरपंच होते. ते सुंदर शहर आहे.\n\nप्रेक्षणीय स्थळे- आनंदी गणेश मंदिर, शिवपार्वती मंदिर, संगीत कारंजे , सयाजीराजे पार्क, अकलाई मंदिर, शिवस्रुष्टी किल्ला, शिवाम्रुत बाग, श्री राम मंदिर, क्रीडा संकुल अकलुज.\n", "id": "mar_Deva_53940"} {"text": "अगुंबे संरक्षित वनक्षेत्र\n\nअगुंबे हे भारताच्याकर्नाटकच्या मलनाड क्षेत्राच्या शिमोगा जिल्ह्याच्या तिर्थहल्ली तालुक्यात असणारे एक गाव आहे. त्यास 'दक्षिणेचे चेरापुंजी' म्हणूनही ओळखल्या जाते. याचेजवळच अगुंबे संरक्षित वनक्षेत्र आहे. येथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत तसेच, हे क्षेत्र एक पर्यटनस्थळही आहे. हे क्षेत्र एक नक्षलप्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखल्या जाते.\n", "id": "mar_Deva_53941"} {"text": "आरळम संरक्षित वनक्षेत्र\n\nआरळम संरक्षित वनक्षेत्र हे भारताच्या केरळ राज्यातील संरक्षित वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसले आहे. ५५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या वनक्षेत्रामध्ये हत्ती, हरणे, रानगवे व रानडुकरे आढळतात. येथून ३५ कि.मी. अंतरावर तलश्शेरी, तर ६० कि.मी. अंतरावर कण्णूर, ही शहरे आहेत.\n", "id": "mar_Deva_53942"} {"text": "अमरांबलमचे संरक्षित वनक्षेत्र\n\nअमरांबलमचे संरक्षित वनक्षेत्र भारताच्या सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेलेल संरक्षित वनक्षेत्र आहे.\n", "id": "mar_Deva_53943"} {"text": "विष्णु सदाशिव कोकजे\n\nविष्णू सदाशिव कोकजे २००३ ते २००८ या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल होते.\n\nत्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३९ या दिवशी मध्य प्रदेशात एका मराठी कुटुंबात झाला. १९६४ मध्ये इंदूर येथून विधीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६४ साली वकीलीला आरंभ केला. २८ जुलै १९९० या दिवशी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी ११ महिने राजस्थान उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून २००१ मध्ये काम केले. सप्टेंबर २००२ मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती मिळाली.\n\n८ मे, २००३ रोजी ते हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आणि १९ जुलै २००८ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. १४ एप्रिल २०१८ रोजी विश्व हिंदु परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राघव रेड्डी यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकल्याने कोकजे यांची विश्व हिंदु परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.\n", "id": "mar_Deva_53944"} {"text": "एस.के. सिन्हा\n\nलेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्रीनिवास कुमार सिन्हा हे भारत देशामधील एक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. १९९७ ते २००३ दरम्यान ते आसाम राज्याचे तर २००३ ते २००८ दरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. १९९९ साली अल्प काळाकरिता त्यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद देखील सांभाळले.\n", "id": "mar_Deva_53945"} {"text": "आर.एल. भाटिया\n\nरघुनंदनलाल भाटिया ( जुलै ३, इ.स. १९२१ - १४ मे, २०२१) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते जुलै इ.स. २००८ पासून बिहार राज्याचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते जून इ.स. २००४ ते जुलै इ.स. २००८ यादरम्यान केरळ राज्याचे राज्यपाल होते. तसेच ते इ.स. १९८०,इ.स. १९८५, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\n", "id": "mar_Deva_53946"} {"text": "एस.एम. कृष्णा\n\nएस.एम.कृष्णा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते १९९९ ते २००४ या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते. मे २००९ पासून ते भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_53947"} {"text": "चंद्रकांत रघुनाथ गोखले\n\nचंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते.\n\nमराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत.\n", "id": "mar_Deva_53948"} {"text": "एम.एम. लखेरा\n\nलेफ्टनंट जनरल मदन मोहन लखेरा (इ.स. १९३७ - हयात) हा भारताच्या मिझोरम राज्याचा राज्यपाल आहे. लखेरा या पदावर जुलै २००६पासून आहे.\n", "id": "mar_Deva_53949"} {"text": "एस.एफ. रॉड्रिगेज\n\nसुनित फ्रान्सिस रॉड्रिगेज ( १९ सप्टेंबर १९३३) हे भारताचे एक निवृत्त लष्करी अधिकारी, माजी लष्करप्रमुख व पंजाब राज्याचे भूतपूर्व राज्यपाल आहेत. डिसेंबर १९५२ मध्ये लष्करात प्रवेश मिळवलेले रॉड्रिगेज ४१ वर्षे लष्करसेवा केल्यानंतर ३० जून १९९३ रोजी निवृत्त झाले. त्यांना लष्करी कारकिर्दीदरम्यान विशिष्ट सेवा पारितोषिक व परम विशिष्ट सेवा पारितोषिक ही दोन शांतताकालीन पारितोषिके मिळाली.\n\n२००४ ते २०१० दरम्यान रॉड्रिगेज पंजाबचे राज्यपाल व चंदिगढचे प्रचालक ह्या पदांवर होते.\n", "id": "mar_Deva_53950"} {"text": "शिलेंद्र कुमार सिंह\n\nशिलेंद्र कुमार सिंह उर्फ एसके सिंग (२४ जानेवारी, इ.स. १९३२ - १ डिसेंबर, इ.स. २००९) हे एक भारतीय मुत्सद्दी होते. डिसेंबर २००४ ते सप्टेंबर २००७ पर्यंत ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल होते. तसेच सप्टेंबर २००७ ते डिसेंबर २००९ दरम्यान त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.\n\nसिंग हे १९८९ ते १९९० पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल होण्यापूर्वी ते दिल्लीतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या प्रगत अभ्यास संस्थेचे महासचिव होते. १९ ऑगस्ट २००७ रोजी त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. ४ सप्टेंबर २००७ रोजी त्यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून पद सोडले. आणि ६ सप्टेंबर रोजी त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.\n", "id": "mar_Deva_53951"} {"text": "सुदर्शन अग्रवाल\n\nसुदर्शन अग्रवाल (जून १९, इ.स. १९५१) हे भारत देशाच्या उत्तराखंड व सिक्किम राज्यांचे माजी राज्यपाल आहेत.\n", "id": "mar_Deva_53952"} {"text": "सुरजीत सिंह बरनाला\n\nसुरजीत सिंग बरनाला ( २१ ऑक्टोबर, १९२५ - १४ जानेवारी, २०१७) हे भारत देशाच्या तामिळ नाडू राज्याचे माजी राज्यपाल व पंजाबचे माजी मुख्यमंत्री होते. भारताच्या राजकीय इतिहासात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले बरनाला अनेकदा केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिले होते.\n", "id": "mar_Deva_53953"} {"text": "दिनेश नंदन सहाय\n\nदिनेश नंदन सहाय ( २ फेब्रुवारी १९३६) हे भारत देशाच्या छत्तीसगढ व त्रिपुरा राज्यांचे माजी राज्यपाल आहेत. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.\n", "id": "mar_Deva_53954"} {"text": "टी.व्ही. राजेश्वर\n\nटी.व्ही. राजेश्वर (ऑगस्ट २८, इ.स. १९२६:सेलम, तमिळनाडू - ) हा भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहे. तेथून निवृत्त झाल्यावर राजेश्वरने सिक्किम, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी काम केले. भारत सकारने पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन सिविल सेवेतील यांचे योगदान गौरवण्यात आले.\n\nराजेश्वर राजेश्वर राजेश्वर राजेश्वर\n", "id": "mar_Deva_53955"} {"text": "बनवारी लाल जोशी\n\nबनवारी लाल जोशी ( मार्च २७, इ.स. १९३६) हे एक भारतीय राजकारणी आहेत. जोशी २००९ ते २०१४ दरम्यान उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल पदावर होते. यापूर्वी जोशींनी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर तसेच मेघालय आणि उत्तराखंडच्या राज्यपालपदी काम केलेले आहे.\n", "id": "mar_Deva_53956"} {"text": "गोपालकृष्‍ण गांधी\n\nगोपाळकृष्ण गांधी ( २२ एप्रिल १९४५) हे एक भारतीय सनदी अधिकारी व पश्चिम बंगाल राज्याचे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपालकृष्ण गांधीं हे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरयंच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते.\n\nगोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू व देवदास गांधींचे पुत्र आहेत. सी. राजगोपालाचारी हे गोपाळकृष्ण गांधींचे दुसरे आजोबा होते.\n", "id": "mar_Deva_53957"} {"text": "भोपिंदर सिंग\n\nलेफ्टनंट जनरल भोपिंदर सिंग (३० जून, १९४६ - ) हे अंदमान आणि निकोबारचे भूतपूर्व राज्यपाल तसेच पाँडिचेरीचे भूतपूर्व लेफ्टनंट गव्हर्नर आहेत.\n\nत्यांना सैन्याचा परम विशिष्ठ सेवा मेडल हा पुरस्कार मिळाला आहे.\n", "id": "mar_Deva_53958"} {"text": "तेजेंद्र खन्ना\n\nतेजेंद्र खन्ना (डिसेंबर १६, इ.स. १९३८ - ) हे एप्रिल २००७ पासून जुलै २०१३ पर्यंत दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. हे दिल्ली विद्यापीठ, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुरू गोबिंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू होते.\n", "id": "mar_Deva_53959"} {"text": "मुकुट मिठी\n\nमुकुट मिठी ( १ जानेवारी १९५२) हे भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यामधील एक राजकारणी व भारताच्या राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. ह्यापूर्वी मिठी ह्यांनी पॉंडिचेरीचे उप-राज्यपाल व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ही प्रमुख पदे सांभाळली आहेत.\n", "id": "mar_Deva_53960"} {"text": "गोटलिब डाइमलर\n\nगोटलिब विल्हेम डाइमलर (१७ मार्च, इ.स. १८३४ - ६ मार्च, इ.स. १९००) हे जर्मन अभियंता आणि उद्योगपती होते. यांनी स्टुट्गार्टमध्ये पहिल्या मोटरकारची निर्मिती केली. त्यांनी कार्ल बेंझबरोबर मर्सेडिझ-बेंझ या मोटरकार बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_53961"} {"text": "आय.एस.ओ. ३१६६-२\n\nआय.एस.ओ. ३१६६-२ () हा आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेल्या आय.एस.ओ. ३१६६ ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये आय.एस.ओ. ३१६६-१ मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व देशांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. भारत देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप आय.एस.ओ. ३१६६ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.\n", "id": "mar_Deva_53962"} {"text": "बेहेर\n\nबेहेर ह्या कंपनीचे मुख्यालय स्टुट्गार्टमध्ये आहे. ही कंपनी गाड्यांना लागणारे रेडिएटर व वातानुकुलन यंत्रणा बनवते. युरोप तसेच अमेरिकेतील बहूतांशी मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्याना ही कंपनी वरील सुटे पार्ट्स बनवते. कंपनीचे युरोपमध्ये फ्रांस, स्पेन, चेक प्रजासत्ताक तसेच अमेरिकेत डेटन, साउथ अफ्रिका, भारतात पुणे, व चिन मध्ये कारखाने आहेत.\n", "id": "mar_Deva_53963"} {"text": "आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.\n\nआय.एस.ओ. ३१६६हा भारत देशासाठी वापरला जाणारा आय.एस.ओ. ३१६६-२ ह्या आय.एस.ओ. प्रमाणाचा एक घटक आहे. ह्यामध्ये भारताच्या २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी वैयक्तिक कोड दिले आहेत. प्रत्येक कोडची सुरुवात आय.एस.ओ. ३१६६-१ मधील भारतासाठी वापरल्या जाणाऱ्या आय.एन. (IN) ह्या संक्षेपाने होते. पुढील दोन अक्षरे प्रत्येक राज्यासाठी वेगळी आहेत. ही दोन अक्षरे भारतीय वाहन नंबरप्लेटसाठी देखील वापरली जातात.\n", "id": "mar_Deva_53964"} {"text": "आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन\n\nफील्ड मार्शल आर्थर वेलेस्ली, वेलिंग्टनचा पहिला ड्यूक (; मे १, इ.स. १७६९ - सप्टेंबर १४, इ.स. १८५२) हा एक इंग्लिश सेनापती होता.\n\nब्रिटनच्या इतिहासातील एक अत्यंत चाणाक्ष सेनापती, ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून वेलस्ली याचे नाव प्रसिद्ध आहे. नेपोलियनसारख्या महान सेनापतीला त्याने वारंवार जेरीस आणले आणि वॉटर्लूच्या युद्धात त्याचा अंतिम पराभव करून युरोपमधील नेपोलियनची सद्दी संपुष्टात आणली.त्याद्वारे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. वेलस्ली भारताच्या,खासकरून मराठ्यांच्या इतिहासात एक महत्त्वाची व्यक्ति आहे. नेपोलियनला जेरीस आणायच्या आगोदर वेलस्लीने भारतात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. मराठ्यांच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमांमुळे मराठी साम्राज्याला देखील उतरती कळा आणली त्यानंतर काही वर्षांत मराठी साम्राज्य लयाला गेले.\n", "id": "mar_Deva_53965"} {"text": "वॉटर्लूची लढाई\n\nवॉटर्लूची लढाई ही १८ जून, इ.स. १८१५ रोजी तत्कालीन नेदरलँड्सच्या संघटित राजतंत्रातील वॉटर्लू येथे (वर्तमान बेल्जियम) झालेली लढाई होती. या लढाईत ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांचा समावेश असलेल्या नेपोलियन विरोधी ७ व्या युतीच्या सैन्याने फ्रेंच सम्राट नेपोलियन याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच साम्राज्याच्या सैन्याचा निर्णायक पराभव केला.\n", "id": "mar_Deva_53966"} {"text": "हडपसर\n\nहडपसर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.\n\nहे पुणे शहराचे उपनगर आहे. भाजीची विक्री आणि शेती हे येथील मुख्य व्यवसाय आहेत. हे उपनगर पुणे रेल्वे स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. येथून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ जातो.\n", "id": "mar_Deva_53967"} {"text": "अण्णासाहेब हरी साळुंखे\n\nडॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे (जन्म : खाडेवाडी-सांगली जिल्हा,14 ऑक्टोबर , १९४३) हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता (फॅकल्टी ऑफ आर्ट्‌सचे डीन) व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.\n\nडॉ. आ.ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १००हून अधिक लेख लिहिले आहेत. १९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्या सुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१ च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.\n\n४ ऑगस्ट २००९ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीत डॉ.आ. ह. साळुंखेंखेरीज वि.वि.करमरकर, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शफाअत खान, गिरीश गांधी, डॉ.अरुण टिकेकर, अशोक नायगांवकर, आमदार उल्हास पवार, प्रा.दत्ता भगत हे सदस्य होते. समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.\n", "id": "mar_Deva_53968"} {"text": "शाही रक्षक (नेपोलियन बोनापार्ट)\n\nशाही रक्षक (फ्रेंच: Garde Impériale) म्हणजे नेपोलियन बोनापार्टच्या हुकमतीखाली असलेली, फ्रेंच सैन्यातील निवडक सैनिकांची तुकडी होती. कालौघात या रक्षकतुकडीचे स्वरूप बदलत गेले. ही तुकडी नेपोलियनाचे अंगरक्षक, तसेच रणांगणावरील राखीव तुकडी म्हणून भूमिका बजावत असे. शाही रक्षकांमध्ये स्वीय कर्मचारी, भूदल, घोडदळ, तोफखान्याच्या रेजिमेंटी, तसेच सॅपर व मरीन सैनिकांच्या बटालियनी अशा प्रकारे वर्गवारी होती. याखेरीज काही वेळा प्रदीर्घ अनुभवापासून अल्प अनुभवापर्यंतच्या प्रतवारीनुसार जुने रक्षक, मध्यम ‍रक्षक व तरणे रक्षक अशा गटांमध्ये रक्षकांच्या तुकडीची गटवारी केली जाई.\n", "id": "mar_Deva_53969"} {"text": "मोगादिशू\n\nमोगादिशू (सोमाली: Muqdisho; ) ही पूर्व आफ्रिकेमधील सोमालिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. मोगादिशू शहर आफ्रिकेच्या शिंग प्रदेशातील सोमालियाच्या पूर्व भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या मोगादिशूचे १९९१ पासून चालू असलेल्या सोमाली गृहयुद्धामध्ये मोठे नुकसान झाले. ऑगस्ट २०११ मध्ये अल-शबाब ह्या अतिरेकी संघटनेला मोगादिशूमधून हाकलवून लावण्यात यश मिळाल्यानंतर सोमालिया सरकारने मोगादिशूची झपाट्याने पुनर्बांधणी सुरू केली आहे.\n\nमोगादिशू सोमालियाचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_53970"} {"text": "होजे अझ्कोना देल होयो\n\nहोजे अझ्कोना देल होयो (; २६ जानेवारी १९२७ - २४ ऑक्टोबर २००५) हा मध्य अमेरिकेमधील होन्डुरास देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष होता. तो जानेवारी १९८६ ते जानेवारी १९९० दरम्यान ह्या पदावर होता.\n", "id": "mar_Deva_53971"} {"text": "लुईस कॅरोल\n\nलुईस कॅरोल तथा चार्ल्स लुटविज डॉजसन (जानेवारी २७, इ.स. १८३२ - जानेवारी १४, इ.स. १८९८) हा इंग्लिश साहित्यिक होता.\n\nॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड ही त्याची कृती सगळ्यात प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_53972"} {"text": "एन. रंगास्वामी\n\nनटेसन कृष्णसामी रंगासामी (जन्म 4 ऑगस्ट 1950) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी 2001 ते 2006 पर्यंत पॉंडिचेरीचे शेवटचे मुख्यमंत्री आणि 2006 ते 2008 या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून आणि नंतर 2011 ते 2016 पर्यंत त्यांच्याच पक्षाचे सदस्य म्हणून पुद्दुचेरीचे पहिले मुख्यमंत्री, अखिल भारतीय N.R. काँग्रेस. स्वतःचा पक्ष काढल्यानंतर तीन महिन्यांत मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.\n", "id": "mar_Deva_53973"} {"text": "मरीन ड्राइव्ह\n\nमरीन ड्राइव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरीमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील समुद्रात टेट्रापॉड्स दगड आहेत.\n", "id": "mar_Deva_53974"} {"text": "महातिर मोहम्मद\n\nमहातिर मोहम्मद (१० जुलै १९२५) हे मलेशिया देशाचा चौथे पंतप्रधान होते. १९८१ ते २००३ दरम्यान २२ वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेला महातिर हे मलेशियामधील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या कार्यकाळात मलेशियाने झपाट्याने आर्थिक प्रगती केली.\n", "id": "mar_Deva_53975"} {"text": "दुसरा एहमेद\n\nसुलतान दुसरा एहमेद (ओस्मानी तुर्की: احمد ثانى ; एहमेद-इ-सानी) (फेब्रुवारी २५, इ.स. १६४३ - फेब्रुवारी ६, इ.स. १६९५) हा इ.स. १६९१ ते इ.स. १६९५ सालांदरम्यान ओस्मानी सम्राट होता.\n", "id": "mar_Deva_53976"} {"text": "आस्की (निःसंदिग्धीकरण)\n\nआस्की (ASCII) हा American Standard Code for Information Interchange (माहितीच्या देवाणघेवाणीची अमेरिकन प्रमाण संकेतपद्धत) या शब्दाचा संक्षेप आहे.\n\nया लेखात पुढील लेख आहेत.\n\nआस्की (मासिक), जपानमध्ये प्रकाशित होणारे एक संगणक विषयक मासिक. आस्की (कंपनी), आस्की मासिक प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था. आस्की (संकेतपद्धत), संगणकात वापरली जाणारी माहितीच्या देवाणघेवाणीची प्रमाण संकेतपद्धत. विस्तारित आस्की, विस्तारित आस्की प्रमाण संकेतपद्धत. उल्कापिंड ३५६८ आस्की\n", "id": "mar_Deva_53977"} {"text": "मॅकडोनेल डग्लस डीसी-१०\n\nमॅकडॉनल डग्लस डी.सी. १० (McDonnell Douglas DC-10) हे मॅकडॉनल डग्लस ह्या अमेरिकन कंपनीने बनवलेले रूंद रचनेचे, मध्यम ते लांब पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. १९६८ ते १९८८ ह्या काळादरम्यान उत्पादित करण्यात आलेले हे विमान सुमारे ३८० प्रवाशांची वाहतूक करू शकते. जगातील बहुतेक सर्व प्रवासी विमान कंपन्यांनी प्रवासी वाहतूकीसाठी हे विमान वापरले होते. सध्या कार्यक्षम असलेली बहुतेक सर्व डी.सी.-१० विमाने केवल मालवाहतूकीसाठी वापरली जातात व फेडेक्स एक्सप्रेस ही कंपनी ह्यांमधील बव्हंशी विमाने वापरते.\n", "id": "mar_Deva_53978"} {"text": "डग्लस डीसी-३\n\nडग्लस डी.सी. ३ हे अमेरिकन बनावटीचे दोन इंजिनांचे पंख्याद्वारे चालणारे मालवाहक विमान आहे. या विमानाच्या रचनेचा प्रभाव जगभरातील विमानांवर दिसून येतो.\n", "id": "mar_Deva_53979"} {"text": "बॅटल ऑफ ब्रिटन\n\nबॅटल ऑफ ब्रिटन अथवा ब्रिटनची लढाई (जुलै १० १९४० - ऑक्टोबर ३१ १९४०); जर्मन वायुसेनेने (लुफ्तवाफे) दुसऱ्या महायुद्धात जुलै १९४० ते ऑक्टोबर १९४० दरम्यान इंग्लंडच्या शाही वायुसेनेवर (रॉयल एयरफोर्स) हवाई प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्लंडवर केलेल्या योजनाबद्ध आक्रमणांना बॅटल ऑफ ब्रिटन म्हणून संबोधले जाते. या संज्ञेचा उल्लेख सर्वप्रथम पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १८ जून १९४० रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केला.\n", "id": "mar_Deva_53980"} {"text": "डास\n\nडास अथवा मच्छर हा कुलिसिडे कुळातील छोटा कीटक आहे.\n\nहा कीटक छोट्या अंतर व उंचीपर्यंत उडू शकतो. इतर प्राण्यांचे रक्त हे याचे खाद्य आहे. डास चावल्याने मलेरिया(हिवताप), डेंग्यू सारखे घातक रोग होतात असा गैरसमज आहे पण मुळात मादी डास चावल्याने हे रोग होतात.\n", "id": "mar_Deva_53981"} {"text": "मायावती\n\nमायावती ( मायावती प्रभुदास; १५ जानेवारी, इ.स. १९५६) ह्या भारतीय हिंदी भाषक राजकारणी व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. २००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौर वेळा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळली. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.\n", "id": "mar_Deva_53982"} {"text": "जेम्स ऑगस्टस हिकी\n\nजेम्स ऑगस्टस हिकी यांनी जानेवारी २९ १७८०ला कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. हेच वर्तमानपत्र हिकीज बेंगाल गॅझेट या नावाने ओळखले जात असे. या वर्तमानपत्रानेच भारतीय पत्रकारितेची सुरुवात झाली.\n", "id": "mar_Deva_53983"} {"text": "जीवाश्म\n\nमृत प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिक रित्या जतन केले गेलेले अवशेष म्हणजे जीवाश्म होय. ते खडकांमध्ये, नदी किंवा समुद्रतळाशी पडलेल्या गाळामध्ये तयार होतात. जीवाश्मशास्त्रात जीवाश्मांचा अभ्यास केला जातो. जिवाश्म तयार होण्याऱ्या विविध पद्धती आहेत. जीवाश्म खडकात सापडतात, म्हणून भूवैज्ञानिकांना जीवाश्मांच्या अभ्यासात स्वारस्य असते; तर जीवाश्म अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या सजीवांचे अवशेष असतात, म्हणून जीववैज्ञानिकांनाही जीवाश्मांच्या अभ्यासाचे महत्त्व वाटते.\n", "id": "mar_Deva_53984"} {"text": "गोविंदराव पटवर्धन\n\nगोविंदराव पटवर्धन एक उत्कृष्ट ऑर्गनवादक होते.त्यांच्यासंबधी ऐकलेले काही प्रसंग: १) एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वांना कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविंदरावांना म्हणाले, \"अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब\" गंधर्वांची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. २)पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनऊच्या सुमारास होत पण अचानक पाऊस सुरू झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव \"तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात करा\" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यंत रंगला.\n", "id": "mar_Deva_53985"} {"text": "शरदकुमार दीक्षित\n\nभारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर. या कामाबद्दल त्यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जानेवारी ३० २००२ रोजी जाहीर करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53986"} {"text": "पानिपतची पहिली लढाई\n\nपानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला.\n\nबाबराने प्रचंड तयारी करून भारतावर आक्रमण केले. बाबराने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदीचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय प्राप्त झाल्याने बाबराचा उत्साह प्रचंड वाढ़ला. बाबराने दिल्ली जिंकून घेण्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्लीजवळ आला व त्याने पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ दिला ‌‍‌ दिल्ली येथे इब्राहिम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्लीवर आक्रमण करणार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला. इतिहासकार श्रीवास्तवांच्या मते बाबर जवळ २५ हजाराचे तर इब्राहिम लोदी जवळ ४० हजाराचे सैन्य होते. २१ एप्रिल १५२६ला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. .हे युद्ध सकाळी ९ वाजता सुरू झाले व दुपारी तीन वाजता संपले. बाबरने स्वतःच सैन्य रचना केली. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता. बाबरने राखीव फौज ठेवली होती.\n\nइब्राहिम लोदी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. झालेल्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पूर्ण पराभव करून त्याला युद्धात १५,००० सैन्यासह ठार मारले. जेव्हा इब्राहिम लोदीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे सैनिक पळू लागले. त्यांचा पाठलाग करत बाबराने दिल्ली गाठली. या युद्धात इब्राहिमला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीतही मारला गेला.\n", "id": "mar_Deva_53987"} {"text": "मंदिरा बेदी\n\nमंदिरा बेदी ( १५ एप्रिल १९७२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. दूरदर्शन वरील शांतीच्या ह्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत काम केल्याबद्दल व दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात छोटीशी भूमिका केल्याबद्दल ती प्रसिद्ध झाली. २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. तिच्या समालोचना ऐवजी क्रिकेटच्या अज्ञानावरून व समालोचना दरम्यानच्या तिच्या वेषभूशेमुळे ती जास्त चर्चिली गेली.\n", "id": "mar_Deva_53988"} {"text": "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे\n\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (लोकप्रिय संक्षेप: डी.डी.एल.जे) हा १९९५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. आदित्य चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.\n", "id": "mar_Deva_53989"} {"text": "झोप\n\nझोप ही शरीराची पुनुरावर्ती अवस्था. या अवस्थेमध्ये बाह्य जाणीवा कमी होतात. ज्ञानेंद्रियाकडून आलेले संवेद मेंदूकडे पूर्णपणे नेले जात नाहीत. ऐच्छिक स्नायूंचे कार्य शिथिल होते. झोपेमध्ये जागृतावस्थेमधील शरीराची प्रतिक्रिया कमी होते. चेताकडून आलेल्या उत्तेजनाना प्रतिसाद मिळत नाही. ही अवस्था परिवर्तनीय आहे. १९५० पर्यंत झोप शरीराच्या दररोजच्या चक्राचा निष्क्रीय भाग आहे अशी समजूत होती. पण आता झोप शरीराच्या आणि मनाच्या अनेक बाबींशी संबंधित आहे हे समजले आहे. चेताउद्भवी रसायने चेतामधून स्त्रवत असतात. मेंदू आणि मज्जारज्जू याना जोडणा-या मस्तिष्कस्तंभ चेतापेशीमधून सिरोटोनिन आणि नॉर इपिनेफ्रिन नावाची दोन रसायने स्त्रवतात. नॉरइपिनेफ्रिन मेंदूमधील बहुतेक भाग आपण जागे असता कार्यक्षम ठेवते. मस्तिष्कस्तंभाच्या तळाशी असलेल्या काहीं पेशीनी पाठविलेल्या संवेदामुळे झोप येण्यास प्रारंभ होतो. जागृत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या चेतापेशींचे कार्य तात्पुरते थांबते. अशा वेळी जागे राहणे अशक्य होते. या वेळी रक्तामध्ये अडिनोसिनचे प्रमाण वाढते झोप यायला लागली आहे असे आपण अशा वेळी म्हणतो. झोपेत असताना अडिनोसिनचे विघटन होते.\n", "id": "mar_Deva_53990"} {"text": "जाणीव\n\nआपण स्वतः व भोवतालची परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन, विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव. मानसशास्त्र व मनाचे तत्त्वज्ञान यांमध्ये हा एक मोठा अभ्यासाचा गहन विषय आहे.\n", "id": "mar_Deva_53991"} {"text": "ग्यालशिंग जिल्हा\n\nग्यालशिंग (जुने नाव: पश्चिम सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या पश्चिम भागात नेपाळ देशाच्या सीमेजवळ स्थित आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. ग्यालशिंग जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते.\n", "id": "mar_Deva_53992"} {"text": "गंगटोक जिल्हा\n\nगंगटोक (जुने नाव: पूर्व सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या आग्नेय भागात स्थित असून ह्याच्या पूर्वेला भूतान देश तर ईशान्येला तिबेट आहेत. गंगटोक जिल्ह्याचे मुख्यालय सिक्कीमची राजधानी गंगटोक येथेच आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. गंगटोक जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते.\n", "id": "mar_Deva_53993"} {"text": "अनंत काकबा प्रियोळकर\n\nअनंत काकबा प्रियोळकर (५ सप्टेंबर, इ.स. १८९७ - १३ एप्रिल इ.स. १९७३ हे इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व मराठी लेखक होते. त्यांच्या प्रेरणेने मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_53994"} {"text": "यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट\n\nयूटीआय ॲसेट मॅनेजमेंट ही पूर्वीच्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया भारतातील या वित्तसंस्थेचे नवीन रूप आहे. सेबीने १ फेब्रुवारी, २००३ रोजी याची रचना केली.\n", "id": "mar_Deva_53995"} {"text": "जॉन ह्यूम\n\nजॉन ह्यूम (१८ जानेवारी, इ.स. १९३७ - ) हे आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणाऱ्या गुड फ्रायडे कराराचे मुख्य प्रणेते आहेत. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार फेब्रुवारी १ २००२ रोजी प्रदान करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_53996"} {"text": "जॅकी श्रॉफ\n\nजॅकी श्रॉफ (१ फेब्रुवारी, इ.स. १९६०, उदगीर, महाराष्ट्र - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे.\n\nइ.स. १९७३ साली हीरा पन्ना या हिंदी चित्रपटातल्या छोट्याश्या खलनायकी व्यक्तिरेखेद्वारे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर इ.स. १९८२ सालातल्या स्वामी दादा या चित्रपटाद्वारे याने चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. त्यानंतर इ.स. १९८३ सालच्या हीरो चित्रपटाने याला मोठे नाव मिळवून दिले. तेव्हापासून २८ वर्षांत (इ.स. २०११पर्यंत) याने दीडशेंहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_53997"} {"text": "र्‍हाइनलांड\n\nऱ्हाइनलँड हा युरोपामधील ऱ्हाईन नदीच्या भोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. सध्या हा जवळजवळ सर्व प्रदेश जर्मनी देशाच्या अधिपत्याखाली आहे. ऱ्हाइनलांड-फाल्त्स व नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन ही जर्मनीची २ राज्ये ऱ्हाइनलँड हा शब्द आपल्या नावात वापरतात.\n\nआखन, बॉन, ड्युसेलडॉर्फ, लेफेरकुसन, क्योल्न इत्यादी मोठी जर्मन शहरे ऱ्हाइनलँड परिसरात वसलेली आहेत.\n", "id": "mar_Deva_53998"} {"text": "इंग्लंडचा आठवा हेन्री\n\nहेन्री आठवा (इंग्लिश: Henry VIII of England) (जून २८, इ.स. १४९१ - जानेवारी २८, इ.स. १५४७) हा एप्रिल २२, इ.स. १५०९ पासुन हयात असेपर्यंत इंग्लंडाचा राजा होता. सातव्या हेन्रीचा पुत्र असलेला तो ट्युडोर घराण्यातील दुसरा राजा होता. त्याने सहा वेळा लग्न केले व या वरून रोमन चर्चशी वाद झाल्याकारणाने त्याने स्वतंत्र चर्च ऑफ इंग्लंड स्थापले व ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथाची निर्मिती केली. अनिर्बंध सत्ता उपभोगुन आठवा हेन्री ५८ व्या वर्षी मृत्यू पावला.\n", "id": "mar_Deva_53999"} {"text": "खान अब्दुल गफारखान\n\nखान अब्दुल गफारखान (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' ही संघटना उभारली होती. या संघटनेच्या सदस्यांना \"लाल डगले वाले\" म्हणून ओळखतात. ही संघटना \"सुर्ख पोश\" या नावाने देखील ओळखली जात होती.\n\nअब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे समर्थक होते. ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना 'फ्रंटियर गांधी' या नावाने संबोधले जायचे. खुदाई खिदमतगारचा यशामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले. बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारताच्या फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली तेव्हा विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला.\n\nविभाजनानंतर बच्चा खान यांनी पाकिस्तानशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली, पण १९४८ आणि १९५४ च्या दरम्यान पाकिस्तानी सरकारने त्यांना वारंवार अटक केली. १९६९ मध्ये पुन्हा युनिट कार्यक्रमाचा विरोधात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९८८ मध्ये पेशावर येथे त्यांचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_54000"} {"text": "एडवर्ड चौथा, इंग्लंड\n\nएडवर्ड चौथा (एप्रिल २८, इ.स. १४४२ - एप्रिल ९, इ.स. १४८३) हा मार्च ४, इ.स. १४६१ ते ऑक्टोबर २ व एप्रिल ११, इ.स. १४७१ ते एप्रिल ९, इ.स. १४८३ दरम्यान इंग्लंडचा राजा होता.\n", "id": "mar_Deva_54001"} {"text": "इंग्लंडचा पहिला जेम्स\n\nजेम्स पहिला (जून १९, इ.स. १५६६ - मार्च २७, इ.स. १६२५) हा इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंडचा राजा होता. त्याने जेम्स पहिला या नावाने इंग्लंड आणि आयर्लंडवर व जेम्स चौथा या नावाने इ.स. १५६७ पासून स्कॉटलंडवर राज्य केले.\n", "id": "mar_Deva_54002"} {"text": "ग्रेट ब्रिटनचा दुसरा जॉर्ज\n\nजॉर्ज दुसरा (जॉर्ज ऑगस्टस; ; नोव्हेंबर १०, इ.स. १६८३ - ऑक्टोबर २५, इ.स. १७६०) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.\n", "id": "mar_Deva_54003"} {"text": "युनायटेड किंग्डमचा सहावा जॉर्ज\n\nसहावा जॉर्ज (आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज; डिसेंबर १४, इ.स. १८९५ - फेब्रुवारी ६, इ.स. १९५२) हा डिसेंबर ११, इ.स. १९३६ ते फेब्रुवारी ६, इ.स. १९५२ दरम्यान युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश साम्राज्याने मावळते दिवस पाहिले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्यामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बऱ्याच अंशी ढासळले.\n\nआपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजऱ्या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ एडवर्डने एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली.\n\n२०१० साली प्रदर्शित झालेल्या द किंग्ज स्पीच ह्या चित्रपटामध्ये सहाव्या जॉर्जची संभाषण सुधारण्याची धडपड रेखाटली आहे.\n", "id": "mar_Deva_54004"} {"text": "वाबाश (इंडियाना)\n\nवाबाश अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. येथील रस्त्यांवर सर्वप्रथम वीजेच्या दिव्यांचा वापर केला गेला.\n", "id": "mar_Deva_54005"} {"text": "साग\n\nसाग हे विषुववृत्तीय हवामानात आढळणारा एक वृक्ष आहे. याचे लाकूड टणक व टिकाऊ असल्यामुळे बांधकामासह अनेक ठिकाणी उपयोगात आणले जाते.\n\nयाचे शास्त्रीय नाव टेक्टोना (Tectona) असे आहे. सागाचे लाकुड पाण्यातही खराब होत नाही.\n", "id": "mar_Deva_54006"} {"text": "श्रीधर व्यंकटेश केतकर\n\nडॅा श्रीधर व्यंकटेश केतकर (२ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत) हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.\n", "id": "mar_Deva_54007"} {"text": "बाडेन-व्युर्टेंबर्ग\n\nबाडेन-व्युर्टेंबर्ग हे जर्मनीचे एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. जर्मनीचा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेचा बहुतेक भाग व्यापते. ऱ्हाइन नदीचा वरचा भाग हा बहुतांशी या राज्यात येत असला तरी या राज्यातील बहुतेक मुख्य शहरे नेकार नदीच्या किनारी वसलेली आहेत. (उदा: स्टुटगार्ट , ट्युबिंगेन, हाइलब्रॉन, मानहाइम ). याची राजधानी स्टुटगार्ट असून हे जर्मनीतील आकाराने ( ३५,७४२ वर्ग किमी ) व लोकसंख्येने ( १ कोटी ७ लाख ) तिसरे मोठे राज्य आहे.\n", "id": "mar_Deva_54008"} {"text": "ट्युवोड्रोस (निःसंदिग्धीकरण)\n\nट्युवोड्रोस नावाचे इथियोपियाचे दोन सम्राट होते.\n\nट्युवोड्रोस पहिला ट्युवोड्रोस दुसरा\n", "id": "mar_Deva_54009"} {"text": "अरविंद घोष\n\nअरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद ऊर्फ ऑरोबिंदो (१५ ऑगस्ट १८७२ - ५ डिसेंबर १९५०) हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.\n", "id": "mar_Deva_54010"} {"text": "बेनितो हुआरेझ\n\nबेनितो पाब्लो हुआरेझ गार्सिया (; २१ मार्च १८०६ - १८ जुलै १८७२) हा मेक्सिको देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पेशाने वकील असलेला हुआरेझ १८५८ साली मेक्सिकोच्या सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष बनला व नव्या संविधानानुसार त्याची नियुक्ती आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर झाली. १८६१ साली हुआरेझने स्पेन, फ्रान्स व ब्रिटन ह्यांच्याकडून मेक्सिकन सरकारने घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यास नकार दिला. ह्यामुळे संतापलेल्या नेपोलियनने मेक्सिकोमध्ये सैन्य पाठवले व लष्करी आक्रमण करून तेथे दुसरे मेक्सिकन साम्राज्य प्रस्थापित केले. १८६४ ते १८६७ दरम्यान अस्तित्वात असलेले हे साम्राज्य १८६७ साली हुआरेझच्या नेतृत्वाखालील मेक्सिकन सेनेद्वारे पराभूत झाले व हुआरेझ पुन्हा एकदा मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष बनला.\n\nआपल्या कारकिर्दीमध्ये हुआरेझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या.\n", "id": "mar_Deva_54011"} {"text": "रामकृष्ण विठ्ठल लाड\n\nडॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४) हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना डॉ भाऊ दाजी लाड यांनी विकसित केली आहे 1866 मध्ये दादाभाई नौरोजीनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची मुंबई येथे शाखा स्थापन केली. मुंबई शाखेचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड होते. Bombay association (26 August 1852)चे भाऊ दाजी सरचिटणीस होते.\n", "id": "mar_Deva_54012"} {"text": "साचा:माहितीचौकट १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक\n\n__NOTOC__\n\nमाहितीचौकट क्रिकेट विश्वचषक या साच्याचा वापर दर चार वर्षांनी होणार्‍या 'क्रिकेट विश्वचषक' स्पर्धांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.\n", "id": "mar_Deva_54013"} {"text": "अभिषेक बच्चन\n\nअभिषेक बच्चन ( ५ फेब्रुवारी १९७६) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक अयशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\n\nमाजी मिस वर्ल्ड विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे. त्यांच्या जोडीला सिने-जगतात अभिवर्या ह्या टोपणनावाने ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_54014"} {"text": "क्वालालंपूर\n\nक्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. क्वालालंपूर हे मलेशियाचे सांस्कृतिक व आर्थिक केंद्र आहे,तसेच येथे मलेशिया संसदेचे घर सुद्धा आहे शिवाय इथला राजा यांग दी पर्तुआन अगोंग देखील येथे त्याच्या इस्ताना नेगारा नावाच्या महालात स्थायिक आहे. १९९० पासून क्वालालंपूर येथे अनेक राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळी स्पर्धा पार पडल्या,१९९८ कॉमनवेल्थ गेम्स सुद्धा येथे पार पडले सध्या येथे अनेक बदल झालेले आहेत,येथे जगातील सगळ्यात उंच जुळे मनोरे आहेत त्याला पेट्रोनास टॉवर्स असे म्हणतात,हे मलेशियाच्या आगामी प्रगतीचे प्रतीक बनले आहे. क्वालालंपूर येथे व्यापक अशी रस्ता प्रणाली आहे जी इथल्या विस्तृत जनते साठी पूरक आहे उदा.मास रॅपिड ट्रान्झिट (एम आर टी), लाईट मेट्रो (एल आर टी),बस रॅपिड ट्रान्झिट (बी आर टी), मोनोरेल, कम्युटर रेल आणि एअरपोर्ट रेल लिंक. क्वालालंपूर ही जगात पर्यटन दृष्ट्या आणि खरेदी दृष्ट्या खूप पुढारलेली आहे. लोकांद्वारे सर्वात जास्त पसंत पडणाऱ्या शहरांच्या यादीत हे शहर ३८ व्या क्रमांकावर आहे,जगातील सगळ्यात मोठ्या १० मॉल मधील ३ मॉल इथे आहेत जगातील पहिल्या ६० सुरक्षित शहरांमध्ये क्वालालंपूर हे ३१ व्य क्रमांकावर आहे,युनेस्को ने या शहराला पुस्तकांची राजधानी २०२० हे नाव देखील दिले आहे.\n\nअर्थव्यवस्था\n\nक्वालालंपूर आणि त्याच्या आजूबाजूचे शहरी भाग हे मिळून एक मोठे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील असा भाग मलेशिया मध्ये बनवतो,जरीही येथील सांघिक सरकारचे स्थानांतरण झालेले असले तरीही काही सरकारी विभाग जसे बँक नेग्रा मलेशिया, कंपनीस मिशन ऑफ मलेशिया आणि सेक्युरीटी कमिशन इथेच आहेत. हे शहर देशाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहे,तसेच विमा कंपनी, भु संपत्ती, जनमाध्याम आणि कला याचे देखील क्वालालंपूर हे केंद्र आहे. क्वालालंपूर हे अल्फा वर्ल्ड सिटी आणि एकमेव वैश्विक शहर म्हणून (GaWC) नेटवर्क ने जाहीर केले आहे. क्वालालंपूर आंतरराषट्रीय विमानतळ सेपिंग ,मल्टिमीडिया सुपर कॉरिडॉर आणि पोर्ट क्लांग याचा विस्तार या सगळ्या पायाभूत सुविधांमुळे शहराचे आर्थिक महत्त्व वाढले आणि सशक्त झाले. बुरसा मलेशिया हे येथे आहे आणि शहराच्या आर्थिक व्यवहारामध्ये खूप महत्त्वाचे आहे. शहराच्या इतर आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे. येथे अनेक शिक्षण संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या विषयांवर शिक्षण उपलब्ध करून देतात,तसेच इथे विविध खासगी व सरकारी रुग्णालये आहेत जे सामान्य उपचार व विविध शस्त्रक्रिया उपलब्ध करून देतात. इथे इतर सुविधा जसे संशोधन आणि विकास जे शहराच्या आर्थिक व्यवस्थेला मदत करेल यावर भर देण्यात येत आहे. क्वालालंपूर मध्ये वर्षानुवर्षे रबर. वर संशोधन सुरू आहे आणि म्हणूनच इथे मलेशिया रबर संशोधन संस्था, मलेशिया वन संशोधन संस्था, वैद्यकीय संशोधन संस्थाशेत.येत्या काळात आणखीन संस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.\n\nपर्यटन\n\nपर्यटन येथील आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे घटक आहे.अनेक जगभरातील प्रसिद्ध हॉटेल शृंखला इथे आहेत.हॉटेल मजेएस्टिक हे सगळ्यात जुन्या हॉटेल मधील एक आहे. येथे वर्षाकाठी ८.९ दक्षलक्ष पर्यटक येतात आणि हे जगातील सहावे सर्वात जास्त भेट दीलीले शहर आहे. येथील सांस्कृतिक वैविधता,तुलनेने कमी पैसे आणि खरेदी करता अनेक पर्याय या मुळे पर्यटक आकर्षित होतात.MICI टुरिझम जे मुख्यतः इथले अधिवेशने हाताळतो तो आता बराच विस्तारला आहे जे इथल्या मलेशियन आर्थिक व्यवस्थेला पूरक आहे क्वालालंपूर येथील प्रमुख पर्यटन स्थळ्यांमधे पेट्रोनासचे जुळे मनोरे,बुकील बितांग शॉपिंग जिल्हा, कवालालंपुरचा मनोरा, पेटालिंगचा रास्ता(चाइना टाउन),मर्डेका चौक, हाउस ऑफ पार्लियामेंट,इस्ताना नेगारा (राष्ट्रीय महाल), राष्ट्रीय संग्रहालय, इसलामी कला संग्रहालय, सेंट्रल बाजार, क्वालालंपूर पक्षी उद्यान,राष्ट्रीय स्मारक आणि धार्मिक स्थळे जसे सुल्तान अब्दुल उस्मद जमेक मशिद यांचा समावेश आहे. शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे थियापासम जुलूस जे महामारी अम्मान मंदिरात पार पडतो,दर वर्षी या जुलूसच्या वेळी मुरुगा देवता आणि त्यांच्या पत्नी वल्ली आणि ताइिवा यानी यांच्या मूर्ती चांदीच्या रथामध्ये संपूर्ण शहरामध्ये फिरवली जाते, हा जुलूस शहराच्या सुरुवातीला बाटुक लेण्यांमधून सुरू होतो जे सेलांगोर मध्ये स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_54015"} {"text": "पेनांग\n\nपेनांग (भासा मलेशिया: Pulau Pinang;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पेनांग हे पर्लिसापाठोपाठ मलेशियातील दुसरे छोटे राज्य असून लोकसंख्येच्या दृष्टीने आठवे मोठे राज्य आहे.\n", "id": "mar_Deva_54016"} {"text": "मक्ताब पेर्गुरुआन टेमेंगाँग इब्राहिम\n\nमक्ताब पेर्गुरूआन टेमेंगाँग इब्राहिम हे मलेशियाच्या जोहोर शहरातील क्रिकेट मैदान आणि शिक्षणसंस्था आहे.\n", "id": "mar_Deva_54017"} {"text": "किन्रर अकॅडेमी ओव्हल\n\nकिन्रार अकॅडेमी ओव्हल मलेशियाच्या सेलांगोर भागातील बंदर किन्रार येथे असलेले क्रिकेटचे मैदान आहे. क्वालालंपुरजवळ असलेले हे मैदान २००३मध्ये बांधले गेले होते. २०१४पर्यंत येथे ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले होते.\n", "id": "mar_Deva_54018"} {"text": "पेनांग स्पोर्ट्स क्लब\n\nपेनांग स्पोर्ट्स क्लब हे मलेशियाच्या पेनांगमधील क्रिकेटचे मैदान आहे. अंदाजे १६ एकर विस्ताराच्या प्रांगणात असलेल्या या मैदानावर मलेशियातील प्रमुख स्पर्धांमधील सामने खेळले जातात.\n", "id": "mar_Deva_54019"} {"text": "युनिव्हर्सिटी सैन्स मलेशिया\n\nयुनिव्हर्सिटी सैन्स मलेशिया तथा मलेशियाचे शास्त्रीय विद्यापीठ हे मलेशियामधील एक शिक्षण संस्था आहे. या संस्थेची स्थापना १ जून, १९६९ रोजी झाली.\n\nया संस्थेच्या आवारात मोठे क्रिकेटचे मैदान आहे.\n", "id": "mar_Deva_54020"} {"text": "बायुएमास ओव्हल\n\nबायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलँड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते.\n\nयेथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.\n", "id": "mar_Deva_54021"} {"text": "चित्र:Bot Image.png\n\nBot Image.png is licensed under the GNU Lesser General Public License. It was released under this license by the creator, everaldo. See for more information.\n", "id": "mar_Deva_54022"} {"text": "स्वाती घाटे\n\nस्वाती घाटे (१६ जानेवारी, १९८० - ) ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. फेब्रुवारी ५ २००४ रोजी वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.\n", "id": "mar_Deva_54023"} {"text": "विष्णुबुवा जोग\n\nविष्णू नरसिंह जोग (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्‍न करणारे सत्पुरुष होते. विष्णूबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि लेखक होते. विष्णूपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ति मदत करीत.\n", "id": "mar_Deva_54024"} {"text": "निकोलस बर्नोली\n\nनिक्लॉस बर्नोली, निकोलॉस बर्नोली या नावांनीही ख्यात असलेला हा बर्नोली कुटुंबातील अनेक गणितविद्वानांपैकी एक होता.\n", "id": "mar_Deva_54025"} {"text": "ग्रेनोबल\n\nग्रेनोबल () हे फ्रान्समधील एक शहर आहे. ग्रेनोबल फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.५७ लाख होती.\n\nग्रेनोबल हे १९६८ सालच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.\n", "id": "mar_Deva_54026"} {"text": "इंग्लंडचा दुसरा चार्ल्स\n\nचार्ल्स दुसरा (चार्ल्स स्टुअर्ट; मे २९, इ.स. १६३० - फेब्रुवारी ६, इ.स. १६८५) हा इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडचा राजा होता.\n", "id": "mar_Deva_54027"} {"text": "सयाजीराव गायकवाड तृतीय\n\nमहाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३; - मुंबई, ६ फेब्रुवारी १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्त्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.\n\nसयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.\n\nदिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता 'कलाभुवन' ही संस्था स्थापन केली. त्यांनी 'प्राच्य विद्यामंदिर' या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी 'श्रीसयाजी साहित्यमाला' व 'श्रीसयाजी बाल ज्ञानमाला' या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.\n\nसामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना 'राष्ट्रीय सामाजिक परिषदे'च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).\n\nबडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.\n\nसयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली\n\nबडोद्यात १९२७ च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जाऊ जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.\n\nसयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. 'हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा' या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_54028"} {"text": "अयोध्येचा राजा (चित्रपट)\n\nअयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_54029"} {"text": "गोविंदराव टेंबे\n\nछोट्या गोविंदाला लहानपणापासूनच स्वरांचा नाद होता. अनेक भजनी आणि कीर्तनकार मंडळी त्यांच्या घरी निवासाला येत असल्याने गोविंदराव त्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना हजेरी लावत. भजन-कीर्तनातल्या शब्दांपेक्षा गोविंदराव टेंब्यांचे लक्ष हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांमधून येणाऱ्या स्वरांकडे असे. या कुतुहलापोटीच ते हार्मोनियम शिकले. कोल्हापूरच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून वकिली करणाऱ्या गोविंदरावांनी तो व्यवसाय सोडून दिला आणि ते नाटक मंडळीत सामील झाले.\n\nगंधर्वांची रंगभूमे सुरुवातीला भास्करबुवा बखले यांच्या नादमाधुर्याने नटली होती. त्यांच्यानंतर ती परंपरा गोविंदराव टेंब्यांनी सुरू ठेवली. आपल्या पेटीवादनातून गोविंदरावांनी अनेक शास्त्रीय चिजा आणि चालींना स्वरबद्ध केले. त्यातून एक नव्या विश्वाची उभारणी झाली. 'मानापमान' नाटकातील गीतांना दिलेल्या चाली अजूनही लोकप्रिय आहेत.\n\n१७ नोव्हेंबर १९१० रोजी नानासहेब जोगळेकर यांचे निधन झाल्यानंतर गोविंदराव टेंबे यांनी मानापमान नाटकात धैर्यधराची भूमिका करावी अशी कल्पना पुढे आली. या नाटकाचे संगीत आधीपासून त्यांचेच होते. भूमिकेसाठी गोविंदरावांनी गावयाच्या पदांची तयारी भास्करबुवा बखले यांनी तर गद्याची तयारी काकासब खाडिलकर यांनी करून घेतली. आणि २७ फेब्रुवारी १९११ रोजी गोविंदरव बाल गंधर्व यांच्या समवेत धैर्यधर म्हणून रंगमंचावर उभे राहिले आणि पहिल्या पदालाच त्यांनी चार १वन्स मोअर' घेतले.\n", "id": "mar_Deva_54030"} {"text": "दुर्गा खोटे\n\nदुर्गा खोटे (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या.\n\nइ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54031"} {"text": "वीणा दास\n\nवीणा दास या भारतीय स्वातंत्रसैनिक होत्या. कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.\n", "id": "mar_Deva_54032"} {"text": "पाउल फॉन हिंडनबुर्ग\n\nपाउल फॉन हिंडनबुर्ग ( जन्म १८४७ - मृत्यु १९३४)\n\nअ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मनीच्या चान्सेलरपदी निवड करणारे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष. पहिल्या महायुद्दात जर्मनीचे नेतृत्व. जर्मनीच्या महान सेनानींमध्ये यांची गणना होते\n", "id": "mar_Deva_54033"} {"text": "व्हर्सायचा तह\n\nव्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली.\n\nव्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये.\n", "id": "mar_Deva_54034"} {"text": "ऋत्विक घटक\n\nऋत्विक घटक(नोव्हेंबर १४,१९२५ - फेब्रुवारी ६,१९७६) हे बंगाली चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते.\n", "id": "mar_Deva_54035"} {"text": "रमाकांत आचरेकर\n\nरमाकांत आचरेकर (१९३२ - २ जानेवारी २०१९) हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी अनेक क्रिकेटरांना घडवले.\n", "id": "mar_Deva_54036"} {"text": "श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार\n\nहा महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा एक पुरस्कार आहे.\n", "id": "mar_Deva_54037"} {"text": "बिजू पटनायक\n\nबिजू पटनायक (५ मार्च १९१६ - १७ एप्रिल १९९७) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे भूतपूर्व/माजी मुख्यमंत्री होते. ते एक प्रभावशाली नेते होते.\n", "id": "mar_Deva_54038"} {"text": "गोपाळ देऊसकर\n\nगोपाळ देऊसकर हे मराठी चित्रकार होते. १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९३६, १९३८ साली लंडनमधील चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे मांडण्यात आली होती. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. त्यांच्या चित्रकौशल्यामुळे बॉंबे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तिचित्रे अतिशय प्रसिद्ध आहेत. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_54039"} {"text": "भास्कर सदाशिव सोमण\n\nव्हाइस ॲडमिरल भास्कर सदाशिव सोमण (१९१३ - फेब्रुवारी ८ १९९५) हे भारताचे पाचवे नौदलप्रमुख होते. हे १९६२ ते १९६६ दरम्या या पदावर होते.\n", "id": "mar_Deva_54040"} {"text": "डुडुळगाव\n\nडुडुळगाव हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातले पिंपरी-चिंचवड हद्दीतील मोशी-आळंदी रस्त्यावरील आणि इंद्रायणी नदी काठी वसलेले एक गाव आहे.\n\nगावाचे ग्रामदैवत श्री. अडबंगनाथ महाराज आहे.\n\nगावास नवनाथांचा इतिहास आहे. कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी आनंदग्राम नामक संस्था डुडुळगावात आहे. ज्येष्ठ समाजसेविका डॉ.इंदुताई पटवर्धन यांनी या संस्थेची स्थापना केली. -डुडुळगाव(मुख्यगाव) या ठिकणी ग्रामदैवत श्री. अडबंगनाथ महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे.\n\n-वहिले नगर या ठिकाणी तुळजाभवानी देवीच प्रसिद्ध मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_54041"} {"text": "आनंदग्राम\n\nकुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था. ही संस्था डुडुळगाव येथे स्थित आहे. ज्येष्ठ समाजसेविका डॉ.इंदुताई पटवर्धन यांनी या संस्थेची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_54042"} {"text": "कातालान भाषा\n\nकातालान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ˈkʰæ.təˌlæn] मूळ नाव:काताला català आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ˌkə.təˈla] किंवा [ˌka.taˈla]), ही स्पेनमध्ये बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. रोमान्स गटातील ही भाषा आंदोरा देशाची राष्ट्रभाषा आहे. स्पेनमध्ये ही भाषा बालेआरिक बेटे, कातालोनिया आणि वालेन्सिया या संघांमध्ये, तसेच इटलीच्या सार्दिनिया बेटावरील ला'ल्ग्वार शहरात आणि नैऋत्य फ्रान्समध्ये बोलली जाते. स्पेनच्या वालेन्सिया संघात या भाषेचा वालेन्सियन भाषा म्हणून उल्लेख केला जातो.\n", "id": "mar_Deva_54043"} {"text": "हॅले धूमकेतू\n\nहॅलेचा धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत सूर्यमालेत येणारा धूमकेतू ठरला. इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.\n", "id": "mar_Deva_54044"} {"text": "गेला (इटली)\n\nगेला () हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे ७७ हजार होती.\n", "id": "mar_Deva_54045"} {"text": "डॅन्यूब नदी\n\nडॅन्यूब ही मध्य युरोपामधील एक प्रमुख व वोल्गाखालोखाल युरोप खंडामधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी जर्मनी देशामधील बाडेन-व्युर्टेंमबर्ग राज्यातील काळ्या जंगलाच्या डोनाउसिंगेन या गावाजवळ उगम पावते. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, रोमेनिया, बल्गेरिया, मोल्दोवा व युक्रेन ह्या दहा देशांमधून वाहणारी २,८६० किमी लांबीची ही नदी त्रिभुज प्रदेशामध्ये काळ्या समुद्राला मिळते.\n", "id": "mar_Deva_54046"} {"text": "संडरलँड ए.एफ.सी.\n\nसंडरलँड असोसिएशन फुटबॉल क्लब () हा युनायटेड किंग्डमच्या संडरलँड शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.\n\nसंडरलँडची ह्याच काउंटीमधील न्यूकॅसल युनायटेड क्लबसोबत जुनी प्रतिस्पर्धा आहे.\n", "id": "mar_Deva_54047"} {"text": "गोविंद त्र्यंबक दरेकर\n\nस्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर मूळ गाव - कन्हेर पोखरी ता.पारनेर ( ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४ - २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.\n\nनाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघु अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.\n\n'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ','सुंदर मी होणार', 'कारागृहाचे भय काय त्याला? ', 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.\n\nप्रखर देशभक्तिपर कविता लिहिणाऱ्या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्‍तही करण्यात आल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_54048"} {"text": "श्यामची आई\n\nश्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.\n\nमातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी ही कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या..\n", "id": "mar_Deva_54049"} {"text": "लुडो\n\nलुडो हा एक मनोरंजक खेळ आहे.\n\nहा एक घरगुती खेळ आहे. हा खेळ प्रामुख्याने लहान मुला-मुलींमध्ये प्रचलित आहे. हा खेळ जरी लहान वयोगटात प्रसिद्ध असला तरी ते सगळ्याच वायोगटातील लोक खेळतात. ह्या खेळासाठी निदान दोन आणि जास्तीत जास्त चार खेळाडू आवाश्यक असतात. आज हा खेळ भ्रमणध्वनी वरही उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_54050"} {"text": "झिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nझिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.\n", "id": "mar_Deva_54051"} {"text": "ताम्रपाषाण युग\n\nताम्रपाषाणयुग हा मानवी सांस्कृतिक इतिहासात नवाश्मयुगानंतर आलेला सांस्कृतिक कालखंड होय. तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला, तरी पाषाणाची लहान आकाराची शस्त्रे मानवाने वापरात ठेवलीच, म्हणून या काळाला ताम्रपाषाणयुग अशी संज्ञा दिली गेली आहे. नवाश्मयुगाची सुरुवात व शेवट यांची प्रक्रिया जगाच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या काळी झाली, त्याप्रमाणे ताम्रपाषाणयुगाची सुरुवातही सर्वत्र समकालीन आढळत नाही.\n\nअ‍ॅनातोलियात ब्रॉंझ अथवा ताम्रपाषाणयुगाची प्राचीनता इ.स.पू. सातवे सहस्रक इतकी मागे नेता येते, तर ग्रीस, क्रीट, मेसोपोटेमिया, ईजिप्त या प्रदेशात इ.स.पू. तिसरे सहस्रक, पू. यूरोपात इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाचा मध्यकाळ, इंग्लंडमध्ये इ. स.पू. सुमारे १९००, ात इ.स.पू. २५००, तर चीनमध्ये इ.स.पू. सुमारे १८०० या काळांत ताम्रपाषाणयुगीन संस्कृती प्रचलित होत्या; असे आढळून आले आहे.\n\nकाही पुरातत्त्वज्ञ ताम्रयुग आणि ब्रॉंझयुग अशी वेगवेगळी युगे कल्पितात; परंतु ही कल्पना सर्वमान्य झालेली नाही. तांब्यात काही प्रमाणात नैसर्गिक रीत्याच कथिल असते. ब्रॉंझ म्हणजे तांबे व कथिल यांचे मिश्रण, तेव्हा ताम्रयुग व ब्रॉंझ युग असे वेगवेगळे सांस्कृतिक कालखंड कल्पिता येत नाहीत. या उलट मानव मुद्दाम तांब्यात कथिलाचे मिश्रण करू लागला, तेव्हा कथिलाचे प्रमाण अशा मिश्रणात नैसर्गिक तांब्यात असणाऱ्या कथिलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून येत असल्याने ताम्रयुग व ब्रॉंझयुग हे वेगवेगळे कालखंड मानावेत; असे काही तज्ञ म्हणतात. या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामुळे तांब्याला टणकपणा येऊन नैसर्गिक तांब्यापेक्षा साच्यात ओतल्यावर जास्त सफाई येते. नैसर्गिक तांबे टणक नसते. असे असले, तरी कच्चे तांबे ठोकून त्यापासून लहानसहान वस्तू बनविण्याची कला अ‍ॅनातोलिया व इराणमध्ये जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वी प्रचलित होती. तांबे शुद्ध करणे व साच्यात घालून वस्तू बनविणे या प्रक्रिया सुमेर आणि ईजिप्तमध्ये इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाच्या शेवटी रूढ झाल्याचे दिसते.\n\nनैसर्गिक तांबे प्राचीन काळी अनेक ठिकाणी उपलब्ध होते. ईजिप्त, आशिया, मायनर, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाइन, डॅन्यूबचे खोरे आणि राजस्थान (भारत) या विविध प्रदेशांत ते आढळून आल्याने ताम्रपाषाण संस्कृतीच्या त्या त्या भागांतील लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला; परंतु हे साठे संपताच त्यांना खनिजमिश्र तांब्याचे साठे शोधावे लागले. खनिज तांबे उष्णतेच्या साहाय्याने शुद्ध करून घेण्याचे तंत्र यामुळे आत्मसात करावे लागले. या तंत्राचा वापर इ.स.पू. ३००० च्या आसपास पश्चिम आशियातील लोक करीत होते.\n\nनवाश्मयुगाचा शेवट व ताम्र/ब्रॉंझ–पाषाणयुगाची सुरुवात हे सांस्कृतिक व तांत्रिक उत्क्रमण हळूहळू होत गेले. ईजिप्तमधील बॅदारियन आणि अम्रेशियन संस्कृतीचे लोक पाषाणाच्या हत्यारांबरोबरच तांब्याच्या लहान नळ्या व मासे पकडायचे गळ वापरीत. या वस्तू नैसर्गिक तांब्यापासून बनविल्या जात. खनिज तांबे शुद्ध करण्याचे ज्ञान या लोकांना नव्हते. याउलट मेसोपोटेमियात टेल हलाफ व ओबेद येथील ताम्रपाषाण संस्कृतीचे लोक शुद्ध तांब्याचे मणी व मासेमारीचे गळ वापरीत. स्यूसा (इराण) येथील रहिवासी कुऱ्हाडी, छिन्न्या, आरसे व सुया यांसारख्या प्रगत तंत्राच्या वस्तू बनवीत. ईजिप्तचे फेअरो राजे सिनाई वाळवंटातून तांबे आणवीत, अ‍ॅसिरियन लोक ते अ‍ॅनातोलियातून आणवीत. यूरोपात इ.स.पू. १६०० पासून खनिज तांब्याच्या खाणी उपयोगात आणल्या गेल्या.\n\nताम्रपाषाणयुगात व्यापारउदीम वाढला, त्याचप्रमाणे धातूकामात प्रावीण्य मिळविलेल्यांचा वर्ग निर्माण झाला. तांबट अन्नोत्पादनाच्या कामात सहभागी न होता, आपल्या धातुविद्येतच प्रावीण्य मिळवू लागले. तांबे शुद्ध करून साच्यात ओतणे ही क्रिया सोपी नसल्याने ही एक तंत्रशाखाच निर्माण झाली व कालांतराने अशा तज्ञ तांबटांचे संघ अथवा श्रेणी निर्माण झाल्या. तत्कालीन समाजाला अशा तंत्रज्ञांकरता धान्योत्पादन करावे लागे. एवढेच नव्हे, तर ज्या प्रदेशातून कच्चे तांबे आणून या तांबटांना विविध वस्तू बनविण्यासाठी द्यावयाचे, त्या प्रदेशांतील लोकांनाही तांब्याच्या बदली धान्य द्यावे लागे. त्यामुळे धान्योत्पादन वाढवावे लागले. या गरजेपोटी ताम्रपाषाणयुगात नांगराचा व चाकाचा शोध लागला. नांगरामुळे विस्तृत जमीन लागवडीखाली आणता आली व चाकामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. यामुळे ताम्रपाषाणयुगात नगरांचा उदय झाला, मानवी जीवन स्थिर व जास्त सुखी झाले आणि विविध कलांचा उगम झाला. क्रीटमधील मिनोअन संस्कृती, ग्रीसमधील मायसीनियन संस्कृती व इजीअन बेटांतील सायक्लॅडिक संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या नागरीकरणाची साक्ष देतात. भारतातील सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगातच अंतर्भूत केली जाते. कारण तांब्याच्या विविध वस्तूंबरोबरच चर्ट दगडाची धारदार पातीही हे लोक वापरत होते.\n\nभारतीय उपखंडात सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इ. प्रदेशांत ताम्रपाषाणयुगीन सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. मोहें–जो–दडो व हडप्पा यांव्यतिरिक्त सिंधमध्ये कोटदिजी, राजस्थानात कालिबंगा, गुजरातमध्ये लोथल व पंजाबमध्ये रूपड ही या संस्कृतींची महत्त्वपूर्ण स्थळे ठरली आहेत.\n\nसिंधू संस्कृतिव्यतिरिक्त भारतात मध्य प्रदेश, गुजरात–महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब व काश्मीर एवढ्या विस्तृत प्रदेशांत ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांनी वसती केल्याचा पुरावा गेल्या पंचवीस वर्षांत उपलब्ध झाला. मात्र सिंधू संस्कृति सोडता, या इतर प्रादेशिक संस्कृती नागरी स्वरूपाच्या नाहीत. पांढऱ्या रंगात चित्रकाम असलेली काळी आणि तांबडी मृत्पात्रे, दगडगोट्यांची व मातीची घरे आणि तांब्याचे शुद्धीकरण करून त्यापासून वस्तू बनविण्याची कला ही वैशिष्ट्ये असलेली राजस्थानातील बनास अथवा आहाड संस्कृती; गोल आणि काटकोन चौकोनी घरे, तांब्याच्या कुऱ्हाडी व तलवारी, गारगोटींच्या छिलक्यांचे हत्यारे, गहू, वाल, उडीद इ. धान्यांची लागवड आणि अत्यंत मनोहर चित्रण असलेली निरनिराळ्या आकारांची मृत्पात्रे ही वैशिष्ट्ये असलेली मध्य प्रदेशातील माळवा संस्कृती; टणक भाजणी, लाल पृष्टभागांवर काळ्या रंगात नक्षी काढलेली तोटीची मडकी, वाडगे व कळशा असे आकार असलेली मृत्पात्रे, मृत मुलाचे दोन मडक्यात व प्रौढांचे रांजणात दफन, गारगोटींच्या छिलक्यांची व तांब्याची हत्यारे, गहू व बार्ली यांची लागवड व त्यासाठी पाटबंधाऱ्याची योजना ही वैशिष्ट्ये असलेली महाराष्ट्राची जोर्वे संस्कृती; या सर्व ताम्रपाषाणयुगीन आहेत, या संस्कृतीचा नाश इ.स. पू. १००० च्या सुमारास झाला. याच सुमारास भारतात लोखंडाचा वापर सुरू झाला.\n", "id": "mar_Deva_54052"} {"text": "बालिका दिन (महाराष्ट्र)\n\nबालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जाणारा एक दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा दिवस साजरा होतो. ३ जानेवारी या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो.\n\nमहाराष्ट्र शासनाकडून १९५५ पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.\n", "id": "mar_Deva_54053"} {"text": "पत्रकार दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n\nबाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.\n\nभाषेत गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण'चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने 'दर्पण' आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.\n\nत्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी 'दर्पण'मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.\n\nवृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने 'दर्पण'ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.\n\nआपण पत्रकार दिन का साजरा करतो हे जर आपल्याला माहिती नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही.. मी या संदर्भात वारंवार खुलासे केलेले असले तरी आपण वारंवार तीच चूक करतो आहोत.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती नाही.. बाळशास्त्रींची जयंती 20 फेब्रुवारी रोजी असते.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले.. त्याचे स्मरण म्हणून आपण 6 जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती असल्याचा चुकीचा उल्लेख गुगलवर आहे.. याची नोंद घ्यावी.. बाळशास्त्रींचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी झाला.. मृत्यू 17 मे 1848 रोजी झाला.. या तारखा सरकारने नक्की केलेल्या आहेत.. तसा सरकारचा जीआर आहे.. तेव्हा चुकीच्या माहितीच्या आधारे कोणी चुकीचे उल्लेख करू नयेत ही विनंती\n", "id": "mar_Deva_54054"} {"text": "सिंचन दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने सिंचन दिन हा २६ फेब्रुवारी रोजी शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54055"} {"text": "उद्योग दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने उद्योग दिन हा १० मार्च रोजी लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54056"} {"text": "समता दिन (महाराष्ट्र)\n\nयशवंतराव चव्हाणांचा जन्म १२ मार्च रोजी झाला. यास्तव, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ १२ मार्च हा 'समता दिन म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पाळला जातो.\n", "id": "mar_Deva_54057"} {"text": "शिक्षक हक्क दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने शिक्षक हक्क दिन हा ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54058"} {"text": "सामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन हा २६ जून रोजी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54059"} {"text": "कृषि दिन (महाराष्ट्र)\n\nकृषि दिन हा १ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. याबरोबरच या दिवशी 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते. महानायक वसंतराव नाईक यांचे भारतीय राजकारण, लोकशाही सक्षमीकरण व विशेषतः कृषी औदयोगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक' , 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणूनही आदराने संबोधले जाते. शिवाय भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी \"वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे.\" या शब्दात नाईकांचे गौरव केले आहे. तसेच 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी \"आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत\" या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.\n", "id": "mar_Deva_54060"} {"text": "शेतकरी दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने शेतकरी दिन हा २९ ऑगस्ट रोजी विठ्ठलराव विखेपाटील यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54061"} {"text": "रेशीम दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने रेशीम दिन हा १ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54062"} {"text": "श्रमप्रतिष्ठा दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने श्रमप्रतिष्ठा दिन हा २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटिल यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54063"} {"text": "रंगभूमी दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने रंगभूमी दिन हा ५ नोव्हेंबर रोजी विष्णूदास भावे जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n\nमराठी रंगभूमीचा परिप्रेक्ष हा किर्तन ,भारुड,दंडार, दशावतार ,पोवाडा, लळीत, भागवतमेळे ,नटवे ,बहुरूपी लोकनाट्य ,तमाशे आदी लोकपरंपरा स्त्रोतातून झालेला आहे. लोकरंगभूमी हीच खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची जननी आहे. क्रमाने विकसित झालेल्या रंगभूमीच्या प्रत्येक विकास टप्प्या मागे लोकरंगभूमीचे स्थान महत्त्वाचे ठरलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर नाट्य वाङमयाचा विचार करत असताना महाराष्ट्राला फार आदिम अशी लोककलावंतांची परंपरा आहे.त्यातूनच लोकरंगभूमी विकसित झाली.\n", "id": "mar_Deva_54064"} {"text": "जैवतंत्रज्ञान दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान दिन हा १४ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54065"} {"text": "हुंडाबंदी दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने हुंडाबंदी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54066"} {"text": "राज्य माहिती अधिकार दिन (महाराष्ट्र)\n\nमहाराष्ट्र शासनाने राज्य माहिती अधिकार दिन हा २८ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून पाळला गेला जातो.\n", "id": "mar_Deva_54067"} {"text": "कॅपिटॉल बाँबस्फोट\n\nचले जाव चळवळीच्या सुरुवातीलाच पुण्यातील कॅपिटॉल टॉकीजमध्ये संपूर्ण देश हादरवून सोडणारा बॉंबस्फोट झाला. हा स्फोट हरिभाऊ वामन लिमये आणि किसन वामन भातंब्रेकर यांची कामगिरी होती. २४ जानेवारी १९४३ रोजी हा स्फोट झाला. बाबुराव साळवी, बापू साळवी, एस.टी. कुलकर्णी, आणि शिरुभाऊ लिमये या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इंग्रजांना हिसका दाखविण्यासाठी जोरदार धडाका करण्याचा निश्चय केला.\n\nभास्कर कर्णिक या तरुणाने खडकी येथील दारुगोळा कारखान्यातून आणलेल्या बॉंबचे टाईम बॉंबमध्ये रूपांतर करताना बापू डोंगरे आणि निळूभाऊ लिमये जखमी झाले होते. शिरुभाऊ लिमये, रामसिंग परदेशी, हरिभाऊ लिमये आणि दत्ता जोशी त्यांच्या मदतीला धावले. हे सारे कार्यकर्ते त्यावेळी पुण्यातल्या कसबा पेठेतील तांबट हौदाजवळ रहात असलेल्या किसन वामन भातंब्रेकर यांच्या घरी एकत्र जमत असत. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याविषयी या सर्वांमध्ये हिरिरीने चर्चा होत असे. भातंब्रेकर त्या चर्चेत सहभागी असत.\n\nअवघ्या १६ वर्षांच्या वयात ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी हरिभाऊ व त्यांच्याहून वयाने थोड्या मोठय़ा तरुणांनी पुणे शहरातल्या छावणी परिसरातील कॅपिटॉल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ४ ब्रिटिश अधिकारी व कर्मचारी मारले गेले. पोलिसी हिसका दाखवूनही सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांची नावे गुप्त ठेवली. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला.\n", "id": "mar_Deva_54068"} {"text": "शार्नी मायर्स\n\nशार्नी मायर्स (१९ जुलै, इ.स. १९९२:बुलावायो, झिम्बाब्वे - ) ही कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते.\n\nमायर्स आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ११ फेब्रुवारी, २०१७ रोजी विरुद्ध खेळली\n", "id": "mar_Deva_54069"} {"text": "चिपो मुगेरी\n\nचिपो स्पिवे मुगेरी (२ मार्च, इ.स. १९९२:मुटारे, झिम्बाब्वे - ) ही कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमब्रेक गोलंदाजी करते.\n\nमुगेरी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना वयाच्या १५व्या वर्षी १८ फेब्रुवारी, २००८ रोजी विरुद्ध खेळली. मुगेरी झिम्बाब्वे संघाची नायिका होती.\n\nमुगेरीचा पती डोनाल्ड तिरिपानो झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्यांना एक मुलगी आहे.\n", "id": "mar_Deva_54070"} {"text": "अनेसु मुशान्ग्वे\n\nअनेसु मुशान्ग्वे (२५ फेब्रुवारी, इ.स. १९९५:झिम्बाब्वे - ) ही कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करते.\n", "id": "mar_Deva_54071"} {"text": "२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन\n\n२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २८ जानेवारी २०१७ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.\n\nरॉजर फेडररने मारिन चिलिचला हरवून पुन्हा एकदा पुुरुषांचे विजेतेपद मिळविले तर कॅरोलाइन वॉझ्नियाकीने सिमोना हालेपला हरवून महिलांचे विजेतेपद मिळविले.\n", "id": "mar_Deva_54072"} {"text": "२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी\n\n२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात कॅरोलाइन वॉझ्नियाकीने सिमोना हालेपला ७७-६२, ३-६, ६-४ असे हरवून विजेतेपद मिळविले. याचबरोबर वॉझ्नियाकी जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिस खेळाडू झाली.\n\nगतवर्षीची विजेती सेरेना विल्यम्सने सप्टेंबर २०१७मधील बाळंतपणानंतर स्पर्धेत भाग घेतला नव्हता.\n", "id": "mar_Deva_54073"} {"text": "हंसध्वनी\n\nहंसध्वनी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. संथ जलाशयात विहार करणाऱ्या शांत हंसांचा आवाज. दक्षिणेतील कर्नाटक संगीताचे वाग्गेयकार रामस्वामी दीक्षितार यांनी ऐकला असणार आणि 'हंसध्वनी' या अद्‍भुत नावाचा मधुर राग जन्माला आला. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात रामस्वामींचे चिरंजीव संतकवी-संगीतज्ज्ञ मुथ्थुस्वामी दीक्षितार यांनी आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या रागात 'वातापि गणपती भजेऽहं' ही गणेशवंदना रचली.\n\nपुण्याच्या 'नवयुग स्टुडिओ'त मा. दीनानाथ मंगेशकरांची एक किशोरवयीन मुलगी लता ऑडिशन देत होती. वडलांची नाट्यगीते म्हणून दाखवीत होती. तिनं 'हंसध्वनी'मधील बंदिश 'लागी लगन सखी' म्हणून दाखवली तेव्हा दत्ता डावजेकर थरारून गेले, असे ते सांगत. आणि त्यांनंतर वसंत प्रभू यांनी 'शिकलेली बायको' या चित्रपटातल्या 'आली हासत पहिली रात' हे गाण्याचे संगीत रचले.\n", "id": "mar_Deva_54074"} {"text": "जंजाळा किल्ला\n\nजंजाळा ऊर्फ वैशागड हा औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.\n\nऔरंगाबाद-जळगाव-सिल्लोड-गोळेगाव मार्गावर जंजाळा हे गाव आहे. अंभई गावापासून हे १० किलोमीटरवर येते. जंजाळा हे डोंगरमाथ्यावरचे चिमुकले गाव असले तरी अतिशय सुंदर आहे. येथून चार किलोमीटरवर पायी चालत गेल्यावर वैशागड ऊर्फ जंजाळा लागतो. फोडलेल्या तटातून किल्ल्यात प्रवेश होतो. अफाट विस्तार असलेल्या या किल्ल्यावर उद्ध्वस्त इमारतींचे अनेक अवशेष आहेत. खूप तलाव आहेत, पिण्याचे पाणी आहे. गडावरून लांबवरचा मुलुख न्याहाळता येतो.\n\nजंजाळा गावाच्या कुशीतच 'घटोत्कच' नावाची प्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. ही लेणी इसवी सनाच्या पाचव्या शतकात बांधली गेली. येथे काही शिलालेखही आहेत.\n", "id": "mar_Deva_54075"} {"text": "कंबोडियामधील बौद्ध धर्म\n\nबौद्ध धम्म हा कंबोडियाचा अधिकृत धर्म आहे. कंबोडियाच्या लोकसंख्येतील ९७% लोक थेरवाद बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. वॅट (बौद्ध मठ) आणि संघ एकत्र आवश्यक बौद्ध सिद्धांत जसे पुनर्जन्म आणि गुणवत्तेचा संग्रह करणे, धार्मिक जीवनाचे केंद्र आहेत. परंतु पूर्वजांना आणि विचारांच्या केंद्रीय भूमिकेप्रमाणे परस्पर संबंधाशी संवाद साधतात. २०१६ मध्ये कंबोडियाची लोकसंख्या १,५७,६२,३७० आहे.\n", "id": "mar_Deva_54076"} {"text": "थायलंडमधील बौद्ध धर्म\n\nथायलंडमधील बौद्ध धर्म हा थेरवाद संप्रदायाचा मुख्य भाग आहे, जो लोकसंख्येच्या सुमारे ९५% आहे. थायलंडमधील बौद्ध धर्म सुद्धा तेथील लोक धर्मासोबत, मोठ्या थाई-चीनी लोकसंख्येसोबत, चिनी धार्मिक समुदायांशी एकरूप झाला आहे. थायलंडमध्ये बौद्ध मंदिरांमध्ये उंच सोनेरी (स्वर्ण) स्तूप आहेत, आणि थायलंडची बौद्ध वास्तुकला इतर दक्षिणपूर्व आशियाई देशांप्रमाणेच विशेषतः कंबोडिया आणि लाओस सारखी आहेत. ज्याबरोबर थायलंडमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे.\n", "id": "mar_Deva_54077"} {"text": "वेताळगड किल्ला\n\nवेताळगड हा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यातील एक डोंगरी किल्ला आहे. सोयगाव तालूक्यातील डोंगररांगात विविध लेण्या आहेत.\n\nऔरंगाबाद जिल्ह्यातीलसोयगाव तालूक्यापासून अंभई हळदाघाट हळदागाव मार्गे गेल्यावर चार किलोमिटर अंतर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो. हा किल्ला अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला लागतो. येथे बऱ्यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, मशीद बारादरी आहेत. वेताळगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतात.\n\nवेताळवाडी किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू असले तरी तिथे आवश्यक अशा कोणत्याही सुविधा नाहीत. पर्यटकांना आपापल्या जवाबदारीवर किल्ल्यावर जावे लागते. एक जूनी तोफही इथे आढळते. आता तिल्या नव्याने किल्ल्यावर आणून ठेवलेले आहे.\n", "id": "mar_Deva_54078"} {"text": "किर्लोस्कर (निःसंदिग्धीकरण)\n\nकिर्लोस्कर (मासिक) किर्लोस्कर उद्योग समूह किर्लोस्कर संगीत मंडळी किर्लोस्करवाडी - महाराष्ट्रातील गाव\n\nशंकर वासुदेव किर्लोस्कर (१८९ - १९७५) – लेखक, व्यंगचित्रकार ते किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक\n\nशंतनुराव किर्लोस्कर (१९०३ - १९९४) मराठी, भारतीय उद्योजक\n\nबळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३ - १८८५) मराठी भाषेतील संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक\n\nलक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (१८६९ - १९५६) – मराठी, भारतीय उद्योजक व किर्लोस्करउद्योग समूहाचे संस्थापक\n\nमुकुंदराव किर्लोस्कर (१९२१ - २०१३) व्यंगचित्रकार\n\nशांताबाई मुकुंदराव किर्लोस्कर – महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या\n\nमालतीताई किर्लोस्कर ( १९२३ - २०१७) मराठी लेखिका\n\nआनंदीबाई किर्लोस्कर (१९०५ - १९४२) - मराठी लेखिका\n", "id": "mar_Deva_54079"} {"text": "२०१७-१८ विजय हजारे चषक\n\n२०१७-१८ विजय हजारे चषक ही एक लिस्ट-अ क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. भारतातले राज्यस्तरीय संघ ह्या स्पर्धेत सामील होतील.\n", "id": "mar_Deva_54080"} {"text": "आवजीनाथ महाराज\n\nसंत आवजीनाथ बाबा हे वंजारी समाजात गोरे घराण्यात जन्माला आलेले एक थोर संत होते. त्यांचा जन्म विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला होता. लहानपणीच त्यांचे आई-वडील वारल्या मुळे त्यांच्या मिरपूर लोहारे, तालुका संगमनेर, जि अहमदनगर येथील रणमाळे मामांनी त्यांचे पालन पोषण केले.\n\nप्रचलित अख्यायिके नुसार त्यांना तरुणपणीच संत कानिफनाथ महाराजांचा दृष्टांत आणि गुरूग्रह झाला. लवकरच आवजीनाथ बाबांनी मिरपूर लोहारे येथे नवरात्रीत संजीवन समाधी घेतली. बरोबर दसऱ्याच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आणि तेव्हा पासून ते आजतागायत म्हणजे गेल्या ३५० वर्षांपासून मिरपूर लोहारे येथे आवजीनाथ महाराजांची दसऱ्याला जत्रा भरते. येथे विविध जाती धर्माचे भाविक मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. दरवर्षी रंगपंचमीला श्रीक्षेत्र मढी (कानिफनाथ महाराजांचे स्थान) येथील जत्रेत आवजीनाथ महाराजांच्या काठीचा मान असतो, त्याशिवाय जत्रा सुरू होत नाही.\n", "id": "mar_Deva_54081"} {"text": "जयप्रकाश झेंडे\n\nजयप्रकाश झेंडे हे एक व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग व्यवस्थापन सारख्या विषयांवर वैचारिक पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत.\n\nझेंडे हे मुळात व्यवसायाने अभियंता होते. त्यांच्या व्यवसायामध्ये घेतलेल्या अनेक प्रकारची प्रशिक्षणे, दिलेली व्याख्याने आणि केलेल्या अभ्यासातून झेंडे यांनी निवृत्तीनंतर पुण्यातील सकाळ या वृत्तपत्रांतून व्यवसायविषयक लेख लिहायला सुरुवात केली. कल्पक व्हा हा त्यांचा पहिला लेख सकाळच्या जॉब झेड या पुरवणीcOd/s प्रकाशित झाला. त्यांची काही पुस्तके ही या लेखांची संकलने आहेत.\n\nझेंडे यांनी उषःप्रभा मासिकात लाख मोलाची माणसं हे नियमित सदर लिहिले.\n", "id": "mar_Deva_54082"} {"text": "सोफिया (निःसंदिग्धीकरण)\n\nसोफिया - बल्गेरिया ह्या देशाची राजधानी सोफिया (यंत्रमानव) सोफिया गार्डन्स - वेल्समधील क्रिकेट खेळाचे मैदान हागिया सोफिया - इस्तंबूल शहरातील ऐतिहासिक इमारत आणि संग्रहालय\n", "id": "mar_Deva_54083"} {"text": "स्थानपोथी\n\nस्थानपोथी हा मराठीतील पहिला भूगोल ग्रंथ असण्याची शक्यता आहे.\n\nनागदेवाचार्य यांच्या सांगण्यावरून बाईदेवव्यासांनी स्थानांचे पहिले टीपण केले. दुसरे टीपण कुमर आम्नायातील मुनिव्यास कोठी यांनी शके १२७५ मध्ये केले आणि तिसरे टीपण महंत चिरडे यांनी १५ व्या शतकात केले अशा तीन टप्प्यात हा ग्रंथ परिष्कृत झाला. प्रत्येक वेळी प्रत्येक स्थानपोथीकर्त्याने प्रत्येक स्थानाची आधी 'शोधनी' केली, म्हणजेच संशोधन केले, आणि मगच आपले टिपण सिद्ध केले. या ग्रंथात महाराष्ट्रातील सुमारे १९७ गावांची नोंद आढळते. डॉ. वि. भि. कोलते यांनी स्थानपोथीचे संपादन केले आहे. त्यात प्रस्तावनेत कोलते म्हणतात, 'अमरावती, अकोला, बुलढाणा, हे वऱ्हाडातील तीन जिल्हे, नागपूर व भंडारा जिल्हा, हैद्राबाद संस्थानातील वरंगळ जिल्हा (व तिकडे जाताना अर्थातच चांदा जिल्हा); आदिलाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड वगैरे मराठवाड्यातील जिल्हे, पूर्व खानदेश, पश्चिम खानदेश, नाशिक, अहमदनगर हे मुंबई इलाख्यातील जिल्हे, हे सर्व विभाग मिळून होणारा म्हणजे जवळ जवळ सर्व महाराष्ट्र हा त्यांचा परिभ्रमणाचा प्रदेश होता.'६) स्थानपोथी - संपा. डॉ. वि. भि. कोलते, अरुण प्रकाशन, मलकापूर, आ. २ री,१९७६.१\n", "id": "mar_Deva_54084"} {"text": "कल्पना दत्ता\n\nकल्पना दत्ता () (२७ जुलै १९१३ - ८ फेब्रुवारी १९९५ ) (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केला . ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली.\n", "id": "mar_Deva_54085"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७–१८\n\nपुनर्निर्देशन भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८\n", "id": "mar_Deva_54086"} {"text": "शशिकला काकोडकर\n\nया महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या राजकारणी होत्या.\n\nकाकोडकर यांचे वडील दयानंद बांदोडकर गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री होते.\n", "id": "mar_Deva_54087"} {"text": "श्री व्याडेश्वर\n\nश्री व्याडेश्वर हे कोकणातील गुहागर या ठिकाणी असलेले एक शिवमंंदिर आहे. येथील दैवत व्याडेश्वर अनेक चित्पावन कोकणस्थ कुटुंबांचे कुलदैवत आहे.\n", "id": "mar_Deva_54088"} {"text": "धेड\n\nधेड (इतर नावे: धेढ, धेढा, माहयावंशी, वणकर व मारु-वणकर) हे भारतीय अनुसूचित जातीचा (दलित) समाज आहेत. या हिंदू वर्णवस्थेत याला अस्पृश्य समूहाचे आणि बाहेरचा वर्ण (अवर्ण) म्हणून ओळखले जातात. २००१ च्या जनगणेनुसार महाराष्ट्रात या जातीची संख्या १२,६१२ होती.\n", "id": "mar_Deva_54089"} {"text": "विश्वनाथ विनायक गोरे\n\nहिंदु्स्तानी संगीत व ध्वनिलहरी यांचा वनस्पतींवर होणारा परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. काही विशिष्ट ध्वनिलहरींच्या योगाने अन्‍नधान्य उत्पादनात वाढ करणे शक्य असल्याविषयीचे गोरे यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जाते.\n", "id": "mar_Deva_54090"} {"text": "ढोर समाज\n\nढोर (इतर नावे : डोहर, कक्कय्या) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या समाजाची संख्या ९०,२२६ होती. ढोर हे प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थान राज्यांमध्ये आढळतात. लिंगायत समाजातील हे समाजबांधव ढोर, डोहर, आणि कक्कय्या अशा नावाने ओळखले जातात.\n\nढोर समाज हा प्रामुख्याने कातडी कमावणे हा व्यवसाय करतात. पण शिक्षणामुळे हा समाज खूप प्रगत झाला आहे. भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे हे या समाजाचे प्रतिनिधित्व करतात.\n", "id": "mar_Deva_54091"} {"text": "बलाई\n\nबलाई (किंवा बलाही, भलाय) ही अनुसूचित जाती प्रवर्गातील एक जात आहे जी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात आढळते. राजस्थानमधील शेजारच्या काही भागात बलाइची छोटी संख्यादेखील आढळते. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या जातीची संख्या १३,६७१ होती.\n", "id": "mar_Deva_54092"} {"text": "स.गो. बर्वे\n\nबर्वे यांचे वडील आधी उपजिल्हाधिकारी आणि नंतर सांगली संस्थानाचे दिवाण होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३६ साली भारतात परत येऊन अहमदाबादला ते उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले.\n", "id": "mar_Deva_54093"} {"text": "नेहरू विज्ञान केंद्र\n\nनेहरू विज्ञान केंद्र (एनएससी) भारतातील सर्वात मोठे परस्परसंवादी विज्ञान केंद्र आहे. ते मुंबईतील वरळी येथे स्थित आहे. केंद्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखले जाते. १९७७ सालीत 'लाइट ॲण्ड साइट' प्रदर्शनासह हे केंद्र सुरू झाले आणि १९७९ मध्ये तिथे एक सायन्स पार्क तयार करण्यात आला.११ नोव्हेंबर १९८५ रोजी ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते जनतेसाठी खुले करण्यात आले.\n\nकाळानुसार बदल ह्या केंद्रात विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या आणि साध्या सरळ भाषेत समजून घेता येतात.येथे मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारलेले आहे. केंद्रात शिरताक्षणीच उजव्या बाजूला उद्यान आहे तर डाव्या बाजूला रेल्वेचे वाफेचे इंजिन आहे. पुढे ट्रामचा डबा, हवाई दलाचे विमान आहे. पुढे विविध शास्रज्ञांचे अर्धपुतळे आहेत.१८० अंशातील डोम थिएटरमध्ये विज्ञानपट दाखविला जातो. प्रकाश, ध्वनी, वास, स्पर्श, चव अश्या ज्ञानेंद्रियांशी निगडित अनेक विज्ञान प्रयोग इथे आहेत.\n\nविश्वाच्या उत्पत्ती पासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतची प्रदर्शने इथे आहेत. वैज्ञानिक प्रयोग, त्रिमितीय विज्ञान शो, तारांगण, आकाशदर्शन वगैरे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.\n\n२८ फेब्रुवारीला येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_54094"} {"text": "हरिश्चंद्र थोरात\n\nडॉ. हरिश्चंद्र थोरात (जन्म २६ एप्रिल १९५२) हे मराठीतील ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक, व विचारवंत आहेत. साहित्याचे समाजशास्त्र, आधुनिक साहित्यसिद्धान्त, संस्कृति-अभ्यास इ. अभ्यासविषयांसंदर्भात त्यांनी लेखन केले आहे. कादंबरीचे आणि कथानात्म साहित्याचे अभ्यासक म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_54095"} {"text": "कडकनाथ\n\nकडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. या जातीचे स्थानिक नांव \"कालामासी\" असे आहे, ज्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे रक्त आणि मांसही काळे असते. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो.\n", "id": "mar_Deva_54096"} {"text": "नर्मदा निधी\n\nनर्मदा निधी ही कोंबडीची एक रोगमुक्त प्रजाती आहे. मध्य प्रदेशातील पशुवैद्यकीय विद्यापीठाने प्रथिनांनी परिपूर्ण असलेल्या 'कडकनाथ' व 'जबलपूर कलर' या कोंबड्यांच्या प्रजातीच्या जनुकांचा समावेश करून ही प्रजाती तयार केली आहे. त्यांना प्रतिजैविके खाऊ घातली जातात, त्यामुळे या कोंबड्या सेवन केल्याने मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो पण या कोंबड्यांना रोग होत नसल्याने कुठल्या कृत्रिम औषधांचा वापर त्यांच्यात करावा लागत नाही.\n\nनर्मदा निधी प्रजातीच्या कोंबड्या स्वस्त व पौष्टिक आहेत. ग्रामीण भागातील गरीब लोकांकरिता कोंबड्यांची ही प्रजाती विकसित केली आहे. ती ग्रामीण भागात घरातील खरकट्या अन्नावर वाढू शकते व या कोंबड्यांना रोग होत नाहीत, त्यांना परदेशी कोंबड्यांप्रमाणे लसी द्याव्या लागत नाहीत. डाळींचे भाव वाढल्यानंतर गरिबांना अन्नातून प्रथिने मिळावीत, यासाठी ही कोंबडीची प्रजाती उपयोगी आहे. साध्या देशी कोंबड्या ४९ अंडी देतात तर नर्मदा निधी ही कोंबडी १८१ अंडी देतात. यातील एक अंडे ६ रुपयांना पडते. या कोंबडीचे मांस किलोला १२० रुपये दराने मिळते. या कोंबडीची चव देशी कोंबडीसारखी आहे.\n", "id": "mar_Deva_54097"} {"text": "चंदूकाका जगताप\n\nचंदूकाका जगताप (१९४८ - २८ जानेवारी, २०१८) हे पुणे जिल्ह्यातील राजकारणी होते. हे सासवडचे रहिवासी असून सासवड नगरपरिषदेचे ते १९८५ ते १९९२ व पुन्हा २००२ ते २००७ या काळात ते नगराध्यक्ष होते. १९८५ सालापासून सतत सात वेळा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. २००४मध्ये सात महिन्यांसाठी ते पुणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून गेले. तर २००८पासून तीन वर्षांसाठी ते राज्य सहकार परिषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते.\n\nसासवडमध्ये त्यांनी संत सोपानकाका बँकेची, तर खळद येथे पुरंदर मिल्क या उद्योगाची स्थापना केली. सासवडचे श्री शिवाजी शिक्षण मंडळ आणि पुरंदर नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. वीर धरणातून सासवडसाठी झालेली पाणी योजना त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात पूर्ण झाली.\n", "id": "mar_Deva_54098"} {"text": "आयएनएस करंज (एस२३)\n\nआयएनएस करंज (एस५२) ही भारताची कलवारी वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे. ही पाणबुडी मुंबईजवळील माझगांव डॉकमध्ये बांधली गेलेली तिसरी पाणबुडी आहे. याची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे.\n\n३१ जानेवारी, २०१८ रोजी हिच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या.\n", "id": "mar_Deva_54099"} {"text": "अरविंद गुप्ता\n\nअरविंद गुप्ता ( ४ डिसेंबर १९५३) हे एक भारतीय संशोधक आहेत. टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. गुप्ता मूळचे उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहेत.\n", "id": "mar_Deva_54100"} {"text": "अण्णा शिरगांवकर\n\nअण्णा शिरगांवकर (१९३० - ) हे मराठी राजकारणी आहेत. ते कोकणातील दाभोळ शहरात राहतात. हे इतिहास संशोधक, पुराणवस्तू संग्राहक आणि लेखकही आहेत.\n\nशिरगांवकरांना इसवी सनापूर्वीची नाणी, नऊ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती, फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यांवर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वांतून कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडायला मदत झाली.\n", "id": "mar_Deva_54101"} {"text": "गीता हरवंदे\n\nगीता आदिनाथ हरवंदे या एक मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे प्रवासवर्णने लिहितात. त्यांनी भारतातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत. श्रीकृष्णाचे जिथेजिथे वास्तव्य होते त्या सर्व ठिकाणांची माहिती देणारे त्यांचे 'श्रीकृष्ण स्थलयात्रा' हे लिहिले आहे. यात आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आदी नऊ राज्यांतील ठिकाणे आहेत. या राज्यांतील ठिकाणे आणि तेथील सध्याची स्थिती या पुस्तकात वर्णन करून सांगितली आहे.\n\nहरवंदे या भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या आहेत. त्यांना वाचायला, अभ्यास करायला फक्त शाळेत परवानगी होती. शाळेतून घरी आल्याबरोबर प्रथम साठलेले घरकाम करायचे आणि नंतर आईने शिवून ठेवलेल्या कपड्यांना काज-बटण-हातशिलाई करायची हे त्यांचे काम असे. त्या शिवडीच्या कबरस्थानातील हौदावरचे पाणी भरून घरी आणीत.\n\nहरवंदे यांना त्या इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने बक्षीस म्हणून 'श्यामची आई' हे पुस्तक मिळाले. याशिवाय त्यांना इतर चार-पाच पुस्तके बक्षीस म्हणून मिळाली होती. ती पुस्तके त्यांनी मोठेपणी वाचली.\n", "id": "mar_Deva_54102"} {"text": "कल्याण काळे\n\nहे एक मराठी लेखक आणि मराठी भाषा, साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक होते. आधुनिक भाषाविज्ञानाचे तज्ज्ञ आणि प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक म्हणून ते परिचित आहेत.\n\nकाळे हे एम.ए. (मराठी) असून त्यांनी १९७८ साली, 'परांड्याचे हंसराज स्वामी: चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान' या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉ. य.वि. परांजपे आणि कै. न.चिं. केळकर ही दोन पारितोषिके मिळाली होती.\n\nकाळे हे पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात अधिव्याख्याता होते. त्यांना महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनाचा ३१ वर्षांचा अनुभव होता. १९६६ पासून य्यांनी नंदुरबार महाविद्यालय, पश्चिम विभागीय भाषा केंद्र (डेक्कन कॉलेज), पुणे विद्यापीठ या संस्थांत, मराठी साहित्य, संस्कृत, मराठी भाषा आणि भाषाविज्ञान या विषयांचे अध्यापन केले आहे. पीएच.डीचे ते संशोधक मार्गदर्शक होते.त्यांनी १६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी अनेक ग्रंथांत व विविध वाङ्मयीन नियतकालिकांत लेखन केले आहे.\n\nयशदा, पुणे या संस्थेत काळे आय.ए.एस.च्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षे मराठी शिकवत असत.\n\nते अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवत असत.\n\nशैलीविज्ञान हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. मराठीतील अनेक अभिजात साहित्यकृतींचे सौदर्य त्यांनी शैलीविज्ञानाच्या आधारे उलगडून दाखविले होते.\n", "id": "mar_Deva_54103"} {"text": "अविनाश बिनीवाले\n\nडॉ. अविनाश बिनीवाले (जन्म १२ मार्च १९४३) हे भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक आहेत. त्यांनी भाषा, भाषाव्यवहार इत्यादी विषयांवर मराठीतून लेखन केले आहे. मराठी-डॉइच् (जर्मन) शब्दकोशनिर्मितीच्या त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना मुंबई विद्यापीठाने डी. लिट् पदवीने सन्मानित केले आहे.\n", "id": "mar_Deva_54104"} {"text": "धम्मचक्र मुद्रा\n\nधम्मचक्र मुद्रा याला \"धम्मचक्र ज्ञान\" चिन्ह म्हणून ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.\n\nधर्मचक्रप्रवर्तनमुद्रा ही गौतम बुद्धांनी आपल्या चार शिष्यांना पहिले प्रवचन देताना धारण केलेली मुद्रा होय. हे धर्मचक्राचे परिवलन होते असा संकेत रूढ आहे.\n", "id": "mar_Deva_54105"} {"text": "अविनाश डोळस\n\nअविनाश डोळस (जन्म : ; - अौरंगाबाद, ११ नोव्हेंबर २०१८) हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. डोळस हे आंबेडकरी चळवळीतील एक पुढारी होते.. त्यांनी आंबेडकरी विषयांवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य व प्रकाशन समितीचे ते माजी सदस्य सचिव होते.\n", "id": "mar_Deva_54106"} {"text": "घोडाझरी वन्यजीव अभयारण्य\n\nघोडाझरी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रस्तावित अभयारण्य आहे. हे अभयारण्य ब्रम्हपुरी वनविभागात येते. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौ. किमी राहणार आहे. या क्षेत्रात सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान व धबधबा समाविष्ट असतील.\n\nमहाराष्ट्र राज्य शासनाने हे क्षेत्र अभयारण्य म्हणून जाहीर करण्यासाठी मान्यता दिली आहे.\n\nया निर्माणाधीन परिसरात सध्या वाघ, बिबट्या, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, माकड, ससा, इत्यादी वन्यप्राणी आहेत.\n", "id": "mar_Deva_54107"} {"text": "जवाहरलाल नेहरू बंदर\n\nजवाहरलाल नेहरू बंदर(जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे एन पी टी)) किंवा न्हावा शेवा हे आधुनिक सुविधा असलेले बंदर मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर-बंदर आहे. हे न्हावा आणि शेवा या बेटांवर सन १९८९मध्ये बांधून पूर्ण झाले. मुंबई बंदराद्वारे होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले. २०१४-१५ साली न्हावा शेवा बंदरातून ४४ लाख ७० हजार कंटेनर्सची ने-आण झाली.\n\nन्हावा शेवा हे बंदर जगातील प्रमुख 35 कंटेनर बंदरापैकी एक आहे. हा पोर्ट नॅशनल हायवे 348 द्वारे रस्ते मार्गे तर पनवेल - न्हावा शेवा रेल्वे लाईन ने जोडला आहे. हा भारतातील कंटेनर हाताळणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे बंदर उरण तालुक्यातील न्हावा शेवा या गावामध्ये वसवलेला आहे जे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात व नवी मुंबईत येते . अनेक कंपन्यांचे वीअर हाऊस आहेत व जेएनपीटी टाऊनशिप येथे आहेत वर्ग:भारतातील बंदरे वर्ग:रायगड जिल्हा वर्ग:मुंबई वर्ग:जवाहरलाल नेहरू\n", "id": "mar_Deva_54108"} {"text": "भागोजी कीर\n\nभागोजी बाळूजी कीर (०४ मार्च १८६७ - २४ फेब्रुवारी, १९४१ ) हे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात.\n\nकीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात आणि रत्‍नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहून गेले. ज्या वयात खेळायचे त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळूजी शेतमजूर होते. भागोजीने फुकट शिक्षण मिळत असलेल्या एका सरकारी शाळेत प्रवेश मिळवला, आणि वयाच्या १२व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले.\n", "id": "mar_Deva_54109"} {"text": "संथारा व्रत\n\nसंथारा व्रत हे एक व्रत असून जैन धर्मीय लोक ते करतात, त्यामध्ये अन्न आणि पाण्याचे ग्रहण अचानक कमी करत जाऊन शेवटी त्या दोन्हींचाही पूर्ण त्याग करणे अपेक्षित आहे. जे खरेतर भौतिक जगातील इच्छा संपल्याचे द्योतक म्हणून केले जाते. अन्न आणि पाण्याच्या अभावाने शेवटी व्रतस्थ माणसाचा मृत्यू होतो, आणि म्हणूनच ह्या व्रताला समाधी मरण किंवा संन्यास मरण असेही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54110"} {"text": "व्यंकटेशस्तोत्र\n\nव्यंकटेशस्तोत्र हे महाराष्ट्रातील अनेक घरांत नित्यनियमाने वाचले जाणारे एक स्तोत्र आहे. याचा कर्ता कुणी 'देवीदास' नावाचा आहे, असा उल्लेख स्तोत्रामध्येच आहे.\n\nपुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद - श्लोक १३. उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे - श्लोक १४ समर्थाघरचे श्वान - श्लोक १७ अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा - श्लोक २२.\n", "id": "mar_Deva_54111"} {"text": "सम्राट\n\nसम्राटचे स्त्रीलिंग सम्राज्ञी आहे. हे बिरुद महिला सम्राटासाठी वापरतात. सम्राज्ञी ही सम्राटाची पत्नी, आई किंवा स्वतःच्या साम्राज्यावर राज्य करणारी एक स्त्री असू शकते.\n\nअशोक, अकबर, चंद्रगुप्त मौर्य इत्यादींना भारतातील सर्वात प्रसिद्ध सम्राट मानले जाते.\n", "id": "mar_Deva_54112"} {"text": "महाराज\n\nमहाराज (किंवा महाराजा) \"महान शासक\", \"महान राजा\" किंवा \"उच्च राजा\" या शब्दासाठीचा संस्कृत शब्द आहे. शीख साम्राज्याचे संस्थापक रणजित सिंह, महाराजा यशवंतराजे होळकर (उत्तर भारतातील सर्वात मोठे होळकरमराठा साम्राज्य राजा),तसेच प्राचीन भारतीय गुप्त साम्राज्याचे संस्थापक महाराजा श्रीगुप्ता यांच्यासह अनौपचारिक साम्राज्यांतील राजांना या उपाधीने संबोधले जात असे.\n\nमहिलांसाठी समतुल्य, महाराणी (महाराजनी) हा शब्द आहे. महारानी म्हणजे महाराज (किंवा महाराणा इत्यादि) यांच्या पत्नी किंवा राज्य करणारी महिला शासक. महाराजांची विधवा 'राजमाता' (Queen mother) म्हणून ओळखली जाते.\n", "id": "mar_Deva_54113"} {"text": "राजेश्वरी खरात\n\nराजेश्वरी खरात (जन्म : ८ एप्रिल इ.स. १९९८) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ती विशेषतः ही फॅंड्री या चित्रपटामधील 'शालू' या नायिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात सोमनाथ अवघडे या नटासोबत केली. फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता व त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. राजेश्वरी हिने ९ वी मध्ये असताना या चित्रपटात काम केले. होते.\n", "id": "mar_Deva_54114"} {"text": "महाराष्ट्रीय ब्राह्मण\n\nमहाराष्ट्रात मूळ गाव असलेल्या ब्राह्मणांना महाराष्ट्रीय ब्राह्मण, मराठी ब्राह्मण किंवा दक्षिणी ब्राह्मण म्हणतात. या ब्राह्मणांमध्ये खालील प्रकार (उपजाती) आहेत.\n\nदेशस्थ चित्पावन (कोकणस्थ) देवरुखे कऱ्हाडे दैवज्ञ ब्राह्मण गौड सारस्वत ब्राह्मण कुडाळदेशकर गौड ब्राह्मण राजापूर सारस्वत ब्राह्मण पद्ये ब्राह्मण (भट्ट) भट्ट प्रभु ब्राह्मण शैव ब्राह्मण(गुरव)\n", "id": "mar_Deva_54115"} {"text": "गुलाम दस्तगीर\n\nपंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे एक संस्कृत पंडित आहेत. बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले.\n\nबिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे. या ग्रंथात एकूण ६०० पाने आहेत.\n\nदस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका संस्कृतमधून होती. तिच्यात वेदाच्या ऋचांचा समावेश होता.\n", "id": "mar_Deva_54116"} {"text": "कांचन प्रकाश संगीत\n\nकांचन प्रकाश संगीत ह्या आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांच्या निर्मात्या होत्या.\n\nहिंदी विषय घेऊन एम.ए. झालेल्या कांचन प्रकाश संगीत यांनी मास्टर ऑफ़ मास कम्युनिकेशन ॲन्ड जरनॅलिझम (MMCJ) हा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या १९७६ साली औरंगाबाद आकाशवाणीवर निवेदक म्हणून नोकरीला लागल्या. आकाशवाणी औरंगाबाद-मुंबईसह त्यांनी विविध भारतीमध्येही काम केले आहे. ३०-१-२०१४ रोजी त्या विविध भारतीच्या उपसंचालक म्हणून निवृत्त झाल्या.\n\nकांचन प्रकाश संगीत ह्या एक लेखिकाही आहेत. त्यांचा 'वन वुमन शो' हा हिंदी-मराठीत लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आकाशवाणीवरचा कार्यक्रम अतिशय गाजला. याशिवाय कांचन प्रकाश यांनी लिहिलेले 'ती तशी तर मी अशी', 'रंगतरंग', 'आजीबाईचा खोपा' या कार्यक्रमांचे रंगभूमीवर शेकडो प्रयोग झाले आहेत. 'बालगाणी ते लावणी' हा त्यांचा कविता आणि गाणी यांच्यावर आधारलेला संगीत कार्यक्रम त्या रंगमंचावर सादर करतात.\n", "id": "mar_Deva_54117"} {"text": "कानसाखळी\n\nकानसाखळी हा कानात घालण्यात येणारा स्त्रियांचा दागिना आहे. हा दागिना विशेषतः भारतात वापरला जातो.\n\nकानात घातलेल्या इतर वजनदार दागिन्यांमुळे, कानाच्या पाळीला करण्यात आलेले छिद्र ओघळून मोठे होऊ नये म्हणून कानसाखळी या सोन्याच्या दागिन्याची योजना असते. हा दागिना ताण म्हणून काम करतो. कानसाखळीचे एक टोक कानाच्या पुढील भागातून कुडीच्या किंवा डुलाच्या फिरकीमागे अडकवतात, व दुसरे कानाच्या पाळीच्या वरच्या भागाला किंवा केसात अडकवतात.\n\nहा दागिना नाजूक व हलका असतो. हा पारंपरिक व मौल्यवान दागिना खूप लोकप्रिय आहे. यात वेगवेगळी डिझाईन असतात. तरीही हा रोज घालायचा दागिना नाही.\n\nयाच कानसाखळीला वेल सुद्धा म्हणतात. जर हा वेलासारखा दिसत असेल तर त्याच्या नक्षीमध्ये हमखास पाने असतात.\n", "id": "mar_Deva_54118"} {"text": "काप\n\nकाप हा कानात घातला जाणारा एक अलंकार आहे.\n\nहा दागिना महिला वापरतात. खूप पूर्वीपासुन काप कानात घातले जातात. हा दागिना प्रामुख्याने खेडेगावात जास्त प्रमाणात पहायला मिळतो. काप खूप प्रकारचे असतात. ते सोन्याचे किंवा चांदीचे असतात. जातीप्रमाणे त्याची नक्षी बदलते. मृत्यूनंतर सुद्धा हा दागिना काढून घेण्याची पद्धत नाही. फक्त हाच एक दागिना बाईसोबत शेवटपर्यंत जातो असे म्हणतात.\n\nकाप गेले आणि भोके राहिली ही 'वैभव गेले पण त्याच्या खुणा राहिल्या' अशा अर्थाची म्हण या अलंकारावरून आली आहे.\n", "id": "mar_Deva_54119"} {"text": "गोठ\n\nगोठ हा बायकांनी मनगटात घालायचा दागिना आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा दागिना सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत बांगडीसारखा दिसतो. भरीव गोठात लाख भरलेली असते. गोठ,पाटल्या, बिलवर,तोडे हे बांगड्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी पाटल्या, बिलवर रोज घातले जातात तर तोडे, गोठ विशेष प्रसंगी घातले जातात. गोठ तयार करण्यासाठी सोनार जे हत्यार वापरतात, त्याला गोठघोळणी असे म्हणतात. गोठ हे सोने धातू व प्लास्टिक मध्ये पण असतात.\n", "id": "mar_Deva_54120"} {"text": "टोपली\n\nटोपली बांबूपासून तयार केलेले प्राचीन उपकरण आहे. बांबू तासून त्याच्या पट्ट्या करून त्यापासून टोपली तयार करतात. त्याचे अनेक प्रकार व आकार बनवता येतात. टोपली, डालग, छोट्या-मोठ्या टोपल्या हे त्याचे प्रकार आहेत. आकाराप्रमाणे टोपली कशाला वापरतात ते ठरवले जाते. ग्रामीण भागात टोपलीमध्ये जेवण ठेवण्याची पद्धत आहे. त्यात भाकरी ठेवली जाते. त्यात इतर वस्तूही ठेवू शकतो. ग्रामीण भागात याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. मोठे सामान भरून टोपली चुंबळावर ठेवून डोक्यावर ठेवली जाते. आधुनिक काळात छोट्याशा टोपलीत हॉटेलात पोळ्या दिल्या जातात. टोपली दीर्घकाळ टिकावी म्हणून ग्रामीण भागात शेणाने सारवली जातात. वर्ग:बांबूच्या वस्तू\n", "id": "mar_Deva_54121"} {"text": "मासोळी\n\nमासोळी हा पायाच्या बोटात घातला जाणारा एक दागिना आहे.\n\nमासोळी हा दागिना स्त्रिया लग्नानंतर दोन्ही पायांच्या बोटांत घालतात. मासोळी ही पायाच्या तिसऱ्या बोटात घालण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. या दागिन्याचा आकार माशासारखा असतो म्हणून त्याला मासोळी म्हणतात. साधारणतः चांदीमध्ये हा दागिना बनवतात. ग्रामीण स्त्रिया मासोळ्या हौसेने घालतात.सोने व चांदि या धातू दोन प्रकारात असतात.माशाच्या रूपाकाराची उठावदार आकृती करून ती जोडव्याच्या वरच्या बाजूने लावली असते. या अलंकाराला मासोळी असे नाव आहे. महाराष्ट्रात नागर स्त्रियांमध्ये कमी परंतु ग्रामीण भागात स्त्रियांच्या बोटांमध्ये हा अलंकार सर्रास आढळतो. मासोळ्या पायाच्या चौथ्या बोटात घालण्याची प्रथा आहे.\n", "id": "mar_Deva_54122"} {"text": "आंतरजातीय विवाह\n\nभारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात - भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत. ९५ % लोकांनी विवाह करताना जातीचा विचार केलेला आहे. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत मध्य प्रदेश मागे आहे तर गुजरात आणि बिहार आघाडीवर आहे. आंतरजातीय विवाहाचे हे प्रमाण खेड्यात कमी आहे आणि शहरात ते जास्त आहे.\n\nनॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकानॉमिक्स रिसर्च या संस्थेच्या मनुष्यबळ विषयक सर्वेक्षणानुसार समाजाच्या विविध गटांतील ४२ हजार कुटुंबांतील १५ ते ४९ वर्षे वयोगटातल्या ५.४% महिलांचे लग्न परजातीच्या पुरुषाशी झाले आहे. २००४ साली अशीच पाहणी करण्यात आली होती. तेव्हा मध्य प्रदेशात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे केवळ १% दिसून आले होते. हे प्रमाण तेव्हा गुजरात आणि बिहारात सर्वात जास्त म्हणजे ११% होते. आताही या प्रमाणात आणि या क्रमांकात काही फरक पडलेला नाही.\n", "id": "mar_Deva_54123"} {"text": "जागृती नगर मेट्रो स्थानक\n\nजागृती नगर हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.\n", "id": "mar_Deva_54124"} {"text": "मरोळ नाका मेट्रो स्थानक\n\nमरोळ नाका हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आहे. मुंबईचा मरोळ क्षेत्र येथून जवळच आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.\n", "id": "mar_Deva_54125"} {"text": "साकी नाका मेट्रो स्थानक\n\nसाकी नाका हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात साकी नाका मध्ये आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.\n", "id": "mar_Deva_54126"} {"text": "असल्फा मेट्रो स्थानक\n\nअसल्फा हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.\n", "id": "mar_Deva_54127"} {"text": "मुंबई मेट्रो स्थानकांची यादी\n\nमुंबई उपनगरीय विभागातील मुंबई सेवा देणारी जलद संक्रमण प्रणाली मुंबई मेट्रोच्या सर्व स्थानकांची यादी ही आहे. मुंबई मेट्रो ही नमा मेट्रो आणि रॅपिड मेट्रो गुडगाव नंतरची पाचवी ट्रांझिट सिस्टम आहे. मुंबई मेट्रोची पहिली ओळ ८ जून २०१४रोजी ब्लू लाइन १ ने उघडली, सध्याच्या एकूण ११ स्थानकांवर ऑक्टोबर २०१९ पर्यंत कार्यरत आहेत.\n\nसध्या मुंबई मेट्रो नेटवर्कचा विस्तार मुंबई उपनगरीय क्षेत्रात असलेल्या उपग्रह शहरांशी जोडण्यासाठी २०० किमीपेक्षा जास्त (१२० मैल) जास्त आहे.\n\nमुंबई मेट्रोची प्रत्येक ओळ विशिष्ट रंगाने ओळखली जाते. सिस्टम मानक गेज गाड्यांच्या रोलिंग स्टॉकचा वापर करते आणि त्यामध्ये एलिव्हेटेड, भूमिगत आणि अ-ग्रेड लाइनचे संयोजन आहे\n", "id": "mar_Deva_54128"} {"text": "देवदत्त\n\nदेवदत्त हा एक बौद्ध भिक्खू व बुद्धांचा एक प्रमुख शिष्य होता. हा सुपब्बुध (सुप्रबुद्ध) यांचा मुलगा, गौतम बुद्धांचा चुलत भाऊ आणि आनंदांचा भाऊ होता. देवदत्त हा एक कोलिय आणि शाक्य होता. सुरुवातीला त्याच्या मनात बौद्ध धर्माविषयी खूप आस्था होती मात्र कालांतराने तो बुद्ध विरोधी बनला. बुद्धांच्या भिक्खू अनुयायांपैकी निम्म्या ५०० भिक्खूंना घेऊन त्याने स्वतःचा संघ तयार केला, परंतु नंतर बुद्धशिष्य मोग्गलान याने त्यांच्या संघाचे विघटन करून टाकले. शाक्य हे देवदत्त आणि सिद्धार्थ या दोघांचे नातेवाईक होते असे म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_54129"} {"text": "दत्त पुराण\n\nदत्त संप्रदायामध्ये प्रातःस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामींचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्या वासुदेवानन्दसरस्वती स्वामींनी रचलेले दत्त पुराण हे एक आधुनिक पुराण आहे.\n\nसनातन वैदिक धर्माचे मूळ म्हणजे वेद होय. वैदिक धर्मातून अनेक हिंदूंमधले अनेक पंथ, संप्रदाय, उपासना प्रकार निर्माण झाले हे सर्वविदित आहे. हे सर्व पंथ, संंप्रदाय आपली नाळ वेदांशी जोडलेली आहे असे प्रतिपादित करतात. दत्त संंप्रदायाच्या संबंधात प्रतिपादनाचे हे कार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांनी केले आहे. कोणताही हिंदू संंप्रदाय हा सामान्यतः वेद-स्मृती-आगम-पुराण-संंप्रदाय किंवा पंथ या क्रमाने युक्त असतो. दत्त संंप्रदायाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास वेदांमध्ये दत्तसूक्त आढळत नाही. कारण वेदांंमध्ये असलेल्या सूक्तांंमध्ये दत्त या देवतेचा उल्लेखच नाही. वैदिक काळात उदयाला अलेली ही देवता नसल्याने दत्त आगमही नाही. मग हा संंप्रदाय वेदप्रणीत अथवा वेदमूलक व्हावा यासाठी स्वामींनी दत्तपुराणाची रचना केली.. कारण –\n\nवेदाः प्रतिष्ठिताः सर्वे पुराणे नात्र संशयः |\n\nयन्न दृष्टं ही वेदेषु तत्सर्वं लक्ष्यते स्मृतौ |\n\nनारदपुराण असेही सांगते की जे वेद आणि स्मृतींमध्ये दृग्गोचर होत नाही, ते पुराणांमध्ये दिसते; त्याचे प्रतिपादन पुराणे करतात. यावरून श्रुती, स्मृती यांच्या बरोबरीचे अथवा यांच्यासह पुराणे मिळून धर्माची रचना किंवा त्याचे प्रतिपादन केले जाते. पूजेच्या वेळी केला जाणारा संकल्पही याची पुष्टी करतो.V श्रुतीस्मृतीपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् ... असे धर्मविधींंच्या प्रारंंभीही संंकल्पात म्हटले जाते.V कदाचित् याच कारणामुळे स्वामींनी दत्त संंप्रदायाला वेदमूलकत्व देण्यासाठी खास दत्तपुराण ग्रंथाची रचना केली. या एका रचनेमुळे दत्तसंंप्रदाय वेदप्रणीत झाला आणि म्हणून धर्मही झाला असे मानले जाते.\n", "id": "mar_Deva_54130"} {"text": "वूडब्रिज टाउनशिप (न्यू जर्सी)\n\nवूडब्रिज टाउनशिप अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९,५८५ होती.\n\nइंग्लंडचा राजा चार्ल्स दुसऱ्याने १ जून, १६६९ रोजी या शहराची स्थापना करण्याचे फर्मान काढले. याला इंग्लंडमधून मॅसेच्युसेट्समध्ये स्थलांतर झालेल्या रेव्हरंड जॉन डब्ल्यू. वूडब्रिजचे नाव देण्यात आले आहे. वूडब्रिज या ठिकाणी १६६४पासून राहत होता.\n\nन्यू जर्सी टर्नपाइक आणि गार्डन स्टेट पार्कवे हे न्यू जर्सीमधील दोन प्रमुख पथभारित (टोल असलेले) हमरस्ते या शहरातून जातात. अमेरिकेतील पहिला क्लोव्हर लीफ चौफुला या गावात १९२९साली रूट २५ आणि रूट ४ च्या तिठ्यावर बांधण्यात आला होता.\n", "id": "mar_Deva_54131"} {"text": "जोडवी\n\nजोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्य अंलकार आहे. काही अलंकार केवळ सुवासिनीनीच वापराचे असतात. त्यांना सोभाग्याअलंकार असे नाव आहे. यामध्ये जोडवे हे सुद्धा लग्नामध्ये सौभाग्यअंलकार म्हणून घातले जाते.स्त्रियांच्या पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे ते एक चांदीचे आभूषण आहे. पायाच्या अंगठ्यानंतरच्या बोटामध्ये कधी जोडव्यांची जोडी घातली जाते. त्यांतील लहान जोडव्याला खटवे असे म्हणतात. फक्त विवाहित स्त्रियांनीच जोडवी घालावी असा संकेत रूढ असल्याने कुमारिका जोडवी घालीत नाहीत. जोडवी ही चांदीची असतात. पायाला सोने लावायला अनुज्ञा नसल्याने जोडवी, पायात घालायच्या साखळ्या, नूपुरे ही कधीच सोन्याची नसतात. पण अलीकडील काळात काही स्त्रिया हौसेने अशी आभूषणे वापरतानाही अनुभवाला येते. जोडवे हे भारामध्ये मोजले जाते. जास्तीत जास्त दहा भारामध्ये असतात. हे पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे चांदीचे वळेच असते. स्त्रियांच्या पायाच्या बोटांवर पहिला अलंकार चढतो तो जोडवे. पायाच्या मधल्या बोटावर विवाहप्रसंगी वधू जेव्हा गौरीहर पूजते तेव्हा जोडवी घातली जातात आणि ती आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे. आता वेगवेगळ्या नक्षी प्रकारात जोडवी आहेत. पूर्वी फक्त एका वेढ्याचे जोडवे असे, पण आता दोन किंवा चार पाच वेढे असलेली जोडवीही वापरतात.\n\nपायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.. लहान मुलींच्या पायाच्या बोटात कसलाही दागिना घालण्याची पद्धत नाही.\n", "id": "mar_Deva_54132"} {"text": "शंकर अभ्यंकर\n\nविद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे पुणे येथे राहणारे संत वा्ङ्मयाचे अभ्यासक, लेखक व प्रवचनकार आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर अनेक प्रवचने केली आहेत.\n", "id": "mar_Deva_54133"} {"text": "वासुदेव महादेव अभ्यंकर\n\nपंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर (१८६२ - १९४३) हे पुण्यात राहणारे एक संस्कृत विद्वान व वैयाकरणी होते. त्यांचे शिक्षण साताऱ्यातील विद्वान पंडित राजारामशास्त्री गोडबोले यांच्या देखरेखीखाली झाले. संत वाङ्मयाचे अभ्यासक शंकर अभ्यंकर हे वासुदेवशास्त्र्यांचे चिरंजीव होत.\n\nवासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी प्रतिभा वेदान्त, मीमांसा, साहित्य, न्याय, ज्योतिष या क्षेत्रांत लेखन केले. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांवर टीका लिहिल्या. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित झालेल्या महादेव गोविंद रानडे यांनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापकपदासाठी बोलावले.\n", "id": "mar_Deva_54134"} {"text": "भारती लव्हेकर\n\nडॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून, त्यांचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापल्या. या व्यतिरिक्त त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, महिला आरोग्य व शिक्षण यासाठीपण कामे केलीत.\n", "id": "mar_Deva_54135"} {"text": "अरुणा राजे पाटील\n\nअरुणा राजे ह्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महिला तंत्रज्ञ आहेत. या पुण्याच्या आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांनी आपल्या कामास १९६९ या साली सुरुवात केली. त्यांनी चित्रपटाची पटकथाकार संपादक,दिग्दर्शक व निर्मिती म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.\n", "id": "mar_Deva_54136"} {"text": "डायना एडलजी\n\nडायना एडलजी ह्या भारतीय एकदिवसीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला कर्णधार आहेत. त्या पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कारविजेत्यापण आहेत. त्यांना नुकतेच भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी १९७५ ते १९९५ या सालांदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी दोन वेळा भारताचे नेतृत्व केले.\n", "id": "mar_Deva_54137"} {"text": "स्नेहा कामत\n\nस्नेहा कामत ह्या भारतातील प्रथम कार प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या महिला आहेत. त्या मुंबईच्या आहेत.त्यांना नुकतेच भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.महिलांना कार चालनाचे शिक्षण देण्यासाठी २०१२ साली त्यांनी 'शी कॅन ड्राईव्ह' हा एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी कारचालनाचे सुमारे ४०० महिलांना प्रशिक्षण दिले आहे.\n", "id": "mar_Deva_54138"} {"text": "जोतं\n\nजोते किंवा जोतं हे पारंपारिक पद्धतीने बांधलेल्या घराचा पाया होय.हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वापरण्यात येणारा शब्द आहे.यास पायवा असेही म्हणतात. जोतं जमिनीपासून साधारणपणे २ फूट उंच असते. पायऱ्या चढून जोत्यावर यावे लागते. जोते जेवढे मजबूत तेवढे घर टिकावू समजले जाते.भिंती, दारे खिडक्या छत आदींचे वजन योग्य रितीने जमिनीत अंतरण (ट्रांसफर) करण्यास जोत्याचा वापर होतो.तसे न झाल्यास बांधकाम कोसळण्याचा संभव असतो. जोत्याचे बांधकाम सहसा दगडी असते. त्यावर भिंती रचल्या जातात. अनेक पारंपारिक घरांची जोती अनेक शतके टिकून आहेत.\n", "id": "mar_Deva_54139"} {"text": "तोडा\n\nखडका पासून चौकोनी चिरी बनवण्याच्या प्रक्रियेला तोडा केला असे म्हणतात. पारंपारिक बांधकामात वडार समाजातील मंडळी असा तोडा करून देण्याचे काम करायची. छिन्नी आणि हतोडा ही तोडा करण्यासाठी वापरली जाणारी मुख्य हत्यारे आहेत.\n", "id": "mar_Deva_54140"} {"text": "मेंगाई\n\nपुणे जिल्ह्यातील वेल्हे गावची मुख्य ग्राम देवता मेंगाई आहे. तिचा अधिवास तोरण्यावर होता. शिवाजी महाराजांनी तोरण्यावर (तेव्हाचा प्रचंडगडावर) जाऊन या देवीचे दर्शन घेतल्याची ऐतिहासिक नोंद आहे. तिचे देऊळ तोरणा किल्यावर व तोरण्याच्या पायथ्याशी आहे. सन २०१५ मध्ये पायथ्या पाशी असणाऱ्या देवीच्या देवळाचा जीर्णोद्धार झाला.\n\nदेवीची यात्रा माघ महिन्यातील शुक्रवारी असते. गावातील लोकं पालखीतून देवीची मिरवणूक काढतात. या मेंगाई देवीच्या यात्रेत किमान ४० पेक्षा जास्त गावातील लोकं सहभागी होतात. देवीच्या यात्रेतील बाजार मुख्यतः घोंगडी व मिरची या वस्तूचा असतो. देवीच्या यात्रेत पारंपारिक खेळ सदरी करणाची पद्धत आहे, आता तिथल्या कुस्त्या प्रसिद्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_54141"} {"text": "बटरफ्लाय वर्ल्ड\n\n'बटरफ्लायवर्ल्ड' हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पास संलग्न असलेले एक फुलपाखरांचे उद्यान आहे.ते या व्याघ्र प्रकल्पाच्या आगरझरी क्षेत्रात उभारण्यात आले आहे.हे उद्यान प्रमुखतः लहान मुलांसाठी आहे. या फुलपाखरू उद्यानात फुलपाखरांच्या अनेक प्रजाती त्यांना बघता येतील. या संदर्भातील शास्त्रीय माहितीही तेथे आहे. येथे काचेच्या घरात फुलपाखरे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय लहान मुलांना खेळण्यास भरपूर जागा, विविध प्रकारची कारंजी, लटकते पूल आदी पर्यटक सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पाचे संचालन तेथील स्थानिक गावकरी करतात.या प्रकल्पाचे विधीवत् उद्घाटन १० फेब्रुवारी २०१८ला करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54142"} {"text": "आगरझरी\n\n'आगरझरी ' हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नजिक वसलेले आहे. या गावानजिक आगरझरी वन क्षेत्रात बटरफ्लायवर्ल्ड‎ हे फुलपाखरांचे उद्यान आहे.\n", "id": "mar_Deva_54143"} {"text": "पीर पंजाल रेल्वे बोगदा\n\nपीर पंजाल रेल्वे बोगदा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक महत्त्वाचा बोगदा आहे. जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्गावरील बनिहाल व काझीगुंड ह्या शहरांना जोडणारा हा बोगदा लांबीचा असून तो आजच्या घडीला भारतामधील सर्वाधिक लांबीचा तर आशिया खंडातील चौथ्या क्रमांकाच्या लांबीचा रेल्वे बोगदा आहे. जानेवारी २०१३ मध्ये हा बोगदा रेल्वे वाहतूकीस खुला करण्यात आला. ह्या बोगद्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची इतकी आहे. हा बोगदा काश्मीर खोऱ्याला जम्मू आणि उर्वरित भारतासोबत जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असून जम्मू-बारामुल्ला मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर ह्या बोगद्याद्वारे जम्मू ते श्रीनगर रेल्वे वाहतूक शक्य होईल.\n", "id": "mar_Deva_54144"} {"text": "चमकी\n\nचमकी हा स्त्रियांचा नाकाच्या पाळीवर घालण्याचा गोलाकार किंवा फुलाच्या आकाराचा लहानसा दागिना आहे. त्यासाठी नाकपुडीला एक लहानसे छिद्र पाडून तिच्यात ही चमकी बसवून वाटल्यास फिरकीने घट्ट करतात. लहान मुलीपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत सर्वचजण चमकी वापरू शकतात. चमकी ही सोन्याची, चांदीची, हिऱ्याची, मूल्यवान खड्याची किंवा मोत्याची असते.\n\nचमकी घातली की नथ घालता येत नाही, त्यामुळे घरंदाज मराठी स्त्रिया चमकी घालत नाहीत. महाराष्ट्रातल्या लहान मुली बहुधा सुंकली (सोन्याचे नाजूक कडे) घालतात.चमकी ही स्त्रिया रोजच परिधान करतात.हा दागिना बारीक असतो.चमकी ही खाड्यानमधे असते चमकी गोल ही असते.\n", "id": "mar_Deva_54145"} {"text": "उड्व\n\nविशीष्ट प्रकारे रचलेले असते. जेव्हा भात पीक तयार झाल्यानंतर कापणी केली जाते. कापणी केल्यानंतर व जोडणी करण्यापुर्वी पिकाचीची साठवण करण्यासाठी विशीष्ट प्रकारे पीक रचले जाते.\n", "id": "mar_Deva_54146"} {"text": "गंजी\n\nगवताच्या घुमटाकार आकारात रचलेल्या राशीला गंजी म्हणतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांसाठी चारा साठवून ठेवण्यासाठी अशा प्रकारे गंजी रचतात. ही गंजी जमिनीपासून थोडी उंचावर असते, त्यामुळे तिच्यातील गवताला जनावर तोंड लावू शकत नाहीत.\n", "id": "mar_Deva_54147"} {"text": "झुमके\n\nझुमके किंवा झुबे हा एक पारंपरिक दागिना आहे. हा कानामध्य़े घातला जातो. झुमका हा लोंबता व झुलणारा दागिना आहे. सोने, मोती, चांदी अशा विविध प्रकारात सुम्के उपलब्ध असतात. झुमक्याला वरील बाजू डडूल असतो व मध्य़े एक नाजूक साखळी असते व साखळी नंतर झुमका असतो, झुमका हा गोलाकार असतो व झुमक्य़ाला खाली नाजूक मणी असतात. हा प्रकार बहुतांशी स्त्रिया वापरतात.\n\nझुबे हा एक पारंपरिक दागिना आहे. झुबा हा लोंबणारा व झुलणारा दागिना आहे. झुंबराप्रमाणे लटकणारा हा दागिना कानामध्ये घातला जातो. याचा आकार गोल असतो. वरील बाजुस गोलाकार फूल असते.ते सोन्याचे ,खड्याचे किंवा मोत्याचे असते. याला मागे छोटा दांडा असतो.तो कानाच्या छिद्रात घालतात.तिथे कानामागे त्याला फिरकी किंवा मळसूत्र असते,त्याच्या साह्याने झुबा कानावर बसवतात.त्याला जोडून मधे एक नाजुक साखळी असते व साखळीला खाली गोलाकार किंवा त्रिकोणी झुबा असतो. खाली नाजुक मणी असतात ते सोन्याचे किंवा मोत्याचे असतात. सोन्यामोत्याप्रमाणेच आजकाल सिल्व्हर आयोडाईज्ड ,रेशमी धाग्याचे किंवा पेपर क्विलिंगचे झुबे घालण्याची फॅशन आली आहे.झुब्याला झुमके असंही म्हणतात तर लहान मुलांच्या झुब्याला डूल म्हणतात . गळ्यातला लफ्फा आणि झुबे यांची नक्षी एकमेकांशी मिळती जुळती असते. नृत्य करताना विशिष्ट प्रकारचे झुबे घालतात.त्यांना मागे सोन्याचे किंवा मोत्याचे वेल जोडता येतात. चेहऱ्याभोवती मागे पुढे हलणारे झुबे एकूणच सौंदर्यात भरच घालतात.\n", "id": "mar_Deva_54148"} {"text": "कडा\n\nहा दागिना हातात विशेषतः मनगटात घालायचा दागिना आहे. या दागिन्याचा आकार गोल असतो. हा दागिना चांदी व सोने या दोन्ही धातूंचा असतो. तथापि हा दागिना चांदी या धातूमध्ये जास्त प्रमाणात वापराला जातो. कड्याचा वापर जास्त प्रमाणात पुरुषांमध्ये दिसून येतो. या दागिन्याचे वजन जास्त असू शकते. कड्याच्या विविध प्रकारच्या नक्षी उपलब्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_54149"} {"text": "जमशेटजी जीजीभाय\n\nजमशेदजी जीजीभाय (Jamsetjee Jejeebhoy) (जन्म : मुंबई, १५ जुलै, इ.स. १७८३; - मुंबई, १४ एप्रिल इ.स. १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते.) त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.\n", "id": "mar_Deva_54150"} {"text": "प्याँगचँग\n\nप्यॉंगचॅंग दक्षिण कोरियाच्या गंगवान प्रांतातील शहर आहे. टॅबॅक पर्वतरांगेतील या शहरात अनेक बौद्ध मंदिरे आहेत. २०१३ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४३,६६६ होती.\n\nदेशाची राजधानी सोलपासून १८० किमी आग्नेयेस असलेल्या या शहरात २०१८ चे हिवाळी ऑलिंपिक खेळ भरले होते.\n", "id": "mar_Deva_54151"} {"text": "२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात भारत\n\n२०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताच्या दोन खेळाडूंनी भाग घेतला.\n\nदक्षिण कोरियाच्या प्याँगचँग शहरात झालेल्या या स्पर्धेत जगदीश सिंगने १५ किमी फ्रीस्टाइल क्रॉस कंट्री स्कीईंग तर शिवा केशवनने एकेरी लूज खेळांत भाग घेतला.\n", "id": "mar_Deva_54152"} {"text": "२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात हाँग काँग\n\n२०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये हाँग काँगच्या एका खेळाडूने भाग घेतला.\n\nदक्षिण कोरियाच्या प्याँगचँग शहरात झालेल्या या स्पर्धेत अराबेला न्ग हीने आल्पाइन स्कीईंग खेळांत भाग घेतला.\n", "id": "mar_Deva_54153"} {"text": "विष्णुसहस्रनाम\n\nश्री विष्णूसहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूच्या १,००० (एक हजार) नावांचे स्तोत्र होय. हे स्तोत्र पितामह भीष्म यांनी युधिष्ठिरला सांगितले असा उल्लेख महाभारतात येतो. भीष्म पितामह अर्जुनाने पराभूत होऊन गंभीर जखमी झाले. परंतु त्याला मिळालेल्या वरदानानुसार मृत्यूची वेळ निवडता येत असल्याने त्याने उत्तरायणातच मरण निवडले आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहत होता. दरम्यान युद्ध संपले आणि पंच पांडव आणि अभिमन्यूचे न जन्मलेले मूल वगळता त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष सदस्यांचा मृत्यू झाला. पांडवांतील ज्येष्ठ युधिष्ठ हा हस्तिनापुराचा राजा झाला आणि तो महान भीष्मांशिवाय कोणाचा सल्ला घेईल. अनुशासनिका पर्व हे युधिष्ठ्र आणि भीष्म पितामहा यांच्यातील प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात आहे. सर्वोत्तम संभाव्य स्तोत्र कोणते आहे या प्रश्नावर, भीष्म उत्तर देतात की ते विष्णू सहस्र नाम आहे आणि ते युधिष्ट्राला शिकवतात.\n", "id": "mar_Deva_54154"} {"text": "संघरक्षित\n\nमहास्थवीर संघरक्षित (जन्म : २६ ऑगस्ट, १९२५ — ३० ऑक्टोबर २०१८; मूळ नाव Dennis Philip Edward Lingwood) हे ब्रिटिश बौद्ध शिक्षक आणि लेखक होते. त्यांनी 'त्रिरत्न बौद्ध कम्युनिटी'ची स्थापना केली, जी २०१० पर्यंत 'वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर' (FWBO) या नावाने ओळखली जात होती. ते बौद्ध धर्माचे अभ्यासक होते व ६० पेक्षा पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी आंबेडकर अँड बुद्धिझम हे बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्मावरील हे एक पुस्तक आहे.\n", "id": "mar_Deva_54155"} {"text": "सुरेश (निःसंदिग्धीकरण)\n\nसुरेश हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. सुरेश हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ 'देवांचा देव' असा होतो. जो ब्रह्म, विष्णू आणि शिव ह्या तीनही देवांना सारखाच लागू पडतो.\n", "id": "mar_Deva_54156"} {"text": "येडशी (उस्मानाबाद)\n\nयेडशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_54157"} {"text": "स्क्रॅच (प्रोग्रामिंग लँग्वेज)\n\nस्क्रॅच हे एक विनामूल्य व्हिज्युअल प्रोग्रामिंग भाषा आणि ऑनलाइन समुदाय आहे जे जगभरातील लाखो मुलांना वापरते. स्क्रॅच सोबत मुले स्वतःची परस्पर संवाद, खेळ आणि ॲनिमेशन तयार करू शकतात, नंतर एकमेकांशी त्यांची निर्मिती आणि चर्चा करू शकतात. मुलांसाठी (८ वर्षे व त्यावरील) मदत करण्यासाठी रचनात्मकपणे विचार करणे, पद्धतशीर कारणे आणि सहयोगी पद्धतीने कार्य करणे हे एमआयटी मीडिया लॅबमध्ये जीवनग्राहक बालवाडी गटाने विकसित केले.\n\nस्क्रॅचचे ७०+ भाषांमध्ये अनुवादित केले आहे आणि जगातील प्रत्येक देशात घरे, शाळा आणि शाळा-शाळा क्लबांमध्ये वापरली जाते . स्क्रॅच हे सहसा शिक्षण कोडींग, संगणक विज्ञान आणि कम्प्यूटेशनल विचारनात वापरला जातो. शिक्षक हे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि कला यासारख्या बऱ्याच इतर विषयांमध्ये एक सर्जनशील साधन म्हणून वापरतात.\n\n२०१७ च्या अखेरीपर्यंत, स्क्रॅच ऑनलाईन समुदायाच्या २२ दशलक्षांपेक्षा जास्त नोंदणीकृत सदस्यांना आणि २६ दशलक्षांहून अधिक सामायिक प्रकल्पांनी दररोज २५००० नवीन सदस्य आणि ३०००० नवीन प्रकल्प रोज दिली आहेत. स्क्रॅचच्या ब्लॅक-आधारित व्याकरणामुळे इतर अनेक प्रोग्रामींग वातावरणावर परिणाम झाला आहे आणि आता मुलांसाठी परिचयात्मक कोडींग अनुभवांसाठी एक मानक मानले जाते.\n", "id": "mar_Deva_54158"} {"text": "श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर\n\nश्री छत्रपती सहकारी साखर कारखानाहा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे असलेला सर्वात जुना सहकारी साखर कारखाना आहे. हा कारखाना पूर्णपणे सहकारी तत्त्वावर उभारलेला कारखाना आहे. या कारखान्याच्या आसपासच्या परिसरातील अनेक गावांतील बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याचे सदस्य आहेत. परिसरातील अनेक लोकांना या कारखान्यामुळे रोजगार मिळाला आहे. कारखाना परिक्षेञात श्री छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे.\n", "id": "mar_Deva_54159"} {"text": "चुंबळ\n\nडोक्यावर टोपले, घमेले अशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यापूर्वी कापडाचा जो आधार, वळी करून ठेवतात त्याला चुंबळ असे म्हणतात. बहुतेकदा अंग पुसायच्या टॉवेलच्या आकाराच्या कापडाची ही वळी केली जाते. त्यामुळे डोक्यावर भरलेले घमेले, बांबूच्या टोपलीसारखे काही घेतले तरी ते डोक्याला बोचत नाही, त्याला आधार मिळतो हालत नाही व सगळीकडे समान वजन पडते. याशिवाय तबला जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठीही याचा वापर करतात.\n", "id": "mar_Deva_54160"} {"text": "लाकूड-फाटा\n\nचुलीमध्ये जी लाकडे घातली जातात त्याला फाटा असे म्हणतात. लाकूड-फाटा असा शब्द जास्त प्रचलित आहे. यास सरपण असेही म्हणतात. उन्हाळ्यात चुलीसाठीचे जळण गोळा करण्याच्या क्रियेलाही 'बाई फाट्याला गेली आहे' असे संबोधण्याची पद्धत आहे. मोठी लाकडे आणून चुलीच्या मापाची कुऱ्हाडीने घरीच उभी चिरली (लाकुड घेऱ्यात कमी केले) तरी त्यास फाटा केला असे म्हणायाची गावाकडे पद्धत आहे.\n", "id": "mar_Deva_54161"} {"text": "धसट\n\nजे जळण भुरुभुरु जळून जाते, ज्यातून अन्न शिजवण्यासाठी ताव येत नाही म्हणजेच पुरेशी उष्णता येत नाही अशा बारीक काड्याकाटक्यांना धसट म्हंटले जाते. हे धसट भुरुभुरु जळून जात असले तरी पटकन पेट घेते म्हणून चूल पेटवताना सुरुवातीला त्याचा वापर करतात. धसट म्हणजे बारीक काड्या वाळलेलं गवत असे चुलीत आधी घातले कि फाटा पेटण्यास मदत होते.\n", "id": "mar_Deva_54162"} {"text": "कवळा\n\nकवळा म्हणजे छोटी मोळी. एक बाई रानातून लाकूड-फाटा आणते तेव्हा एका वेळी जेवढे कोणाच्याही मदती शिवाय उचलून स्वतःच्या डोक्यावर ठेऊ शकते त्याला कवळा असे म्हंटले जाते. रानात उपलब्ध वेल जे अशा छोट्या मोळीला बांधायला वापरले जातात त्याला कवळीचा वेल असेही म्हणतात पश्चिम घाटात अनंत मूळ या वेलाला असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54163"} {"text": "माप\n\nमाप हे एक अन्नधान्य, पाणी-तेल-दूध-तूप, कपडे-पादत्राणे यांचे आकारमान दर्शवायचे साधन आहे.\n\nपूर्वीच्या काळी धान्य मोजण्यासाठी त्याचे आकारमान मोजत असत. त्यासाठी चिपटे, मापटे, अधोली, पायली इत्यादी एकके होती. नवीन सून घरात येताना उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून येते ते हेच माप.\n\nपाणी-तेल-दूध-तूप हे लिटरमध्ये मोजतात. (तूप हे किलोमध्ये मोजावे असा कायदा आहे.)\n", "id": "mar_Deva_54164"} {"text": "लैंगिकता अभ्यास\n\nस्त्री-पुरुष यांच्यातला प्रमुख भेद हा लिंगाधारित आहे. लैंगिक व लैगिकता या संकल्पनेत थोडा भेद आहे. जन्मजात आहे ते लैगिक पण समाजामुळे, संस्कारामुळे जो भाव तयार होतो त्यास लैगिकता असे म्हणतात. जसे केस वाढणे हे नैसर्गिक आहे पण साधारणपणे बायकांनी जास्त वाढवायचे व पुरुषांनी कमी हे लिंग भाव अभ्यासात येते. स्वयंपाकघरात काम म्हंटले की बाई डोळ्यासमोर येते आणि वाहन चालक म्हंटल्यावर पुरुष असे डोळ्यासमोर येणे हे लिंग भावामुळे घडते,असा अभ्यास करणे म्हणजे लिंग भावाचा अभ्यास करणे असे म्हणतात.\n\nगर्भार पणात येणारे प्रश्न, शरीर संबंधा विषयीची माहिती हे मात्र लैगीकतेत येते. कारण या गोष्टी नैसर्गिक लिंगाशी संबंधित आहेत.\n", "id": "mar_Deva_54165"} {"text": "स्त्रीवादी लेखिका\n\nलिंगभाव व लैंगिकता यावर प्रकाश टाकणाऱ्या लेखनाला स्त्रीवादी लेखन असे म्हणतात. असे करणाऱ्या स्त्रीयांना स्त्रीवादी लेखिका व पुरूषांना स्त्रीवादी लेखिक असे संबोधले जाते. मराठी भाषेत असे लेखन करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. त्यापैकी काही खालीप्रमाणे आहे. ताराबाई मोडक गौरी देशपांडे विद्या बाळ विद्युत भागवत शर्मिला रेगे\n", "id": "mar_Deva_54166"} {"text": "माधुरी कानिटकर\n\nलेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक विजेत्या डॉक्टर असून २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत.त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी कानिटकर पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. या पदावरील त्या पहिल्या महिला होत्या.\n\n६ जुलै २०२१ रोजी त्यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली. लष्करातून ऑक्टोबर २०२१ मध्ये निवृत्त झाल्यावर त्या हा पदभार स्वीकारतील.\n", "id": "mar_Deva_54167"} {"text": "डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन\n\nडॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (एआयएम) ही अनिवासी बहुजन भारतीयांच्‍या हक्‍कांसाठी जनजागृती करणारी एक सामाजिक संस्था आहे. तसेच या संस्‍थेतर्फे विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून थेट मदतही दिली जाते. अनिवासी आंबेडकरवाद्यांनी २३ एप्रिल इ.स. १९९४ रोजी या संस्‍थेची मलेशियातील क्‍वालालंपूर येथे स्‍थापना करण्‍यात आली. कुलालंपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभाचा हा पहिला दिवस होता.\n", "id": "mar_Deva_54168"} {"text": "सूर्य मंदिर (मोढेरा)\n\nमोढेराचे सूर्य मंदिर भारताच्या गुजरात राज्यातील महेसाणा जिल्ह्यातील मोढेरा गावातील सूर्यमंदिर आहे. पुष्पावती नदीच्या काठावर असलेले हे दुर्मिळ मंदिर इसवीसन १०२६-२७ साली चालुक्य राजा भीम पहिला याने बांधले.\n", "id": "mar_Deva_54169"} {"text": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन, जपान\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन (बीएआयएई) ही जपानमधील आंतरराष्‍ट्रीय संस्था आहे. जपानमधील टोयोटा शहरामध्‍ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या अनुयायांनी ११ एप्रिल २००३ रोजी या संस्‍थेची स्‍थापन केली. दलित, बौद्ध व शोषित समाजातील दुर्लक्षित घटकांना दर्जात्‍मक शिक्षण मिळवून देणे हा संस्‍थेचा उद्देश आहे. संस्‍थेने नागपूरच्‍या रोहित कुंभारे या विद्यार्थ्‍याला आयआयटीमध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी आर्थिक मदत केली.\n", "id": "mar_Deva_54170"} {"text": "भारतीय धर्म\n\nभारतीय धर्म किंवा दक्षिण आशियाई धर्म हे असे धर्म आहेत जे भारतीय उपखंडात जगातील अनेक धर्मांचे मूळ म्हणून उगम पावले आहेत आणि ते धर्मावर आधारित आहेत. भारतीय उपखंडात मध्ये वेगवेगळ्या कालावधीत येथे हिंदू ( शैव-धर्म, वैष्णव धर्म, शाक्त पंथ धर्म ), जैन, बौद्ध, शीख, अय्यावलि द धर्म दिसू लागले आणि वेळ जगभरातील पसरली. बहुतेकदा हे सर्व अनेक धर्म आणि पंथांसह एकच धर्म मानले जातात. हे सर्व धर्म पूर्वेकडील धर्म म्हणून वर्गीकृत आहेत. जरी भारतीय धर्म हे भारतीय इतिहासात गुंफलेले असले तरी, ते धार्मिक समुदायांची विस्तृत श्रेणी तयार करतात आणि ते भारतीय उपखंडापुरते मर्यादित नाहीत.\n", "id": "mar_Deva_54171"} {"text": "पॅडमॅन\n\nपॅडमॅन हा आर बाल्की दिग्दर्शित हिंदी चित्रपट असून तो ९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून राधिका आपटे आणि सोनम कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंथम यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती केली आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी असे नॅपकिन वापरले जावेत म्हणून त्यांचा प्रसार, प्रचारही केला. त्यांच्या या कार्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटामध्ये मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आले आहे.\n\nभारतात आत्तापर्यंत फार खुलेपणाने बोलल्या जास्त नसलेल्या मासिक पाळी या विषयावर या निमित्ताने बरीच चर्चा घडून येताना दिसत आहे. भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट इस्लामी परंपरा आणि संस्कृतीविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.\n", "id": "mar_Deva_54172"} {"text": "हर्षवर्धन नव्हाते\n\nहर्षवर्धन नव्हाते हा एक महाराष्ट्रीयन युवक असून, कौन बनेगा करोडपती सिझन-1चा प्रथम विजेता करोडपती आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 2000 मध्ये तो KBC-1चा विजेता घोषित झाला. सध्या तो महिन्द्रा अँड महिन्द्रा येथे कार्यरत आहे. इ.स. २००७ मध्ये हर्षवर्धनचा विवाह मराठी अभिनेत्री सारिका निलाटकर सोबत झाला असून त्यांना सारांश नावाचा एक मुलगा आहे\n", "id": "mar_Deva_54173"} {"text": "आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका\n\nआंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ (एएएनए) ही उत्तर अमेरिकेतील सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. एएएनए ची स्थापना सन २००८ मध्ये करण्यात आली. ही एक नोंदणीकृत नॉन-प्रॉफिट, चॅरिटेबल आणि सांस्कृतिक संस्था आहे. ऑनलाइन कारकीर्द मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शिक्षणासाठी मदत इत्‍यादी उपक्रम या संस्‍थेतर्फे अमेरिका व भारतामध्‍ये राबवले जातात. मानखुर्द, नवी मुंबई येथील बालकल्‍याण नगरी या बाल आश्रमास संस्‍थेने मोफत कॉम्‍प्‍युटर लॅब दिली आहे. दलितांवरील अत्‍याचाराची नोंद घेण्‍यासाठी या संस्‍थेतर्फे संयुक्‍त राष्‍ट्र संघाला १० लाख स्‍वाक्षऱ्यांचे निवेदन देण्‍यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_54174"} {"text": "मंजुषा कुलकर्णी-पाटील\n\nमंजुषा कुलकर्णी-पाटील (२ नोव्हेंबर १९७१ सांगली, महाराष्ट्र, भारत) ह्या एक हिंदुस्तानी संगीतातील गायिका आहेत. .त्या ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत.\n", "id": "mar_Deva_54175"} {"text": "फाटा\n\nएखाद्या हमरस्त्याला एखाद्या ठिकाणाहून येणारा रस्ता ज्या ठिकाणी मिळतो त्यास फाटा असे म्हणतात. सहसा हमरस्त्यावरून अथवा मुख्य रस्त्यावरून एखाद्या गावाकडे अथवा खेड्याकडे जाणाऱ्या रस्त्यासही फाटा म्हणतात.\n\nउदा. शीळ फाटा- खोपोली\n", "id": "mar_Deva_54176"} {"text": "फाटा (कालवा)\n\nधरणापासून शेतजमिनीपर्यंत पाणी जाण्यासाठी जो कालवा तयार केलेला असतो त्याच्या उपशाखेस ग्रामीण भागात फाटा असे म्हणतात.\n\nफाट्याला पाणी आलय असा वाक्प्रचार प्रचलित आहे.\n", "id": "mar_Deva_54177"} {"text": "आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर\n\nडॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर ही अमेरिकेतील एक सामाजिक संस्था आहे. दलित समाजातील वंचित घटकांना शिक्षण, आर्थिक मदत करणे आणि त्‍यांना जागृत करण्‍याच्‍या उद्देशाने अमेरिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या अनुयायांनी ही संस्‍था स्‍थापन केली. एकूण ११ कार्यकारी संचालक असलेल्‍या या संस्‍थेच्‍या कार्यकारी समितीचे अध्‍यक्ष जगदीश बनकर आहेत.\n", "id": "mar_Deva_54178"} {"text": "गायत्री (निःसंदिग्धीकरण)\n\nगायत्री मंत्र - ऋग्वेदातील एक ऋचा गायत्री देवी - वैदिक हिंदू धर्मातील एक देवता गायत्री सहस्रनाम - एक संस्कृत स्तोत्र गायत्री छंद - एक वैदिक छंद गायत्री नदी - महाराष्ट्रातील एक नदी\n", "id": "mar_Deva_54179"} {"text": "गोवर्धन पूजा\n\nगोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54180"} {"text": "छल्ला\n\nहा दागिना कंबरेला अडकवला जातो. हा दागिना स्त्रिया मोठ्या प्रमाणात वापरतात. सहसा चांदी या धातूमध्ये छल्ला मोठया प्रमाणात तयार केला जातो. याला कंबरेपाशी अडकवण्यासाठी आकडा दिलेला असतो असते व खाली नक्षीकाम केलेले तसेच घुंगरु लावलेले असतात.\n", "id": "mar_Deva_54181"} {"text": "बाजूबंद\n\nबाजूबंद हा दंंडामध्ये घालण्याचा दागिना आहे.सोने किंंवा चांंदीमध्ये मोती जडवून हा दागिना तयार करतात.आता जास्त प्रमाणात बाजूबंद मोत्यांचे असू शकतात.हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात.\n", "id": "mar_Deva_54182"} {"text": "रिंगा\n\nरिंगा हा स्त्रीच्या कानामध्ये वापरण्यात येणारा दागिना आहे. हा दागिणा सोने व चांदी या धातूमध्ये तयार केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या नक्षी असतात. रिंगा हा जास्त वजनदार नसतो व त्यामध्ये वापरतात हव्या त्या आकारामध्ये रिंगा मिळतात. काही रिंगा फक्त गोल आकारामध्ये असतात तर काही रिंगांना खालील बाजुस बारीक हलणारे मणी असतात, ते मणी सोन्याचे व मोत्याचेसुद्धा बनवतात.\n", "id": "mar_Deva_54183"} {"text": "आंबेडकर अँड बुद्धिझम\n\nआंबेडकर अँड बुद्धिझम हे ब्रिटिश बौद्ध भिक्खू महास्थवीर संघरक्षित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माबद्दल लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून दिलेला आहे. ते बौद्ध का व कसे बनले याचे वर्णन केलेले आहे. आणि त्यांना बौद्ध धम्माचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हेही स्पष्ट केलेले आहे. संघरक्षितांनी हे पुस्तक इंग्लंडमध्ये लिहिले. भिक्खू धम्मचारी विमलकिर्ती यांनी हे पुस्तक डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म नावाखाली मराठी भाषेत अनुवादित केले आहे.\n\nभिक्खू संघरक्षितांनी अनेकदा भारत दौरे केलेले आहेत. त्यातून त्यांना डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धार कार्याची व बौद्ध धर्माविषयीचे त्यांच्या आकर्षणाची माहिती झाली. संघरक्षितांच्या तीनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी प्रत्यक्ष भेटी झालेल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_54184"} {"text": "सुझॅन बी. अँथोनी\n\nक्वेकर कुटुंबात जन्मलेल्या अँथॉनी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी गुलामगिरीविरुद्ध जाहीर याचिका काढल्या व नंतर १८५६मध्ये त्या अमेरिकन अँटी-स्लेव्हरी सोसायटीच्या न्यू यॉर्क राज्यातील संघटक झाल्या.\n\nअँथोनी यांनी स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी देशभर प्रवास करून भाषणे दिली व जनतेस यासाठी उद्युक्त केले. वर्षाकाठी त्यांनी ७५-१०० भाषणे दिली तसेच अनेक राज्यांमधून यासाठी प्रचार केला.\n\nसुरुवातीला अँथोनी यांच्यावर कडाडून टीका झाली आणि त्यांचे चरित्रहननही केले गेले. नंतरच्या काळात त्यांच्या कामाची कदर केली गेली व त्यांची जाहीर क्षेत्रातील प्रतिमा सुधारली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिनलीने अँथोनी यांच्या ८०वा वाढदिवसाचा सोहळा व्हाइट हाउसमध्ये आयोजित केला होता.\n\n१९७९ साली अँथोनी यांची प्रतिमा एक अमेरिकन डॉलरच्या नाण्यावर प्रकाशित झाली. अमेरिकन चलनावर प्रतिमा असणाऱ्या अँथोनी या सर्वप्रथम महिला आहेत.\n", "id": "mar_Deva_54185"} {"text": "ताराबाई (निःसंदिग्धीकरण)\n\nमहाराणी ताराबाई या तिसरे छ. राजारामाच्या पत्नी होत्या.\n\nताराबाई मोडक, भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई शिंदे, स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या ताराबाई शिंदे (सर्कसपटू), भारतातील पहिल्या महिला सर्कसपटू तारा, प्रकाशमान ग्रह तारा भवाळकर, मराठी लेखिका\n", "id": "mar_Deva_54186"} {"text": "२००८ कॉमनवेल्थ युवा खेळ\n\n२००८ कॉमनवेल्थ युवा खेळ हे भारताच्या पुणे शहरात भरलेली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती. १२ ते १८ ऑक्टोबर, २००८ दरम्यान भरलेल्या या स्पर्धेत ७१ कॉमनवेल्थ देशांच्या १,३०० खेळाडूंनी भाग घेतला.\n\nही स्पर्धा कॉमनवेल्थ युवा खेळांची तिसरी आवृत्ती होती. यात यजमान देश भारताने सर्वाधिक ७६ पदके मिळविली.\n", "id": "mar_Deva_54187"} {"text": "बोरमाळ\n\nबोरमाळ हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. हा दागिना सोने या धातू पासून तयार होतो. यामध्ये सोन्याचे मणी असतात. ते मणी लंबगोल आकाराचे असतात व ते एका धाग्यामध्ये गुंंफले जातात.लहान बोराच्या आकाराच्या मण्यांची माळ म्हणजे बोरमाळ. बोरमाळ बनवायला खूप जास्त सोनं लागत नाही. पातळ पत्र्याचे मणी बनवून आत लाख भरली जाते. त्यामुळे कमी सोन्यात मजबूत दागिना तयार होतो. गोल मण्यांसोबतच लांबट चौकोनी मण्यांचीहि बोरमाळ बनवली जाते. पूर्वी घालायच्या. पण आता दोनपदरी आणि तीनपदरी बोरमाळांचीही खास चलती आहे.\n", "id": "mar_Deva_54188"} {"text": "लाल बहादूर शास्त्री मार्ग\n\nलाल बहादूर शास्त्री मार्ग किंवा एलबीएस मार्ग, हा २१ किमी लांबांचा एक मुख्य रस्ता आहे. हा मुंबईच्या पूर्व उपनगरात स्थित असून मुंबईच्या शेजारील शहर ठाणेसह उपनगर सायन जोडतो.. साधारणपणे, दररोज ३ लाख वाहने या रस्त्याचा वापर करतात. हा मार्ग भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नावाने ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_54189"} {"text": "लाल बहादूर शास्त्री रस्ता\n\nलाल बहादूर शास्त्री (एलबीएस) रस्ता हा पुण्यामधील नवी पेठेतील एक रस्ता असून तो भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नावाने ओळखला जातो. हा रस्ता दांडेकर पूल आणि अलका चौक यांना जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे.\n", "id": "mar_Deva_54190"} {"text": "प्रिया प्रकाश वारीयर\n\nप्रिया प्रकाश वारीयर ही मल्याळम चित्रपटातील एक मॉडेल आणि एक अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिने सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधले. याचे कारण ओरु अदार लव या मल्याळम चित्रपटातील तिच्या एका २८ सेकंदांच्या एक व्हिडिओ क्लिप ट्रेलरमध्ये ती प्रियकराला आपली भवई आणि डोळ्यांनी प्रेमळ इशारे करते. हा व्हिडीओ ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाला होता आणि १४ फेब्रुवारीला १ कोटी हिट्स प्राप्त झाले होते. काही तासांच्या कालावधीतच ती गुगलवर सर्वाधिक शोधलेली व्यक्तींपैकी एक बनली. तिचा 'ओरु अदार लव' चित्रपट ३ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे.\n", "id": "mar_Deva_54191"} {"text": "दीपेंद्र सिंह ऐरी\n\nदीपेंद्र सिंह ऐरी (२४ जानेवारी, २००० - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो.\n\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - विरुद्ध १ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलवीन येथे. आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - विरुद्ध २९ जुलै २०१८ रोजी लंडन येथे.\n", "id": "mar_Deva_54192"} {"text": "रामसर परिषद\n\nइराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९०% देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारताने हा करार ०१ फेब्रुवारी १९८२ रोजी स्वीकारला.\n", "id": "mar_Deva_54193"} {"text": "करण के.सी.\n\nकरण खत्री छेत्री तथा करण के.सी. (१० ऑक्टोबर, १९९१ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व जलदगती गोलंदाजी करतो.\n\nहा एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये पंचकन्या तेज या संघाकडून खेळतो\n", "id": "mar_Deva_54194"} {"text": "युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज\n\nयुनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो प्रणालीचा एक भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54195"} {"text": "चेडर मानव\n\nचेदार मानव हा १० हजार वर्षापूर्वीचा मानव होता. हा मानव कृष्णवर्णीय असून आजच्या गौरवर्णीय ब्रिटिशांचा पूर्वज होता. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा १९०३ मध्ये सापडला असून हे ब्रिटनमध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.लंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमने १० हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या डिएनएचे नमुने तपासले. या मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला. यातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर आले आहे. हिमयुगानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला पहिला मानव समूह हा चेदार मानव असल्याची माहिती या अभ्यासातून प्राप्त झाली. हा मानव सध्याच्या मानवाइतकाच उंचीचा म्हणजे ५ फूट ५ इंच उंचीचा होता. तसेच त्याचा मृत्यू विशीत झाल्याचेही अभ्यासावरून स्पष्ट होते. म्युझियमच्या मानवी अवशेषांच्या अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. ख्रिस स्ट्रिंगर यांनी ४० वर्षांपासून चेदार मानवाच्या सांगाड्याचा अभ्यास केलेला आहे. त्यांना या चेदार मानवाच्या सांगाड्यावर आपल्याला या मानवाच्या केसांची रचना, केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, आणि त्याच्या त्वचेचा रंग याची माहिती आहे.\n\nचेदार मानवाचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर त्याच्या कवटीवर आघात करण्यात आला होता. कवटीला तडे गेले आहेत. संशोधकांनी त्याच्या कवटीच्या कानाजवळील भागातून डिएनए काढला आहे. त्या भागाला पेट्रोस असं म्हणतात. यातून त्यांचे केस, डोळे आणि त्वचेचा रंग या गोष्टींचा अभ्यासाची सुरुवात झाली.\n", "id": "mar_Deva_54196"} {"text": "चिमटा\n\nस्वयंपाक घरात स्वयंपाक करताना वापरले जाणारे चिमटा हे एक उपकरण आहे. गरम भांडे उचलताना हात भाजू नये म्हणून चिमटा वापरला जातो. या चिमटयाला सांडशी किंवा गावी असेही म्हंटले जाते. साधारणतः घरगुती स्वयंपाकात हा वापरला जातो. त्याचे बरेच प्रकार बाजारात बघायला मिळतात.चिमटा हा दोन्ही बाजूंनी चपट्या पट्या सारखा असतो व तो लोखंडाचा असतो .\n", "id": "mar_Deva_54197"} {"text": "फोर्ट डोनेलसन\n\nफोर्ट डोनेलसन हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील तटबंदीवजा किल्ला आहे. हा किल्ला अमेरिकन यादवी युद्धादरम्यान कॉन्फेडरेसीने बांधला होता. कंबरलॅंड नदीकाठी असलेल्या या किल्ल्याला दक्षिणेच्या सेनापती डॅनियेल एस. डोनेलसनचे नाव देण्यात आले होते.\n\n१८६२मध्ये उत्तरेच्या सैन्याने युलिसिस एस. ग्रॅंटच्या नेतृत्वाखाली हा किल्ला काबीज केला व युद्ध संपेपर्यंत सोडला नाही. हा उत्तरेसाठी टेनेसीमधील मोठा व्यूहात्मक विजय होता.\n", "id": "mar_Deva_54198"} {"text": "कंबरलँड नदी\n\nकंबरलॅंड नदी अमेरिकेच्या केंटकी आणि टेनेसी राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी ॲपेलेशियन पर्वतरांगेत उगम पावते व पाडुका शहराजवळ ओहायो नदीला मिळते. कंबरलॅंड नदीचा प्रवाह १,१०७ किमीचा असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४७,००० किमी२ आहे. या नदीवर अनेक बंधारे आहेत. यांचा उपयोग सिंचनाशिवाय पूरनियंत्रणासाठी होतो.\n\nनॅशव्हिल आणि क्लार्क्सव्हिल शहरे या नदीकाठी आहेत.\n", "id": "mar_Deva_54199"} {"text": "पाडुका (केंटकी)\n\nपाडुका अमेरिकेच्या केंटकी राज्यातील छोटे शहर आहे. हे शहर मॅकक्रॅकेन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २५,१४५ होती.\n\nपाडुका ओहायो नदी आणि टेनेसी नदी तसेच ओहायो आणि कंबरलॅंड नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.\n\n१८२१मध्ये येथे पहिली युरोपीय वसाहत झाली. त्यावेळी त्याचे नाव पेकिन होते. युरोपीय लोक येथे येण्यापूर्वी चिकासॉ जमात या प्रदेशात राहत होती.\n", "id": "mar_Deva_54200"} {"text": "टेनेसी नदी\n\nटेनेसी नदी अमेरिकेच्या केंटकी, टेनेसी, अलाबामा आणि मिसिसिपी राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी नॉक्सव्हिल शहराजवळील हॉल्सटन आणि फ्रेंच ब्रॉ़ड नद्यांच्या संगमापासून सुरू होते व नैऋत्येकडे वाहते. चॅटानूगा शहराजवळून ही नदी अलाबामामध्ये प्रवेश करते व तेथे वायव्येकडे वळण घेत मिसिसिपीच्या ईशान्य कोपऱ्यातील सीमेवरून परत टेनेसी राज्यात येते. येथून उत्तरेकडे वाहत टेनेसी नदी केंटकी राज्यात जाते व पाडुका शहराजवळ ओहायो नदीस मिळते.\n\nटेनेसी नदीचा प्रवाह १,०४९ किमीचा असून पाणलोट क्षेत्र सुमारे १,०५,८६८ किमी२ आहे. या नदीवर टेनेसी व्हॅली ऑथोरिटीने बांधलेली अनेक धरणे आणि बंधारे आहेत. यांचा उपयोग सिंचनाशिवाय पूरनियंत्रणासाठी होतो.\n\nनॉक्सव्हिल, चॅटानूगा, हंट्सव्हिल, पाडुका ही या नदीकाठची काही प्रमुख शहरे आहेत.\n", "id": "mar_Deva_54201"} {"text": "हंट्सव्हिल (अलाबामा)\n\nहंट्सव्हिल अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील मोठे शहर आहे. मॅडिसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,८०,१०५ होती तर हंट्सव्हिल महानगराची लोकसंख्या ४,१७,५९३ होती.\n\nहंट्सव्हिल टेनेसी नदीच्या काठी वसलेले आहे. येथे नासाचे मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर, युनायटेड स्टेट्स आर्मी एव्हियेशन मिसाइल कमांड आणि इतर अंतराळ विज्ञान आणि क्षेपणास्त्रांशी संबंधित अनेक संशोधनसंस्था आणि उद्योग आहेत.\n", "id": "mar_Deva_54202"} {"text": "समाजसेविका\n\nसमाजसेविका ह्या समाजाची सेवा करणाऱ्या महिला असतात. या महिला स्वतः पलीकडे जाऊन समाजाच्या विकासासाठी काम करतात. आर्थिक मोबदला हा त्यांच्या कामाचा प्रधान हेतू नसतो.\n", "id": "mar_Deva_54203"} {"text": "इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स (अमेरिका)\n\nइंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स ही अमेरिकेतील एक संस्था आहे. दलितांच्‍या मानवी हक्‍कासाठी लढा देण्‍याच्‍या उद्देशाने डी.बी. सागर यांनी २१ मार्च इ.स. २००६ रोजी या संस्‍थेची स्‍थापना केली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे या संस्‍थेचे कार्यालय आहे. लंडन ये‍थे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी एकत्र येऊन या संस्‍थची पायाभरणी केली. सामाजिक न्‍यायाची चळवळ उभारण्‍यासाठी ही संस्‍था जगभरात काम करते.\n", "id": "mar_Deva_54204"} {"text": "सुरी\n\nसुरी किंवा चाकू हे स्वयंपाकघरातील एक उपकरण आहे. ते भाजी आणि इतर पदार्थ चिरायला वापरतात. त्याला एका बाजूने धार असते. एका हाताच्या मुठीने ते पकडले जाते.\n", "id": "mar_Deva_54205"} {"text": "समता फाउंडेशन, नेपाळ\n\nसमता फाउंडेशन ही नेपाळ मधील एक सामाजिक संस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून इ.स. २००९ मध्ये नेपाळमध्ये स्‍थापन करण्‍यात आली. या संस्‍थेतर्फे दलितांच्या हक्‍कांसाठी लढा दिला जातो. सामाजिक व्‍यवस्‍थेमध्‍ये समानता आणणे आणि दलितांना मानवी हक्‍कांबाबत जागृत करण्‍याचे कार्य ही संस्‍था करते. तसेच युरोपियन युनियनच्‍या सहकार्याने जगभरातील दलितांना मानवी हक्‍कांबाबत प्रशिक्षणही दिले जाते. पदम सुंदास हे संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष आहेत.\n", "id": "mar_Deva_54206"} {"text": "आंबेडकर टाइम्स\n\nआंबेडकर टाइम्‍स हे एक संकेतस्‍थळ असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून सुरू करण्‍यात आले आहे. याचे संपादक प्रेम चुंबर आहेत. हे संकेतस्‍थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांना समर्पित आहे. येथून आंबेडकरांसंबधी बातम्या प्रसारीत केल्या जातात.\n", "id": "mar_Deva_54207"} {"text": "२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\n\nसन २०१८ मध्ये कसोटी, एकदिवसीय व टी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत. नंतर ‌= इ.स. २०२०\n", "id": "mar_Deva_54208"} {"text": "तुळशी वृंदावन\n\nघरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा उपलब्ध साहित्य (विटा, फरशी) वापरून बनवलेल्या तुळशीचे रोप लावायच्या कुंडीला तुळशी वृंदावन म्हणतात. अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते. घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन असावे असा शास्त्रसंकेत मानला जातो. काही वेळा वृंदावनावर राधा कृष्णाचे चित्र असते. नवीन वास्तू उभी झाली की तुळशी वृंदावन बांधण्याला प्राधान्य दिले जाते.\n", "id": "mar_Deva_54209"} {"text": "तीन दगडांची चूल\n\nमध्यम आकाराचे तीन दगड एकमेकांलगत त्रिकोणाकृतीत ठेवून जी चूल करतात तिला तीन दगडाची चूल म्हणतात. गावात/ शेतावर/ गडावर कमीतकमी साधनांनी अशी चूल बनते. या चुलीला इंधन म्हणून लाकूडफाटा वापरतात.\n", "id": "mar_Deva_54210"} {"text": "बुद्ध (शीर्षक)\n\nबुद्ध म्हणजे असा व्यक्ती ज्याने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, आणि ज्याला चार आर्यसत्यांची पूर्ण जाणीव आहे. \"बुद्ध\" हा शब्द सर्वसाधारणपणे बौद्ध धर्माचे गुरू आणि संस्थापक सिद्धार्थ गौतम यांचा उल्लेख आहे, ज्यांना \"गौतम बुद्ध\" असेही म्हटले जाते. इतरांनी या शब्दाचा अर्थ काढला 'ज्याने ज्ञान (बोधी) आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, जसे गौतम, अमिताभ आणि भविष्यातील बुद्ध, मैत्रेय यांच्या पूर्वीचे २७ बुद्ध.\n\nबुद्ध हे व्यक्तीचे नाव अथवा पद नसून ते मनाच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली आहे. बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा सम्यक सम्बुद्ध किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा. पाली भाषेत याला सर्वज्ञ (अमर्यादित ज्ञानी) म्हटले आहे.\n", "id": "mar_Deva_54211"} {"text": "१९२७ नागपूर दंगल\n\n१९२७ च्या नागपूर दंगली तत्कालीन ब्रिटीश भारतात चालू असलेल्या दंगलींच्या मालिकेचा एक भाग होती. त्यावेळी नागपूर हे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार या प्रांताची राजधानी होते. ह्या दंगली ४ सप्टेंबर, १९२७ रोजी झाल्या. त्या दिवशी महालक्ष्मीची मिरवणूक काढण्यात् आली होती, त्या मिरवणूकीला मुस्लिम आडवे गेल्याचे सांगितले गेले, त्यानंतर आसपासच्या हिंदू वस्तीभोवती पुढचे तीन दिवस दंगल होत राहिली.\n", "id": "mar_Deva_54212"} {"text": "आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी - स.न. २०१८\n\nपुनर्निर्देशन २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी\n", "id": "mar_Deva_54213"} {"text": "धारिणी\n\nधारिणी म्हणजे आॅफिस फाईल. महत्त्वाचे कागद पत्र जपण्यासाठी आणि नीटनेटकेपणाने ठेवण्यासाठी धारिणीचा उपयोग केला जातो. धारिणीलाच मराठीत संचिका आणि नस्ती हे शब्द आहेत. पैकी नस्ती हा शब्द विशेष वापरात आहे.\n\nधारिणी या वेगवेगळ्या आकाराच्या असल्या तरी २५ सेंटिमीटर गुणिले ३५ सेंटिमीटर हे नस्तीचे प्रमाण माप आहे.\n", "id": "mar_Deva_54214"} {"text": "पडदा (निःसंदिग्धीकरण)\n\nपडदा हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो -\n\nखिडकीला किंवा दाराला झाकण्यासाठीचा कपडा चित्रपटगृहात प्रकाशप्रक्षेपण करण्यासाठी नाट्यगृहात रंगमंच झाकण्यासाठी\n", "id": "mar_Deva_54215"} {"text": "डबा\n\nशाळेत किवां कार्यालयात मधलया सुट्टीत जेवण करण्यासाठी डब्याचा उपयोग होतो. डब्याचे विविध आकार असतात. घरात गव्हाचेपीट ठेवण्यासाठी डब्याचा वापर करतात.\n", "id": "mar_Deva_54216"} {"text": "वही\n\nपासून चौकोनी आकाराच्या वस्तुला (?) वही असे म्हणतात. लेखणीच्या सह्याने वहीवर लिहिले जाते. वही ही वेगवेगळ्या आकाराची असते. वर्ग:शैशणिक साधने वर्ग:शालेय अभ्यासक्रम संदर्भसाहित्य\n", "id": "mar_Deva_54217"} {"text": "इंद्रभुवन, सोलापूर\n\n==इंद्रभुवनचा इतिहास== एकेकाळी महाराष्ट्रात चैथ्या क्रमांकावर आणि देशात बाराव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी सोलापूर महानगरपालिकेची सर्वोत्कृष्ट सुबक नक्षीकाम असलेली अत्यंत रेखीव, मनमोहक, देखणी इमारत म्हणजे इंद्रभुवन होय. अनेक स्थापत्य शास्त्रांच्या प्रमाणबद्ध मिश्रणातून साकार झालेली सुमारे 15 हजारपेक्षा जास्त चैरस फुटांची ही भक्कम साजिरी इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात उंचावर मोठया डौलाने उभी आहे. ही इंद्रभुवन इमारत स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. जगभरातील उत्कृष्ट इमारतींमध्ये त्याकाळी वापरण्यात आलेले अत्याधुनिक बांधकाम साहित्य या इमारतीत वापरण्यात आले आहे. राहण्यासाठी उभी केलेली ही प्रासादासारखी वास्तू बांधण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सर्वांत्कृष्ट व्हावी हे होय. जगभरातील अनेक देशात आप्पासाहेब वारद यांनी दौरे करून या इमारतीसाठी लागणाÚया सुबक आणि आकर्षक वस्तू आणल्या. ग्रॅनाईट, बेसाल्ट, शहाबादी दगडांपासून घडविलेल्या या वास्तूसाठी जगभरातील सर्वांत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_54218"} {"text": "होरी\n\nहोरी हा धमार प्रमाणेच एक गीतप्रकार आहे. या प्रकारामध्ये होळी या सणात खेळल्या जाणाऱ्या रंगांचे अभिर, गुलाल, पिचकारी याचे वर्णन होरी गीतामध्ये असते. त्यामुळे धमार आणि होरी यामध्ये साम्य असल्यासारखे वाटते परंतु या दोन्हींमध्ये भेद आहेत. धमार गीत ध्रुपदाप्रमाणे ते धमार या तालात गातात. शब्द्प्रधानता आणि रसभाव ही होरीची वैशिठे आहेत. होरीगीते ही त्रिताल, झपताल, दीपचंदी तालांमध्ये गायली जातात होरीगीते ही सर्वसाधारणपणे पहाडी, भैरवी, पिलू, देस, तिलंग इत्यादी रागांमध्ये गातात.\n", "id": "mar_Deva_54219"} {"text": "अभिनव भारत\n\nअभिनव भारत ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे.\n\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर १८९९ मध्ये नाशिक येथे म्हसकर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. पुढे काहीच दिवसांनी १ जानेवारी १९०० या दिवशी 'मित्रमेळा' ही त्या समूहाची प्रकट शाखा स्थापन करण्यात आली.\n\n१९०४ मध्ये या संघटनेचे 'अभिनव भारत' असे नामकरण झाले. या संघटनेची व्याप्ती युरोपपर्यंत होती. या संघटनेत महाराष्ट्रातील शेकडो तरुण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर, कनिष्ठ बंधू नारायण दामोदर सावरकर, स्वातंत्र्यकवी गोविंद, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा अश्याअनेक सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या.\n\nया संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध आणि मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला. अभिनव भारतने त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली.\n\nदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये पुणे येथे भव्य समारंभ करून अभिनव भारत ही संस्था विसर्जित केली.\n", "id": "mar_Deva_54220"} {"text": "गजानन भास्कर मेहेंदळे\n\nगजानन भास्कर मेहेंदळे ( १९ डिसेंबर, इ.स. १९४७) हे मराठी इतिहास अभ्यासक आहेत. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हे इतिहास विषयक अभ्यास व संशोधन करतात.\n", "id": "mar_Deva_54221"} {"text": "छऊ नृत्य\n\nछाऊ नृत्य हा भारताच्या ओडिसा व बिहारमधील हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे.\n", "id": "mar_Deva_54222"} {"text": "वर्ग:१०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\n\nहा वर्ग १०,००० ते २०,००० यादरम्यान संपादने केलेल्या सदस्यांसाठी आहे.\n\n७\n", "id": "mar_Deva_54223"} {"text": "गोधडी\n\nगोधडी हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुऊन त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात.\n\nगोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54224"} {"text": "खुर्ची\n\nखुर्ची हे जमिनीपासून वर बसण्यासाठीचे साधन आहे. तिला चार पाय व पाट टेका असतो. एका खुर्चीवर एक व्यक्ती बसू शकतो. खुर्ची सहसा लाकूड, प्लास्टिक किंवा धातू पासून तयार केली जाते. खुर्चीचे अनेक आकार असतात. आधुनिक काळात खुर्चीच्या ऐवजी स्वागतकक्षामध्ये सोफ्याचा वापर केला जातो. सोफ्यावर एका वेळी २ ते ३ व्यक्ती बसू शकतात. राजकीय स्तरावर खुर्चीला महत्व आहे. एखादा माणूस थकतो तेव्हा त्यावर आराम करू शकतो.\n", "id": "mar_Deva_54225"} {"text": "बाटली\n\nप्रवासासाठी पाणी घेऊन जाण्यासाठी बाटलीचा उपयोग होतो. बाटली प्लास्टिक, काच, स्टील किवां विविध धातुं पासून बनवली जाते. ती वेगवेगळ्या आकाराची असते. काचेची बाटली ही अनेक प्रकारची असते. तिला आपण 'भरणी' सुद्धा म्हणू शकतो. पाणी पिण्यासाठी विविध प्रकारची औषधी पॅक करण्यासाठी किंवा अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ पॅक करण्यासाठी काचेच्या बाटलीचा उपयोग होतो. पाणी पिण्यासाठी स्टीलच्या बाटल्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. बाटली ही वेगवेगळ्या रंगाची असते.\n", "id": "mar_Deva_54226"} {"text": "पंडित बाळकृष्ण बुवा स्मृतिमंदिर\n\nपंडित बाळकृष्णबुवा स्मृती मंदिर हे हिंदुस्तानी संगीताचे प्रख्यात गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे स्मारक इचलकरंजी येथे १९७९ साली बांधण्यात आले. ९ फेब्रुवारी १९७९ रोजी पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या ५२ व्या पुण्यतिथीच्या दिवशी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.या स्मारकामार्फत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केले जाते.\n", "id": "mar_Deva_54227"} {"text": "रुमाल\n\nरुमाल हा कापडाचा चौकोनी तुकडा असतो . त्याचा चेहरा व हात पुसण्यासाठी उपयोग केला जातो. रुमाल पांढरे किंवा रंगीत असतात. त्यांवर इतर रंगाची चित्रे किंवा वेलबुट्टी असते. अनेकदा यावर भरतकाम असते. यावर व्यक्तिंची आद्याक्षरेही असतात.\n", "id": "mar_Deva_54228"} {"text": "कोल्हापूर प्रकारचा बंधारा\n\nकोल्हापूर प्रकारचा बंधारा धरणाचा छोटा प्रकार आहे.\n\nयात वाहत्या पाण्यात मध्ये खांब उभारून त्याला दारे बसविली जातात व त्याद्वारे पाणी अडवले जाते.\n", "id": "mar_Deva_54229"} {"text": "ॲडमिन बॉक्सची लढाई\n\nॲडमिन बॉक्सची लढाई, न्गाक्येडौकची लढाई किंवा सिंझवेयाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि जपानी सैन्यामध्ये झालेली लढाई होती. ५-२३ फेब्रुवारी, १९४४ दरम्यान आराकानजवळ झालेल्या या लढाईत दोस्तांचा विजय झाला.\n\nही लढाई सध्याच्या बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेजवळ झाली होती. यात जपान्यांची एक डिव्हिजन तर दोस्त राष्ट्रांच्या दोन डिव्हिजन आणि एक रेजिमेंट होत्या. याशिवाय दोस्तांनी अधिक दोन डिव्हिजनांची कुमक पाठवली. यात दोस्त राष्ट्रांचे ३,५०६ सैनिक मृत्यू पावले आणि जपान्यांकडून लढणारे ३,१०६ मृत्यू पावले तसेच २,२२९ सैनिक जखमी झाले. याशिवाय दोस्तांची तीन आणि जपान्यांची ६५ लढाऊ विमाने कामी आली.\n\nया लढाईमध्ये दोन्हीकडून भारतीय सैनिक लढले. दोस्त राष्ट्रांकडून ते ब्रिटिश भारतीय लष्कराचा भाग होते तर जपान्यांकडून आझाद हिंद फौजेच्या ध्वजाखाली ते लढले.\n", "id": "mar_Deva_54230"} {"text": "१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड\n\n१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड (स्वातंत्र्यानंतर १६१वी इन्फंट्री ब्रिगेड) ही भारताचे सैन्याची तुकडी आहे. याची रचना १९४१मध्ये ब्रिटिश भारतीय लष्करात झाली. भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या ब्रिटिश भारतीय लष्कराच्या विभागणीत ही ब्रिगेड भारताच्या वाट्यास आली.\n", "id": "mar_Deva_54231"} {"text": "जपानचे पंधरावे सैन्यदल\n\nयाची उभारणी ९ नोव्हेंबर, १९४१ रोजी इंडो-चायनामध्ये झाली. ब्रिटिश आधिपत्याखालील म्यानमारवर आक्रमण करणे हे या सैन्यदलाचे एकमेव उद्दिष्ट होते. यासाठी त्यांना थायलंडमधून मार्ग काढणे आवश्यक होते. ८ डिसेंबर, १९४१ रोजी आताच्या कंबोडियामधून हे सैन्य थायलंडवर चाल करून गेले. त्याच वेळी जपानी सैन्याची १४३वी रेजिमेंट बॅंगकॉकच्या दक्षिणेस उतरली. या कचाट्यात सापडलेल्या थायलंडच्या सरकारने काही तासांच्या लढाईनंतर जपानला म्यानमारचा मार्ग मोकळा करून दिला. शोजिरो लिदाच्या नेतृत्वाखाली या सैन्यदलाचा एक भाग म्यानमारच्या दक्षिणेतील तेनासरीम येथे दाखल झाला तर दुसऱ्या भागाने थायलंडच्या उत्तर भागातून हल्ला केला. येथून पुढे म्यानमारमधील ब्रिटिश आणि भारतीय सैन्याचा प्रतिकार मोडून काढत १५व्या सैन्यदलाने झपाट्याने रंगूनकडे चाल केली व ७ मार्च, १९४२ रोजी हे शहर काबीज केले. सिंगापूरचा पाडाव झाल्यावर तेथून सुटका झालेले जपानी सैनिक आणि आझाद हिंद फौजेत दाखल झालेले पूर्वीचे ब्रिटिश भारतीय सैनिक १५व्या सैन्यदलात तैनात झाले. या नवीन कुमकीच्या मदतीने देशाच्या मध्य भागात धडक मारली. काही दिवस तेथे तळ मांडल्यावर हे सैन्य पुन्हा उत्तर व पश्चिमेकडे चालून गेले व म्यानमारमधून ब्रिटिशांना त्यांनी हाकलून दिले. पुढील वर्षभर हे सैन्यदल म्यानमारमध्ये ठाण मांडून होते. १९४४मध्ये या सैन्याचा बर्मा प्रादेशिक सैन्यात समावेश करण्यात आला. नवीन सेनापती रेन्या मुतागुचीने म्यानमारमधून ब्रिटिश भारतावर हल्ला करण्याचे ठरविले आणि उ गो मोहीम सुरू केली. या मोहीमेंतर्गत कोहिमाच्या लढाईत आणि इम्फालच्या लढाईत जपानच्या पंधराव्या सैन्याला ब्रिटिश भारतीय लष्कराने कडवा प्रतिकार केला व हे सैन्यदल जवळजवळ नेस्तनाबूद झाले. मुतागुची आणि त्याचा अधिकाऱ्यांची कमान काढून घेउन सिंगापूरला परत पाठविले गेले आणि सैन्याचे नेतृत्व शिहाची कातामुराला दिले गेले. पावसाळा संपताना कातामुराने पंधरावे सैन्य इरावती नदीपलीकडे नेले व तेथून ब्रिटिशांचे प्रतिआक्रमण रोखण्याचा असफल प्रयत्न केला. मंडाले पडल्यावर पंधराव्या सैन्याने रीतसर माघार घेतली व पेगु योमास येथे जपानच्या तेहतीसाव्या सैन्यदलाशी संधान साधले. दोस्त सैन्याने घातलेला वेढा फोडून काढीत दक्षिणेकडे पलायन करताना पंधराव्या सैन्यदलाचा सर्वनाश झाला. उरलेसुरले सैनिक जपानच्या १८व्या प्रादेशिक सैन्यात दाखल झाले.\n\nजपानने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करल्यावर थायलंडच्या लांपांग प्रांतात जपानच्या पंधराव्या सैन्यदलाचे विसर्जन करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54232"} {"text": "ऊ५ (बर्लिन उ-बाह्न)\n\nऊ५ तथा ऊ फ्युंफ किंवा उंटरग्राउंडबाह्न फ्युंफ हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.\n\nहा मार्ग अलेक्झांडरप्लाट्झ पासून हॉनोउ स्थानकांपर्यंत आहे. एकूण २० स्थानके असलेला हा मार्ग शहराच्या मध्य भागापासून पूर्वेकडे धावतो. हा मार्ग बर्लिन हॉप्टबाह्नहॉफ आणि टेगेल विमानतळापर्यंत पुढे बांधला जाण्याचे बेत आहेत.\n", "id": "mar_Deva_54233"} {"text": "सोमपाल कामी\n\nहा नेपाळ प्रीमियर लीगमध्ये जगदंबा जायंट्स या संघाकडून खेळतो.\n\nहा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १६ मार्च, २०१४ रोजी विरुद्ध खेळला.\n", "id": "mar_Deva_54234"} {"text": "शांघाय टॉवर\n\nशांघाय टॉवर (चिनी: 上海中心大厦) ही चीनच्या शांघाय शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या पुडोंग परिसरात असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल इतकी असून ती (दुबईच्या बुर्ज खलिफा खालोखाल), २०१८मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत होती. शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील गच्चीचा वापर दृष्य न्याहळण्यासाठी केला जातो व ही जगातील सर्वात उंच गच्ची आहे. तसेच ह्या इमारतीमधील सुमारे ७४ किमी/तास इतक्या वेगाने चालणाऱ्या लिफ्ट या जगातील सर्वात जलद लिफ्ट आहेत. शांघाय टॉवरचे बांधकाम नोव्हेंबर २००८ मध्ये चालू झाले व सप्टेंबर २०१४ मध्ये ते पूर्ण करण्यात आले. २६ एप्रिल २०१७ रोजी शांघाय टॉवरची गच्ची सर्वसाधारण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54235"} {"text": "डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र\n\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (Dr. Ambedkar International Centre) हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. '१५, जनपथ' असा या स्मारकाचा पत्ता असून 'ल मेरिडियन' या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी ही वास्तू आहे. या केंद्राला 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चा दर्जा देण्याची शक्यता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे.\n", "id": "mar_Deva_54236"} {"text": "प्रवीण बांदेकर\n\nप्रवीण दशरथ बांदेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. 'नवाक्षर दर्शन' या वाङ्मयीन ‍‍मराठी नियतकालिकाचे ते संंस्थापक असून त्याचे ते अनेक वर्षे संपादक आहेत. अनेक वाङ्मयविषयक चर्चासत्रांंमधून ते अभ्यासपूर्ण शाेधनिबंधांचे वाचन करीत असतात.\n\nप्रवीण बांदेकर यांचे मूळ गाव बांदा असले तरी त्यांचा जन्म आजोळी वेंगुर्ल्याला झाला होता. वडील कृषिखात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्त दर दोन-चार वर्षांनी प्रवीण बांदेकर यांना कोकणातील गावोगाव फिरता आले. तरीसुद्धा वेंगुर्ल्याशी त्यांची अतूट नाळ जुळली. प्रवीण बांदेकर यांचे महाविद्यालयीन शिक्षणही वेंगुर्ल्यातल्या बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात झाले. तिथेच त्यांना कवी गुरुनाथ धुरी भेटले त्यांनी त्यांची साहित्याची आवड जोपासली.\n\nनंतर इंग्रजीत एम.ए. करायला बांदेकर गोवा विद्यापीठात गेले आणि तिथे त्यांना साहित्यिक भालचंद नेमाडे भेटले. नेमाडेंमुळे बांदेकरांचे साहित्याचे-विचारांचे क्षितिज व कक्षा आणखीनच रुंदावल्या. शिक्षण पूर्ण होताच बांदेकर सावंतवाडीच्या आर.पी.डी. काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि सावंतवाडीतील सर्जनशीलतेला खतपाणी घालणाऱ्या वातावणामुळे प्रवीण बांदेकर यांच्यातल्या कवी-लेखकाचा तेथे खरा विकास झाला.\n\nकवी वसंत सावंत, संवादी कविमित्र वीरधवल परब, अजय कांडर, शरयू आसोलकर, गोविंद काजरेकर आणि अनिल धाकू कांबळी ही मंडळी बांदेकरांना सावंतवाडीतच भेटली. वसंत सावंत यांनी स्थापन केलेला 'सिंधुदुर्ग साहित्य संघ' हेच या बहुतेकांचे पहिले साहित्यिक व्यासपीठ होते. बांदेकरांनी पहिली कविता या साहित्य संघाच्या मंचावरच वाचली होती.\n", "id": "mar_Deva_54237"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८\n\nइंग्लंड फेब्रुवारी मध्ये २ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करणार आहे. हा दौरा ट्रान्स-टास्मॅन तिरंगी मालिकानंतर लागोलाग होणार आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने ईडन पार्कवरची कसोटी दिवस-रात्र खेळविण्याचा निर्णय घेतला.\n", "id": "mar_Deva_54238"} {"text": "भिकू पै आंगले\n\nभिकू पै आंगले (जन्म : गोवा, १२ नोव्हेंबर, १९२४; - मडगांव, गोवा, भारत), २० फेब्रुवारी, २०१८) हे एक मराठी नाट्यकर्मी व शिक्षणतज्ज्ञ होते. नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक उभे केले. या नाटकाचे ते सहदिग्दर्शक होते.\n", "id": "mar_Deva_54239"} {"text": "बी.के. गोयल\n\nडॉ. बी.के. गोयल (इ.स. १९३६ - २० फेब्रुवारी, २०१८:मुंबई, महाराष्ट्र) हे एक जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ होते. गोयल हे प्रख्यात व्यक्तींबरोबरच तसेच गरीब रुग्णांचेही उपचार करीत. ते शेवटपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि मानद अधिष्ठाता पदावर होते.\n\nडॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यासोबतच ते जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणून काम करीत. अवघ्या २९व्या वर्षी जे. जे. रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.\n", "id": "mar_Deva_54240"} {"text": "यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन\n\n'कर्दळीवन सेवा संघा'ने २८ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात 'यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन' आयोजित केले होते. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा व परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यांतील अनुभवांची देवाण घेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हे संमेलन योजले होते.\n\nकैलास मानसरोवर यात्रा, कर्दळीवन परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, श्रीदत्त परिक्रमा, काशी पंचक्रोशी परिक्रमा, स्वर्गारोहिणी यात्रा, द्रोणागिरी परिक्रमा, गिरनार परिक्रमा, पिठापूर – कुरवपूर परिक्रमा, लाहिरी महाशय राणीखेत गुहा परिक्रमा, पंचकैलास – आदि कैलास, किन्नर कैलास,श्रीखंड कैलास, मणि महेश कैलास, पंचकेदार – केदारनाथ, कल्पेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ, मदमहेश्वर या परिक्रमा लोकप्रिय होत चालल्या आहेत. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत, सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि माहितीपट, चित्र प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा साहित्य संमेलनात झाले.\n", "id": "mar_Deva_54241"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघ ४ कसोटी सामने खेळतील. दक्षिण आफ्रिकेवरची बंदी उठविल्यानंतर या दोन्ही संघांमधील ४ कसोटी सामन्यांची ही मालिका प्रथमच खेळविण्यात येत आहे. कसोटी मालिकेआधी तीनदिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.\n\nकसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल याने केली.\n", "id": "mar_Deva_54242"} {"text": "एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nएल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलंबियाची राजधानी बोगोता शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून कोलंबियातील बव्हंश विमानतळ तसेच मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळापासून जगातील निवडक मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.\n\nयेथे आव्हियांका, कोपा एरलाइन्स कोलंबिया, विंगो, विव्हाकोलंबिया, सातेना, इझीफ्लाय आणि लॅटॅम कोलंबिया या विमानवाहतूक कंपन्यांचे तळ आहेत.\n", "id": "mar_Deva_54243"} {"text": "डोरले\n\nडोरले हे महाराष्ट्रातील स्त्रियांचे आभूषण आहे.\n\nएके काळी डोरले हे प्रत्येक मराठी विवाहित स्त्रीचे धन मानले जात असे. डोरले हा मंगळसूत्राचाच प्रकार आहे. अलीकडे त्याची जागा मंगळसूत्राने घेतली आहे. डोरले सोन्यापासून बनवले जाते. डोरले वेगवेगळ्या आकाराचे असते. एक ग्रॅम पासून ते पाहिजे त्या वजनाची डोरली तयार करता येतात.\n", "id": "mar_Deva_54244"} {"text": "साखळी (अलंकार)\n\nसाखळी किंवा गळसरी हा दागिन्याचा एक प्रकार आहे. हा दागिना गळ्यात घालतात. सोने, चांदी वा अन्य धातूपासून हा दागिना बनवला जातो. तो एकात-एक गुंफवलेल्या साखळ्यांपासून हा बनवतात. सोनसाखळी बायका आणि पुरुष घालतात.सोन्याच्या कोणत्याही माळेला गळसरी, 'गरसळी' या नावाने ओळखले जाते. मूळ शब्द गळेसर (गळय़ात घालावयाची माळ) असा असावा, परंतु या शब्दाची गळसरी, गळेसर, गरसळी, गरसुळी, गरसोळ अशी अनेक अपभ्रष्ट रूपे आहेत.\n", "id": "mar_Deva_54245"} {"text": "माळ (अलंकार)\n\nमाळ हा गळ्यात घालायचा एक दागिना आहे. हा दागिना सहसा स्त्रीया घालतात. एका सूत्रात ओवलेले मणी हे माळेचे मूळ स्वरूप आहे. पूर्वी माळेला एकावली असे म्हणत. एकपदरी टपोऱ्या मोत्यंची माळ. कालिदासाने 'लातावीत्पे एकावली लग्ना ' असा या अलंकाराचा उल्लेख विक्रमोर्वाशीयात केला आहे.माळ ही सहसा मोत्यांची असते.पण माळेचे मोहन माळ, बोरमाळ, इ. अनेक प्रकार आहेत हे सोन्याच्या मण्यामध्ये असतात. माळेमध्ये वेगवेगळ्या कलाकृती करता येतात. माळ ही शोभेची व किमान प्रतिष्ठेची बाब मानली जाते. सोन्याच्या, चांदीच्या माळेमध्ये मोती घालूनही माळ बनवली जाते.मोत्याच्या एकरी सरला यष्टीलता किवा यष्टिका म्हणत.कालिदासाने मोत्यांच्या यष्टीचा पुढील प्रमाणे उल्लेख केला आहे- क्वचीत्प्रभालेपीभीरीन्द्रनीलैमुक्तामयी यष्टीरिवानुवीद्धा ।।\n\nपुरुषही माळ घालू शकतात.\n", "id": "mar_Deva_54246"} {"text": "वेंकट रेड्डी\n\nवेंकटेश्वर के. रेड्डी (१९६५:मदनापल्ली, आंध्र प्रदेश, भारत - ) हे भारतीय-अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ आहेत. हे युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अमेरिकेतील माउंटन-वेस्ट प्रदेशातील विद्यापीठांमध्ये हे भारतीय वंशाचे पहिले कुलगुरू आहेत.\n", "id": "mar_Deva_54247"} {"text": "युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो अॅट कॉलोराडो स्प्रिंग्ज\n\nपुनर्निर्देशन युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज\n", "id": "mar_Deva_54248"} {"text": "आगरी युवा प्रतिष्ठान\n\nआगरी युवा प्रतिष्ठान ही संस्था इगतपुरी तालुक्यात आहे, ती आगरी समाजाचे हित जोपासण्याबरोबर सामाजिक संस्कृती, चाली-रीती तसेच समाज प्रबोधनाच्या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करते.\n", "id": "mar_Deva_54249"} {"text": "पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nपुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ हा डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या पुंता काना शहरातील विमानतळ आहे. डिसेंबर १९८३मध्ये सुरू झालेला हा विमानत जगातील पहिला खाजगी मालकीचा विमानतळ आहे.\n\nयेथून कॅरिबियन आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथून वर्षाकाठी विमानांची सुमारे ६ लाख ये-जा होतात. यातून ६३ लाख पेक्षा जास्त प्रवासी डॉमिनकन प्रजासत्ताकात येतात व जातात.\n\nया विमानाची इमारत पारंपारिक डॉमिनिकन पद्धतीने बांधण्यात आलेली असून हिचे छत नारळी आणि पोफळीच्या झावळ्यांनी झाकलेले आहे.\n", "id": "mar_Deva_54250"} {"text": "वाळा (दागिना)\n\nवाळा भारतात लहान मुलांच्या पायामध्ये घातला जाणारा गोलाकार दागिना असून तो लहान मुल एक ते दोन वर्षाचे होईल तोपर्यत घातला जातो. हा दागिना सहसा तांब्याचा असतो.धातूंचा मुख्य उपयोग भूतांखेतांपासून बचावा व देवांनाची कुपा यासाठी होतो,असे प्राचीन काळापासून मानले गेले आहे.त्यासाठी पूर्वी तांब्याचे वाळे घालतात प्रथा होती.अजूनही मुलांनाच्या पायांत तांब्याचे वाळे घालतात.त्याचा मूळ हेतू पौरुषाची जपणूक असा आहे.\n", "id": "mar_Deva_54251"} {"text": "वेढणी\n\nवेढणी हा अंगठीचा एक प्रकार आहे. तो सोने या धातू मध्ये असतो. ते हातामधील बोटांमध्ये वापरतात. तो गोल वेढे असतात म्हणून त्याला वेढणी म्हणतात\n", "id": "mar_Deva_54252"} {"text": "जगत शेठ\n\nजगत शेठ हे नवाब सिराजउद्दोलाच्या काळात मुर्शीदाबाद, बंगाल मधील सावकार होते. जैन आचार्य भ्रातृचंद्र सुरी‌ हे त्यांचे अाध्यात्मिक गुरू होते. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात शेठ हे भारतातील सर्वात शक्तिशाली सावकार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार राॅबिन ओर्मी यांनी‌ जगत शेठचे वर्णन 'जगाला माहीत असलेल्या महान सावकाराच्या रूपात' केले आहे.\n\nनिक रॉबिन्स याच्या मते त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल असे निदान भारतात तरी कोणीही‌ नव्हते. शेठने व त्याच्या कुटुंबानेे ब्रिटिश साम्राज्याशी त्यांच्याच चलनात/नाण्यांमध्ये सावकारी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. त्यावेळच्या फ़्रेंच अभ्यासकांच्या मते त्याने गोळा केलेल्या संपत्तीमुळेच खरेतर पुढच्या बदलांना चालना मिळाली. ओमीचंद आणि मीर जाफ़र यांच्याबरोबरीनेच त्याने नवाबाविरुद्ध कारस्थान रचले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्लासीच्या लढाईसाठीची आर्थिक मदत जगत शेठने दिली होती. आणि त्या मदतीच्या जोरावर ब्रिटिशांनी भारतात त्यांचे स्थान बळकट केले. मीर जाफरच्या नंतर सत्तेत आलेल्या मीर कासीमने जगत शेठ आणि त्याच्या कुटुंबाचे १७६३ साली शिरकाण केले.\n", "id": "mar_Deva_54253"} {"text": "कॉलोराडोमधील काउंटी\n\nअमेरिकेचे कॉलोराडो राज्य ६४ काउंट्यांमध्ये विभागलेले आहे. या प्रत्येक काउंट्या राज्यातील प्रशासनाचे सगळ्यात छोटे एकक आहे. शहरे व गावांना स्वतःचे प्रशासन असले तरी अशी प्रशासने स्वतंत्र असतात. या ६४ काउंट्यांपैकी डेन्व्हर आणि ब्रूमफील्ड या दोन काउंट्या शहरवजा काउंट्या आहेत.\n", "id": "mar_Deva_54254"} {"text": "बदाम (दागिना)\n\nबदाम हा भारतात, विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा सोन्याच्या दागिन्याचा एक प्रकार आहे. तो गळ्यात घालण्यात येतो. तो एक पदक असते. हा एक पारंपारिक दागिना आहे . त्याचा आकार पिंपळाच्या पानासारखे असतो. तो एक दोरातून गोफुन गळ्यात घातला जातो. बहुतेक करून पुरुष व लहान मुले जास्त प्रमाणात वापरतात. यावर ओम असते.\n", "id": "mar_Deva_54255"} {"text": "मातीचे परीक्षण\n\nमातीमध्ये फे, के, एस, बी, जेन, ओसी, एन, पीएच इत्यादींची चाचणी घेण्यासाठी विविध प्रक्रिया केल्या जातात. मातीचे परिणाम जाणून घेण्यासाठी करण्यासाठी प्रथम प्रेरणा मॉडेल वापारत होते परंतु आता मिराडीपारिक वापरला जातो . मृदापारिकक्षिका आयसीएआर-आयआयएसएस भोपाळ यांनी विकसित केली आहे.\n", "id": "mar_Deva_54256"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८\n\nपाकिस्तान क्रिकेट संघ मे २०१८ मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जून २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने आयर्लंडला कसोटी दर्जा दिल्यानंतरची ही आयर्लंडची पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय कसोटी असणार आहे. आयसीसीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ऑकलंड येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सामन्याची तारीख जाहीर केली. एकमेव कसोटी सामना पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्याआधी होणार आहे.\n\nवॉरन ड्युट्रोम, आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ, यांनी आयर्लंडच्या कसोटी पदार्पणासाठी संघाला अभिनंदन केले व पाकिस्तान क्रिकेट संघचे आभार मानले. क्रिकेट आयर्लंडचे डायरेक्टर, रिचर्ड हॉल्ड्सवर्थ, यांनी भविष्यात पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली.\n", "id": "mar_Deva_54257"} {"text": "इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१८\n\nइंग्लंड क्रिकेट संघाने १० जून २०१८ रोजी १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. स्कॉटलंडने सामना ६ धावांनी जिंकला\n", "id": "mar_Deva_54258"} {"text": "चिंचपेटी\n\nचिंचपेटी हा महाराष्ट्रात वापरला जाणारा स्त्रीयांचा एक अलंकार आहे. हा कोल्हापुरी साजाचा भाग आहे. चिंचपेटी मोत्याची असते. तो ठुशीप्रमाणेच गळ्याभोवती घट्ट बसतो. चिंचपेटी हा खास मराठमोळा दागिना आहे. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तो प्रचलित असावा. अनेक जुन्या काव्यातूनही चिंचपेटीचा उल्लेख आढळतो. चिंचेच्या पानाचा आकार असलेल्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्याचे किंवा हिऱ्याचे कोंदण करून व त्या पेट्या रेशमाने पटवून केलेला, वज्रटीकेसारखा गळ्यालगत बसणारा अलंकार. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरात पेशवाईत रुक्मिणीला दिलेल्या चार चिंचपेट्या पहायल्या मिळतात.\n", "id": "mar_Deva_54259"} {"text": "करदोटा\n\nकरदोटा हा भारतात वापरला जाणारा अलंकार आहे. हा सहसा पुरुष व लहान मुले यांच्या कमरेभोवती बांधला जातो. काळा दोरा, सोने किंवा चांदी पासून तयार केलेल्या करदोट्यावर नक्षी असते.\n", "id": "mar_Deva_54260"} {"text": "झोपडी\n\nझोपडी हा घराचा एक प्रकार आहे. झोपडी गवत , बांबू , व पाला पाचोळा या पासून तयार केलेली असते . अश्या झोपड्या खेड्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात . झोपडी ही निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीपासून तयार होते त्यामुळे झोपडीत वातावरण थंड राहते. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या निवासी ठिकाणी तसेच निसर्ग रम्य ठिकाणी सुद्धा अश्या झोपड्या अवर्जून तयार केलेल्या दिसतात.\n", "id": "mar_Deva_54261"} {"text": "टोपी\n\nखेड्यात फिरताना प्रत्येक माणसाच्या डोक्यावर टोपी दिसते . टोपी सुती , टेरीकॉट अशा कापडापासून बनवली जाते . तिचा आकार हा कपाळापासून मागे निमुळता होत गेलेला असतो . कानटोपी , मांजर टोपी , खादी अश्या प्रकारात टोप्या मिळतात . टोपी हा पारंपारिक वस्त्र प्रकार आहे . वयस्क लोक सर्रास टोपी वापरतात . टोपी ही जुन्या काळात प्रतिष्ठेची ओळख मानली जात असे\n", "id": "mar_Deva_54262"} {"text": "कमल देसाई (समाजवादी नेत्या)\n\nकमल देसाई (जन्म : इ,स. १९२१; - मुंबई, २० फेब्रुवारी २०१८]) या मुंबईतील महागाई प्रतिकार महिला आंदोलनाच्या आघाडीच्या नेत्या, आणि मुंबई-गोरेगावातील समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्या व समाजसेविका होत्या. त्या गोरेगावच्या माजी आमदार होत्या. अहिल्याबाई रांगणेकर, कमल देसाई आणि मृणाल गोरे या महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईतील समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम करणाऱ्या आघाडीच्या स्त्रिया होत्या.\n\nकमल देसाई यांची कट्टर लोहियावादी अशी ओळख झाली होती. लोकांमध्ये मिसळून केलेल्या कार्यामुळेच १९७३ साली त्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली. आधीचा संपर्क आणि पदाच्या माध्यमातून केलेले काम यामुळे त्यांचा लोकसंपर्क वाढत गेला. पुढे १९७८ मध्ये त्या जनता पक्षाकडून विधानसभेवर निवडून आल्या. फेरीवाले, महिला या घटकांबरोबरच नागरी समस्यांच्या निवारणासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. महागाईविरोधी प्रतिकार समितीच्या दुसऱ्या फळीतील त्या प्रमुख नेत्या होत्या. मृणाल गोरे यांच्या साथीने त्यांनी महागाईविरोधी प्रतिकार महिला आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. मृणालताईंबरोबरच कमलताईंनाही पाणीवाली बाई, हंडावाली बाई म्हणून ओळखले जात होते. जॉर्ज फर्नांडिस यांचा रेल्वेचा संप यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. स्वाधार संस्था, नागरी निवारा परिषद यामध्येही त्या सक्रिय होत्या. कोणत्याही सामाजिक कार्यात मनापासून सहभाग देण्याबरोबरच उत्साही आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक जिवाभावाची माणसे जोडली होती. कमल देसाई यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका महत्त्वाच्या घटनेशी-अंतुले यांच्या राजीनाम्याशी- निकटचा संबंध होता. मृणाल गोरे यांनी कमल देसाई आणि देसाईंचे मेव्हणे, संयुक्त समाजवादी पक्षाचे नेते सामंत, यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचप्रकरणी पुढे अंतुले यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.\n\nकमल देसाई यांना छबूताई असे टोपणनाव होते. त्या इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्या तुरुंगात होत्या. गोरगरिबांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. मृणाल गोरे यांच्याबरोबर अनेक आंदोलनांत त्यांनी भाग घेतला होता. गोरे आणि देसाई या अनुक्रमे 'लाटणेवाल्या आणि हंडावाल्या बाई' म्हणून ओळखल्या जात.\n", "id": "mar_Deva_54263"} {"text": "शाल\n\nशाल हे सुती कापडाचे किंवा लोकरीचे पांघरुणाचे वस्त्र असते. शाल ही अतिशय पातळ असते आणि तिचा उपयोग थंडी पासून बचावासाठी केला जातो. हिवाळ्यात पहाटे भारतातील महिला अंगाभोवती शाल गुंढाळून घरगुती कामे करतात.\n", "id": "mar_Deva_54264"} {"text": "स्वेटर\n\nस्वेटर (Sweater) हे एक उबदार वस्त्र आहे. याचा उपयोग हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून बचावासाठी केला जातो. स्त्री व पुरुषांसाठी भिन्न स्वरूपाची स्वेटर असतात.\n", "id": "mar_Deva_54265"} {"text": "वेस्ट इंडीज वि. विश्व XI इंग्लंडमध्ये, २०१८\n\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ ३१ मे २०१८ रोजी आयसीसी विश्व XI संघाविरूद्ध इंग्लंडमध्ये एक टी२० सामना खेळला. या सामन्यातून मिळालेल्या निधीने ईर्मा वादळ आणि मारिया वादळमुळे वेस्ट इंडीज मधील नादुरुस्त झालेल्या क्रिकेट मैदानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.\n\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने या सामन्याला आंतरराष्ट्रीय टी२०चा दर्जा दिला. इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानवर हा सामना झाला. वेस्ट इंडीजने हा सामना ७२ धावांनी जिंकला\n", "id": "mar_Deva_54266"} {"text": "स्कार्फ\n\nस्कार्फ (गळपट्टा) हा गर्भावस्था, सूर्य किरणांपासून संरक्षण, स्वच्छता, फॅशन किंवा धार्मिक कारणांमुळे गळ्याभोवती बांधलेला कापडाचा एक भाग आहे. ते ऊन, कश्मीरी माल, तागाचे किंवा कापसासारख्या विविध प्रकारच्या साहित्यांपासून बनविला जातो. हा नेकवेअरचे एक सामान्य प्रकार आहे.\n", "id": "mar_Deva_54267"} {"text": "ब्लाउज\n\nब्लाउज किंवा झंपर हे कंबरेच्या वर घालण्याचे वस्त्र आहे. भारतात या प्रकारचे वस्त्र मजूर, शेतकरी, कलाकार, स्त्रिया आणि मुली परिधान करीत. आज सामान्यपणे स्त्रींयाचे हे वस्त्र असून ते छातीभोवती घालतात.\n", "id": "mar_Deva_54268"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८\n\nपाकिस्तान क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. कसोटी मालिकेआधी पाकिस्तान संघाने केंट आणि नॉरदॅम्पटनशायर संघांविरूद्ध सराव सामने खेळले.\n\nकसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.\n", "id": "mar_Deva_54269"} {"text": "टॉप (वस्त्र)\n\nटॉप छाती आणि मान आणि कंबरेमधील भागावर घातले जाणारे वस्त्र आहे. टॉप तळाशी मध्यम आकाराचा किंवा ताणवल्यानंतर लांब असतो. पुरूषांचा टॉप साधारणपणे पॅंटसह जोडलेला असतो आणि पॅंट किंवा स्कर्टवाली महिसा सर्वात वरच्या सामान्य प्रकारचे टी-शर्ट, ब्लाउज आणि शर्ट आहेत.\n", "id": "mar_Deva_54270"} {"text": "नीलम गोऱ्हे\n\nडॉ. नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या आमदार आहेत (२०१४ साली). लेखिका विजया जहागीरदार या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या लागत. नीलम गोऱ्हे या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत.\n", "id": "mar_Deva_54271"} {"text": "हिटर बायोगॅस\n\nबायो गॅस यंत्र हे बऱ्याच लोकांना बांधलेले आहे. पण ते एक दिवस कामकाजाच्या परिस्थितीत नव्हते . म्हणूनच स्वयंपाकघरातील कचऱ्यांचा उपयोग करून विद्यमान बायोगॅस यंत्र पुन्हा वापरणे आवश्यक आहे. पूर्वी काही समस्या तापमानासारखी देखभाल आणि पीएच नियंत्रणासारखी निर्माण झाली आहे.\n\n१. किचन कचरासाठी अस्तित्वात असलेल्या बायो गॅस संयंत्राचा पुन्हा वापर.\n\n२. एच 2 एस आणि ओलावा काढण्याचे सामान गॅस कनेक्शनवर माउंट करा.\n\n३. गरम पाणी वापरून तापमान राखतात.\n\n४. फ्लो मीटरचा वापर करून बायो गॅसचे उत्पादन मोजा.\n\n५. लिंबोन स्टोन (चुना) वापरून बायो गॅसचे पीएच राखणे.\n\n६. हाताने संचालित कटर तयार करा\n\n१. स्वयंपाकघरातील कचरासाठी विद्यमान बायोगॅस संयंत्राचा पुन्हा वापर\n\n२. टेम्पलेट कायम ठेवा आणि पीएच कंट्रोल\n\n३. हाताने संचालित कटर तयार करा\n\nअद्याप पर्यंत कार्य -\n\nसर्व प्रथम, बायो गॅस यंत्र आणण्यात आले. (कोठारुद ऑफिस ऑफ द वर्ल्ड आश्रम) त्या वनस्पती जलाशयाची क्षमता 1 क्यूबिक मीटर आणि पायरी 600 लिटर आहे. तो गाय शेण स्लरी सह भरले होते. मग बायो गॅस तयार झाल्यानंतर चार दिवसांनंतर स्वयंपाकघरातील कचरा दिवसातून तीन वेळा खाल्ले.\n\nबायो गॅसचे उत्पादन प्रथमच सुरू करण्यात आले आणि त्यानंतर बायोगॅस यंत्र आणि अन्य प्रयोगशाळेचे बायो-गॅस कनेक्शन तपासण्यात आले. नंतर त्या कनेक्शनला बायोगॅस पुरविण्यात आले पण समस्या आली कारण अन्न प्रयोगशाळेला वायू पुरविण्यात आले नाही. पाईप लाईन बाहेर काढली आणि बायोगॅस पुरवठ्यामागचे कारण शोधले. पाइपमधील घनरूप पाणी काढण्यात आले. त्यानंतर बायोगॅस पुरविला गेला. पण त्याच समस्या आली. त्या ढलानाने पाईप टाकल्यानंतर पाणी काढले. पाईप कनेक्शनच्या उतारांमुळे बायोगॅस योग्यरित्या पुरवल्या. त्या कनेक्शनमध्ये फ्लो मीटर बसविण्यात आले. ज्याचा उपयोग त्यातून जाणारा बायोगॅसच्या मोजणीसाठी केला जातो. सर्व सहयोगी कनेक्शन जोडले गेले.\n\nबायोगॅस विविध सामग्री द्वारे फीड होते त्या वेळी पीएच आणि फीड आणि स्लरीचे तापमान मोजले जाते. बायोगॅसच्या उत्पादनाचे मोजमाप व्होक्यूम पंप वापरून केला जातो.\n", "id": "mar_Deva_54272"} {"text": "शिव स्मारक\n\nशिव स्मारक किंवा छ. शिवाजी महाराज स्मारक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुंबईत बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगांव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आधारासह एकूण उंची २१२ मीटर असणार आहे. चीनमधील २०८ मीटर उंचीच्या स्प्रिंग टेंपल बुद्धापेक्षा याची उंची वाढवण्यात आली आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.\n", "id": "mar_Deva_54273"} {"text": "वर्ग:भारतीय नास्तिक\n\nया लेखवर्गात 'ईश्वर' या संकल्पनेवर विश्वास न ठेवणाऱ्या अथवा 'देव नाही असे मानणाऱ्या' भारतीय व्यक्ती आहेत.\n", "id": "mar_Deva_54274"} {"text": "त्रिवट\n\nत्रिवटला तिखट असेही म्हणतात. त्रिवट हा तराण्यापेक्षाही अवघड असा प्रकार आहे. पूर्वी ध्रुपद गायनानंतर त्रिवट गाण्याची पद्धत रूढ होती मात्र अतिशय अवघड असणारा हा गीतप्रकार अलीकडे फारच क्वचित गायला जातो. जवळ-जवळ या गीत प्रकाराचे अस्तित्व संपलेलेच आहे असे म्हणता येईल. त्रिवट हा तराण्याप्रमाणेच शब्दविहिन असा गीतप्रकार आहे. मृदंग आणि तबल्याचे बोल घेऊन विस्तार केला जातो. तराण्यासारखीच त्रिवटची गायकी मध्य लयीन आणि दृत लयीत सादर केली जाते. त्रिवट या प्रकारातील गीते सगळ्या रागांत गायली जातात आणि विविधताल त्यासाठी वापरले जातात.\n", "id": "mar_Deva_54275"} {"text": "कजरी\n\nबनारस, मिजापूर इत्यादी भागांमध्ये ब्रज भाषेतील शृंगाररसप्रधान असा हा गीतप्रकार गायिला जातो. या कजरी गीतप्रकारामध्ये वर्षा ऋतू, श्रावण ऋतू, राधाकृष्ण लीलाच वर्णन, विरह वर्णन इत्यादींचा समावेश असतो. काफी, खमाज, झिंझोटी इत्यादी रागांमध्ये कजरी गायिली जाते. दादरा, केरवा, धुमाळी इत्यादी तालांचा वापर या गीतप्रकारासाठी केला जातो.\n", "id": "mar_Deva_54276"} {"text": "चैती\n\nचैत्र महिन्यामध्ये रामजन्म उत्सव सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. उत्तर पूर्व हिंदुस्थानामध्ये विशेषतः रामजन्माचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गया, अयोध्या, बिहार इथेही रामावरील रामलीलासारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. चैत्र महिन्यातील रामचंद्राच्या लीलांवर आधारित जी गीते गायली जातात किंवा जे गीतप्रकार सादर केले जातात त्यांना 'चैती' असे म्हणतात. ब्रज भाषेमध्ये चैती या गीतप्रकाराची रचना केलेली असते. चैतीचे गायन ठुमरी गाणारे गायक अधिक सहजतेने करतात.\n", "id": "mar_Deva_54277"} {"text": "रोजगारासंबंधित संकेतस्थळे\n\nरोजगाराची संकेतस्थळ ही एक अशी संकेतस्थळ आहे जी विशेषतः रोजगार किंवा व्यवसायसंबंधित व्यवहार करते. अनेक रोजगाराच्या वेबसाईट्सची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की विविध कंपनींचे अधिकारी कंपनीची रिक्त पदे भरण्यासाठी, नोकरीविषयक जाहिराती त्यांच्या अटी व पात्रता या वेबसाईटवर देतात आणि त्यांनाच सामान्यतः जॉब बोर्ड म्हणून ओळखले जातात. इतर रोजगारांच्या संकेतस्थळवर कंपनीला इतर कर्मचाऱ्यांनी देलेले अभिप्राय, कारकीर्द आणि नोकरीविषयक सल्ला, आणि कंपनी तसेच नियोक्त्यांची माहिती देलेली असते. या वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातींसाठी एखादा नोकरीच्या शोधात असलेला उमेदवार त्याच्या शैक्षणिक अहर्तेनुसार रोजगाराच्या जाहिराती शोधून त्यासाठी स्वताचा अर्ज भरू शकतो किंवा स्वताचा सीव्ही तेथे अपलोड करू शकतो.\n", "id": "mar_Deva_54278"} {"text": "गुमठी\n\nभारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या समतल पारणांवर (रेल्वे लेव्हल क्रॉसिंग) गेटमनचे उन्हा-पावसापासून रक्षण करण्यास त्याजवळच बांधण्यात आलेल्या खोलीस गुमठी असे म्हणतात. गाडी येत असल्याची सूचना देणारी यंत्रणा यात बहुदा बसविण्यात आलेली असते.त्याद्वारे सूचना मिळाल्यावर, 'गेटमन' या पारणावरील रस्ता वाहतूकीसाठी बंद करतो व गाडी गेल्यावर तो परत सुरू करतो. रेल्वे वाहतूक ही दिवसाचे २४ तास सुरू रहात असल्यामुळे येथे कायम रेल्वेचा कर्मचारी तैनात असतो.गाडी वाहतूक सुरळीत विनाथांबा सुरू रहावी व नागरिकांना अपघात होऊ नये म्हणून ही योजना केलेली असते.\n", "id": "mar_Deva_54279"} {"text": "सरगम\n\nकोणत्याही रागात घेतली जाणारी स्वरांची रचना किंवा मालिका ही विशिष्ट अशा नियमांनी बद्ध केलेली असते, ताल-लयबद्ध असते. तिला विशिष्ट असा आकृतीबंध असतो. अशा नियमांच्या चौकटीत बसविलेल्या, रागाच्या नियमांना अनुसरून, ताल-लयबद्ध स्थितीमध्ये रागातील स्वरांचा आविष्कार केला जातो. अशा रचनेला त्या रागाचे 'सरगमगीत, सुरावर्त', 'सुरावट' किंवा 'स्वरमालिका' म्हणतात. शब्दविरहित स्वर गुंफून स्वरमालिका तयार होते. स्वरमालिकेचे अस्ताई आणि अंतरा असे दोन भाग असतात. स्वरमालिकेची रचना ही सर्व रागांमध्ये आणि तालांमध्ये केली जाते. सरगममुळे रागाचे स्वर, रागाचे स्वरूप, स्वरांचे स्वरूप, चलन इत्यादींचे ज्ञान जाणकारास होते.\n", "id": "mar_Deva_54280"} {"text": "चित्रपटगीत\n\nचित्रपटामध्ये एकाहून अधिक गाण्यांचा समावेश केलेला असतो. ही गीते विविध गीतप्रकारांतील असतात. भूपाळी, वासुदेवाचे गाणे, भक्तिगीते, भावगीत, प्रेमगीत, कथा शास्त्रीय गीत, ठुमरी, दादरा, टप्पा असे उपशास्त्रीय प्रकार, कधी = नाट्यगीत, पाश्चात्त्य वळणाचे एखादे गाणे... इत्यादी एकाहून अनेक गीतप्रकार चित्रपटगीत या प्रकारात समाविष्ट केलेले असतात. चित्रपटातील कथेला, प्रसंगांना, घटनांना आनुषंगिक अशा प्रकारचे नियोजन असते. चित्रपटामधील गीते ही पूर्णपणे शास्त्रीय रागावर आधारलेली नसतात. कित्येक गीते ही आधारभूत रागावर आधारलेली असतात. असंख्य राग असुनही काही ठराविक रागांचाच वापर अधिक प्रमाणात केलेला दिसून येतो. विविध तालांचा उपयोग चित्रपट गीतामध्ये करतात, पुर्वीच्या काळी चित्रपट गीतांना संवादिनी, तबला, तानपुरा, वीणा, व्हायोलिन, बीन, सतार, सरोद बासरी, झांज, घुगरू, सनई... अशा वाद्यांची साथसंगत रोनी अलीकडे या वाद्यांबरोबर पाश्चात्त्य प्रकारच्या वाद्यांचीही साथ घेतली जाते.\n", "id": "mar_Deva_54281"} {"text": "भांबी\n\nभांबी ही महाराष्ट्र आणि पंजाब राज्यात आढळणारी हिंदू जात आहे. महाराष्ट्रात भांबी हे चांभार या नावानेही ओळखले जातात आणि त्यांनी अनुसूचित जातीचा दर्जा दिला आहे. तर पंजाब राज्यातील भांबी हे ब्राह्मण / पंडित कुटुंबांचे आहेत.\n", "id": "mar_Deva_54282"} {"text": "इंडियन पॉप\n\nइंडियन पॉप संगीत किंवा इंडिपॉप हे भारतातील संगीतकारांनी तयार केलेले आणि गायलेले पॉप संगीत आहे. हे भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यावर आधारलेले असते. याशिवाय त्यामध्ये जगातील विविध भागांतील प्रसिद्ध असे संगीताचे विविधखंड असतात. भारतीय चित्रपटसृष्टीमधून भारतीय पॉप संगीताचा उदय झाला. उषा उथ्थुप, शॅरॉन प्रभाकर, पिनाझ मसानी, इ. गायकांनी हे गीतप्रकार लोकप्रिय केले. याच्यानंतर के. के, अलिशा चिनॉय, शांतनु मुखर्जी, सागरिका, बाबा सेहगल, इ. गायकानी या गीतप्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली.\n\nरिमिक्स या गीतप्रकारामध्ये जुन्या गाण्याला नव्या रूपात सादर केले जात.\n", "id": "mar_Deva_54283"} {"text": "हेला\n\nहेला ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील एक हिंदू अनुसूचित जाती आहे. हेला शेतमजुरांचा आणि संगीतकारांचा एक समुदाय आहे. ते प्रामुख्याने वाराणसी, गाझीपूर आणि मिर्झापूर या जिल्ह्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्र राज्यातही हा समाज आढळतो. त्याला भंगी, मेहतर नावानेही ओळखले जाते.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील हेला या अनुसूचित जातीची लोकसंख्या ५२,३१४ इतकी होती. तर २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील हेला जातीची लोकसंख्या १,८६,७७६ इतकी होती.\n", "id": "mar_Deva_54284"} {"text": "इंडियन रॉक\n\nइंडियन रॉक तथा इंडिरॉक हे भारतातील संगीतकारांनी तयार केलेले आणि गायलेले रॉक संगीत होय.\n\nपाश्चात्त्य पॉप, लोकसंगीत आणि रॉक संगीत हे साठच्या सुमारास आकाशवाणी सिलोन न केंद्र, अमेरिकेतील बीबीसी या केंद्रावरून ऐकायला मिळत असे. या पद्धतीच्या संगीताचा भारतीय बॅंडपथकावर परिणाम दिसून येतो. कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, मुंबई... इत्यादी शहरांमध्ये इंडियन रॉकसाठी धातूच्या पात्रांचा वापर करतात. भारतामध्ये रॉक संगीत दिवसेन् दिवस अधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते. याशिवाय 'रॉक आणि रोल' फ्युजन हेही भारतीय संगीतामध्ये आले. अधूनमधून संगीतामध्ये विविध प्रकार येत असतात. गीतप्रकारामध्ये भारतातील प्रादेशिक भाषेतील गीतांच्याबरोबरच पाश्चिमात्य गीतांचेही अस्तित्व जाणवत आहे. पाश्चिमात्य संगीत प्रकारामध्ये कर्कश्श वाटणाच्या वाद्याचा काही वेळा उपयोग केला जातो. भारतीय संगीत आणि भारतीय विविध गीतप्रकार हे लोकप्रिय असून भारतीय संस्कृतीचा तो एक अमूल्य असा ठेवा आहे. आज कित्येक वर्षे हा ठेवा जतन करून ठेवलेला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा संगीतकलेचा पाया आहे. पाया मजबूत असल्यास कोणताही गीतप्रकार गायला किवा वाजवायला अवघड वाटणार नाही. सामान्य रसिक श्रोते शास्त्रीय संगीताचे ज्ञान न घेताही भारतीय गीतप्रकारांचा आणि संगीताचा आस्वाद मनापासून घेऊ शकतात.\n", "id": "mar_Deva_54285"} {"text": "रवींद्र संगीत\n\nरवींद्र संगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमधून रचलेल्या दोन हजार गीतांवर आधारित संगीत आहे.रवींंद्रनाथांंची २१५ गीते ही हिंंदुस्तानी संंगीतातून रूपांंतरित केलेली आहेत.या शैलीवर उत्तर भारतात प्रचलित असलेल्या तत्कालीन ध्रुवपद धमार,ख्याल,टप्पा,ठुमरी,भजन,बंंगाली धुनी यांंचा प्रभाव दिसून येतो.\n", "id": "mar_Deva_54286"} {"text": "वर्ग:गीतप्रकार\n\nभारतीय संगीतात गीतांचे अनेक प्रकार आढळतात, ते गीतप्रकार आणि त्याबद्दलची माहिती गीतप्रकार या वर्गात आढळते.\n\nप्रकार\n", "id": "mar_Deva_54287"} {"text": "लक्षणगीत\n\nलक्षणगीत हे काव्याच्या रचनेमध्येच रागाची (किंवा चालीची)थोडीफार माहिती सांगितलेली काव्यरचना होय.\n\nनावाप्रमाणे गीताच्या लक्षणांचे वर्णनही केले जाते. त्याचप्रमाण रागाला लागणारे स्वर, वयं स्वर, वर्जावर्जादी नियम, वादी, संवादी, राग समय, रागाची जाती, रागाचे चलन इत्यादींची माहिती देणारे आणि त्याच रागामध्ये जे गीत गायले जाते त्या गीतालाच लक्षणगीत' असे ओळखले जाते. लक्षणगीतामधील रचना शब्द, स्वर, ताल, लय यांनी गुंफलेली असते. अस्ताई आणि अंतरा असे दोन भाग लक्षणगीतामध्ये असतात. लक्षणगीते ही सर्व रागांमध्ये आणि सर्व तालांमध्ये गायली जातात. या प्रकारच्या रचनेमुळे रागाची (गायल्या जाणारया) थोडक्यात ओळख होते आणि रागाचे स्वरूप कळते.\n", "id": "mar_Deva_54288"} {"text": "अष्टपदी\n\nअष्टपदी हा एक गीतप्रकार आहे. पंडित जयदेव यांचा गीतगोविंद हा काव्यसंग्रह अष्टपदीचे उदाहरण आहे.गीतगोविंद याचा रचयिता जयदेव व त्याचे अनुकरण करणारे अन्य कवी यांनी रचलेल्या प्रबंधांना अष्टपदी म्हटले जाते.यात आठ चरणे असतात.\n", "id": "mar_Deva_54289"} {"text": "सय्यद बंधू\n\nइ.स.१७०७ नंतर मुघल दरबारावर सय्यद बंधूंचे वर्चस्व प्रस्थापित झालेे. यात सय्यद अब्द्दुला उर्फ हासन हा मुुघल वझीर बनला. तर लहान बंधू सय्यद हुसेेेनअली यास मीरबक्षी बनविले गेेेले.इ.स.1719 नंतर पहिला पेशवा बाळाजी विशवनाथ याने दिलली् वर चढाई केली.मात्र इ.स.1719 पूर्वी बादशहा फारखसियर हा सय्यद बंधूच्या त्रासाला कंटाळला होता.सय्यदाचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्याने दरबारातील तुराणी गटाला जवळ करण्यास सुरुवात केली. बादशहाने इ.स.1715 मध्ये सय्यद हुसेनला दक्षिणेच्या सुभेदारीवर पाठविले.\n", "id": "mar_Deva_54290"} {"text": "भक्तीगीत\n\nभक्तिभावाने जी पद्यरचना, काव्य, अभंग, दोहा, ओवी...गायली जाते तिला भक्तीगीत म्हणतात. परमेश्वराप्रती भक्ती, श्रद्धा, आस, मनातील व्याकूळता, आर्तता इत्यादी भक्तिगीतातून प्रतीत होतात. भारतामध्ये वैदिक काळापासून भक्तिमार्गातुनच आराधना होत आहे. भक्तिगीत या गीतप्रकारामधून मनातील भक्तिरसांनी परिपूर्ण असणाऱ्या भावना व्यक्त केल्या जातात. अनेक संतमंडळी, उपासक, साधू हे भक्तिगीतातून परमे आळवणी-विनवणी करतात. या भक्तिगीतांची रचनाही त्यांच्या उत्स्फूर्त अशा श्रद्धेतुन निघालेली असते. भक्तिगीत या गीतप्रकारासाठी शास्त्रीय संगीत शिकावेच लागते असे नाही का भक्ती किंवा श्रद्धा या गोष्टी शिकून येत नाहीत किंवा शिकताही येत नाहीत. शास्त्रीय संगीताचे ज्ञान असेल तर गीतप्रकार चांगला श्रवणीय होऊ शकेल. आज जी भक्तिगीते ऐकली जातात ती मात्र राग, ताल, लय, शब्द... इत्यादी गोष्टींवर आधारलेली असतात. गायकाच्या किंवा गायिकेच्या भावना त्यामध्ये भक्तिरसाचा परिपोष करतात, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, आर.एन.पराडकर इत्यादींच्या भक्तिगीतांमध्ये वरील सर्व वैशिष्ट्ये आढळतात, भक्तिगीत हे कोणत्याही रागात गायले जाते तरीसुद्धा कारुण्य उत्पन्न करणारे किंवा गोड परंतु आर्त, थोडेसे गंभीर असे उदाहरणार्थ तोडी, मालकंस, चंद्रकंस, माटवा असे राग वापरले जातात. संतांचे अभंग, दोहे, भक्तिकाव्ये, आरत्या, स्तुती-स्तवने इत्यादी रचना भक्तिगीते या प्रकारामध्ये येतात. या रचनांमधील भक्ती, श्रद्धा ऐकणान्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतात.\n", "id": "mar_Deva_54291"} {"text": "धम्माचारी\n\nधम्माचारी किंवा धम्मचारीचा शब्दशः अर्थ आहे, \"धम्माचे आचरण करणारा\". थेरवाद बौद्ध संप्रदायात 'धम्मचारी' शब्द नवीन शिष्यांसाठी (उपासकांसाठी) वापरला जातो. धम्मचारींना सर्व शिष्यांसाठी निर्धारितअसलेल्या ५ (पंचशील) कार्यांच्या व्यतिरिक्त ४ अतिरिक्त प्रतिज्ञा पाळाव्या लागतात.\n", "id": "mar_Deva_54292"} {"text": "जागतिक व्याघ्र दिन\n\nजागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_54293"} {"text": "गीतगोविंद\n\nसंस्कृतमधील एक कृष्ण काव्य म्हणून गीतगोविंद प्रसिद्ध आहे.या काव्याचा विषय राधा-कृष्णांचा परस्पर अनुराग,विरह आणि मीलन असा आहे.चैतन्य संप्रदायात या काव्याला विशेष महत्त्व आहे.रोमेश चंद्र दत्त,चिं.वि.वैद्य,डॉ.कीथ हे विद्वान गीतगोविंदाची उत्तम काव्यात गणना करतात.\n", "id": "mar_Deva_54294"} {"text": "नेपाळमधील धर्म\n\nनेपाळ हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक 'धर्मनिरपेक्ष' राज्यसुद्धा आहे.\n\nइ.स. २०११च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या हिंदू, ९.०% बौद्ध, ४.४% मुसलमान, ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% ख्रिश्चन, ०.२% शीख, ०.१% जैन आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.\n", "id": "mar_Deva_54295"} {"text": "पचडी\n\nपचडी (, , , ) हा एक तोंडी लावायला किंवा सोबतीला म्हणून दिल्या जाणारा पारंपारिक दक्षिण भारतीय ताजा कोशिंबीर सदृश पदार्थ आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये, पचडी ही उत्तर भारतीय रायतासारखीच एक साइड डिश आहे आणि ती भाजी, दही, नारळ, आले आणि कढीपत्ता आणि मोहरीसह तयार केली जाते. पचडी ही साधारणपणे गरम किंवा हलके मसालेदार खोबरे, हिरवी मिरची, लाल मिरची आणि दही-आधारित डिश आहे जो हंगामी भाज्या किंवा फळे वापरून बनवला जातो.\n\nहे ताज्या भाज्यांपासून बनवले जाते भात आणि इडली, डोसा आणि पेसरट्टू यांसारख्या पदार्थासोबत तोंडी लावायला म्हणून दिले जाते. यात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो. कधी कधी भाजीच्या सालीचा वापर केला जातो, जसे की कडवट करवंदाची साल, ज्याला तेलुगुमध्ये बिरापोट्टू पचडी असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54296"} {"text": "अरणमुला नौका शर्यत\n\nअरणमुला नौका शर्यत केरळ राज्यातील नौका शर्यत आहे. ही स्पर्धा विशेषतः ओणम सणाच्या वेळी या स्पर्धा भरविल्या जातात.\n", "id": "mar_Deva_54297"} {"text": "किटली\n\nकिटली (इतर उच्चार: केटली, क्याटली) हे स्वयंपाकघरातील भांडे आहे. याचा वापर सहसा तरल खाद्यपदार्थ, तेल दूध इत्यादी दुसऱ्या ठिकाणी नेण्यास अथवा साठवण्यासाठी व इतर तत्सम उपयोगांसाठी केला जातो. किटली 2 प्रकार च्या असतात 1)तेल, दूध ठेवण्यासाठी 2)चहा, कॉफी ओतण्याची किटली.\n", "id": "mar_Deva_54298"} {"text": "जोंधळी पोत\n\nजोंधळी पोत हा विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा एक दागिना आहे. जोंधळी पोत स्त्रिया गळ्यामध्ये वापरतात. जोंधळय़ाच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ 'जोंधळी पोत' या नावाने ओळखली जाते.\n", "id": "mar_Deva_54299"} {"text": "चंग काई-शेक\n\nचंग काई-शेक (३१ ऑक्टोबर १९८७ - ५ एप्रिल १९७५) १९२८ ते १९७५ दरम्यान चीनच्या प्रजासत्ताकाचा नेता म्हणून काम करणारे एक राजकीय आणि सैन्य नेते होते.\n\nचियांग कुओमिंगांग (केएमटी), चीनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रभावशाली सदस्य, तसेच सन यट-सेन यांच्या निकट सहयोगी होत्या. चियांग कुओमिंगांगच्या व्हामपोआ मिलिटरी अकॅडमीचे कमांडंट बनले आणि १९२६ च्या सुमारास कॅन्टन कौलच्या नंतर केएमटीच्या नेतृत्वाखाली सूर्य यांची जागा घेण्यात आली. पक्षाच्या डाव्या पक्षाने निष्कसित केल्यामुळे चंगने चीनच्या डाव्या पंक्तीला उत्तरोत्तर स्थगित केले. अनेक सरदार\n\n1 9 28 ते 1 9 48 पर्यंत, चियांग चीन गणराज्य राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सैन्य परिषदेचे अध्यक्ष (आरओसी)चे अध्यक्ष होते. चिनांग सामाजिक रूढीवादी, नवीन जीवन चळवळीत पारंपारिक चिनी संस्कृतीचा प्रचार आणि एक सत्ताधारी सरकारच्या बाजूने सॅनचे राष्ट्रवादी लोकशाही समाजवाद दोन्ही पक्षांना नाकारत होते. [उद्धरण आवश्यक] कम्युनिस्टांसोबत सनचा चांगला संबंध राखण्यात अक्षम, चियांगने त्यांना एक शांघाय येथे हत्याकांड आणि Kwangtung आणि इतरत्र बंड करून दडपशाही करणे.\n\nदुसरे चीन-जपान युद्ध सुरू झाल्यानंतर, जे नंतर दुसरे महायुद्ध चीनी थिएटर बनले, Zhang Xueliang चियांग अपहरण आणि कम्युनिस्ट सह एक द्वितीय युनायटेड फ्रंट स्थापन करण्यासाठी त्याला obliged. जपानी सैन्याच्या पराभवानंतर अमेरिकेने प्रायोजित असलेले मार्शल मिशन 1 9 46 साली अयशस्वी ठरले. 1 9 46 साली चीनी गृहयुद्ध पुन्हा सुरू झाले. चीनच्या कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) ने माओ जेजॉॅंग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रावाद्यांना पराभूत करून आणि राष्ट्रवादाची घोषणा केली. चीनच्या प्रजासत्ताक चीन 1 9 4 9 मध्ये. चियांगची सरकार आणि सैन्य ताइवानकडे परत गेले, जेथे चियांगाने \"व्हाईट टेरर\" म्हणून ओळखल्या गेलेल्या काळात मार्शल लॉ लगावले आणि समीक्षणावर छळ केला. तैवानला स्थलांतर केल्यानंतर, चियांग सरकारने आपला मुख्य भूमी चीनला पुन्हा घेण्याचा उद्देश जाहीर केला. 1 9 75 मध्ये चीनच्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष आणि कुओमिंगॉंगचा जनरल म्हणून तायवानने सुरक्षितपणे तायवानवर सत्ता गाजवली.\n", "id": "mar_Deva_54300"} {"text": "खातेवही\n\nखातेवही म्हणजे एखादी व्यक्ती, संपत्ती, उत्पन्न किंवा खर्च या संबंधातील व्यवहारांचा एकत्रित गोषवारा देणारे पुस्तक होय. खातेवहीत प्रत्येक व्यक्ती, संपत्ती किंवा उत्पन्न खर्च या साठी एकेक खाते बनवले जाते. या खात्यांमध्ये नोंदी करण्यासाठी रोजकीर्द तसेच इतर सहाय्यक पुस्तकावरून नोंद केली जाते. म्हणजेच खातेवही हे त्या मानाने दुय्यम पुस्तक आहे. माझे बँकेत खाते आहे असे माणूस जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ माणसाचे आणि बँकेचे काय आर्थिक व्यवहार आहेत याची नोंद बँक माणसाच्या नावाच्या व्यक्तिगत खात्यामध्ये करते असा होतो.\n", "id": "mar_Deva_54301"} {"text": "भीमगीत\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला भीमगीत म्हटले जाते. भीम गीताला जयभीम गीत, आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: मराठी भाषेतील आहेत, तर काही हिंदी भाषेत, पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहीर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगीते गायली आहेत. वामनदादा कर्डक यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, आदर्श शिंदे, सोनू निगम, गिन्नी माही हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय शंकर महादेवन, श्रेया घोषाल, शान आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सवांमध्ये वाजवली जातात.\n", "id": "mar_Deva_54302"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\n\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ मार्च २०१८ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याकरिता भारतचा दौरा करणार आहे. मालिकेतले सामने २०१७-२० महिला अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविले जातील.\n", "id": "mar_Deva_54303"} {"text": "विजार\n\nविजार हा खेड्यातील एक कापड प्रकार आहे . जुन्या काळापासून धोतर मागे पडून त्याची जागा विजरीने घेतली . विजार ही जास्त प्रमाणात खेड्यात वापरली जाते . खेड्यातील लोकांचा , नेते मंडळींचा खादी विजार व सदरा हा आवडता पोशाख आहे .\n", "id": "mar_Deva_54304"} {"text": "बंब\n\nग्रामीण भागात आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बंबाचा वापर केला जातो.हा एक प्रकारच्या अत्यंत छोट्या स्वरूपातील घरघुती बॉयलरच आहे. यात उष्णता वहनाचे तंत्र वापरण्यात आले असते.\n", "id": "mar_Deva_54305"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७-१८\n\nपाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ मार्च २०१८ मध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळायला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. मालिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लाहोरमध्ये होणाऱ्या प्रशिक्षण सत्रातसाठी २१ महिला क्रिकेटपटुंची निवड केली.\n", "id": "mar_Deva_54306"} {"text": "सायली संजीव\n\nसायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलीस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_54307"} {"text": "विद्रोही कवी\n\nमराठीतील पहिला विद्रोही कवी म्हणून संत तुकारामांचा उल्लेख करावा लागेल. समाजातील वाईट रुढी-परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा कडक शब्दांत समाचार घेऊन तुकारामांनी समाजप्रबोधन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांश दलित कवींचे काव्यलेखन हे विद्रोही काव्य या प्रकारातील आहे. दया पवार, ज वि पवार, प्रल्हाद चेंदवनकर, नामदेव ढसाळ, मल्लिका अमर शेख, प्रज्ञा दया पवार, अशा साहित्यिकांचा उल्लेख विद्रोही साहित्यिक म्हणून करण्यात येतो.तसेच सध्या या काळात विद्रोही लेखन हे नव लेखक ,पत्रकार अल्पेश करकरे (नाफिझ) हे करतात.\n", "id": "mar_Deva_54308"} {"text": "गाडी लागणे\n\nकाही व्यक्तींना एसटी बसमधून प्रवास करताना मळमळल्यासारखे वाटून उलटी (ओकारी) आल्यासारखे वाटते किंवा उलटी (ओकारी) होते. या प्रकारास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गाडी लागणे असे म्हणतात. त्याला / तिला गाडी लागते असा वाक्प्रचार प्रचलित आहे.\n", "id": "mar_Deva_54309"} {"text": "शांतीवाद\n\nशांतीवाद (Pacifism) हे एक तत्त्वज्ञान आहे जे युद्ध आणि हिंसेचा विरोध करते. भारतीय धर्मांमध्ये (हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म) 'अहिंसेचे' जे तत्त्वज्ञान आहे तोच शांतीवाद आहे. आधुनिक युगात फ्रांसच्या ईमाइल अर्नाद (Émile Arnaud (१८६४–१९२१)) याने १९०१ मध्ये सर्वप्रथम हा शब्द उचलला होता.\n\nपहिल्या महायुद्धापूर्वी जागतिक स्तरावर शांततावादी संघटनांच्या सदस्यांकडून युद्ध आणि सशस्त्र संघर्ष यांच्या विरोधात जे विचार व्यक्त केले जात होते, त्या विचारसमुच्चयाला 'शांतिवाद' असे म्हणले जाऊ लागले. सर्वप्रथम या संज्ञेचा वापर फ्रेंच मुत्सद्दी एमील आर्नो याने १९०१ साली ग्लासगो (स्कॉटलंड) येथे भरलेल्या दहाव्या जागतिक शांतता परिषदेमध्ये केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्ट्रंड रसेलसारख्या विचारवंतांनी युद्धाला विरोध म्हणून युद्ध प्रयत्नांना कोणतेही सहकार्य न करण्याचा व्यक्तिगत पातळीवर घेतलेला निर्णय शांतिवादाचाच आविष्कार होता. विसाव्या शतकात झालेल्या दोन जागतिक महायुद्धांच्या कालखंडात युद्धाला प्रतिबंध करण्याच्या दिशेने जे विचार व्यक्त करण्यात आले आणि जे प्रयत्न झाले, ते सर्व शांतिवादाच्या संकल्पनेचाच आविष्कार मानले जातात.\n\nजगातील विविध जनसमूह, राष्ट्रे किंवा सामाजिक संबंध यांत 'चिरंतन शांतता' हे एक सकारात्मक मूल्य मानून नजीकच्या भविष्यकाळात ते साध्य करता येईल, या विश्वासापोटी केलेल्या सर्व कृती, आखलेले कार्यक्रम हे व्यापक अर्थाने शांतिवादी उक्ति-कृतींचेच स्वरूप आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने 'शांतिवाद' म्हणजे युद्धाच्या समूळ उच्चाटनाची चळवळ आहे. अर्थात केवळ आंतरराष्ट्रीय संबंधांत हिंसेचा त्याग, शांततामय मार्गाने संघर्षाची सोडवणूक, शस्त्रसंभाराला विरोध आणि जागतिक पातळीवर शांततामय सहजीवनाचे वातावरण निर्माण करणे, एवढेच शांतिवादाचे उद्दिष्ट नाही. शांतिवाद ही संकल्पना यापेक्षा व्यापक आहे. यात व्यक्ति-व्यक्तींमधील परस्परसंबंधांमध्ये हिंसेचा त्याग करणे, दुसऱ्याच्या अस्तित्वाचा हक्क मान्य करणे, परमताबाबतची सहिष्णुता यांसारख्या मूलभूत नैतिक मूल्यांचा समावेश होतो.\n\nप्राचीन काळात युद्ध, सशस्त्र कलह, हिंसाचार इ. गोष्टींना नैसर्गिकच मानले जाई. त्याकाळी मानवीसंबंधांत शांतिवादाची प्रेरणा नव्हती त्यामुळे सशस्त्र हिंसक संबंधांना पर्याय देण्याचा विचारही तेव्हा पुढे येऊ शकला नाही. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांटच्या मते दोन भिन्न वंशीय गटांतील किंवा टोळ्यांतील शांततामय संबंध ही नैसर्गिक अवस्था नसते ती जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक प्रस्थापित करावी लागते. दीर्घकालीन युद्धातून होणारा विध्वंस आणि समाजात येणारे दुबळेपण यांतूनच भूतदयावादी प्रेरणा निर्माण झाल्या व त्यातून शांतिवादाचा विचार लोकजीवनातील एक अधिकृत मूल्य म्हणून पुढे येऊ लागला. हत्या, हिंसाचार, युद्धे यांचा निषेध व शांतीचा पुरस्कार बहुतेक सर्वच धर्मांनी केलेला आहे. मात्र प्रत्येक धर्माच्या शांतिवादाच्या प्रेरणा व कल्पना एकसारख्या आहेत असे मात्र नाही. तसेच शांतिवाद हा केवळ धार्मिक विचार नाही. बळ अथवा शिक्षेचे भय हा समाजाचा आधार आहे, हे तत्त्व शांतिवाद्यांना मान्य नाही. प्रसिद्ध रशियन तत्त्वज्ञ लीओ टॉलस्टॉयच्या विचारांचा हाच आधार आहे. व्यक्तिगत, सामूहिक तसेच संघटनात्मक पातळ्यांवर शांतिवादाचा पुरस्कार पूर्वीपासून करण्यात आल्याचे दिसते. उदा., इंग्लंडमधील क्वेकर पंथीय (सतरावे शतक) हे शांततेचे पुरस्कर्ते होते. पहिल्या जागतिक महायुद्धकाळात बर्ट्रंड रसेल, सी.ई.एम. जोड यांनी युद्धास विरोध केला होता. एच.आर.एल. शेपर्ड यांनी युरोपात 'पीस प्लेज मूव्हमेंट' स्थापन केली होती (१९३६). महात्मा गांधींचे सत्याग्रहाचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान हा आधुनिक शांतिवादाचा एक महान आविष्कार आहे.\n\nआधुनिक काळातील शांतिवाद हा धार्मिक विचारांतील निरपवाद शांतिवादापेक्षा वेगळा आहे. शांतिवादाची बीजे धार्मिक विचार आणि तत्त्वज्ञानात असली, तरी आधुनिक शांतिवाद धार्मिक परंपरांपासून वेगळ्या स्वरूपात विकसित झालेला दिसतो. युद्धातून येणाऱ्या निर्घृणतेला, सामूहिक हत्यांना आणि मानवी प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या अमानुष कृत्यांना मानवतावादी भूमिकेतून होणारा विरोध हा आधुनिक शांतिवादाचा आधार आहे. शांतिवाद हे निःष्क्रियतेचे तत्त्वज्ञान नाही, तर समाजा-समाजातील, राष्ट्रा-राष्ट्रांतील हिंसात्मक संघर्ष टाळण्याचा तो विधायक विचार आहे. व्यक्तिगत पातळीवर स्वतः कोणतेही शस्त्र न बाळगणे, दूरान्वयानेदेखील युद्धाला कारण ठरणाऱ्या कृत्यात सहभागी होण्यास नकार देणे आणि कोणत्याही जीवघेण्या शस्त्राच्या वापराला साहाय्यभूत कृती करण्याला विरोध करणे, असा कृतिकार्यक्रम त्यात अभिप्रेत आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने किमान बळाचा वापर किंवा प्रतिकाराचा अभाव महत्त्वाचा असेलही परंतु हे तत्त्व आपल्यापेक्षा समर्थ, प्रबळ, ताकदवान प्रतिस्पर्ध्याला स्वीकारायला लावणे अवघड असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी लष्कर आवश्यक ठरते. सर्व स्तरांवर सर्वकाळी युद्धाला विरोध हा आदर्शवाद झाला. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत काही अटींवर युद्धाचा स्वीकार करावा लागतो. उदा., स्वसंरक्षणार्थ केलेले युद्ध, नास्तिक किंवा अश्रद्ध बंडखोरांविरुद्धचा संघर्ष, अन्यायाविरुद्ध इत्यादी.\n\nदेशांतर्गत राजकारणातील शांतिवादाचे स्वरूप थोडे वेगळे आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासात राज्यसंस्थेच्या संदर्भात कोणत्याही काळात बळाचा वापर केल्याशिवाय व्यवस्था निर्माण झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. सार्वभौम सत्तेच्या आज्ञांमागे काही शक्ती असते केवळ इच्छाशक्ती पुरेशी नसते, व्यवस्था चालू ठेवण्यासाठी पोलीस दल, न्यायालये, प्रशासन अशी राज्यव्यवस्थेतील बले आवश्यक ठरतात. सत्ताधारी आणि सामान्यजन यांत अनेक वेळा अनेक बाबतींत संघर्ष निर्माण होण्याचा धोका असतो. यातून व्यवस्था टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. शांतिवादाचा या संदर्भातील अर्थ म्हणजे हे वाद, ताणतणाव, संवैधानिक पद्धतीच्या चौकटीत राहूनच सोडवावेत असा आहे. येथे हिंसाचारी चळवळींना प्रतिबंध अभिप्रेत आहे आणि त्यासाठी राज्यव्यवस्थेकडून किमान बल-प्रयोग क्षम्य मानला जावा, हा व्यवहार्य तडजोडीचा भाग आहे. अन्यथा व्यवस्था टिकून राहणार नाही.\n", "id": "mar_Deva_54310"} {"text": "बापूराव शिंगटे\n\n'डॉ. बापूराव बब्रुवान शिंगटे' हे रसायनशास्‍त्र विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक म्हणून २००८ पासून कार्यरत आहेत. त्यांचे जन्मगाव सलगरा दिवटी [ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद (महाराष्ट्र)] हे मागास भागातील असूनही त्‍यांनी डॉ.बा.आं.म.विद्यापीठाच्‍या रसायनशास्‍त्र विभागातून एम.एस्‍सी. पदवी विशेष प्राविण्‍यासह संपादन केली. त्‍यानंतर त्‍यांनी २००१ मध्ये सेट परीक्षेसोबतच यूजीसी-सीएसआयआर द्वारे घेतल्‍या जाणाऱ्या केमिकल सायन्सेसमध्ये नेट परीक्षा जेआरएफसह यश संपादन केले आहे. नेट परीक्षा जेआरफमध्‍ये उत्‍तीर्ण होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील पहिले विद्यार्थी होत. यानंतर त्‍यांनी राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), पुणे येथे डॉ.बी.जी. हाजरा यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्टीरॉइड केमिस्ट्री' या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादन केली (२०१०).\n", "id": "mar_Deva_54311"} {"text": "एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन\n\nएडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन (२५ एप्रिल, इ.स. १८६१ - १८ जुलै, इ.स. १९३९; संक्षिप्त: एडविन सेलीग्मन) हे एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होते. ज्यांनी त्यांची संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दी कोलंबिया विद्यापीठ न्यू यॉर्क येथे खर्च केली. सेलीग्मन हे सार्वजनिक कर आणि सार्वजनिक वित्तप्रणाली यावरील सर्वोत्तम कार्याबद्दल ओळखले जातात.\n", "id": "mar_Deva_54312"} {"text": "फ्रीडम पार्क, बंगळूर\n\nफ्रिडम पार्क हा बंगळूर, कर्नाटक, भारत येथील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे स्थायिक आहे. पहिले ते मध्य जेल होते.\n\nनोवेंबर २००८ साली ते सामान्य नागरिकांना उपलब्ध करण्यात आले. त्यातला काही भागात आंदोलनांसाठी पर्वांगी दिली आहे.\n\nजेव्हा १९७५ला आपातकाळ राबवण्यात आला होता, अनेक विरोधी पक्श नेते जसे अटल बिहारी वाजपयी व लाल क्रुष्ण अडवाणी ह्यांना अटक करण्यात आली होती, व येथे तुरुंगवास झाला होता.\n\nभ्रष्टाचाराविरुद्ध भारत (ईंडिया अगेंस्ट करप्शन), ह्या आंदोलनाद्वारे समर्थित अण्णा हजारेंचे (लोकपाल बिलच्या मागणीसाठी) अनिश्चीत उपोषणाच्या समर्थनामध्ये फ्रिडम पार्क येथे सुद्धा उपोषणासाठी लोकं बसलीत.\n", "id": "mar_Deva_54313"} {"text": "रसवंतीगृह\n\nउसाचा रस काढून विकणाऱ्या दुकानास महाराष्ट्रात गुऱ्हाळ किंवा रसवंतीगृह असे म्हणतात. सर्वसाधारणत: उन्हाळ्यात रसवंतीगृहात मोठीच गर्दी असते. उसाचा रस मानवी आरोग्यास चांगला असतो. महाराष्ट्रात बहुतांश एसटी बसस्थानकाच्या आवारांत रसवंतीगृह असते.\n", "id": "mar_Deva_54314"} {"text": "आगीचा बंब\n\nमहाराष्ट्रात आगीच्या बंबाची आवश्यकता असल्यास १०१ या क्रमांकावर दुरध्वनीद्वारे अग्निशामन दलाशी संपर्क करावा लागतो.\n\nअग्निशामन दलातर्फे आगीच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा / विझविण्याचा प्रयत्न केला जातो.\n\nसदर बंब लाल रंगाचा असतो. त्यावर एक उंच शिडी असते. बंबावर एक घंटादेखील असते.\n", "id": "mar_Deva_54315"} {"text": "कायदा आणि न्याय मंत्रालय (भारत)\n\nकायदा आणि न्याय मंत्रालय हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्रालय आहे. या भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामधील कायदा व न्याय मंत्री हा एक प्रमुख मंत्री असतो.\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर रविशंकर प्रसाद हे विद्यमान कायदामंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_54316"} {"text": "चारुचंद्र बिस्वास\n\nचारू चंद्र बिस्वास (२१ एप्रिल, इ.स. १८८८ - ९ डिसेंबर, इ.स. १९६०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५२ ते १९६० या काळात ते पश्चिम बंगालकडून राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९५३ ते १९५४ पर्यंत ते राज्यसभा सभागृहाचे नेते होते. इ.स. १९५२ ते १९५७ पर्यंत ते राज्यमंत्री व नंतर कायदा व अल्पसंख्यक मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीही होते. त्यापूर्वी ते कलकत्ता येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते.\n", "id": "mar_Deva_54317"} {"text": "अशोक कुमार सेन\n\nअशोक कुमार सेन (१० ऑक्टोबर इ.स. १९१३ - २१ सप्टेंबर इ.स. १९९६) हे भारतीय बॅरिस्टर, भारताचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भारतीय सांसदीय होते.\n\nबहुतेक वेळा लोकसभेच्या जागा जिंकण्याचा विक्रमही त्यांचा आहे. तसेच केवळ खासदारासाठीच सर्वाधिक वर्षांचा विक्रमच नव्हे, तर एक कॅबिनेट मंत्री म्हणूनही ७ पेक्षा अधिक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. अनेक दशकांपर्यंत, ते अपरिहार्य केंद्रीय कायदा मंत्री होते.\n", "id": "mar_Deva_54318"} {"text": "देवधर करंडक, २०१७-१८\n\n२०१७-१८ देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये भारतातील एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला येथे होणार आहे. देवधर करंडक स्पर्धेच्या मालिकेतील ही ४५वी स्पर्धा असणार आहे. सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा आहे. या स्पर्धेत भारत 'अ', भारत 'ब' आणि २०१७-१८ विजय हजारे चषक स्पर्धेचा विजेता कर्नाटक संघ सहभागी होतील.\n\nगुणतालिकेतील वरचे २ संघ अंतिम सामना खेळतील.\n", "id": "mar_Deva_54319"} {"text": "शांती भूषण\n\nशांती भूषण ( ११ नोव्हेंबर, इ.स. १९२५; अलाहाबाद, संयुक्त प्रांत - ३१ जानेवारी, २०२३) हे इ.स. १९७७ पासून इ.स. १९७९ दरम्यान मोरारजी देसाईच्या सरकारमधील कायदा व न्याय मंत्रालयातील भारताचे माजी विधि मंत्री होते. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक अतिशय वरिष्ठ वकील आहेत. इ.स. २००९ च्या द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत त्यांचे पुत्र प्रशांत भूषण ७४ व्या स्थानावर होते.\n", "id": "mar_Deva_54320"} {"text": "म्यानमारमधील बौद्ध धर्म\n\nम्यानमारमधील बौद्ध धर्म प्रामुख्याने थेरवाद परंपरेचे आहे, जो देशाच्या ९०% लोकसंख्येद्वारे अनुसरला जातो. लोकसंख्येतील भिक्खूंच्या संख्येनुसार आणि धर्माच्या आधारावर मिळविलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार हा सर्वाधिक धार्मिक बौद्ध देश आहे. प्रामुख्याने बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत.\n", "id": "mar_Deva_54321"} {"text": "हंसराज खन्ना\n\nहंसराज खन्ना (३ जुलै, इ.स. १९१२ – २५ फेब्रुवारी, इ.स. २००८) हे इ.स. १९७१ ते इ.स. १९७७ पर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे दोन निर्णय भारतातील आधुनिक संविधानात्मक कायद्याचा आधार बनत आहे, जे दशकांनंतर विरुद्ध होत आहे. इ.स. १९७९ मध्ये ते भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात भारताचे कायदामंत्री होते.\n", "id": "mar_Deva_54322"} {"text": "खारेपाटण\n\nमुंबई - गोवा महामार्गावरील खारेपाटण गाव हे ८ व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती. त्याकाळी खारेपाटण गाव 'बलिपत्तन' या नावाने ओळखले जात असे. खारेपाटण गाव वाघोटन खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. प्राचीन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ''बलिपत्तन'' गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचीन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला आहे.\n", "id": "mar_Deva_54323"} {"text": "सर्वव्यापी आंबेडकर\n\nसर्वव्यापी आंबेडकर ही एबीपी माझा या दूरचित्रवाणी वाहिनीने सुरू केलेली १३ भागांची मालिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ही मालिका बनवली गेली होती. १४ एप्रिल, इ.स. २०१६ रोजी १२५ वी आंबेडकर जयंती होती. बाबासाहेब आंबेडकरांचे ११ बहुआयामी व्यक्तीमत्व विस्ताराने दाखवण्यात आले होते. सर्वव्यापी आंबेडकर या मालिकेचे लेखन वैभव छाया यांनी केले आहे.\n", "id": "mar_Deva_54324"} {"text": "डबल्यु. आर. १०२ के.ए.\n\nडबल्यु. आर. १॒॒०२ के.ए., किंवा पियोनी तारा, हा एक वोल्फ-रायेट तारा आहे. हा तारा मिल्की वे ह्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक आहे. त्याहून अधिक तेजस्वी एक तारा, डबल्यु. आर. २५ हा सर्वात तेजस्वी ताऱ्यांच्या श्रेणीत आघाडीवर असण्याची शक्यता आहे. एता कारिनी, हा १९ व्या शतकात तेजस्वी ताऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानावरील तारा पियोनी ताऱ्याहून थोडा जास्त तेजस्वी आहे, पण तो एक दुहेरी तारा आहे. अलीकडील काळात पिस्तोल नावाचा ताऱ्याचा सुद्धा शोध लागला आहे, जो पियोनी ताऱ्याशी जास्त प्रमाणात समान आहे.\n\nपियोनी तारा हा गॅलॅक्टिक सेंटरजवळ असल्यामुळे, तो जास्त अंतरावर, व त्या दोघांपैकी जास्त अस्पष्ट आहे, व देखणीमधील तरंगलांबीमध्ये पूर्ण अस्पष्ट आहे. त्यामुळे, त्याला पाहण्यासाठी मोठ्या तरंगलांबीच्या अवर लाल प्रकाशाची गरज असते, जो धुळेच्या आतून प्रवेश करतो. स्पिटझर स्पेस टेलिस्कोपने पियोनी ताऱ्याला ३.६ मायक्रोमिटर, ८ मायक्रोमिटर व २४ मायक्रोमिटर, ह्या तरंग लांबीवर २० एप्रील २००५ साली पाहिलं. जर्मनीतील पाॅट्सडॅम महाविद्यालयातील एल. ओस्कीनोवा, डब्ल्यु. आर. हमन्न, आणि ए. बार्निस्क, ह्या लोकांनी केले.\n\nपियोनी तारा ह्या पहिले, टू मायक्राॅन आॅल स्काय सर्वेने, जवळील अवर लाल पट्ट्यांमधील, १.२ मायक्रोमिटर, १.५८ मायक्रोमिटर, २.२ मायक्रोमिटर तरंगलांबीमध्ये पाहण्यात आला होता.\n", "id": "mar_Deva_54325"} {"text": "विश्ववारा\n\nविश्ववारा ही एक वैदिक सूक्तकार होती. अत्री कुळात हिचा जन्म झाला असे मानले जाते.\n\nऋग्वेदातील पाचव्या मंडलातील २८ वे सूक्त हिने रचले आहे. या सूक्तामध्ये अग्नी या देवतेची स्तुती वर्णन केलेली आहे.\n", "id": "mar_Deva_54326"} {"text": "कै.ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला (सांगली)\n\nकै.ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला ( कैलासवासी गजाजन रामचंद्र पुरोहित कन्या प्रशाला) ही शाळा राजवाडा, सांगली येथे आहे. ही शाळा सांगली शिक्षण संस्था या संस्थेची आहे. या संस्थेचे ब्रीद वाक्य 'ॐ तेजस्वि नावधीतमस्तु' असे आहे. या शाळेची स्थापना इ.स. १९७१ साली झाली. या शाळेमध्ये ५ वी ते १० वीचे वर्ग भरवले जातात. शाळेची एकूण मुलींची संख्या १६०० आहे. शाळेत मराठी आणि सेमी माध्यमामधून अध्यापन केले जाते.\n", "id": "mar_Deva_54327"} {"text": "सेंट जोसेफ\n\nजोसेफ हे येशूचे पालक वडील व मरीयाचे पती होते. त्यांची कॅथोलिक चर्च, ऑर्थोडॉक्स चर्च, ओरिएंटल ऑर्थोडॉक्स चर्च, अँग्लिकन लिबरेशन चर्च, लुथेरनझिझमध्ये 'सेंट जोसेफ' या नावाने पूजा केली जाते.\n\nकॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही ख्रिश्चन संप्रदायामध्ये, योसेफ कामगारांच्या आश्रयदाता संत म्हणून ओळखले जाते आणि विविध मेजवानी दिवस संबंधित आहे. पोप पायस नववाने त्याला कॅथोलिक चर्च ऑफ संरक्षक आणि रक्षक दोन्ही घोषित केले आहे. तो येशू आणि मेरी उपस्थितीत मृत्यू झाला की विश्वास झाल्यामुळे आजारी आणि एक आनंदी मृत्यू त्याच्या संरक्षण व्यतिरिक्त असे घोषित लोकप्रिय धार्मिकता मध्ये केले आहे. योसेफ पूर्वजांसाठी एक मॉडेल म्हणून ओळखले जाते आणि विविध धर्मप्रांत आणि ठिकाणे संरक्षक बनले आहे.\n", "id": "mar_Deva_54328"} {"text": "लक्ष्मीनारायण बोल्ली\n\nलक्ष्मीनारायण बोल्ली जन्म : १५ एप्रिल, इ.स. १९४४ - - २३ फेब्रुवारी, इ.स. २०१८) हे एक मराठी लेखक, अनुवादक व संशोधक होते. यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन केले.\n\nहे मूळचे आंध्रप्रदेशातील असून कापड व्यवसायाच्या निमित्ताने सोलापूर येथे आले स्थायिक झाले. त्यांचे एका साळीयाने हे आत्मचरित्र पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केले.\n", "id": "mar_Deva_54329"} {"text": "म्यानमारमधील धर्म\n\nम्यानमार एक बहु-धार्मिक देश आहे. देशाचा कोणताही अधिकृत राज्यधर्म नाही, परंतु म्यानमारचे सरकार थेरवाद बौद्ध धर्माला प्राधान्य देते. म्यानमारमधील २०१४ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्म हा प्रभावशाली धर्म असून देशातील सुमारे ९०% लोकसंख्या (४,५१,८५,४४९) बौद्ध धर्मीय आहे. विशेषतः बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत. उर्वरित १०% लोकसंख्या ही ख्रिश्चन, मुसलमान, देशी धर्मीय, हिंदू, इतर धर्मीय व निधर्मीय यांची आहे.\n", "id": "mar_Deva_54330"} {"text": "चित्रा रामकृृष्ण\n\nचित्रा रामकृृष्णनॅशनल स्टाॅक एक्स्चेंजशी संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्या वित्तीय सेवांशी संबंधित व्यवसायात काम करतात.\n", "id": "mar_Deva_54331"} {"text": "तेरीज पत्रक\n\nखातेवही मध्ये असणाऱ्या सर्व खात्यांच्या नावे आणि जमा असणाऱ्या शिल्लक रकमांची यादी म्हणजे तेरीज होय. तेरीज म्हणजे विशिष्ट तारखेस एखाद्या व्यापाऱ्याच्या खातेवहीतील सर्व खात्यांची जमा आणि नावे शिलकांची यादी दाखवणारे विवरणपत्र होय.\n", "id": "mar_Deva_54332"} {"text": "निरूपमा राव\n\nनिरूपमा राव या भारताच्या भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. त्या अमेरिकेत भारताच्या राजदूत होत्या त्यांनी भारताच्या परराष्ट्र सचिवपदीही त्या कार्यरत होत्या. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्तापदावर नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला असून त्या श्रीलंकेतील पहिल्या महिला हाय कमिशनर होत्या. जगातल्या सर्वात प्रभावी १०० महिलांपैकी एक म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो.\n", "id": "mar_Deva_54333"} {"text": "बॅप्टिस्ट\n\nबॅप्टिस्ट (बॅप्टिस्ट चर्च) हा एक ख्रिश्चन धर्माचा संप्रदाय आहे. बॅप्टिस्ट ख्रिस्ती असे मानतात की, \"विश्वासू लोकांचा\" बॅप्टिस्मा (बिलीभर्स बॅप्टिझम) झाले पाहिजे, न की अबोध मुलांचे (इन्फॅन्ट बॅप्टिझम).\n", "id": "mar_Deva_54334"} {"text": "वाटी\n\nवाटी हा जेवणाच्या ताटात आमटी, पातळ भाजी, रस्सा भाजी किंवा श्रीखंड, गुलाबजांब, रसगुल्ला आदी मिष्टान्ने वाढण्यासाठी वापरायचा एका विशिष्ट आकाराचा रुंद तोडाचा बुटका पेला असतो. वाटी बहुधा पितळेची, चांदीची किंवा स्टेनलेस स्टीलची असते. वाटीचा उपयोग रवा, साखर, किंवा अशाच प्रकारचे अन्य न शिजवलेले अन्नपदार्थ मोजून घेण्यासाठीही होतो.\n\nपानात द्रव पदार्थ वाढण्यासाठी धातूच्या वाटीऐवजी पळसाच्या, सागाच्या अथवा तत्सम मोठ्या पानांपासून बनलेल्या द्रोणाचा वापर होतो.\n\nमोठ्या आकारमानाच्या वाटीला वाडगा म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54335"} {"text": "दप्तर\n\nदप्तर हे एक शालेय सहित्य ठेवण्याचे साधन आहे.याच्या साहाय्याने मूलांना शालेय साहित्य शाळेत नेहने सोपे जाते. या मध्ये आपण अनेक पुस्तके, वह्या व शालेय साहित्य सहज ठेवू शकतो. Gyrtyruyhdf दप्तर म्हणजे कार्यालय (कचेरी).\n\nदप्तर म्हणजे कार्यालयीन फायली आणि कागदपत्र यांचे कापडात बांधलेले गाठोडे.\n", "id": "mar_Deva_54336"} {"text": "शम्मी\n\nशम्मी (जन्म : नारगोल, २४ एप्रिल, १९३०; - मुंबई, ५ मार्च, २०१८) या भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_54337"} {"text": "सुनीता नारायण\n\nसुनीता नारायण या भारतीय पर्यावरणवादी, लेखिका आणि राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.\n\n२०१६ मध्ये त्यांचे नाव टाईम मॅगेझीनच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादीमध्ये दिले होते.\n\nत्या सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायराँन्मेन्ट या संस्थेच्या संचालिका तसेच 'डाऊन टु अर्थ' मासिकाच्या संपादक आहेत. सेंटर फॉर एनव्हायराॅन्मेन्टल कम्युनिकेशनच्याही त्या संचालिका आहेत.\n", "id": "mar_Deva_54338"} {"text": "पी. शिवशंकर\n\nपुंजला शिवशंकर (१० ऑगस्ट, इ.स. १९२९ - २७ फेब्रुवारी, इ.स. २०१७) हे एक भारतीय राजकारणी होते. ते परराष्ट्र मंत्री, कायदा आणि पेट्रोलियम मंत्री होते. ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत प्रभावशाली मंत्री होते आणि भारतातील सर्वात वरिष्ठ राजकारण्यांपैकी एक होते. इ.स. १९९४ ते १९९५ पर्यंत ते सिक्कीमचे राज्यपाल होते आणि १९९५ ते १९९५ दरम्यान ते केरळचे राज्यपाल होते.\n", "id": "mar_Deva_54339"} {"text": "सती (प्रथा)\n\nभारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतिचा अंत्यसंस्काराच्या वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे. किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे.\n", "id": "mar_Deva_54340"} {"text": "जगन्नाथ कौशल\n\nजगन्नाथ कौशल (२३ एप्रिल १९१५ - ३१ मे २००१) एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आणि १९८२ पासून ते १९८५ पर्यंत भारत सरकारमधील कायदा मंत्री होते. १९३६ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठ, लाहोर येथे कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९३७ साली पटियाला येथे legal practice केली. १९४७ मध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली, परंतु त्यांनी १९४९ साली राज्य पेप्सू (PEPSU) मधे विलीन झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि कायदेशीर कार्यात (legal practice) परतले.\n", "id": "mar_Deva_54341"} {"text": "दिनेश गोस्वामी\n\nदिनेश गोस्वामी (इ.स. १९३५ – इ.स. १९९१) हे भारतीय राजकारणी होते. इ.स. १९८९ मध्ये 'व्ही.पी. सिंग सरकार'च्या काळात ते कायदामंत्री आणि न्यायमूर्ती होते. इ.स. १९८५ साली ते गौहती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ते आसाममधून राज्यसभेचे सदस्यही होते.\n\n२ जून, इ.स. १९९१ रोजी त्यांच्या गृहराज्य आसामध्ये एका कार अपघातात ते ठार झाले.\n", "id": "mar_Deva_54342"} {"text": "पेला\n\nपेला (इंग्रजी : ग्लास टंब्लर) हे पाणी, सरबत, दूध, ताक, मद्य किंवा तत्सम द्रव पदार्थ पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे आहे. रुप्याच्या, चांदीच्या किंवा सुवर्णाच्या पेल्याला बहुधा 'प्याला' म्हणतात. ज्या पेल्यातून दारू किंवा विष पितात त्यालाही 'प्याला' म्हणतात. अलंकारिक अर्थाने सुखाचा किंवा दुःखाचा प्याला असेही शब्दप्रयोग वापरले जातात.\n\nपाणी पिण्याच्या मराठी पद्धतीच्या भांड्याला फुलपात्र म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54343"} {"text": "मेहंदी\n\nही एक कला आहे. ती संणाना व लग्नसमारंभात हातावर व पायांवर काढण्यात येते. ती मेहेंदीच्या झाडाच्या पानांपासून तयार करतात.\n", "id": "mar_Deva_54344"} {"text": "रमाकांत खलप\n\nरमाकांत खलप ( ५ ऑगस्ट, इ.स. १९४६) हे गोव्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. खलर हे ११ व्या लोकसभेचे सदस्य होते. ते गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. तसेच ते भारताचे कायदामंत्री सुद्धा राहिलेले आहेत.\n\nगोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट ,१९७३ रोजी निधन झाले. त्यानंतर ते विधानसभेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या मांद्रे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. त्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाने रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली. त्यात ते जिंकले. त्यानंतर ते १९७७, १९८०, १९८४, १९८९ आणि १९९९ च्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये मांद्रे विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून गेले. त्यांचा १९९४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या संगीता परब यांनी तर २००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पराभव केला. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले.\n", "id": "mar_Deva_54345"} {"text": "एम. थंबीदुराई\n\nमुनीसामी थंबीदुराई ( १५ मार्च, इ.स. १९४७) एक भारतीय राजकारणी आहेत. ते सध्या लोकसभेचे उपसभापती आणि लोकसभेतील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके)चे नेते आहेत. मार्च १९९८ ते एप्रिल १९९९ या दरम्यान त्यांनी कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री आणि पृष्ठभाग परिवहन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. १९८५ ते १९८९ पर्यंत ते लोकसभेचे उपसभापतीही होते.\n", "id": "mar_Deva_54346"} {"text": "भगवा\n\nभगवा हा पिवळ्या रंगांच्या गटातील एक रंग आहे. हिंदू धर्मामध्ये भगव्या रंगाला त्यागाचे प्रतिक मानले जाते. भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये भगवा रंग वापरला गेला आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज देखील भगव्या रंगाचा आहे. भगवा हा भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ध्वज आहे. भगवा रंग अतिशय भडक असून तो शूरता, उत्साह प्रकट करतो. सूर्योदयाचा व सुर्यास्ताचा वेळीही भगव्या रंगाची छटा उमटते.\n", "id": "mar_Deva_54347"} {"text": "हंडा\n\nहंडयाचा उपयोग पाणी भरण्यासाठी केला जातो.हंड्याचा आकार गोल असतो. हंडा स्टिल,पितळ,तांबे,जर्मल या धातूपासून तयार करतात.पहिल्या काळात लोक तांबे,पितळ या हंड्याचा वापर करत होती.आता पण या हंड्याचा वापर ग्रामीण भागात केला जातो पण तो कमी प्रमाणात केला जातो.\n", "id": "mar_Deva_54348"} {"text": "ऋषभ पंत\n\nरिषभ पंत (४ ऑक्टोबर, १९९७:रूरकी, उत्तराखंड, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो मधल्या फळीत भारतीय संघाकडून तसेच आयपीएलमध्ये दिल्ली क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्स कडून खेळतो. डिसेंबर २०१५ला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ साठी त्याच्या नावाचा समावेश भारतीय संघात झाला. मालिकेदरम्यान, १ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतने वेगवान असे फक्त १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. जानेवारी २०१७ला त्याने आंतरराष्ट्रीय टी२० भारतीय संघात पदार्पण केले, ऑगस्ट २०१८ला कसोटी सामना, आणि ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.\n\nत्याने जानेवारी २०१७ मध्ये भारतासाठी ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20I) पदार्पण केले, ऑगस्ट २०१८ मध्ये त्याचे कसोटी पदार्पण केले आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) पदार्पण केले. जानेवारी २०१९ मध्ये, पंतला ICC पुरुषांचा उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. २०१८ ICC पुरस्कारांमध्ये. फेब्रुवारी २०२१ मध्ये, पंतला ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड्सच्या पहिल्या आवृत्तीत महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. जून २०२२ मध्ये, पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, कारण नियुक्त कर्णधार केएल राहुलला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले.\n\n३० डिसेंबर, २०२२ रोजी, क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या एका कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे.\n", "id": "mar_Deva_54349"} {"text": "जर्मल\n\nजर्मल हा एक धातू आहे.हा धातू लोक पूर्वी वापरत होते आता जर्मलचा वापर भांडी बनविण्यासाठी केला जातो.ग्रामीण भागात जर्मलची भांडी खूप कमी प्रमाणात वापरली जातात.\n", "id": "mar_Deva_54350"} {"text": "मार्सेमिक ला\n\nमार्सेमिक ला लदाख मध्ये अनेक खिंडी आहेत. लडाखी भाषेत खिंडीला 'ला' असे म्हणतात.खारदुंगला,चांगला, तंग्लंगला या लदाख मधल्या अत्युच्च खिंडी आहेत. पण मार्सेमिकला ही खिंड उंचीने सर्वात जास्त आहे.हि खिंड मिलिटरी विभागात आहे त्यामुळे सहसा कोणी जात नाही. विशेष परवाना घेऊन या ठिकाणी जाता येते. वर्षातले जवळ जवळ आठ महिने ही खिंड बर्फाच्छादित असते.मार्सेमिकला येथे जाणारा रस्ता तसा वाहतूक योग्य नाही. मोटरसायकल वरून मार्सेमिकला जाणारे खूप पर्यटक आहेत.\n", "id": "mar_Deva_54351"} {"text": "कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय (सातारा)\n\nकर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा हे महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित जुन्या अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. सदर महाविद्यालय १९८३ मध्ये महाराष्ट्र शासनाने विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलेल्या परवानगी नंतर रयत शिक्षण संस्था ने स्थापन केले. १९८३ पासून महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी सलग्न होते, मात्र २०१७ शैक्षणिक वर्षासाठी ही सलग्नता टप्याटप्याने संपुष्टात येईल. महाविद्यालय २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी सलग्न आहे\n\nमहाविद्यालय सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराच्या आवारात भरत होते. कॅंप भागात असलेल्या सध्याच्या महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १९९० साली पूर्ण झाल्यावर महाविद्यालय हलविण्यात आले. नवी दिल्ली द्वारा मान्यताप्राप्त आहे व २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न आहे.\n", "id": "mar_Deva_54352"} {"text": "जयेंद्र सरस्वती\n\nजयेंद्र सरस्वती यांचे मूळ नाव महादेव सुब्रमण्यम होते. शंकराचार्य झाल्यानंतर ते जयेंद्र सरस्वती झाले. वेदांवर त्यांचे प्रभुत्व होते. (वेदांचा अभ्यास असल्याखेरीज शंकराचार्य होताच येत नाही!)\n\nहे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. १९५४ मध्ये ते चंद्रशेखरेन्द्र सरस्वती यांच्यानंतर शंकराचार्य बनले.\n\nकांचीपुरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन यांनी मठातील गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कारवायांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे शंकररामन यांची हत्या जयेंद्र सरस्वती यांनी केल्याचा आरोप केला गेला होता. शंकररामन यांनी अनेक पत्रे कांची कामकोटी मठाला आणि हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्था विभागाला पाठवून मठातील गैरव्यवहार समोर आणायचा प्रयत्न केला होता. त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या पत्रात मठाविरुद्ध न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तीन दिवसांनी शंकररामन यांची हत्या करण्यात आली. पुरावे आणि साक्षीदारांचा तपास घेत शंकराचार्यांना अटक केली. शंकाराचार्य दोन महिने कारावासात होते.\n\nजयेंद्र सरस्वती हे २०११ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'तृतीय संघ शिक्षा वर्गा'ला उपस्थित होते.\n", "id": "mar_Deva_54353"} {"text": "चारभिंती हुतात्मा स्मारक\n\nसातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी 'चारभिंती' हे एक हुतात्मा स्मारक आहे. हे एक पर्यटनस्थळसुद्धा आहे. साताऱ्यातील प्रमुख ठिकाणांचा विचार केला तर चारभिंती हे ऐतिहासिक वारसा असलेले एक प्रेक्षणीय हुतात्मा स्मारक आहे. सातारा शहरातील 'अजिंक्यतारा' किल्ल्याजवळ हे स्मारक आहे. या स्मारकाच्या खालील बाजूस आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था रयत शिक्षण संस्था यांचे कार्यालय आहे .\n", "id": "mar_Deva_54354"} {"text": "लेक लाडकी अभियान\n\nलेक लाडकी अभियान हे दलित विकास महिला मंडळ या सातारा येथील संस्थेने २००४ साली सुरू केलेले अभियान आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. मुलींची संख्या कमी झाली आहे. गर्भामध्ये त्यांना दुजाभावाने वागवले जाऊ नये, त्या केवळ मुली आहेत म्हणून त्यांना गायब करू नये म्हणून स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहाथ पकडून आणि गुन्हा दाखल केला जातो. यामुळे या कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी लेक लाडकी हे प्रभावी अभियान ठरले आहे. जागतिक महिला दिनी समस्त जगातील महिलांचा समतेसाठी कटीबद्ध राहून काम करण्याचा निर्धार अभियानाने केला आहे.\n\nगर्भधारणा पूर्व आणि प्रसव पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारित २००३ अंतर्गत लेक लाडकी अभियानाने २००४ पासून २०१९ पर्यंत ५० पन्नास वेळा बनावट गिराईक बनवून गरोदर मातेला गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरना रंगेहाथ पकडले. ५० पैकी १८ प्रकरणांमध्ये डॉक्टरना शिक्षा लागली. हजारो मुली लेक लाडकी अभियानाने वाचवल्या म्हणून लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मानाचा समजला जाणारा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दोन ऑक्टोबरला बाबापू पुरस्कार, इंडिया टीव्हीच्या वतीने ब्रेवरी अवॉर्ड, ग्रेट वुमन, सावित्रीबाई फुले पुरस्कार धनंजय थोरात पुरस्कार, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या हस्ते धाडसी महिला पुरस्कार, स्वयंसिद्धा पुरस्कार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या हस्ते सन्मानित केले.\n", "id": "mar_Deva_54355"} {"text": "बिंदेश्वरी दुबे\n\nबिंदेश्वरी दुबे (१४ जानेवारी, इ.स. १९२१ - २० जानेवारी, इ.स. १९९३) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, व्यापार संघटक आणि एक सक्षम प्रशासक होते. त्यांनी २५ मार्च इ.स. १९८५ आणि १४ फेब्रुवारी इ.स. १९८८ दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.\n\nदुबेंचा भारतीय collieries राष्ट्रीयीकरण मध्ये सहभाग होता, विशेषतः छोटानागपूर प्रदेशात ज्या नंतर बिहार (आता झारखंड)चा भाग होता. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील कायदा, न्याय आणि श्रम विभागाचे पद स्वीकारले होते. पूर्वी, शिक्षण, वाहतूक आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी राज्य पातळीवर कार्यालये आयोजित केली होती. बिहारमधील गिरिडीह लोकसभा मतदारसंघात ते इ.स. १९८० ते इ.स. १९८४ दरम्यान सातव्या लोकसभेचे सदस्य होते.\n", "id": "mar_Deva_54356"} {"text": "सोलापूर जिल्ह्यातील अष्टविनायक\n\nग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी शहरांच्या विविध भागात जशी ६८ लिंगांची स्थापना केली, तशीच शहराच्या अष्ट दिशांना काळभैरव आणि अष्टविनायकही स्थापिलेले आहेत. शहरातील विविध भक्त मंडळ महिन्यातील प्रत्येक संकष्टी मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला पदयात्रा काढतात.\n", "id": "mar_Deva_54357"} {"text": "अश्विनी कुमार (निःसंदिग्धीकरण)\n\nअश्विनी कुमार - भारतीय राजकारणी अश्विनी कुमार (पोलिस अधिकारी) अश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)\n", "id": "mar_Deva_54358"} {"text": "मौजे डिग्रज\n\nमौजे डिग्रज\n\nतालुका- मिरज\n\nजिल्हा- सांगली\n\nराज्य- महाराष्ट्र\n\nपिन- 416 416\n\nविधानसभा मतदारसंघ- 283 इस्लामपूर\n\nलोकसभा मतदारसंघ- 48 हातकणंगले\n", "id": "mar_Deva_54359"} {"text": "अँटिफा चळवळ\n\nॲंटिफा (English: /ænˈtiːfə/ or /ˈæntiˌfɑː/) चळवळ ही एक अमेरिकेतील फासीवादाविरुद्ध लढणाऱ्या चळवळींचा समूह आहे. ॲंटिफा गटांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे थेट कृतीचा वापर करून फासिवादाशी लढणे. ते त्यांच्या निषेध पद्धतीत दहशतवादी पद्धतींचा वापर करतात, जसे शारीरिक हिंसा व संपत्तीला नुकसान. ते भांडवलशाहीच्या विरोधात आहेत व अतिडाव्या तसेच दहशत पसरवणाऱ्या डाव्या चळवळीचे भाग आहेत. त्यात अराजकी, साम्यवादी, व समाजवादी आहेत. त्यांचा मुख्य मुद्दा अतिउजव्या व पांढऱ्या श्रेष्ठत्ववाद्यांना राजनैतिक कार्याऐवजी थेट हिंसात्मक कृतीने मात देणे आहे.\n", "id": "mar_Deva_54360"} {"text": "पिंप\n\nपिंपाचा उपयोग हा पाणी साठवण्यासाठी केला जातो.याचा आकार गोल असतो.पिंप हा स्टील,तांबे,पितळ,या धातूपासून केले जाते.\n", "id": "mar_Deva_54361"} {"text": "जोंधळी मणी\n\nजोंधळी मणी हे छोटे छोटे आकाराचे असतात. ते ज्वारीच्या बियाप्रमाणे ते मणी दिसतात. जोंधळी मणी पासून जोंधळी हार व जोंधळी पोत तयार होते.\n", "id": "mar_Deva_54362"} {"text": "वज्रटीक\n\nवज्रटीक हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. वज्रटीक हादेखील गळ्यासोबत बसणारा दागिना. फक्त हा उंच नाही तर गळ्याच्या मुळाशी येऊन विसावतो. याचामध्ये सोन्यचे मणी , सोन्यची तार, रेशीम धागा याचा वापर करतात.\n", "id": "mar_Deva_54363"} {"text": "भावप्रकाश निघण्टु\n\nहा निघण्टु म्हणजेच ओषधी वनस्पतिच्या महितीचा कोष आहे. याचे लेखक भावमिश्र असून याला आधुनिक निघण्टु असे म्हणतात. याचा काल 16 वे शतक आहे.भावमिश्र यानी भावप्रकाश हा चिकित्सा ग्रन्थ लिहिला व या ग्रन्थामध्ये वापरात आलेल्या वनस्पतिचा कोष या निघण्टु मध्ये आहे. या निघन्टुची विशेषता म्हणजे चिकित्सात्मक दृष्टया वनस्पति अभ्यास. 16 वर्गामधे वर्गीकरण. इंग्रजांचे भारतात अगमना नन्तर किंवा त्या सोबतच या निघन्टुची निर्मिति त्यामुळे काही नवीन वनस्पतिचा अंतर्भाव यामध्ये दिसतो जसे चोपचीनी, अक्कारकरभ इत्यादी.\n", "id": "mar_Deva_54364"} {"text": "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन\n\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही म्युच्युअल फंड्स तर्फे गुंतवणूकदारांसाठी चालविण्यात येणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेनुसार गुंतवणूकदार एकरकमी ठेव ऐवजी ठराविक काळाने छोटी रक्कम गुंतविता येते. ही गुंतवणूक दर आठवड्याला, महिन्याला किंवा दर ३ महिन्याला करता येते.\n", "id": "mar_Deva_54365"} {"text": "कोळवडी (वेल्हे)\n\nकोळ्वडी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ६०१.३८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २०८ कुटुंबे व एकूण ९७७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४८६ पुरुष आणि ४९१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ० असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५५६६३४ आहे.\n", "id": "mar_Deva_54366"} {"text": "कौशिकी चक्रवर्ती\n\nकौशिकी चक्रवर्ती (जन्म २४ ऑक्टोबर १९८०) ह्या भारतीय शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत. त्या पतियाळा घराण्याचे गायक अजय चक्रवर्ती ह्यांच्या कन्या आहेत. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत तसेच लोकप्रिय संगीत अशा विविध शैलींत त्या गायन करतान.\n", "id": "mar_Deva_54367"} {"text": "रांजण\n\nरांजण हे मातीपासून बनवले जाते.याचा वापर पाणी ठेवण्यासाठी करतात.यात पाणी गार राहते.रांजणाचा आकार मोठा असतो.त्यात सुमारे २० लिटर ते ५० लिटर इतके पाणी मावते.पाणी धारण क्षमतेनुसार ते वेगवेगळ्या आकाराचे असतात.\n\nकाटी ( तुळजापूर तालुका ) पासून व धामणगाव ( वैराग जवळ ) या दोन्ही गावाच्या मध्ये प्राचीन व्यापारी मार्गावरील हा जकातीचा रांजण आहे. पुर्वी राजसत्तेच्या सीमा शिथिल असायच्या. इ. स. पुर्व 230 पासून ते इ. स. 200 पर्यंत महाराष्ट्र व दक्षिण भारतातील काही भागात सातवाहन राजवंश सत्तेत होता त्यांच्या या चारशे वर्षाच्या काळात इथे व्यापाराला उत्तेजन मिळाले त्यामुळे येथील उत्पादीत मालाला भारतासह युरोपात बाजारपेठ मिळाली. याच सातवहान काळात उस्मानाबाद तालुक्यातील तेर ( प्राचीन तगर ) या गावाला वैभवशाली असा इतिहास लाभला आहे सुद्धा सातवाहान राज्याची आर्थिक राजधानी होती असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. त्याच प्रमाणे उस्मानाबाद परिसरात उगम पावणारी भोगावती नदी किनारी प्राचीन काळी सातवहन कालीन वसाहती अस्तित्वात होत्या त्याचे पुरावे आज ही पाहिला मिळतात. कारण या वंशातील राजे स्वतःला तगरपुराधिश्वर निवासी हे बिरुद लावत. तसेच पैठण ही महाराष्ट्रातील मुख्य राजधानी असल्याने दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच किनारी भागातील प्राचीन व्यापारी मार्ग हे आंध्र ते हैद्राबाद - कल्याण - उमरगा- नळदुर्ग- तुळजापूर उस्मानाबाद ते तेर तेथुन 20 दिवसाच्या मुक्कामाने पैठणला जात तर नाणेघाट येथून येणारे मार्ग हे पुणे मार्गे बालाघाटात पोंहचत. आज ही काटी पासून तुळजापूर ते सिद्धश्वर वडगाव ते उस्मानाबाद जवळ , सातवाहन नागरी वसाहती मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्ययुगातील औरंगाबाद वरून दक्षिण भारतात उतरणाऱ्या मार्गात हा एक मार्ग आहे तो म्हणजे औरंगाबाद ते बीड ते परंडा ते बार्शी ते पानगाव ते धामणगाव ते काटी व सोलापूर. ( सांगायचे तात्पर्य हेच की प्राचीन काळापासून जे मार्ग असत त्याच मार्गावर नंतरचे मार्ग असत ) तसेच पुण्यावरून येणाऱ्या मार्गावर काटी लागते याअर्थाने काटी हे व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने आपल्याला काटी या गावी प्राचीन शिवमंदिर, सावरगावी जैन मंदिर, तसेच काटी इथे मध्ययुगीन मस्जिद याची साक्ष देतात. महाराष्ट्रात त्याकाळी, भोकरदन, जुन्नर, कल्याण, सोपरे, कराड इ. ठिकाणी व्यापारी केंद्रे अस्तित्वात होती. यातील तेर हे ठिकाण जास्त महत्त्वाचे होते हे येथील पुरातत्त्वीय उत्खननातील मिळालेल्या वस्तू व परदेशी प्रवासी यांनी केलेल्या नोंदी वरून कळते ( पेरिपल्स ऑफ दि ऐथेरियन सी पुस्तकात या ठिकाणाचा उल्लेख आहे ) येथे हस्तिदंती वस्तू त्यात बंगड्या, कज्जल शलाका, मनी मोती, खेळणी, रोम येथील नाणे, सातवाहान यांची नाणी, गोणपाट, तलम कापड, तसेच या ठिकाणी रोमन लोकांची वस्तीचे अवशेष मिळाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे रोम मध्ये बनवलेली दारू आयात केली जात होती त्यांची मद्यकुंभ मोठ्या प्रमाणावर मिळाले आहेत. हाच व्यापार इतका मोठा होता की, रोम येथील पैसा भारतात येत होता कारण, भारतातील मसाले व सौन्दर्य प्रसादने व वस्त्र हे भारतातून निर्यात केले जात व या वस्तू वापरणे हे प्रतिष्ठा वाढवणारे होते म्हणून याचा वापर इतका मोठा होता की, रोम येथील संसदेत ठराव करून या मालावर तेथे बंदी घालण्यात आली होती. याचा अर्थ आपल्या व्यवसायकांनी इतकी मोठी बाजारपेठ काबीज केली होती. महाराष्ट्रातील नाणेघाट, गुजरी घाट, सैंधव घाट, दक्षिणेतुन येणारे मार्ग तसेच पैठण हुन उत्तर भारतात जाणारे मार्ग यावर जकाती साठी या चौक्या होत्या, इथे जकात म्हणून जो पैसा घेतला जाई तो या रंजणात ठेवला जाई.\n", "id": "mar_Deva_54368"} {"text": "भारताचे कायदा व न्यायमंत्री\n\nकायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_54369"} {"text": "जयंती कठाळे\n\nसौ. जयंती कठाळे 'पूर्णब्रम्ह'च्या व्यवस्थापकीय संचालिका (एम.डी.) आहेत. पूर्णब्रम्ह हा 'मनस्विनी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड'चा प्रकल्प असून जगभरात मराठी खाद्यपदार्थांची गुणवत्तापूर्ण उपहारगृहे उभारणे व मराठी खाद्यसंस्कृती सर्वदूर पोहचविणे हे त्यांचे संकल्पित कार्य आहे.\n", "id": "mar_Deva_54370"} {"text": "चोरवड\n\nचोरवड हे महाराष्ट्रातील एक गाव आहे.\n\nबालाघाट डोंगराच्या पायथ्याशी वसलेले 'चोरवड' हे गाव, महाराष्ट्राच्या दख्खन पठारात व दिशेने परभणीच्या आग्नेयेत वसलेले. परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर परभणी पासून ६५ किमी अंतरावर. जेमतेम दोन अडीचशे वस्तीचे गाव.\n", "id": "mar_Deva_54371"} {"text": "दुबारे\n\nदुबारे हे हत्ती शिबिर , वन छावणी यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यामध्ये कावेरी नदीच्या काठावर आहे.\n", "id": "mar_Deva_54372"} {"text": "ऋषिका जुहु\n\nऋषिका जुहु ही एक सूक्त द्रष्टी व ब्रह्मवादिनी . हिच्या नावावर ऋग्वेदातील १०.१०९ हे सूक्त आहे.या सूक्तात तिने सृष्टी व तिच्यासाठी आवश्यक असलेले तप यांची उत्पत्ती सत्यापासून झाली असल्याचे सांगितले आहे. ती म्हणते, अमर्याद समुद्र, अंतरिक्ष तील वायू , अंधार नष्ट करणारे प्रभावी तेज उग्र परंतु हितप्रद असे तप आणि दिव्य उदक हे सर्व सनातन सत्यापासून प्रथम उत्पन्न झाले.जो प्रार्थना व तप यात निमग्न असतो, तो देवांपैकीच एक होतो. तिच्या काही अन्य ऋचांतून सामाजिक प्रतिष्ठा यामागील गुणकर्माचे स्थान स्पष्ट होते.. या सूक्तात एक छोटेशे कथाबीज आढळते , ते असे , ज्याप्रमाणे सोमाने नेलेली बृहस्पतीची पत्नी त्याला परत मिळाली, त्याप्रमाणे एका ब्राह्मणाला देवांचे मध्यस्थीने मिळाली .या घटनेवर जुहू ने असे भाष्य केले आहे कि धर्माने विवाहबद्ध झालेल्या स्त्रीला पतीकडे परत पोचवून देवांनी एका पातकाचे निरसन केले.त्यामुळे पृथ्वीतील उर्जस्वितेचा उपभोग घेऊन (जनता) नेहमी सर्वव्यापी ईश्वराची उपासना करू शकते.\n", "id": "mar_Deva_54373"} {"text": "मल्लिका श्रीनिवासन\n\nमल्लिका श्रीनिवासन (१९५९ - हयात) या ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड या १९६० साली स्थापन झालेल्या आणि ट्रॅक्टरशी संबंधित व्यवसाय करणा-या चेन्नई येथील संस्थेच्या अध्यक्षा आणि चीफ एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहेत. एजीसीओ कॉर्पोरेशन या अमेरिकास्थित संस्थेच्या तसेच टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड या संस्थेच्या समिती सदस्या आहेत. इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट हैद्राबाद, भारतीय प्रौद्योगिकी संस्था, चेन्नई आणि भारतीदासन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्रिची या संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या त्या सदस्या आहेत.\n", "id": "mar_Deva_54374"} {"text": "जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्था\n\nजमनालाल बजाज व्यवस्थापकीय अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठाचा व्यवस्थापन अभ्यास विभाग आहे. या संस्थेला भारतीय उद्योगपती आणि दानशूर जमनालाल बजाज यांचे नाव देण्यात आले आहे.\n\nयाची स्थापना १९६५मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_54375"} {"text": "अनसूया\n\nअनसूया ही भगवान दत्तात्रय यांची माता आहे. अनसूया या नावाची संधी विग्रह =अन् +असुया=नाही असुया अशी आहे. ब्रम्ह, विष्णु, महेश यांनी ऋषी च्या अवतार घेऊन माता अनसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे घरी आले. परंतु त्या ऋषी चे आदरातिथ्य करण्यासाठी घरी अन्न धान्य नव्हते तेव्हा अनसूया मातेने स्वतः च्या योगशक्तिद्वारे तात्काळ पेरणी करून तात्काळ धान्य पीकविले, व योग्य आदरातिथ्य केले, त्या तिन्ही ऋषी रुपी देवता संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा मातेने तिचे उदरी तीनही देवतांची पुत्र म्हणुन जन्म घेण्याची मागणी केली.\n", "id": "mar_Deva_54376"} {"text": "यामिनी कृष्णमूर्ती\n\nप्रख्यात भारतीय नर्तकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या यामिनी कृष्णमूर्ति यांचा जन्म मद्रास येथे झाला. अड्यार येथील 'कलाक्षेत्र' ह्या संस्थेची भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतील पदविका होत्या . नृत्याच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली.त्यांनी एल्लप्पा पिळ्ळै ह्यांच्याकडे भरतनाट्यम्‌चे शिक्षण घेतले. तसेच कूचिपूडी आणि ओडिसी नृत्याचे शिक्षण हे वेदांतम्‌ लक्ष्मीनारायण शास्त्री व वेणुगोपाल कृष्ण शर्मा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज चरण दास ह्यांच्याकडे घेतले. त्यांनी दिल्ली येथे 'कौस्तुभ' ह्या नृत्यशाळेची ए.स. १९५९ मध्ये स्थापना केली.'संगीत भारती' ह्या संस्थेत त्यांनी भरतनाट्यम्‌चे अध्यापन केले. तसेच विविध प्रकारचे नृत्यप्रयोगही वेळोवेळी सादर केले. भरतनाट्यम्‌, कूचिपूडी व ओडिसी ह्या नृत्यप्रकारांमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व होते.\n\nक्षीरसागर मंथनम्‌ ह्या कूचिपूडी नृत्य नाट्यात त्यांनी विश्वमोहिनीची प्रमुख भूमिका केली व त्या भूमिकेद्वारे त्यांनी कूचिपूडी नृत्यनाट्यातील पहिली नर्तकी असा लौकिक मिळवला. तोपर्यंत ह्या पारंपारिक नृत्यात फक्त पुरुषच भाग घेत असत. त्यांच्या नृत्याविष्कारातून भावनावेग, गती, लय, चैतन्य व मोहकता ह्यांचा मनोज्ञ प्रत्यय येतो. १९६५ च्या राष्ट्रकुल कला-समारोहात त्यांनी नृत्य सादर केले होते. 'पद्मश्री' हा किताब त्यांना १९६७ मध्ये मिळाला. भारतातील प्रमुख शहरांत तसेच ब्रह्मदेश, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथेही त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत. वर्ग:तात्पुरता वर्ग-१० मार्च २०१८ कार्यशाळा वर्ग:स्त्री चरित्रलेख वर्ग:महिला संपादनेथॉन २०१८ वर्ग:कालिदास सन्मान पुरस्कारविजेते\n", "id": "mar_Deva_54377"} {"text": "सुभद्राकुमारी चौहान\n\nसुभद्राकुमारी चौहान प्रसिद्ध हिंदी कवयित्री होत्या. त्यांचं शिक्षण अलाहाबाद येथे झाले होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच सुभद्राकुमारी चौहान कविता रचू लागल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_54378"} {"text": "कमलादेवी चट्टोपाध्याय\n\nकमलादेवी ह्या एक सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या होत्या . त्यांच्या जन्म मंगलोर इथे झाला . त्या बाल विधवा होत्या. त्यानी हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये 'बेडफर्ड कॉलेज' आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' येथे झाले. त्याच सुमारास म.गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या.त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा धडाडीने भाग घेतला व तुरुंगवासही भोगला. युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.\n\nशेतीविषयक प्रश्नांसंबंधीही त्यांना विशेष आस्था होती. त्या काँग्रेस पक्षाच्या सदस्या होत्या; पण त्या पक्षाचे कृषि सुधारणाविषयक धोरण त्यांना पसंत न पडल्याने १९४८ मध्ये पक्षत्याग करून त्यांनी काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. कामगारविषयक चळवळींमध्येही त्यांनी भाग घेतला होता.त्यानी 'ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स' ही स्त्रियांची संघटना त्यांच्या प्रयत्नांतून साकार झाली. त्यांची भारतीय रंगभूमीच्या संदर्भातील कामगिरीही लक्षणीय आहे. त्यांनी यूरोपमध्ये अनेक कलावंतांच्या भेटी घेतल्या आणि नाट्यनिर्मिती व रंगभूमी यांसंबंधी अभ्यास केला आहे . त्यांनी भारतीय नाट्यकलेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग केले होते . त्या भारतीय रंगभूमीवर काम करणाऱ्या पहिल्या सुशिक्षित व प्रतिष्ठित महिला होत्या . भारतीय कलाकुसरीच्या व हस्तकौशल्याच्या अवनत स्थितीतील कलांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी बरचे परिश्रम घेतले. हॅंडिक्रॅफ्ट्‌स ऑफ इंडिया (१९७५) हा त्यांचा तद्‌विषयक ग्रंथ महत्त्व पूर्ण आहे. त्यांच्या अन्य ग्रंथांत अवेकनिंग ऑफ इंडियन वुमनहुड (१९३९), सोसायटी अँड सोशॅलिझम (१९४८), इंडिया अ‍ॅट द क्रॉसरोड्‌स (१९४९) इ. उल्लेखनीय आहेत. सार्वजनिक जीवनात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविली : काँग्रेस पक्षाच्या सदस्या व पदाधिकारी ; 'ऑल इंडिया हॅंडिक्रॅफ्ट्‌स बोर्ड', 'भारतीय नाट्यसंघ', 'ऑल इंडिया डिझाइन सेंटर' आदी संस्थांच्या तया अध्यक्षा इत्यादी. सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना वाटुमल पारितोषिक (१९६२), मॅगेसेस पुरस्कार (१९६६) यांसारखे मानसन्मानही लाभले.\n", "id": "mar_Deva_54379"} {"text": "मेरी विग्मान\n\nमेरी विग्मान (१३ नोव्हेंबर, १८८६:हॅनोव्हर - १८ सप्टेंबर, १९७३) या जर्मन नर्तकी, नृत्यशिक्षिका व नृत्यलेखिका होत्या. एमिल झाक् डॅलक्रॉझ व रूडाल्फ व्हॉन लेबन यांच्याकडे तिने नृत्याचे शिक्षण घेतले.१९१० मध्ये तिने आपला पहिला जाहीर नृत्यप्रयोग सादर केला.त्यानंतर १९१४ मध्ये लेबनची साहाय्यक म्हणून काही काळ त्यांनी त्यांच्या झुरिकमधील नृत्यविद्यालयात अध्यापन केले. स्वित्झर्लंडमध्ये तिने आपल्या स्वतंत्र नृत्यरचना बांधण्यास सुरुवात केली.१९२० साली त्यांनी ड्रेस्डेनमध्ये विग्‌मान सेंट्रल इन्स्टिट्यूट या आपल्या नृत्य शिक्षणसंस्थेची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_54380"} {"text": "हुरडा\n\nहुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर परागीकरण झाल्यावर साधारण 3०ते 4० दिवसातील दाणे कोवळे समजले जातात. हे दाणे रंगाने हिरवे असतात तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित असते. गार झाल्यावर हे दाणे कडक होतात. असे सगळ्यांनी एकत्र कोवळे दाणे खाण्याला हुरडा पार्टी म्हणतात. त्या पार्टीत हुरडा मुख्य असतो. त्याशिवाय वांगे भाजी भाकरी दही असा मेनू असतो. हे जेवणातले पदार्थ भागा प्रमाणे बदलतात. सिहगड परिसरात त्यासोबत दही देण्याची पद्धत आहे.\n", "id": "mar_Deva_54381"} {"text": "शैलबाला घोषजाया\n\nया बंगाली लेखिका होत्या. यांचा बांगलादेश मधील कॉक्स बाझार येथे जन्म झाला. कथा व कादंबऱ्यांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांची पहिली कादंबरी शेख आन्दु (१९१५). या कादंबरीच्या आशयाबाबत लेखिकेचे धैर्य व निर्भीडपणा विशेषत्वाने दिसून येतो. मुसलमान नायकाशी हिंदू नायिकेचा झालेला प्रेमविवाह हा या कादंबरीचा विषय. यानंतर शैलबालांनी सु. बावीस कादंबऱ्या, सात-आठ कथासंग्रह आणि एक नाटक लिहिले. वमितात्यांच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत. शैलबालांच्या कादंबऱ्यांतून मुसलमान कुटुंबाचे उत्कृष्ट चित्रण आढळते.\n", "id": "mar_Deva_54382"} {"text": "लीला सोखी\n\nप्रख्यात भारतीय नर्तकी लेडी लीला सोखी ह्या मेनका नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील बारिसाल येथे उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. शालेय जीवनात व्हायोलिनवादनात त्यांनी उत्तम प्रगती केली.\n\nइ.स. १९०९ मध्ये व्हायोलिन वादनाच्या पुढील अभ्यासासाठी त्या इंग्लंडला रवाना झाल्या. लंडनमधील 'सेंट पॉल गर्ल्स स्कूल' मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे पॅरिसमध्ये कुचबिहारच्या राणीसमवेत रहात असताना खलील देउशी ह्या इराणी नर्तकाबरोबर मेनका ह्यांनी पौर्वात्य नृत्ये सादर केली. नंतर कथ्थक नृत्यशैलीकडे त्याचे मन आकृष्ट झाले. भारतात परतल्यावर लेडी मेनका ह्यांनी कथ्थकचे अध्ययन सुरू केले.\n\nपंडित सीताराम मिश्र, महाराज बिहारीलाल मिश्र, गुरू रामदत्त मिश्र, अच्छन महाराज व लच्छू महाराज ह्या गुरूंकडे त्यांनी कथ्थकची तालीम घेतली. तसेच कथ्थकमधील लखनौ घराण्यातील नृत्यशैलीत विशेष प्रावीण्य मिळविले. तेव्हाच त्यांनी गुरू करुणाकरन् मेनन यांच्याकडे कथकलीचे व गुरू नबकुमार सिन्हा यांच्याकडे मणिपुरीचे अध्ययन केले.त्यांनी आपल्या संगीताच्या अध्ययनाची पार्श्वभूमी आणि कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या नृत्यशैलींचा व्यासंग ह्यांची सुरेख सांगड घालून स्वतःचे असे एक आगळे नृत्यनाट्याचे तंत्र व शैली निर्माण केली. कथ्थक हे मूलतः एकपात्री नृत्य समजले जाते. त्यात नाट्याची भर घालून त्यांनी कथ्थकवर आधारित असे पहिले नृत्यनाट्य तयार केले.मुंबई येथे इ.स १९२६ मध्ये त्यांनी पहिला नृत्यप्रयोग सादर केला. ह्या कार्यक्रमाला सुविख्यात रशियन नर्तकी आन्न पाव्हलॉव्ह ह्या हजर होत्या.\n\nकृष्णलिला, देव विजय नृत्य व मेनकालास्यम् ही त्यांची आंरभीची नृत्यनाट्ये होत. ही नृत्यनाट्ये प्रामुख्याने कथ्थकवर आधारित होती आणि ती ४५ मिनिटांची होती . नंतर त्यांनी सतत दोन वर्षे परिश्रम घेऊन मालविकाग्निमित्रम्‌ हे संपूर्ण अडीच तासांचे नृत्यनाट्य सादर केले. त्यात त्यांनी कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या शैलींचा मिलाफ केला होता. नृत्यनाट्यातील कथावस्तू, वेशभूषा, संगीत इ. विविध अंगांसाठी त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांत परिपूर्णता साधण्याचात्यांचा प्रयत्न असे.\n\nमेनका यांनी इ.स. १९३८ मध्ये भारतीय नृत्यपरंपरांच्या सखोल अभ्यासासाठी खंडाळा येथे एक नृत्यालय स्थापन केले. कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या परंपरांतील विद्वान गुरू व संगीतज्ञ यांना पाचारण करून त्यांनी ते एक आदर्श गुरुकुल बनविले होते. नृत्यशिक्षणाबरोबर आणखी इतर शिक्षणाचीही व्यवस्था तिथे करण्यात आली होती.\n\nत्यांनी त्याचे पती साहेबसिंग सोखी यांच्या प्रोत्साहनाने अभिजात भारतीय नृत्याच्या प्रसाराकरिता अविरत मेहनत घेतली.त्यांनी अनेकवेळा भारतभर नृत्यप्रसाराकरता दौरे केले. 'बंगाल म्यूझिक असोसिएशन' ने त्यांना सुवर्णपदक अर्पण करून त्यांचा नृत्यसेवेचा गौरव केला. कराची, हैदराबाद, लाहोर, कोलंबो इ. शहरातर्फे त्यांना मानपत्रे देण्यात आली. त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेश, मलाया, इंडोनेशिया वगैरे देशात दौरे केले. इ.स. १९३६ मध्ये त्यांनी यूरोपमधील शहरांतून विपुल प्रमाणात नृत्यकार्यक्रम सादर केले व बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय नृत्य ऑलिंपिकमध्ये तीन सन्मान पदके मिळवून आपल्या नृत्यजीवनातील यशाचा कळस गाठला. ह्या ऑलिंपिकमध्ये जगातील सतरा राष्ट्रांनी भाग घेतला होता. मेनका यांनी सर्वांत जास्त पदके पटकवण्याचा मान मिळवून भारताला मोठा गौरव प्राप्त करून दिला. युरोपच्या दौऱ्यानंतर भारतीय नृत्यात प्रथमच मेनका यांनी आकर्षक नेपथ्याचा सुयोग्य वापर केला.\n\nउदय शंकर यांच्या बरोबरीनेच मेनका ह्यांनी भारतीय नृत्याचा प्रसार भारतात व भारताबाहेर करण्यात हातभार लावला. नृत्यकलेचे शिक्षण घेण्यास घरंदाज मध्यमवर्गीय मुलींना त्याकाळी समाजामध्ये बराच विरोध होता. ह्याविरुद्ध जाऊन मेनका ह्यांनी बंड करून मध्यमवर्गातील घरंदाज स्त्रियांना नृत्याचे प्रांगण खुले केले. त्यांच्या बहुमोल कार्याचे खरे मूल्यमापन म्हणजे त्यांनी गुरू कृष्णन कुट्टी, गुरू बिपिन सिन्हा यांसारखे नर्तक, राम गांगुली यांसारखे संगीतदिग्दर्शक व विष्णू शिरोडकरांसारखे तबलावादक महाराष्ट्राला मिळवून दिले. तसेच दमयंती जोशी, शेवंती, मालती पांडे, कमला कीर्तिकर, शिरीन वजिफदार यांसारख्या नामंवत नर्तकींची परंपराही तयार केली. मेनका यांच्या कथ्थक नृत्यप्रणालीचा वारसा भारतात त्यांच्या दमयंती जोशी यासारख्या शिष्या चालवला.\n", "id": "mar_Deva_54383"} {"text": "सुसान लँगर\n\nसुसान लँगर ह्यांचा जन्म २० डिसेंबर १८९५ रोजी झाला. आणि त्यांचा मृत्यू १७ जुलै १९८५ रोजी झाला. त्या अमेरिकन तत्त्वज्ञ लेखिका होत्या.त्यांनी भाषिक विश्लेषण व सौंदर्यशास्त्र या विषयांत मौलिक विचारांची भर घातली होती.त्यांचा जन्म न्यू यॉर्क शहरातला होता. .त्यांचं बी.एच शिक्षण रॅडक्लिफ कॉलेजमध्ये १९२० साली झाले आणि हार्व्हर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञानामध्ये त्यांची पीएच्.डी १९२६ साली झाली.त्या १९२७ ते १९४२ साली रॅडक्लिफ कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या पाठनिर्देशिका होत्या.आणि १९४५ ते १९५० साली कोलंबिया विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अधिव्याख्यात्या होत्या.ते १९५४ ते १९६१ तसेय कनेटिकट कॉलेजात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या आणि १९६१ साली नंतर ते गुणश्री प्राध्यापिका होत्या. १९६२ साली मध्ये ते सेवानिवृत्ती होत्या.त्यांचा विवाह १९२१ मध्ये विल्म एल्. लँगर या इतिहासकाराशी झाला आणि १९४२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला . आणि ओल्ड लाइम, कनेटिकट येथे त्यांचे निधन झाले .\n\nलँगर यांचे तत्त्वज्ञानात्मक लिखाण मुख्यतः प्रतीकांविषयी (सिंबल्स) आहे.सुसान लँगर म्हणतात आपण आपले विचार मांडण्यासाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी जी नेहमीची भाषा वापरतो, ती प्रतीकांची बनलेली असते.प्रतीक (सिंबल) आणि खूण (साइन) ह्यांत लँगर भेद करतात.ते म्हणतात जेथे धूर असतो तेथे विस्तव असतो असे मला वारंवार आढळून आले,तर माझ्यासाठी धूर ही विस्तवाची खूण बनते. येथे धूर आहे तेव्हा येथे विस्तव असला पाहिजे, असा तर्क मी करतो. पण 'धूर' हा शब्द आणि धूर ही वस्तू यांच्यामधील संबंध असा कार्यकारणात्मक किंवा भौतिक साहचर्याचा नाही.'धूर' हा शब्द धूर ह्या वस्तूचा वाचक आहे. ह्या दोहोंतील संबंध अर्थात्मक आहे, भौतिक किंवा नैसर्गिक नाही.'धूर' हा शब्द धूर ह्या वस्तूचे प्रतीक आहे; धूराविषयी बोलण्याचे, विचार करण्याचे माध्यम आहे. धूर प्रत्यक्षात उपस्थित नसतानाही धूराचा विचार 'धूर' शब्द वापरून करता येतो.\n\nआता, लँगर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रतीके दोन प्रकारची असतात.एक प्रकार म्हणजे विवेचक (डिस्कर्सिव्ह) प्रतीके.वस्तू, घटना ह्यांचे वर्णन करण्यासाठी आपण जी नेहमीची गद्य भाषा वापरतो ती विवेचक प्रतीकांची बनलेली असते आणि तिची परिणती वैज्ञानिक भाषा आणि गणिताची भाषा ह्यांच्यात झालेली असते.वस्तुस्थितीचे तिचे घटक आणि त्यांच्यामधील परस्परसंबंध ह्यांच्यात आपण विश्लेषण करतो.प्रत्येक घटक किंवा संबंध ह्यांचे वाचक असलेले असे एक प्रतीक-शब्द-भाषेत असते आणि ह्या प्रतीकांची किंवा शब्दांची व्याकरणाच्या नियमानुसार रचना केल्याने जे वाक्य बनते, ते सबंध वस्तुस्थितीचे वर्णन करते. ह्यामुळे त्याच प्रतीकांची वेगवेगळ्या प्रकारे रचना करून भिन्न वस्तुस्थितींचे वर्णने करता येतात.वैज्ञानिक आणि गणिती भाषेचा वापर ह्याच पद्धतीला अनुसरून होत असतो.\n\nदुसऱ्या प्रकारची प्रतीके ही उपस्थापक (प्रेझेंटशनल) असतात.आणि कलाकृती ही उपस्थापक प्रतीके असतात.उदा., एखादा पुतळा, चित्र, आळवलेला एखादा राग इ. जे प्रतीक असते त्याला अर्थ असतो, ते कशाचे तरी प्रतीक असते, त्या प्रतीकाद्वारा आपल्या जाणिवेपुढे काहीतरी ठेवण्यात आलेले असते. शिवाय प्रतीकाद्वारे आपल्यापुढे जे ठेवलेले असते त्याला त्याचा स्वतःचा आकार (फॉर्म) असतो. आता वस्तुस्थितीचा आकार तिच्या घटकांचे परस्परांशी जे संबंध असतात त्यांचा बनलेला असतो. तेव्हा ह्या घटकांसाठी प्रतीके योजिली आणि ह्या संबंधांशी अनुरूप अशा रीतीने ह्या प्रतीकांची रचना केली की वस्तुस्थिती व्यक्त होते; तिचे वर्णन होते.आता लँगर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे कलाकृती हे जे उपस्थापक प्रतीक असते ते एक विशिष्ट भावना व्यक्त करते. एक विशिष्ट भावना हा ह्या प्रतीकाचा अर्थ असतो. आपली कोणतीही भावना घेतली तर तिचा एक आकार असतो. पण हा आकार तिच्या घटकांच्या परस्परसंबंधांचा बनलेला नसतो. भावनेचा आकार तिच्या स्वतःत अनुस्यूत असतो, तो तिचा आंतरिक विशिष्ट आकार असतो. एखादी कलाकृती घेतली तर तिचे घटक असतात-उदा:चित्राचे रंग, रेषा इ. घटक असतात- व ह्या घटकांत परस्परसंबंधही असतात. पण चित्राचा प्रत्येक घटक हे त्या चित्राकडून व्यक्त होणाऱ्या भावनेच्या कोणत्यातरी घटकाचे प्रतीक असते, चित्राच्या घटकांतील परस्परसंबंध ही त्या भावनेच्या परस्परसंबंधांची प्रतीके असतात असे नसते. तर चित्राचे घटक व त्यांच्यामधील परस्परसंबंध ह्यातून आकारित झालेली सबंध कलाकृती हे त्या विशिष्ट भावनेचे प्रतीक असते. अशा कलाकृतीद्वारा त्या भावनेचा विशिष्ट आकार प्रकट, गोचर होतात.पण ह्या आकाराचे अन्य मार्गाने वर्णन करता येत नाही. कारण विवेचक भाषा ज्याचे वर्णन करू शकेल असा तो आकार नसतो.केवळ त्या कलाकृतीद्वारेच तो आकार स्पष्ट होऊ शकतो. लँगर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मिथ्यकथा, विधी (रिच्युअल) इ. ही सुद्धा उपस्थापक प्रतीके असतात.\n", "id": "mar_Deva_54384"} {"text": "इस्मत चुगताई\n\nइस्मत चुगताई या प्रसिद्ध उर्दू लेखिका होत्या. त्यांचे शिक्षण अलीगढ व लखनौ येथे झाले. त्यांनी बी.ए., बी.टी. झाल्यावर बरेली व जोधपूर येथे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईत शाळा-निरीक्षकेचे व शाळा-अधिक्षिकेचे काम केले. १९४२ साली त्यांचा विवाह शाहीद लतीफ यांच्याशी झाला. त्यांच्या घरचे एकूण वातावरणच वाङ्‌मयीन होते. त्यांचा भाऊ अझीम बेग हा एक प्रसिद्ध विनोदी लेखक होता. इस्मत चुगताईंनी उर्दू तसेच इंग्रजी व रशियन साहित्याचे विपुल वाचन केले. बर्नार्ड शॉच्या लेखनाने प्रभावित होऊन त्यांनी फसादी हे आपले पहिले नाटक लिहिले. आपल्या सुरुवातीच्या कथा अश्लील वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच फाडून टाकल्या; परंतु नंतरच्या कथांपैकी काही त्यांतील धिटाई आणि वाङ्‌मयीन गुण यांमुळे लोकप्रिय झाल्या. त्यांच्या 'लिहाफ' नामक कथेवर लाहोरच्या न्यायालयात अश्लीलतेचा खटला भरण्यात आला होता. 'लिहाफ' या कथेतल्याप्रमाणे आपल्या लेखनात त्या लैंगिक प्रसंगांचे व अनैतिक संबंधांचे निर्भीडपणे चित्रण करतात.मध्यमवर्गीय मुस्लिम युवतींच्या मानसिक अवस्थेचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आणि सखोल आहे. प्रेम आणि वासना यांच्याबद्दलच्या रूढ कल्पनांचा त्या उपहास करतात. 'बहुबेटिया' मध्ये आपल्या विवाहपद्धतीचा उपहास करून वैवाहिक संबंधातील विसंवादाची सूचक मीमांसा त्यांनी केलेली आहे. सौंदर्य, स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक रूढी आणि संकेत या संबंधीच्या आजच्या विचारपद्धतीत इस्मत चुगताईंना क्रांतिकारक बदल करावयाचा होता.. पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीजीवनाची शोकात्म बाजूच आपल्या कथा-कादंबऱ्या लिहिण्यास त्यांना प्रेरक ठरली. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि व्याजोक्तिपूर्ण सूर यांमुळे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांना आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.\n", "id": "mar_Deva_54385"} {"text": "नलिनीबाला देवी\n\nनलिनीबाला देवी या असमिया कवयित्री होत्या. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बारपेटा ह्या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला. स्वातंत्र्यचळवळीतील प्रमुख असमिया नेते नवीनचंद्र बर्दोलोई हे त्यांचे वडील होते. नलिनीबाला देवींनी आपल्या वडिलांचे एक चरित्र लिहिले आहे. नलिनीबाला देवीं यांचे शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. संधियार सूर (१९२८, म. शी. संध्यासंगीत) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता .त्यानंतर सपोनार सूर (१९४७, म. शी. स्वप्नसंगीत), स्मृतितीर्थ (१९४८), पारसमणि (१९५७), अलकनंदा (१९५७) असे त्यांचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.\n\nनलिनीबाला देवींना लहानपणीच वैधव्य आले, त्याची छाया त्यांच्या जीवनावर कायमची पडली.गीता, उपनिषदे, आसाममधील वैष्णव संतांचे साहित्य ह्यांच्या वाचनातून मानसिक समाधान मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या जीवनातील व्यथा-वेदनांचा खोल ठसा नलिनीबाला देवीं यांच्या कवितेवर उमटलेला आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन घडवून आणण्याची तीव्र इच्छा, गूढगुंजनाची ओढ आणि निसर्गातील यच्चयावत वस्तूंमधील चिरंतन सौंदर्याची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि साहित्य ह्यांकडेही त्या ओढल्या गेल्या. ह्या सर्वांचा प्रभाव त्यांच्या कवितेवर जाणवतो.काही उत्कट देशभक्तिपर कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी 'भारती', 'रवींद्र तर्पण', 'जन्मभूमी' ह्या अशा काही कविता आहेत .स्वर्गापेक्षाही महान असलेल्या मातृभूमीची सेवा आपणास मृत्युनंतरही करता यावी, अशी इच्छा त्यांनी 'जन्मभूमी' ह्या कवितेत व्यक्त केली आहे. अलकनंदा ह्या त्यांच्या काव्यसंग्रहास १९६८ रोजी साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला.नलिनीबाला देवीं या आसाम मध्ये १९५४ रोजी झालेल्या साहित्य सभेच्या तेविसाव्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या.भारत सरकारने १९५७ साली 'पद्मश्री' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.२४ डिसेंबर १९७७ रोजी गौहाती येथे त्यांचे दुःखद निधन झाले.\n", "id": "mar_Deva_54386"} {"text": "रोझा लुक्संबुर्ख\n\nरोझा लुक्संबुर्ख हिचा जन्म ५ मार्च १८७१ मध्ये मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात पोलंडमधील झामॉश्च या रशियाव्याप्त गावी झाला. ती पोलिश क्रांतिकारक आणि जर्मनीतील कम्युनिस्ट पक्षाची एक प्रमुख संस्थापीका होती . लहानपणापासून ती अशक्त व पंगू होती , वॉर्सा येथील कन्याशाळेत तिने सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्या काळी फक्त झुरिक येथेच स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश मिळत असल्याने तिने १८८९ मध्ये ह्या विद्यापीठात स्वित्झर्लंड येथे प्रवेश घेतला. तेथे तिने १८८९-९८ दरम्यान संशोधन करून 'द इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट ऑफ पोलंड' हा प्रबंध सादर केला आणि १८९८ मध्ये डी. लिट्. ही पदवी मिळविली. त्यानंतर ती जर्मनीमध्ये गेली आणि सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाचे कार्य तिने अंगीकारले. तिने गुस्टॉव्ह ल्युबेक याबरोबर काल्पनिक लग्नाचा घाट घालून तेथील नागरिकत्वही मिळविले. कार्ल कौटस्की याच्यासमवेत ती एस्. पी. डी. पक्षाच्या दुरुस्तीवादासंबंधीच्या वादविवादात सामील झाली. अल्पकाळातच त्यांच्या नेतृत्वाची छाप आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळीवर पडली. ते दोघे एदुआर्त बेर्नश्टाईन या पक्षनेत्याच्या विरोधात उभे राहिले.\n", "id": "mar_Deva_54387"} {"text": "रुक्मिणीदेवी अरुंडेल\n\nरुक्मिणीदेवी अ‍रुंडेल भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका होत्या. दुराई येथे जन्म झाला होता. डॉ. जॉर्ज अ‍ॅरंडेल ह्या ब्रिटिश व्यक्तीशी त्यांनी १९२० मध्ये विवाह केला होता. त्यांनी १९२४ मध्ये पहिल्यांदाच परदेशगमन केले होते. रुक्मिणीदेवींना नृत्याची प्रेरणा आणि पाव्हलॉव्ह ह्या रशियन नर्तिकेकडून लाभली होती. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्त्य बॅले नृत्याचे शिक्षण घेतले होते. नंतर मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम्‌चे अध्ययन केले होते. भरतनाट्यम्‌च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठाच हातभार होता. त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्च कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता ह्यांमुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ट्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले. शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये ह्यांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादिले होते. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि,श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इ. नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्यार येथे 'कलाक्षेत्र' ह्या संस्थेची स्थापना केली (१९३६) होती. थिऑसॉफीतही त्यांना रुची होती. 'बेझंट थिऑसॉफिकल हायस्कूल'च्या संस्थापनेस (१९३४) व संवर्धनास त्यांनी सक्रिय मदत केली होती.\n\nराज्यसभेच्या सभासद म्हणून १९५२ व १९५६ साली त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी 'इंडियन व्हेजिटेरियन काँग्रेस'ची १९५७त स्थापना केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहेत. 'अ‍ॅरंडेल ट्रेनिंग सेंटर फॉर टीचर्स', मद्रास, 'इंटरनॅशनल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ अ‍ॅनिमल्स', लंडन ह्या संस्थांच्या संचालिका, 'अनिमल वेल्फेअर बोर्ड'च्या अध्यक्ष, 'इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियन', लंडन इत्यादींच्या उपाध्यक्षा आदी पदेही त्यांनी भूषविली आहेत. पद्मभूषण (१९५६), संगीत नाटक अकादमीचे नृत्यविषयक पारितोषिक (१९५७), अमेरिकेच्या वेन स्टेट विद्यापीठाकडून मानव्यविद्यांतील 'डॉक्टरेट' (१९६०), कलकत्त्याच्या रवींद्रभारती विद्यापीठाची डी. लिट. (१९७०) ह्यांखेरीज 'प्राणिमित्र' पारितोषिक, भरतनाट्यम्‌साठी राष्ट्रपती पारितोषिक आदी मानसन्मानही त्यांना लाभले होते.\n", "id": "mar_Deva_54388"} {"text": "कमर साखळी\n\nकमर साखळी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा दागिना कमरेला बांधण्यात येतो. हा लहान मुलांना वापरतात\n", "id": "mar_Deva_54389"} {"text": "विशाखा कमिटी\n\nकामाच्या/व्यवसायाच्या ठिकाणी विशाखा मार्गदर्शक तत्त्व याचे पालन करण्यासाठी, काम देणाऱ्याला विशाखा कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे, कुठल्याही प्रकारचा लैगिक छळ होऊ नये यासाठी कमिटी काम करणे लागते. याला विशाखा समिती असेही म्हणतात. ही समिती जेथे १० किंवा त्यापेक्षा अधिक जण काम करतात अशा ठिकाणी असणे बंधनकारक आहे.\n", "id": "mar_Deva_54390"} {"text": "चंद्रहार\n\nचंद्रहार हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील महिलांचा पारंपरिक दागिना आहे. हा दागिना गळ्यात बांधण्यात येतो. हा दागिना महिला वापरतात. एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. आजपर्यंत चंद्रहार अठराव्या शतकापासून चालू असलेला दिसतो. जुन्या काळी अशा वळ्यांच्या एका सरालाही चंद्रहार म्हणत.\n", "id": "mar_Deva_54391"} {"text": "कुंतला कुमारी साबत\n\nकुंतला कुमारी साबत ही एक ओडिया लेखिका आहे.तिचा जन्म बस्तर (छत्तीसगढ) संस्थानात एका ख्रिस्ती कुटुंबात झाला.तिचे वडील ब्रह्मदेशात (सध्याचे म्यानमार) सरकारी सेवेत डॉक्टर होते. कुंतला कुमारीचे बालपण तेथेच गेले.\n\nतिचे प्रारंभीचे शालेय शिक्षण घरीच झाले. तिच्या आईने तिला ओडिया, बंगाली, हिंदी या भाषा शिकविल्या. वयाच्या तेराव्या वर्षी ती ओदिशाला गेली व कटक येथील रॅव्हनशा कन्या विद्यालयातून १९१७ मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने वैद्यकाचा अभ्यास केला.ती १९२१ मध्ये एल्. एम्. पी. परीक्षा उत्तीर्ण झाली. पुढे सु. पाच वर्षे कटक येथील 'रेडक्रॉस सोसायटी' मध्ये तिने डॉक्टर म्हणून नोकरी केली. त्यानंतर ती दिल्ली येथे गेली व तिने स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय केला. डॉक्टर म्हणून नावारूपाला येत असतानाच तिने तत्कालीन धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनात रस घेऊन सामाजिक चळवळीत भागही घेतला.आर्य समाजाकडून दीक्षा घेऊन तिने हिंदू धर्म स्वीकारला व एका आर्य समाजी कार्यकर्त्याशी लग्नही केले. दिल्लीला येण्यापूर्वीच एक कवयित्री म्हणून तिचा नावलौकिक झाला होता. ओडिया नियतकालिकांतून तिचे साहित्य नियमितपणे व सातत्याने प्रकाशित होत होते. ओडिया भाषेतील तिच्या अनेक कविता व रघु-अरखिता ही कादंबरी दिल्ली येथे असतानाच प्रकाशित झाली. १९२०–३० या दशकात तिने विपुल लेखन केले. तिच्या कवितांचे चार खंड व काही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. तिच्या 'अंजली', 'उच्छ्‌वास', 'अर्चना', 'स्फुल्लिंग', 'प्रेम चिंतामणी' इ. कविता आणि भ्रांती, पारसमणी, नअतुंडी, काली बोहू इ. कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. दिल्लीच्या वास्तव्यात ती हिंदी भाषेतही कविता लिहू लागली.तसेच महाबीर, जीवन, नारी आदी नियतकालिकांचे संपादनही तिने केले. अल्पावधीतच हिंदी लेखिका म्हणूनही तिला मान-मान्यता मिळाली. ओडिया कवयित्री व कादंबरीकर्त्री म्हणून तिला त्याआधीच प्रतिष्ठा लाभली होती. ओडिया वाङ्‌मयाला उत्तेजन देण्यासाठी व स्वतःचे वाङ्‌मय प्रकाशित करण्यासाठी तिने कटक येथे 'भारती तपोबन संघ' स्थापन केला. १९२९–३८ या कालावधीत दिल्ली येथील वास्तव्यात तेथील सांस्कृतिक जीवनात तिने सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा गाढा प्रभाव तिच्यावर पडला होता. त्यातून लिहिलेल्या 'आव्हान' या दीर्घकाव्यात तिच्या प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन घडते. हे काव्य प्रकाशित होताच, ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी आणली.\n\nकुंतला कुमारीचा गीति-कवयित्री म्हणून विशेष लौकिक होता. भावकाव्यातील तिचे योगदान फार मोलाचे आहे. तिच्या कविता जे तीर्वोत्कट भाव व्यक्त करतात, त्यांत देशभक्तिपर व धार्मिक भावनांचे चित्रण जास्त प्रकर्षाने आढळते.संकुचित धर्मवादाच्या पलीकडे जाणाऱ्या उच्च आध्यात्मिक विचारसरणीचे दर्शन तिच्या काव्यातून घडते, कारण ती जन्माने ख्रिश्चन होती, तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला होता व आर्य समाजी व्यक्तीशी तिने लग्न केले होते.निसर्गप्रेमही तिच्या कवितांतून व्यक्त झाले आहे. शोषित व पददलित जनांविषयी तिला वाटणारी आत्मीयता तिच्या काव्यातून प्रकट झाली आहे. उदा., 'ओडियां का कंदना' व 'गदजात कृशका' ह्या कविता. तिने ओडिया भाषेत काही उत्कृष्ट उद्देशिकाही रचल्या. कणखर आशावाद व मानवजातीच्या उन्नयनाची तीव्र तळमळ हे तिच्या काव्यातून व्यक्त होणारे गुणविशेष होत. तिच्या कादंबऱ्याही दर्जेदार असून त्यांतून मध्यमवर्गीयांचे वास्तववादी चित्रण व सुधारणावादी दृष्टिकोन यांची प्रचिती येते. तत्कालीन समाजजीवनावर वर्चस्व गाजविणाऱ्या अंधश्रद्घा व दडपशाही यांविरूद्घ बंड करणाऱ्या, प्रागतिक दृष्टिकोनाच्या समाजसुधारकांची व्यक्तिचित्रे तिने आपल्या कादंबऱ्यांतून रंगवली.\n", "id": "mar_Deva_54392"} {"text": "मातृ दिन\n\nमातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच हा कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या आईचा तसेच मातृत्व, मातृबंध आणि समाजातील मातांचा प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव आहे. हा जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो, सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा साजरा केला जातो.काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात. हे अशाच प्रकारच्या उत्सवांना पूरक आहे, मुख्यत्वे व्यावसायिक हितसंबंधांमुळे, कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करणे, जसे की फादर्स डे, सिबलिंग डे आणि आजी-आजोबांचा दिवस.\n\nहजारो वर्षांपासून जगभरात अस्तित्त्वात असलेल्या माता आणि मातृत्वाच्या अनेक पारंपारिक उत्सवांशी त्याचा थेट संबंध नाही, जसे की ग्रीक पंथ ते सायबेले, मातृदेवता रिया, हिलारियाचा रोमन सण किंवा इतर ख्रिश्चन धर्मगुरू मदरिंग रविवारचा उत्सव (मदर चर्चच्या प्रतिमेशी संबंधित). तथापि, काही देशांमध्ये, मातृदिन अजूनही या जुन्या परंपरांचा समानार्थी आहे.\n", "id": "mar_Deva_54393"} {"text": "अल्वा मीर्दाल\n\nअल्वा मीर्दाल ह्यास्वीडनमधील प्रसिद्ध समाजसेविका व जागतिक निःशस्त्रीकरणाची खंबीर पुरस्कर्ती होत्या . एका शेतकरी कुटुंबात अप्साला गावी त्यांचा जन्म झाला. स्टॉकहोम व अप्साला या विद्यापीठांतून शिक्षण घेऊन त्यांनी ए. बी. व ए.एम्‌. या पदव्या मिळविल्या. ए.स. १९२४ मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कार्ल गन्नार मीर्दाल यांच्याबरोबर झाला.\n\nगन्नारांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या सामाजिक कार्यास प्रगल्भता लाभली. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. अल्वा मीर्दालांचे प्रारंभीचे आयुष्य शैक्षणिक कार्यात, विशेषतः अध्ययन-अध्यापनात गेले. त्यांनी स्टॉकहोम येथील प्रशिक्षण महाविद्यालयात काही काळ अध्यापनाचे काम केले व नंतर त्या तेथेच संचालिका झाल्या. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. या सुमारास संयुक्त राष्ट्रे या जागतिक संख्येत त्यांचा सामाजिक घडामोडींसंबंधीच्या विभागात संचालिका या नात्याने प्रवेश झाला.पुढे तिथेच त्या यूनेस्को या सांस्कृतिक संस्थेत सामाजिक शास्त्रे या विषयाच्या संचालिका झाल्या. तिथे जागतिक राजकीय वर्तुळातील थोर व्यक्तींशी त्यांचा परिचय वाढला आणि त्या सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाल्या.पुढे त्या स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या. तेव्हा त्यांची नियुक्ती भारत, ब्रह्मदेश, श्रीलंका या पूर्वेकडील देशांच्या परराष्ट्रविषयक खात्याच्या मंत्री म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी भारतात स्वीडनचे परराष्ट्रीय वकील म्हणून काम केले.१९६२ मध्ये त्या स्वीडनच्या सिनेटवर निवडून आल्या व १९७० पर्यंत सिनेटर म्हणून त्यांनी काम केले. या काळात त्यांनी निःशस्त्रीकरण समस्येचा अभ्यास केला. त्यांना स्वीडनच्या जिनीव्हा येथील निःशस्त्रीकरण परिषदेस उपस्थित राहणाऱ्या स्वीडिश पथकाचे अध्यक्षपद दिले. काही दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणून काम केल्यावर १९६६ पासून त्यांच्याकडे निःशस्त्रीकरण खाते सुपूर्त करण्यात आले. ए.स. १९६२ मध्ये त्या स्वीडनच्या सिनेटवर निवडून आल्या व १९७० पर्यंत सिनेटर म्हणून त्यांनी काम केले. या काळात त्यांनी निःशस्त्रीकरण समस्येचा अभ्यास केला. त्यांना स्वीडनच्या जिनीव्हा येथील निःशस्त्रीकरण परिषदेस उपस्थित राहणाऱ्या स्वीडिश पथकाचे अध्यक्षपद दिले. काही दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणून काम केल्यावर १९६६ पासून त्यांच्याकडे निःशस्त्रीकरण खाते सुपूर्त करण्यात आले. ए.स. १९७३ पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. या पदावर असताना त्यांनी शांततेच्या प्रसार-प्रचारार्थ अनेक परदेश दौरे केले आणि निःशस्त्रीकरणाने जागतिक शांतता निश्चितपणे प्रस्थापित होऊ शकेल, असे प्रांजल मत प्रकट केले. निःशस्त्रीकरण परिषदेतील त्या जगातील पहिल्या महिला प्रतिनिधी होत. त्यांनी या परिषदेत अण्वस्त्रांच्या स्पर्धेबद्दल बड्या राष्ट्रांना दोष दिला आणि स्वीडन हे ह्या स्पर्धेत नाही. याबद्दल सार्थ स्वाभिमान व्यक्त केला.\n\nअल्वा मीर्दाल यांना शैक्षणिक समस्या, स्त्रियांचे हक्क, अपंग आणि त्यांचे प्रश्न यांविषयी सतत आस्था होती. हे प्रश्न लोकांसमोर मांडून त्यात काही उपाय वा मार्ग शोधावे असे त्यांना वाटत असे. सुरुवातीस त्यांनी स्त्रीविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी तत्संबंधीच्या शासकीय आयोगाने सचिवपद भूषविले होते . त्यानंतर त्यांची अपंगांच्या शासकीय आयोगावर व शिक्षणविषयक सुधारणांच्या सरकारी आयोगावर सदस्य म्हणून नेमणूक झाली. पॅरिस व जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटनांत स्वीडिश प्रतिनिधी म्हणून त्यांनी भाग घेतला. तसेच त्या १९४७–४९ मध्ये विद्यालय-पूर्व जागतिक शिक्षण मंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या. हे सामाजिक कार्य करीत असतानाच त्यांना जागतिक शांततेचे कार्य करण्याची संधी लाभली. तेव्हा त्यांनी स्टॉकहोममध्ये इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापण्यात पुढाकार घेतला. या संस्थेच्या त्या १९६४–६६ दरम्यान सचिव होत्या. जगातील अनेक मान्यवर विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लॉज ही सन्मान्य पदवी देऊन त्यांचा गौरव केला.\n\nत्यांच्या या जागतिक शांततेच्या पुरस्कारार्थ केलेल्या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित शांतता पारितोषिके देऊन करण्यात आला. नोबेल समितीने रॉब्लेस आल्‌फॉन्सा गार्सिया (मेक्सिको) यांच्याबरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला (१९८२). संयुक्त राष्ट्रांनी निःशस्त्रीकरण तज्ञ म्हणून त्यांची खास नियुक्ती केली होती.\n", "id": "mar_Deva_54394"} {"text": "लुइस दे ग्रानादा\n\nलूईस दे ग्रानादा हा धर्मविषयक लेखन करणारा स्पॅनिश साहित्यिक. त्याचा जन्म ग्रानादा येथे झाला. तो ख्रिस्ती धर्मातील डॉमिनिकन पंथाचा होता आणि त्या पंथात त्याला महत्त्वाचे स्थान होते. Guia de pecadores (१५५६, इं. भा. द सिनर्स गाइड, १५९८) ह्या आपल्या ग्रंथात त्याने व्यक्तिगत धर्म आणि श्रद्धा ह्यांचे महत्त्व प्रतिपादिले. लॅटिन, फ्रेंच, जर्मन ह्यांसारख्या युरोपीय भाषांत, तसेच जपानी भाषेतही हा गंथ अनुवादिला गेला. प्रोटेस्टंट आणि कॅथलिक ह्या दोन्ही धर्मपंथांतील लोकांना त्याचे ग्रंथलेखन आवडले. ख्रिस्ती धर्मन्यायपीठाकडून (इन्क्विझिशन) मात्र त्याच्याकडे संशयाने पाहिले गेले. Introduction del simbolo de la fe (१५८३, इं. शी. ॲन इंट्रोडक्शन टू द सिंबल ऑफ द फेथ) हा त्याचा ग्रंथही उल्लेखनीय आहे. प्रतिधर्मसुधारणेच्या (काउंटर-रेव्हलूशन-कॅथलिक पंथाची सुधारणा) कालखंडातील एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी त्याच्या लेखनातून जाणवते. लिस्बन येथे तो निधन पावला.\n", "id": "mar_Deva_54395"} {"text": "मार्था\n\nबेथानीची मार्था बायबल मधील योहान आणि लूकच्या शुभवर्तमान मध्ये वर्णन केलेली एक आकृती आहे. आपल्या दोन बहिणी-भाऊ लाजरेस व बेथानीची मरीयासोबत, तिला जेरुसलेम जवळील बेथानी गावात राहत असलेल्या वर्णन केले आहे. येशूने तिचा भाऊ लाजरेस याच्या पुनरुत्थान करण्याचीची ती साक्ष होती.\n", "id": "mar_Deva_54396"} {"text": "कैलाश नाथ काटजू\n\nकैलाशनाथ काटजू (१७ जून इ.स. १८८७ - १७ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतातील एक प्रमुख राजकारणी होते. ते ओरिसा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, तसेच ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री होते. ते भारतातील सर्वात प्रमुख वकीलांपैकी एक होते.\n\nकाटजू यांनी भारतातील ब्रिटीश शासनाच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला आणि सहकारी स्वातंत्र्यसैनिकांसमवेत अनेक वर्षे कैद राहिले.\n\nयांचे नातू मार्कंडेय काटजू भारताचे सरन्यायाधीश होते.\n", "id": "mar_Deva_54397"} {"text": "बन्सी लाल\n\nबंसीलाल लेघा (२६ ऑगस्ट, इ.स. १९२७ - २८ मार्च, इ.स. २००६) एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते, वरिष्ठ काँग्रेसचे नेते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.\n\nलाल हे हरियाणा विधानसभेवर एकूण सात वेळा, तर १९६७ मध्ये प्रथमच निवडून आले. १९६८-७५, १९८५-८७ आणि १९९६-९९ या तीन भिन्न काळात ते हरियाणाचे मुख्यमंत्री होते. सन १९७५-७७ च्या आणीबाणी कालखंडादरम्यान बंसीलाल माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांचे जवळचे विश्वासू समजले जात होते.\n\nडिसेंबर १९७५ पासून ते मार्च १९७७ पर्यंत त्यांनी भारताचे संरक्षणमंत्री म्हणून काम केले आणि १९९५ साली केंद्र सरकारतर्फे पोर्टफोलिओ न घेता ते मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी रेल्वे आणि वाहतूक पोर्टफोलिओ खाते देखील ठेवले. १९९६ मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मार्गक्रमण केल्यावर त्यांनी हरियाणा विकास पक्षाची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_54398"} {"text": "मटका\n\nमटका हा जुगाराचा एक प्रकार आहे. मटका जुगार किंवा सट्टा हा सट्टेबाजी आणि लॉटरीचा एक प्रकार आहे ज्यात मूळतः न्यू यॉर्क कॉटन एक्सचेंजमधून बॉम्बे कॉटन एक्स्चेंजमध्ये प्रसारित केलेल्या कापसाच्या सुरुवातीच्या आणि बंद दरांवर सट्टा लावला जातो. तो अंकडा जुगार (\"आकड्यांचा जुगार\") म्हणून ओळखला जात असे तेव्हापासून भारतीय स्वातंत्र्याच्या काळापूर्वीपासून ते उद्भवते. १९६० च्या दशकात, मटका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या मातीच्या भांड्यातून स्लिप्स काढणे किंवा पत्ते खेळणे यासह यादृच्छिक संख्या निर्माण करण्याच्या इतर मार्गांनी ही प्रणाली बदलण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54399"} {"text": "सुलेखा कुंभारे\n\nसुलेखा कुंभारे ह्या भारतीय राजकारणी, माजी राज्यमंत्री आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या संस्थापक आहे. कुंभरे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या.\n", "id": "mar_Deva_54400"} {"text": "वर्ग:भारतीय शिल्प\n\nभारतीय परंंपरेत आणि हिंंदु धर्मात शिल्पशास्राला विशेष महत्व आहे.दगडांंमधे कोरून तयार केलेल्या शिल्पांंचे प्रकार भारतभर अनुभवाला येतात. मंंदिरे तसेच लेण्यांंमधे विविध देवतांंच्या मूर्ती दगडात कोरलेल्या दिसतात,यांंना शिल्प असे संंबोधले जाते. हिंंदु धर्माप्रमाणेच बौद्ध आणि जैन धर्मातील विविध देवतांंची शिल्पेही मंंदिरांंमधे आणि लेण्यांंमधे दिसून येतात. अजिंंठा आणि वेरूळ येथील अशी शिल्पे ही जागतिक वारसा म्हणून घोषित केलेली आहेत.\n", "id": "mar_Deva_54401"} {"text": "सोलापूर जिल्ह्यातील मध्ययुगीन गढया\n\nसोलापूर जिल्हा हा मध्ययुगात मराठ्यांच्या प्रशासनात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पहिला पेशवा होण्याचा मान हा सोलापूर जिल्ह्यालाच जातो. शामराज नीळकंठ हे करमाळा तालुक्यातील हिवरे येथील होते. मराठी काळातील या सर्व स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांना पारंपरिक हक्क आणि अधिकारी मानपान वतने, खास अधिकार आणि रोख पगारही दिला जात असे. या सर्व अधिकाऱ्यांना कारभार करण्यासाठी त्या त्या विभागातील अधिकार दिल्याचे दिसते. भाळवणीचे नाईक निंबाळकर, दहिगावचे नाईक निंबाळकर, गुरसाळे येथील कवडे घराणे, करमाळ्याचे राव रंभा निंबाळकर घराणे, अक्कलकोटचे राजे भोसले घराणे या घराण्यातील कर्त्या पुरुषांनी इतिहासात मोलाची कामगिरी केली. अशी अनेक घराणी सोलापूर जिल्ह्यातील मराठ्यांच्या प्रशासनात कार्यरत होती. अशा प्रशासनात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांच्या सरदारांच्या वास्तू आजही सोलापूर जिल्ह्यात इतिहासाची साक्ष देतात. या अधिकाऱ्यांच्या गढया, वाडे, त्यांच्या सनदा कागदपत्रे हत्यारे अस्तित्वात आहेत.\n", "id": "mar_Deva_54402"} {"text": "शेरीन भान\n\nशेरीन भान ( २० ऑगस्ट, इ.स. १९७६) या भारतीय वार्ताहर आणि वृत्तनिवेदिका आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ (CNBC-TV18) या दूरदर्शन वाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत. उदयन मुखर्जी यांच्यानंतर १ सप्टेंबर २०१३ पासून शिरीन यांनी हा पदभार स्वीकारला.\n", "id": "mar_Deva_54403"} {"text": "श्याम नंदन प्रसाद मिश्रा\n\nश्याम नंदन प्रसाद मिश्रा (२० ऑक्टोबर इ.स. १९२० – २५ ऑक्टोबर इ.स. २००४) हे एक भारतीय राजकारणी होते. २८ जुलै १९७९ – १३ जानेवारी इ.स. १९८० दरम्यान ते भारताचे परराष्ट्रमंत्री होते. त्यांचा जन्म इ.स. १९२० मध्ये गोनावान, पटना येथे झाला. त्यांचे शिक्षण शिरसंद, मुजफ्फरपूर आणि लॉ कॉलेज, पटना येथे झाले.\n", "id": "mar_Deva_54404"} {"text": "मिराई चॅटर्जी\n\nमिराई चटर्जी या भारतीय समाजसेविका आहेत. त्या सेवा (SEWA) या अहमदाबाद येथील महिलांच्या स्वयंरोजगार संघटनेचे काम करतात.राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्या म्हणून जून २०१० मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. गेली ३० वर्षे भारतातील अनौपचारिक क्षेत्रातील स्त्रियांचे आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता सुधारण्याच्या दृष्टीने त्या कार्यरत आहेत.लिंगसमभाव,शिक्षण आणि स्वच्छता याचे महत्त्व समाजाला समजावून सांगण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.\n", "id": "mar_Deva_54405"} {"text": "देवयानी खोब्रागडे प्रकरण\n\nदेवयानी खोब्रागडे ह्या एक भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहे. ह्या न्यू यॉर्क शहरात भारतीय वाणिज्य दूतावासाच्या उपकौन्सिल कार्यालयात सनदी सेवेतील अधिकारी होत्या. तेव्हा यांना अमेरिकेत व्हिसा घोटाळा आणि मोलकरणीचे आर्थिक शोषण या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर देवयानी खोब्रागडे यांची तात्पुरती बदली संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधीमंडळात राजनैतिक अधिकारी म्हणून केली आणि नंतर त्यांना भारतात परत बोलावण्यात आले. अमेरिकेतील न्यालयाने हे मान्य केले की देवयानी यांना या प्रकरणात नाहक अडकवण्यात आले होते व त्या निर्दोष आहेत असा निकाल दिला.\n", "id": "mar_Deva_54406"} {"text": "भूतानमधील बौद्ध धर्म\n\nभूतानमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. वज्रयान बौद्ध धर्म हा भूतानचा राज्यधर्म आहे. भूतानमध्ये सुमारे ७५% बौद्धांची लोकसंख्या आहे. भूतकाळात भूतान मध्ये तिबेटी बौद्ध धर्म हा प्रचलित बौद्ध धर्म असला तरी, त्याच्या विधी, धर्मकेंद्राने अधिकृतपणे ठरवलेली सार्वजनिक प्रार्थना व पूजाविधी, आणि मठवासी संस्था यामध्ये लक्षणीय भिन्नता आहे. बौद्ध मठ, धार्मिक स्थळे, भिक्खू आणि भिक्खुणी यांच्याकडून राजधर्माला दीर्घ काळापासून पाठिंबा आहे.\n", "id": "mar_Deva_54407"} {"text": "जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)\n\nजनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) (किंवा जनता पार्टी (सेक्युलर)) हा जुलै १९७९ मध्ये राज नारायण यांनी स्थापन केलेला भारतातील राजकीय पक्ष होता. १६ जुलै १९७९ रोजी, चरण सिंग यांनी 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)'च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर 'लोक दल' असे करण्यात आले, परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये ७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.\n", "id": "mar_Deva_54408"} {"text": "बेगमपेठ (सोलापूर)\n\nसोलापूरची बेगम पेठ ही एक फार जुनी ऐतिहासक व्यापारी पेठ आहे. १६९५ ते १६९९ या काळात औरंगजेब बादशहाची फौज सोलापूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी येथे वास्तव्याला असायची. औरंगजेबाची चौथी पत्नी बेगम उदयपुरी ही मुक्कामाला असायची. पुढे अठराव्या शतकात या भागाचे बेगमपुरा हे नाव पुढे बेगम पेठ असे झाले. सुरुवातीला स्वकुळसाळी आणि मुस्लिम समाजाचे वास्तव्य असलेल्या या पेठेत आता ९५ टक्के मुस्लिम समाज आहे. पूर्वी या पेठेत स्वकुळसाळी समाजाचा हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा. मुस्लिम समाजही छोटा-मोठा व्यवसाय करून आपली उपजीविका करायचे, कातडीचा व्यापार चालायचा, एकत्रित केलेला हा माल मद्रासला पाठवला जायचा.\n\nसाड्या, ड्रेस मटेरियल, कटपीस हा कपड्याचा व्यापार या पेठेत मोठ्या प्रमाणात चालतो. खांडवा, मध्यप्रदेश, गुजरातच्या अनेक व्यापाऱ्यांनी इथे दुकाने थाटली आहेत. दाट वस्ती असलेल्या पेठेत ५१२ घरे आहेत. ख्रिस्ती समाजाचे सेवा मंदिरही येथेच आहे. अगदी अलीकडेच सुसज्ज असे यशोधरा हॉस्पिटल ही या भागात आहे.\n\nदुचाकीपासून चार चाकी वाहनांची कुलपे दुरुस्त केली जाणारे अखलाख तोहित टंकसाळ याचे दुकान बेगम पेठेत आहे. सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर उस्मानाबाद, लातूर, विजापूर जिल्ह्यातील वाहनधारक येथे आजही विश्वासाने येतात. वडील तोहित रहिमान टंकसाळ यांनी १९७५ च्या काळात सुरू केलेला हा व्यवसाय आजही अखलाक प्रामाणिकपणे सांभाळत आहेत.\n\nकामगार कष्टकरी समाज असलेल्या या छोट्याशा बेगम पेठेत लहान वर्गापासून ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी टिकल इंग्लिश स्कूल, फातिमा नर्सरी येथे आहेत.\n\nबेगम पेठेतच बालपण पार पडलेले युनूस खरादी सध्या मिरज येथे न्यायाधीश आहेत. उस्मान आणि मुदस्सर खरादी हे दोन डॉक्टरही याच पेठेतून घडले. पेठेतील शांतता आणि एकोबा राहण्यासाठी सलीम कल्याणी, सलीम हिरोळी, रियाज खरादी, मैउद्दीन शेख, तानाजी गवळी, मनोज अलकुंटे शोभा शिंदे, प्रदीप बंडे, जुबेर कुरेशी ही मंडळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अश्या या छोट्या पेठेने आपला बाज जपला आहे.\n", "id": "mar_Deva_54409"} {"text": "अर्चना हिंगोरानी\n\nडॉ. अर्चना निरंजन हिंगोरानी, पीएच्.डी. यांनी १९ जानेवारी, २००९ ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत आयएल व एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले. डॉ हिंगोरानी १९९४ पासून आयएल अँड एफएस समुहाबरोबर २३ वर्षांपासून होते. वर्षानुवर्षे आणि अनेक भूमिका बजावल्या आहेत - अर्थशास्त्री म्हणून सुरुवात करून आणि वित्त आणि मालमत्ता व्यवस्थापन प्रकल्प पुढे चालू. डॉ. हिंगोराणी सुमारे ६५ व्यावसायिकांच्या गुंतवणुकीच्या टीमचे नेतृत्व करतात.त्यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या अनिश्चितता आणि उदासीन रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रभावी परताव्यासाठी हिंगोराणीने आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (आयआयएमएल) ची स्थापना केली आहे. तिने म्हटले आहे की फेडरल रिझर्व्हच्या योजनांवर ब्रेक्सिट आणि गहाळखोरीची योजना धनभूतीवर परिणाम झाल्यामुळे IIML चे क्लायंट अमेरिकेचे आणि युरोपियन आहेत. पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील आयआयएमएलच्या विस्ताराचे विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या आर्थिक वर्षात एकूण महसूल आणि नफा थोडी खाली आला असला तरी, हिंगोराणीने 'गो ईस्ट' धोरणाअंतर्गत व्यापार जपला, कोरिया, आणि ऑस्ट्रेलिया-मार्केटमधील गुंतवणूकदारांना संबोधित केले ज्यामुळे आयआयएमएल ने तुलनेने अस्थिरता दर्शविली.\n", "id": "mar_Deva_54410"} {"text": "तेलुगू लोक\n\nतेलुगू लोक किंवा तेलुगुवारू हे द्रविड समूहाचे तेलुगू भाषा बोलणारे लोक आहेत, जे मुख्यत: आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी मधील यानम शहरात स्थायिक आहेत. भारतामध्ये हिंदीनंतर तेलुगू ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात तेलुगू लोकांची संख्या जवळपास ८.१६ कोटी आहे.\n", "id": "mar_Deva_54411"} {"text": "सीएनबीसी टीव्ही१८\n\nसीएनबीसी टीव्ही १८ ही भारतातील इंग्लिश व्यवसायिक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. ही वाहिनी सीएनबीसी आणि टेलिव्हिजन १८ इंडिया लिमिटेड (टीव्ही १८) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.\n\nयाची सुरुवात २६ ऑक्टोबर, २०११ रोजी झाली.\n", "id": "mar_Deva_54412"} {"text": "बँक मेळपत्रक\n\nबँक खाते पुस्तक अथवा खाते उतारा या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रकमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणीपत्रक असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54413"} {"text": "एन टी आर ट्रस्ट\n\nएन टी आर ट्रस्ट / एन टी आर स्मारक ट्रस्ट ही एक विना-नफा संस्था आहे. या संस्थेचं मुख्य कार्यालय हैद्राबाद, तेलंगणा मध्ये आहे. या संस्थेचे नाव एन टी रामा राव यांच्या वर ठेवण्यात आलेले आहे. एन टी रामा राव हे प्रसिद्ध अभिनेते तसेच आंध्र प्रदेशचे मुख्य मंत्री होते .\n", "id": "mar_Deva_54414"} {"text": "रोशनी नादर मल्होत्रा\n\nरोशनी नाडर मल्होत्रा ह्या एचसीएल एंटरप्राइजेसच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांच्या त्या कन्या आहेत. त्या एक प्रशिक्षित शास्त्रीय संगीतकार आहेत आणि फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वांत प्रभावी महिलांच्या यादीत ५७ व्या स्थानावर आहेत.\n", "id": "mar_Deva_54415"} {"text": "ॲसिड हल्ला\n\nॲसिड हल्ला (ॲसिड फेकणे) म्हणजे ॲसिड (आम्ल) अंगावर मुख्यत: चेहऱ्यावर फेकून केला जाणारा एक हिंसक व प्राणघातक हल्ला होय. ॲसिड हा ज्वालाग्राही द्रव पदार्थ एखाद्याच्या शरीरावर पडल्याने शरीर जळते आणि विद्रूपपणा, अपंगत्व किंवा मृत्यू सुद्धा होतो. हा हल्ला करणारे अपराधी त्यांच्या निशाण्यावरील व्यक्तींवर हे पातळ द्रव टाकतात, सहसा हे द्रव चेहऱ्यावर टाकले जाते, ज्याने चेहरा जळतो आणि त्वचेच्या ऊतींचे नुकसान होते, अनेकदा हाडांवरही याचा आघात होऊन ते ठिसूळ होतात.\n\nया हल्ल्यात वापरले जाणारे ऍसिड हे सर्वात सामान्य प्रकारचे गंधकयुक्त आणि नायट्रिक आम्ल असतात. हायड्रोक्लोरिक आम्ल कधीकधी वापरले जाते, परंतु ते कमी हानिकारक असते. ह्या हल्ल्यांच्या दीर्घकालीन परिणाम होऊन अंधत्व, तसेच चेहरा आणि शरीराचा भाग कायम खराब होऊ शकतो. याने दूरगामी सामाजिक, मानसिक आणि आर्थिक अडचणींसह उद्भवतात.\n\nआज, जगातील अनेक ठिकाणी ॲसिड हल्ले झालेले आढळतात. १९९० पासून, बांगलादेशी स्त्रियांसाठी सर्वाधिक संख्या आणि उच्चतम घटना दर नोंदवत आहे, १९९९ आणि २०१३ दरम्यान ३,५१२ बांगलादेशी लोकांवर ॲसिडचा हल्ला झाला, आणि पाकिस्तान मधील ॲसिड हल्ले प्रत्येक वेळी अधिक आणि दरवर्षी वाढत आहेत.\"\n", "id": "mar_Deva_54416"} {"text": "अरुंधती भट्टाचार्य\n\nअरुंधती भट्टाचार्य ह्या भारतीय बँकर आणि भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. २०१६ मध्ये, फोर्ब्सने त्यांची जगातील २५ वी शक्तिशाली महिला म्हणून नोंद केली होती.\n", "id": "mar_Deva_54417"} {"text": "लोणंद जंक्शन रेल्वे स्थानक\n\nलोणंद जंक्शन रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. येथून फलटणला जोडमार्ग जातो.\n", "id": "mar_Deva_54418"} {"text": "कोरेगाव रेल्वे स्थानक\n\nकोरेगाव रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात.\n\nया स्थानकाला एकच फलाट असून पाणी तसेच इतर सुविधा नाहीत.\n", "id": "mar_Deva_54419"} {"text": "किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक\n\nकिर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व अनेक एक्सप्रेस गाड्या थांबतात.\n\nया स्थानकाला दोन फलाट आहेत.\n\nहे स्थानक किर्लोस्कर उद्योग समूहाच्या कारखान्यांपासून जवळ आहे. सागरेश्वर अभयारण्य येथून ५ किमी अंतरावर आहे.\n\nया स्थानकाला पूर्वी कुंडल रोड असे नाव होते.\n", "id": "mar_Deva_54420"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०२३\n\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. जुलै २०२३ मध्ये दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्या. हा दौरा २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग होता.\n", "id": "mar_Deva_54421"} {"text": "हातकणंगले रेल्वे स्थानक\n\nहातकणंगले रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर कोल्हापूरकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व बव्हंश एक्सप्रेस गाड्या थांबतात.\n\nया स्थानकाला दोन फलाट आहेत.\n\nहे स्थानक इचलकरंजी शहरापासून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_54422"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३\n\nऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले. एकदिवसीय सामने हे २०२३ च्या पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनले.\n\nमुळात, हा दौरा मार्च २०२१ मध्ये होणार होता आणि तीन कसोटी सामने खेळवले जाणार होते. ते सामने २०१९-२०२१ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग बनले असते. तथापि, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे तो दौरा फेब्रुवारी २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आला.\n", "id": "mar_Deva_54423"} {"text": "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२३\n\nन्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये इंग्लंड विरुद्ध चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला. एकदिवसीय सामने दोन्ही संघांच्या २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग बनले.\n", "id": "mar_Deva_54424"} {"text": "अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०२३\n", "id": "mar_Deva_54425"} {"text": "श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२३\n\nश्रीलंका महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटची पुष्टी झाल्यानंतर मे २०२३ मध्ये सामने सुधारण्याआधी, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सप्टेंबर २०२२ मध्ये या मालिकेच्या तारखा जाहीर केल्या. वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या तयारीचा एक भाग टी२०आ मालिका बनली.\n\nइंग्लंडने डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने टी२०आ मालिकेतील पावसाने प्रभावित झालेला पहिला सामना १२ धावांनी जिंकला. श्रीलंकेने दुसरा टी२०आ ८ गडी राखून जिंकला, हा त्यांचा इंग्लंडवरचा या फॉरमॅटमधील पहिला विजय होता. श्रीलंकेने तिस-या आणि शेवटच्या टी२०आ मध्ये इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केल्यामुळे इंग्लंडवर त्यांचा पहिला मालिका विजय नोंदवला. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला पावसामुळे विलंबाने सुरुवात झाली आणि अखेरीस पहिल्या डावातील ३०.५ षटकांचा खेळ रद्द करण्यात आला आणि श्रीलंकेने १०६/९ अशी झुंज दिली. इंग्लंडने तिसरा एकदिवसीय १६१ धावांनी जिंकून मालिका २-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_54426"} {"text": "व्ही.एन. जानकी रामचंद्रन\n\nवैकोम नारायणी जानकी, जानकी रामचंद्रन तथा जानकी एम.जी.आर. यांनी मुख्यत्वे मलयालम आणि तमिळ चित्रपटातून काम केले. आपले पती एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर जानकी २३ दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. भारताच्या इतिहासात मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.\n\nजानकी यांचा जन्म त्रावणकोरच्या कोट्टायम जिल्ह्यातील वैकोम गावात झाला. त्यांच्या कुटुंबाचे मूळ तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही प्रदेशांत होते. यांचे वडील, राजगोपाल अय्यर, तामिळनाडूतील तंजावर येथील तमिळ ब्राह्मण होते. हे संगीतकार पापनासम शिवन यांचे भाऊ होते. यांची आई नारायणी अम्मा वैकोमची होती. जानकी यांच्या आईवडीलांचे लग्न नव्हते झाले तर त्यांच्यात संबंधम नाते होते. त्यामुळे जानकी (वैकोम नारायणी जानकी) आणि त्यांची भावंडे आईच्या नावाने ओळखली जायची.\n\nजानकीनेही वयाच्या १७व्या वर्षी अभिनेते गणपति भट (१९१५-७२) या ब्राह्मण गृहस्थांशी तिच्या आई-वडिलांप्रमाणेच संबंधम लग्न केले. जानकी आणि गणपती भट यांना सुरेंद्रन नावाचा मुलगा होता.\n", "id": "mar_Deva_54427"} {"text": "छत्तीसगढ क्रिकेट संघ\n\nछत्तीसगढ क्रिकेट संघ भारताच्या छत्तीसगढ राज्याचे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रतिनिधत्त्व करतो.\n", "id": "mar_Deva_54428"} {"text": "फैझाबाद (बदखशान)\n\nफैझाबाद ( ) हे ईशान्य अफगाणिस्तानातील एक शहर आहे, हे बदखशान प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे ३९,५५५ आहे. .\n\nफैझाबाद हे पामीर प्रदेशाचे मुख्य व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कोकचा नदीच्या काठावर वसलेले आहे. फैझाबाद विमानतळ या शहराचा मुख्य विमानतळ आहे.\n\nया शहराला १६८० पर्यंत या शहराला जाउझ गन असे नाव होते. हे या भागातील मुबलक अनेक अक्रोडाच्या झाडांमुळे होते. या प्रदेशाची इस्लामीकरण झाल्यावर याला फैझाबाद नाव देण्यात आले. येथे पैगंबर मुहम्मद यांचा झगा आहे.\n", "id": "mar_Deva_54429"} {"text": "दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२३\n\nदक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली. १६ जून २०२३ रोजी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता.\n\nपाकिस्तानने टी२०आ मालिका ३-० ने जिंकली. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला या फॉरमॅटमध्ये पहिला व्हाईटवॉश दिला. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_54430"} {"text": "२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट\n\n२०२३ दक्षिण पूर्व आशिया खेळामधील क्रिकेट २९ एप्रिल ते १६ मे २०२३ दरम्यान नोम पेन्ह, कंबोडिया येथील एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल येथे आयोजित करण्यात आले होते. कंबोडियातील क्रिकेट तुलनेने अनोळखी असूनही, क्रिकेट फेडरेशन ऑफ कंबोडिया आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल यांच्याकडून लॉबिंगनंतर या खेळाचा समावेश करण्यात आला.\n\nक्रिकेटचे चार वेगवेगळे स्वरूप लढवले गेले: ५० षटके, २० षटके, १० षटके आणि सिक्स-ए-साइड. राष्ट्रीय संघ चारपैकी तीन फॉरमॅटमध्ये स्पर्धा करण्यास पात्र होते (यजमान कंबोडिया वगळता ज्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये प्रवेश केला होता). टी-२० स्पर्धांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये पुरूषांच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय किंवा महिलांच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणांसह रँकिंग गुण होते.\n\nखेळांदरम्यान, मलेशिया क्रिकेट असोसिएशनने कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल, विशेषतः बिगरमानांकित गट टप्पे आणि उपांत्य फेरी नसल्याबद्दल तक्रार केली आणि कंबोडियाच्या पुरुष संघातील १३ सदस्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.\n", "id": "mar_Deva_54431"} {"text": "२०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा\n\nकंबोडियातील दक्षिण पूर्व आशियाई खेळामधील पुरुषांची क्रिकेट स्पर्धा नॉम पेन्ह येथील एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल येथे झाली. २०२३ च्या खेळांमध्ये पुरुषांच्या क्रिकेटसाठी (६, टी-१०, टी-२० आणि ५० षटके) ४ पदक स्पर्धा आहेत.\n\nखेळांदरम्यान, मलेशिया क्रिकेट असोसिएशनने कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल, विशेषतः बिगरमानांकित गट टप्पे आणि उपांत्य फेरीच्या अभावाबद्दल तक्रार केली आणि त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.\n", "id": "mar_Deva_54432"} {"text": "२०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – महिला\n\nकंबोडियातील २०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळामधील महिला क्रिकेट स्पर्धा नॉम पेन्ह येथील एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल येथे झाली. २०२३ च्या खेळामध्ये महिला क्रिकेटसाठी ४ पदक स्पर्धा (६, १०, २० आणि ५० षटके) होत्या.\n", "id": "mar_Deva_54433"} {"text": "२०२३ जिब्राल्टर तिरंगी मालिका\n\n२०२३ जिब्राल्टर तिरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ४ ते ७ मे २०२३ दरम्यान जिब्राल्टर येथील युरोपा स्पोर्ट्स पार्कवर आयोजित करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_54434"} {"text": "फ्रान्स महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३\n\nफ्रान्स महिला क्रिकेट संघाने ५ ते ७ मे २०२३ या काळात ५ महिला टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रिया दौरा केला. फ्रान्स महिला क्रिकेट संघाने मालिका ५-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54435"} {"text": "२०२३ टी२० आंतरराष्ट्रीय नॉर्डिक चषक\n\n२०२३ टी२०आ नॉर्डिक कप ही पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी मे २०२३ मध्ये डेन्मार्कमध्ये खेळली गेली. चौरंगी स्पर्धा डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे आणि स्वीडन यांनी लढवली होती. डेन्मार्कचे शेवटचे दोन सामने टी२०आ दर्जा नसलेले सामने खेळले गेले.\n", "id": "mar_Deva_54436"} {"text": "२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुष\n\nपुनर्निर्देशन २०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा\n", "id": "mar_Deva_54437"} {"text": "२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा\n\nपुनर्निर्देशन २०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा\n", "id": "mar_Deva_54438"} {"text": "२०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुष\n\nपुनर्निर्देशन २०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा\n", "id": "mar_Deva_54439"} {"text": "२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा\n\nपुनर्निर्देशन २०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – महिला\n", "id": "mar_Deva_54440"} {"text": "भारत-दक्षिण कोरिया संबंध\n\nभारत-दक्षिण कोरिया संबंध हे आशियाई देश भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांची औपचारिक स्थापना १९७३ मध्ये झाली. तेव्हापासून, अनेक व्यापार करार झाले आहेत जसे की; १९७४ मध्ये व्यापार प्रोत्साहन आणि आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यावरील करार; १९७६ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर करार; १९८५ मध्ये दुहेरी कर टाळण्यावरील अधिवेशन; आणि १९९६ मध्ये द्विपक्षीय गुंतवणूक प्रोत्साहन/संरक्षण करार.\n\nदोन्ही राष्ट्रांमधील व्यापार १९९२-९३ च्या आर्थिक वर्षात $५३० दशलक्ष वरून २००६-०७ मध्ये $१ अब्ज पर्यंत वाढला आहे. २०१३ मध्ये तो आणखी वाढून $१७.६ अब्ज झाला.\n\nभारत-दक्षिण कोरिया संबंधांनी अलिकडच्या वर्षांत खूप प्रगती केली आहे आणि हितसंबंधांचे महत्त्वपूर्ण अभिसरण, परस्पर सद्भावना आणि उच्च स्तरीय देवाणघेवाण यामुळे ते खरोखरच बहुआयामी बनले आहेत. दक्षिण कोरिया सध्या भारतातील गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे. एलजी कॉर्पोरेशन, सॅमसंग आणि ह्युंदाय सारख्या कोरियन कंपन्यांनी भारतात उत्पादन आणि सेवा सुविधा स्थापन केल्या आहेत आणि अनेक कोरियन बांधकाम कंपन्यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पासारख्या भारतातील अनेक पायाभूत बांधकाम योजनांच्या काही भागासाठी अनुदान मिळवले आहे. टाटा मोटर्स ने $१०२ दशलक्ष किमतीत देवू कमर्शियल व्हेइकल्सची खरेदी केल्याने कोरियामधील भारताच्या गुंतवणुकीवर प्रकाश पडतो.\n\nकोरियामध्ये भारतीय समुदायाची संख्या ८,००० इतकी आहे. या समुदायात व्यापारी, आयटी व्यावसायिक, शास्त्रज्ञ, संशोधन सहकारी, विद्यार्थी आणि कामगार यांचा समावेश आहे. कोरियामध्ये सुमारे १५० भारतीय व्यापारी प्रामुख्याने कापड व्यवसाय करतात. १,००० हून अधिक आयटी व्यावसायिक आणि सॉफ्टवेर अभियंते अलीकडे कोरियामध्ये काम करण्यासाठी गेले आहेत. ते प्रामुख्याने सॅमसंग आणि एलजी सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये आहेत. कोरियामध्ये सुमारे ५०० भारतीय शास्त्रज्ञ आणि पोस्ट-डॉक्टरेट संशोधन विद्वान आहेत.\n", "id": "mar_Deva_54441"} {"text": "ओशनसाइड (कॅलिफोर्निया)\n\nओशनसाइड हे कॅलिफोर्नियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील एक शहर आहे, जे सॅन डियगो काउंटीमध्ये आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७५,०६८ होती तर २०१०मध्ये हा आकडा १,६७,०८६ होता. 174,068 होती, 2010 च्या जनगणनेनुसार 167,086 इतकी होती. येथील समुद्रकिनारा, जुन्या इमारती आणि ऐतिहासिक स्मारके यांमुळे ओशनसाइट लोकप्रिय पर्यटन स्थळ झाल आहे.\n\nओशनसाइडच्या प्रदेशात लुइसेन्यो जमातीची लोक रहात होती.\n", "id": "mar_Deva_54442"} {"text": "२०२३ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक\n\n२०२३ महिला पूर्व आशिया चषक ही ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी मे २०२३ मध्ये चीनच्या हांगझोऊ येथे झाली. महिलांच्या पूर्व आशिया चषक स्पर्धेची ही पाचवी आवृत्ती होती आणि त्यात चीन, हाँगकाँग आणि जपान दुहेरी राऊंड रॉबिनमध्ये खेळताना दिसले आणि आघाडीच्या दोन बाजूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण कोरियाला सलग दुसऱ्या आवृत्तीसाठी स्पर्धा करता आली नाही, कारण ते आणि चीन देखील २०२२ ची स्पर्धा गमावले होते. नव्याने विकसित झालेल्या झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्डने प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन केले होते, या स्पर्धेत २०२२ आशियाई खेळांपूर्वी चाचणी स्पर्धा म्हणूनही काम केले, ज्यासाठी हे ठिकाण विकसित केले गेले होते. हाँगकाँग गतविजेता होता, त्याने २०२२ मध्ये द्विपक्षीय मालिकेत जपानचा ४-० ने पराभव केला होता.\n\nराऊंड-रॉबिन स्टेजनंतर जपान बाहेर पडला, अनेक दुखापतींचा संघावर परिणाम झाला. हाँगकाँगने अंतिम फेरीत चीनविरुद्ध बरोबरीत सुटलेल्या सामन्यानंतर सुपर ओव्हर जिंकून विजेतेपद राखले. अ‍ॅलिसन सिऊने अंतिम हाँगकाँगमध्ये आठ धावांत पाच बळी घेतले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54443"} {"text": "चार्ली मुंगर\n\nचार्ल्स थॉमस मुंगेर (१ जानेवारी १९२४ - २८ नोव्हेंबर, २०२३) हे अमेरिकन व्यापारी, गुंतवणूकदार आणि दानशूर होते. ते बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष होते, वॉरन बफे यांनी मुंगेरचे सर्वात आपला जवळचा भागीदार आणि उजवा हात असे वर्णन केले आहे. मुंगेर यांनी १९८४ ते २०११ पर्यंत वेस्को फायनान्शियल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया येथील डेली जर्नल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते.\n", "id": "mar_Deva_54444"} {"text": "२०२३ एसीए आफ्रिका टी-२० चषक पात्रता\n\n२०२३ एसीए आफ्रिका टी-२० कप पात्रता प्रक्रियेमध्ये आफ्रिका क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या दोन क्रिकेट स्पर्धांच्या मालिकेचा समावेश आहे, जे २०२३ एसीए आफ्रिका टी-२० चषक स्पर्धेसाठी जाणारे आठ संघ ठरवतील.\n\nपहिली स्पर्धा दक्षिण आफ्रिका चषक (दक्षिण आणि मध्य प्रदेश कव्हर) होती, जी मे २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे खेळली गेली. उत्तर आफ्रिका चषक (वायव्य प्रदेश कव्हर) मूलतः जून २०२३ मध्ये अबुजा, नायजेरिया येथे खेळवला जाणार होता आणि पूर्व आफ्रिका चषक मूलतः कम्पाला, युगांडा येथे जुलै २०२३ मध्ये आयोजित केला जाणार होता. नंतरच्या दोन स्पर्धा शेवटी एकाच कार्यक्रमात एकत्र केल्या गेल्या (उत्तर-पश्चिम/पूर्व पात्रता), आणि सप्टेंबर २०२३ मध्ये खेळल्या जातील. मात्र, क्वालिफायर आणि अंतिम फेरी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. आता अंतिम सामने डिसेंबर २०२३ मध्ये खेळले जाण्याची अपेक्षा आहे.\n\nयुगांडाने उद्घाटनाचा एसीए आफ्रिका टी-२० कप जिंकला, जिथे सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी टांझानियाला अंतिम फेरीत पराभूत केले. गतविजेता युगांडा, तसेच दक्षिण आफ्रिका चषकातील अव्वल तीन संघ आणि उत्तर-पश्चिम/पूर्व क्वालिफायरमधील अव्वल चार संघ २०२३ एसीए आफ्रिका टी-२० कपसाठी पात्र ठरतील.\n\nरवांडा आणि केन्या यांनी उत्तर-पश्चिम/पूर्व क्वालिफायरमध्ये त्यांच्या गटात अव्वल स्थान मिळवून एसीए कप फायनलमध्ये स्थान मिळवले. सिएरा लिओन आणि घाना देखील त्यांच्या गटात उपविजेते म्हणून पात्र ठरले.\n", "id": "mar_Deva_54445"} {"text": "नेपाळ महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३\n\nनेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मे आणि जून २०२३ मध्ये मलेशियाला पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दौरा केला. सर्व सामने बांगी येथील यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल येथे खेळले गेले. जून २०२२ मध्ये झालेल्या २०२२ एसीसी महिला टी-२० चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर नेपाळच्या महिलांसाठी हे पहिले आंतरराष्ट्रीय सामने होते.\n\nनेपाळने मालिका ३-२ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_54446"} {"text": "मो यान\n\nगुआन मोये (जन्म १७ फेब्रुवारी १९५५), जे मो यान या टोपण नावाने ओळखले जातात हे एक चीनी कादंबरीकार आणि लघु कथा लेखक आहे. अमेरिकी नियतकालिक टाइम चे डोनाल्ड मॉरिसन यांनी त्यांचा उल्लेख \"सर्व चिनी लेखकांपैकी एक सर्वात प्रसिद्ध, अनेकदा प्रतिबंध घातलेला आणि मोठ्या प्रमाणावर वाड्:मयचौर्यने प्रभावित\" लेखक आहे असा केला आहे. त्यांची तुलना फ्रांत्स काफ्का किंवा जोसेफ हेलर सोबत केली जाते. २०१२ मध्ये, मो यांना लेखक म्हणून त्यांच्या कार्यासाठी साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.\n\nते पाश्चात्य वाचकांना त्यांच्या १९८६ मधील रेड सॉर्घम या कादंबरीसाठी ओळखले जातात. यान यांना इटलीमध्‍ये २००५चा आंतरराष्‍ट्रीय नॉनिनो प्राईज मिळाले आहे. २००९ मध्ये, ते चीनी साहित्यासाठी ओक्लाहोमा विद्यापीठाच्या न्यूमन पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते.\n\n\"मो यान\" हे त्याचे उपनाम आहे ज्याचा चिनी भाषेत \"बोलू नका\" असा अर्थ होतो. यान यांनी प्रसंगी स्पष्ट केले आहे की हे नाव त्यांच्या आई-वडिलांच्या चेतावणीतून आले आहे जेव्हा १९५० च्या दशकात चीनच्या क्रांतिकारी राजकीय परिस्थितीमुळे, बाहेर असताना आपले मत कोणी बोलू नये. हे मो यानच्या लेखनाच्या विषयाशी देखील संबंधित आहे, जे चीनी राजकीय आणि लैंगिक इतिहासाचा पुनर्व्याख्या करतात. एका मुलाखतीत मो यान यांनी सांगितले की त्यांनी त्यांचे \"अधिकृत नाव\" बदलून मो यान केले कारण त्यांना या नावाखाली रॉयल्टी रक्कम मिळू शकली नाही.\n", "id": "mar_Deva_54447"} {"text": "२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता\n\n२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती. युरोपमधील महिला क्रिकेटसाठी विस्तारित पात्रता मार्गात, दुसऱ्या विभागाचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ होती. स्पर्धेचा पहिला टप्पा विभाग दोन होता, मे आणि जून २०२३ मध्ये जर्सी येथे आयोजित करण्यात आला होता. विभाग दोनमध्ये सहा संघ खेळले, ज्यामध्ये शीर्ष दोन संघ विभाग एकमध्ये पोहोचले, जे सप्टेंबर २०२३ मध्ये स्पेनमध्ये खेळले गेले. विभाग एक मधील अव्वल दोन संघ आयर्लंड, श्रीलंका आणि इतर सहा प्रादेशिक पात्रता संघांसह २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता फेरीत पोहोचले.\n\nफ्रान्स आणि इटलीने विभाग दोनमधून पुढे गेले. स्कॉटलंड आणि नेदरलँड्स हे विभाग एक मधील दोन आघाडीवर होते आणि त्यामुळे ते जागतिक पात्रता फेरीत पोहोचले. स्कॉटलंडने निव्वळ धावगतीने स्पर्धा जिंकली, परंतु नेदरलँडच्या आयरिस झविलिंगला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.\n\nनोव्हेंबर २०२३ मध्ये, पात्रता फेरीच्या समाप्तीनंतर, असा अहवाल आला की विश्वचषक पात्रता प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आयसीसी पात्रता आवश्यकता पूर्ण करण्यासाठी असोसिएशन फ्रान्स क्रिकेटने देशातील महिला क्रिकेट क्रियाकलापांबद्दल डेटा तयार केला असावा.\n", "id": "mar_Deva_54448"} {"text": "शंकर दत्तात्रेय देव\n\nशंकरराव दत्तात्रेय देव : (२८ जानेवारी १८९५ – ३० डिसेंबर १९७४) हे महाराष्ट्रातील एक काँग्रेस कार्यकर्ते, गांधीवादी व सर्वोदय नेते होते. शंकररावांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाला. त्यांचे मूळगाव सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील बावधन होते. तेथे त्यांचे आजोबा शेती करत असत, तर वडील दत्तोपंत हे पुण्याला आचारी होते. त्यांच्या आई गंगूबाई, ते अडीच वर्षांचे असतानाच वारल्या होत्या. देव यांचे प्राथमिक शिक्षण भोर येथे त्यांच्या आईच्या काकूंनी केले. पुढील शिक्षणासाठी त्यांच्या चुलत्यांनी १९०६ मध्ये त्यांना पुण्यास नेले. पुणे, बडोदे, मुंबई येथे शिक्षण घेऊन ते बी. ए. त्यानंतर त्यांनी एल्एल्. बी. होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या काळात त्यांचा विनोबा भावे, न. वि. गाडगीळ, छगनलाल जोशी वगैरेंशी निकटचा संबंध आला. पुढे ते म. गांधीच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी झाले. तत्पूर्वी ते चंपारण्यात म. गांधींनी खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ चालविली असता तेथे गेले.\n", "id": "mar_Deva_54449"} {"text": "सान ग्रेगोरियो (कॅलिफोर्निया)\n\nसान ग्रेगोरियो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक वस्तीवजा गाव आहे. सान मटेओ काउंटीमधील या वस्तीची लोकसंख्या २१४ आहे.\n\nसान ग्रेगोरियो हाफ मून बे शहराच्या दक्षिणेस असून समुद्रकिनाऱ्यापासून २ किमी (१ मैल) आत आहे.\n", "id": "mar_Deva_54450"} {"text": "२०२३ खंडीय चषक टी-२० आफ्रिका\n\n२०२३ कॉन्टिनेन्ट कप टी-२० आफ्रिका ही पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी जून २०२३ मध्ये नैरोबी, केन्या येथे खेळली गेली. इंटरनॅशनल लीग टी-२० द्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केन्या, बोत्सवाना, रवांडा आणि युगांडा हे सहभागी संघ होते. ही स्पर्धा एकेरी राऊंड-रॉबिन म्हणून लढवली जाणार होती, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी, पण नायजेरियाच्या माघारीनंतर हे दुहेरी राऊंड-रॉबिन आणि अंतिम फेरीत बदलले गेले आणि नंतर परत टांझानियाच्या माघारीनंतर ट्रिपल राऊंड-रॉबिन आणि अंतिम फेरीत बदलण्यात आले. सर्व सामने जिमखाना क्लब मैदानावर झाले.\n\nयुगांडा आणि केन्याने राऊंड रॉबिनमधून अंतिम फेरीत प्रवेश केला. युगांडाने त्यांच्या नऊपैकी आठ सामने जिंकले, तर यजमानांनी सहा जिंकले. राऊंड-रॉबिनमध्ये युगांडाचा एकमेव पराभव केन्याविरुद्धच्या तीन सामन्यांपैकी पहिला होता.\n\nअंतिम फेरीत, युगांडा १२५ धावांवर ऑलआऊट करण्यापूर्वी ५/४ वर कोसळला. केन्या त्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगल्या स्थितीत होता परंतु त्यांचे लक्ष्य अगदी कमीच संपले, म्हणजे युगांडाने उद्घाटन कॉन्टिनेन्ट कप टी-२० आफ्रिका एका धावेने जिंकला.\n", "id": "mar_Deva_54451"} {"text": "नजीब तरकाई\n\nहा १२ ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. तरकाईने बांगलादेशमध्ये २०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,००० पेक्षा अधिक धावा केल्या. २०१४आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा तो भाग होता.\n", "id": "mar_Deva_54452"} {"text": "बेल्जियम क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२३\n\nबेल्जियम क्रिकेट संघाने ९ ते ११ जून २०२३ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी जर्मनीचा दौरा केला. जर्मनी क्रिकेट संघाने मालिका ४-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54453"} {"text": "२०२३ क्विबुका महिला टी-२० स्पर्धा\n\n२०२३ क्विबुका महिला टी-२० स्पर्धा ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी १० ते १७ जून २०२३ दरम्यान रवांडा येथे झाली. ही वार्षिक क्विबुका टी-२० स्पर्धेची नववी आवृत्ती होती, जी पहिल्यांदा २०१४ मध्ये तुत्सींच्या विरुद्ध १९९४ च्या नरसंहारात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ खेळली गेली होती.\n\nटांझानियाने २०२२ स्पर्धा जिंकली होती, पण २०२३ च्या स्पर्धेत त्यांनी प्रवेश केला नाही, ज्यामध्ये रवांडा, बोत्सवाना, केन्या, नायजेरिया आणि युगांडा यांचा समावेश होता.\n\nनायजेरियाने चांगली सुरुवात केली, त्यांचे पहिले तीन गेम जिंकून स्पर्धेच्या क्रमवारीत आश्चर्यकारक आघाडी घेतली. जवळून स्पर्धा झालेल्या राऊंड-रॉबिन स्टेजमध्ये शेवटी यजमान आणि नायजेरिया यांच्यात युगांडाच्या मागे अंतिम फेरीत दुसरे स्थान मिळविण्याच्या शर्यतीत दिसले. नायजेरियाविरुद्ध डेड-रबर पराभूत होण्यापूर्वी, युगांडाने त्यांचे पहिले सात राऊंड-रॉबिन गेम जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले.\n\nअंतिम फेरीत रवांडाने युगांडावर ६ गडी राखून विजय मिळवला. रवांडाचा युगांडाविरुद्धचा हा पहिला विजय होता आणि क्विबुका स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.\n", "id": "mar_Deva_54454"} {"text": "हंगेरी क्रिकेट संघाचा चेक प्रजासत्ताक दौरा, २०२३\n\nहंगेरी क्रिकेट संघाने १० ते ११ जून २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी चेक प्रजासत्ताकचा दौरा केला. चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघाने मालिका ३-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54455"} {"text": "थिक क्वांग डुक\n\nथिक क्वांग डुक (जन्म १८९७ - ११ जून १९६३) हे व्हियेतनामचे एक महायान बौद्ध भिक्षु होते ज्यांनी ११ जून १९६३ ला सैगॉन (आत्ताचे नाव हो चि मिन्ह सिटी) मधील चैकात आत्मदहन केले. क्वांग डुक हे दक्षिण व्हिएतनाममधील कट्टर रोमन कॅथलिक न्गो डिन्ह डिएमच्या सरकारकडून बौद्धांच्या छळाचा निषेध करत होता. डिएम सरकारच्या धोरणांकडे लक्ष वेधून त्याच्या आत्मदहनाची छायाचित्रे जगभर पसरली. जॉन एफ. केनेडी यांनी एका छायाचित्राविषयी सांगितले, \"इतिहासातील कोणत्याही चित्राने जगभर एवढी भावना निर्माण केलेली नाही.\" छायाचित्रकार माल्कम ब्राउन यांनी भिक्षूच्या मृत्यूच्या छायाचित्रासाठी वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार जिंकला.\n\nक्वांग डुकच्या कृत्यामुळे डिएमवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि त्यांना बौद्धांच्या धोरणांवर सुधारणांची घोषणा करण्यास प्रवृत्त केले. तथापि, वचन दिलेल्या सुधारणांची अंमलबजावणी झाली नाही, ज्यामुळे वाद आणखी चिघळला. विरोध चालू असताना, डिएमचा भाऊ न्गो डिन्ह न्हू याच्याशी एकनिष्ठ असलेल्या स्पेशल फोर्सेसने दक्षिण व्हिएतनाममध्ये बौद्ध पॅगोडांवर छापे टाकले, क्वांग डुकचे हृदय ताब्यात घेतले आणि अनेकांचे मृत्यू झाले व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक बौद्ध भिक्खूंनी क्वांग डुकच्या उदाहरणाचे अनुसरण केले आणि त्यांनी स्वतःचे आत्मदहन केले. अखेरीस, यूएस-समर्थित बंडाने डिएमचा पाडाव केला, व २ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांची हत्या झाली.\n\nक्वांग डुक नंतर, व्हिएतनाममधील बौद्ध निदर्शने वाढत असताना ऑक्टोबर १९६३ पर्यंत आणखी पाच बौद्ध भिक्खूंनी आत्मदहन केले.\n\nव्हिएतनाम युद्धाच्या निषेधार्थ क्वांग डुकच्या कृतींची युनायटेड स्टेट्समध्ये नक्कल करण्यात आली. १६ मार्च १९६५ रोजी, ८२ वर्षीय शांतता कार्यकर्त्या ॲलिस हर्झने डेट्रॉईटमधील फेडरल डिपार्टमेंट स्टोअरसमोर आत्मदहन केले. त्याच वर्षी नंतर, नॉर्मन मॉरिसन, ३१ वर्षीय शांततावादी, याने २ नोव्हेंबर १९६५ रोजी पेंटॅगॉन येथे संरक्षण सचिव रॉबर्ट मॅकनामारा यांच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या खाली स्वतःवर रॉकेल ओतले आणि आत्मदहन केले. एका आठवड्यानंतर, रॉजर ऍलन लापोर्टने न्यू यॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांसमोर असेच केले.\n", "id": "mar_Deva_54456"} {"text": "केंझाबुरो ओए\n\nकेंझाबुरो ओए (३१ जानेवारी १९३५ - ३ मार्च २०२३) हे एक जपानी लेखक आणि जपानी साहित्यातील समकालीन प्रमुख व्यक्ती होते. त्यांच्या कादंबऱ्या, लघुकथा आणि निबंधांवर फ्रेंच आणि अमेरिकन साहित्य आणि साहित्यिक सिद्धांत यांचा जोरदार प्रभाव होता. त्यांनी अण्वस्त्रे, अणुऊर्जा, सामाजिक गैर-अनुरूपता आणि अस्तित्ववाद यासह राजकीय, सामाजिक आणि तात्विक समस्या हाताळणारे लेखन निर्माण केले. तात. १९९४ मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले व नोंदवले की \"एक काल्पनिक जग, जिथे जीवन आणि मिथक एकत्रित होऊन आजच्या मानवी दुर्दशेचे अस्वस्थ करणारे चित्र तयार करते\" असे लेखन त्यांनी दिले आहे.\n", "id": "mar_Deva_54457"} {"text": "२०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक\n\n२०२३ एसीसी महिला टी-२० इमर्जिंग टीम्स आशिया चषक हा जून २०२३ मध्ये हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या एसीसी महिला टी-२० इमर्जिंग टीम्स आशिया चषकाची पहिली आवृत्ती होती, सर्व सामने कोलूनमधील मिशन रोड मैदानावर आयोजित केले गेले होते. आठ संघांनी स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये चार राष्ट्रांचा वनडे दर्जा असलेला अ संघ आणि पुढील चार शीर्ष सहयोगी संघांचा समावेश आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) या स्पर्धेचे आयोजन केले होते.\n\nस्पर्धेच्या पहिल्या फेरीतील १२ पैकी ७ सामने पावसाने रद्द केले. मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती – फक्त दोनच संघ एकापेक्षा जास्त सामने खेळू शकले आणि त्या दोन संघांमधील सामनाही ५ षटकांचा करण्यात आला. उपांत्य फेरीपैकी एक देखील पावसाने आटोपला, म्हणजे बांगलादेश अ आणि पाकिस्तान अ हे एकमेव संघ होते ज्यांनी अंतिम फेरीत जाण्यासाठी एकापेक्षा जास्त सामने खेळले होते. भारत अ संघाने अंतिम फेरीत बांगलादेश अ संघाचा ३१ धावांनी पराभव करून ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_54458"} {"text": "आर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२३\n\nअर्जेंटिना महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२३ या काळात ५ महिला टी२०आ खेळण्यासाठी ब्राझील दौरा केला. ब्राझील महिला क्रिकेट संघाने मालिका ५-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54459"} {"text": "अर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२३\n\nपुनर्निर्देशन आर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२३\n", "id": "mar_Deva_54460"} {"text": "आर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझिल दौरा, २०२३\n\nपुनर्निर्देशन आर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२३\n", "id": "mar_Deva_54461"} {"text": "पंजाब विद्यापीठ\n\nपंजाब विद्यापीठ ( PU ) हे चंदीगड येथे स्थित एक भारतीय महाविद्यालयीन सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला राज्य आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांमार्फत निधी दिला जातो. याची स्थापना १८८२मध्ये लाहोरमध्ये झाली. भारताच्या फाळणीनंतर चंदीगढमध्ये वेगळ्या विद्यापीठाची स्थापना १ ऑक्टोबर, १९४७ रोजी झाली. याला आधी पूर्व पंजाब विद्यापीठ असे नाव होते. सुरुवातीला या विद्यापीठेच आवार सोलन येथील लश्करी छावणीमध्ये होते. नंतर ते चंदीगडमधील स्थलांतरित झाले. तेव्हा या विद्यापीठाला पंजाब विद्यापीठ नाव देण्यात आले. या विद्यापीठाला एनएएसीच्या पंचतारांकित स्तरावर ए++ (सर्वोच्च) मान्यता आहे.\n\nपंजाब विद्यापीठाचे आवार चंदीगड शहरातील सेक्टर १४ आणि २५ मध्ये प्रदेशात विस्तारलेले आहे.\n", "id": "mar_Deva_54462"} {"text": "२०२३ बल्गेरिया चौरंगी मालिका\n\n२०२३ बल्गेरिया चौरंगी मालिका ही एक बल्गेरिया मध्ये आयोजीत चौरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये बल्गेरिया, तुर्कस्तान, क्रोएशिया आणि सर्बिया या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. सर्बियाने मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_54463"} {"text": "पूर्व तिमोर-भारत संबंध\n\nपूर्व तिमोर-भारत संबंध हे ओशनिया मधील देश पूर्व तिमोर आणि आशिया मधील देश भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. जकार्ता, इंडोनेशिया येथील भारतीय दूतावास हे पूर्व तिमोरला पण एकाच वेळी मान्यताप्राप्त आहे. पूर्व तिमोरचे भारतात कोणतेही राजनैतिक प्रतिनिधित्व नाही. ७ सप्टेंबर २०२३ रोजी भारताने दिली (पूर्व तिमोरची राजधानी) येथे दूतावास उघडण्याची घोषणा केली.\n", "id": "mar_Deva_54464"} {"text": "भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची यादी\n\nभारतीय जनता पक्ष (भाजप) हा भारतीय प्रजासत्ताकच्या राजकीय व्यवस्थेतील दोन प्रमुख पक्षांपैकी एक आहे. २०१५ पासून, राष्ट्रीय संसदेत प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. १९८० मध्ये स्थापन झालेला पक्ष भाजप सामान्यत: राजकीय बाजूस उजव्या मताचा मानला जातो. मे २०२३ पर्यंत, ४९ भाजप नेत्यांनी राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.\n", "id": "mar_Deva_54465"} {"text": "स्वित्झर्लंड क्रिकेट संघाचा लक्झेंबर्ग दौरा, २०२३\n\nस्वित्झर्लंड क्रिकेट संघाने २४ ते २५ जून २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी लक्झेंबर्गचा दौरा केला. मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.\n", "id": "mar_Deva_54466"} {"text": "२०२३ महिला टी२० आंतरराष्ट्रीय आंतर-इन्सुलर मालिका\n\n२०२३ महिला टी२०आ आंतर-इन्सुलर मालिका, ज्यामध्ये तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने आहेत, जून २०२३ मध्ये ग्वेर्नसे येथे झाली. सामन्यांचे ठिकाण कॅस्टेलमधील किंग जॉर्ज पंचम क्रीडा मैदान होते. जून २०२२ मध्ये २०२२ मालिका जिंकून जर्सी ही गतविजेती होती.\n\nजर्सीने पुन्हा ३-० च्या फरकाने मालिका जिंकली, टी२०आ मध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या (१९६/३) आणि मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्यांच्या सर्वात मोठ्या विजयाच्या फरकाने (१५७ धावा) रेकॉर्ड केले.\n", "id": "mar_Deva_54467"} {"text": "ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३\n\nजर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने २९ ते ३० जून २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. जर्मनीने मालिका २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54468"} {"text": "जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा नेदरलँड दौरा, २०२३\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३\n", "id": "mar_Deva_54469"} {"text": "२०२३ पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय आंतर-इन्सुलर मालिका\n\n२०२३ पुरुषांची टी२०आ आंतर-इन्सुलर मालिका, ज्यामध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने आहेत, जुलै २०२३ मध्ये सेंट मार्टिन येथील फार्मर्स क्रिकेट क्लब मैदानावर झाली. ही चौथी ट्वेंटी-२० आंतर-इन्सुलर मालिका होती आणि अधिकृत टी२०आ दर्जा असलेली तिसरी मालिका होती. २०२२ मालिका ३-० जिंकून जर्सी गतविजेते होते.\n\nजर्सी आणि गर्नसे १९५० पासून दरवर्षी एक आंतर-इन्सुलर क्रिकेट सामना खेळत आहेत, साधारणपणे ५० षटकांची स्पर्धा म्हणून. २०१८ मध्ये प्रथमच ट्वेंटी-२० मालिका खेळली गेली. १ जानेवारी २०१९ नंतर असोसिएट सदस्यांमधील सर्व सामन्यांना टी२०आ दर्जा देण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयानंतर, २०१९ टी-२० आंतर-इन्सुलर कप पासून टी-२० मालिकेला अधिकृत टी२०आ दर्जा प्राप्त झाला आहे.\n\nचार्ली ब्रेनन आणि हॅरिसन कार्लीयन यांच्यातील शतकी सलामीच्या भागीदारीमुळे जर्सीने पहिला सामना सात गडी राखून जिंकला. मुसळधार पावसामुळे तिसरा सामना रद्द होण्यापूर्वी जर्सीने दुसरा सामना चार गडी राखून जिंकून मालिकेवर शिक्कामोर्तब केले.\n\nमालिकेनंतर लगेच, ग्वेर्नसेचा कर्णधार जोश बटलरने २०२३ आयलँड गेम्समध्ये बेटाच्या टेबल टेनिस संघाचे व्यवस्थापन करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.\n", "id": "mar_Deva_54470"} {"text": "साबण\n\nसाबण हे विविध साफसफाई आणि स्नेहन उत्पादनांमध्ये वापरले जाते. घरगुती वातावरणात हे सहसा धुणे, आंघोळ आणि इतर प्रकारच्या घरकामासाठी वापरले जातात. औद्योगिक कामात, साबण घट्ट करणारा पदार्थ म्हणून, काही वंगणांचा घटक आणि उत्प्रेरकांचे पूर्ववर्ती म्हणून वापरले जातात.\n", "id": "mar_Deva_54471"} {"text": "ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा आईल ऑफ मान दौरा, २०२३\n\nऑस्ट्रिया क्रिकेट संघाने ९ ते १० जुलै २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी आयल ऑफ मॅनचा दौरा केला. आयल ऑफ मॅनने मालिका २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54472"} {"text": "२०२३ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका\n\n२०२३ नेदरलँड्समहिला तिरंगी मालिका ही ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका होती जी जुलै २०२३ मध्ये नेदरलँड्समध्ये झाली. मालिका नेदरलँड, स्कॉटलंड आणि थायलंड यांनी लढवली होती. मालिकेतील सर्व सामने उट्रेच येथील स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड येथे खेळले गेले. तिन्ही बाजूंनी दोन विजय आणि दोन पराभव पत्करल्यानंतर थायलंडने नेट रन रेटवर तिरंगी मालिका जिंकली.\n\nत्रिदेशीय मालिकेपूर्वी, नेदरलँड्सआणि थायलंड यांनी तीन सामन्यांची द्विपक्षीय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका खेळली, जी ॲमस्टेलवीन मधील व्हीआरए क्रिकेट मैदानावर खेळली गेली. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.\n", "id": "mar_Deva_54473"} {"text": "२०२३ मदिना चषक\n\n२०२३ मदिना कप ही एक माल्टामध्ये आयोजीत तिरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये माल्टा, फ्रान्स, आणि लक्झेंबर्ग या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. फ्रान्सने मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_54474"} {"text": "कलंक (२०१९ चित्रपट)\n\nकलंक हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी नाट्यपट आहे. हा चित्रपट अभिषेक वर्मनने दिग्दर्शित केला आहे. यात माधुरी दिक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिंहा, वरुण धवन, सोनाक्षी सिंहा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांच्या भूमिका आहेत.हे.\n", "id": "mar_Deva_54475"} {"text": "मायामी गार्डन्स (फ्लोरिडा)\n\nमायामी गार्डन्स हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. मायामी-डेड काउंटी मधील हे शहर मायामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून २६ किमी (१६ मैल) उत्तरेस आहे\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,११,६४० इतकी होती. श्यामवर्णीय अमेरिकन बहुमतात असलेले हे फ्लोरिडामधील सगळ्यात मेठे शहर आहे. येथील ६६.९७% लोक श्यामवर्णीय आहेत.\n\nमायामी गार्डन्स मध्ये हे हार्ड रॉक स्टेडियम हे नॅशनल फुटबॉल लीगच्या मायामी डॉल्फिन संघाचे घरचे मैदान आहे. याशिवाय मायामी हरिकेन्स आणि मायामी विद्यापीठाचा फुटबॉल संघ याचा वापर करतात.\n\nफुटबॉलशिवाय सनलाइफ स्टेडियम हे मेजर लीग बेसबॉलच्या फ्लोरिडा मार्लिन्स या संघाचे मैदानही या शहरात आहे.\n", "id": "mar_Deva_54476"} {"text": "टारगेट फील्ड\n\nटारगेट फील्ड हे अमेरिकेच्या मिनेसोटाराज्यातील मिनियापोलिस शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. याची निर्मिती २०१०मध्ये झाली व हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या मिनेसोटा ट्विन्स संघाचे घरचे मैदान आहे.\n\nहे मैदान बेसबॉल शिवाय येथे फुटबॉल, अमेरिकन फुटबॉल, आइस हॉकीचे सामने आणि संगीताच्या मैफिली देखील आयोजित केल्या जातात.\n", "id": "mar_Deva_54477"} {"text": "२०२३ व्हॅलेटा चषक\n\n२०२३ व्हॅलेटा कप ही एक माल्टामध्ये आयोजीत स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये माल्टा, फ्रान्स, रोमानिया, स्वित्झर्लंड आणि लक्झेंबर्ग या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. स्वित्झर्लंडने माल्टाला हरवून ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_54478"} {"text": "साचा:२०२२-२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक युरोप पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी गुणफलक\n\n२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र\n", "id": "mar_Deva_54479"} {"text": "डॉजर स्टेडियम\n\nडॉजर स्टेडियम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलस शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या लॉस एंजेलस डॉजर्स संघाचे घरचे मैदान आहे. याची निर्मिती १९६२मध्ये झाली. बॉस्टनच्या फेनवे पार्क आणि शिकागोच्या रिगली फील्डनंतर एमएलबीमधील हे सगळ्यात जुने मैदान आहे. आसन क्षमतेनुसार जगातील सर्वात मोठे बेसबॉल मैदान आहे.\n\nहै मैदान १९६२-६५ दरम्यान लॉस एंजेलस एंजेल्स संघाचेही घरचे मैदान होते. त्यावेळी त्याला शावेझ रेव्हिन स्टेडियम असे नाव होते.\n", "id": "mar_Deva_54480"} {"text": "पीएनसी पार्क\n\nपीएनसी पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या पिट्सबर्ग पायरेट्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी पायरेट्स चार इतर मैदानांवर खेळलेले आहेत या मैदानाची रचना २००१मध्ये झाली. हे पिट्सबर्ग शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ अॅलिघेनी नदी पल्या आहे. याची प्रेक्षकशमता ३८,७४७ इतकी आहे.\n\n१९९८मध्ये पीएनसी फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीने १९९८मध्ये ३ कोटी डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले व नंतर २०३१पर्यंत हे पुढे चालविण्याचा करार केला.\n\nया मैदानाला अमेरिकेतील सर्वोत्तम बेसबॉल स्टेडियमपैकी एक गणले जाते.\n", "id": "mar_Deva_54481"} {"text": "रिगली फील्ड\n\nरिगली फील्ड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो शहरात असेलले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या शिकागो कब्स संघाचे घरचे मैदान आहे. रिगली फील्डची रचना १९१४मध्ये त्यावेळेसच्या फेडरल लीगमधील शिकागो व्हेल्स संघासाठी करण्यात आली होती. त्यावेळी या मैदानाला वीघमन पार्क असे नाव होती. रिग्ली कंपनी या च्युइंग गम बनविणाऱ्या कंपनीच्या मालक विल्यम रिग्ली जुनियरने १९२१मध्ये कब्स आणि पर्यायाने हे मैदानही विकत घेतले. त्यावेळी याचे नाव कब्स पार्क असे ठेवले गेले. १९२७मध्ये याा रिगली फील्ड असे नाव दिले गेले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४१,६४९ इतकी आहे.\n\nरिगली पार्क याच नावाचे वेगळे मैदान लॉस एंजेलसमध्येही आहे.\n", "id": "mar_Deva_54482"} {"text": "साचा:२०२२-२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी गुणफलक\n\n२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र\n", "id": "mar_Deva_54483"} {"text": "२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता\n\n२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती.\n\nआशिया प्रदेशातील पात्रता मार्गाच्या पहिल्या टप्प्यात मलेशिया आणि कतार येथे अनुक्रमे जुलै आणि सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या दोन उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धांचा समावेश होता. मलेशियाने पात्रता ब स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने जिंकले आणि प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश केला. कुवेतने त्यांच्या अंतिम सामन्यात सौदी अरेबियाचा पराभव करून प्रादेशिक अंतिम फेरीत जाण्यासाठी पात्रता अ जिंकली.\n\nप्रादेशिक अंतिम फेरीत, कुवेत आणि मलेशिया याच्यासोबत नेपाळ, ओमान आणि बहरीन (या सर्वांनी ओमानमध्ये २०२२ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ग्लोबल क्वालिफायर अ मध्ये) तसेच हाँगकाँग आणि सिंगापूर (ज्यांनी झिम्बाब्वे येथे २०२२ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ग्लोबल क्वालिफायर ब मध्ये स्पर्धा केली होती), आणि संयुक्त अरब अमिराती (जे ऑस्ट्रेलियात २०२२ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतून बाद झाले होते).\n\nप्रादेशिक अंतिम फेरी नेपाळमध्ये ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. दोन अंतिम स्पर्धक (नेपाळ आणि ओमान) २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले.\n", "id": "mar_Deva_54484"} {"text": "लोनडेपो पार्क\n\nलोनडेपो पार्क तथा मार्लिन्स पार्क हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याील मायामी शहरात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलमधील मायामी मार्लिन्स संघाचे हे घरचे मैदान आहे. या मैदानाला पूर्णपणे छत असून हे पाहिजे तेव्हा उघडता येते.\n\nलोनडेपो पार्क मायामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी (२ मैल) पश्चिमेस आहे.\n", "id": "mar_Deva_54485"} {"text": "ओकलंड कोलिझियम\n\nऑकलंड-अलामेडा काउंटी कोलिझियम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरातील युनायटेड स्टेट्समधील बहुउद्देशीय मैदान आहे. हे मैदान १९६८ पासून मेजर लीग बेसबॉलच्या ऑकलंड ऍथलेटिक्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी हे नॅशनल फुटबॉल लीगच्या ओकलंड रेडर्सचेही घरचे मैदान होते. नंतर याच नावाचा दुसरा संघ येथे १९९५-२०१९ दरम्यान खेळत असे.\n\nया मैदानाची प्रेक्षकक्षमता ६३,१३२ आहे.\n\nओकलंड कोलिझियम सध्याच्या स्थितीत अगदी भिकार स्टेडियम असल्याचे समजले जाते. ट्रॉपिकाना फील्ड बरोबर हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते\n\nयेथील ओकलंड ऍथलेटिक्स संघ लास व्हेगसला जाण्याच बेतात आहे. यानंतर येथे कोणताही व्यावसायिक संघ उरणार नाही.\n", "id": "mar_Deva_54486"} {"text": "कोमेरिका पार्क\n\nकॉमेरिका पार्क हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डीट्रॉइट शहराच्या मध्यवर्ती भागातील बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या डेट्रॉईट टायगर्सचे घरचे मैदान आहे.\n\nडिसेंबर १९९८ मध्ये कोमेरिका बँकेने या मैदानाला ३० वर्षांसाठी आपले नाव देण्यासाठी ६ कोटी ६० लाख डॉलर देण्याचा करार केला. २०१८ मध्ये कोमेरिकाने हा करार २०३४पर्यंत वाढवून घेतला.\n", "id": "mar_Deva_54487"} {"text": "ट्रॉपिकाना फील्ड\n\nट्रॉपिकाना फील्ड अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील बहुउद्देशीय मैदान आहे. हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या टँपा बे रेझचे घरचे मैदान आहे. या शिवाय महाविद्यालयीन फुटबॉल देखील येथे खेळले जाते. या मैदानाला छत आहे आणि ते उघडता येत नाही.\n\nया मैदानाची रचना १८८९मध्ये फ्लोरिडा सनकोस्ट डोम नावाने झाली. टॅम्पा बे लाइटनिंग संघ येथे आल्यावर त्याला थंडरडोम असे नावदिलेगेले. १९९६मध्ये या मैदानाला सध्याचे नाव दिले गेले.\n\nसध्याच्या परिस्थितमध्ये ट्रॉपिकाना फील्ड हे मैदान अगदी भिकार अवस्थेत असल्याचे समजले जाते. ओकलंड कोलिझियम सोबत, हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते\n", "id": "mar_Deva_54488"} {"text": "अमेरिकन फॅमिली फील्ड\n\nअमेरिकन फॅमिली फील्ड हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या मिलवॉकी ब्रुअर्स संघाचे घरचे मैदान आहे. २०२०पर्यंत याचे नाव मिलर पार्क होते.\n\nहे नाव देण्याससाठी मिलर ब्रुइंग कंपनीने ४ कोटी डॉलर देउ केले होते. २०२०मध्ये अमेरिकन फॅमिली इन्शुरन्स कंपनीने १५ वर्षांकरता नामकरण हक्त विकत घेतले.\n", "id": "mar_Deva_54489"} {"text": "नॅशनल्स पार्क\n\nनॅशनल्स पार्क हे अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन, डी.सी. शहरातील बेसबॉलचे मैदान आहे. अनाकॉस्टिया नदी काठी असलेले हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या वॉशिंग्टन नॅशनल्स संघाचे घरचे मैदान आहे.\n", "id": "mar_Deva_54490"} {"text": "ॲनाकॉस्टिया नदी\n\nअॅनाकोस्टिया नदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. शहरातून वाहणारी छोटी नदी आहे. फक्त १४ किमी (८.६ मैल) लांबीची ही नदी मेरीलँडमधील प्रिन्स जॉर्ज काउंटीपासून वॉशिंग्टन, डीसीमध्ये वाहते. येथे ती बझार्ड पॉइंट येथे पोटोमॅक नदीला मिळते.\n", "id": "mar_Deva_54491"} {"text": "ट्रुइस्ट पार्क\n\nट्रुइस्ट पार्क हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागापासून अंदाजे १६ किमी १० मैल) वायव्येस, कॉब काउंटी मध्ये आहे. ट्रुइस्ट पार्क मेजर लीग बेसबॉलच्या अटलांटा ब्रेव्ह्सचे घरचे मैदान बॉलपार्क आहे.\n\nहे मैदान बांधण्यासाठी ६२ कोटी २० लाख डॉलरचा खर्च आला. यातील सुमारे ४४ कोटी डॉलर सार्वजनिक कर उत्पन्नातून भरून काढले गेले याशिवाय इतर खर्च धरता या मैदानाचा एकूण खर्च १.१ अब्ज डॉलर इतका आला. यांपैकी अटलांटा ब्रेव्ह्स ३० वर्षांमध्ये १८ कोटी व्याज भरतील.\n", "id": "mar_Deva_54492"} {"text": "आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३\n\nआयल ऑफ मॅन महिला क्रिकेट संघाने ३० ते ३१ जुलै २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. आयल ऑफ मॅनने मालिका ३-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54493"} {"text": "२०२३ महिला कॉन्टिनेंटल चषक\n\n२०२३ महिला कॉन्टिनेंटल कप ही एक रोमानिया मध्ये आयोजीत महिला स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये आयल ऑफ मॅन, ग्रीस, रोमानिया आणि माल्टा या राष्ट्रीय महिला संघानी भाग घेतला होता. आयल ऑफ मॅन महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_54494"} {"text": "क्रोएशिया क्रिकेट संघाचा हंगेरी दौरा, २०२३\n\nक्रोएशिया क्रिकेट संघाने ५ ते ६ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी हंगेरीचा दौरा केला. हंगेरीने मालिका २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54495"} {"text": "जर्मनी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३\n\nग्वेर्नसे विरुद्ध जर्मनी क्रिकेट संघाने १४ ते १५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. ग्वेर्नसेने मालिका २-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54496"} {"text": "२०२३ पुरुष कॉन्टिनेंटल चषक\n\n२०२३ पुरुष कॉन्टिनेंटल कप ही एक रोमेनिया मध्ये आयोजीत स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये रोमेनिया अ, रोमेनिया आणि माल्टा या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. रोमेनिया क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_54497"} {"text": "ग्वेर्नसे विरुद्ध जर्मनी क्रिकेट संघाचा नेदरलँड दौरा, २०२३\n\nपुनर्निर्देशन जर्मनी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३\n", "id": "mar_Deva_54498"} {"text": "एंजेल स्टेडियम\n\nएंजेल स्टेडियम तथा एंजेल स्टेडियम ऑफ ॲनाहाइम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ॲनाहाइम शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. १९६६मध्ये बांधलेले हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या लॉस एंजेलस एंजल्सचे घरचे मैदान आहे. १९८०-९४ दरम्यान नॅशनल फुटबॉल लीगचा लॉस एंजेलस रॅम्स संघ हे मैदान वापरत असे.\n", "id": "mar_Deva_54499"} {"text": "प्रोग्रेसिव्ह फील्ड\n\nप्रोग्रेसिव्ह फील्ड हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या क्लीव्हलँड गार्डियन्सचे (पूर्वीचे क्लीव्हलँड इंडियन्स) घरचे मैदान आहे.\n\nया मैदानाची बांधणी १९९४मध्ये झाली. त्यावेळी याचे नाव जेकब्स फील्ड होते. २००८मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉर्पोरेशनने ५ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले. पूर्वीच्या नावावरून आजही हे मैदान द जेक टोपणनावाने ओळखले जाते.\n\nमैदानाच्या उद्घाटनाच्यावेळी याची प्रेक्षकक्षमता ४२,८६५ होती. २०२३मध्ये ही क्षमा ३४,८३० आहे परंतु अनेकदा उभ्याने सामने पाहण्यासाठीही प्रेक्षक आत सोडले जातात.\n", "id": "mar_Deva_54500"} {"text": "२०२३ पूर्व आफ्रिका टी-२० चषक\n\n२०२३ पूर्व आफ्रिका टी-२० कप ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ऑगस्ट २०२३ मध्ये रवांडा येथे झाली. या मालिकेचे ठिकाण किगाली येथील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होते.\n\nसहभागी संघ टांझानिया आणि युगांडा सोबत यजमान रवांडा होते. घानाने मुळात सहभागी होण्याचे नियोजित केले होते, परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार घेतली. २०२२ ची स्पर्धा जिंकल्यानंतर युगांडा स्पर्धा गतविजेता आहे.\n\nयुगांडाने बारा सामन्यांत अकरा विजयांसह ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_54501"} {"text": "तेलंगणा विधानसभा निवडणूक, २०२३\n\n२०२३ तेलंगणा विधानसभा निवडणुका ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आल्या. यात राज्याच्या सगळ्या ११९ जागांवर लढती होत्या. ३ डिसेंबर रोजी मतगणना होउन निकाल जाहीर करण्यात आले.\n\nया निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आसनासीन भारत राष्ट्र समितीच्या विरोधात निर्णायक विजय मिळवून दक्षिण भारतात आपली स्थिती मजबूत केली.\n", "id": "mar_Deva_54502"} {"text": "आइल ऑफ मॅन महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३\n\nपुनर्निर्देशन आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३\n", "id": "mar_Deva_54503"} {"text": "जर्मनी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (नेदरलँडमध्ये), २०२३\n\nपुनर्निर्देशन जर्मनी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३\n", "id": "mar_Deva_54504"} {"text": "आशिकी\n\nआशिकी हा १९९० सालचा भारतीय हिंदी संगीतमय प्रणय नाट्यमय चित्रपट आहे आणि महेश भट्ट दिग्दर्शित आशिकी मालिकेचा पहिला भाग आहे, ज्यात राहुल रॉय अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जोडी नदीम-श्रवण (नदीम अख्तर सैफी आणि श्रवण कुमार राठोड) यांनी गायक कुमार सानू आणि संगीत लेबल टी-सीरिज त्यांच्या कारकिर्दीची स्थापना केली.\n\nप्रदर्शित झाल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि व्यावसायिक यश म्हणून उदयास आला. या ध्वनिमुद्रिकेला प्लॅनेट बॉलीवूडने त्यांच्या '१०० ग्रेटेस्ट बॉलीवूड साउंडट्रॅक' वर चौथे स्थान दिले आहे. प्रदर्शित होण्याच्या वेळी हा सर्वाधिक विक्री होणारा बॉलीवूड अल्बम होता. ३६वे फिल्मफेर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला ७ नामांकने मिळाली आणि संगीत श्रेणींमध्ये ४ पुरस्कार जिंकले. या चित्रपटाची कन्नडमध्ये रोजा (२००२) या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली.\n\nसाउंडट्रॅक अल्बम २० विकले गेलेदशलक्ष युनिट्स, तो आतापर्यंतचा सर्वाधिक विकला जाणारा बॉलीवूड साउंडट्रॅक अल्बम बनवतो. त्‍याच्‍या एका गाण्‍याचे मुखपृष्ठ \"धीरे धीरे\" नंतर यो यो हनी सिंगने सादर केले आणि आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत मोहित सुरी दिग्दर्शित पूर्णपणे नवीन थीम असलेला आशिकी २ या चित्रपटाचा सिक्वेल २६ एप्रिल २०१३ रोजी प्रदर्शित झाला.\n", "id": "mar_Deva_54505"} {"text": "भूतनाथ रिटर्न्स\n\nभूतनाथ रिटर्न्स हा २०१४ चा भारतीय हिंदी-भाषेतील अलौकिक विनोदी चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे आणि भूषण कुमार निर्मित आहे. २००८ मधील भूतनाथ या चित्रपटाचा सिक्वेल, हा चित्रपट भूतनाथ (अमिताभ बच्चन) भोवती फिरतो ज्याची भूतवर्ल्डमध्ये टिंगल केली जाते कारण ते मुलांना घाबरवण्यास असमर्थता म्हणून स्वतःला सोडवण्यासाठी पृथ्वीवर परत पाठवण्याआधी. हा चित्रपट ११ एप्रिल २०१४ रोजी प्रदर्शित झाला.\n\nभारताच्या निवडणूक आयोगाने भूतनाथ रिटर्न्ससाठी करमुक्त दर्जाची मागणी केली, असे सांगून, \"राज्य सरकारांनी चित्रपटातून निर्माण होणाऱ्या भक्कम सामाजिक संदेशाला पाठिंबा द्यायला हवा. या चित्रपटाला करमुक्त दर्जा दिल्याने मतदारांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता येईल. मतदार ओळखपत्र किंवा मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून न मानता.\" उत्तर प्रदेश सरकारने ३० एप्रिल २०१४ रोजी चित्रपटाला करमुक्त दर्जा घोषित केला आहे. भूतनाथ रिटर्न्स: द गेम, व्रुवी (हंगामा आणि गेमशास्त्राचा संयुक्त उपक्रम) द्वारे विकसित केलेला एक निवडणूक मोबाइल व्हिडिओ गेम देखील चित्रपटासाठी एक टाय-इन आयटम रिलीज करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_54506"} {"text": "अनुमुला रेवंत रेड्डी\n\nअनुमुला रेवंत रेड्डी (८ नोव्हेंबर, १९६९:कोंडा रेड्डी पल्ली, महबूबनगर जिल्हा, आंध्र प्रदेश - ) एक भारतीय राजकारणी आहे. हे मलकजगिरी मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे १७ व्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. ते २००९-१४ दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभेतवर तेलुगु देसम पार्टी आणि २०१४-१८ दरम्यान तेलंगणा विधानसभेत कोडंगल मतदारसंघातून निवडून गेले. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जून २०२१ मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने बहुमत मिळवले.\n", "id": "mar_Deva_54507"} {"text": "२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका\n\n२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ऑगस्ट २०२३ मध्ये मलेशियामध्ये झाली. सहभागी संघ यजमान मलेशियासह हाँगकाँग, कुवेत आणि नेपाळ होते. सर्व सामने क्लांग येथील बाय्युमास ओव्हल येथे खेळले गेले. २०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी सर्व चार संघांच्या तयारीचा भाग ही स्पर्धा होती.\n\nनेपाळने अंतिम फेरीत हाँगकाँगचा डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार १३ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_54508"} {"text": "राजस्थान विधानसभा मतदारसंघांची यादी\n\nराजस्थान विधानसभा २०० मतदारसंघात विभागलेली आहे. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी पाच वर्षांकरिता निवडला जातो.\n", "id": "mar_Deva_54509"} {"text": "दिया और बाती हम\n\nदिया और बाती हम ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे जी २९ ऑगस्ट २०११ ते १० सप्टेंबर २०१६ पर्यंत स्टार प्लसवर प्रसारित झाली. या मालिकेने १,४८७ भाग पूर्ण केले. अनस राशीद आणि दीपिका सिंग यांच्या प्रमुख भूमिका मालिकेत होत्या.\n\nपुष्कर, राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित दिया और बाती हमने संध्या राठीचा प्रेरणादायी प्रवास दाखवून ग्रामीण भारतातील महिलांची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढण्यावर लक्ष केंद्रित केले. एक आयपीएस अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेली संध्या आपला पती सूरजच्या मदतीने सर्व प्रतिकूलतेच्या विरोधात जाऊन आपले ध्येय साध्य करते.\n\n३ एप्रिल २०१७ ते १ जून २०१८ या कालावधीत रिया शर्मा आणि अवनीश रेखी अभिनीत तू सूरज मैं सांझ, पियाजी या मालिकेचा पुढील भाग प्रसारित झाला\n", "id": "mar_Deva_54510"} {"text": "जर्सी महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३\n\nजर्सी महिला क्रिकेट संघाने २४ ते २५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. नेदरलँडने मालिका २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54511"} {"text": "म्यानमार महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२३\n\nम्यानमार महिला क्रिकेट संघाने २४ ते २७ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी सिंगापूरचा दौरा केला. म्यानमारने मालिका ३-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54512"} {"text": "मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०२३\n\nमध्य प्रदेश विधानसभेचे सर्व २३० सदस्य निवडण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या व ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल जाहीर झाला.\n", "id": "mar_Deva_54513"} {"text": "२०२३ महिला टी२० आंतरराष्ट्रीय नॉर्डिक चषक\n\n२०२३ महिला टी२०आ नॉर्डिक कप ही एक फिनलंड मध्ये आयोजीत महिला स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, एस्टोनिया आणि फिनलंड इलेव्हन या राष्ट्रीय महिला संघानी भाग घेतला होता. स्वीडन महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_54514"} {"text": "भारत आदिवासी पक्ष\n\nभारत आदिवासी पक्ष (\"Bharat Adivasi Party\"; संक्षिप्त BAP) हा राजस्थान, भारत येथे स्थित एक राजकीय पक्ष आहे. २०२२ मध्ये मोहनलाल रोट यांनी पक्षाची स्थापना केली होती.\n\nभारत आदिवासी पक्षाने २०२३ च्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत ३ जागा जिंकल्या आणि २०२३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १ जागा जिंकली. पक्षाचे नेते राजकुमार रोत यांनी चोरासी विधानसभा मतदारसंघ (राजस्थान) ६९ हजारांहून अधिक मतांनी ऐतिहासिक फरकाने जिंकला.\n", "id": "mar_Deva_54515"} {"text": "गर्न्सी महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३\n\nग्वेर्नसे महिला क्रिकेट संघाने २७ ते २८ ऑगस्ट २०२३ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. ग्वेर्नसेने मालिका ३-१ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54516"} {"text": "२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता\n\n२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती. आशिया पात्रता स्पर्धेचे आयोजन मलेशियामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये केले होते. पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संघांनी जागतिक पात्रता स्पर्धेत प्रगती केली.\n\nथायलंड आणि संयुक्त अरब अमिरातींनी आपापल्या उपांत्य फेरीत विजय मिळवून जागतिक पात्रता फेरीत प्रवेश केला. संयुक्त अरब अमिरातीने अंतिम फेरीत थायलंडचा ६ धावांनी पराभव केला.\n", "id": "mar_Deva_54517"} {"text": "ग्वेर्नसे महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३\n\nपुनर्निर्देशन गर्न्सी महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३\n", "id": "mar_Deva_54518"} {"text": "यांकी स्टेडियम\n\nयांकी स्टेडियम अमेरिकेच्या हे न्यू यॉर्क शहरातील ब्रॉन्क्स येथे असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलच्या न्यू यॉर्क यांकीझ आणि मेजर लीग सॉकरच्या न्यू यॉर्क सिटी एफसीसाठी स्टेडियम हे घरचे मैदान आहे. या मैदानाची प्रेक्षकक्षमता सुमारे ५०,००० ते ५५,००० आहे.\n\nयाच्या बांधकामाला २.४ अब्ज डॉलर खर्च आला. यापैकी १.२ अब्ज डॉलर सार्वजनिक करांमधून गोळा केले गेले. आतापर्यंत बांधलेल्या सर्वात महागड्या मैदानांपैकी हे एक आहे.\n", "id": "mar_Deva_54519"} {"text": "चेझ फील्ड\n\nचेझ फील्ड तथा बँक वन बॉलपार्क अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील फीनिक्स शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या ॲरिझोना डायमंडबॅक्स संघाचे घरचे मैदान आहे. या मैदानाची बांधणी १९९८मध्ये झाली. याच वर्षी डायमंडबॅक्स संघाने मेजर लीग बेसबॉलमध्ये पदार्पण केले. या मैदानाला छत असून ते पाहिजे तेव्हा उघडता किंवा बंद करता येते.\n\nबँक वनने १९९८मध्ये या मैदानाला ३० वर्षे आपले नाव देण्यासाठी १० कोटी डॉलर दिले. बँक वन जेपीमॉर्गन चेझ अँड कंपनीमध्ये विलीन झाल्यावर मैदानाचे नाव बदलून चेझ फील्ड ठेवले गेले.\n", "id": "mar_Deva_54520"} {"text": "मिनिट मेड पार्क\n\nमिनिट मेड पार्क अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. मधील एक मागे घेता येणारे छतावरील स्टेडियम आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या ह्युस्टन ॲस्ट्रोझचे घरचे मैदान आहे. या मैदानाची त्याचीआसन क्षमता ४१,१६८ इतकी आहे.\n\nया मैदानाला छत असून पाहिजे तेव्हा ते उघडता किंवा बंद करता येते.\n", "id": "mar_Deva_54521"} {"text": "सिटिझन्स बँक पार्क\n\nसिटिझन्स बँक पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या फिलाडेल्फिया फिलीझचे घरचे मैदान आहे. याची आसनक्षमता ४२,९०१ इतकी आहे.\n\nया मैदानाला सिटिझन्स फायनान्शियल ग्रुपचे नाव दिलेले आहे.\n", "id": "mar_Deva_54522"} {"text": "ग्लोब लाइफ फील्ड\n\nग्लोब लाइफ फील्ड हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील आर्लिंग्टन शहरातील बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या टेक्सास रेंजर्स संघाचे घरचे मैदान आहे. याची आसनक्षमता ४०,३०० इतकी आहे.\n\nग्लोब लाइफ अँड ॲक्सिडेंट इन्शुरन्स कंपनीने २०४८पर्यंत या मैदानाला आपले नाव देण्याचा करार केला आहे.\n\nबेसबॉलखेरीज येथे क्वचित नॅशनल फायनल रोडियो, कॉलेज फुटबॉल सामने, संगीतमैफली तसेच मुष्टियुद्धाच्या लढती होतात.\n", "id": "mar_Deva_54523"} {"text": "गॅरंटीड रेट फील्ड\n\nगॅरंटीड रेट फील्ड (पूर्वीचे कॉमिस्की पार्क तथा यूएस सेल्युलर फील्ड) हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो शहराच्या दक्षिण भागात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या शिकागो व्हाईट सॉक्स संघाचे घरचे मैदान आहे. हे मैदान इलिनॉय राज्याच्या मालकीचे असून अमेरिकेतील व्यावसायिक खेळांच्या मैदानांपैकी सार्वजनिक मालकीच्या मोजक्या अशा मैदानांपैकी एक आहे. याची बांधणी १९९१मध्ये १३ कोटी ७० लाख डॉवर खर्चाने केली गेली. त्यावेळी त्याला कॉमिस्की पार्क असे नाव होते.\n\nया मैदानाची आसनक्षमता ४४,३२१ इतकी आहे.\n\n२००३मध्ये शिकागोमधील दूरसंचार कंपनी यूएस सेल्युलरने ६ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाचे नाव २० वर्षांसाठी यूएस सेल्युलर फील्ड असे करून घेतले. तेराच वर्षांनी यूएस सेल्युलरने १ कोटी ३० लाख डॉलर देउन हा करार रद्द केला आणि सुमारे १ कोटी डॉलर देणे टाळले. यानंतर २०१६मध्ये खाजगी निवासी तारण कंपनी गॅरंटीड रेटने १३ वर्षे आपले नाव देण्याचा करार केला. यासाठी पहिल्या १० वर्षांत २ कोटी डॉलर दिले जातील\n", "id": "mar_Deva_54524"} {"text": "फेनवे पार्क\n\nफेनवे पार्क हे अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यातील बोस्टन शहरात असलेले, येथे असलेले बेसबॉल मैदान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मैदान १९१२पासून मेजर लीग बेसबॉलच्या बोस्टन रेड सॉक्स संघाचे घरचे मैदान आहे.\n\nया मैदानाची १९३४ मध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी करण्यात आली आणि २१व्या शतकात मोठे बदल आणि नूतनीकरण करण्यात आले. हे मैदान मेजर लीग बेसबॉलमधील आजही वापरले जाणारे सगळ्यात जुने मैदान आहे. याची आसनक्षमा ३७,७५५ असून मेजर लीग बेसबॉल मैदानांपैकी सगळ्यात लहान पाच पैकी हे एक आहे.\n\nरेड सॉक्स आणि पर्यायाने फेनवे पार्कला बॉस्टन आणि आसपासच्या प्रदेशातील चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आङे.\n\n१५ मे, २००३ पासून १० जून, २०१३ दरम्यान येथील प्रत्येक सामन्याची प्रत्येक जागा विकली गेली होती. हा सिलसिला ५००पेक्षा अधिक सामने टिकला\n\nफेनवेवरील सर्वात कमी उपस्थिती १ ऑक्टोबर, १९६४ रोजी होती. जेव्हा क्लीव्हलँड इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात फक्त ३०६ लोक पैसे देउन सामना बघण्यासाठी आले होते.\n", "id": "mar_Deva_54525"} {"text": "सिटी फील्ड\n\nसिटी फील्ड हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील, क्वीन्स या बोरोमध्ये असलेले बेसबॉल मैदान आहे. फ्लशिंग मेडोझ भागातील हे मैदान २००९मध्ये बांधले गेले. हे मेजर लीग बेसबॉलच्या न्यू यॉर्क मेट्सचे घरचे मैदान आहे.\n\nसिटीग्रुप या न्यू यॉर्क स्थित वित्त सेवा कंपनीने या मैदानाला आपले नाव देण्यासाठी दरवर्षी २ कोटी डॉलर देऊ केले आहेत.\n", "id": "mar_Deva_54526"} {"text": "२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक ईएपी पात्रता\n\n२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती. पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धा १ ते ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत वानुआतू क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती आणि स्पर्धेतील अव्वल संघाने २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा सिंगल राऊंड-रॉबिन म्हणून खेळली गेली, ज्यामध्ये वानुआतु, कूक द्वीपसमूह, फिजी, इंडोनेशिया, जपान, पापुआ न्यू गिनी आणि सामोआ या राष्ट्रीय संघांचा समावेश होता.\n\nक्वालिफायरच्या आधी, यजमान वानुआतुने त्याच ठिकाणी जपानविरुद्ध दोन सामन्यांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळली. वनुआतुने मालिका २-० ने जिंकली.\n\nवानुआतुने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून जागतिक पात्रता फेरीत प्रवेश केला. वनुआतुची अष्टपैलू खेळाडू रॅचेल अँड्र्यूला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि फलंदाज म्हणून निवडण्यात आले, तर तिची सहकारी १६ वर्षीय व्हेनेसा विरा हिला स्पर्धेतील गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54527"} {"text": "इंटरस्टेलर\n\nइंटरस्टेलर हा क्रिस्टोफर नोलन यांनी सह-लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित केलेला २०१४ चा भव्य विज्ञानपट आहे. यात मॅथ्यू मॅककोनाघी, अॅन हॅथवे, जेसिका चेस्टेन, बिल इर्विन, एलेन बर्स्टिन, मॅट डॅमन आणि मायकेल केन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका डिस्टोपियन भविष्यात पटकथा रचली आहे, जिथे मानवजात भयंकर अनिष्ट आणि उपासमारीत अडकली आहे. अशा वेळी अंतराळवीरांचा एक गट मानवजातीसाठी नवीन घराच्या शोधात शनि ग्रहाजवळील वर्महोलमधून प्रवास करतो.\n\nबंधू ख्रिस्तोफर आणि जोनाथन नोलन यांनी पटकथा लिहिली, ज्याचा उगम जोनाथन २००७ मधील कथेत होता आणि मूळतः स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित करणार होता. एक कॅल्टेक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि २०१७ मधील भौतिकशास्त्र नोबेल विजेते असणारे किप थॉर्न यांनी कार्यकारी निर्माता आणि वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. तसेच त्यांनी इंटरस्टेलरचे विज्ञान हे टाय-इन पुस्तक लिहिले. सिनेमॅटोग्राफर Hoyte van Hoytema यांनी पॅनव्हिजन अॅनामॉर्फिक फॉरमॅट आणि IMAX ७० मध्ये ३५ मिमी मूव्ही फिल्मवर चित्रीकरण केले. मुख्य छायाचित्रण २०१३ च्या उत्तरार्धात अल्बर्टा, आइसलँड आणि लॉस एंजेलस येथे सुरू झाले. इंटरस्टेलर चित्रपटात व्यापक व्यावहारिक आणि सूक्ष्म प्रभाव वापरले आहेत. डबल निगेटिव्ह कंपनीने चित्रपटासाठि अतिरिक्त डिजिटल प्रभाव तयार केले.\n\nइंटरस्टेलरचे प्रथम प्रदर्शन २६ ऑक्टोबर २०१४ रोजी लॉस एंजेलसमध्ये झाले. युनायटेड स्टेट्समध्ये डिजिटल प्रोजेक्टर वापरून स्थळांचा विस्तार करून प्रदर्शन करण्यात आले. चित्रपटाला समीक्षकांकडून सामान्यतः सकारात्मक पुनरावलोकने मिळाली. $६८१ दशलक्षांपेक्षा जास्त कमाई केली (नंतरच्या री-रिलीजनंतर $७०३ दशलक्ष कमाई केली). हा चित्रपट २०१४ चा दहावा-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्याच्या वैज्ञानिक अचूकतेबद्दल आणि सैद्धांतिक खगोल भौतिकशास्त्राच्या चित्रणासाठी खगोलशास्त्रज्ञांनी त्याची प्रशंसा केली आहे. इंटरस्टेलरला ८७ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये पाच पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. यापैकी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी अकादमी पुरस्कार चित्रपटाने जिंकला.\n", "id": "mar_Deva_54528"} {"text": "२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता\n\n२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा आहे जी २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनते. स्पर्धेचा पहिला टप्पा विभाग दोन होता, ज्यामध्ये आठ संघ होते आणि सप्टेंबर २०२३ मध्ये बोत्सवाना येथे आयोजित करण्यात आले होते.\n\nबोत्सवाना आणि केन्या विभाग दोन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर विभाग एकसाठी पात्र ठरले. केन्याने फायनलमध्ये बोत्सवानाचा ९ गडी राखून पराभव केला.\n\nविभाग दोनमधील अंतिम स्पर्धकांनी विभाग एकमध्ये प्रवेश केला, ज्यामध्ये सहा सीडेड संघ आहेत आणि ते डिसेंबर २०२३ मध्ये युगांडा येथे खेळले जातील.\n\nविभाग एकमध्ये, झिम्बाब्वे आणि युगांडा यांनी अंतिम फेरी गाठली आणि त्यामुळे २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम फेरीत झिम्बाब्वेने युगांडाचा पराभव केला. झिम्बाब्वेचे मोदेस्तर मुपाचिक्वा आणि प्रेशियस मारंगे हे विभाग एकमध्ये अनुक्रमे सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू होते.\n", "id": "mar_Deva_54529"} {"text": "एम्मा थॉमस\n\nएम्मा थॉमस नोलन (९ डिसेंबर १९७१) ही एक इंग्रजी चित्रपट निर्माती आहे जी तिचा पती, चित्रपट निर्माता क्रिस्टोफर नोलनसोबत अनेकदा कार्यरत असते. तिच्या निर्मितीमध्ये द डार्क नाइट ट्रायलॉजी (२००५-२०१२), द प्रेस्टीज (२००६), इनसेप्शन (२०१०), इंटरस्टेलर (२०१४), डंकर्क (२०१७), टेनेट (२०२९) आणि ओपनहेमर (२०२३) यांचा समावेश आहे. इनसेप्शन आणि डंकर्कसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तिला अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.\n", "id": "mar_Deva_54530"} {"text": "ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर\n\nद मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर हा एक ब्रिटीश सन्मान आहे, जो शौर्य, कला आणि विज्ञानातील पुरस्कृत योगदान, धर्मादाय आणि कल्याणकारी संस्थांसह कार्य आणि नागरी सेवेच्या बाहेर सार्वजनिक सेवांसाठी दिला जातो. किंग जॉर्ज पंचम यांनी ४ जून १९१७ रोजी त्याची स्थापना केली आणि त्यात नागरी आणि लष्करी अशा दोन्ही विभागांमध्ये पाच वर्गांचा समावेश आहे, त्यापैकी सर्वात वरिष्ठ दोन प्राप्तकर्त्याला पुरुष असल्यास नाइट किंवा महिला असल्यास डेम बनवतात. संबंधित ब्रिटीश एम्पायर मेडल देखील आहे, ज्याचे प्राप्तकर्ते ऑर्डरशी संलग्न आहेत, परंतु सदस्य नाहीत.\n\nऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरमधील सर्व नियुक्तींच्या शिफारशी मूळतः युनायटेड किंग्डम, साम्राज्याचे स्वशासित अधिराज्य (नंतर कॉमनवेल्थ) आणि भारताचे व्हाइसरॉय यांच्या नामांकनावर करण्यात आल्या होत्या. ब्रिटीश सन्मानांची शिफारस करण्यात सहभागी होणाऱ्या राष्ट्रकुल देशांमधून आजही नामांकने सुरू आहेत. बहुतेक कॉमनवेल्थ देशांनी ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायरच्या नियुक्तीसाठी शिफारसी बंद केल्या, जेव्हा त्यांनी स्वतःचे सन्मान निर्माण केले.\n", "id": "mar_Deva_54531"} {"text": "२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक अमेरिका पात्रता\n\n२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक अमेरिका पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती. अमेरिका पात्रता स्पर्धा ४ ते ११ सप्टेंबर २०२३ दरम्यान अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि स्पर्धेतील अव्वल संघाने जागतिक पात्रता फेरीत प्रवेश केला.\n\nकॅनडाने त्यांच्या संघात ट्रान्सजेंडर क्रिकेट खेळाडू डॅनिएल मॅकगाहे यांचा समावेश केला आहे. मॅक्गेहे अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली, जेव्हा तिने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ब्राझीलविरुद्ध पदार्पण केले.\n\nसंपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून अमेरिकेने जागतिक पात्रता फेरीत प्रवेश केला.\n", "id": "mar_Deva_54532"} {"text": "राजेश्वरी सचदेव\n\nराजेश्वरी सचदेव (जन्म: १४ एप्रिल १९७५) ही एक मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने सचिन दिग्दर्शित आयत्या घरात घरोबा या चित्रपटा पासून अभिनय करण्यास सुरुवात केली. तिला सरदारी बेगम या चित्रपटासाठी सहायक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे\n", "id": "mar_Deva_54533"} {"text": "सादुलशहर विधानसभा मतदारसंघ\n\nसादुलशहर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54534"} {"text": "अंटा विधानसभा मतदारसंघ\n\nअंटा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बरान जिल्ह्यात असून झालावाड-बरान लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54535"} {"text": "अंबर विधानसभा मतदारसंघ\n\nअंबर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54536"} {"text": "अजमेर उत्तर विधानसभा मतदारसंघ\n\nअजमेर उत्तर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अजमेर जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54537"} {"text": "अजमेर दक्षिण विधानसभा मतदारसंघ\n\nअजमेर दक्षिण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अजमेर जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54538"} {"text": "अनुपगढ विधानसभा मतदारसंघ\n\nअनुपगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54539"} {"text": "अलवार ग्रामीण विधानसभा मतदारसंघ\n\nअलवर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अलवर जिल्ह्यात असून अलवर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54540"} {"text": "अलवार शहर विधानसभा मतदारसंघ\n\nअलवर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अलवर जिल्ह्यात असून अलवर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54541"} {"text": "असिंद विधानसभा मतदारसंघ\n\nअसिंद विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54542"} {"text": "आहोर विधानसभा मतदारसंघ\n\nआहोर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जालोर जिल्ह्यात असून जालोर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54543"} {"text": "आदर्श नगर (राजस्थान) विधानसभा मतदारसंघ\n\nआदर्श नगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54544"} {"text": "आसपूर विधानसभा मतदारसंघ\n\nआसपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून उदयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54545"} {"text": "उदयपूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ\n\nउदयपूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ उदयपूर जिल्ह्यात असून उदयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54546"} {"text": "उदयपूर विधानसभा मतदारसंघ\n\nउदयपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ उदयपूर जिल्ह्यात असून उदयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54547"} {"text": "उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघ\n\nउदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नीम का थाना जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54548"} {"text": "ओसियान विधानसभा मतदारसंघ\n\nओसियान विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून पाली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54549"} {"text": "कपासन विधानसभा मतदारसंघ\n\nकपासन विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चित्तोडगढ जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54550"} {"text": "करणपूर विधानसभा मतदारसंघ\n\nकरणपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54551"} {"text": "करौली विधानसभा मतदारसंघ\n\nकरौली भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ करौली जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54552"} {"text": "कठुमर विधानसभा मतदारसंघ\n\nकठुमर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अलवार जिल्ह्यात असून भरतपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54553"} {"text": "कामान विधानसभा मतदारसंघ\n\nकामान विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भरतपूर जिल्ह्यात असून भरतपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54554"} {"text": "किशनगढ बास विधानसभा मतदारसंघ\n\nकिशनगढ बास विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अलवार जिल्ह्यात असून अलवार लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54555"} {"text": "किशनगढ विधानसभा मतदारसंघ\n\nकिशनगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अजमेर जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54556"} {"text": "किशनपोल विधानसभा मतदारसंघ\n\nकिशनपोल विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54557"} {"text": "कुंभलगढ विधानसभा मतदारसंघ\n\nकुंभलगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ राजसामंद जिल्ह्यात असून राजसामंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54558"} {"text": "कुशलगढ विधानसभा मतदारसंघ\n\nकुशलगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बांसवाडा जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54559"} {"text": "केकडी विधानसभा मतदारसंघ\n\nकेकडी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ केकडी जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54560"} {"text": "केशोरायपाटण विधानसभा मतदारसंघ\n\nकेशोरायपाटण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बुंदी जिल्ह्यात असून कोटा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54561"} {"text": "कोटपुतली विधानसभा मतदारसंघ\n\nकोटपुतली विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54562"} {"text": "कोटा उत्तर विधानसभा मतदारसंघ\n\nकोटा उत्तर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ कोटा जिल्ह्यात असून कोटा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54563"} {"text": "कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघ\n\nकोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ कोटा जिल्ह्यात असून कोटा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54564"} {"text": "नीम का थाना जिल्हा\n\nहा लेख राजस्थानमधील नीम का थाना जिल्ह्याविषयी आहे. नीम का थाना शहराच्या माहितीसाठी पहा - नीम का थाना.\n\nनीम का थाना हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.\n\nयाचे प्रशासकीय केंद्र नीम का थाना येथे आहे.\n", "id": "mar_Deva_54565"} {"text": "नीम का थाना\n\nनीम का थाना हे भारतातील राजस्थान राज्यातील नीम का थाना जिल्ह्यातील शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे. सीकर, खंडेला, श्री माधोपूर, कोटपुतली, खेत्री आणि नारनौल ही येथून जवळची काही प्रमुख शहरे आहेत. नीम का थाना हे जयपूरपासून ११९ किमी आणि दिल्लीपासून २४१ किमी अंतरावर आहे.\n\n२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या अंदाजे ३६,००० इतकी होती. पैकी ५३% पुरुष आणि ४७% स्त्रीया होत्या.\n", "id": "mar_Deva_54566"} {"text": "केकडी जिल्हा\n\nकेकडी हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. मध्य राजस्थानमधील या जिल्ह्याची रचना ७ ऑगस्ट, २०२३ रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अजमेर जिल्ह्यातील काही भाग आणि टोंक जिल्ह्यांतून त्याची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_54567"} {"text": "जन सेना पक्ष\n\nजन सेना किंवा जन सेना पक्ष (JSP) हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये स्थित एक भारतीय राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना तेलुगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांनी १४ मार्च २०१४ रोजी केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी निवडणूक आयोगाने पक्षाला मान्यता दिली.\n\nकल्याणने २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी आंध्र प्रदेशला अनेक वेळा विशेष श्रेणीचा दर्जा न दिल्याबद्दल भाजपच्या केंद्र सरकारवर टीका केली. पुन्हा, जन सेना पक्षाने जानेवारी २०२० मध्ये अधिकृतपणे भाजपसोबत युती केली.\n", "id": "mar_Deva_54568"} {"text": "२०२३ ग्रीस महिला चौरंगी मालिका\n\n२०२३ ग्रीस महिला चौरंगी मालिका ही एक ग्रीस मध्ये आयोजीत महिला चौरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये लक्झेंबर्ग, ग्रीस, रोमेनिया आणि सर्बिया या राष्ट्रीय महिला संघानी भाग घेतला होता. ग्रीस महिला क्रिकेट संघाने ही मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_54569"} {"text": "२०२३ पुरुष आखाती टी२० आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप\n\n२०२३ पुरुष गल्फ टी२०आ चॅम्पियनशिप ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी सप्टेंबर २०२३ मध्ये कतारमध्ये झाली. गल्फ चॅम्पियनशिपच्या उद्घाटन आवृत्तीत सहभागी संघ यजमान कतार सोबत बहरीन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे होते. सर्व सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. राऊंड-रॉबिनमधील आघाडीच्या दोन संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला.\n\nओमानने अंतिम फेरीत संयुक्त अरब अमिरातीचा ५ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.\n\nफायनलनंतर काही दिवसांनी, त्याच ठिकाणी टी-२० विश्वचषक आशिया पात्रता अ स्पर्धेचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये कुवेत, कतार आणि सौदी अरेबिया तसेच मालदीव यांचा समावेश असेल.\n", "id": "mar_Deva_54570"} {"text": "मिझोरम विधानसभा निवडणूक, २०२३\n\nमिझोरम विधानसभेचे सर्व ४० सदस्य निवडण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मिझोरममध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ह्यामध्ये १७४ उमेदवार उभे होते आणि ८०.६६% मतदान झाले. ४ डिसेंबर २०२३ रोजी मतांची मोजणी झाली ज्यामध्ये झोराम पीपल्स मूव्हमेंटने ४० पैकी २७ जागा जिंकून विजय मिळवला.\n", "id": "mar_Deva_54571"} {"text": "२०२३ मलेशिया तिरंगी मालिका\n\n२०२३ मलेशिया तिरंगी मालिका ही ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट मालिका होती जी मलेशियामध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये झाली. हाँगकाँग आणि पापुआ न्यू गिनीसह यजमान मलेशिया हे सहभागी संघ होते. या मालिकेचे ठिकाण क्लांगमधील बेयुमास ओव्हल होते. पापुआ न्यू गिनीने त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये अपराजित राहून मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_54572"} {"text": "आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२३-२४\n\n२०२३-२४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये सप्टेंबर २०२३ अखेर ते मार्च २०२४ पर्यंतच्या मालिका समावेश आहे. या कॅलेंडरमध्ये पुरुषांची कसोटी, पुरुषांची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे), पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), महिला कसोटी, महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (म.वनडे) आणि महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने, तसेच काही इतर महत्त्वाच्या मालिका समाविष्ट आहेत. या पेजमधील पुरुष आणि महिला टी२०आ मुख्यतः पूर्ण-सदस्यांमध्ये होते. २०२३ क्रिकेट विश्वचषक भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झाला. येथे दर्शविलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, या कालावधीत सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या इतर अनेक टी२०आ मालिका खेळल्या गेल्या.\n", "id": "mar_Deva_54573"} {"text": "लालदुहोमा\n\nलालदुहोमा (वैकल्पिकपणे लालदुहौमा; जन्म २२ फेब्रुवारी १९४९) एक भारतीय राजकारणी आणि मिझोरममधील माजी भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत. डिसेंबर २०२३ पासून त्यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे सुरक्षा सेवेचा राजीनामा देऊन, ते १९८४ मध्ये मिझोरममधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली, ज्या पक्षातून ते निवडून आले होते, ज्यासाठी त्यांना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले होते. भारतातील पक्षांतरविरोधी कायद्यानुसार अपात्र होणारे ते पहिले खासदार ठरले.\n\nलालदुहोमा हे मिझोराममधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष झोरम राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट या युती पक्षात सामील झाला. २०१८ च्या मिझोरम विधानसभा निवडणुकीत लालदुहोमाची मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली. पण त्यांच्या युती पक्षाला बहुमत मिळाले नाही. २०२३ च्या मिझोरम विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा युती पक्ष मोठ्या प्रमाणात निवडून आला.\n", "id": "mar_Deva_54574"} {"text": "कोको बेटे\n\nकोको बेटे - हा बेटसमूह बंगालच्या उपसागरातील ईशान्य भागात आहे. ही बेटे १९३७ पासून म्यानमारच्या यंगून प्रदेशाचा भाग आहेत. ही बेटे यंगून शहराच्या दक्षिणेस वर आहेत. या बेट समूहात एकूण पाच बेटे आहेत: यातील चार ग्रेट कोको रीफवर आणि एक लिटल कोको रीफवर आहे. या बेटसमूहाच्या उत्तरेस असलेले प्रीपेरिस बेट, म्यानमारचे आहे. तर दक्षिणेला असलेले लँडफॉल बेट, भारताचे आहे.\n", "id": "mar_Deva_54575"} {"text": "छत्तीसगढ विधानसभा निवडणूक, २०२३\n\nछत्तीसगड विधानसभेच्या सर्व ९० सदस्यांची निवड करण्यासाठी छत्तीसगड राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन टप्प्यात पार पडल्या. मतांची मोजणी करण्यात आली आणि ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल घोषित करण्यात आला. निकालात, भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या व बहुमताचा टप्पा पार पाडला. आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम गमवावी लागली.\n", "id": "mar_Deva_54576"} {"text": "झोरम पीपल्स मूव्हमेंट\n\n२०१८ च्या मिझोरम विधानसभा निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट उदयास आली होती आणि ८ जागा जिंकल्या. ह्या युतीतील सहा पक्ष आहे: मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम डिसेंट्रलाईझेशन फ्रंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट आणि मिझोराम पीपल्स पार्टी. मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स हा ह्या युतीचा सर्वात मोठा संस्थापक आणि पक्ष होता ज्याने २०१९ मध्ये युती सोडली.\n\n२०२३ मध्ये, पक्षाने नव्याने स्थापन झालेल्या लुंगलेई नगरपरिषदेतील सर्व ११ प्रभाग जिंकले. २०२३ मधील विधानसभा निवडणू[कीत युतीने सर्व ४० जागा लढल्या व त्यातील २७ जागा जिंकून विजय मिळवला. ८ डिसेंबर २०२३ ला लालदुहोमांनी राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले.\n", "id": "mar_Deva_54577"} {"text": "असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२३-२४\n\n२०२३-२४ असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात साधारण सप्टेंबर २०२३ पासून मार्च २०२४ पर्यंत सुरू होणाऱ्या मालिकांचा समावेश आहे. आयसीसीचे सहयोगी सदस्यांमधील सर्व अधिकृत २० षटकांचे सामने पूर्ण पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय किंवा महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यास पात्र होते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ जुलै २०१८ (महिला संघ) आणि १ जानेवारी २०१९ (पुरुष संघ) पासून तिच्या सर्व सदस्यांमधील सामन्यांना एकदिवसीय दर्जा दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२३-२४ हंगामामध्ये समाविष्ट असलेल्या मालिकेव्यतिरिक्त खेळल्या गेलेल्या सर्व टी२०आ क्रिकेट मालिकांचा समावेश होता ज्यात मुख्यतः आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सहयोगी सदस्यांचा समावेश होता.\n", "id": "mar_Deva_54578"} {"text": "२०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट\n\n२०२२ च्या आशियाई खेळांमध्ये चीनच्या हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या ३७ खेळांपैकी क्रिकेट हा एक होता. पुरुष आणि महिला अशा दोन्ही ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या गेल्या. या आवृत्तीपूर्वी, २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत अखेरचे क्रिकेट खेळले गेले होते. आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर २०२२ मध्ये आयोजित करण्याचे नियोजित होते, परंतु नंतर ते कोविड-१९ साथीच्या आजारामुळे एका वर्षाने पुढे ढकलण्यात आले. चौदा पुरुष संघ आणि नऊ महिला संघांनी भाग घेतला. १ जून २०२३ च्या आयसीसी टी२०आ रँकिंगच्या आधारे संघांना सीड केले गेले.\n", "id": "mar_Deva_54579"} {"text": "२०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा\n\n१९ ते २५ सप्टेंबर २०२३ दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे २०२२ आशियाई खेळांचा एक भाग म्हणून महिला क्रिकेट इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत नऊ संघांनी भाग घेतला आणि सहभागी संघांना १ जून २०२३ पर्यंत त्यांच्या टी२०आ क्रमवारीनुसार सीड करण्यात आले.\n\nकांस्यपदकाच्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. भारताने अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकणाऱ्या श्रीलंकेचा पराभव करून या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.\n", "id": "mar_Deva_54580"} {"text": "२०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा\n\n२७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत चीनमधील हँगझोऊ येथे २०२२ आशियाई खेळांचा एक भाग म्हणून पुरुष क्रिकेट इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये चौदा संघांनी भाग घेतला आणि सहभागी संघांना त्यांच्या १ जून २०२३ पर्यंतच्या टी२०आ क्रमवारीनुसार सीड केले गेले. भारताने सुवर्णपदक जिंकले, तर अफगाणिस्तानने उपविजेतेपद पटकावले.\n", "id": "mar_Deva_54581"} {"text": "जेसन स्टॅथम\n\nजेसन स्टॅथम ( ; जन्म २६ जुलै १९६७) एक इंग्रजी अभिनेता आहे. तो विविध अॅक्शन-थ्रिलर चित्रपटांमधील भूमिका चित्रित करण्यासाठी ओळखला जातो जे सामान्यत: कठीण, कठोर, किरकोळ किंवा हिंसक असतात.\n\nस्थानिक मार्केट स्टॉल्सवर काम करताना स्टॅथमने तरुणपणात चिनी मार्शल आर्ट्स, किकबॉक्सिंग आणि कराटेचा सराव करायला सुरुवात केली. एक उत्साही फुटबॉल खेळाडू आणि डायव्हर, तो ब्रिटनच्या राष्ट्रीय डायव्हिंग संघाचा सदस्य होता आणि १९९० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने इंग्लंडसाठी स्पर्धा केली होती. काही काळानंतर, त्याला फ्रेंच कनेक्शन, टॉमी हिलफिगर आणि लेव्हीजसाठी विविध जाहिरात मोहिमांमध्ये मॉडेल करण्यास सांगितले गेले. मार्केट स्टॉल्सवर काम करणाऱ्या त्याच्या भूतकाळातील इतिहासाने त्याला गाय रिची क्राइम फिल्म्स लॉक, स्टॉक आणि टू स्मोकिंग बॅरल्स (१९९८) आणि स्नॅच (२०००) मध्ये कास्ट करण्यास प्रेरित केले.\n\nया चित्रपटांच्या व्यावसायिक यशामुळे स्टॅथमने ट्रान्सपोर्टर ट्रायोलॉजी (२००२-२००८) मध्ये फ्रँक मार्टिनची भूमिका साकारली. द इटालियन जॉब (२००३), क्रॅंक (२००६), वॉर (२००७), द बँक जॉब (२००८), द मेकॅनिक (२०११), स्पाय (२०१५) आणि मेकॅनिक: पुनरुत्थान (२०१६), त्याने स्वतःला हॉलीवूडचा अग्रगण्य माणूस म्हणून स्थापित केले. मात्र, त्याने रिव्हॉल्व्हर (२००५), केओस (२००५), इन द नेम ऑफ द किंग (२००७), १३ (२०१०), ब्लिट्झ (२०११), किलर एलिट (२०११), यांसारख्या व्यावसायिक आणि समीक्षकीयदृष्ट्या अयशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हमिंगबर्ड (२०१३), आणि वाइल्ड कार्ड (२०१५). द एक्सपेंडेबल्स (२०१०-२०१४) आणि फास्ट अँड फ्युरियस फ्रँचायझी या एकत्रित अॅक्शन मालिकेचा एक भाग म्हणून त्याने व्यावसायिक यश पुन्हा मिळवले. नंतरच्या काळात, त्याने फास्ट अँड फ्युरियस 6 (२०१३), फ्युरियस 7 (२०१५), द फेट ऑफ द फ्युरियस (२०१७), F9 (२०२१), फास्ट X (२०२३) आणि स्पिन-ऑफ फास्टमध्ये डेकार्ड शॉची भूमिका केली आहे. आणि फ्युरियस प्रेझेंट्स: हॉब्स अँड शॉ (२०१९). त्याला हॉब्स अँड शॉ वर सह-निर्माता म्हणून श्रेय देण्यात आले, त्याचे पहिले उत्पादन श्रेय मिळाले.\n\nस्टॅथमच्या अभिनयावर सखोलपणा आणि वैविध्य नसल्याबद्दल टीका केली गेली आहे, पण २००० आणि २०१० च्या दशकात अॅक्शन चित्रपटांच्या पुनरुत्थानाचे नेतृत्व केल्याबद्दल त्याचे कौतुक देखील केले आहे. बीबीसी न्यूजच्या वृत्तांतानुसार, २००२ ते २०१७ पर्यंतच्या त्याच्या चित्रपट कारकिर्दीने तिकीट विक्रीतून अनुमानी $ १.५ बिलिअन ( £ १.१ बिलिअन) उत्पन्न केले, ज्यामुळे तो चित्रपट उद्योगातील सर्वात बँक करण्यायोग्य तारे बनला.\n\nजेसन स्टॅथमचा जन्म २६ जुलै १९६७ रोजी शायरब्रूक, डर्बीशायर येथे झाला, तो नर्तक आयलीन (née येट्स) आणि रस्त्यावर विक्रेता बॅरी स्टॅथम यांचा मुलगा. त्‍याच्‍या वडिलांनी कॅनरी बेटांमध्‍ये घरातील चित्रकार, कोळसा खाणकाम करणारा आणि गायक म्‍हणून विचित्र नोकऱ्याही केल्या. स्टॅथम ग्रेट यार्माउथ, नॉरफोक येथे स्थलांतरित झाला, जिथे त्याने सुरुवातीला मार्शल आर्ट्सचा सराव करण्याऐवजी स्थानिक मार्केट स्टॉल्सवर काम करत असलेल्या आपल्या वडिलांच्या कारकीर्दीचे अनुसरण न करण्याचे निवडले. तो फुटबॉल खेळाडू विनी जोन्ससोबत मोठा झाला, ज्यांच्यासोबत तो नंतर अभिनय करेल. जोन्सने त्याची फुटबॉलशी ओळख करून दिली आणि स्टॅथम स्थानिक व्याकरण शाळेसाठी (१९७८-१९८३) खेळायला गेला, ज्यात त्याने वयाच्या 11 व्या वर्षापासून शिक्षण घेतले होते, ही आवड त्याने डायव्हिंगमध्ये सामायिक केली होती. त्याने आपले डायव्हिंग तंत्र परिपूर्ण करण्यासाठी दैनंदिन सराव केला आणि १२ वर्षे ब्रिटनच्या राष्ट्रीय जलतरण पथकाचा सदस्य होता. 1990 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने १० मीटर, ३ मीटर आणि १ मीटर स्पर्धांमध्ये इंग्लंडकडून भाग घेतला. IGN सोबतच्या २००३ च्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की राष्ट्रीय संघासोबतचा त्यांचा वेळ \"उत्तम अनुभव\" होता आणि \"तुम्हाला शिस्त, लक्ष केंद्रित करण्यास शिकवतो आणि तुम्हाला नक्कीच अडचणींपासून दूर ठेवतो\".\n", "id": "mar_Deva_54582"} {"text": "अनन्या बिर्ला\n\nअनन्याश्री बिर्ला ( १९९४) एक भारतीय गायक, गीतकार आणि उद्योजक आहे. ती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे, एक भारतीय उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट खेळाडू आर्यमन बिर्ला ( बिर्ला कुटुंब पहा). २०१६ मध्ये तिच्या पदार्पण सिंगलपासून, बिर्लाने 350 दशलक्षाहून अधिक एकत्रित संगीतप्रवाह गाठले आहेत आणि सीन किंग्स्टन, अफ्रोजॅक आणि मूड मेलडीजसह कलाकारांसह सहकार्य केले आहे. अनन्या बिर्ला ही भारतात प्लॅटिनम जाणारी इंग्रजी भाषेतील एकल असलेला पहिली भारतीय कलाकार आहे; तिच्या पाच एकेरीने प्लॅटिनम किंवा दुहेरी प्लॅटिनम दर्जा प्राप्त केला आहे.\n\n२०२० मध्ये, लॉस एंजेलिसमध्ये मॅव्हरिक मॅनेजमेंटसह साइन करणारी बिर्ला पहिली भारतीय ठरली आणि \"लेट देअर बी लव्ह\" आणि \"एव्हरीबडीज लॉस्ट\" हे अमेरिकन राष्ट्रीय टॉप ४० पॉप रेडिओवर प्रदर्शित होणारे पहिले भारतीय कलाकार बनली. शो, सिरियस एक्सएम हिट्स.\n\nबिर्ला हे स्वतांत्र मायक्रोफिनचे संस्थापक आहेत, जी ग्रामीण भारतातील महिलांना मायक्रोफायनान्स प्रदान करते. ती इकाइ आसाई च्या संस्थापक आणि अॅमपॉवर च्या सहसंस्थापक देखील आहेत. बिर्ला यांना तिच्या कामासाठी आणि उद्योजकतेसाठी पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात ET Panache Trendsetters of 2016 चा पुरस्कार यंग बिझनेस पर्सन आणि 2018 मधील GQs सर्वात प्रभावशाली भारतीय म्हणून सूचिकाबद्ध करण्यात आला आहे\n", "id": "mar_Deva_54583"} {"text": "डाउनलोडिंग\n\nसंगणक नेटवर्कमध्ये, अवचयन करणे(इंग्रजी: डाऊनलोड) म्हणजे रिमोट सिस्टम, विशेषतः सर्व्हर जसे की वेब सर्व्हर, एक FTP सर्व्हर, ईमेल सर्व्हर किंवा इतर तत्सम प्रणालींकडून डेटा प्राप्त करणे . हे अपलोडिंगशी विरोधाभास आहे, जिथे डेटा रिमोट सर्व्हरवर पाठविला जातो. डाउनलोड म्हणजे डाउनलोड करण्यासाठी ऑफर केलेली फाइल किंवा ती डाउनलोड केली गेली आहे किंवा अशी फाइल प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे.\n\nसंगणक संजाळात, अवचयन करणे(इंग्रजी: डाऊनलोड) म्हणजे रिमोट सिस्टम, विशेषतः सर्व्हर जसे की वेब सर्व्हर, एक FTP सर्व्हर, ईमेल सर्व्हर किंवा इतर तत्सम प्रणालींकडून दत्तांश मिळविणे . हे उपवहनाशी विरोधाभास आहे, जिथे दत्तांश रिमोट सर्व्हरवर पाठविला जातो. अवचयन म्हणजे अवचयन करण्यासाठी प्रस्तावित केलेली फाइल किंवा ती अवचयनित केली गेली आहे किंवा अशी फाइल मिळविण्याची प्रक्रिया आहे.\n\nस्‍ट्रीमिंगच्‍या विपरित स्‍ट्रीमिंगच्‍या विपरित म्‍हणून स्‍थानिक संचय आणि नंतर वापरण्‍यासाठी अवचयनित केल्‍याने संपूर्ण फायली स्‍थानांतरित केल्या जातात, जेथे प्रेषण अद्याप प्रगतीपथावर असताना दत्तांश जवळजवळ तात्काळ वापरला जातो आणि जो दीर्घकालीन संचयित केला जाऊ शकत नाही. स्ट्रीमिंग मीडिया किंवा ब्राउझरमध्ये प्रदर्शित मीडिया देणारी संकेतस्थळे, जसे की यूट्यूब, वापरकर्त्यांना ही सामुग्री मिळाल्यानंतर त्यांच्या संगणकावर जतन करण्याच्या क्षमतेवर वाढत्या प्रमाणात निर्बंध घालतात.\n\nसंगणक संजाळात अवचयनित करण्‍यामध्‍ये दूरस्थ सिस्‍टमवरून दत्तांश पुनर्प्राप्त करणे सामाहित आहे, जसे की वेब सर्व्हर, FTP सर्व्हर किंवा ईमेल सर्व्हर, जेथे डेटा रिमोट सर्व्हरवर पाठविला जातो ते अपलोड करण्यापेक्षा. डाउनलोड हा पुनर्प्राप्तीसाठी उपलब्ध केलेल्या फाइलचा संदर्भ घेऊ शकतो किंवा मिळालेल्या फाइलचा संदर्भ घेऊ शकतो, ज्यामध्ये अशी फाइल मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया समाविष्ट आहे.\n\nअवचयन हे दत्तांश ट्रान्सफर सारखे नाही; दोन संचयन उपकरणांमध्ये डेटा स्थानांतरित करणे किंवा कॉपी करणे हे डेटा ट्रान्सफर असेल, परंतु इंटरनेट किंवा BBS वरून डेटा प्राप्त करणे डाउनलोड होत आहे.\n", "id": "mar_Deva_54584"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४\n\nऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली. टी२०आ मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली.\n", "id": "mar_Deva_54585"} {"text": "पिंपळे निलख\n\nपिंपळे निलख हे गाव साठेपिंपळे ह्या नावाने ओळखले जाते,पिंपळे निलख ह्या गावाच्या दक्षिणेस बाणेर हे गाव आहे ,ह्या दोन्ही गावामधून मुळा नदी वाहते,गावामध्ये साठे,इंगवले,चोंधे, कामठे,ह्या नावाचे गावकरी राहतात,येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर आहे,त्याच शेजारी हनुमान मंदिर आहे,चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव या ठिकाणी होत असतो ,बगरगाडा ह्या उत्सवाची शोभा वाढवतात, नदीच्या किनारी एक निलकंटेश्वराचे शिव मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे,\n", "id": "mar_Deva_54586"} {"text": "न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४\n\nन्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.\n", "id": "mar_Deva_54587"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४\n", "id": "mar_Deva_54588"} {"text": "वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४\n\nवेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) १४ मे २०२३ रोजी त्यांचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले, ज्यामध्ये या दौऱ्याच्या तारखांचा समावेश होता. वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.\n", "id": "mar_Deva_54589"} {"text": "वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४\n", "id": "mar_Deva_54590"} {"text": "वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४\n", "id": "mar_Deva_54591"} {"text": "स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (स्पेनमध्ये), २०२३-२४\n\nआयर्लंड महिला क्रिकेट संघ आणि स्कॉटलंड महिला क्रिकेट संघ यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये स्पेनमधील अल्मेरिया येथील डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदानावर तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले. २००३ आयडब्ल्यूसीसी ट्रॉफीमध्ये संघाच्या मागील एकदिवसीय सामन्याच्या वीस वर्षांनंतर, नोव्हेंबर २०२२ मध्ये अधिकृत एकदिवसीय दर्जा प्राप्त केल्यानंतर स्कॉटलंडने खेळलेला पहिला वनडे होता.\n\nस्कॉटलंडने पहिला वनडे ४० धावांनी जिंकला. आयर्लंडने दुसरा एकदिवसीय ७९ धावांनी जिंकून मालिका बरोबरीत आणली. आयरिश संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवून २-१ अशी मालिका जिंकली.\n\nपहिला टी२०आ आयर्लंडने ७ गडी राखून जिंकला, ज्यामुळे आयरिश संघाला बहु-स्वरूपाच्या मालिकेत अजेय आघाडी मिळाली. स्कॉटलंडने दुसरा टी२०आ ८ गडी राखून जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.\n", "id": "mar_Deva_54592"} {"text": "परळी वैजनाथ रेल्वे स्थानक\n\nहे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण झोनमधील सिकंदराबाद रेल्वे विभागांतर्गत येते.\n", "id": "mar_Deva_54593"} {"text": "व्हेर इझ माय ट्रेन\n\nव्हेअर इज माय ट्रेन हे भारतीय रेल्वेसाठी गूगल ने विकसित केलेले स्मार्टफोन अॅप आहे. सिग्मॉइड लॅबने, (म्हणजे पूर्वीच्या TiVo कॉर्पोरेशन डेव्हलपर्सच्या संघाने) हे अॅप्लिकेशन तयार केले होते. ही कंपनी २०१८ मध्ये गुगलने विकत घेतली.\n", "id": "mar_Deva_54594"} {"text": "इक्सीगो\n\nixigo (उच्चार \"ik-si-go\" ) हे २००७ मध्ये सुरू केलेले भारतीय ऑनलाइन प्रवासी पोर्टल आहे. गुडगावमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी रीअल-टाइम प्रवास माहिती, विमान, ट्रेन, बस आणि हॉटेल्ससाठी किंमती आणि उपलब्धता एकत्रित करते, तुलना करते आणि त्याच्या सहयोगी वेबसाइट आणि अॅप्सद्वारे तिकीट बुकिंगला अनुमती देते.\n", "id": "mar_Deva_54595"} {"text": "रेडबस\n\nरेडबस (redBus) ही एक भारतीय ऑनलाइन बस तिकीट बुकिंग कंपनी आहे, जी तिच्या संकेतस्थळ आणि iOS आणि Android मोबाइल अॅप्सद्वारे बस तिकीट बुकिंग प्रदान करते. याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. ही कंपनी एका हबसारखे काम करते आणि ३५०० हून अधिक बस ऑपरेटरच्या नेटवर्कसाठी एक माध्यम म्हणून काम करते. भारत, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, पेरू आणि कोलंबिया या देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. २० दशलक्ष पेक्षा जास्त ग्राहक असलेल्या या कंपनीने १८० दशलक्षाहून अधिक सहलींची नोंदणी केल्याचा दावा केला आहे. २०१९ मध्ये, कंपनीने ची GMV गाठली. भारतीय ऑनलाइन बस तिकीट विभागातील ७०% वाटा या कंपनीचा आहे.\n\n२०१३ मध्ये, रेडबस इबीबो ग्रुपने विकत घेतली.\n", "id": "mar_Deva_54596"} {"text": "आयर्लंड महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (स्पेनमध्ये), २०२३-२४\n", "id": "mar_Deva_54597"} {"text": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२३-२४\n\nझिम्बाब्वे पुरुष क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२३ मध्ये पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. नामिबियामध्ये आयोजित करण्यात आलेली दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. उभय पक्षांमधली एकमेव टी२०आ मालिका २०२२ मध्ये झिम्बाब्वे येथे खेळली गेली होती. ही मालिका आफ्रिका विश्वचषक पात्रता फेरीसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग बनली.\n\nसुरुवातीचा गेम गमावल्यानंतर, सिकंदर रझाने सलग अर्धशतके झळकावून झिम्बाब्वेला मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. नामिबियाने चौथा टी२०आ ७ गडी राखून जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आणि मालिकेचा निर्णय अंतिम सामन्याने होईल याची खात्री केली. नामिबियाने निर्णायक पाचवी टी२०आ जिंकून मालिका ३-२ ने जिंकली. पहिल्या डावात १०१ धावांत गुंडाळल्यानंतर यजमानांनी झिम्बाब्वेला एकूण ९३ धावांवर रोखून चेंडूसह पुनरागमन केले.\n", "id": "mar_Deva_54598"} {"text": "थॉमस कूक इंडिया\n\nथॉमस कुक (इंडिया) लि . ही एक भारतीय ट्रॅव्हल एजन्सी आहे, जिचे मुख्यालय मुंबई, भारत येथे आहे. विदेशी चलन, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सुट्ट्या, व्हिसा, पासपोर्ट, प्रवास विमा आणि MICE यांसारख्या प्रवास सेवा ही कंपनी प्रदान करते. १८८१ मध्ये थॉमस कूक यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने भारतात आपले पहिले कार्यालय स्थापन केले आणि अखेरीस भारत, श्रीलंका आणि मॉरिशसमधील ९४ शहरांमध्ये २३३ पेक्षा जास्त ठिकाणी विस्तार केला. थॉमस कूक इंडिया ही फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी आहे, तिच्या पूर्ण मालकीची उपकंपनी, फेअरब्रिज कॅपिटल (मॉरिशस) लिमिटेड ही आहे.\n", "id": "mar_Deva_54599"} {"text": "भोलू (शुभंकर)\n\nभोलू द ट्रेन मॅनेजर (ट्रेन गार्ड) हा भारतीय रेल्वेचा शुभंकर आहे. एका हातात हिरवी अंगठी असलेला सिग्नल दिवा धरलेल्या हत्तीचे व्यंगचित्र म्हणून त्याला दाखवले आहे. सुरुवातीला भारतीय रेल्वेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त तो तयार करण्यात आला होता. १६ एप्रिल २००२ रोजी बेंगळुरू येथे त्याचे अनावरण करण्यात आले.\n\n२००३ मध्ये, भारतीय रेल्वेने भोलूला अधिकृत शुभंकर म्हणून कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतीय नाण्याच्या मागील बाजूस भोलूची प्रतिमा लावण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_54600"} {"text": "मेक माय ट्रीप\n\nमेक माय ट्रीप (MakeMyTrip) ही २००० मध्ये स्थापन झालेली भारतीय ऑनलाइन प्रवासी कंपनी आहे. गुरुग्राम, हरियाणा येथे मुख्यालय असलेली ही कंपनी विमान तिकिटे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुट्टीचे पॅकेज, हॉटेल आरक्षण, रेल्वे आणि बस तिकिटांसह ऑनलाइन प्रवासी सेवा पुरवते. या कंपनीची १०० शहरांत १४६ कार्यालये आहेत. तसेच न्यू यॉर्क, सिंगापूर, क्वालालंपूर, फुकेत, बँकॉक, दुबई आणि इस्तंबूल येथे आंतरराष्ट्रीय कार्यालये देखील आहेत.\n", "id": "mar_Deva_54601"} {"text": "हरित रेल्वे मार्ग\n\nहरित रेल्वे मार्ग (ग्रीन ट्रेन कॉरिडॉर) ही भारतीय रेल्वेची एक संकल्पना आहे, ज्यामध्ये रेल्वेतील मलकचरा थेट रूळांवर टाकला जात नाही. गाड्यांमध्ये त्याऐवजी अंगभूत तंत्रज्ञान आहे जेणेकरून प्रत्येक डब्यांच्या शौचालयाच्या खाली असलेल्या टाकीमध्ये टॉयलेटचा कचरा साठवला जातो आणि मुख्य थांबलेल्या जंक्शन्समध्ये रूळाच्या बाजूला बांधलेल्या मोठ्या ड्रेनेज कालव्यामध्ये सोडला जातो.\n", "id": "mar_Deva_54602"} {"text": "राणीपेट\n\nराणीपेट्टाई हे भारतातील तामिळनाडूमधील एक शहर आणि राणीपेट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. राणीपेट (साहित्य. राणीची वसाहत) हे ग्रेटर वेल्लोर शहराचे औद्योगिक केंद्र आहे. हे सुमारे चेन्नई शहराच्या मध्यभागी. हे NH 4 चेन्नई- बंगलोर महामार्गावर, पालार नदीच्या उत्तरेकडील तीरावर स्थित एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. 2023 पर्यंत अंदाजे लोकसंख्या 387,000 आहे.\n\nराणीपेट 1771 च्या सुमारास कर्नाटकचा नवाब सादुत-उल्ला-खान याने गिनीच्या देसिंग राजाच्या तरुण विधवेच्या सन्मानार्थ बांधले होते, ज्याने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर सती केली होती. देसिंग राजाच्या शौर्याचा आणि त्याच्या पत्नीच्या भक्तीचा आदर म्हणून, नवाबाने पालार नदीच्या उत्तरेकडील तीरावर आर्कोटच्या समोर एक नवीन गाव वसवले आणि त्याचे नाव राणीपेट ठेवले.\n\nयुरोपियन छावणीच्या स्थापनेपासून या शहराला महत्त्व प्राप्त झाले. राणीपेटच्या पश्चिमेला सुमारे एक मैल अंतरावर पालार नदीकाठी 4.8 अंतरावर पसरलेली एक उल्लेखनीय थोपप आहे. जे 'नवलख बाग' म्हणून ओळखले जाते. त्यात 9 लाख झाडे असावीत असे मानले जाते त्यामुळे त्याला \"नवलख बाग\" असे नाव पडले आहे. दक्षिण भारतातील पहिले रेल्वे ऑपरेशन रोयापुरम ते राणीपेट दरम्यान चालवण्यात आले.\n\n15 ऑगस्ट 2019 रोजी, राणीपेट हे नवनिर्मित जिल्ह्याच्या घोषणेनंतर राणीपेट जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय बनले.\n\n21 ऑक्टोबर 2021 रोजी, राणीपेट जिल्ह्यातील अरक्कोनम आणि नेमिली तालुके चेन्नई महानगर क्षेत्रात जोडले गेले.\n", "id": "mar_Deva_54603"} {"text": "पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२३-२४\n\nपाकिस्तान महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.\n", "id": "mar_Deva_54604"} {"text": "नामिबिया महिला क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३-२४\n\nनामिबिया महिला क्रिकेट संघाने २३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. नामिबियाने मालिका ४-२ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54605"} {"text": "कोलायत विधानसभा मतदारसंघ\n\nकोलायत विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54606"} {"text": "खंडर विधानसभा मतदारसंघ\n\nखंडर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सवाई माधोपूर जिल्ह्यात असून टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54607"} {"text": "खंडेला विधानसभा मतदारसंघ\n\nखंडेला विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सिकर जिल्ह्यात असून सिकर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54608"} {"text": "खाजुवाला विधानसभा मतदारसंघ\n\nखाजुवाला विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54609"} {"text": "एस्टोनिया क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२३-२४\n\nएस्टोनिया क्रिकेट संघाने ३० सप्टेंबर २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.\n", "id": "mar_Deva_54610"} {"text": "रेलरडार\n\nरेलरडार (RailRadar GPS) हा एक थेट ट्रॅकर आहे जो वापरकर्त्यांना भारतात धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्यांच्या हालचाली पाहण्याची परवानगी देतो. भारतीय रेल्वे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) आणि RailYatri यांनी हातमिळवणी केल्यावर रेलरडार तयार करण्यात आले. १० ऑक्टोबर २०१२ रोजी ही सेवा सुरू करण्यात आली. यामध्ये वेब मॅपिंग सॉफ्टवेअर म्हणून Google नकाशे वापरते आणि वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या स्वरूपात प्रवेश करण्यायोग्य आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये रेलयात्रीने पुन्हा लाँच करण्यापूर्वी ६ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय रेल्वेने ही सेव बंद केली होती.\n\nरेलयात्रीने नोव्हेंबर २०१५ मध्ये RailRadar GPS सह साइट पुन्हा लाँच केली. RailRadar GPS ट्रेनमध्ये बसलेल्या स्मार्टफोन प्रवाशांद्वारे प्रसारित केलेल्या स्थानांच्या पॅटर्नचे विश्लेषण करून ट्रेनची ठिकाणे ठरवते, जसे Google Maps रस्त्यावरील रहदारीची घनता कशी ठरवते. RailRadar GPS Google Map वर प्रदर्शित केलेला ट्रेन ट्रॅकिंग डेटा दर्शविते, जे ट्रेनच्या विलंबाची स्थिती देखील दर्शवते - वेळेवर धावणाऱ्या ट्रेनमध्ये हिरवे इंडिकेटर असतात, तर उशिराने धावणाऱ्यांना लाल रंगाचे चिन्हांकित केले जाते.\n", "id": "mar_Deva_54611"} {"text": "तत्काळ योजना (भारतीय रेल्वे)\n\nतत्काळ योजना हा भारतीय रेल्वेने स्थापन केलेला तिकीट कार्यक्रम आहे. या योजनेचा वापर अगदी कमी कालावधीत प्रवास आरक्षणासाठी केला जातो. भारतीय रेल्वेने भारतातील जवळपास सर्वच गाड्यांवर सर्व प्रकारच्या आरक्षित वर्गांमध्ये ही यजना सादर केल आहे. नितीश कुमार भारताचे रेल्वे मंत्री असताना १९९७ मध्ये याची सुरुवात झाली. आरक्षण हे ऑनलाइन आणि ऑफलाइन करता येते.\n", "id": "mar_Deva_54612"} {"text": "कवच (रेल्वे संरक्षण प्रणाली)\n\nकवच ही एक स्वयंचलित स्वदेशी ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे, जी भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे विकसित केली आहे. कवचचा प्रारंभिक विकास २०१२ मध्ये Train Collision Avoidance System (TCAS) नावाने सुरू झाला आणि २०२२ मध्ये हे काम पूर्ण झाले.\n\nकवचला सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल ४ (SIL-4) ऑपरेशन्सच्या अनुपालनासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. जगभरात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त ATP प्रणाली म्हणून प्रसिद्धी देण्यात आली आहे, ज्याची किंमत जगभरातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या तुलनेत ५० लाख रुपये प्रति किलोमीटर आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात २,००० किमीच्या ट्रॅकमध्ये कवचच्या जलद अंमलबजावणीसाठी तसेच २०२७ पर्यंत लागू होणाऱ्या सुवर्ण चतुर्भुज रेल्वे मार्गाच्या ३४,००० किमी ट्रॅकसह त्याच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.\n", "id": "mar_Deva_54613"} {"text": "खानपूर विधानसभा मतदारसंघ\n\nखानपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ झालावाड जिल्ह्यात असून झालावाड-बारन लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54614"} {"text": "रिकी हे\n\nरिकी हे (इंग्लिश: Ricky He, जन्म २ डिसेंबर १९९५) एक कॅनेडियन अभिनेता आहे. एपिक्स हॉरर सिरीज पासून मधील केनी लिऊ या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. त्याने ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ शिक्षण घेतले आणि अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने मानसशास्त्राचा अभ्यास केला.\n", "id": "mar_Deva_54615"} {"text": "खिंवसर विधानसभा मतदारसंघ\n\nखिंवसर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नागौर जिल्ह्यात असून नागौर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54616"} {"text": "खेत्री विधानसभा मतदारसंघ\n\nखेत्री विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नीम का थाना जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54617"} {"text": "खेरवारा विधानसभा मतदारसंघ\n\nखेरवारा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ उदयपूर जिल्ह्यात असून उदयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54618"} {"text": "गंगानगर विधानसभा मतदारसंघ\n\nगंगानगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54619"} {"text": "गंगापूर (राजस्थान) विधानसभा मतदारसंघ\n\nगंगापूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सवाई माधोपूर जिल्ह्यात असून टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54620"} {"text": "साचा:२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक अमेरिका पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी गुणफलक\n\n२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र\n", "id": "mar_Deva_54621"} {"text": "२०२३ पश्चिम आफ्रिका करंडक\n\n२०२३ पश्चिम आफ्रिका चषक ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ)ऑक्टोबर २०२३ मध्ये नायजेरियामध्ये झालेली क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा लागोसमधील तफावा बालेवा स्क्वेर क्रिकेट ओव्हल येथे खेळली गेली आणि त्यात , , आणि राष्ट्रीय संघ सहभागी झाले. नायजेरिया आणि रवांडासाठी, ही स्पर्धा त्यांच्या आफ्रिका विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीचा भाग होती.\n\nनायजेरियाने साखळी फेरीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी त्यांचे पहिले आठ सामने जिंकले होते. नायजेरियाने अंतिम फेरीत ऱ्वांडाचा १७ धावांनी पराभव करून पश्चिम आफ्रिका ट्रॉफीच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले. नायजेरियाच्या आयझॅक ओकपे याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54622"} {"text": "गढी विधानसभा मतदारसंघ\n\nगढी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बांसवाडा जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54623"} {"text": "गुढा मालानी विधानसभा मतदारसंघ\n\nगुढा मालानी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54624"} {"text": "गोगुंदा विधानसभा मतदारसंघ\n\nगोगुंदा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ उदयपूर जिल्ह्यात असून उदयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54625"} {"text": "घाटोल विधानसभा मतदारसंघ\n\nघाटोल विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बांसवाडा जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54626"} {"text": "चाक्सू विधानसभा मतदारसंघ\n\nचाक्सू विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून दौसा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54627"} {"text": "सर्बिया क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२३-२४\n\nसर्बिया क्रिकेट संघाने ५ ऑक्टोबर २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. जिब्राल्टरने मालिका २-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54628"} {"text": "चिले महिला क्रिकेट संघाचा आर्जेंटिना दौरा, २०२३-२४\n\nचिली महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी अर्जेंटिनाचा दौरा केला. तिन्ही सामने ब्युनोस आयर्स येथील सेंट अल्बन्स क्लब मैदानावर झाले आणि अर्जेंटिनाने मालिका ३-० ने जिंकली.\n\nपहिल्या सामन्यात, अर्जेंटिनाने पहिल्या डावात ४२७/१ धावा केल्या आणि चिलीला ६३ धावांवर बाद केले. असे केल्याने, अर्जेंटिनाने सर्व टी२०आ क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडले, ज्यात सर्वोच्च धावसंख्या आणि धावांच्या (३६४) नुसार सर्वात मोठ्या विजयाचा समावेश आहे. अर्जेंटिनाच्या लुसिया टेलरने आजवरची सर्वोच्च धावसंख्या (१६९) केली आणि अल्बर्टिना गॅलनसह आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या (३५०) केली. एकही षटकार न मारता सामना असामान्य होता.\n\nदुसऱ्या सामन्यात, अर्जेंटिनाने ३००/६ केले आणि चिलीने १९ असे प्रत्युत्तर दिले, चिलीच्या आठ खेळाडूंनी शून्य धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने ३३३/१ आणि चिलीने २२ धावा केल्या, त्यापैकी २१ अतिरिक्त होते; पुन्हा, आठ चिलीच्या खेळाडूंनी शून्यावर धावा केल्या. अर्जेंटिनाची मारिया कॅस्टिनेरास ही एका पाठोपाठ टी२०आ शतके करणारी पहिली महिला ठरली आणि तिने वेरोनिका वास्क्वेझसोबत दुसऱ्या विकेटसाठी २९० धावांची नाबाद विक्रमी भागीदारीही केली.\n", "id": "mar_Deva_54629"} {"text": "चिली महिला क्रिकेट संघाचा अर्जेंटिना दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन चिले महिला क्रिकेट संघाचा आर्जेंटिना दौरा, २०२३-२४\n", "id": "mar_Deva_54630"} {"text": "चिले महिला क्रिकेट संघाचा अर्जेंटिना दौरा, २०२३-२४\n\nपुनर्निर्देशन चिले महिला क्रिकेट संघाचा आर्जेंटिना दौरा, २०२३-२४\n", "id": "mar_Deva_54631"} {"text": "बदूत मंदिर\n\nबदुत () हे ८ व्या शतकातील हिंदू चन्डी (मंदिर), टिडार भागात स्थित आहे. हे मलंग शहराच्या केंद्रस्थानापासून सुमारे पश्चिमेस आहे. ही अँडिसिट दगडी रचना डौ उपजिल्ह्यातील करंग बेसुकी गावात आहे, मालांग रेजेंसी, पूर्व जावा, इंडोनेशिया येथे आहे.\n\nपूर्व जावामध्ये त्याचे स्थान असूनही या मंदिराची शैली जुन्या चन्डी शैलीसारखी आहे. ही शैली मध्य जावामध्ये असलेल्या भागात वापरलेली दिसून येते.याची शैली मलांगजवळील सिंगोसारी आणि किडाल मंदिरांप्रमाणे आहे. अंदाजे ७६० मध्ये हे मंदिर बांधले गेले होते. हे मंदिर पूर्व जावामधील सर्वात जुने मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_54632"} {"text": "लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)\n\nलोक जनशक्ती पक्ष (रामविलास) ( एलजेपी (आरव्ही) हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो २०२१ मध्ये चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला होता. भारताच्या निवडणूक आयोगाने पूर्वीच्या लोक जनशक्ती पक्षाचे चिन्ह गोठवले आणि दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह वाटप केले. आता हा दोन स्वतंत्र गटांपैकी एक आहे व दुसरा गट आहे राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष.\n", "id": "mar_Deva_54633"} {"text": "लक्झेंबर्ग क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२३-२४\n\nलक्झेंबर्ग क्रिकेट संघाने १५ ऑक्टोबर २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.\n", "id": "mar_Deva_54634"} {"text": "२०२३ नेपाळ टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका\n\n२०२३ नेपाळ तिरंगी मालिका ही एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती, जी ऑक्टोबर २०२३ मध्ये नेपाळ येथे झाली. नेपाळ, हाँगकाँग आणि संयुक्त अरब अमिराती हे सहभागी संघ होते. ही स्पर्धा आशिया विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तीनही संघांच्या तयारीचा भाग होती.\n\nही स्पर्धा दुहेरी राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळली गेली, त्यानंतर आघाडीच्या दोन संघामध्ये अंतिम सामना खेळला गेला. गट सामने कागेश्वरी-मनोहरा येथील मुलपाणी क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले आणि अंतिम सामना कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला गेला.\n\nयूएईने फायनलमध्ये नेपाळचा ६ गडी राखून पराभव केला. नेपाळच्या करण केसीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54635"} {"text": "२०२३ दक्षिण अमेरिकन पुरुष क्रिकेट स्पर्धा\n\n२०२३ पुरुषांची दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी अर्जेंटिना येथे १८ ते २१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान झाली. पुरुषांच्या दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिपची ही अठरावी आवृत्ती होती आणि दुसऱ्या सामन्यांमध्ये काही सामन्यांना टी२०आ दर्जा होता, कारण आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांमधील सामन्यांना ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा दिला आहे.\n\nसहभागी आठ संघ यजमान अर्जेंटिना सोबत ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको, पेरू, पनामा आणि उरुग्वे होते. २०२२ मध्ये ही स्पर्धा जिंकून अर्जेंटिना गतविजेता होता.\n", "id": "mar_Deva_54636"} {"text": "२०२३ हाँग काँग महिला चौरंगी मालिका\n\n२०२३ हाँगकाँग महिला चौरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी नोव्हेंबर २०२३ मध्ये हाँगकाँग येथे झाली. सहभागी संघ जपान, नेपाळ आणि टांझानियासह यजमान हाँगकाँग होते. वोंग नाय चुंग गॅप येथील हाँगकाँग क्रिकेट क्लब येथे सामने खेळले गेले.\n\nहाँगकाँगने टांझानियावर १० गडी राखून विजयासह त्यांचे सर्व सामने जिंकून राऊंड-रॉबिन टप्प्यात अव्वल स्थान पटकावले. हाँगकाँगने फायनलमध्ये टांझानियाचा ५ गडी राखून राखून पराभव केला.\n", "id": "mar_Deva_54637"} {"text": "सकवारबाई भोसले द्वितीय\n\nमहाराणी सकवारबाई भोसले ह्या छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या पट्टराणी होत्या. महाराणी सकवारबाई साहेब या शिर्के घराण्यातील होत्या. त्यांच्या वडिलांचे नांव राणोजी राजेशिर्के असे होते. सकवारबाईना गजराबाई या नावाची एक कन्या होती. ती कदमबांडे यांना दिलेली होती.\n\nभोसले घराण्याचे विवाह संबंध जास्तीत जास्त शिर्के व मोहिते घराण्याशीच झालेले आहेत.\n\nसातारला छ. शाहू महाराज यांच्या उत्तरकाळांत जेंव्हा दत्तक प्रकरण उद्मले तेव्हा राजवाड्यांत कट-कारस्थानाला उत आला. आपल्या मर्जीचा दत्तक यावा म्हणून जो तो धडपड करू लागला.\n\nहे नेहमीच सगळीकडे घडत असते. छ. शाहू महाराजांच्या धाकट्या राणीसाहेब सगुणाबाई साहेब या मोहिते घराण्यातील होत्या. दत्तक प्रकरणातील धुसफूस चालू असतानाच २५/८/१७४८ रोजी राणीसाहेब सगुणाबाईचे निधन झाले.\n\nछ. शाहू महाराजांच्या अंत्यसमयी सकवारबाई साहेबांनी आपल्या देखरेखेखाली ठेवले होते. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनाच शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे अशी सकवारबाई साहेबांची आग्रही भूमिका होती. ती चुकीची मुळीच वाटत नाही कारण छत्रपती संभाजी महाराज(द्वितीय) यांना या वेळेपर्यंत पस्तीस वर्ष राज्यकारभाराचा अनुभव प्राप्त झालेला होता. राज्याचा अधिपती होण्याची पात्रता आणि योग्यता त्यांनी निश्चितपणे संपादन केलेली होती. वारसाच्या दृष्टीनेही रामराजापेक्षा ते अधिक जवळचे होते.\n\nसकवारबाईसाहेबांची निवड नानासाहेब पेशवे यांना पटणे शक्यच नव्हते. कारण अशा अनुभवी छत्रपतीस निष्प्रभ केल्याशिवाय संपूर्ण मराठेशाही घशांत घालणे शक्यच झाले नसते. छत्रपतीच्या गादीवर नामधारी बसवायचा होता या दृष्टीकोनातून महाराणी ताराबाई साहेबांनी सुचविलेल्या रामराजे छत्रपती यांना गादीवर बसविणेच पेशव्याच्या पुढील चालीच्या दृष्टिने योग्य होते. त्यामुळे नानासाहेब पेशवेही आपले डाव धुर्तपणे खेळत होते. शेवटी कपट नितीने आपला डाव साधून महाराणी सकवारबाई साहेबावर विजय मिळवला. सकवारबाई यासारखी महत्वाकांक्षी बाई जिवंत राहिली तर आपले मनसुभे उधळून लावेल हे ओळखून तिला ठार मारण्याचा कट केला.\n\nछ. शाहू महाराज अत्यवस्थ असताना महाराणी सकवारबाई अखंड त्यांच्या उशाशी बसून होत्या. पण शरीर धर्मासाठी त्यांना उठून जावे लागत होते या संधीचा फायदा घेऊन बेशुद्धावस्थेतील छ. शाहू महाराजांची सही दोन फर्मानावर घेण्यात आली. यामुळे छ. शाहू महाराजांची सत्ता संपुष्ठात येऊन मराठेशाहीची सारी सत्ता पेशव्यांच्या हातात गेली. या दोन बनावट फर्मानावर पुढील पेशवाई साम्राज्य उभे राहिलेले आहे. ही गोष्ट इतिहास प्रमाणित आहे. कारण फर्मानावर मृत्युची वाट पहाणा-या अस्वस्थ आणि बेशुद्ध छत्रपतीची मंजुरी घेण्यांत आली होती. शाहूमहाराज यांचे बेशुद्धावस्थेतच निधन झाले.सर्व कारभारी मंडळी ने बेसणीसदीय एकविचाराने ठरविले की, सकवारबाई साहेबास सती घालवावी.न जातील तर बढ़े न्यावी. आताच शेवट केला पाहिजेत.\n\nपेशव्यांचा हस्तक गोविंदराव चिटणीस याने छ. शाहू महाराजांचे निधन होताच त्याने सकवारबाई साहेबांच्या सर्व माणसांना कैद केले. त्यात दादोबा प्रतिनिधी उर्फ जगजीवनराव, त्यांचा मुतालिक यमाजी शिवदेव इ.मंडळी होती. छ. शाहू महाराजांच्या मृत्युनंतर तत्कालिन मराठा मंडळाने, सतिच्या गोंडस नावाखाली संगमताने केलेला हा एक भीषण खून! महाराणी सकवारबाई साहेब सती जायला सयार होईनांत म्हणून त्यांच्या माहेरच्या मंडळीना व विशेषतः वडिलांना आणून धमक्या देण्यांत आल्या. सदाशिव चिमणाजी याने सकवारबाई साहेबापुढे कुंकवाचा करंडा ठेवून कृष्णातिरी माहुली संगमावर सती जाण्याची तयारी करण्याची सुचना दिली. पेशवाईच्या उदद्यकाळी मराठेशाहीत सतीच्या गोंडस नावाखाली घडलेल्या या अमानुष सती प्रकरणाची कथा वाचताना अंगावर शहारे येतात.\n\nमहाराणी सकवारबाई साहेब ख-या अथनि सती होत्याच, अशी ग्वाही इतिहासांत मिळते, त्या छ. शाहू महाराजांना ईश्वररूप मानत होत्या. त्याशिवाय त्यांच्या मनांत दुसरा भाव नव्हता. (संदर्भ :- करवीर रियासत पृ.क्र.१७३ लेखक- स.मा. गर्गे) छत्रपतीच्या घराण्यांत दुर्देवी ठरलेली आणि भयानक शेवट झालेली राजेशिर्के घराण्यातील ही कन्या! मतलबी इतिहासकारांकडे त्यांविषयी सहानभुतीचे दोन शब्द नसावेत याची खंत वाटते!\n\nअखंड हिंदुस्थानाच्या साम्राज्ञी व श्री शाहू छत्रपतींच्या अभिषिक्त पट्टराणी !! तसेच सतीच्या प्रथेच्या नावाखाली दुर्दैवी अंत झालेल्या एक दुर्दैवी महाराणी !!!\n", "id": "mar_Deva_54638"} {"text": "कंबोडिया क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२३-२४\n\nकंबोडिया क्रिकेट संघाने २० ते २३ नोव्हेंबर २०२३ या काळात ७ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. इंडोनेशियाने मालिका ४-२ अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_54639"} {"text": "चित्तोडगढ विधानसभा मतदारसंघ\n\nचित्तोडगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चित्तोडगढ जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54640"} {"text": "ॲलिगेनी काउंटी (न्यू यॉर्क)\n\nॲलिगेनी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र बेलमाँट येथे आहे.\n\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,४५६ इतकी होती. ॲलिगेनी काउंटीची रचना ७ एप्रिल, १८०६ रोजी जेनेसी काउंटीमधून झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या ॲलिघेनी नदीचे लेनापे भाषेतील नाव दिलेले आहे.\n", "id": "mar_Deva_54641"} {"text": "साचा:२०२२-२३ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी गुणफलक\n\n२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र\n", "id": "mar_Deva_54642"} {"text": "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२३-२४\n\nन्यू झीलंड पुरुष क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एका प्रसिद्धीपत्रकात द्विपक्षीय मालिकेला अंतिम रूप दिले. २०२३ क्रिकेट विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांची तयारी म्हणून या सामन्यांचा वापर करण्यात आला.\n\nविश्वचषकानंतर, न्यू झीलंड संघ नोव्हेंबर २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी परतला. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग बनली.\n\nसुरुवातीला, न्यू झीलंड कसोटी मालिकेपूर्वी सिल्हेटमध्ये दोन दिवसीय सराव सामना खेळणार होता. तथापि, प्रदीर्घ विश्वचषक मोहिमेनंतर, न्यू झीलंड क्रिकेटने (एनझेडसी) खेळाडूंचा थकवा टाळण्यासाठी सराव सामना रद्द करण्याची विनंती केली.\n", "id": "mar_Deva_54643"} {"text": "चुरु विधानसभा मतदारसंघ\n\nभारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जिल्ह्यात असून लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54644"} {"text": "यमुनाबाई तांबे\n\nचिमणाबाईंचा जन्म १८३५ मध्ये झाशी तालुक्यातील चिरगावच्या गुरसराय येथील शिवराम खानवलकर यांच्या घरी झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. चिमणाबाईंना प्रेमाने चिमाबाई म्हणत. त्या राणी लक्ष्मीबाईंपेक्षा दोन-तीन महिन्यांनी मोठ्या होत्या. चिमणाबाई अतिशय विनम्र आणि शांत गृहिणी होत्या. राणी लक्ष्मीबाई आणि राजा गंगाधरराव यांच्या लग्नाच्या वेळी ती तिचे वडील शिवराम खानवलकर यांच्यासोबत झाशीला आल्या होत्या.\n\n१८४२ मध्ये जेव्हा मणिकर्णिका यांचे झाशीचे राजा महाराज गंगाधर राव यांच्याशी लग्न झाले तेव्हा मोरोपंत एकटे पडले. महाराजांनी मोरोपंतांना झाशीच्या मुरली मनोहर मंदिरात पुजारी म्हणून नेमले आणि ते मंदिराजवळच्या घरात राहू लागले. यावेळी मोरोपंत तांबे हे ३२ वर्षांचे होते. मोरोपंतांच्या एकाकीपणामुळे राजा आणि राणीने मोरोपंतजींचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८४२ मध्येच मोरोपंत तांबे यांचा विवाह झाशी तहसीलच्या गुरसराय गावातील शिवराम खानवलकर यांच्या कन्या चिमणाबाई खानवलकर यांच्याशी झाला. लग्नानंतर चिमणाबाईचे नाव यमुनाबाई ठेवण्यात आले. पण मोरोपंत तिला प्रेमाने चिमाबाई म्हणत.\n\nराणी लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई यांच्यात आई-मुली आणि मैत्रिणीसारखे गोड नाते होते. यमुनाबाई राणी लक्ष्मीबाईंना इतर मंत्र्यांप्रमाणे बाईसाहेब म्हणत असत. यमुनाबाई झाशीच्या राणीच्या आई होत्या. त्यामुळे झाशीत 'आईसाहेब श्रीमंत यमुनाबाईसाहेब' या नावाने प्रसिद्ध होते. लोक त्यांना आईसाहेब म्हणायचे. झाशीच्या मुरली मनोहर मंदिरात यमुनाबाई मोरोपंतांसोबत मंदिरात राहत असत. हे मंदिर किंवा जवळचा भाग एकेकाळी महाराणी सखुबाई यांचे महाल होते. त्या कृष्णभक्त होत्या. १८५१ मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गरोदर राहिल्या तेव्हा यमुनाबाईंनी त्यांची विशेष काळजी घेतली. पण राणींचा मुलगा दामोदर राव वयाच्या सहा महिन्यांत मरण पावला.\n\n(दरम्यान, हे समोर आले की... यमुनाबाईंच्या म्हणण्यानुसार, १८५० मध्ये, आग्राहून आलेल्या एका राजपूत चित्रकाराने महाराज गंगाधर राव यांच्या परवानगीने हस्तिदंतीच्या पटलावर राणी लक्ष्मीबाईचे वधूच्या पोशाखात राजपूत शैलीचे चित्र बनवले होते.)\n\nमहाराज गंगाधररावांच्या मृत्यूनंतर यमुनाबाई पती मोरोपंत यांच्यासोबत झाशीच्या राजवाड्यात राहू लागल्या. राणी लक्ष्मीबाईंनी त्यांचे वडील मोरोपंत तांबे यांना झाशी दरबाराचे मंत्रीपद दिले. राणी राजदरबारात जात असताना यमुनाबाई त्यांच्या दत्तक मुलगा दामोदर राव यांची काळजी घेत असे. काही काळानंतर १८५७ चा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. त्यावेळी राणी अनेकदा युद्धात व्यस्त असायच्या. त्यावेळी यमुनाबाई कधी दामोदररावांची काळजी घेत असे तर कधी जखमी सैनिकांवर उपचार करीत असत. राणीच्या गैरहजेरीत त्या स्वतः पती मोरोपंत यांच्यासह प्रजेचा कारभार पाहत असे. यमुनाबाईंनी राणी लक्ष्मीबाईंना राजेशाही कर्तव्ये पार पाडताना आणि रणांगणात लढतानाही पाहिले आहे.\n\nयमुनाबाईंना एक मुलगी होती. तिच्या जन्मानंतर काही महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. १८५२ मध्ये यमुनाबाईंना दुसरी मुलगी झाली. तिचे नाव गोपिकाबाई होते. १८५७ मध्ये, गोपिकाबाईंचा विवाह झाशी जालौनजवळील चुरखी गावातील रहिवासी नारायण राव खेर यांच्याशी झाला. राणीने तिची सावत्र बहीण गोपिकाबाई हिला दागिने भेट दिले होते. आणि मेहुणे म्हणजेच नारायण राव यांना एक राजेशाही वस्र आणि कटट्यार भेट दिली. गोपिकाबाईंना दोन मुलगे आणि एक मुलगी होती. रघुनाथराव, शिवराव आणि सखुबाई.\n\n(( १८५७ च्या नोव्हेंबर महिन्यात आग्राहून आलेल्या एका चित्रकाराने राणी लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई यांची पाच चित्रे काढली होती. ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाई दामोदरसह घोड्यावर, दामोदर आणि यमुनाबाई गीता वाचतानाचे चित्र, आई-वडील, भाऊ-बहीण आणि नर्तकीचे चित्र बनवले होते.))\n\nझाशी येथे यमुनाबाईंना १२ मार्च १८५६ रोजी एक मुलगा झाला. ज्याला स्वतः राणी लक्ष्मीबाईंनी चिंतामणी असे नाव ठेवले होते. महाराणी लक्ष्मीबाईंनी संपूर्ण झाशीत मिठाई वाटली. तसेच चिंतामणीसाठी राज्य परिचारिका आणि अंगरक्षकाची व्यवस्था केली. राणीचे चिंतामणीवर खूप प्रेम होते. पण युद्ध वेगाने चालू होते. झाशी आता हाताबाहेर जात होती. राणी लक्ष्मीबाईंनी जबाबदारी सर्वांवर सोपवली होती. महाराणी लक्ष्मीबाईंचे वडील श्री मोरोपंत तांबे हे ही आपल्या मुलीसोबत युद्धात लढले. यमुनाबाई मोरोपंतांना म्हणाल्या... \"माझी जबाबदारी काय?\" यावर मोरोपंत म्हणाले... \"तुझा आणि माझा मार्ग वेगळा आहे. मी माझ्या मुलीसोबत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहे. तू तुझ्या माहेरच्या घरी जा.\"\n\n३ एप्रिल १८५८ रोजी इंग्रजांनी झाशीला चारही बाजूंनी वेढा घातला. राणीने झाशीच्या लोकांना आणि तिच्या आईला गुप्त मार्गाने किल्ल्यावरून सुखरूप बाहेर काढले. निघण्यापूर्वी यमुनाबाईंनी आपली मुलगी राणी लक्ष्मीबाईंची शेवटची भेट घेतली. राणी लक्ष्मीबाईंनी मोठ्या भावनेने आपली आई आणि भाऊ चिंतामणी यांचा निरोप घेतला. ४ एप्रिलच्या रात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या दत्तक मुलासह सारंगी घोडीवरून गडावरून उडी मारून काल्पीला गेल्या. लढताना मोरोपंतांच्या पायाला गोळी लागली. त्यांचा पाय कापला गेला. पाय कापल्यानंतरही ते गप्प बसले नाही. आपल्या मुलीने पेटवलेली क्रांतीची ज्योत पेटवत राहिले. यमुनाबाई आपल्या पतीच्या लांबच्या भावाची पत्नी काकूबाई हिच्यासह गुप्त मार्गाने गडाबाहेर गेल्या. जखमी लोकं वाटेत दयनीयपणे रडत होते. सुंदर घोडे मेलेले पडले होते. आजूबाजूला घरे जळत होती. झाशीत विध्वंस झाला होता. दरम्यान, यमुनाबाई प्रथम मुरली मनोहर मंदिराजवळील त्यांच्या घरी गेल्या. घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सर्व पितळी भांडी, सोने-चांदी चोरीला गेली.\n\nयमुनाबाई काकूबाईंसोबत झाशीच्या सीमेवर पोहोचल्या. मात्र सीमा गेट बंद होते. ह्यू रोज शहराचे सर्व दरवाजे बंद करून दहशत निर्माण करत होता. त्यानंतर यमुनाबाईंनी त्यांची मुलगी राणी लक्ष्मीबाईंचे रूप धारण केले. चिंतामणीला पाठीवर बांधून त्यांनी शहराच्या तटबंदीवरून पलीकडे उडी मारली. त्याने काकूबाईंनाही तटबंदीवरून खाली आणले. आणि त्या गुरसराँय येथील त्यांच्या घरी गेल्या. यमुनाबाई रात्री घरोघरी जाऊन आपल्या मुलासाठी खाण्यापिण्याची मागणी करत असत. गावकरी गुपचूप यमुनाबाईंना मातीच्या मडक्यात खाण्यापिण्याचे पदार्थ देत असत. किती विडंबनात्मक आहे की... एक काळ असा होता की यमुनाबाई झाशी संस्थानच्या राजवाड्यात आईसाहेब नावाने राहत होत्या. आज त्यांना धान्यासाठी घरोघरी जावे लागत आहे. असे करत ४० मैलांचे अंतर कापून यमुनाबाई आपल्या माहेरच्या घरी गुरसराँय पोहोचल्या. त्या काही दिवस त्यांच्या माहेरच्या घरी राहिल्या. त्यांचे वडील शिवराम भाऊ यांना यमुनाबाई अर्थात चिमनाबाईंची काळजी वाटत होती.\n\nकाही काळानंतर यमुनाबाईंना पती मोरोपंत यांना फाशी झाल्याची बातमी मिळाली. यमुनाबाईंचा या बातमीवर विश्वास बसला नाही. या बातमीची सत्यता जाणून घेण्यासाठी यमुनाबाईंनी काकूबाईंना झाशीला पाठवले. झाशीचा किल्ला सोडताना यमुनाबाईंकडे १५ हजार रुपयांचे दागिने होते. मात्र दागिने सोबत आणल्याने जीव अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी हे दागिने झाशीच्या गरीब भाटे कुटुंबाकडे वारसा म्हणून ठेवले. यमुनाबाईंनी काकूबाईंना दागिने आणण्याची विनंती केली. काकूबाई झाशीला गेल्यावर त्यांना कळले की १९ एप्रिल १८५८ रोजी दतियाच्या राजाने मोरोपंत तांबे यांना कपटाने कैद करून इंग्रजांच्या स्वाधीन केले होते. हॅमिल्टन आणि ह्यू रोज यांनी मोरोपंत तांबे यांना दुपारी दोन वाजता झाशीच्या राजवाड्यासमोरील झोकनबागेत फाशी दिली. यानंतर काकूबाई भाटे कुटुंबाकडे गेल्या आणि दागिने मागू लागल्या. मात्र कुटुंबीयांनी दागिने देण्यास नकार दिला. तेव्हा काकूबाईने इंग्रज सरकारची भीती दाखवून दागिने हिसकावले आणि इंदूरला पळून गेल्या.\n\nमोरोपंतांच्या फाशीची बातमी यमुनाबाईंना इतर लोकांमार्फत मिळाली. यमुनाबाई अत्यंत दुःखी होत्या. वयाच्या २३ व्या वर्षी यमुनाबाई विधवा झाल्या. यमुनाबाईंनी त्यांच्या माहेरी पतीच्या विधीप्रमाणे कार्य केले. त्याचवेळी जून १८५८ मध्ये ग्वाल्हेरमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या हौतात्म्याची बातमी यमुनाबाईंना मिळाली. यमुनाबाई अत्यंत दुःखी झाल्या महाराणी लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई यांच्यात आई-मुलगी आणि मित्र-मैत्रिणीचे नाते होते.\n\n१८६४ मध्ये, जेव्हा मुलगा चिंतामणी आठ वर्षांचा झाला. तेव्हा त्याच्या उपनयन सोहळ्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्या झाशीला गेल्या. यमुनाबाई झाशीला आल्याबरोबर झोकनबागेत गेल्या. आणि आपल्या मुलाला सांगितले की तुमचे बाबासाहेब, शूर क्रांतिकारक मोरोपंत तांबे यांना याच बागेत फाशी देण्यात आली होती. ती भाटे कुटुंबाकडे पोहोचताच यमुनाबाईंना कळले की काकूबाई त्यांचे सर्व दागिने घेऊन पळून गेली आहे. यमुनाबाईंना त्यांचे लांबचे नातेवाईक कृष्णाजी तांबे यांनी झाशीत आश्रय दिला होता. तांबे म्हणाले की, माझ्या घरी महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या त्रिरूपातील व महाविष्णूच्या मूर्ती आहेत. मी निपुत्रिक आहे. या देवांच्या पूजेची जबाबदारी तुम्ही घ्या. एके दिवशी यमुनाबाई आपल्या मुलाला घेऊन मुरली मनोहर मंदिराजवळच्या घरी गेल्या. तेवढ्यात मंदिराचा पुजारी बाहेर आला. त्या झाशीच्या आईसाहेब असल्याचे त्याला समजले. आता हे घर त्यांना ब्रिटिश सरकारने दिले होते. त्या सज्जन ब्राह्मण मोरोपंत तांबे आणि बाईसाहेबांवर निष्ठा ठेवून त्यावेळच्या किंमती नुसार घराचे आठ हजार रुपये यमुनाबाईंना दिले.\n\nमुरली मनोहर मंदिर आजही पुजारी पद त्याच पुजाऱ्याच्या वंशजांच्या ताब्यात आहे. जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हेच मंदिर अथवा काही भाग कृष्णभक्त महाराणी सखुबाई यांचे महाल होते.\n\n१८६४ मध्ये झाशी येथे चिंतामणीचा उपनयन सोहळा झाला. त्याच वेळी राणी लक्ष्मीबाईचा दत्तक मुलगा दामोदर राव याच्या लग्नासाठी यमुनाबाईंना इंदूरहून आमंत्रण आले. आणि यमुनाबाई झाशीहून ललितपूर, सागर, रायगड, सिहोर, भोपाळ मार्गे इंदूरला पोहोचल्या. लग्नानंतर यमुनाबाईंना धराळे कुटुंबाच्या मदतीने इंदूरच्या खजुरी बाजारात आश्रय मिळाला.\n\nदरम्यान, १८५८ मध्ये यमुनाबाईचे दागिने चोरून काकूबाई इंदूरला आल्या. इंदूरच्या होळकर राजघराण्याला त्या झाशीच्या राणीची आई असल्याचे सांगून इंदूरमध्ये आश्रय घेतला. झांशी राणीची आई ह्या नात्याने होळकर घराणे काकूबाईंना रोज शीधा पाठवायचे. यमुनाबाईंचे दागिने वगैरे विकून काकूबाईंनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू ती श्रीमंत होत गेली. काकूबाई व्यापारी आणि ग्राहकांशी अनादराने वागायची. ती झाशीच्या राणीची आई होती, त्यामुळे तिची वागणूक सगळ्यांनी सहन केली. कारण लोक अजूनही झाशीच्या राणीचा खूप आदर करतात. त्यानंतर यमुनाबाई काकूबाईंना भेटल्या. काकूबाई लाजेने खजील झाल्या. यमुनाबाईंनी स्वतःची आणि काकूबाईची हकीकत सगळ्यांना सांगितली. राजघराण्यात काकूबाईंविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पण तोपर्यंत काकूबाईंनी आपला धंदा आटोपून पळ काढला होता. बऱ्याच दिवसांनी आरुईच्या तहसीलदारांनी यमुनाबाईंना कळवले की काकूबाईचा मृत्यू झाला आहे.\n\nकाही दिवस यमुनाबाई आपला मुलगा चिंतामणीसह डॉ.रमण गोपाळ काणे यांच्या घरी भाड्याने राहायला गेल्या. या काणेंच्या मदतीने चिंतामणीने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. इंदूरचे रहिवासी सर हेन्री डेली यांची सागरचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दिवसांत मुळे कुटुंब इंदूरमध्ये राहत होते. ते श्रीमंत आणि सुशिक्षित होते. चिंतामणीचा विवाह त्याच मुळे कुटुंबातील कन्या सरस्वतीबाईंशी झाला. चिंतामणी आणि सरस्वतीबाईंना एक मुलगा गोविंदराव आणि मुलगी दुर्गाबाई होती.\n\nगोविंदराव तांबे यांचा जन्म १८८१ मध्ये झाला. यमुनाबाई अनेकदा गोविंदराव आणि दुर्गाबाईंना बाईसाहेबांची गोष्ट सांगत असत. यमुनाबाई अनेकदा दुर्गाबाईला म्हणायच्या की... \"चल, मी तुझ्या कपाळावर अर्धचंद्राचा टिळक लावते. आमच्या बाईसाहेब लावायच्या तसे.\" झाशीवाली राणीची गोष्ट आजीकडून ऐकून गोविंदराव खूप भावूक व्हायचे. त्यांचे मन राणीबद्दल आदराने भरून गेले. त्यांनी राणीशी संबंधित सर्व वस्तू आणि कागदपत्रे गोळा केली होती.\n\n१८९७ मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मातुश्री आईसाहेब श्रीमंत चिमणाबाईसाहेब तांबे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.\n\n- प्रसिद्ध लेखिका महाश्वेतादेवी यांच्या \"झांसी की रानी\" या पुस्तकावर आधारित.\n", "id": "mar_Deva_54645"} {"text": "आनंदराव नेवाळकर\n\nझांशी‌ संस्थान महाराजाधिराज श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर आणि महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे हे दत्तकपुत्र होते.\n", "id": "mar_Deva_54646"} {"text": "चोमू विधानसभा मतदारसंघ\n\nचोमू विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून सिकर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54647"} {"text": "के.डी. सेठना\n\nकैखोसरू धनजीभॉय सेठना (२६ नोव्हेंबर, १९०४ – २९ जून, २०११) हे भारतीय कवी, विद्वान, लेखक, तत्त्वज्ञ आणि सांस्कृतिक समीक्षक होते. त्यांनी ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली. ते केकू या नावाने ओळखले जात असत तसेच अमल किरण या टोपणनावाने ते लेखन करत असत.\n", "id": "mar_Deva_54648"} {"text": "चिंतामणी तांबे\n\nमोरोपंत तांबे आणि त्यांची दुसरी पत्नी चिमनाबाई खानवलकर अर्थात यमुनाबाई तांबे यांना १२ मार्च १८५६ रोजी झांशी येथे चिंतामणी नावाचा मुलगा झाला. राणी लक्ष्मीबाई चिंतामणी यांना खुप स्नेह करीत. १८५८ एप्रिल मध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी झांशी सोडल्यानंतर चिंतामणी आई यमुनाबाईसह गुरसराँय आणि नंतर इंदूरला आले.आईसह त्यांनी आयुष्यात खुप संघर्ष केला. त्यांचा विवाह मुळे कुटुंबीयांची कन्या सरस्वतीबाईंशी झाला. त्यांना गोविंदराव आणि दुर्गाबाई नावाचे अपत्य होते. १९२९-३० मध्ये चिंतामणी आणि त्यांचे मेव्हणे दिनकर विनायक मुळे यांच्या साह्याने १८६१ मध्ये रतन कुशवाह यांनी बनवलेले महाराणी लक्ष्मीबाई यांचे पहिले तैलचित्र शोधून जगासमोर आणले. ह्या चित्रात राणी लक्ष्मीबाई हातात ढाल व तलवार घेऊन मर्दाना पोषाखात आहेत. तसेच चिंतामणी यांचे पुत्र गोविंदराव तांबे यांनी लंडनमध्ये असलेल्या १८५० साली काढलेले महाराणीचे वधूवेश रूपातील मुळचित्राची माहीती गोळा करून महाराष्ट्रीय शैलीत दुसरे चित्र बनवले. हे चित्र सध्या रत्‍नागिरीच्या नेवाळकर व तांबेकडे आहे.\n", "id": "mar_Deva_54649"} {"text": "रमाबाई नेवाळकर\n\nझाँसी की महारानी अखंड सौभाग्यवती कांक्षीणी वज्रचुडेमंडित रानी रमाबाई साहेब नेवालकर\n\nयह महाराज गंगाधरराव नेवाळकर की प्रथम पत्नी थी. लंबी बिमारी के कारण इनका स्वर्गवास हुआ था. तब महाराज गंगाधर राव ने रानी लक्ष्मीबाई से विवाह किया था.\n", "id": "mar_Deva_54650"} {"text": "गोपिकाबाई खेर\n\nगोपिकाबाई ह्या मोरोपंत तांबे आणि यमुनाबाई तांबे उर्फ चिमनाबाई तांबे यांच्या कन्या होत्या. यांचा विवाह जालौनच्या चुरखी ग्राम निवासी नारायणराव खेर यांच्याशी झाला. राणी लक्ष्मीबाईंनी जावई नारायणरावास कट्यार, राजेशाही वस्र आणि दागिने भेट दिले होते. १९०७ मध्ये ही कट्यार नारायणरावांनी गोविंदराव तांबे यांस दिली. ह्या कट्यारीचा फोटो सावरकरांच्या १८५७ चा संग्राम ह्या पुस्तकात आहे.\n", "id": "mar_Deva_54651"} {"text": "भारतीय कुंभार समाजातील संत (पुस्तक)\n\nया पुस्तकात कुंभार समाजाच्या स्थितीगतीचे वर्णन आले आहे.\n\nतसेच संत गोरा कुंभार, राका कुंभार, कुबा कुंभार यांचे चरित्र व कार्य देण्यात आले आहे.\n\nसंत गोरा कुंभार यांच्या २३ अभंगाचे अर्थविवरण यामध्ये केले आहे. महिपतीकृत संत राका कुंभार, राजस्थान यांच्या चरित्रपर अभंगाचा समावेश परिशिष्टात केला आहे.\n", "id": "mar_Deva_54652"} {"text": "चोहटन विधानसभा मतदारसंघ\n\nचोहटन विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54653"} {"text": "चोरासी विधानसभा मतदारसंघ\n\nचोरासी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून डुंगरपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54654"} {"text": "छाब्रा विधानसभा मतदारसंघ\n\nछाब्रा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारन जिल्ह्यात असून झालावाड-बारन लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54655"} {"text": "जहाझपूर विधानसभा मतदारसंघ\n\nजहाझपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54656"} {"text": "जामवा रामगढ विधानसभा मतदारसंघ\n\nजामवा रामगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\n", "id": "mar_Deva_54657"} {"text": "कोविल\n\nकोयिल किंवा कोयल किंवा कोविल म्हणजेच देवाचे निवासस्थान . ही एक द्रविडीयन वास्तुकला असलेल्या हिंदू मंदिराच्या वेगळ्या शैलीसाठी असलेला एक तमिळ शब्द आहे. दोन्ही संज्ञा कोयिल () आणि कोविल () आलटून पालटून वापरल्या जातात. तमिळमध्ये, कोविल(wikt:ta:கோவில்) हा तमिळ व्याकरणाच्या नियमांनुसार व्युत्पन्न केलेला शब्द आहे.\n", "id": "mar_Deva_54658"} {"text": "नागपुर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर (एन.आई.टी.\n\nपुनर्निर्देशन नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी\n", "id": "mar_Deva_54659"} {"text": "शकुंतला (राजा रविवर्मा)\n\nशकुंतला किंवा दुष्यंताला शोधणारी शकुंतला हे भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांचे १८९८ मधील तैलचित्र आहे.\n\nरविवर्मा यांनी शकुंतला या महाभारतातील एका महत्त्वाचे पात्राचे चित्र रेखाटले आहे. या चित्रात शकुंतला तिच्या पायाचा काटा काढण्याचे नाटक करत असते, परंतु प्रत्यक्षात तिचा प्रियकर दुष्यंतला शोधत असते. यावेळी तिच्या मैत्रिणी तिची छेड काढतात.\n", "id": "mar_Deva_54660"} {"text": "केशभूषा करणारी नायर स्त्री (राजा रविवर्माचे चित्र)\n\nकेस सजवणारी नायर स्त्री किंवा नायर लेडी अॅडॉर्निंग हर हेअर हे राजा रविवर्मा यांचे १८७३ मधील एक चित्र आहे. यामध्ये घरगुती दृश्य दाखवण्यात आले आहे ज्यामध्ये एक नायर स्त्री आरशासमोर फुलांच्या हाराने तिचे केस सजवते.\n\nरविवर्मा यांनी पूर्ण केलेले पहिले मोठे पुरस्कार विजेते काम म्हणून हे काम उल्लेखनीय होते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवून, या पेंटिंगने तरुण रविवर्माला जागतिक कलात्मक समुदायाच्या लक्षांत आणले होते. तसेच त्यांना नंतर सर्वात प्रसिद्ध आधुनिक भारतीय चित्रकारांपैकी एक बनवले होते.\n", "id": "mar_Deva_54661"} {"text": "संगीतकारांची आकाशगंगा\n\nसंगीतकारांची आकाशगंगा हे भारतीय कलाकार राजा रवि वर्मा यांचे १८८९ मधील चित्र आहे. हे चित्र कॅनव्हासवरील तैलचित्र आहे. ४९ x ४३ इंच आकाराचे हे चित्र सध्या श्री जयचामा राजेंद्र आर्ट गॅलरी, जगनमोहन पॅलेस, म्हैसूर येथे आहे.\n\nरविवर्मा यांच्या सर्वात प्रसिद्ध चित्रांपैकी एक असलेल्या या चित्रात ११ भारतीय महिलांचे चित्रण केले आहे, ज्या एका विस्तृत संगीत सादरीकरणात दिसतात. यापैकी काही बसलेल्या तर काही उभ्या आहेत. काही जणांकडे वाद्ये आहेत, तर काही जण ऐकत आहेत. रविवर्मा या चित्रात प्रत्येक स्त्रीला भारतातील विविध प्रदेश किंवा समुदायांशी संबंधित विविध प्रकारचे कपडे आणि अलंकार परिधान करताना दाखवतात. उजवीकडे एक मुस्लीम स्त्री आहे, डावीकडे वीणा वाजवणारी आणि नायर वस्त्र परिधान केलेली नायर स्त्री आणि मध्यभागी मराठी नववधूंच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या आणि हिरव्या काचेच्या बांगड्या घातलेली मराठी स्त्री आहे. डावीकडे मागच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेने पंखा धरला आहे आणि ती पारशी समाजातील नक्षीदार बॉर्डर असलेली साडी नेसते, तर तिच्या शेजारी असलेली महिला ब्रिटीश किंवा इंडो-युरोपियन महिलेसारखा ड्रेस आणि पंख असलेली टोपी घालते.\n\nगॅलक्सी ऑफ म्युझिशियन मधील प्रत्येक स्त्रिया केवळ भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेचेचे प्रतीक नाहीत, तर कलाकाराच्या मते स्त्रीत्व आणि सौंदर्याच्या आदर्श रूपांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात: त्या तरुण, गोरी त्वचा, आकर्षक, इष्ट आणि संयमी आहेत. चित्रातीलील फक्त दोन स्त्रिया (मागील रांग, उजवीकडे) दर्शकांच्या नजरेला भेटतात. इतर सर्व स्त्रिया मोठ्या प्रमाणात दर्शकांच्या उपस्थितीबद्दल अनभिज्ञ आहेत आणि एखाद्या (बहुधा पुरुष) दर्शकाच्या दृश्य आनंदासाठी प्रदर्शनात दिसतात.\n", "id": "mar_Deva_54662"} {"text": "झोपलेली नायर स्त्री\n\nझोपलेली नायर स्त्री हे भारतीय कलाकार राजा रवि वर्मा यांचे १९०२ मधील चित्र आहे. या चित्रात एक नायर स्त्री एका मल्याळम कादंबरीतील इंदुलेखा ही व्यक्तिरेखा असल्याचे मानले जाते. तिच्यासमोर एक पुस्तक उघडलेले आहे आणि एक दासी तिची सेवा करत आहे. वर्मा यांचे हे चित्र एडवर्ड मॅनेटच्या १८६३ च्या ऑलिंपिया चित्रापासून प्रेरित आहे.\n", "id": "mar_Deva_54663"} {"text": "देअर कम्स पापा\n\nदेअर कम्स पापा हे भारतीय कलाकार राजा रवि वर्मा यांचे १८९३ मधील चित्र आहे. हे चित्र वर्मा यांची मुलगी (महाप्रभा थमपुरट्टी) आणि नात (मार्थंडा वर्मा) यांच्यावर केंद्रित आहे. या चित्रात जवळ येत असलेल्या वडिलांकडे मुलगी डाव्या बाजूला पाहत आहे. भारतीय आणि युरोपियन दोन्ही शैलींचा उदय करून, नायर मातृवंशीय पद्धतींबद्दलच्या प्रतीकात्मकतेसाठी समीक्षकांनी या चित्राची नोंद घेतली आहे.\n", "id": "mar_Deva_54664"} {"text": "बॅटल रॉयल गेम\n\nबॅटल रॉयल गेम हा एक ऑनलाइन मल्टीप्लेअर व्हिडिओ गेम प्रकार आहे जो सर्व्हायव्हल गेमच्या सर्व्हायव्हल, एक्सप्लोरेशन आणि स्कॅव्हेंजिंग घटकांसह शेवटच्या-पुरुष-स्टँडिंग गेमप्लेचे मिश्रण करतो. बॅटल रॉयल गेममध्ये डझनभर ते शेकडो खेळाडूंचा समावेश असतो, जे कमीत कमी उपकरणांसह सुरुवात करतात आणि नंतर आकुंचन पावत असलेल्या \"सुरक्षित क्षेत्राच्या\" बाहेर अडकणे टाळून इतर सर्व विरोधकांना संपवणे आवश्यक असते, विजेता शेवटचा खेळाडू किंवा संघ जिवंत असतो.\n\nशैलीचे नाव 2000 च्या जपानी चित्रपट बॅटल रॉयल वरून घेतले गेले आहे, जे स्वतः त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे, जे लहान होत चाललेल्या प्ले झोनमध्ये शेवटच्या-पुरुष-उभे स्पर्धेची समान थीम प्रस्तुत करते. 2010 च्या दशकाच्या सुरुवातीला Minecraft आणि ARMA 2 सारख्या मोठ्या प्रमाणावरील ऑनलाइन सर्व्हायव्हल गेमच्या मोड्समधून या शैलीचा उगम झाला. PUBG: बॅटलग्राउंड्स (2017), Fortnite Battle Royale (2017), Apex Legends (2019) आणि Call of Duty: Warzone (2020) यांसारख्या स्टँडअलोन गेम्ससह, दशकाच्या अखेरीस, शैली एक सांस्कृतिक घटना बनली. लाखो खेळाडू त्यांच्या रिलीजच्या काही महिन्यांतच.\n", "id": "mar_Deva_54665"} {"text": "आसू मंदिर\n\nचन्डी आसू ८ व्या आणि ९ व्या शतकात बांधलेल्या सेन्गी कॉम्प्लेक्सचा हा भाग आहे. हे एक आहे हिंदू मंदिर आहे. हे मॅगेलॅंग रेजेंसी, मध्य जावा येथे आहे. हे मेरपी पर्वत आणि माउंट मर्बाबू ज्वालामुखी यांच्या मध्ये आहे. मुंगकिड ते बोयोलाली या रस्त्याजवळ आहे.\n\nबाह्य भिंत बांधताना पाया म्हणून अंतर्गत भिंत तयार केली जाते. दोन भिंतींच्या दरम्यान असलेली दोन मीटर जागा खडक आणि मातीने भरली जाए. नंतर वरच्या बाजूने या दोन्ही भंती पक्क्या केल्या जातात. उर्वरित जागा मध्यभागी पुतळा ठेवण्यासाठी सोडण्यात येते. याच्या पश्चिम बाह्य भिंतीवर पायऱ्या तयार केल्या आहेत. या उग्र मांडणीतून मंदिराचा विस्तार आणि योग्य प्रकारे बांधकाम करण्यासाठी पायवाटात नवीन रेषा काढल्या गेल्या. कोन असलेल्या खडकांचा वापर मूळ ब्लॉक्स म्हणून केला गेला आहे. जो एका कोनात सेट केला गेलेला दिसून येतो. मंदिर पूर्ण होण्याच्या जवळपास आल्यावर मोठ्या खडकांना शेवटचे स्थान देण्यात आले होते. मंदिराच्या वरच्या बाजूने खोदकाम सुरू झाले. शेवटी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या फिनिशिंग खडकांचा वापर कधीच केला गेला नव्हता. त्यांचे गायब होण्याचे स्पष्टीकरण दिले गेलेले नाही.\n", "id": "mar_Deva_54666"} {"text": "द.तु. नंदापुरे\n\nजन्म - २४ ऑक्टोबर १९३५\n\nमराठी अनुवादक म्हणून ओळखले जातात. दत्तानंद या टोपण नावाने त्यांनी लिखाण केले आहे.\n", "id": "mar_Deva_54667"} {"text": "हंसा योगेंद्र\n\nहंसा योगेन्द्र (; जन्म: ८ ऑक्टोबर १९४७) एक भारतीय योगगुरू, लेखक, संशोधक आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहे. त्यांचे सासरे श्री योगेंद्र यांनी स्थापन केलेल्या द योगा इन्स्टिट्यूट, मुंबईचे ते संचालक आहेत. ही योग संस्था सरकारी मान्यताप्राप्त ना-नफा संस्था आहे आणि १९१८ मध्ये स्थापन झालेले जगातील सर्वात जुने संघटित योग केंद्र आहे.\n\n१९८० च्या दशकात डीडी नॅशनलवर प्रसारित झालेल्या योगा फॉर बेटर लिव्हिंग या टेलिव्हिजन मालिकेचे ते होस्ट होते. ते 'क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया'च्या 'योग प्रमाणीकरण समिती'चे प्रमुख आणि 'आंतरराष्ट्रीय योग मंडळ' चे अध्यक्ष आहेत. ते \"भारतीय योग संघटनेचे\" उपाध्यक्ष आहेत.\n", "id": "mar_Deva_54668"} {"text": "२०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद\n\n२०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ही कसोटी क्रिकेटची चालू असलेली स्पर्धा आहे जी आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची तिसरी आवृत्ती आहे. त्याची सुरुवात जून २०२३ मध्ये ॲशेसने झाली, जी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढली गेली होती आणि ती जून २०२५ मध्ये लॉर्ड्स येथे खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यासह समाप्त होईल.\n", "id": "mar_Deva_54669"} {"text": "महिला कसोटी क्रिकेट\n\nमहिला कसोटी क्रिकेट हे महिला क्रिकेटचे सर्वात मोठे स्वरूप आहे आणि ते पुरुषांच्या कसोटी क्रिकेटच्या समतुल्य आहे. सामने चार डावांचे असतात आणि दोन आघाडीच्या क्रिकेट राष्ट्रांमध्ये जास्तीत जास्त पाच दिवस चालतात. फॉरमॅटचे नियमन करणारे नियम पुरुषांच्या खेळापेक्षा थोडे वेगळे आहेत, फरक सामान्यत: अंपायरिंग आणि फील्ड आकाराच्या आसपासच्या तांत्रिक गोष्टी आहेत.\n\nपहिली महिला कसोटी सामना डिसेंबर १९३४ मध्ये इंग्लंडच्या महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी खेळला होता, ही तीन दिवसीय स्पर्धा ब्रिस्बेनमध्ये आयोजित करण्यात आली होती जी इंग्लंडने नऊ गडी राखून जिंकली होती. महिलांचे एकूण १४४ कसोटी सामने खेळले गेले आहेत. महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बाजूने दरवर्षी खूपच कमी सामने खेळले जातात, आंतरराष्ट्रीय कॅलेंडर खेळाच्या लहान स्वरूपांभोवती फिरते.\n", "id": "mar_Deva_54670"} {"text": "महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय\n\nमहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) हा महिला क्रिकेटचा मर्यादित षटकांचा प्रकार आहे. सामने पुरुषांच्या खेळाप्रमाणे ५० षटकांचे आहेत. पहिला महिला एकदिवसीय सामना १९७३ मध्ये खेळला गेला, जो पहिल्या महिला विश्वचषकाचा भाग म्हणून जो इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमानांनी आंतरराष्ट्रीय एकादश संघाचा पराभव केला. १,००० महिला एकदिवसीय सामना १३ ऑक्टोबर २०१६ रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड यांच्यात झाला.\n\nमहिलांचा एकदिवसीय दर्जा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे निर्धारित केला जातो आणि तो आयसीसीच्या पूर्ण सदस्यांसाठी मर्यादित होता. मे २०२२ मध्ये, आयसीसी ने आणखी पाच संघांना एकदिवसीयचा दर्जा दिला.\n", "id": "mar_Deva_54671"} {"text": "महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय\n\nमहिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) हा महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात लहान प्रकार आहे. महिला ट्वेंटी-२० हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सदस्यांपैकी दोन सदस्यांमधील २० षटकांचा प्रति-बाजू क्रिकेट सामना आहे. पहिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २००४ मध्ये इंग्लंड आणि न्यू झीलंड यांच्यात झाला होता, दोन पुरुष संघांमध्ये पहिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याच्या सहा महिने आधी. आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२०, फॉरमॅटमधील सर्वोच्च-स्तरीय स्पर्धा, पहिल्यांदा २००९ मध्ये आयोजित करण्यात आली होती.\n\nएप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर दोन आंतरराष्ट्रीय संघांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ असतील. जून २०१८ मध्ये झालेल्या २०१८ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक स्पर्धेच्या समारोपाच्या एका महिन्यानंतर, आयसीसी ने पूर्वलक्षीपणे स्पर्धेतील सर्व सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जा दिला. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२१ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेत, हाँगकाँग आणि नेपाळ यांच्यातील सामना खेळला जाणारा १,००० वा महिला टी२०आ होता.\n\nआयसीसी ने २०२७ पासून सुरू होणारी एक नवीन स्पर्धा जाहीर केली आहे आणि तिला आयसीसी महिला टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणतात.\n", "id": "mar_Deva_54672"} {"text": "निकोबारी लोक\n\nΒNicobarese people निकोबारी लोक हे निकोबार बेटांतील ऑस्ट्रोएशियाटिक भाषिक लोक आहेत. निकोबर बेटे ही सुमात्राच्या उत्तरेस, बंगालच्या उपसागरातील बेटांची साखळी आहे. ही बेटे भारतातील अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. या द्वीपसमूहातील सर्वात मोठे आणि मुख्य बेट ग्रेट निकोबार आहे. या द्वीपसमूहात एकूण १९ बेटे आहेत, त्यापैकी फक्त १२ बेटांवर लोकवस्ती आहे. निकोबार बेटावरील प्रमुख जमातींना सूचित करण्यासाठी निकोबारी हा शब्द वापरण्यात येतो. प्रत्येक बेटावर, लोकांना / जमातींना विशिष्ट नावे आहेत, परंतु एकत्रितपणे ते निकोबारी म्हणून ओळखले जातात. येथील लोकं, स्वतःला होल्चू म्हणतात, या शब्दाचा अर्थ \"मित्र\" असा आहे.\n\nनिकोबारी लोकांचा समावेश भारतीय संविधानानुसार अनुसूचित जमातीं मध्ये केलेला आहे.\n", "id": "mar_Deva_54673"} {"text": "मंगोलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\n\nमंगोलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मंगोलियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. जुलै 2021 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संघाचा सहयोगी सदस्य म्हणून समावेश केला, आशिया विभागातील २२वा सदस्य बनला.\n\nमंगोलियाने त्यांचा पहिला महिला टी२०आ सामना १९ सप्टेंबर २०२३ रोजी इंडोनेशिया विरुद्ध २०२२ आशियाई खेळांमध्ये खेळला.\n", "id": "mar_Deva_54674"} {"text": "झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड\n\nझेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (पिंगफेंग कॅम्पस) क्रिकेट फील्ड (), ज्याला पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड (), म्हणूनही ओळखले जाते, हे एक क्रिकेट मैदान आहे जे चीन मधील झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या पिंगफेंग कॅम्पसमध्ये स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_54675"} {"text": "कॅरी चॅन\n\nकॅरी चॅन (; जन्म १३ मार्च १९९७) ही हाँगकाँगची क्रिकेट खेळाडू आणि हाँगकाँगच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कर्णधार आहे.\n\nचॅनने १२ जानेवारी २०१९ रोजी इंडोनेशिया विरुद्ध २०१९ थायलंड महिला टी-२० स्मॅशमध्ये हाँगकाँगसाठी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले. सप्टेंबर २०१९ मध्ये, २०१९ महिला ट्वेंटी-२० पूर्व आशिया चषक स्पर्धेसाठी चॅनला हाँगकाँग संघाची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. हाँगकाँगच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात, चीनविरुद्ध, चॅनने पाच बळी घेतले, ज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हाँगकाँग महिला संघाची पहिली हॅट्ट्रिक होती. चार सामन्यांत दहा बळी घेऊन तिने या स्पर्धेतील आघाडीची बळी घेणारी गोलंदाज म्हणून स्पर्धा पूर्ण केली.\n\nऑक्टोबर २०२० मध्ये, २०२१ हाँगकाँग महिला प्रीमियर लीगमध्ये बौहिनिया स्टार्सचा कर्णधार म्हणून चॅनचे नाव देण्यात आले. ऑक्टोबर २०२१ मध्ये, चॅनची संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०२१ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी हाँगकाँगची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54676"} {"text": "विनिफ्रेड दुराईसिंगम\n\nविनिफ्रेड ॲने दुराईसिंगम (जन्म ६ एप्रिल १९९३) ही मलेशियाची क्रिकेट खेळाडू आणि महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे. उजव्या हाताची अष्टपैलू खेळाडू, ती फलंदाजीची सुरुवात करते आणि सुरुवातीची मध्यमगती गोलंदाजही आहे.\n", "id": "mar_Deva_54677"} {"text": "जगनमोहन पॅलेस\n\nश्री जयचामराजेंद्र आर्ट गॅलरी, पूर्वीच्या जगनमोहन पॅलेस या नावाने ओळखले जाते, ही म्हैसूर मधील एक राजेशाही हवेली, कला संग्रहालय आणि सभागृह आहे. पूर्वी हे म्हैसूरच्या सत्ताधारी महाराजांचे पर्यायी राजेशाही निवासस्थान होते. ही हवेली सुमारे २०० मीटर (६०० फूट) उंच आहे. म्हैसूर पॅलेसच्या पश्चिमेला १८५६ मध्ये सुरू झालेला आणि १८६१ मध्ये पूर्ण झालेला हा राजवाडा म्हैसूरमधील सर्वात जुन्या आधुनिक वास्तूंपैकी एक आहे.\n\nम्हैसूर पॅलेसमध्ये नूतनीकरण आणि बांधकाम सुरू असताना राजघराणे राजवाड्यात राहणार होते. १८९७ मध्ये जेव्हा म्हैसूरचा जुना पॅलेस आगीच्या दुर्घटनेत जळून खाक झाला तेव्हा या राजवाड्यात शेवटच्या वेळी राजघराण्याने वास्तव्य केले होते. यावेळी सत्ताधारी राजा महाराजा कृष्णराजा वाडियार चौथा होता.\n", "id": "mar_Deva_54678"} {"text": "मंगोलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ\n\nमंगोलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटमध्ये मंगोलियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. जुलै २०२१ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संघाचा सहयोगी सदस्य म्हणून समावेश केला, आशिया प्रदेशातील २२वा सदस्य बनला.\n", "id": "mar_Deva_54679"} {"text": "कंबोडिया राष्ट्रीय क्रिकेट संघ\n\nकंबोडियाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये कंबोडिया देशाचे प्रतिनिधित्व करतो.\n\nकंबोडियाच्या पूर्वीच्या फ्रेंच वसाहतीत क्रिकेट हा अजूनही वरिष्ठ स्तरावर मुख्यतः परदेशी खेळ आहे, जरी हा खेळ तरुण कंबोडियन लोकांमध्ये वाढत आहे. थायलंड क्रिकेट लीगच्या मदतीने संरचित क्रिकेट लीगचे नियोजन केले जात आहे ज्यामध्ये नॅशनल स्टेडियम, नॉम पेन्ह आणि आर्मी स्टेडियम हे दोन्ही सामन्यांसाठी उपलब्ध असतील.\n", "id": "mar_Deva_54680"} {"text": "लुकमान बट\n\nलुकमान बट (जन्म २४ डिसेंबर १९९४) हा पाकिस्तानी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळाडू आहे जो खान रिसर्च लॅबोरेटरीज क्रिकेट संघाकडून खेळतो. नंतर तो कंबोडियाला गेला आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कंबोडियाचे प्रतिनिधित्व केले.\n\nबटने २०२३ च्या दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेत सिंगापूरविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात तो त्याच्या संघाचे नेतृत्व करत होता.\n", "id": "mar_Deva_54681"} {"text": "कासिम अक्रम\n\nकासिम अक्रम (जन्म १ डिसेंबर २००२) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.\n\nहा अष्टपैलू खेळाडू असून प्रामुख्याने ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. तो पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मोहम्मद हाफीजला आपला आदर्श मानतो.\n", "id": "mar_Deva_54682"} {"text": "सहान अरचिगे\n\nसहान अरचिगे (जन्म १३ मे १९९६) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने २ जानेवारी २०१६ रोजी २०१५-१६ प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्ट्स क्रिकेट क्लबसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.\n\nऑगस्ट २०१८ मध्ये, त्याला २०१८ एसएलसी टी-२० लीगमध्ये गॅलेच्या संघात स्थान देण्यात आले. ऑक्टोबर २०२० मध्ये, लंका प्रीमियर लीगच्या उद्घाटन आवृत्तीसाठी गॅले ग्लॅडिएटर्सने त्याचा मसुदा तयार केला होता. ऑगस्ट २०२१ मध्ये, २०२१ च्या एसएलसी आमंत्रण टी-२० लीग स्पर्धेसाठी त्याला एसएलसी ब्लूज संघात नाव देण्यात आले.\n\nजून २०२२ मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यांसाठी त्याला श्रीलंका अ संघात स्थान देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54683"} {"text": "सिटी ओव्हल\n\nसिटी ओव्हल (पूर्वी अलेक्झांड्रा पार्क आणि काहीवेळा पीटरमॅरिट्झबर्ग ओव्हल म्हणले जात होते), पीटरमॅरिट्झबर्ग, दक्षिण आफ्रिकेतील एक बहुउद्देशीय स्टेडियम आहे. १२,००० क्षमतेच्या स्टेडियमचा वापर सध्या प्रामुख्याने क्रिकेट सामन्यांसाठी केला जातो, या मैदानाचा वापर क्वाझुलु-नॅटल इनलँड पुरुष आणि महिला संघ, क्वाझुलु-नताल आणि डॉल्फिन (जे किंग्समीड, डर्बन येथे देखील खेळतात) करतात, आणि २००३ क्रिकेट विश्वचषक दरम्यान दोन सामने आयोजित केले. हे जगातील फक्त तीन प्रथम-श्रेणी क्रिकेट मैदानांपैकी एक आहे ज्यांच्या सीमेमध्ये झाड आहे (इतर आहेत कँटरबरी, युनायटेड किंग्डममधील सेंट लॉरेन्स ग्राउंड आणि ॲमस्टेल्वीन, नेदरलँड्समधील व्हीआरए क्रिकेट ग्राउंड) आणि सिटी ओव्हलवरील सामन्यात शतक झळकावणाऱ्या किंवा पाच बळी घेणाऱ्या कोणत्याही क्रिकेटपटूला मैदानावर एक झाड लावावे लागते. सिटी ओव्हल पॅव्हेलियन चेस्टरफील्ड, युनायटेड किंग्डम येथील क्वीन्स पार्क क्रिकेट मैदानाच्या डिझाइनवर आधारित आहे.\n", "id": "mar_Deva_54684"} {"text": "आयरीन व्हान झिल\n\nआयरीन व्हान झिल (२७ नोव्हेंबर, १९८४ - ) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आणि नामिबिया महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे.\n\nतिने १ एप्रिल २०१९ रोजी बोत्सवानाच्या नामिबिया दौऱ्यात बोत्सवाना विरुद्ध नामिबियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.\n\nऑगस्ट २०१९ मध्ये, स्कॉटलंडमधील २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी तिला नामिबियाच्या संघात स्थान देण्यात आले. ती ३१ ऑगस्ट २०१९ रोजी आयर्लंडविरुद्ध नामिबियाच्या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात खेळली. मे २०२१ मध्ये, तिची रवांडा येथे २०२१ क्विबुका महिला टी-२० स्पर्धेसाठी नामिबियाच्या संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54685"} {"text": "डेबोरा हेरोल्ड\n\nडेबोरा हेरोल्ड हिचा जन्म १८ फेब्रुवारी १९९५ रोजी एबरडीन, अंदमान आणि निकोबार बेटे येथे झाला. ही एक भारतीय सायकलपटू आहे.\n", "id": "mar_Deva_54686"} {"text": "युरोपा स्पोर्ट्स पार्क\n\nयुरोपा स्पोर्ट्स पार्क हे जिब्राल्टरमधील बहुउद्देशीय स्टेडियम आहे; ती पूर्वी संरक्षण मंत्रालयाची क्रिकेट खेळपट्टी होती. २०१९ मध्ये आयलँड गेम्सच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन केले आहे आणि वार्षिक जिब्राल्टर संगीत महोत्सवाचेही आयोजन केले जाईल.\n", "id": "mar_Deva_54687"} {"text": "व्हाइट हिल फील्ड\n\nव्हाईट हिल फील्ड हे सँडीज पॅरिश, बर्मुडा मधील एक क्रिकेट मैदान आहे. जून २०१९ मध्ये, बर्म्युडाच्या बहामा विरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी आणि २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक अमेरिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक फायनलसाठी क्रिकेट सामने आयोजित करण्याच्या दोन ठिकाणांपैकी एक म्हणून त्याचे नाव देण्यात आले. अमेरिका क्वालिफायर स्पर्धेच्या मध्यभागी, बर्म्युडा नॅशनल स्टेडियममधील खेळपट्टी अयोग्य असल्याचे समजले गेले आणि स्टेडियमवर खेळले जाणारे सामने व्हाईट हिल फील्डमध्ये हलवण्यात आले.\n\nव्हाईट हिल फील्डने २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अमेरिका पात्रता विभागीय फायनलमधील सामने आयोजित केले.\n", "id": "mar_Deva_54688"} {"text": "सँड्स पॅरिश\n\nसँड्स पॅरिश ( \"sands\") बर्मुडाच्या नऊ परगण्यांपैकी एक आहे. हे नाव इंग्रजी कुलीन सर एडविन सँडिस (१५६१-१६२९) यांच्यासाठी ठेवण्यात आले आहे, आणि म्हणून नावात कोणताही धर्मबोध नाही.\n\nहे बेट साखळीच बेटाच्या नैऋत्येस स्थित आहे, आयर्लंड बेट, बोअझ बेट आणि मोठे सॉमरसेट बेट तसेच बर्मुडा बेटाच्या मुख्य बेटाचा एक छोटासा भाग व्यापलेले आहे. ही बेटे ग्रेट साउंडचा पश्चिम किनारा बनवतात, पाण्याचा मोठा विस्तार जो पश्चिम बर्म्युडाच्या भूगोलावर वर्चस्व गाजवतो, जिथे ते साउथहॅम्प्टन पॅरिशमध्ये जोडलेले आहे. बर्म्युडातील इतर परगण्यांप्रमाणे, ते २.३ चौरस मैल (सुमारे ६.० किमी² किंवा १५०० एकर) व्यापते. २०१६ मध्ये त्याची लोकसंख्या ६,९८३ होती.\n\nसँडीजमधील नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये एली हार्बर, कॅथेड्रल रॉक्स, डॅनियल हेड आणि मॅन्ग्रोव्ह बे यांचा समावेश आहे.\n\nसँडीच्या इतर उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये मुख्य भूभागाला सॉमरसेट बेटाशी जोडणारा सॉमरसेट ब्रिज आणि आयर्लंड बेटावरील जुने रॉयल नेव्हल डॉकयार्ड यांचा समावेश आहे.\n", "id": "mar_Deva_54689"} {"text": "रमोन सीली\n\nअँथनी रमोन सीली (२२ एप्रिल, १९९१ - ) एक केमेनियन खेळाडू आहे जो फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळतो. तो बॉडेन टाउन आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी गोलकीपर म्हणून आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळतो.\n", "id": "mar_Deva_54690"} {"text": "सिल्व्हेस्टर ओक्पे\n\nसिल्व्हेस्टर अमेह ओक्पे (७ डिसेंबर २०००) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू, नायजेरियाच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज आहे.\n", "id": "mar_Deva_54691"} {"text": "अडेमोला ओनिकॉयी\n\nअडेमोला अडेनियी ओनिकॉयी (२२ डिसेंबर, १९८७) एक नायजेरियन क्रिकेट खेळाडू आहे. तो २०१३ च्या आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन सिक्स स्पर्धेत खेळला. एप्रिल २०१८ मध्ये, त्याला २०१८ च्या आयसीसी विश्व ट्वेंटी-२० आफ्रिकन उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धेतील नायजेरियाच्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आले.\n\nसप्टेंबर २०१८ मध्ये, त्याला २०१८ आफ्रिका टी-२० कपसाठी नायजेरियाच्या संघात स्थान देण्यात आले. त्याने १४ सप्टेंबर २०१८ रोजी २०१८ आफ्रिका टी-२० कपमध्ये नायजेरियासाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.\n\nमे २०१९ मध्ये, त्याला युगांडा येथे २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी नायजेरियाच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याने २० मे २०१९ रोजी नायजेरियाकडून केन्याविरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले. प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये नायजेरियासाठी तीन सामन्यांत ६५ धावा करून तो आघाडीवर होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९ आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी नायजेरियाच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. स्पर्धेपूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याला नायजेरियाच्या संघातील प्रमुख खेळाडू म्हणून नियुक्त केले.\n\nऑक्टोबर २०२१ मध्ये, ऱ्वांडामध्ये २०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी नायजेरियाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54692"} {"text": "क्लब सान अल्बानो\n\nक्लब सॅन अल्बानो हा अल्मिरांते ब्राउन पार्टिडोच्या बुर्झाको जिल्ह्यातील अर्जेंटिनाचा स्पोर्ट्स क्लब आहे. सॅन अल्बानो मुख्यतः त्याच्या रग्बी युनियन संघासाठी ओळखला जातो, जो सध्या युनियन डी रग्बी डी ब्युनोस आयर्स लीग सिस्टीमचा दुसरा विभाग, प्राइमरा डिव्हिजन अ मध्ये खेळतो. फील्ड हॉकी संघ ब्युनोस आयर्स हॉकी असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतो.\n\nसॅन अल्बानो येथे सराव होणारे इतर खेळ म्हणजे क्रिकेट आणि टेनिस.\n", "id": "mar_Deva_54693"} {"text": "कागेश्वरी-मनोहरा\n\nकागेश्वरी-मनोहरा\n\nकागेश्वरी-मनोहरा ही नेपाळच्या बागमती प्रांतातील काठमांडू जिल्ह्यातील एक नगरपालिका आहे जिची स्थापना २ डिसेंबर २०१४ रोजी आलापोट, भद्रबास, दांची, गागलफेडी, गोथातर आणि मुलपानी या पूर्वीच्या ग्राम विकास समित्यांचे विलीनीकरण करून करण्यात आली. पालिकेचे कार्यालय प्रभाग क्रमांक ५ मधील थाळी दांची येथे आहे.\n", "id": "mar_Deva_54694"} {"text": "कीर्तिपूर\n\nकीर्तिपूर\n\nकीर्तिपूर (नेपाळी कीर्तिपुर; नेपाळ भाषा: किपू Kipoo) हे नेपाळचे एक प्राचीन शहर आहे. नेवार हे किपू (कीर्तिपूर) चे मूळ रहिवासी आहेत. हे काठमांडू शहराच्या दक्षिण-पश्चिमेस ५ किमी काठमांडू व्हॅलीमध्ये आहे. ही खोऱ्यातील पाच घनदाट नगरपालिकांपैकी एक आहे, इतर काठमांडू, ललितपूर, भक्तपूर आणि मध्यपूर थिमी आहेत. हे सर्वात प्रसिद्ध आणि धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अनेक लोक या ठिकाणी केवळ नैसर्गिक वातावरणासाठीच नाही तर मंदिरांना भेट देतात. २००८ मध्ये हे शहर युनेस्कोच्या तात्पुरत्या जागेच्या यादीत होते.\n", "id": "mar_Deva_54695"} {"text": "मोहन यादव\n\nडॉ. मोहन यादव (जन्म २५ मार्च १९६५) हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत आणि डिसेंबर २०२३ पासून ते मध्य प्रदेशचे १९ वे आणि विद्यमान मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. २०१३ पासून ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.\n", "id": "mar_Deva_54696"} {"text": "भजन लाल शर्मा\n\nभजन लाल शर्मा (जन्म १५ डिसेंबर १९६७) हे सध्या डिसेंबर २०२३ पासून राजस्थानचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. ते १६ व्या राजस्थान विधानसभेचे सदस्य आहेत व सांगानेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.\n", "id": "mar_Deva_54697"} {"text": "प्रदीप कुमार यादव\n\nडॉ. प्रदीप कुमार यादव, मूळचे झुनझुनू जिल्ह्यातील मुकंदपुरा, राजस्थान, भारत, यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1978 रोजी झाला. कराटेच्या जगामध्ये त्यांचा प्रवास वयाच्या 12 व्या वर्षी केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 वसतिगृहात असताना सुरू झाला. दिल्ली कॅंट, नवी दिल्ली येथे.\n", "id": "mar_Deva_54698"} {"text": "कोलंबिया क्रिकेट संघ\n\nकोलंबियाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये कोलंबिया देशाचे प्रतिनिधित्व करतो.\n", "id": "mar_Deva_54699"} {"text": "सेंट जॉर्ज कॉलेज (किल्मेस)\n\nसेंट जॉर्ज कॉलेज ही एक खाजगी, द्विभाषिक, सह-शैक्षणिक शिक्षण संस्था आहे जी क्विल्म्स, ब्यूनस आयर्स प्रांत, अर्जेंटिना येथे आहे. त्याची स्थापना १८९८ मध्ये झाली.\n", "id": "mar_Deva_54700"} {"text": "अरित्रा दत्ता\n\nअरित्रा दत्ता (जन्म १५ ऑगस्ट १९९१) हे सिंगापूरचा क्रिकेट खेळाडू आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये, त्याला ओमानमध्ये २०१८ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन थ्री स्पर्धेसाठी सिंगापूरच्या संघात स्थान देण्यात आले. तो १० नोव्हेंबर २०१८ रोजी ओमानविरुद्ध सिंगापूरच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळला. पाच सामन्यांत २०४ धावा करून तो स्पर्धेत सिंगापूरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.\n\nसप्टेंबर २०१९ मध्ये, २०१९-२० सिंगापूर तिरंगी मालिकेसाठी सिंगापूरच्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात त्याची निवड करण्यात आली. २९ सप्टेंबर २०१९ रोजी सिंगापूर तिरंगी मालिकेत झिम्बाब्वे विरुद्ध सिंगापूरसाठी त्याने टी२०आ पदार्पण केले. ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९ आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी सिंगापूरच्या संघात स्थान देण्यात आले.\n\nऑक्टोबर २०२३ मध्ये, दत्ता यांची २०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी सिंगापूरचा कर्णधार म्हणून निवड झाली.\n", "id": "mar_Deva_54701"} {"text": "फातुमा किबासू\n\nफातुमा ओमारी किबासू (जन्म ११ नोव्हेंबर १९८९) ही एक टांझानियन क्रिकेट खेळाडू आहे जी टांझानिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळते आणि राष्ट्रीय संघाची माजी कर्णधार म्हणूनही काम केले आहे. ती टांझानियासाठी महिला टी२०आ मध्ये ८५५ धावांसह सर्वकालीन आघाडीची धावा करणारी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक झळकावणारी ती एकमेव टांझानियन महिला आहे. महिला टी२०आ मध्ये शतक झळकावणारी ती एकमेव टांझानियन महिला आणि टी२०आ क्रिकेटमध्ये एकाधिक शतके झळकावणारी एकमेव टांझानियन महिला आहे. महिला टी२०आ मध्ये टांझानियासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा सध्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.\n", "id": "mar_Deva_54702"} {"text": "हाँग काँग क्रिकेट क्लब\n\nहाँगकाँग क्रिकेट क्लब () हाँग काँग मधील क्रिकेट क्लब आणि संघ आहे. याचे मैदान हाँग काँग बेटाच्या मध्यभागी वोंग नाय चुंग गॅपच्या टेकड्या आणि हिरवाईने वेढलेले आहे.\n", "id": "mar_Deva_54703"} {"text": "वोंग नाय चुंग गॅप\n\nवोंग नाय चुंग गॅप () हे हाँगकाँगमधील हाँगकाँग बेटाच्या मध्यभागी असलेले भौगोलिक शहर आहे. हे शहर वोंग नाय चुंग (हॅपी व्हॅली) च्या मागे माउंट निकोल्सन आणि जार्डिन लुकआउट दरम्यान आहे. गॅप येथे पाच रस्ते मिळतात: वोंग नाय चुंग गॅप रोड, ताई टॅम रिझर्व्हॉयर रोड, रिपल्स बे रोड, डीप वॉटर बे रोड आणि ब्लॅक लिंक. हा बेटाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील एक मोक्याचा रस्ता आहे, जरी एबरडीन बोगदा उघडल्यापासून आज कमी आहे.\n", "id": "mar_Deva_54704"} {"text": "माई यानागिदा\n\nमाई यानागिडा (जन्म १ डिसेंबर १९९२) ही जपानी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. एप्रिल २०१९ मध्ये, तिची वानुआतू येथे २०१९ आयसीसी महिला पात्रता पूर्व आशिया पॅसिफिक स्पर्धेसाठी जपानच्या संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तिने ६ मे २०१९ रोजी महिला पात्रता पूर्व आशिया पॅसिफिक स्पर्धेत इंडोनेशियाविरुद्ध जपानकडून महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले. ती २०१३ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत राष्ट्रीय संघासाठी खेळली होती आणि दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे झालेल्या २०१४ आशियाई खेळांमध्ये तिच्या देशाच्या संघाचा भाग होती.\n\nकानागावा येथे जन्मलेल्या, यानागिडा तिच्या तारुण्यात सॉफ्टबॉल खेळली आणि वासेडा विद्यापीठात विद्यार्थी म्हणून प्रथम क्रिकेट खेळली.\n", "id": "mar_Deva_54705"} {"text": "जिंबरण\n\nजिंबरण हे मासेमारी गाव आणि दक्षिणी बाली मधील पर्यटन रिसॉर्ट आहे, जे बडुंग रीजन्सीच्या दक्षिण कुटा जिल्ह्याच्या अंतर्गत प्रशासित आहे. न्गुराह राय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिणेला बुकिट द्वीपकल्पाच्या \"मान\" येथे वसलेले, हे गाव पाककृतीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, या भागात सीफूड विकणारे स्टॉल आहेत. जेवण करणारे थेट सीफूड निवडतात जे त्यांना खायचे आहे आणि ते लगेच तयार केले जाते, साधारणपणे कोळशाच्या ऐवजी नारळाच्या भुसाच्या आगीवर ग्रील केले जाते.\n\nअलिकडच्या वर्षांत जिम्बरनमधील पर्यटन वाढले आहे ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. २००५ बाली बॉम्बस्फोट घडले जेव्हा आत्मघाती हल्लेखोरांनी समुद्रकिनाऱ्यालगतच्या दोन लोकप्रिय वारुंगांवर (रेस्टॉरंट) हल्ला केला. मात्र, त्यानंतर पर्यटन उद्योग सावरला आहे. जिम्बरन हे बेलमंड जिम्बरन पुरी, जिम्बरन बे येथील फोर सीझन रिसॉर्ट बाली, इंटरकॉन्टिनेंटल बाली रिसॉर्ट, ले मेरिडियन बाली जिम्बरन, मोवेनपिक रिसॉर्ट आणि स्पा जिम्बरन बाली आणि रॅफल्स बाली यासह असंख्य पंचतारांकित रिसॉर्ट्सचे घर आहे.\n", "id": "mar_Deva_54706"} {"text": "लुकास ओलुओच\n\nलुकास ओलुओच न्डान्डासन (७ ऑगस्ट, १९९१ - ) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे. देशांतर्गत, त्याने यापूर्वी नैरोबी जिमखाना क्लबचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु २०११ च्या हंगामापासून, तो पूर्व आफ्रिकन स्पर्धांमध्ये कोस्ट पेकीकडून खेळत आहे.\n\nओलुओचचा मोठा भाऊ, निक ओलुओच हा एक यष्टिरक्षक आहे जो पूर्व आफ्रिकन टूर्नामेंटमध्ये कोंगोनिसकडून खेळतो.\n", "id": "mar_Deva_54707"} {"text": "टाइम १००\n\nटाइम १०० ही जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची वार्षिक यादी आहे, जी अमेरिकन न्यूज मॅगझिन टाइमने एकत्रित केली आहे. अमेरिकन शैक्षणिक, राजकारणी आणि पत्रकार यांच्यातील वादाचा परिणाम म्हणून १९९९ मध्ये प्रथम ही प्रकाशित झाली. ह्या यादीचे प्रकाशन आता एक अत्यंत प्रसिद्ध वार्षिक कार्यक्रम आहे. सूचीमध्ये दिसणे हे सहसा सन्मान म्हणून पाहिले जाते आणि टाइम हे स्पष्ट करते की प्रवेशकर्त्यांना जग बदलण्यासाठी ओळखले जाते. प्रभावशाली व्यक्तींची अंतिम यादी केवळ टाइम संपादकांद्वारे निवडली जाते, ज्यासाठी टाइम १०० चे माजी व्यक्ती आणि मासिकाचे आंतरराष्ट्रीय लेखक नामांकन येतात. संबंधित स्मरणोत्सव दरवर्षी मॅनहॅटनमध्ये आयोजित केला जातो.\n", "id": "mar_Deva_54708"} {"text": "अंबिकाबाई भोसले\n\nमहाराणी अंबिकाबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्यांना अहिल्याबाई असेही म्हटले जाते. त्या वैरागकर नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या. त्या निपुत्रिक होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्या विशाळगडावर सती गेल्या. त्यांचे वय त्या वेळी अवघे २४ ते २५ वर्षींचे असावे. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर अतिशय दृढ निश्चयाने अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या. आजही विशाळगडावर एका चौथऱ्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात. ती अंबिकाबाई ऊर्फ अहिल्याबाई यांच्या समाधीची आहेत.\n\nमहाराणी ताराबाई आणि महाराणी राजसबाई छत्रपती राजाराम राजेंच्या दोन्ही पत्नी, छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्याजवळ नव्हत्या. त्या पन्हाळा किल्ल्यावर होत्या. चौथी पत्नी अंबिकाबाई राणीसाहेब विशाळगडावर होत्या. त्यांना छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा चार सहा घटका दिवस होता. तेव्हा अंबिकाबाई राणीसाहेबांनी सहगमनाचा संकल्प केला आणि त्यासाठी मलकापूरहून साहित्य आणावयास हवालदारास सांगितले. तो बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, 'दिवस थोडा राहिला. मलकापुराहुन साहित्य येणे त्यास रात्र होईल. गलबलीचे दिवस किल्ल्याचे काम. येविशी आज्ञा?' तेव्हा अंबिकाराणी बोलली, स्वार पाठवून जलदीने साहित्य आणवावे. मी गेल्यावाचून सूर्य अस्तास जाणार नाही.' असे म्हणून सदरेची सावली पडली होती, त्या सावलीजवळ किचित् मातीचा ढीग करवून त्यावर पळसाचे पान रोवले व म्हटले की, 'यास ओलांडन सावली जाणार नाही.\" आणि असे सांगतात की, खरोखरच अंबिकाबाई राणीच सहगमन होईपर्यत सावली त्या पळसाच्या पानाला ओलांडून गेली नाही. छ. राजाराम राजेंचे पागोटे हृदयाशी धस्त अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या.\n\nछ. राजाराम महाराजांचे जीवन हे समर्पण होते. राणी अंबिकाबाईचे जीवन हे राजारामाच्या चरणी वाहिलेले फूल होते. त्यांची समाधी ही त्या पवित्र समर्पणाची साक्ष आहे.\n", "id": "mar_Deva_54709"} {"text": "आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\n\nकसोटी क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणून ओळखला जातो, ही कसोटी क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या खेळाच्या प्रशासकीय मंडळाद्वारे हा कार्यक्रम दोन वर्षाची लीग आणि अंतिम सामना अश्या चक्रात आयोजित केला जातो, ज्यामध्ये प्राथमिक पात्रता फेरी अंतिम स्पर्धेपर्यंत जाते.\n", "id": "mar_Deva_54710"} {"text": "१९६४ रामेश्वरम चक्रीवादळ\n\n१९६४ चे रामेश्वरम् चक्रीवादळ ( धनुष्कोडी चक्रीवादळ म्हणूनही ओळखले जाते) हे भारतावर धडकलेल्या सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक मानले गेले. प्रथम १५ डिसेंबर रोजी अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र म्हणून याची नोंदणी झाली. उष्णकटिबंधीय लहरी ची जोड मिळाल्यानंतर, १८ डिसेंबरपर्यंत याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. पुढे काही दिवसातच वाऱ्याची तीव्रता वाढून, ५० उ. अक्षांशा जवळ याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. २३ डिसेंबरला, हे वादळ त्रिंकोमालीजवळ सिलोनमध्ये धडकले. त्यावेळी वाऱ्याची तीव्रता असावी असा अंदाज आहे. आधुनिक काळात याची गणना 'सुपर सायक्लोनिक वादळ' म्हणून झाली असती. पुढे काहीसे कमकुवत होऊन हे वादळ लवकरच तामिळनाडूला धडकले. किनाऱ्याला धडकल्यानंतर चक्रीवादळ वेगाने कमकुवत झाले आणि २४ डिसेंबर पर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. पुढे २६ डिसेंबरपर्यंत ते अरबी समुद्रावर जाऊन ओसरले .\n", "id": "mar_Deva_54711"} {"text": "रमण घोष\n\nरमण घोष (१५ ऑगस्ट, १९४२ - हे भारतीय अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू आहे.\n\nयांचे भाऊ दिपू घोष हे सुद्धा अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू आहेत.\n", "id": "mar_Deva_54712"} {"text": "मंजुषा कंवर\n\n| जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | उंची = | वजन = | संकेतस्थळ = | देश = भारतीय | खेळ = बॅडमिंटन | खेळांतर्गत_प्रकार = | महाविद्यालयीन_संघ = | क्लब = | संघ = | व्यावसायिक_पदार्पण = | प्रशिक्षक = | निवृत्ती = | प्रशिक्षित = | जागतिक = | प्रादेशिक = | राष्ट्रीय = | ऑलिंपिक = | पॅरालिंपिक = | सर्वोच्च_मानांकन = | वैयक्तिक_उत्कृष्ट = | पदकसाचे = | पदके_दाखवा = }} मंजुषा कंवर ही एक बॅडमिंटन खेळाडू आहे.\n", "id": "mar_Deva_54713"} {"text": "जंबिया\n\nजंबिया (अरबी: جنبية ) म्हणजे खंजिरासारखे एक अरबी पात्याचे शस्त्र होय. याला बाकदार, थोटके व २ ते ३ इंच रुंदीचे पाते असते. याची मूठ गेंड्यांच्या शिंगांपासून अथवा लाकडापासून बनवतात. जंबिया ठेवण्यासाठी लाकडी किंवा चामडी म्यान असते.\n\nअरब देशांत व प्रामुख्याने येमेनात हे शस्त्र पुष्कळ प्रचलित असून पुरुषांच्या पेहेरावाचा भाग म्हणून बाळगले जाते. येमेनी लग्नांमध्ये वऱ्हाडी पुरुषांनी हातांत जंबिये धरून नृत्य करण्याची रीत आहे.\n", "id": "mar_Deva_54714"} {"text": "धन्य तुकोबा समर्थ (एकपात्री)\n\nधन्य तुकोबा समर्थ हे नामदेव तळपे यांनी लिहिलेले एक एकपात्री संगीत नाटक आहे. हे नाटक तळपे स्वतःच सादर करतात. नाटकात \"नाम घेता...', \"पंढरीची वारी आहे माझे घरी...', \"आपुला तो एक देव करुणी घाव...', \"वृक्षवल्ली आम्हा...', \"आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने...' \"आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी...' या अभंगांमधून संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग सादर केले जातात. त्यांत तुकोबांचा जन्म, बालपण, देहू परिसर आणि इंद्रायणीचे माहात्म्य, तुकाराम महाराजांवर आलेली संकटे आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांनी केलेले चिंतन, रचलेले अभंग, गाथा यांसह वैकुंठगमनापर्यंचा आढावा अभंगांतून घेतला जातो. \"आम्ही जातो आमुच्या गावा...' या अभंगाने नाटकाचा शेवट होतो.\n\nसाधारणपणे दरवर्षी तुकाराम बीजेला नामदेव तळपे हे, कुठेना कुठे, आपले एकपात्री नाटक सादर करत असतात. इ.स. २०१०मधील तुकाराम बीजेच्या दिवशी तळपे यांनी त्यांच्या एकपात्रीचा ५०वा प्रयोग सादर केला होता.\n", "id": "mar_Deva_54715"} {"text": "स्टीव डॉड\n\nस्टीव डॉड ( १ जून १९२८), हा मूलवासी ऑस्ट्रेलियन (Indigenous Australian) नट आहे. तो सात दशकांपासून ऑस्ट्रेलियन मूलवासी लोकांच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मूळचा पशुपाल व रोडियो पटू (बैल किंवा घोड्याच्या पाठीवर बसून खेळला जाणारा एक खेळ) असणाऱ्या स्टीवला प्रख्यात ऑस्ट्रेलियन अभिनेता चिप्स राफर्टी याने प्रथम चित्रपटांत संधी दिली. कोरिया युद्धादरम्यान ऑस्ट्रेलियन लष्करात असतांना त्याचे चित्रपटांमधील काम सहा वर्षांसाठी खंडित झाले होते. तसेच वंशभेदामुळे व सतत एकाच प्रकारच्या भूमिका मिळाल्यामुळे त्याची कारकीर्द काहीशी मर्यादितच राहिली.\n\nत्याने अनेक प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. यामध्ये गॅलिपोली व द चँट ऑफ जिम्मी ब्लॅकस्मिथ (या चित्रपटात त्याने प्रमुख पात्राच्या खूनी काकांची भूमिका बजावली होती.) या चित्रपटांचा समावेश होतो. द कोका-कोला किड, क्विगली डाऊन अंडर आणि द मॅट्रिक्स यासारख्या ऑस्ट्रेलियात निर्मित आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधूनही त्याने लहान भूमिका केल्या आहेत. होमिसाइड आणि रश यासारख्या जुन्या ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणी मालिकांमध्ये तसेच नजिकच्या काळातील द फ्लाइंग डॉक्टर्स या मालिकांमध्ये त्याची भूमिका होती.\n", "id": "mar_Deva_54716"} {"text": "पी.व्ही. सिंधू\n\nपुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे. तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे. २ एप्रिल २०१७ मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.\n\nसिंधूने सप्टेंबर २०१२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी बी.डब्लू.एफ. जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्थान मिळविले. तिने बी.डब्लू.एफ. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके जिंकली आहेत आणि या स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्या झांग निंग नंतरची ती दुसरी महिला आहे.\n\nतिने २०१६ उन्हाळी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. येथे अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली. या स्पर्धेत तिने स्पेनच्या कॅरोलिना मारिनला हरवून रौप्य पदक जिंकले. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. तसेच कांस्य पदक जिंकले. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.\n\nसिंधूने २०१६ चायना ओपन स्पर्धांमध्ये तिची पहिली सुपरसीरिज जिंकली आणि त्यानंतर २०१७ मध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले. त्या व्यतिरिक्त तिने २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१८ आशियाई स्पर्धांमध्ये एक-एक रौप्य पदक मिळवले. तसेच यानंतर उबेर कपमध्येदेखील तिने दोन कांस्य पदके जिंकली.\n\nसिंधूने $8.5 दशलक्ष, $5.5 दशलक्ष आणि $7.2 दशलक्ष कमाईसह अनुक्रमे २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.\n\nभारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्रीची प्राप्तकर्ता आहे. तिला जानेवारी २०२० मध्ये पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54717"} {"text": "क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९५\n\n१९९५ची क्लासिकल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही गॅरी कास्पारोव्ह व विश्वनाथन आनंद यांच्यात झाली. तीत कास्पारोव्ह विजयी झाला. वर्ग:क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा वर्ग:इ.स. १९९५ मधील खेळ\n", "id": "mar_Deva_54718"} {"text": "क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०००\n\n२०००ची क्लासिकल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही व्लादिमिर क्रॅमनिक व गॅरी कास्पारोव्ह यांच्यात झाली. तीत क्रॅमनिक विजयी झाला.\n", "id": "mar_Deva_54719"} {"text": "क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २००४\n\n२००४ची क्लासिकल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही व्लादिमिर क्रॅमनिक व पीटर लेको यांच्यात झाली. तीत क्रॅमनिक विजयी झाला. वर्ग:क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\n", "id": "mar_Deva_54720"} {"text": "युएफा यूरो २०१२ गट अ\n\nयुएफा यूरो २०१२ मध्ये गट अचे सामने ८ जून २०१२ ते १६ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट अ मध्ये यजमान संघ , तसेच , आणि आहेत.\n", "id": "mar_Deva_54721"} {"text": "युएफा यूरो २०१२ गट ब\n\nयुएफा यूरो २०१२ मध्ये गट बचे सामने ९ जून २०१२ ते १७ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट ब मध्ये , , आणि आहेत. गट बला ह्या स्पर्धेचा ग्रुप ऑफ डेथ देखिल म्हणले जाते.\n", "id": "mar_Deva_54722"} {"text": "युएफा यूरो २०१२ गट क\n\nयुएफा यूरो २०१२ मध्ये गट कचे सामने १० जून २०१२ ते १८ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट क मध्ये , , आणि आहेत.\n", "id": "mar_Deva_54723"} {"text": "युएफा यूरो २०१२ गट ड\n\nयुएफा यूरो २०१२ मध्ये गट डचे सामने ११ जून २०१२ ते १९ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट ड मध्ये , , आणि आहेत.\n", "id": "mar_Deva_54724"} {"text": "राजशेखर (अभिनेता)\n\nराजशेखर हे मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते होते. ते 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखले जातात.\n", "id": "mar_Deva_54725"} {"text": "राजशेखर (नाटककार)\n\nराजशेखर हा इ.स.च्या १०व्या शतकात होऊन गेलेला महाराष्ट्री प्राकृत व संस्कृत भाषांतील नाटककार, कवी होता. गुर्जर प्रतिहारांचा राजा पहिला महेंद्रपाल याच्या राजसभेत हा कवी होता. याने लिहिलेले महाराष्ट्री प्राकृतातील कर्पूरमंजरी हे नाटक विशेष ख्यात आहे. खेरीज बालरामायण हे संस्कृत नाटक, काव्यमीमांसा नावाचा काव्यशास्त्राची मीमांसा करणारा संस्कृत ग्रंथ इत्यादी साहित्यकृतींचाही हा कर्ता आहे.\n", "id": "mar_Deva_54726"} {"text": "युएफा यूरो २०१२ बाद फेरी\n\nयुएफा यूरो २०१२ बाद फेरीचे सामने २१ जून, इ.स. २०१२ ते १ जुलै, इ.स. २०१२ पर्यंत खेळवले गेले.\n\n__TOC__\n", "id": "mar_Deva_54727"} {"text": "युएफा यूरो २०१२ स्पर्धा कार्यक्रम\n\nयुएफा यूरो २०१२ स्पर्धा कार्यक्रम युएफाने ४ ऑक्टोबर २०१० रोजी मिन्स्क, बेलारूस येथे झालेल्या बैठकीत मान्य केला.\n", "id": "mar_Deva_54728"} {"text": "स्टेडियम नॅरोडोव्ही\n\nनॅशनल स्टेडियम () हे पोलंड देशाच्या वॉर्सा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००८ साली बांधकाम सुरू झालेले व नोव्हेंबर २०११ साली बांधून पूर्ण झालेल्या नॅशनल स्टेडियमची आसनक्षमता ५८,००० असून ते पोलंडमधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. युएफा यूरो २०१२ साठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमसाठी १.९१५ अब्ज झुवॉटी इतका खर्च आला आहे. ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील प्रारंभिक सामना, उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरीचे सामने खेळवले गेले. पोलंड फुटबॉल संघ ह्याच स्टेडियममधून आपले राष्ट्रीय सामने खेळतो.\n", "id": "mar_Deva_54729"} {"text": "युएफा यूरो २०१२ संघ\n\nपोलंड आणि युक्रेन मध्ये होणाऱ्या युएफा यूरो २०१२त सहभागी संघाची यादी खाली दिलेली आहे. स्पर्धा ८ जून २०१२ रोजी सुरू होणार आहे व स्पर्धेचा अंतिम सामना १ जुलै २०१२ रोजी होईल.\n\nप्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला. संघाचा पहिल्या सामन्या पूर्वी जर एखादा खेळाडू स्पर्धेत सहभागी न होण्या इतका जखमी झाला तर त्याची जागा बदली खेळाडू घेउ शकतो.\n", "id": "mar_Deva_54730"} {"text": "डेना एर फ्लाइट ९९२\n\nदाना एर फ्लाईट ९९२ विमान अपघात हा दिनांक ३ जून, इ.स. २०१२ रोजी नायजेरियातील लागोस येथे झालेला विमान अपघात आहे. अपघातग्रस्त विमान हे मॅकडोनेल डग्लस एमडी ८३ प्रकारचे दाना एरचे प्रवासी विमान होते. हे विमान लागोसमधील एका इमारतीला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातसमयी विमानात १४७ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. नायजेरियन हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार विमानातील कुणीही प्रवासी वा कर्मवचारी बचावले असण्याची शक्यता नाही. हे विमान अबुजाहून लागोससाठी उड्डाणावर होते.\n", "id": "mar_Deva_54731"} {"text": "लुईस गॉर्डन प्यूग\n\nतो सर्व महासागरांमध्ये लांब पल्ल्याचे जलतरण (यामध्ये वेगापेक्षा अंतर अधिक महत्त्वाचे असते.) करणारा पहिला जलरणपटू आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या ठिकाणी पोहून त्या प्रदेशातील पर्यावरणविषयक समस्यांकडे लक्ष्य वेधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आर्क्टिक प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फाच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष्य वेधण्यासाठी तो इ.स. २००७ मध्ये उत्तर ध्रूवावर १ कि.मी. अंतर पोहून गेला. तसेच इ.स. २०१० मध्ये हिमालयातील वितळणाऱ्या हिमनद्या (glaciers) व त्यातून भविष्यात होणाऱ्या पिण्याचा पाण्याचा तुटवड्यामुळे जागतिक शांततेवर होणारा परिणाम याकडे प्रसारमाध्यमांचे तसेच देशांचे लक्ष्य वेधण्यासाठी तो हिमालयातील हिमनदी वितळून बनलेल्या तळ्यातून पोहून गेला.\n\nइ.स. २०१० मध्ये जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लिडर म्हणून त्याचा गौरव केला.\n", "id": "mar_Deva_54732"} {"text": "रॉयल सोसायटी\n\nरॉयल सोसायटी ऑफ लंडन फॉर इम्प्रोविंग नॅचरल नॉलेज (जी रॉयल सोसायटी या नावाने ओळखली जाते) ही संस्था शास्त्रांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. या संस्थेची स्थापना इ.स. १६६० मध्ये करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_54733"} {"text": "पुराजीवशास्त्र\n\nइतिहासपूर्व काळातील जीवनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास पुराजीवशास्त्र म्हणतात. या शास्त्राच्या अभ्यासकास पुराजीवशास्त्रज्ञ म्हणतात. * वर्ग:विज्ञान en:Paleontology\n", "id": "mar_Deva_54734"} {"text": "श्रीवर्धन\n\nश्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून कोंकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.\n", "id": "mar_Deva_54735"} {"text": "झीशान आली\n\n| जन्म_स्थान = कोलकत्ता, भारत | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | उंची = | वजन = | संकेतस्थळ = | देश = भारत | खेळ = टेनिस | खेळांतर्गत_प्रकार = | महाविद्यालयीन_संघ = | क्लब = | संघ = | व्यावसायिक_पदार्पण = | प्रशिक्षक = | निवृत्ती = १९९५ | प्रशिक्षित = | जागतिक = | प्रादेशिक = | राष्ट्रीय = | ऑलिंपिक = | पॅरालिंपिक = | सर्वोच्च_मानांकन = | वैयक्तिक_उत्कृष्ट = | पदकसाचे = | पदके_दाखवा = }}\n", "id": "mar_Deva_54736"} {"text": "निरुपम संजीव\n\n| जन्म_स्थान = कोईमतूर,भारत | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | उंची = | वजन = | संकेतस्थळ = | देश = भारत | खेळ = टेनिस | खेळांतर्गत_प्रकार = | महाविद्यालयीन_संघ = | क्लब = | संघ = | व्यावसायिक_पदार्पण = | प्रशिक्षक = | निवृत्ती = | प्रशिक्षित = | जागतिक = | प्रादेशिक = | राष्ट्रीय = | ऑलिंपिक = | पॅरालिंपिक = | सर्वोच्च_मानांकन = | वैयक्तिक_उत्कृष्ट = | पदकसाचे = | पदके_दाखवा = }}\n", "id": "mar_Deva_54737"} {"text": "विकिपीडिया:नो ओपन प्रॉक्सीझ\n\nखालील मजकूर मीडियाविकिच्या नियमावलीतून घेतलेला आहे.\n\nहे धोरण ओपन प्रॉक्सीझवरून मराठी विकिपीडियावरील संपादनांना बंदी घालण्याबाबत आहे. बंदी घालण्याचे धोरण विकिमीडियाच्या सार्वत्रिक धोरणावर आधारित आहे याबद्दल फेब्रुवारी, इ.स. २००४मध्ये चर्चा झाली होती आणि हे धोरण मार्च, इ.स. २००६ मध्ये अमलात आणले गेले.\n\nजर तुम्ही केलेली संपादने अशा प्रतिबंधनाने बाधित झाली असतील तर मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांशी संपर्क साधा.\n", "id": "mar_Deva_54738"} {"text": "मर्सेडिझ-बेंझ एमबी१००\n\nहे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन असून ते इ.स. १९८१ ते इ.स. १९९५ पर्यंत उत्पादित केले गेले होते.\n\nयात २.४ लिटर, ५५ किलोवॅट (७३ हॉर्सपॉवर) क्षमतेचे इंजिन वापरलेले होते.\n", "id": "mar_Deva_54739"} {"text": "सिंको दे मायो\n\nसिंको दे मायो (स्पॅनिश अर्थ : मे महिन्याचा ५ वा दिवस) हा उत्सव दरवर्षी ५ मे रोजी साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यत्वे मेक्सिकोमधील प्युबला राज्यात प्युबेला युद्धदिनाच्या स्मरणासाठी साजरा केला जातो. अमेरिकेत हा उत्सव मेक्सिकन नागरिक राहत असलेल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अमेरिकेत हा दिवस मेक्सिकन संस्कृतीच्या गौरवार्थ साजरा करतात. ५ मे १८६२ रोजी इग्नाशिओ झारागोझा सेगुइन यांच्या नेतृत्वाखाली मेक्सिकन लष्कराने प्युबला येथे झालेल्या युद्धात फ्रेंच लष्कराचा अनेपेक्षितरित्या पाडाव करून विजय संपादन केला. साधारण गैरसमजातून हा दिवस मेक्सिकोचा स्वातंत्र्यदिन मानला जातो, पण प्रत्यक्षात १६ सप्टेंबर हा मेक्सिकोचा स्वातंत्र्यदिन आहे.\n", "id": "mar_Deva_54740"} {"text": "जर्सी सिटी (न्यू जर्सी)\n\nजर्सी सिटी हे एक हडसन काउंटी, न्यू जर्सी, अमेरिकेमधील महत्त्वाचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, जर्सी सिटीची लोकसंख्या २४७,५९७ असून न्यू जर्सीमधील लोकसंख्येच्या आधारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.\n\nन्यू यॉर्क शहरी विभागाचा भाग असणारी जर्सी सिटी, पश्चिम मॅनहॅटनच्या बाजूला असून हडसन नदीच्या पलिकडे आहे, तर शहराच्या दुसऱ्या बाजूला हॅकनसॅक नदी आणि नूअर्क बेट आहे. जर्सी सिटी हे शहर मुख्य रेल्वे मार्गांनी जोडलेले असून चा किनारा असून एक उत्तम बंदर आहे. जर्सी सिटीमध्ये अनेक उद्योगधंद्यांची भरभराट शहराच्या विकासासाठी कारणीभूत आहे. सुंदर नदीकिनारा असणारे हे अमेरिकेतील एक मोठे डाऊन टाऊन असणारे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_54741"} {"text": "माँटेनिग्रो राष्ट्रीय फुटबॉल संघ\n\nमॉंटेनिग्रो फुटबॉल संघ (मॉंटेनिग्रिन: Фудбалска репрезентација Црне Горе) हा मॉंटेनिग्रो देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॉडगोरिकामधील स्टेडियममधून खेळतो. इ.स. २००७ मध्ये सर्बिया व मॉंटेनिग्रोच्या फाळणीनंतर स्थापन झालेला मॉंटेनिग्रो हा जगातील सर्वात नवीन राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.\n\nमॉंटेनिग्रोने आजवर एकाही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली नाही.\n", "id": "mar_Deva_54742"} {"text": "सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम\n\nसान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम () हे स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. रेआल माद्रिद ह्या लोकप्रिय फुटबॉल क्लबच्या मालकीचे असलेले हे स्टेडियम जगामधील सर्वात प्रसिद्ध व प्रतिष्ठित फुटबॉल स्टेडियमपैकी एक मानले जाते.\n\nआजवर येथे १९८२ फिफा विश्वचषक व १९६४ युरोपियन देशांचा चषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने तसेच युएफा चँपियन्स लीगच्या १९५७, १९६९, १९८० व २०१० हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_54743"} {"text": "कोनिंग बुडोईनस्टेडियोन\n\nकोनिंग बुडोईनस्टेडियोन (, ) हे बेल्जियम देशाच्या ब्रसेल्स शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे.\n\nआजवर येथे युएफा यूरो २००० स्पर्धेमधील सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५८, १९६६, १९७४ व १९८५ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_54744"} {"text": "ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम\n\nज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम () किंवा सान सिरो हे इटली देशाच्या मिलान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. प्रसिद्ध इटालियन फुटबॉल खेळाडू ज्युझेप्पे मेआत्सा ह्याचे नाव ह्या स्टेडियमला देण्यात आले आहे. मिलान शहरामधील ए.सी. मिलान व इंटर मिलान ह्या दोन्ही लोकप्रिय क्लबांचे हेच यजमान स्थान आहे.\n\nआजवर येथे १९३४ व १९९० फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८० स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९६५, १९७०, १९७४ व २००१ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_54745"} {"text": "रिद्धपूर\n\nश्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी आहे. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ 'लीळाचरित्र' लिहिला गेला आहे. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.\n\nमराठी सरिता जेथे उगम झाली ती हीच पावनभूमी आहे. मराठी वाङमयाची पंढरी आहे. यामुळे प्रत्येक लेखकाने, साहित्यिकानेच नाही तर प्रत्येक मराठी माणसाने या मातीचा बुक्का मस्तकावर लावावा व या पवित्र ऐतिहासिक मातीवर आपला माथा टेकवावा, अशी ही भूमी आहे.\n\nही माती श्री गोविंदप्रभू, श्री.चक्रधर स्वामी, श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांच्या वास्तवाने पुनित झालेली आहे. महीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला याच मातीमध्ये अंकुर फुटला. समतेचा विचार १३ व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. श्री गोविंदप्रभू महाराष्ट्राचे आद्यकर्ते संत सुधारक होते. ते श्री चक्रधरांचे गुरू होते. श्री चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली तेही या रिद्धपूरच्या भूमितच.\n\nनागदेवाचार्यांनी लीळाचरित्र आद्यग्रंथ मराठी भाषेतच नव्हे, तर मराठीच्या वऱ्हाडी बोलीत लिहून घेतले व बोली भाषेला शास्त्रीय भाषेचे महत्त्व प्राप्त करून दिले. संस्कृत पंडितांना त्यांनी बोलीभाषेतून बोलते केले. वऱ्हाडी बोली आद्यग्रंथाची भाषा झाली. श्री चक्रधरांनी याच गावात वाङ्मयीन, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक क्रांती केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमित झाला. मराठी भाषेला त्यांनी याच भूमितून शास्त्रभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. ही फार मोठी वाङमयीन भाषिक क्रांती होती.\n\nमहानुभावांच्या १४ सांकेतिक लिपी ही फार मोठी भाषा वैज्ञानिक व लिपीशास्त्राची क्रांती होय. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक होते. श्री चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी या पंथात कथा काव्य निर्माण केलेत. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती यात झाली. तत्त्वज्ञानाची मराठीतून शास्त्रशुद्ध मांडणी करून कर्मकांड व प्रवृत्तीवादाला नकार दिला व संन्यासवादाचा पुरस्कार केला.\n\nमराठी भाषेचा झेंडा पंजाब, अफगाणिस्थानापर्यंत येथूनच पोहोचला. मराठी भाषाप्रेमींनी या भूमिला मानाचा मुजरा करावा, अशी ही भूमी पवित्र आहे.\n", "id": "mar_Deva_54746"} {"text": "युएफा यूरो २०१२ मानांकन\n\nयुएफा यूरो २०१२ स्पर्धेसाठी मानांकन माहिती येथे देण्यात आलेली आहे. स्पर्धेचा ड्रॉ २ डिसेंबर २०११ रोजी किव, युक्रेन येथे घोषित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54747"} {"text": "बिक्रम सिंग\n\nजनरल बिक्रम सिंग (१० मे, इ.स. १९५१ - हयात) हे भारतीय लष्कराचे २७वे लष्करप्रमुख आहेत. त्यांनी १ जून, इ.स. २०१२ रोजी मावळते लष्करप्रमुख विजय कुमार सिंह ह्यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली.\n\n३१ मार्च, इ.स. १९७२ रोजी सिख लाइट इन्फंट्रीमध्ये भरती झालेल्या व तेव्हापासून भारतीय लष्करात सक्रिय असलेल्या बिक्रम सिंग ह्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत\n", "id": "mar_Deva_54748"} {"text": "युएफा युरोपा लीग\n\nयुएफा युरोपा लीग (; मागील नाव: युएफा कप) ही युरोपमधील एक फुटबॉल स्पर्धा आहे. युएफा ही युरोपामधील संस्था दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. युएफा चॅंपियन्स लीग खालोखाल ही युरोपामधील सर्वात लोकप्रिय वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी युरोपीय क्लबांना आपापल्या देशांच्या लीगमध्ये चांगले प्रदर्शन द्यावे लागते.\n\nआजवर एकूण २६ विविध क्लबांनी ही स्पर्धा जिंकली आहे. युव्हेन्टस एफ.सी., इंटर मिलान व लिव्हरपूल एफ.सी. ह्या संघांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) ह्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.\n", "id": "mar_Deva_54749"} {"text": "अखिलेश यादव\n\nअखिलेश यादव (जन्म : सैफई-इटावा जिल्हा, १ जुलै १९७३) हा भारतातील एक राजकारणी, समाजवादी पक्षाचा पक्षप्रमुख व उत्तर प्रदेश राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१७ दरम्यान ह्या पदावर असणारा अखिलेश हा उत्तर प्रदेशचा आजवरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव ह्यांचा मुलगा असलेला अखिलेश २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर आला. ५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर २०१७ विधानसभा निवडणुकीत अखिलेश व समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.\n", "id": "mar_Deva_54750"} {"text": "हर्ष भोगले\n\nहर्ष भोगले (१९ जुलै, १९६१ - ) हे दूरचित्रवाणीवरील इंग्लिश क्रिकेट समालोचक आणि क्रीडा पत्रकार आहेत. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला.\n", "id": "mar_Deva_54751"} {"text": "बिंदेश्वर पाठक\n\nबिदेश्वर पाठक हे भारतातील गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते आहेत. पर्यावरण, मानवी हक्क, मैला व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा आणि सामाजिक व्यवस्थापन याक्षेत्रात कार्यरत असलेल्या सुलभ इंटरनॅशनल या संस्थेचे पाठक संस्थापक आहेत\n", "id": "mar_Deva_54752"} {"text": "बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख\n\nबोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख () हा जर्मनी देशाच्या म्योन्शनग्लाडबाख शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०० साली स्थापन झालेला व जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा संघ जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय, यशस्वी व प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे.\n\nह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये विजेतेपद मिळवले आहे.\n", "id": "mar_Deva_54753"} {"text": "नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी.\n\nनॉटिंगहॅम फॉरेस्ट फुटबॉल क्लब () हा युनायटेड किंग्डमच्या नॉटिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८६५ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या द चॅंपियनशिप्स ह्या दुय्यम दर्जाच्या लीगमधे खेळतो.\n", "id": "mar_Deva_54754"} {"text": "रे ब्रॅडबरी\n\nरे डगलस ब्रॅडबेरी (इंग्लिश: Ray Bradbury) (२२ ऑगस्ट, इ.स. १९२० - ५ जून, इ.स. २०१२) हे अमेरिकन विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा लेखक होते. ते त्यांच्या फॅरनहाइट ४५१ (इ.स. १९५३) या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या विज्ञानकथांचे संग्रह द मार्शियन क्रॉनिकल्स (इ.स. १९५०) आणि द इल्लुस्ट्रेटेड मॅन (इ.स. १९५१) हे सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर व कथांवर आधारित चित्रपट बनविले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_54755"} {"text": "फॅरनहाइट ४५१\n\nफॅरनहाइट ४५१ (इंग्लिश: Fahrenheit 451) ही रे ब्रॅडबरी याने लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी कल्पित भविष्यातील अशा काळावर आधारित आहे जेथे पुस्तकांवर बंदी आणली गेली आहे. कागद सुमारे ४५१ अंश फॅरनहाइट (सुमारे २३२ अंश सेल्सियस) तापमानाला ज्वलन पावतो. यावरून या कादंबरीचे नाव फॅरनहाइट ४५१ ठेवण्यात आले होते.\n", "id": "mar_Deva_54756"} {"text": "बाल साहित्य\n\nबालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय. या वाङ्मयात, राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन ॲन्डरसन हा त्या लेखकांतला एक प्रख्यात लेखक. त्याने लिहिलेल्या परीकथांची जगातल्या सर्व भाषांत भाषांतरे झाली आहेत. लेविस कॅरोलचे 'ॲलिस इन्‌ वंडरलॅन्ड, मार्क ट्वेनचे 'टॉम सॉयर' आणि 'ॲडव्हेन्चर्स ऑफ हकरबरी फिन', फिलिपा पिअर्सचे 'मिडनाईट गार्डन', इ. यांशिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी हार्डी बॉइज, नॅन्सी ड्‌ऱ्यू, हॅरी पॉटर वगैरे पुस्तके जगप्रसिद्ध आहेत.\n\nमराठीतही बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक आहेत. बालसाहित्यात अगदी छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी कविता, नीतिकथा, साहसकथा, अन्य गमतीदार कथा, प्रवासवर्णने, आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या असतात.\n\nबालसाहित्याला पहिले मुद्रित स्वरूप १८०६ साली मिळाले ते 'बाळबोध मुक्तावली'च्या रूपाने. इसापनीती, पंचतंत्र, हितोपदेश अशी पुस्तके म्हणजे थेट उपदेश करणाऱ्या बोधकथा होत्या. बालसाहित्याची संकल्पना ही जागतिक स्तरावरची असली तरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रात बालमानसशास्त्र आणि बालसाहित्य यांचा गांभीर्याने विचार सुरू होण्यास मादाम मॉन्टेसरी यांची १९४४ची पुणे भेट कारणीभूत आहे, असे म्हणतात.\n\nबालसाहित्याचा प्रथम कालखंड हा छत्रे, दामले, ओक, आपटे यांचा मानला जातो. त्यानंतर साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना. ह. आपटे, भा. रा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, अमरेंद्र गाडगीळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. सत्तरच्या दशकामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू संपुष्टात येऊ लागल्याने नव्या पिढीला आजी-आजोबांच्या गोष्टी दुष्प्राप्य होऊ लागल्या. काळाची नेमकी गरज म्हणून संस्कारक्षम बालसाहित्याला याच काळात सुगीचे दिवस आले. सत्तरच्या दशकानंतर बालसाहित्याची मागणी वाढून दुर्गा भागवत, पिरोज आनंदकर, सुधा करमरकर, शांता शेळके, लीला भागवत, सरिता पदकी यांची अनेक पुस्तके याच काळात पुढे आली. ऐंशीच्या दशकामध्ये शैलजा काळे या एकट्या लेखिकेची बालसाहित्याची शंभर पुस्तके प्रकाशित झाली होती. भा.रा.भागवतांचीही एकूण पुस्तके साधारणपणे तितकीच असावीत.\n", "id": "mar_Deva_54757"} {"text": "वाजसनेयी संहिता\n\nकाश्मिरी विद्वान मम्मट (इ.स. सुमारे ११००) हा एक मोठा संस्कृत साहित्यशास्त्रकार होऊन गेला. कैयट आणि उवट असे दोन कनिष्ठ बंधू त्याला होते. ह्या दोन बंधूंना त्यानेच विद्या शिकवली. उवट हा शुक्ल यजुवेंदाच्या वाजसनेयी संहितेवरील भाष्याचा कर्ता म्हणून ओळखला जातो.\n\nवाजसनेयी संहितेमध्ये तांदूळ, जव(=यव,सातू), मूग, उडीद, तीळ, गहू, मसूर वगैरे धान्यांची यादी दिलेली आहे. ही धान्ये कोणत्या ऋतूत पेरावयाची यांचाही उल्लेख आहे.(१८.१२)\n\nधंदे आणि व्यवसाय यांची माहिती वाजसनेयी संहितेत (३०.७) येथे आहे. उदा० मच्छीमार (=धीवर,दाश किंवा कैवर्त), कीनाश (=शेतकरी), वप(=पेरणी करणारे), धोबी, मणिकार, वेताचे काम करणारे विदलकारी, दोरखंड वळणारे, रथ बनवणार, धनुष्ये बनवणारे, इषुकार (बाण बनवणारे), लोहार, सोनार, कुंभार, वनपाल, जंगलातला वणवा विझवणारे, गायी पाळणारे, वैद्य, वस्त्रांवर विणकम करणारे वगैरेंचे उल्लेख वाजसनेयी संहितेत आहेत. शिवाय समुद्री प्रवासासाठी मोठ्या बोटी कशा बनवायच्या हेही वाजसनेयी संहितेत (३१.७) आहे.\n\n१०८०० विटा वापरून पंख पसरलेल्या गरुडासारखी दिसणारी यज्ञाची वेदी कशी तयार करायची हे वाजसनेयी संहितेत ११.१८ येथे आहे. विणकर जे आडवे उभे धागे विणतात त्यांना ताणा-बाणा म्हणतात. अशा वेळा विणताना ताण्याला वजनदार शिशाची गोळी टांगत, असे यजुर्वेदातील वाजसनेयी संहितेत १९.८० येथे म्हटलेआहे.\n\nआधुनिक अर्थ : वाजसन म्हणजे कृषक. वाजपेय यज्ञ म्हणजे अन्न आणि पेय (म्हणजे पाणी) यासाठी केला जाणारा विधी, असे सुप्रसिद्ध विचारवंत स. रा. गाडगीळ यांचे मत आहे.\n", "id": "mar_Deva_54758"} {"text": "स्टीवन पीएनार\n\nस्टीवन पीएनार (मार्च १७, इ.स. १९८२ - ) हा कडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.\n\nहा ऑक्टोबर २०१२पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा नायक होता. आता पीएनार एव्हर्टन एफ.सी.कडून खेळतो.\n", "id": "mar_Deva_54759"} {"text": "इगोर स्त्राव्हिन्स्की\n\nइगोर स्त्राव्हिन्स्की (; १७ जून १८८२ - ६ एप्रिल १९७१ ) हा एक रशियन व नंतर फ्रेंच व अमेरिकन संगीतकार होता. विसाव्या शतकातील तो एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार मानला जातो.\n", "id": "mar_Deva_54760"} {"text": "एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग\n\nएफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग () हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा झेनिथ रशियामधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो. झेनिथने २००७-०८ हंगामामधील युएफा युरोपा लीगमध्ये अजिंक्यपद मिळवले व २००८ सालच्या युएफा सुपर कप सामन्यामध्ये मॅंचेस्टर युनायटेडवर विजय मिळवून हा चषक देखील जिंकला.\n", "id": "mar_Deva_54761"} {"text": "रॉबर्ट लेवंडोस्की\n\nरॉबर्ट लेवंडोस्की (; २१ ऑगस्ट १९८८, वर्झावा) हा एक पोलिश फुटबॉलपटू आहे. लेवंडोस्की सध्या जर्मनीच्या बोरूस्सीया डोर्टमुंड व पोलंडसाठी फुटबॉल खेळतो.\n", "id": "mar_Deva_54762"} {"text": "एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को\n\nएफ.सी. लोकोमोटिव मॉस्को () हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.\n", "id": "mar_Deva_54763"} {"text": "पीटर हेवूड\n\nपीटर हेवूड (इंग्लिश: Peter Heywood) (६ जून, इ.स. १७७२ - १० फेब्रुवारी, इ.स. १८३१) हा एक ब्रिटिश नौसेनाधिकारी होता. तो २८ एप्रिल, इ.स. १७८९च्या एच.एम.एस. बाउंटी या नौकेवर झालेल्या बंडाळीदरम्यान बोटीवर होता. त्या बंडाळीत त्याने सहभागही घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली व बंडखोर म्हणून फाशीची शिक्षा झाली होती. पण नंतर त्याला माफी देण्यात आली. तो नौसेनेवर परत रुजू झाला व २९ वर्षे तेथे नौकरी करून, तो पोस्ट-कॅप्टन या पदावर पोहोचून निवृत्त झाला.\n", "id": "mar_Deva_54764"} {"text": "क्यू आर संकेतावली\n\nक्यू आर संकेतावली (इंग्रजी: QR code, Quick Response code, क्विक रिस्पॉन्स कोड; अर्थ: जलद प्रतिक्रिया संकेतावली) हा एका प्रकारच्या मॅट्रिक्स बारकोडासाठी (म्हणजे द्वि-आयामी संकेतावलीसाठी) असलेला ट्रेडमार्क आहे. क्यू आर संकेतावली सुरुवातीला मोटर वाहन उद्योगांसाठी विकसित करण्यात आली होती. पण तिच्या जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता ह्या गुणांमुळे, नंतरच्या काळात हे तंत्रज्ञान मोटर वाहन उद्योगांच्या बाहेरसुद्धा लोकप्रिय झाले.\n", "id": "mar_Deva_54765"} {"text": "विकिपीडिया:छळणूक\n\nसदसद्विवेकबुद्धीने पाहिले असता, विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तींना जाणीवपूर्वक लक्ष्य करून केलेले जाचक वर्तन किंवा वर्तणुकीचा पॅटर्न म्हणजे छळणूक होय. सहसा (नेहमी नसला, तरी बह्वंशी) लक्ष्य केलेल्या व्यक्तीला/व्यक्तींना सतावल्यासारखे, दबाव आल्यासारखे किंवा काच असल्यासारखे वाटावे आणि तेणेकरून विकिपीडियावरील संपादनाचा त्यांचा आनंद हिरावून घेणे, त्यांना हादरवणे/घाबरवणे किंवा हतोत्साह, व अंती संपादने करण्यापासून परावृत्त करणे, असा छळणुकीचा हेतू असतो.\n\nयाशिवाय थेट टिप्पणी/वाद/संवाद न घडतादेखील लक्ष्य केलेल्यांच्या ध्यानी येतील व गर्भितार्थाने त्यांच्यावरच रोख असल्याचे कळेल, अशा बेताने केलेली कृत्येदेखील छळणुकीत गणली जाऊ शकतात.\n", "id": "mar_Deva_54766"} {"text": "विकिपीडिया:Sysop Actions\n\nThis page lists proposed actions by Sysops. This is meant for discussion among sysops. To leave a message for a particular sysop, see विकिपीडिया:प्रचालकांची यादी.\n\nEnglish text is allowed on this page. This will allow greater transparency with global sysops and/or stewards in case of disputes over these actions. Sysops are welcome to translate between Marathi/English as needed.\n", "id": "mar_Deva_54767"} {"text": "२०१२ फ्रेंच ओपन\n\nही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १११ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ११ जून, इ.स. २०१२ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54768"} {"text": "ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल\n\nऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल () हे युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम व क्रीडा संकुल आहे. इ.स. १९२३ मध्ये बांधल्या गेलेल्या व युक्रेनमधील सर्वात मोठ्या असलेल्या ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील काही साखळी सामने व अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. ह्या स्पर्धेसाठी ह्या स्टेडियमचे मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली व नव्या स्टेडियमचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये उद्घाटन केले.\n", "id": "mar_Deva_54769"} {"text": "कॉव्हेंट्री सिटी एफ.सी.\n\nकॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब () हा युनायटेड किंग्डमच्या कॉव्हेंट्री शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८३ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चॅंपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे २०१२ सालचे प्रदर्शन खराब होते ज्यामुळे पुढील हंगामामध्ये तिसऱ्या दर्जाच्या लीगमध्ये खेळेल.\n", "id": "mar_Deva_54770"} {"text": "लीड्स युनायटेड एफ.सी.\n\nलीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब () हा युनायटेड किंग्डमच्या लीड्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चँपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे हल्ली प्रदर्शन खराब राहिले आहे.\n", "id": "mar_Deva_54771"} {"text": "२०१२ विंबल्डन स्पर्धा\n\nही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ जून ते ८ जुलै, इ.स. २०१२ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54772"} {"text": "२०१२ यू.एस. ओपन\n\nही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १३२वी आवृत्ती ऑगस्ट २७ ते सप्टेंबर १० दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात येथे भरवण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54773"} {"text": "विकिपीडिया:दशकपूर्ती कार्यक्रम\n\n१ मे २०१५ रोजी आपल्या मराठी विकिपीडिया ला १२ वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्त विकिपीडिया सध्य संपादक तसेच भूतकाळातील सुद्धा लोकांचा (जे कधी काळी विकिपीडिया वर दिवसरात्र लिहीत होते) गौरव करता येऊ शकेल असा कार्यक्रम आयोजित करायवयाचा विचार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात आपणास रस असल्यास कृपया आपले विचार कळवावेत.\n\nसंपादकांची तोंड ओळख\n\nमागील १२ वर्षांचा आढावा\n\nसंपादकांचा गौरव\n\nआलेख\n\nभविष्याचे नियोजन\n\nआनंद सोहळा\n", "id": "mar_Deva_54774"} {"text": "लाईम रीजिस\n\nलाईम रीजिस हे डॉर्सेट काउंटीमधील एक शहर आहे. हे शहर तेथील ब्ल्यू लिआस कड्यांमध्ये मिळालेल्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध झाले आहे. हे शहर इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.\n", "id": "mar_Deva_54775"} {"text": "ब्लू लिआस\n\nदक्षिण, पूर्व आणि पश्चिम इंग्लंडमधील तसेच दक्षिण वेल्समधील भौगोलिक खडकरचनांना ब्ल्यू लिआस असे म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_54776"} {"text": "हेन्री दे ला बेचे\n\nसर हेन्री थॉमस देला बेचे (१० फेब्रुवारी, इ.स. १७९६ - १३ एप्रिल, इ.स. १८५५) हे ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ व पुराजीवशास्त्रज्ञ होते. ते रॉयल सोसायटीचे सदस्य होते. त्यांनी सुरुवातीच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण पद्धतींमध्ये अनेक बदल घडवून आणले.\n", "id": "mar_Deva_54777"} {"text": "जो सॅंतियागो\n\nजोसेफ अल्बर्टो \"जो\" सॅंतियागो (इंग्लिश: Joey Santiago) (जून १०, इ.स. १९६५ - हयात) हा फिलिपीनी-अमेरिकन गिटार वादक व संगीतकार आहे. तो इ.स. १९८६ पासून कार्यरत आहे. अमेरिकन अल्टरनेटिव्ह रॉक बॅंड पिक्सीजचा प्रमुख-गिटारवादक म्हणून तो प्रसिद्ध आहे. तो गट इ.स. १९९३ मध्ये फुटल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांना व दूरचित्रवाणी माहितीपटांना संगीत दिले. नंतर त्याने त्याची पत्नी लिंडा मल्लारीसोबत द मार्टिनीज नावाचा गट स्थापन केला. त्याने चार्ल्स डग्लस व फ्रॅंक ब्लॅक यांच्या ध्वनिमुद्रिकांमध्येसुद्धा गिटारवादन केले आहे. पिक्सीज गट इ.स. २००४ साली परत जमला, तेव्हा सॅंतियागो प्रमुख-गिटारवादक म्हणून रुजू झाला.\n", "id": "mar_Deva_54778"} {"text": "ई लर्निंगचा शिक्षण क्षेत्रात वापर\n\nवैशिष्ट्ये :-हा प्रोजेक्ट पूर्णपणे online असल्यामुळे हा प्रोजेक्ट राबवितांना शिकाजवळ प्रोजेक्ट मध्ये दिलेल्या साधनापैकी किमान दोन साधनाचा वापर करणे . मर्यादा :-संगणकाचे ज्ञान पूर्णपणे English, java ,banary system या भाषेमध्ये आहे ते मराठीत रूपांतर करतांना काही चुका झाल्या असतील . त्यासाठी अभिप्राय प्रमाणे चूकांची दुरस्ती करून तसा बदल करणे . प्रोजेक्ट विचार :-प्रोजेक्ट मध्ये सर्व शाशकीय नियमाचे पालन करून व शाशनाच्या सर्व जी.आर .चे वाचन करून नियमबद्ध व सूत्रबद्ध नियोजन केले आहे कारण आपल्याजवळ असणाऱ्या उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करून घेणे हे सत्ये आहे. उक्तीप्रमाणे बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून आपण सर्व शाशकीय यंत्रणेतील व्यक्ती ने हा बदल स्वीकारावा व परिस्थितीनुसार समायोजन करून विध्यार्थाच्या दृष्टीने विविध योजना व नव उपक्रम राबवायलाच हवे. प्रोजेक्ट राबवण्यासाठी आवश्यक साधने :- (यापैकी कोणतेही दोन) १.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांचे ई- मेल असणे आवश्यक आहे . २.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे संगणक असणे आवश्यक आहे .३.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे २ जी.बी. क्षमतेचा पेन drive असणे आवश्यक आहे . ४.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे mobail असणे आवश्यक आहे त्यात इंटरनेट असणे आवश्यक आहे ज्या शाळेवर इंटरनेट सुविधा उपल्ध नाही त्यांच्या जवळ nokia malimedia mobail आवश्यक आहे . ५.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांचा M.S.C.I.T पर्यंत संगणकाचे ज्ञान या प्रोजेक्टसाठी पूर्ण आहे .\n", "id": "mar_Deva_54779"} {"text": "पार्क दे प्रेंस\n\nपार्क दे प्रेंस () हे फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. हा क्लब इ.स. १९७३ सालापासून आपले यजमान सामने येथे खेळत आहे. मूळत: एक बहुपयोगी स्टेडियम म्हणून इ.स. १८९७ साली बांधले गेलेले पार्क दे प्रेंस १९९८ फिफा विश्वचषकासाठी स्ताद दा फ्रान्स हे स्टेडियम बांधले जाणाच्या आधी संघाचे राष्ट्रीय मैदान होते. इ.स. १९०३ पासून इ.स. १९६७ सालापर्यंत तूर द फ्रांस ह्या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीचा शेवट ह्याच स्टेडियममध्ये होत असे.\n\nआजवर येथे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. इ.स. १९०० उन्हाळी ऑलिंपिक, इ.स. १९३८ व इ.स. १९९८ फिफा विश्वचषक, २ युएफा यूरो अंतिम सामने, ३ युएफा चॅंपियन्स लीग अंतिम सामने तसेच २ युएफा कप अंतिम सामने खेळवले गेले आहेत.\n", "id": "mar_Deva_54780"} {"text": "ई लर्निंग\n\nई-लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक अथवा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन लर्निंग. ई लर्निंगमध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रदान करण्यात येउ शकते.\n", "id": "mar_Deva_54781"} {"text": "अस्मितादर्श साहित्य संमेलन\n\nडॉ.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली अस्मितादर्श नावाचे त्रैमासिक निघत असते. ते त्रैमासिक दरवर्षी अस्मितादर्श साहित्य संमेलन भरवते.\n", "id": "mar_Deva_54782"} {"text": "रोहित नागदिवे\n\nरोहित नागदिवे हे विदर्भातले एक पत्रकार व मराठी कवी होते. त्यांचा जन्म इ.स. १९६३चा. त्यांचे निधन ९ जून, इ. स. २०१२ रोजी झाले. 'नागपूर पत्रिका', 'जनवाद',\"सकाळ','मतदार' आदी वर्तनमानपत्रांचे ते उपसंपादक होते. १२ नोव्हेंबर इ. स. २०११ला नागपूर येथे झालेल्या चौथ्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. चंद्रपूर, कळंब आणि परभणी येथे भरलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात झालेल्या कवि-संमेलनात त्यांचा सहभाग होता.\n\n'स्थितीचा ओला कोलाज' हा रोहित नागदिवे यांचा गाजलेला कवितासंग्रह. त्याचे प्रकाशन कवी नामदेव ढसाळ यांच्या हस्ते झाले होते.\n", "id": "mar_Deva_54783"} {"text": "सिशी\n\nसम्राज्ञी सिशी (चिनी: 慈禧太后; २९ नोव्हेंबर १८३५ - १५ नोव्हेंबर १९०८) ही चीनमधील छिंग राजवंशाची सम्राज्ञी होती. सिशीने एकूण ४७ वर्षे राज्य चालवले ज्यादरम्यान तिने चीनमध्ये सुधार आणण्याचे अनेक प्रयत्न केले. अनेक टीकाकारांनुसार चीनमधील शेवटचा राजवंश लुप्त होण्यास सिशी कारणीभूत होती.\n", "id": "mar_Deva_54784"} {"text": "मंगोल साम्राज्य\n\nमंगोल साम्राज्य हे तेराव्या व चौदाव्या शतकामधील एक अत्यंत बलाढ्य साम्राज्य होते. मंगोल हे जगातील आजवरचे सर्वात मोठे साम्राज्य मानले जाते. मध्य आशियामध्ये स्थापन झालेले हे साम्राज्य यशाच्या शिखरावर असताना पूर्व युरोपापासून जपानच्या समुद्रापर्यंत (सायबेरियासह), तसेच दक्षिणेकडे भारतीय उपखंड, आग्नेय आशिया व मध्यपूर्वेपर्यंत पसरले होते. सुमारे २.४ कोटी चौरस किमी पसरलेल्या मंगोल साम्राज्याने पृथ्वीवरील १७ टक्के भाग काबीज केला होता.\n\nमंगोल साम्राज्याचा उदय मंगोल जमातीच्या लोकांमधून चंगीझ खानाच्या नेतृत्वाखाली झाला.\n", "id": "mar_Deva_54785"} {"text": "व्रोत्सवाफ शहर स्टेडियम\n\nव्रोत्सवाफ शहर स्टेडियम () हे पोलंड देशाच्या व्रोत्सवाफ शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे तीन सामने खेळवले गेले.\n", "id": "mar_Deva_54786"} {"text": "सालादिन\n\nकट्टर सुन्नी मुस्लिम असलेल्या सालादिनला कुर्दी, अरब व मुस्लिम संस्कृतींमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. त्याच्या सभ्यतेसाठी तो ख्रिच्शन जगतात प्रसिद्ध होता.\n", "id": "mar_Deva_54787"} {"text": "सामुएल हानेमान\n\nख्रिच्शन फेड्रिक सामुएल हानेमान (इ.स. १७५५-इ.स. १८४३) हे एक जर्मन वैद्यक होते त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीयशास्त्राचा शोध लावला. १७८४ मद्धे तरुण वयातच त्यांना ड्रेसडेन येथे सर्जन जनरल चि जागा मिळाली, त्यांनी त्यावेळी जुनाट व्रणरोगावर एक अपूर्व ग्रंथ लिहिला व हाडांच्या व्रणावर एक नवीन औषधी प्रक्रिया बसवली. सन १७९२ च्या आधी त्यांनी फ्रेंच, इंग्लिश व इटालीअन भाषांतून निरनिराळ्या १८ वैद्यक ग्रंथाचे भाषांतर केले, १७८४ मद्धे त्यांनी जुन्या आजारावर एक अपूर्व ग्रंथ लिहिला, या ग्रंथात त्यांनी असाध्य समजल्या जाणारया जुन्या रोगांवर जलोपचार व मसाजने मालिश करून रोगाचे हरण करण्याची पद्धतीबाबत माहिती दिली आहे. होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्येमलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला.\n\nसामुएल हानेमान यांना रसायनशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी या विषयावर पुष्कळ लेख लिहिले आहेत. त्यांनी १७९३ व १७९९ च्या दरम्यान औषधी शास्त्रविषयकबरेच नवे ग्रंथ लिहिले. तेव्हापासून त्यास वैद्यकशास्त्रात प्रमाणभूत मानू लागले. १८१० साली ते लैप्झीक शहरी आले आणि होमिओपथिक औषधांचाच व्यवसाय करु लागले. १८१२ साली त्यांना लैप्झीक युनिव्हर्सिटीच्या वैद्यक शास्त्रावरील प्रोफेसरची जागा मिळाली आणि त्यांचा व्यवसाय फार जोमाने वाढू लागला. हे पाहून त्यांचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे तेथील सर्व ॲलोपॅथिक लोक व केमिस्ट लोक एकवटले आणि त्यांनी सामुएल हानेमान यांच्यावर १८२० मध्ये एक खटला केला. जर्मनीत त्या वेळी असा कायदा होता की, डॉक्टर लोकांनी डिस्पेन्स (औषध तयार करावे. हानेमान साहेब एम.डी. पास झालेले डॉक्टर असल्यामुळे त्यांनी औषध तयार करणे हे त्यावेळच्या कायद्याच्या विरुद्ध होते म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला व त्यांना औषध तयार करणे व देणे यावर बांधी घालण्यात आली. यानंतर सामुएल हानेमान यांनी लैप्झीक सोडले आणि ऑस्ट्रिया येथील अनाल्ट कोएथन येथे गेले.तेठीक ड्यूक फर्डिनंड यांनी त्यांना त्यांच्या राज्यात होमिओपथिक औषधे तयार करण्याचा अधिकार दिला व पुढे त्यांच्या औषधांनी रोग्यास उत्तम गुण आल्याचे पाहुन १८२२ मद्धे त्यास राज्यमंत्री ही पदवी दिली.\n", "id": "mar_Deva_54788"} {"text": "मर्सेडिझ-बेंझ व्हिटो\n\nमर्सेडिझ-बेंझ व्हिटो तथा मर्सेडिझ-बेंझ व्हियानो हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे लाइट व्हॅन प्रकारचे वाहन आहे. इ.स. १९९६ मध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले असून ते सध्याही उत्पादित केले जाते.\n\nहे वाहन डीझेल इंजिन वापरते.\n", "id": "mar_Deva_54789"} {"text": "फोक्सवागन ट्रान्सपोर्टर (टी४)\n\nफोक्सवागन ट्रान्सपोर्टर टी४ हे फोक्सवागन या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन असून ते इ.स. १९९० ते इ.स. २००३ पर्यंत उत्पादित केले गेले होते.\n", "id": "mar_Deva_54790"} {"text": "फोक्सवागन टाइप २ (टी३)\n\nहे फोक्सवागन या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन असून ते इ.स. १९७९ ते इ.स. २००२ पर्यंत उत्पादित केले गेले होते.\n", "id": "mar_Deva_54791"} {"text": "फोक्सवागन टाइप २ (टी२)\n\nफोक्सवागन टाइप २ (टी२) हे फोक्सवागन या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन असून ते इ.स. १९६७ ते इ.स. १९९६ (ब्राझीलमध्ये अजूनही) पर्यंत उत्पादित केले गेले होते. चालकासमोरील काच दोन भागांत असलेला हा टाइप २चा पहिला उपप्रकार होता.\n", "id": "mar_Deva_54792"} {"text": "फोक्सवागन ट्रान्सपोर्टर (टी५)\n\nफोक्सवागन ट्रान्सपोर्टर टी५ हे फोक्सवागन या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन आहे. एप्रिल २००३ मध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले असून ते सध्याही उत्पादित केले जाते.\n", "id": "mar_Deva_54793"} {"text": "जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९३\n\n१९९३ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही जॅन टिमन व अनातोली कार्पोव यांच्यात झाली. तीत कार्पोव विजयी झाला.\n\nया स्पर्धेच्या उपांत्य फेऱ्या लिनारेस येथे तर अंतिम फेरी सान लोरेंझो देल एस्कोरियाल येथे खेळविण्यात आल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_54794"} {"text": "रामराव कृष्णराव पाटील\n\nरामराव कृष्णराव पाटील यांचा जन्म १३ डिसेंबर इ. स. १९०७ रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रा.कृ.पाटील एक होते.\n\nइ. स. १९२६ मध्ये रा.कृ.पाटील यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्‌सी केले. नागपूर विद्यापीठातून एलएल्‌बी केल्यानंतर इ. स. १९३० मध्ये त्यांनी इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी मिळवली. त्यानंतर ते मध्य प्रांताचे कलेक्टर म्हणून रुजू झाले होते.\n\nभारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. ते जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या पहिल्या प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होते. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते.\n\nत्यांचे वयाच्या ९९व्या वर्षी, ३१ मे, २००७ रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_54795"} {"text": "ताप\n\nज्या रोगामध्ये शरीराचे तापमान वाढते त्यास ताप असे म्हणतात. ताप हा एक रोगही आहे आणि एक लक्षणंही आहे. शरीरात जंतुसंसर्ग झाल्यास ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप आल्यानंतर त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. तापाचा उपचार हा दोन पद्धतीने करावा लागतो. १ - ताप कमी करणे २ - तापाचे कारण शोधून त्याचे निराकरण करणे.\n\nलहान मुले किंवा मोठी माणसे यांमध्ये ताप हा थर्मोमीटर ने मोजला जातो. थर्मोमीटर काखेत ठेवल्यानंतर जर ताप १००.४ पेक्षा जास्त असल्यास त्याला ताप असे म्हटले जाते. लहान मुलांमध्ये ताप आल्यावर झटके येण्याची शक्यता असते. तापासाठी पॅरासिटामोल औषध हे फार प्रभावी असते.\n", "id": "mar_Deva_54796"} {"text": "नाती\n\nमराठी भाषेमधील सामान्य नाती अशी आहेत. आई वडील मुलगा मुलगी नातू - मुलाचा मुलगा, मुलीचा मुलगा नात - मुलाची मुलगी, मुलीची मुलगी\n\nआजोबा - वडिलांचे वडील आजी - वडिलांची आई, आईची आई आजोबा किंवा नाना - आईचे वडील चुलत आजोबा - आजोबांचे भाऊ चुलत आजी - आजोबांच्या भावाची बायको मामे आजोबा - आई/ वडिलांचे मामा मामी आजी - आई/ वडिलांची मामी मावस आजोबा - आई/ वडिलांच्या मावशीचा पती मावस आजी - आई/ वडिलांची मावशी आत्येकाका आजोबा - आई/ वडिलांच्या आत्याचा पती आत्या आजी - आई/ वडिलांची आत्या\n\nबहीण मेव्हणा -बहिणीचा नवरा भाचा - बहिणीचा मुलगा भाची - बहिणीची मुलगी\n\nभाऊ वहिनी - भावाची बायको पुतणा / भाचा - भावाचा मुलगा पुतणी / भाची - भावाची मुलगी\n\nकाका - वडिलांचे भाऊ काकू - काकांची बायको चुलत भाऊ - काकांचा मुलगा चुलत बहीण - काकांची मुलगी\n\nआत्या - वडिलांची बहीण मामा / आतोबा - आत्याचा नवरा आत्येबहीण - आत्याची मुलगी आत्येभाऊ - आत्याचा मुलगा\n\nमामा - आईचा भाऊ मामी - मामाची बायको मामे बहीण - मामाची मुलगी मामे भाऊ - मामाचा मुलगा\n\nमावशी - आईची बहीण काका / मावसा - मावशीचा नवरा मावस बहीण - मावशीची मुलगी मावस भाऊ - मावशीचा मुलगा\n\nसासू - पती/पत्नीची आई सासरा - पती/पत्नीचे वडील दीर - नवऱ्याचा भाऊ नणंद - नवऱ्याची बहीण मेव्हणा - बायकोचा भाऊ मेव्हणी - बायकोची बहीण सून - मुलाची बायको जावई - मुलीचा नवरा नातसून - नातवाची बायको नातजावई - नातीचा नवरा व्याही - सुनेचे/जावयाचे वडील विहीण - सुनेची/जावयाची आई साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा जाऊ -मोठ्या दिराची बायको भावजय - (बहिणीसाठी) भावाची बायको साली बायकोची बहीण\n", "id": "mar_Deva_54797"} {"text": "पीजीई अरेना (गदान्स्क)\n\nपीजीई अरेना () हे पोलंड देशाच्या गदान्स्क शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे चार सामने खेळवले गेले.\n", "id": "mar_Deva_54798"} {"text": "पोझ्नान शहर स्टेडियम\n\nपोझ्नान शहर स्टेडियम () हे पोलंड देशाच्या पोझ्नान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९८० साली बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचे २००३ ते २०१० दरम्यान संपूर्णपणे नूतनीकरण केले गेले. येथे युएफा युरो २०१२ स्पर्धेमधील तीन सामने खेळवले गेले.\n", "id": "mar_Deva_54799"} {"text": "दत्ता हलसगीकर\n\nदत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. मराठीतील विख्यात कवी कवी कुंजविहारी हे दत्ता हलसगीकरांचे मामा लागत. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये हलसगीकरांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. किशोर वयातच त्यांनी कविता करायला सुरुवात केली, आणि मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि त्यांचे ललितलेखन अव्याहत चालू होते.\n\nज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत अशा प्रकारची दत्ता हलसगीकरांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. हलसगीकरांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले.\n\nत्यांच्या 'उंची' या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ता हलसगीकरांचा सक्रिय सहभाग होता. वाराणशीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनातही हलसगीकरांनी आपली 'उंची' ही कविता वाचली होती.\n\nपुणे आकाशवाणीच्या हीरक महोत्सवानिमित्त १९-३-२०१३ रोजी दत्ता हलसगीकरांवरती 'शुभंकराचा सांगाती' नावाचा कार्यक्रम नभोवाणीवर झाला होता. त्या कार्यक्रमात हलसगीकरांच्या काही कवितांचे अभिवाचन व राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या कवितांचे गायन झाले होते.\n", "id": "mar_Deva_54800"} {"text": "अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन\n\nचौथे अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन ५, ६ मे २०१२ रोजी वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले.. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. पुरुषोत्तम महाजन होते. महाजन यांची चार पुस्तके प्रकाशित झाली असून, अंधांसाठीच्या संघटनेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सहभागी होत असतात.\n\nया वसईत भरलेल्या संमेलनात प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी लिहिलेल्या 'माझ्या आयुष्याचे महाभारत' या पुस्तकाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन झाले. वसई-विरार महानगरपालिकेने या संमेलनाला एक लाख रुपयांची मदत केली होती.\n\nपहिले अंध-अपंग साहित्य संमेलन प्रा. स. गो. वर्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरुषोत्तम महाजन यांच्या पुढाकाराने, १९९० साली वसईत भरवले होते. या संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ होते. अंध-अपंगाचे दुसरे साहित्य संमेलन १९९१ साली पुण्याला, आणि तिसरे १९९५ साली नाशिकला भरले होते. ही तीनही संमेलने बाळ राणे आणि पुरुषोत्तम महाजन या जोडगोळीने भरवली होती.\n\nअसे असले, तरी विदर्भातले पहिले अंध-अपंग साहित्य संमेलन अशोक वासुदेव ठाकरे यांनी नागपूरला २३ ते २५ एप्रिल २००४ या दिवसात भरवले होते, असे अशोक ठाकरे म्हणतात. त्यांच्या त्या संमेलनात अकरा सत्रे होती,आणि ग्रंथदिडीपासून कविसंमेलन, कथाकथन आदी सर्व गोष्टी होत्या.\n\nतसे पाहिले तर, महाराष्ट्रात सन १९८०पासून अंध-अपंगांची साहित्य चळवळ सुरू आहे. त्यामुळेच अंधांचे पहिले कविसंमेलन १९८०मध्ये वसईत होऊ शकले होते.\n\nमहाराष्ट्रात अन्यत्र होणारे अपंग साहित्य संमेलन म्हणजे अंध-अपंग संमेलन नव्हे.\n", "id": "mar_Deva_54801"} {"text": "भारतातील शहरीकरण\n\nस्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारतात शहरीकरणास प्रामुख्याने सुरुवात झाली. १९०१ च्या जन गणनेनुसार शहरातील लोकसंख्या ११.४% इतकी होती, तर ती २००१ मध्ये वाढ होवून २८.५३% तर २०११ मध्ये ३०%च्या वर जाऊन पोहोचली.\n\nएका सर्वेक्षणानुसार २०३० पर्यन्त भारताची ४०.७६% लोकसंख्या शहरात राहत असेल.\n", "id": "mar_Deva_54802"} {"text": "लिंगदेव\n\nलिंगदेव हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. येथे लिंगेश्वर नावाचे महादेवाचे सुप्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. या मंदिरा समोर प्रत्येक वर्षी मराठी वर्षाच्या स्वागताला पहिल्याच दिवशी यात्रेचे आयोजन केले जाते.\n\nदिवसाची सुरुवात लिंगेश्वर महराजांच्या पूजे ने व आरतीने होते. सकाळी सकाळी हातुऱ्यांचे कार्यक्रम पार पडतात त्यानंतर पालखी लिंगेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक कडळी जाते.. त्यात सर्व पंचाकृषितील नागरिक व आलेले हजारो नागरिक यात सहभागी होतात. अश्या प्रकारे मिरव नुकीची शोभा वाढवली जाते दर्शनासाठी रांग पहाटे सुर्यादया पूर्वी पासून चालु झालेली असते.. दिवसभरात हजारो - लाखो भाविक भेट देतात.\n\nया यात्रेचे प्रमुख आकर्षण सायंकाळची संगीत आखडी असते. त्यात पारंपारिक देव देवता , त्याच बरोबर महाभारत आणि रामायणातील प्रसंगांचे दृश्य पहावयास मिळतात.\n\nत्याच बरोबर , द्वितीय दिनी.\n\nमहाराष्ट्राच्या आवडत्या खेळाचे आयोजन. केले जाते कुस्ती\n\nयात मोठ मोठे कुस्ती मल्ल सहभाग नोंदवत. व मानाचा विजय प्राप्त करतात.\n\nमहत्त्वाची वाखांन्या जोगी बाब म्हणजे, संपूर्ण यात्रा शांततेत,अहिंसेच्या मार्गाने पर पडते,. या यात्रेच्या वेळी कोणत्याही प्रकारे प्राणी मात्रांवर हिंसा केली जात नाही, हे नवल आहे.\n\nत्याच बरोबर गावात शैक्षणिक सुख सुविधा आहेत . गावात पहिली ते चौथी साठी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आहे. त्याच बरोबर दोन माध्यमिक विद्यालये आहेत. 1)लिंगेश्वर आदर्श विद्यालय, Lingdev 2) न्यू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, Lingdev\n\nआणि गावात 11 वी आणि 12 वी सायन्स आणि आर्ट्स साठी N.H.ज्युनिअर कॉलेज आहे. . त्याच बरोबर गावात , ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, सरकारी ग्रामीण रुग्णालय, 4 ते 5 प्रायव्हेट दवाखाने, सायबर कॅफे, ब्युटी पार्लर, किराणा दुकाने, खतीची व औषधाची दुकाने, हार्डवेयरची दुकाने, एकंदरीत सुसज्ज असे गाव आहे,\n\nगावाच्या बाजूने मुळा नदी वाहत जाते. त्यामुळे शेती हा या भागातील प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. गावातील प्रमुख वर्गा हा शेतकरी वर्ग आहे.\n\nगावात रविवारी बाजार भरतो. भोवतालच्या गवांवरून लोक बाजार करण्या साठी येते येतात.\n\nगाव धार्मिक प्रवृत्तीचे आहे. गावात शिवजयंती , गणेश उत्सव (एक गाव एक गणपती) भिमजयांती , नवरात्र उत्सव, एकोप्याने साजरे होतात दिसतात.\n\nVillege Lingdev\n\nBlock Akole\n\nDistrict Ahmednagar\n\nState Maharashtra\n\nCountry India\n\nContinent Asia\n\nCurrency Indian Rupee ( INR )\n\nDialing Code +91\n\nDate format dd/mm/yyyy\n\nDriving side left\n\nInternet cTLD in\n\nLanguage Marathi\n\nTime difference 38 minutes\n\nLatitude 18.96\n\nLongitude 72.82\n\nLingdev is a village panchayat located in the Ahmednagar district of Maharashtra state,India. The latitude 18.96 and longitude 72.82 are the geocoordinate of the Lingdev.\n\nThe official language of Lingdev The native language of Lingdev is Marathi and most of the village people speak Marathi. Lingdev people use Marathi language for communication.\n\nLingdev Sun rise time\n\nLingdev village is located in the UTC 5.30 time zone and it follows indian standard time(IST). Lingdev sun rise time varies 38 minutes from IST. The vehicle driving side in Lingdev is left, all vehicles should take left side during driving. Lingdev people are using its national currency which is Indian Rupee and its internationl currency code is INR. Lingdev phones and mobiles can be accesed by adding the indian country dialing code +91 from abroad. Lingdev people are following the dd/mm/yyyy date format in day-to-day life. Lingdev domain name extension( cTLD) is .in .\n\nगावचा एक नागरिक रणवीर साळवे. 9595408173\n", "id": "mar_Deva_54803"} {"text": "युरोपीय मराठी साहित्य संमेलन\n\n१९९८ मध्ये डॉरड्रेक्ट (नेदरलॅंड) येथे प्रथम युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले. त्यानंतर दरवर्षी ईएमएस हे ब्रिटनमध्ये तसेच इतर युरोपियन देशात होत आले आहे. त्यानंतरची संमेलने :- ५वे संमेलन २००४ साली १६ ते १८ जुलै दरम्यान आॅस्लो (नाॅर्वे) येथे झाले. पॅरिसजवळ जुई ऑं जोझासमधील पुरातन शातोमध्ये सातव्या मराठी युरोपियन संमेलनाचे १८जुलै २००८ रोजी उद्‌घाटन झाले. १५ एप्रिल २०१0 रोजी झुरिचमध्ये युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले. भारताबाहेर राहणाऱ्या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, ६ ते ८ एप्रिल २०१२ दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे, पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये झाले. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. १०वे युरोपियन मराठी संमेलन स्काॅटलंडमध्ये १८ ते २० एप्रिल २०१४ या काळात झाले. २०१६ मध्ये ॲमस्टरडॅम येथे ईएमएस झाले. झालेल्या संमेलनमध्ये पुढचे २०१८ सालचे संमेलन न्यू कॅसल येथे करण्याचे सर्वानुमते ठरले. ही बातमी आल्यानंतर मराठी न्यू कॅसलवासीयांमध्ये आनंदाची प्रचंड लाट उसळली. मूठवर मराठी माणसांत बारा हत्तींचे बळ संचारले. लंडन मराठी संमेलन ४ जून २०१७ रोजी साजरे झाले. २०१८ सालचे ईएमएस न्यू कॅसल येथे २९ जून ते १ जुलै दरम्यान टाईन नदीवर वसलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये होणार आहे.\n", "id": "mar_Deva_54804"} {"text": "डॅनी वेलबेक\n\nडॅनियेल नी टॅकी मेन्साह डॅनी वेल्बॅक (नोव्हेंबर २६, इ.स. १९९०:मॅंचेस्टर, इंग्लंड - ) हा कडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.\n\nहा मॅन्चेस्टरकडून क्लब फुटबॉल खेळतो.\n", "id": "mar_Deva_54805"} {"text": "महाराष्ट्र नाटक मंडळी (नाट्यसंस्था)\n\nमहाराष्ट्र नाटक मंडळी ही मराठी नाटकांची निर्मिती करणारी नाट्यसंस्था होती. १० सप्टेंबर, इ.स. १९०४ रोजी हिची स्थापना झाली. या मंडळीने कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित कीचकवध, भाऊबंदकी इत्यादी नाटके रंगभूमीवर आणली व ती नाटके विशेष गाजली. त्र्यंबक सीताराम कारखानीस, केशवराव दाते इत्यादी अभिनेत्यांनी या मंडळीची धुरा वाहिली.\n", "id": "mar_Deva_54806"} {"text": "पुएब्ला (शहर)\n\nग्वादालाहारा () ही मेक्सिको देशाच्या पेब्ला ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या मध्य भागात मेक्सिको सिटीच्या पूर्वेस तर बेराक्रुथच्या पश्चिमेस वसले असून ते मेक्सिकोमधील एक प्रमुख शहर आहे. २०१० साली १५ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या असलेले पेब्ला मेक्सिकोमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (मेक्सिको सिटी व ग्वादालाहारा खालोखाल) आहे.\n\nयेथील बरोक व रानिसां स्थापत्यशास्त्राच्या इमारती व वास्तूंसाठी पेब्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_54807"} {"text": "तीरे संस्कृताची गहने\n\nतीरे संस्कृताची गहने हा डॉ. केशव रामराव जोशी यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. ग्रंथाचे नाव ज्ञानेश्वरीतील पुढील ओवीवरून घेतले आहे.\n\nतीरे संस्कृताची गहने ।\n\nतोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपाने ।\n\nरचिली धर्मनिधानें ।\n\nश्रीनिवृत्तिदेवे ॥,,,, ज्ञानेश्वरी ११/९.\n\nह्य ओळींचा अर्थ असा आहे की धर्माचा ठेवा असलेले माझे गुरू निवृत्तीनाथ यांनी (मला निमित्त करून), संस्कृत भाषारूपी कठीण (उंच डगरींचे) किनारे फोडून, मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला.\n", "id": "mar_Deva_54808"} {"text": "समन्वय (नाट्यसंस्था)\n\nसमन्वय ही पुण्यातील नाट्यसंस्था इ.स. १९९२मध्ये सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेतून बाहेत पडलेल्या काही उत्साही मंडळींनी सुरू केली. सुरुवातीला एकांकिका स्पर्धांत भाग घेणाऱ्या या संस्थेच्या सभासदांनी हळूहळू नाटके निर्माण करायला सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीतून जात जात, समन्वय या नाट्यसंस्थेला राष्ट्रीय पातळीवर लोकमान्यता मिळाली.\n", "id": "mar_Deva_54809"} {"text": "जयंत पवार\n\nजयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत. मृत्यू दिनांक - २९ ऑगस्ट २०२१ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत 'काय डेंजर वारा सुटलाय' या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या 'महाराष्ट्र रंगभूमी'तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.\n\n२०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.\n\nजयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी मिळाला.\n\n'प्रयोग मालाड' या नाट्यसंस्थेने १३-१४ ऑक्टोबर २०१८ या दिवसांत 'लेखक एक, नाट्यछटा अनेक' या नावाखाली एकांकिका स्पर्धां आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये जयंत पवार यांच्या १४ एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता. अश्या स्पर्धांचे हे पाचवे वर्ष होते.\n", "id": "mar_Deva_54810"} {"text": "पेब्ला (निःसंदिग्धीकरण)\n\nपेब्ला या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : पेब्ला - मेक्सिकोतील एक राज्य. पेब्ला एफ.सी. - मेक्सिकोतील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब. पेब्ला (शहर) - मेक्सिकोतील एक शहर.\n", "id": "mar_Deva_54811"} {"text": "माधुरी बळवंत पुरंदरे\n\nमाधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या मराठी भाषेतील एक लेखिका आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_54812"} {"text": "सान्तियागो दे केरेतारो\n\nसान्तियागो दे केरेतारो () ही मेक्सिको देशाच्या केरेतारो ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मेक्सिकोच्या मध्य भागात वसलेले हे शहर मेक्सिको सिटीच्या वायव्येला २१३ किमी अंतरावर स्थित आहे.\n\nयेथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी हे शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_54813"} {"text": "व्हेनेशियन भाषा\n\nव्हेनेशियन ही इटलीच्या व्हेनेतो प्रदेशामध्ये उगम पावलेली रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा आहे. सध्या ह्या भाषेचे सुमारे २२ लाख वापरकर्ते आहेत. ही भाषा इटालियन पासून पूर्णपणे भिन्न आहे.\n", "id": "mar_Deva_54814"} {"text": "व्हेनिसचे प्रजासत्ताक\n\nव्हेनिसचे प्रजासत्ताक हे इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये स्थापन झालेले मध्य युगातील एक राष्ट्र होते. एका सहस्त्रकाहून अधिक काळ अस्तित्वात असलेले व्हेनिस प्रजासत्ताक जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांपैकी एक मानले जाते.\n", "id": "mar_Deva_54815"} {"text": "त्रिएस्ते\n\nत्रिएस्ते (; ; , ) ही इटली देशाच्या फ्रुली-व्हेनेझिया जुलिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी आहे. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यात एड्रियाटिक समुद्र किनाऱ्यावर व स्लोव्हेनिया देशाच्या सीमेवर वसलेले हे शहर इटलीमधील एक प्रमुख बंदर आहे.\n\nमोक्याच्या स्थानी असल्यामुळे १९व्या शतकादरम्यान त्रिएस्ते हे ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना, बुडापेस्ट व प्राग खालोखाल) होते.\n", "id": "mar_Deva_54816"} {"text": "सार्दिनियन भाषा\n\nसार्दिनियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा इटली देशाच्या सार्दिनिया ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते. इ.स. १९९७ सालापासून सार्दिनियन ही इटालियन सोबत सार्दिनियाची प्रशासकीय भाषा आहे.\n\nसार्दिनिया बेटाच्या उत्तर भागात कॉर्सिकन भाषा वापरली जाते.\n", "id": "mar_Deva_54817"} {"text": "म्यानमारी क्यात\n\nक्यात हे म्यानमारचे अधिकृत चलन आहे. हे चलन इ.स. १८५२पासून वापरात असून त्याची सध्याची आवृत्ती इ.स. १९५२मध्ये बाजारात आणली गेली.\n", "id": "mar_Deva_54818"} {"text": "१९५१ आशियाई खेळ\n\n१९५१ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची पहिली आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात ४ मार्च ते ११ मार्च, इ.स. १९५१ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ११ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.\n", "id": "mar_Deva_54819"} {"text": "५५३५ अ‍ॅनफ्रँक\n\n५५३५ अ‍ॅन फ्रँक हा मंगळ व गुरू यांच्या दरम्यान असलेला ऑगस्टा मालिकेतील एक लघुग्रह आहे. याचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ कार्ल रेन्मथ याने २३ मार्च, इ.स. १९४२ साली लावला. हॉलोकॉस्टला बळी पडलेली अ‍ॅन फ्रँक हिच्या सन्मानार्थ या लघुग्रहाला तिचे नाव दिले गेले.\n", "id": "mar_Deva_54820"} {"text": "१९५४ आशियाई खेळ\n\n१९५४ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची दुसरी आवृत्ती फिलिपिन्स देशाच्या मनिला शहरात १ मे ते ९ मे, इ.स. १९५४ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १९ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.\n", "id": "mar_Deva_54821"} {"text": "कार्लोस वेलास्को कार्बालो\n\nकार्लोस वेलास्को कार्बालो (जन्म १६ मार्च १९७१, माद्रिद) हे २००८ पासुन आंतरराष्ट्रीय फुटबॉल पंच आहेत. २०११ युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना पोर्तू विरुद्ध ब्रागा मध्ये ते पंच होते\n", "id": "mar_Deva_54822"} {"text": "दामिर स्कोमिना\n\nदामिर स्कोमिना (जन्म ५ ऑगस्ट १९७६) हे स्लोवेनियाचे युएफा पंच आहेत.\n\nयुएफा युरो २००८ दरम्यान अनेक सामन्यात ते चौथे सामना अधिकारी होते. ते २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा, २०११-१२ युएफा चॅंपियन्स लीग इत्यादी स्पर्धेत पंचांची भुमिका पार पाडली आहे.\n", "id": "mar_Deva_54823"} {"text": "ब्यॉन कुपियर्स\n\nब्यॉन कुपियर्स ( जन्म २८ मार्च १९७३, ओल्डेंझाल) हे एक एरडिविज मधील डच पंच आहेत.\n\nकुपियर्स हे फिफा मान्य आंतरराष्ट्रीय पंच देखिल आहेत. त्यांनी २००६ साली झालेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्या मध्ये पंचगिरी केली होती. त्याशिवाय युएफा चषक, युएफा युरोपा लीग, युएफा चॅंपियन्स लीग, आणि युएफा युरोपियन फुटबॉल चॅंपियन्सशीप साठी सुद्धा पंचाची भुमिका पार पाडली.\n", "id": "mar_Deva_54824"} {"text": "निकोला रिझोली\n\nनिकोला रिझोली (५ ऑक्टोबर १९७१ - ) हे इटलीचे फुटबॉल पंच आहेत. ते सेरी आ मध्ये २००२ पासून पंच आहेत तर २००७ साला पासून फिफा मान्य पंच आहेत. ते व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.\n", "id": "mar_Deva_54825"} {"text": "न्युर्नबर्ग कायदे\n\nन्युर्नबर्ग कायदे () हे इ.स. १९३५ साली नाझी पक्षाच्या राजवटीखाली नाझी जर्मनीने मंजूर केलेले काही ज्यूविरोधी कायदे होते. हे कायदे नाझी पक्षाच्या न्युर्नबर्ग ह्या शहरामधील मोठ्या वार्षिक मेळाव्यादरम्यान जाहीर करण्यात आले. नाझी पक्षाच्या उघड ज्यूविरोधी धोरणांवर ह्या कायद्यांमुळे अधिकृत शिक्कामोर्तब झाले.\n\nह्या कायद्यानुसार सर्व आजी-आजोबा जर्मन वंशाचे असलेली व्यक्ती जर्मन तर तीन किंवा चार आजी-आजोबा ज्यू असलेली व्यक्ती ज्यू धर्मीय मानली जात असे. जर्मनेतर सर्व लोकांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात आले. तसेच ह्या कायद्यातून सर्व ज्यू लोकांचे जर्मन नागरिकत्व रद्द करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54826"} {"text": "सेव्हास्तोपोल\n\nसेव्हास्तोपोल (व ; क्राइमियन तातर: Aqyar) हे युक्रेन देशामधील एक स्वायत्त व विशेष शहर आहे. हे शहर युक्रेनच्या दक्षिण भागातील क्राइमिया ह्य स्वायत्त प्रदेशाच्या दक्षिन भागात काळ्या समुद्रावर वसले असून ते ओदेसा खालोखाल युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे. येथील सौम्य हवामानामुळे व समुद्रकिनाऱ्यामुळे सेव्हस्तोपोल हे पूर्व युरोपामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.\n", "id": "mar_Deva_54827"} {"text": "विलेम बारेंट्स\n\nविलेम बारेंट्स (; १५५० ते २० जून १५९७) हा एक डच शोधक व खलाशी होता. सोळाव्या शतकामधील अतिउत्तरेकडील आर्क्टिक महासागराच्या सफरींसाठी तो ओळखला जातो. बारेंट्स समुद्राला त्याचेच नाव देण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_54828"} {"text": "ग्रीनलॅंड समुद्र\n\nग्रीनलॅंड समुद्र हा आर्क्टिक महासागराचा एक उपसागर आहे. ह्या समुद्राच्या पश्चिमेला ग्रीनलॅंड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला स्वालबार्ड तर दक्षिणेला आईसलॅंड व नॉर्वेजियन समुद्र आहेत. कधीकधी ग्रीनलॅंड समुद्राचा समावेश अटलांटिक महासागरामध्ये देखील केला जातो.\n", "id": "mar_Deva_54829"} {"text": "बारेंट्स समुद्र\n\nबारेंट्स समुद्र (, ) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. ह्या समुद्राच्या पश्चिमेला नॉर्वेजियन समुद्र, वायव्येला स्वालबार्ड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला अर्खांगेल्स्क ओब्लास्तचा नोवाया झेम्ल्या, ईशान्येला फ्रान्झ जोसेफ द्वीपसमूह तर दक्षिणेला पांढरा समुद्र आहेत. सोळाव्या शतकामधील डच शोधक विलेम बारेंट्स ह्याचे नाव ह्या समुद्राला देण्यात आले आहे.\n\nमध्य युगादरम्यान ह्या समुद्राला मुर्मान समुद्र ह्या नावाने ओळखले जात असे. बारेंट्स समुद्राखाली जीवाष्म इंधनाचे मोठ्या प्रमाणावर साठे आहेत.\n", "id": "mar_Deva_54830"} {"text": "नोवाया झेम्ल्या\n\nनोवाया झेम्ल्या () हे आर्क्टिक महासागरामधील एक बेट आहे. हे बेट अतिईशान्य युरोपात रशियाच्या उत्तरेस स्थित असून ते रशियाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्त ह्या प्रशासकीय विभागाचा एक भाग आहे. ह्या द्वीपसमूहाचे एकूण क्षेत्रफळ ९०,६५० चौरस किमी असून येथील लोकसंख्या केवळ २,४२९ इतकी आहे. नोवाया झेम्ल्याला युरोपामधील सर्वात पूर्वेकडील स्थान मानले जाते.\n\nनोवाया झेम्ल्याच्या पूर्वेस कारा समुद्र तर पश्चिमेस बारेंट्स समुद्र आहेत. कारा सामुद्रधुनी नोवाया झेम्ल्याला रशियापासून अलग करते. भौगोलिक दृष्ट्या हे बेट उरल पर्वतरांगेचा एक भाग मानले जाते.\n\nशीतयुद्धाच्या काळापासून नोवाया झेम्ल्या एक महत्त्वाचे व गुप्त लष्करी केंद्र राहिले आहे. निकिता ख्रुश्चेव्हच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत संघाने येथे इ.स. १९६५ साली अनेक अण्वस्त्र चाचण्या केल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_54831"} {"text": "श्वेत समुद्र\n\nश्वेत समुद्र (, ) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. बारेंट्स समुद्राच्या दक्षिणेस असलेला व ९०,००० चौरस किमी पसरलेला श्वेत समुद्र संपूर्णपणे रशिया देशाच्या सरहद्दीत आहे व रशियाचा अंतर्गत भाग मानला जातो. प्रशासकीय दृष्ट्या हा समुद्र रशियाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्त, मुर्मान्स्क ओब्लास्त व कॅरेलिया प्रजासत्ताक ह्या विभागांदरम्यान वाटला गेला आहे. अर्खांगेल्स्क हे रशियाचे मोठे बंदर ह्याच समुद्रावर स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_54832"} {"text": "कारा समुद्र\n\nकारा समुद्र () हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. हा समुद्र सायबेरियाच्या उत्तरेस व नोवाया झेम्ल्याच्या पूर्वेस स्थित असून तो बारेंट्स समुद्रापासून कारा सामुद्रधुनीने अलग झाला आहे. पूर्वेस सेवेर्नाया झेम्ल्या हा द्वीपसमूह कारा समुद्राला लापतेव समुद्रापासून वेगळा करतो. कारा समुद्राच्या उत्तरेस फ्रान्झ जोसेफ द्वीपसमूह आहे.\n", "id": "mar_Deva_54833"} {"text": "कारा सामुद्रधुनी\n\nकारा सामुद्रधुनी () हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. ही सामुद्रधुनी रशियाच्या उत्तरेकडील कारा समुद्राला बारेंट्स समुद्रापासून वेगळे करते. कारा सामुद्रधुनीच्या उत्तरेस रशियाचे नोवाया झेम्ल्या हे बेट आहे.\n", "id": "mar_Deva_54834"} {"text": "बातुमी\n\nबातुमी () हे जॉर्जिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसी व कुतैसी नंतर). हे शहर जॉर्जियाच्या नैऋत्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते जॉर्जियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे.\n", "id": "mar_Deva_54835"} {"text": "खेर्सन\n\nखेर्सन (व ) हे युक्रेन देशामधील खेर्सन ह्याच नावाच्या ओब्लास्तची राजधानी व मोठे शहर आहे. युक्रेनच्या दक्षिण भागात काळ्या समुद्राच्या काठावर वसलेले खेर्सन युक्रेनमधील महत्त्वाचे बंदर व जहाज-बांधणी केंद्र आहे.\n\nइस्रायल देशाचा दुसरा पंतप्रधान मोशे शॅरेड ह्याचे खेर्सन हे जन्मस्थान आहे.\n", "id": "mar_Deva_54836"} {"text": "गूगल ड्राइव्ह\n\nगूगल ड्राईव्ह ही फाईल साठवण्यासाठी गूगलने सुरू केलेली सेवा आहे. याची सुरुवात दिनांक २४ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी झाली. ही सेवा क्लाऊड कॉम्प्युटींग तंत्रावर आधारीत आहे. ड्राईव्हमध्ये गूगल डॉक्स पूर्णपणे वापरता येतो. ड्राईव्हवर साठवलेल्या फाईल्स शेअरही करता येतात. गूगल ड्राईव्हमध्ये ५ जी.बी. पर्यंतची साठवणूक क्षमता विनामूल्य उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_54837"} {"text": "धम्मपाल रत्‍नाकर\n\nप्रा. डॉ. धम्मपाल भूपाल रत्नाकर (मार्च १५, इ.स. १९६६ - जून १७, इ.स. २०१२; कोल्हापूर, महाराष्ट्र) हे एक मराठी लेखक व कवी होते. हे कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख आणि दमहाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाहक होते.\n", "id": "mar_Deva_54838"} {"text": "पादोव्हा\n\nपादोव्हा (; व्हेनेशियन: Padoa) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील एक मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात व्हेनिसच्या ४० किमी पश्चिमेस व व्हिचेन्साच्या २९ किमी आग्नेयेस वसलेले हे शहर येथील ८०० वर्षे जुन्या पादोव्हा विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. ह्या विद्यापीठात गॅलिलियो शिक्षक म्हणून काम करीत असे.\n\nयेथील वनस्पती उद्यानासाठी पादोव्हा शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_54839"} {"text": "सोनालिका जोशी\n\nसोनालिका जोशी ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवी आत्माराम भीडे म्हणून त्यांची भूमिका प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_54840"} {"text": "मिलान बारोस\n\nमिलान बारोस () हा एक चेक फुटबॉलपटू आहे. तो सध्या एफ.सी. बानिक ओस्त्राव्हा ह्या चेक क्लबसाठी फुटबॉल खेळतो. युएफा यूरो २००४ स्पर्धेमध्ये त्याने केलेल्या ५ गोलांसाठी त्याला सोनेरी बूट देण्यात आला होता.\n", "id": "mar_Deva_54841"} {"text": "थियोडोर गाब्रे सेलासी\n\nथियोडोर गाब्रे सेलासी (२४ डिसेंबर, इ.स. १९८६ - ) हा चेक प्रजासत्ताकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा वेर्डेर ब्रेमेनकडून क्लब फुटबॉल खेळतो.\n", "id": "mar_Deva_54842"} {"text": "२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक\n\nही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशामध्ये ९ ते ३१ जानेवारी इ.स. २०१५ दरम्यान खेळवली गेली. ए.एफ.सी.द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी सहभाग घेतला.\n\n३१ जानेवारी रोजी सिडनीच्या स्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने दक्षिण कोरियाचा अतिरिक्त वेळेत २-१ असा पराभव करून हा चषक पहिल्यांदाच जिंकला. ह्या अजिंक्यपदासोबत ऑस्ट्रेलियाला रशियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेमध्ये आपोआप पात्रता मिळाली. गतविजेत्या जपानला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्कारावा लागला.\n", "id": "mar_Deva_54843"} {"text": "विवेक रणदिवे\n\nविवेक रणदिवे (७ ऑक्टोबर, इ.स. १९५७ - ) हे भारतीय-अमेरिकन उद्योजक, अभियंता आणि लेखक आहेत. हे टिबको नावाच्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्याधिकारी आहेत.\n", "id": "mar_Deva_54844"} {"text": "राजदीप सरदेसाई\n\nराजदीप सरदेसाई (जन्म 24 मे 1965) एक भारतीय वृत्तनिवेदक, रिपोर्टर, पत्रकार आणि लेखक आहेत. ते इंडिया टुडे टेलिव्हिजनचे सल्लागार संपादक आणि वृत्तनिवेदक होते. जुलै 2014 मध्ये राजीनामा देण्यापूर्वी ते ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूझचे मुख्य संपादक होते, ज्यात CNN-IBN, IBN7 आणि IBN- लोकमत यांचा समावेश होता.\n", "id": "mar_Deva_54845"} {"text": "बलई (संकेतस्थळ)\n\nप्रश्नोत्तरांद्वारे वा अन्य पद्धतीने मराठी भाषेत माहिती देणारे हे एक व्यावसायिक संकेतस्थळ आहे. याचा उपयोग ज्ञानकोश किंवा शब्दकोशासारखाही करता येतो. येथे तीन विभागांमधून साधारणत: २००००पेक्षा जास्त माहितीची पाने उपलब्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_54846"} {"text": "गुलाबराव महाराज\n\nश्री गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्न जातीत झाला होता. सर्य आयुष्य ग्रामीण भागात गेले. तेही फक्त चौतीस वर्षांचे. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यानी १३४ ग्रंथ लिहिले.\n", "id": "mar_Deva_54847"} {"text": "गिरीश भालचंद्र पंचवाडकर\n\nगिरीश भालचंद्र पंचवाडकर (१ जुलै इ.स. १९६० - हयात) हे एक लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आणि मराठी सुगम संगीत गायक आहेत.\n", "id": "mar_Deva_54848"} {"text": "दत्ता टोळ\n\n(जन्मदिनांक : २१ डिसेंबर, इ.स. १९३५; अज्ञात - हयात) हे मराठी लेखक आहेत. त्यांचे काही लिखाण अमरेंद्र दत्त या नावाने केलेले आहे.\n\nदत्ता टोळ हे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अनेक वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. ते नातू फाउंडेशनचेही विश्वस्त आहेत. इ.स. २००० साली अहमदनगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\n\nमुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली.\n", "id": "mar_Deva_54849"} {"text": "ट्रफाल्गर स्क्वेअर\n\nट्रफाल्गर स्क्वेअर () हा लंडन शहरामधील एक चौक व लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. मध्य लंडन भागातील सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर ह्या बरोमधील चेरिंग क्रॉस ह्या ऐतिहासिक भागात बांधला गेलेला ट्रफाल्गर स्क्वेअर हे लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते.\n\nइ.स. १८०५ सालच्या नेपोलियोनिक युद्धांमधील ट्रफाल्गरच्या लढाईचे स्मारक म्हणून हा भाग बांधला गेला आहे. सध्या अनेक शासकीय तसेच पब्लिक सभा, मेळावे, उत्सव इत्यादींसाठी ट्रफाल्गर स्क्वेअरचा वापर होतो.\n", "id": "mar_Deva_54850"} {"text": "मोझिला फायरफॉक्स ३\n\nमोझिला फायरफॉक्स ३ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती १७, जून २००८ रोजी प्रकाशित झाली.\n", "id": "mar_Deva_54851"} {"text": "मोझिला फायरफॉक्स १.५\n\nमोझिला फायरफॉक्स १.५ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती २९ नोव्हेम्बर २००५ रोजी प्रकाशित झाली.\n", "id": "mar_Deva_54852"} {"text": "मोझिला फायरफॉक्स १\n\nमोझिला फायरफॉक्स १ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती ९ नोव्हेम्बर २००४ रोजी प्रकाशित झाली.\n", "id": "mar_Deva_54853"} {"text": "राजा परवेझ अश्रफ\n\nराजा परवेझ अश्रफ (उर्दू, पंजाबी: راجہ پرویز اشرف ; रोमन लिपी: Raja Pervaiz Ashraf) (२६ डिसेंबर, इ.स. १९५०; संघर, सिंध, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी असून पाकिस्तानाचा १७वा व विद्यमान पंतप्रधान आहे. भूतपूर्व पंतप्रधान युसफ रझा गिलानी यास न्यायालय अवमानप्रकरणावरून विधिमंडळ सदस्यत्व व पंतप्रधानपद सोडावे लागल्यामुळे २२ जून, इ.स. २०१२ रोजी याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी याने गिलानी मंत्रिमंडळात मार्च, इ.स. २००९ ते फेब्रुवारी इ.स. २०११ या काळादरम्यान जल आणि ऊर्जा खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते . हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सदस्य आहे.\n", "id": "mar_Deva_54854"} {"text": "अनंत यशवंत खरे\n\nअनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे (१९४६ -२०२२) हे मराठी भाषेतील एक कादंबरीकार होते. त्यांच्या स्वतंत्र (व भाषांतरित) लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान दिलेले आढळते. 'अंताजीची बखर', 'बखर अंतकाळाची' आणि 'उद्या' ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार हा गुणविशेष त्यांच्या लेखनात ठळकपणे दिसून येतो.\n", "id": "mar_Deva_54855"} {"text": "ओलिव्हिये जिरू\n\nओलिवर गिरौद एक फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. त्याचा जन्म फ्रांस मधे झाला . तो इंग्लिश क्लब आर्सेनल साठी खेळतो.\n", "id": "mar_Deva_54856"} {"text": "माया संस्कृती\n\nमाया संस्कृती ही अमेरिका खंडातील एक प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडात झाला. मेक्सिको देशाच्या खालील भागात पसरलेल्या शहरांचे भग्न अवशेष आढळून येतात. स्पॅनिश आक्रमकांनी या संस्कृउतीचा सर्वनाश केला. त्यातील एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाने इ.स. १५५० च्या सुमारास काही माहिती नष्ट होतांना नोंदवून ठेवली त्यानुसार माया संस्कृतीच्या इतिहासाची माहिती घेता येते. पण ही अतिशय त्रोटक स्वरूपात उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_54857"} {"text": "युएफा यूरो २०१२ अंतिम सामना\n\nयुएफा यूरो २०१२ अंतिम सामना हा फुटबॉल सामना १ जुलै, इ.स. २०१२ रोजी ऑलिंपिस्की संकूल, क्यीव, युक्रेन येथे व संघात झाला. यात स्पर्धेच्या गतविजेत्या संघाने संघाला ४-० ने हरवले आणि आपले अजिंक्यपद राखले. याबरोबरच स्पेनचा संघ लागोपाठ दोन वेळ ही स्पर्धा जिंकणारा ते पहिलाच संघ झाला व तसेच लागोपाठ तीन महत्त्वाच्या स्पर्धा युएफा यूरो २००८ आणि २०१० फिफा विश्वचषक जिंकणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय संघ झाला.\n\nस्पेनला स्पर्धेच्या विजेता या नात्याने २०१३ फिफा कॉन्फडरेशन चषक मध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. स्पेन संघाने २०१० फिफा विश्वचषक जिंकला असल्यामुळे त्यांचा प्रवेश अगोदरच निश्चित झाला आहे, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यामुळे इटली संघ कॉन्फडरेशन स्पर्धेस पात्र झाला.\n", "id": "mar_Deva_54858"} {"text": "प्रॉक्झिमा सेन्टॉरी\n\nप्रॉक्झिमा ताऱ्याची तेजस्विता सूर्याच्या ०.१५ टक्के, त्रिज्या सूर्याच्या १४ टक्के आणि वस्तूमान सूर्याच्या १२ टक्के आहे.\n\nऑगस्ट २०१६ मध्ये या ताऱ्याभोवती नव्या पृथ्वीसदृश ग्रहाचा शोध लागला. या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे पृथ्वीच्या १.३ पट आहे. हा ग्रह प्रॉक्झिमाभोवती ११.२ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि त्याचे ताऱ्यापासूनचे सरासरी अंतर ०.०५ खगोलीय एकक आहे. त्याचबरोबर त्याच्या पृष्ठभागाचे तापमान पाणी द्रवरूपात आढळण्यासाठी अनुकूल असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_54859"} {"text": "२४३ आयडा\n\nतो जोहान पॅलिसा याने १८८४ मध्ये शोधला. त्याचे नाव ग्रीक पुराणातील एका अप्सरेवरून ठेवण्यात आले आहे. दुर्बिणीद्वारे केलेल्या पुढील निरीक्षणांद्वारे आयडा हा एस प्रकारचा लघुग्रह असल्याचे लक्षात आले आहे. उपग्रह असलेला हा पहिलाच लघुग्रह आहे तसेच अवकाशयानाने भेट दिला गेलेलाही हा दुसरा लघुग्रह आहे.\n\nसूर्याभोवती कक्षेतून एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्यास ४.८४ वर्षे लागतात तर स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यास त्याला ४.६३ तास लागतात. त्याचा आकार प्रमाणबद्ध नसून तो वाकडातिकडा आहे. आयडावर अनेक विवरे असून ती विविध आकारांची व वयाची आहेत.\n\nआयडाचा उपग्रह, डॅक्टिलचा शोध ॲन हार्च या गॅलिलिओ उपग्रह मोहिमेच्या सभासदाने गॅलिलिओ उपग्रहाच्या छायाचित्रांचे विश्लेषण करून लावला. त्याचे नाव डॅक्टिल्सवरून ठेवण्यात आले. डॅक्टिल्स हे ग्रीक मिथकातील आयडा पर्वतावर राहणारे जीव होते. डॅक्टिलचा व्यास केवळ १.४ किलोमीटर (४,६०० फूट) असून तो आयडाच्या एकवीसांश आहे.\n", "id": "mar_Deva_54860"} {"text": "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक)\n\nव्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. हे प्र.के. घाणेकर यांनी लिहिलेले आणि स्नेहल प्रकाशनने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.\n\nहिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जावे असे अनेकांना वाटत असते. पण तिथे कसे जावे? काय पाहावे? अडचणी काय येतात? ह्या पुष्पदरीचा शोध कुणी लावला? तिथं आढळणाऱ्या फुलांची नावे काय आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वनस्पती अभ्यासक व पर्यटनप्रेमी प्र. के. घाणेकरांच्या या पुस्तकात मिळतील. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणानंतर निसर्गसौंदर्याची टिपलेली छायाचित्रे आहेत. फुलपाखरांचे प्रकार, फुलांच्या विविध जाती यांचीही नावांसकट माहिती दिलेली आहे.\n", "id": "mar_Deva_54861"} {"text": "सुलतान अझलन शाह चषक\n\nसुलतान अझलन शहा चषक ही मलेशिया देशात दर वर्षी खेळवली जाणारी एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९८३ साली सुरुवात झालेली ही स्पर्धा १९९८ सालापर्यंत द्वैवार्षिक होती पर्ंतु वाढत्या लोकप्रियतेमुळे ही स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येऊ लागली.\n\nसंघाने ही स्पर्धा आजवर सर्वाधिक वेळा (६ वेळा) तर ाने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे.\n", "id": "mar_Deva_54862"} {"text": "म्योन्शनग्लाडबाख\n\nम्योन्शनग्लाडबाख () हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर ऱ्हाईन नदी व ड्युसेलडॉर्फच्या ३० किमी पश्चिमेस व नेदरलॅंड्सच्या सीमेजवळ वसले आहे\n", "id": "mar_Deva_54863"} {"text": "आंतोनिस समारास\n\nआंतोनिस समारास (ग्रीक: Αντώνης Σαμαράς; २३ मे, इ.स. १९५१) हा एक ग्रीक अर्थतज्ञ, राजकारणी व ग्रीसचा माजी पंतप्रधान आहे. मे, इ.स. २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये समारासच्या नवी लोकशाही ह्या पक्षाने सरकार स्थापनेसाठी पुरेसे बहुमत मिळवले. २० जून, इ.स. २०१२ रोजी समारासने पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी तो ग्रीक सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री तसेच विरोधी पक्षनेते राहिला होता.\n", "id": "mar_Deva_54864"} {"text": "वंदना शिवा\n\nवंदना शिवा ( ५ नोव्हेंबर १९५२; देहरादून, उत्तराखंड, भारत) या भारतीय तत्त्वज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्यांनी २०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे भौतिकशास्त्रात शिक्षण झाले आहे आणि कॅनडातील ओंटॅरिओ येथील विद्यापीठातून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्या इंटरनॅशनल फोरम ऑन ग्लोबलायझेशन संघटनेच्या संचालक मंडळावर आहेत. इ.स. १९९३ मध्ये त्यांना राईट लाईव्हलीहूड पुरस्काराने आणि २०१० मध्ये त्यांना सिडनी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७० च्या दशकात वंदना शिवा यांनी अहिंसात्मक चिपको आंदोलनात भाग घेतला. झाडांची तोड थांबवण्यासाठी झाडांना मिठी मारून महिला उभ्या रहात व झाडाचे संरक्षण करीत. वंदना शिवा ह्या जेरी मँडर, एडवर्ड गोल्डस्मिथ, राल्फ नॅडर, जेरेमी रिफकिन इत्यादींसोबत जागतिकीकरणासंबंधित आंतरराष्ट्रीय फोरमच्या नेत्यांमधील एक आहेत. जागतिकीकरणामध्ये परिवर्तन घडवा (आल्टर-ग्लोबलाइझेशन मूव्हमेंट) हे एका जागतिक एकात्मता आंदोलनाचे नाव आहे. त्यांनी अनेक परंपरागत पद्धती वैज्ञानिक स्वरूपात सादर केल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_54865"} {"text": "कारोलोस पापुलियास\n\nकारोलोस पापुलियास (ग्रीक: Κάρολος Παπούλιας; जन्मः ४ जून १९२९ - २६ डिसेंबर २०२१) हे ग्रीस देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. तो ह्या पदावर २००५ सालापासून आहे. १९८५ ते १९८९ व १९९३ ते १९९६ दरम्यान पापुलियास ग्रीसचा परराष्ट्रमंत्री होते.\n", "id": "mar_Deva_54866"} {"text": "मोहमद मोर्सी\n\nमोहमद मोर्सी (अरबी: محمد مرسي عيسى العياط;) ( २० ऑगस्ट १९५१) हा इजिप्त देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. २०११ सालच्या इजिप्तमधील क्रांतीनंतर हुकुमशहा होस्नी मुबारकची सत्ता उलथवून टाकण्यात आली. मे-जून २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून ३० जून २०१२ रोजी मोर्सी इजिप्तचा पहिला लोकशाही मार्गाने निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष बनला.\n\nसत्तेवर आल्यानंतर मोर्सीने इजिप्तच्या राज्यकारभाराची सर्व सुत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या व इतर कारणांस्तव जनतेमध्ये अप्रिय बनलेल्या मोर्सीला केवळ एका वर्षानंतर जून २०१३ मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर सत्ता सोडावी लागली.\n", "id": "mar_Deva_54867"} {"text": "एफ.से. आउग्सबुर्ग\n\nएफ.से. आउग्सबुर्ग () हा जर्मनी देशाच्या आउग्सबुर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.\n", "id": "mar_Deva_54868"} {"text": "आउग्सबुर्ग\n\nआउग्सबुर्ग () हे जर्मनी देशाच्या बायर्न या राज्यातील एक शहर आहे. २००८ साली २.६४ लाख लोकसंख्या असलेले आउग्सबुर्ग बायर्नमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (म्युनिक व न्युर्नबर्ग खालोखाल). तसेच रोमन सम्राट ऑगस्टसच्या हुकुमावरून इ.स. पूर्व १५ मध्ये वसवण्यात आलेले आउग्सबुर्ग जर्मनीमधील तिसरे सर्वात जुने शहर आहे.\n", "id": "mar_Deva_54869"} {"text": "जर्मनीमधील शहरांची यादी\n\nह्या जर्मनीमधील शहरांच्या यादीमध्ये जर्मनी देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत.\n", "id": "mar_Deva_54870"} {"text": "रवींद्र दिनकर बापट\n\nडॉ. रवींद्र दिनकर बापट, अर्थात रवी बापट (२ जून, इ.स. १९४२ - हयात) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये चार दशके प्राध्यापक आहेत (इ.स. २०१२पर्यंत) आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.\n\nरवी बापटांचे वडील बालाघाटला सिव्हिल सर्जन होते. भाषावार प्रांतरचनेनंतर ते चांद्याला आले आणि सहा वर्षे राहिले. जेव्हा त्यांची मुंबईला बदली झाली तेव्हा वर्तमानपत्रात 'चांद्याचा देव चालला' अशा मथळ्याचा अग्रलेख छापून आला होता. मुंबईत ते कामगार विमा योजनेचे प्रमुख होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० विमा डॉक्टरांना गैरवर्तणुकीसाठी काढून टाकले आणि दोघांवर फौजदारी खटला भरला. पैकी एक वशिल्याने सुटला आणि दुसरा तुरुंगात गेला.\n", "id": "mar_Deva_54871"} {"text": "काकवी\n\nउसाच्या रसापासून गूळ बनवताना जो पाक तयार होतो, त्याला काकवी असे म्हणतात. थोडक्यात हा द्रव रूपातील गूळ होय. याला हिंदीत शिरा, तर इंग्रजीत molases किंवा liquid jaggery असे म्हणतात. यातील साखरेचे प्रमाण, काढण्याची पद्धत आणि वनस्पतीच्या वयानुसार काकवी बदलतो. उसाच्या काकवीचा वापर प्रामुख्याने पदार्थ गोड करण्यासाठी आणि चवीसाठी केला जातो.\n\nगुऱ्हाळात तयार झालेली काकवी सामान्य तापमानाला बाटलीत एक वर्षापर्यंत साठवून ठेवता येते. साखरेला उत्तम पर्याय म्हणून काकवी वापरली जाते. आयुर्वेदानुसार काकवी पचायला हलकी असते. हिच्या सेवनाने शरीर आणि हाडे मजबूत होतात. विशेष करून अति शारीरिक श्रम करणाऱ्याला काकवी उपयुक्त ठरते. हिच्या सेवनाने रक्त शुद्ध होते, तसेच रक्तातील लोहाची कमतरता देखील भरून निघते. काविळीच्या आजारात काकवी उपयुक्त मानली जाते.\n", "id": "mar_Deva_54872"} {"text": "एच.डी.एफ.सी. बँक\n\nएच.डी.एफ.सी. बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड) (, ) ही एक गृहनिर्मितीसाठी इच्छुकांना कर्ज देणारी संस्था आहे. या संस्थेने एच.डी.एफ़.सी नावाची एक बँक काढली आहे. तिची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_54873"} {"text": "किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय\n\nसेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज या नावाचे, मुंबईतील आचार्य दोंदे मार्गावर परळ येथे एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. ते जी.एस.मेडिकल कॉलेज या नावाने ओळखले जाते. हे कॉलेज किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (के.ई.एम.) या रुग्णालयाशी संलग्न आहे.\n\nवैद्यकीय महाविद्यालय (शाळा) सुमारे 2000 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पदव्युत्तर आणि सुपरस्पेशलिटी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण प्रदान करते; पदव्युत्तर आणि पदव्युत्तर शारीरिक आणि व्यावसायिक थेरपी कोर्समध्ये; विविध संबद्ध वैशिष्ट्यांमधील मास्टर आणि पीएचडी कोर्स. या संस्थेमार्फत एक नर्सिंग स्कूलसुद्धा राखले जाते.\n\nसुमारे 390 स्टाफ फिजिशियन आणि 550 निवासी डॉक्टरांसह, 1800 बेड असलेल्या रुग्णालयात दरवर्षी सुमारे 1.8 दशलक्ष रूग्ण आणि 85,000 रूग्णांवर उपचार केले जातात. हे औषध आणि शस्त्रक्रिया या सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत काळजी आणि प्रगत उपचार सुविधा दोन्ही प्रदान करते. प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे अनुदानीत ही संस्था अक्षरशः विनामूल्य सेवा देते. समाजातील वंचित घटक.\n\n3 मे 2020 रोजी कोविड -१ साथीच्या आजाराच्या वेळी भारतीय वायु सेना हेलिकॉप्टर्सने मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय लोकांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करणाऱ्या आरोग्य सेविका कामगारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वर फुलांच्या पाकळ्या दाखवल्या.\n", "id": "mar_Deva_54874"} {"text": "डुइसबुर्ग\n\nडुइसबुर्ग () हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर पश्चिम रूर भागात ऱ्हाईन व रूर नद्यांच्या संगमावर वसले असून ते ड्युसेलडॉर्फ महानगराचा एक भाग आहे. ऐतिहासिक काळापासून लोखंड उत्पादन व्यवसायाचे डुइसबुर्ग हे जर्मनीमधील सर्वात मोठे केंद्र राहिले आहे. ह्या कारणास्तव दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून येथे मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले झाले ज्यामध्ये शहराचा ८० टक्के भाग जमीनदोस्त झाला होता.\n\nसध्या सुमारे ४.९ लाख लोकसंख्या असलेले डुइसबुर्ग नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील पाचवे तर जर्मनीमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_54875"} {"text": "वुपर्टाल\n\nवुपर्टाल () हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर रूर भागाच्या दक्षिणेस व ड्युसेलडॉर्फच्या पूर्वेस वसले आहे.\n", "id": "mar_Deva_54876"} {"text": "पोस्टमॉर्टम्‌ (पुस्तक)\n\nपोस्टमॉर्टम्‌ हे डॉ.रवी बापट आणि सुनीति जैन यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. हे पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेने छापून प्रकाशित केले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २४ डिसेंबर इ.स.२०११ रोजी, दुसरी २७ डिसेंबर इ.स.२०११ रोजी, तर तिसरी आवृत्ती २४ जानेवारी इ.स.२०१२ला प्रसिद्ध झाली.\n\nडॉ. रवी बापट हे एक कुशल शल्यविशारद आणि लोकोपयोगी व लोकाभिमुख वैद्यकतज्ज्ञ म्हणूनही नावाजले गेले आहेत. ते मितभाषीही नाहीत आणि गुळमुळीत बोलणारेही नाहीत. त्यांच्या या फटकळ परखडपणाचा प्रत्यय \"पोस्टमॉर्टम' वाचताना जागोजागी येतो. इथे कुठलाही आडपडदा न ठेवता सध्याच्या वैद्यकीय व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेतून निर्माण झालेल्या वाममार्गांचा पर्दाफाश केला आहे.\n\nडॉक्‍टर रवी बापट यांना अनेक गोष्टींची खंत वाटते. वैद्यकीय व्यवसायात मुलाचा कल न बघता, त्याला लोटू पाहणारे पालक हा त्यांचा मुद्दा, त्यांनी सोदाहरण स्पष्ट केला आहेच, पण आजकाल प्रवेशासाठी ज्या खटपटी कराव्या लागतात, त्याचीही त्यांनी हजेरी घेतली आहे. एवढे पैसे खर्च करून वैद्यकीय पदवी मिळवणारी व्यक्ती ते पैसे पुढे रुग्णांकडून कसे वसूल करते, हे सोदाहरण स्पष्ट करायला डॉ. बापट विसरत नाहीत. किंबहुना डॉक्‍टरांची साटीलोटी, नको त्या आणि अनावश्‍यक चाचण्या रुग्णांच्या माथी मारणे आणि रुग्णाला पिळून काढणे, हे एका समव्यावसायिकानेच उघड केल्यामुळे डॉक्‍टर जमातीची चांगलीच गोची होईल, असे आपल्याला वाटू शकते; पण डॉ. बापट यांचे पुस्तक वाचूनही डॉक्‍टर मंडळी त्यांचे हे मार्ग बदलणार नाहीत, कारण ही मंडळी किती निर्ढावलेली आहेत, हेही या पुस्तकातूनच कळते.\n\nया पुस्तकामधील दोन मुद्दे अत्यंत कळीचे आहेत. ते दोन मुद्दे म्हणजे रुग्णांची जीवघेणी लूट आणि औषधनिर्मिती कंपन्यांकडून डॉक्‍टरांना दाखविण्यात येणारी प्रलोभने. औषध निर्मात्या कंपन्या, त्यांची महागडी औषधे डॉक्‍टरांच्या मार्फत रुग्णांच्या गळ्यात मारण्यात कशा यशस्वी होतात, याचीही काही निवडक उदाहरणे पुस्तकात दिली आहेत.\n\nदूरचित्रवाणीवरील आमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा कार्यक्रम सादर होण्याच्या कित्येक महिने आधी डॉ. रवी बापटांनी त्या विषयाला तोंड फोडले होते.\n", "id": "mar_Deva_54877"} {"text": "तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध\n\nतिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: तिसरे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: Third Anglo-Mysore War, थर्ड ॲंग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व त्यांचे मित्रसैन्य (मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम) यांच्यामध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९२ या कालखंडात झडलेले युद्ध होते. हे युद्ध म्हणजे इंग्रज-म्हैसूर युद्धे मालिकेतील तिसरे युद्ध होते.\n", "id": "mar_Deva_54878"} {"text": "सुनीति अशोक जैन\n\nसुनीति अशोक जैन (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत. पोस्टमार्टम्‌ या पुस्तकासाठी त्यांनी डॉ. रवी बापट यांना लेखनसाहाय्य केले आहे.\n", "id": "mar_Deva_54879"} {"text": "भीष्म पर्व\n\nभीष्मपर्व हे महाभारताच्या अठरा भागांपैकी सहावा भाग आहे. त्यात पारंपारिकपणे ४ उपभाग आणि १२२ अध्याय आहेत, पण सभा पर्वाच्या आवृत्तीत ४ उपभाग आणि १७७ प्रकरणे आहेत.\n\nभीष्म पर्वात १८ दिवसांच्या कुरुक्षेत्र युद्धाच्या पहिल्या १० दिवसांचे आणि त्याच्या परिणामांचे वर्णन केले आहे. यात कौरव सैन्याचा प्रमुख सेनापती भीष्माची कथा सांगितली आहे, जो प्राणघातक जखमी होऊन नेतृत्व करण्याची क्षमता गमावतो.\n\nमहाभारताच्या या पुस्तकात मोठ्या प्रमाणावर अभ्यासल्या गेलेल्या भगवद्गीतेचा समावेश आहे, ज्याला कधी कधी गीता, किंवा द सॉन्ग ऑफ लॉर्ड, किंवा द सेलेस्टियल गाणे म्हणून संबोधले जाते. भगवद्गीतेच्या अध्यायांमध्ये अर्जुनाने युद्धाचा उद्देश, हिंसेचे अंतिम परिणाम आणि जीवनाचा अर्थ याबद्दल केलेल्या प्रश्नाचे वर्णन केले आहे. अर्जुनाच्या शंका आणि आधिभौतिक प्रश्नांची उत्तरे कृष्णाने दिली आहेत. भीष्मपर्वातील इतर ग्रंथांमध्ये प्राचीन भारतातील न्याय्य युद्ध सिद्धांत, तसेच रणनीती आणि रणनीती यांचा समावेश होतो. या पुस्तकात उत्तर (अभिमन्यूचा मेहुणा आणि उत्तराचा भाऊ, अभिमन्यूची पत्नी), वृषसेन (कर्णाचा मोठा मुलगा) आणि भीष्माच्या पतनाचे अनुक्रमे १, ३ आणि १० व्या दिवशी वर्णन केले आहे. या पहिल्या दहा दिवसांत भीष्माच्या आज्ञेवरून कर्णाने युद्ध केले नाही.\n", "id": "mar_Deva_54880"} {"text": "पोलक्स\n\nपोलक्स (इंग्रजी: Pollux, पोलक्स किंवा β Geminorum, बीटा जेमिनोरम) हा मिथुन तारकासमूहातील एक तारा आहे. तो एक केशरी राक्षसी तारा आहे. त्याची दृश्य तेजस्विता १.१ असून तो संपूर्ण तारकासमूहात सर्वांत जास्त तेजस्वी दिसणारा तारा आहे.\n", "id": "mar_Deva_54881"} {"text": "मुकुंद श्रीनिवास कानडे\n\nडॉ. मुकुंद श्रीनिवास कानडे (३ डिसेंबर, इ.स. १९३१ - २५ जून, इ.स. २०१२) हे मराठीतले एक लेखक, समीक्षक, कोशकार व संत साहित्याचे अभ्यासक होते.\n", "id": "mar_Deva_54882"} {"text": "कापरेकर स्थिरांक\n\nभारतीय गणितज्ञ श्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्या नावे ''६१७४'' ही संख्या कापरेकर स्थिरांक म्हणून ओळखली जाते. ही संख्या 'कापरेकर पद्धतीने' मिळवता येते. या पद्धतीत खालील प्रमाणे पायऱ्या आहेत. कुठलीही चार अंकी संख्या घ्या. ( या संख्येत कमीत कमी दोन तरी वेगळे अंक असावेत.सुरुवातीचे दोन्ही अंक शून्य चालतील ) या संख्येतील अंक एकदा चढत्या क्रमाने आणि एकदा उतरत्या क्रमाने लावून दोन संख्या तयार करा. ( उतरत्या क्रमाने बनणारी संख्या चार अंकापेक्षा लहान असेल तर सुरुवातीला शून्य जोडून ती संख्या चार अंकी करा ) मिळणाऱ्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. येणाऱ्या उत्तरासाठी दुसऱ्या पायरी पासून पुनः गणन करा.\n\nकापरेकर पद्धतीने जास्तीत जास्त सात पुनारावृत्तीत कापरेकर स्थिरांक (६१७४) मिळतो.\n\nउदाहणार्थ\n\n५४३२ – २३४५ = ३०८७\n\n८७३० – ०३७८ = ८३५२\n\n८५३२ – २३५८ = ६१७४\n\n२१११ – १११२ = ०९९९\n\n९९९० – ०९९९ = ८९९१\n\n९९८१ – १८९९ = ८०८२\n\n८८२० – ०२८८ = ८५३२\n\n८५३२ – २३५८ = ६१७४\n\n९८३१ या संख्येतून कापरेकर पद्धतीने सात पुनारावृत्या कराव्या लागतात.\n\n९८३१ – १३८९ = ८४४२\n\n८४४२ – २४४८ = ५९९४\n\n९९५४ – ४५९९ = ५३५५\n\n५५५३ – ३५५५ = १९९८\n\n९९८१ – १८९९ = ८०८२\n\n८८२० – ०२८८ = ८५३२\n\n८५३२ – २३५८ = ६१७४\n", "id": "mar_Deva_54883"} {"text": "दशरथ यादव\n\nदशरथ राजाराम यादव (जन्म: ८ ऑक्टोबर १९७०) हे एक मूळचे पत्रकार असलेले मराठी साहित्यिक आहेत. पुरंदर तालुक्यातील माळशिरस (भुलेश्वर) हे त्यांचे मूळ गाव. तेथील कऱ्हा नदीच्या काठावरच त्यांच्या साहित्याचा वटवृक्ष बहरला. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, गीतकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्ता, गीतकार असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल विभागात ते व्याख्याता आहेत. ते सध्या पुणे हडपसर येथे राहत आहेत.\n\nपुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा समाजामध्ये रुजविण्यासाठी त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यांतील लेखक, कवींना साहित्यचळवळींतून त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.\n\nश्री. यादव हे गाजलेल्या 'वारीच्या वाटेवर' या महाकांदबरीचे लेखक आहेत.\n", "id": "mar_Deva_54884"} {"text": "आजचा सुधारक (मासिक)\n\nआजचा सुधारक हे नागपूर येथून प्रसिद्ध होणारे एक मराठी मासिक होते. एप्रिल १९९० पासून मार्च २०१७ पर्यंत सतत २७ वर्षे चालून ते बंद पडले. .\n", "id": "mar_Deva_54885"} {"text": "हेंद्रे पाटील\n\nमराठा\n\nशेती सोबत व्यवसाय आणि कला क्षेत्रात पण त्यांनी ठसा उमटवला आहे. अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. तसेच अभिनेता मराठी ललित भदाणे यांचा जन्म मराठा समाजात सामोडे येथे झाला खेळामध्ये संदीप पाटील, अजिंक्य रहाणे रुतुराज गायकवाड यांनी राज्याची शान वाढवली आहे.\n\nविदर्भात इतर कुणबी पेक्षा बहुसंख्य हे तिरळे कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे जे ९६ कुळी मराठा आहे तेच विदर्भात तिरळे कुणबी होय. तिरळे हे मराठा साम्राज्यात सरदार, जहागीरदार, सरंजामदार, देशमुख, पाटील होते. इंग्रज साम्राज्याचा उदय होऊन, मराठा साम्राज्याचा अस्त झाल्याने यांना आपल्या मूळ शेती व्यवसायाकडे वळावे लागले. तिरळे व ९६ कुळी मराठा हे भिन्न नसून एकच असल्याने यांच्यात सुरुवाती पासूनच वैवाहिक संबंध होतात. यांच्यात विधवा पुनर्विवाहाला निषेध आहे. अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर येथे हे बहुसंख्य असून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे कमी प्रमाणत आ\n", "id": "mar_Deva_54886"} {"text": "फिनलंडचे युद्ध\n\nफिनलंडचे युद्ध हे रशियन साम्राज्य व स्वीडन-फिनलंड यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. यामध्ये रशियाचा विजय झाला.\n", "id": "mar_Deva_54887"} {"text": "इंग्लंड-तुर्कस्तान युद्ध (१८०७-१८०९)\n\nआंग्ल-तुर्की युद्ध हे ब्रिटिश साम्राज्य व ओस्मानी साम्राज्य यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. यामध्ये ओस्मानी साम्राज्याचा विजय झाला.\n", "id": "mar_Deva_54888"} {"text": "१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना\n\n१९३८ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पॅरिसजवळील स्ताद ओलिंपिक दे कोलोंब येथे १८ जून १९३८ रोजी व ह्या दोन देशांदरम्यान खेळवला गेला. इटलीने ह्या सामन्यात ४-२ असा विजय मिळवून आपले विश्वविजेतेपद राखले.\n", "id": "mar_Deva_54889"} {"text": "क्रिस (शस्त्र)\n\nक्रिस (मराठी लेखनभेद: करिस ; भासा इंडोनेशिया, भासा मलेशिया: Keris / Kris ) हे इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड या भूप्रदेशांत ऐतिहासिक काळापासून प्रचलित असलेले एक पात्याचे शस्त्र आहे. यास नागमोडी वळणाच्या धारदार कडा असलेले पाते असते. या नागमोडी वळणांना किंवा लाटांना स्थानिक परिभाषेत लुक अशी संज्ञा आहे. सहसा क्रिसाच्या पात्यास विषम संख्येत लुक असतात व त्यांची संख्या तिनापासून तेरापर्यंत असू शकते. हे शस्त्र पंजात पकडण्यासाठी पात्यास मूठ जोडलेली असते. शस्त्र पंजात पकडून लक्ष्यास भोसकण्यासाठी उपयुक्त अशी या शस्त्राची संरचना असते.\n", "id": "mar_Deva_54890"} {"text": "जिओजिब्रा\n\nजिओजिब्रा ही बीजगणित, अंकगणित आणि भूमिती यासाठी मुक्त परवान्याअंतर्गत उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर प्रणाली आहे.\n", "id": "mar_Deva_54891"} {"text": "राकेश चौरसिया\n\nराकेश चौरसिया (अज्ञात - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. ते हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे आहेत.\n", "id": "mar_Deva_54892"} {"text": "वाल्डो कॅन्यन वणवा\n\nवाल्डो कॅन्यन वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. जून २३, इ.स. २०१२ रोजी लागलेली ही आग १० जुलै रोजी आटोक्यात आली.\n\nही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या वायव्येस १६ किमी अंतरावर पाइक राष्ट्रीय अरण्यात सुरू झाली आणि १८,०७३ एकर भागात पसरली.या आगीमुळे कॉलोराडो स्प्रिंग्ज, वूडलँड पार्क, एरफोर्स अकॅडेमी आणि हायवे २४ च्या आसपासच्या अंदाजे ३६,००० व्यक्तींना घर सोडावे लागले. या आगीत एकूण ३४७ घरे जळाली. या आगीमुळे हायवे २४ हा रॉकीझ पर्वतरांगेतील पूर्व-पश्चिम जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात आला होता. या आगीत दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तर अंदाजे १० व्यक्ती जखमी झाल्या. वाल्डो कॅन्यन वणवा कॉलोराडोच्या इतिहासातील ब्लॅक फॉरेस्ट वणव्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात खर्चिक वणवा होता. यात जळीत झालेल्या घरांची किंमत अंदाजे ३ कोटी ५३ अमेरिकन डॉलर (१९ अब्ज ५० कोटी रुपये) करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नैसर्गिक संपत्ती, मानवनिर्मित सोय-व्यवस्था, निर्वासित व्यक्तींवरील खर्च यांची गणती जुलै २०१२पर्यंत चालू होती.\n", "id": "mar_Deva_54893"} {"text": "क्रिस (निःसंदिग्धीकरण)\n\nक्रिस हे काही संस्कृत्यांमध्ये व्यक्तिवाचक नाव म्हणून वापरले जाते. तसेच अन्य वस्तूंसाठीही क्रिस हे नाव वापरलेले आढळते.\n", "id": "mar_Deva_54894"} {"text": "व्यंकय्या नायडू\n\nव्यंकय्या नायडू भारतीय राजकारणी आणि भारताचे तेरावे उपराष्ट्रपती आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (२००२-०४) होते.\n", "id": "mar_Deva_54895"} {"text": "वन महोत्सव\n\n१ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो.\n\nहा सप्ताह इ.स. १९५० पासून भारतात साजरा केला जात आहे. मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा असा याचा उद्देश आहे. पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही उपाय केले पाहिजेत.\n", "id": "mar_Deva_54896"} {"text": "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक\n\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक ही एक ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा मुख्य पुरुष पार्श्वगायकाला त्याच्या सर्वोत्तम गायनाच्या कार्यासाठी देण्यात येणारा सन्मान एक उच्च स्तरावरचा आहे. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पारितोषिकात समावेश होता.\n\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये \"उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी\" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार \"चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार\" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे \"राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\" असे नामकरण करण्यात आले.\n\nराज्य पुरस्काराने १९६७ मध्ये \"सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक\" म्हणून या पुरस्कार श्रेणीची स्थापना केली. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, बंगाली, तामिळ, तेलगू, मराठी, कन्नड आणि पंजाबी अशा आठ प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या गायकांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.\n\nउपकार चित्रपटाच्या \"मेरे देश की धरती\" गाण्यासाठी प्रथम हा पुरस्कार महेंद्र कपूर यांना १९६७ मध्ये देण्यात आला होता. या श्रेणीतील सर्वाधिक पुरस्कार असलेल्या गायक के.जे. येशुदास तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये (मल्याळम, तेलगू आणि हिंदी) आठ वेळा विजयी झाले आहेत्. त्यानंतर एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी चार वेगवेगळ्या भाषेसाठी मध्ये (हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलगू) सहा वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. शंकर महादेवन (तामिळ आणि हिंदी) आणि उदित नारायण (फक्त हिंदी) प्रत्येकी तीन पुरस्कार पटकावतात. मन्ना डे (हिंदी आणी बंगाली), हेमंत कुमार मुखोपाध्याय (बंगाली), एम.जी. श्रीकुमार (मल्याळम) आणी हरिहरन (हिंदी व मराठी) या गायकांना दोनदा हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रभागातील सर्वात अलीकडील पुरस्कार प्राप्तकर्ता अरिजीत सिंग आहेत ज्यांना तो २०१८ मध्ये पद्मावत चित्रपटाच्या \"बिन्ते दिल\" गाण्यासाठी मिळाला.\n", "id": "mar_Deva_54897"} {"text": "अनुप घोषाल\n\nअनुप घोषाल हा एक हिंदी चित्रपटातील व भारतीय गायक आहे. त्याने बंगाली भाषेतील चित्रपटात अनेक गाणी गायली आहेत. तो १९३० ते १९७० या दशकांतील एक आघाडीचा गायक होता. त्याने पश्चिम बंगाल मधील विधानसभेच्या तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर सन २०११मध्ये निवडणूक लढली. ही निवडणूक त्याने हुगळी जिल्ह्याच्या उत्तरपारा विधानसभा मतदार संघातून जिंकली. त्याने या निवडणूकीत ४०,००० मतांची बढत मिळविली.\n\nत्यास सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.\n", "id": "mar_Deva_54898"} {"text": "अजोय चक्रबर्ती\n\nपंडित अजोय चक्रबर्ती (बंगाली: অজয় চক্রবর্তী; १९५२, कलकत्ता) हे एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत. चक्रबर्ती ह्यांनी लहानपणी बडे गुलाम अली खान ह्यांच्या मुलाकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. सध्या ते एक आघाडीचे शास्त्रीय गायक मानले जातात.\n", "id": "mar_Deva_54899"} {"text": "नरेश अय्यर\n\nनरेश अय्यर ( १६ एप्रिल १९९३) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. २००६ सालच्या रंग दे बसंती ह्या बॉलिवुड चित्रपटामधील रूबरू ह्या गाण्यासाठी सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाले.\n", "id": "mar_Deva_54900"} {"text": "मामूट्टी\n\nमामूटी उर्फ मुहम्मद कुट्टी पनपरांबिल इस्माईल दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. मामूटी हे जन्माने मल्याळम असले तरी त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात काम केले.\n\nत्यांना फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तसेच नंदी पुरस्कार व्यतिरिक्त इ.स. १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाले.\n", "id": "mar_Deva_54901"} {"text": "ओट्टो फ्रँक\n\nऑटो हेनरिक फ्रॅंक (किंवा 'पिम फ्रॅंक) (१२ मे, इ.स. १८८९ – १९ ऑगस्ट १९८०) हे एक ज्यूधर्मीय जर्मन व्यापारी व मार्गो फ्रॅंक आणि अ‍ॅन फ्रॅंक यांचे वडील होते. त्यांच्या परिवारातील ते एकटेच होलोकॉस्टमधून वाचले. अ‍ॅनच्या मृत्यूनंतर तिची दैनंदिनी त्यांना मिळाली व त्यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १९४७मध्ये द डायरी ऑफ अ यंग गर्ल प्रकाशित झाली. त्या दैनंदिनीच्या भाषांतरात तसेच त्यावर आधारित नाटक व चित्रपटांमध्येही त्यांचा सहभाग होता.\n", "id": "mar_Deva_54902"} {"text": "मार्गो फ्रँक\n\nमार्गो बेट्टी फ्रॅंक (१६ फेब्रुवारी, इ.स. १९२६ – ९ मार्च, इ.स. १९४५) ही अ‍ॅन फ्रॅंकची मोठी बहीण होती. तिचा जन्म फ्रांकफुर्ट, जर्मनी येथे झाला. इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रॅंक कुटुंब जर्मनीतून अ‍ॅम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलॅंड्सवर सत्ता मिळवली. इ.स. १९४२मध्ये तिला गेस्टापोकडून छळछावणीत पाठविण्यासाठी नोटीस आली. यामुळे सर्व कुटुंबाला त्वरित ऑटो फ्रॅंकच्या कार्यालयातील गुप्त खोल्यांमध्ये लपावे लागले. ४ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी विश्वासघाताने त्यांना पकडण्यात आले व बर्गन-बेल्सन छळछावणीत पाठविण्यात आले. तिथेच ९ मार्च, इ.स. १९४५ रोजी मार्गोचा प्रलापक ज्वराने मृत्यू झाला. अ‍ॅनच्या दैनंदिनीतील नोंदीनुसार मार्गोसुद्धा दैनंदिनी लिहित असे. मात्र तिची दैनंदिनी अद्याप सापडली नाही आहे.\n", "id": "mar_Deva_54903"} {"text": "ओंकारेश्वर (पुणे)\n\nओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे एक पेशवेकालीन मंदिर आहे.\n\nनक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिर सोमवारी २ जुलै २०१२ रोजी आपल्या स्थापनेची २७४ वर्षे पूर्ण करीत आहे. नर्मदेवरून आणलेल्या बाणाची शिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली तो आषाढ शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता. हा योग साधून हे पेशवेकालीन मंदिर २७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.\n", "id": "mar_Deva_54904"} {"text": "स्पॅनिश यादवी\n\nस्पॅनिश यादवी () हे १९३६ ते १९३९ सालांदरम्यान प्रामुख्याने स्पेन देशात लढले गेलेले एक मोठे युद्ध होते. इ.स. १९३६ साली दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध विरोधी गटाने बंड पुकारले. ह्या विरोधी गटाला स्पेनमधील अनेक पारंपारिक मताच्या राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. ह्या अर्धयशस्वी बंडानंतर स्पेन देश राजकीय व भौगोलिक दृष्ट्या विभागला गेला. त्यानंतर फ्रांसिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाने प्रस्थापित स्पॅनिश रिपब्लिकन सरकारविरुद्ध युद्ध सुरू केले. ह्या बंडखोरांना नाझी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरने व इटलीच्या बेनितो मुसोलिनीने पाठिंब दिला तर मेक्सिको व सोव्हिएत संघाने प्रस्थापित सरकारच्या बाजूने लढण्यासाठी सैन्य पाठवले.\n\nजगातील सर्वात रक्तरंजित युद्धांपैकी एक मानल्या गेलेल्या स्पॅनिश गृहयुद्धामध्ये दोन्ही बाजूंची प्रचंड जिवितहानी झाली. ह्या युद्धात विजय मिळवून लोकशाहीच्या मार्गाने स्थापन झालेले सरकार उलथवून राष्ट्रवादी गटाच्या फ्रँकोने स्पेनमध्ये एकाधिकारशाही स्थापित केली.\n", "id": "mar_Deva_54905"} {"text": "१९५८ आशियाई खेळ\n\n१९५८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची तिसरी आवृत्ती जपान देशाच्या मनिला शहरात २४ मे ते १ जून, इ.स. १९५८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. हॉकी, टेनिस, टेबल टेनिस व व्हॉलीबॉल हे खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवले गेले.\n", "id": "mar_Deva_54906"} {"text": "१९६२ आशियाई खेळ\n\n१९६२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची चौथी आवृत्ती इंडोनेशिया देशाच्या जकार्ता शहरात २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, इ.स. १९६२ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. अरब देश व चीनच्या विरोधामुळे इस्रायल व तैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही.\n\nबॅडमिंटन हा खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_54907"} {"text": "नाताल (ब्राझिल)\n\nनाताल () ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो नॉर्ते राज्याची राजधानी व सर्वात मोठे आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. ८.१० लाख शहरी तर १२.४३ लाख महानगरी लोकसंख्या असलेले नाताल ब्राझीलमधील २१वे मोठे शहर आहे.\n\n२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझीलमधील १२ यजमान शहरांपैकी नाताल एक आहे. ह्यासाठी ४५,००० आसन क्षमता असणारे दुनास अरेना हे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.\n", "id": "mar_Deva_54908"} {"text": "चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध\n\nचौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ ॲंग्लो-मायसोर वॉर) हे इ.स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. इंग्रज-म्हैसूर युद्धमालिकेतील हे शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले. या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_54909"} {"text": "युकातान द्वीपकल्प\n\nयुकातान द्वीपकल्प हा मेक्सिको देशाच्या आग्नेय भागातील एक द्वीपकल्प आहे. हा भूभाग मेक्सिकोच्या आखाताला कॅरिबियन समुद्रापासून अलग करतो. ह्या द्वीपकल्पावर मेक्सिकोची युकातान, कांपेचे व किंताना रो ही राज्ये तसेच बेलिझ व ग्वातेमाला देशांचा काही भाग स्थित आहे.\n\nअर्वाचीन काळात माया संस्कृतीचा मुख्य प्रदेश असणाऱ्या युकातान द्वीपकल्पावर ह्या साम्राज्याच्या चिचेन इत्सा व इतर अनेक खुणा आढळतात.\n", "id": "mar_Deva_54910"} {"text": "ताम्र युग\n\nताम्र युग किंवा कांस्य युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता जेव्हा तांबे अथवा कांसे ह्या धातूंपासून औजारे व आयुधे बनवली जात होती. तीन ऐतिहासिक युगांमधील ताम्र युग हे पाषाणयुग व लोह युग ह्यांच्या मधील काळ मानले जाते. ह्या युगात धातू वितळवून त्यापासून वस्तू बनवणे शक्य झाले. भारतामध्ये जोर्वे, मालवा, सावलंदा ह्या महत्त्वाचा ताम्रयुगीन पुरातत्त्वीय स्थळे आहेत.\n", "id": "mar_Deva_54911"} {"text": "व्हर्जिल\n\nव्हर्जिल (; १५ ऑक्टोबर, इ.स.पू. ७० — २१ सप्टेंबर, इ.स.पू. १९) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. एक्लोगूस, गेओर्गिक्स व एनेइड हे लॅटिन साहित्यामधील तीन महत्त्वाचे कवितासंग्रह लिहिणारा व्हर्जिल रोममधील सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक मानला जातो. व्हर्जिल, ओव्हिड व होरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.\n\nदांते अलिघियेरी ह्या मध्ययुगीन इटालियन कवीच्या साहित्यामध्ये व्हर्जिलचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आढळतो. तसेच मार्कस ॲनेयस लुकानस, शेक्सपियर, जॉन मिल्टन, जॉन कीट्स, थोरो, होर्हे लुइस बोर्गेस व सीमस हीनी इत्यादी साहित्यिकांनी देखील व्हर्जिलच्या कवितांमधून प्रेरणा घेतल्याचे जाणवले.\n", "id": "mar_Deva_54912"} {"text": "प्राचीन रोम\n\nप्राचीन रोम () ही आजच्या इटलीमधील रोम शहर केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली एक ऐतिहासिक सभ्यता होती. भूमध्य समुद्रालगत वसलेले हे साम्राज्य ऐतिहासिक जगामधील सर्वात बलाढ्य व सुसंस्कृत बनले. सुमारे १२ शतके अस्तित्वात असलेल्या ह्या साम्राज्याने दक्षिण युरोप, पश्चिम युरोप, उत्तर आफ्रिका, अनातोलिया इत्यादी भागांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. प्राचीन ग्रीस सोबत रोमचा ग्रीको-रोमन विश्व असा उल्लेख केला जातो.\n\nकला, साहित्य, भाषा, वास्तूशास्त्र, राजकारण, लष्कर इत्यादी अनेक विषयांवर प्राचीन रोमन समाजाचे योगदान अमुल्य मानले जाते. चिचेरो, होरेस, व्हर्जिल, ऑगस्टस इत्यादी रोमन व्यक्ती आजही स्मरणात आहेत.\n", "id": "mar_Deva_54913"} {"text": "एका लग्नाची दुसरी गोष्ट\n\nएका लग्नाची दुसरी गोष्ट ही २०१२ साली झी मराठी वरून प्रक्षेपित झालेली मराठी मालिका आहे. १६ जानेवारी २०१२पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली. १९२ भागांनंतर २५ ऑगस्ट २०१२ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली. सतीश राजवाडे याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, विनय आपटे, विवेक लागू, इला भाटे इत्यादी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले होते.\n", "id": "mar_Deva_54914"} {"text": "स्टीफन होप कार्लिल\n\nव्हाईस ॲडमिरल सर स्टीफन होप कार्लिल (जन्म - २३ डिसेंबर, इ.स. १९०२ मृत्यू - ९ फेब्रुवारी, इ.स. १९९६) हे २० जुलै, इ.स. १९५५ ते २१ एप्रिल, इ.स. १९५८ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते.\n", "id": "mar_Deva_54915"} {"text": "चार्ल्स थॉमस मार्क पायझे\n\nॲडमिरल सर चार्ल्स थॉमस मार्क पायझे (जन्म - १७ जून, इ.स. १८९९ मृत्यू - १७ मे, इ.स. १९९३) हे १ एप्रिल, इ.स. १९५५ ते २१ जुलै, इ.स. १९५५ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते. तत्पूर्वी १३ ऑक्टोबर, इ.स. १९५१ पासून ते भारतीय नौदलाचे प्रमुख बनेपर्यंत म्हणजेच ३१ मार्च, इ.स. १९५५ पर्यंत नौदलाचे कमांडर इन चीफ होते.\n", "id": "mar_Deva_54916"} {"text": "पूर्व तिमोर सेंतावो नाणी\n\nपूर्व तिमोर सेंतावो नाणी हे पूर्व तिमोरचे अधिकृत चलन आहे. २००३ साली ही नाणी प्रथम वापरात आणली. अमेरिकन डॉलरच्या सहित ही नाणी पूर्व तिमोर मध्ये वापरली जातात. एक सेंतावो व एक अमेरिकन सेंट यांची किंमत समान आहे.\n", "id": "mar_Deva_54917"} {"text": "ऑस्कर स्टॅन्ले डॉसन\n\nॲडमिरल ऑस्कर स्टॅन्ले डॉसन (जन्म - १३ नोव्हेंबर, इ.स. १९२३ मृत्यू - २३ ऑक्टोबर, इ.स. २०११) हे २८ फेब्रुवारी, इ.स. १९८२ ते ३० नोव्हेंबर, इ.स. १९८४ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते. इ.स. १९७१च्या भारत-पाकिस्तान तिसऱ्या युद्धात त्यांचा सहभाग होता.\n", "id": "mar_Deva_54918"} {"text": "कलावंतीण दुर्ग\n\nओळख किल्याचे नाव : कलावंतीण माची उंची : २२५० फूट जाण्याचा मार्ग : पनवेल - शेऊंड फाटा -ठाकूरवाडी-प्रबल ळमाची बघण्यासारखे : कलावंतीणचे अखेरचे टोक , प्रबळगडची पसरलेली डोंगररांग माथ्यावरून दिसणारा दक्षिणेकडील प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख. कलावंतीन दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबलगड किल्ल्याजवळ, पश्चिम घाटात स्थित असून ते एक 2,250 फूट (686 मीटर) उंच शिखर आहे.हे शिखर कलावंतीनीचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून देखील ओळखले जाते हे एक लोकप्रिय दुर्गारोहण स्थान आहे. दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे\n\nकसे जाल?\n\nहा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.\n\nकलावंतीण दुर्गाचा इतिहास.छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे पहले नाव बदलून कलावतीण ठेवले . हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चंदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.\n\nदुर्गाची संरचना\n\nकलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे.गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळमाची म्हटले जाते. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून, मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात कोरलली गणपतीची अन् हनुमंताच्या मूर्ती आहे. तिथून पुढील वाट अजूनच रुंद आणि घसरणीची असून पुढेदगडात तासलेल्या ८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक- दिड फूट उंच पायऱ्या आहेत. कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे.पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीणीचा अखेरचा 20-25 फुटांचा \"रॉकपॅच\" अथवा \"पिनॅकल\"चा भाग आहे. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो.\n", "id": "mar_Deva_54919"} {"text": "हिग्ज बोसॉन\n\nहिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्वात असावा असे भाकित इ.स. १९६४ मध्ये केले गेले होते. ४ जुलै २०१२ रोजी जिनिव्हाजवळील लार्ज हॅड्रॉन कोलायडर ह्या प्रयोगशाळेत दोन वेगळ्या संघांनी अनेक प्रयोगाअंती हिग्ज बोसॉनचे अस्तित्व सिद्ध केले.\n", "id": "mar_Deva_54920"} {"text": "मिडियाविकी:Abusefilter-intro\n\nसंपादन गाळणी व्यवस्थापन प्रणालीत आपले स्वागत आहे.\n\nसंपादन गाळणी म्हणजे सर्व संपादनांचा सांगितल्याप्रमाणे स्वयंशोध घेणारी स्वयंचलीत सॉफ्टवेअर प्रणाली असते. हा इंटरफेस तयार केलेल्या गाळण्यांची यादी दाखवतो आणि त्यात सुधारणा करण्यास अनुमती देतो.\n", "id": "mar_Deva_54921"} {"text": "अभिनव शिक्षण संस्था, अकोले\n\nअभिनव शिक्षण संस्था, ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिक्षण संस्था आहे. येथील शैक्षणिक संकुलात विविध महाविद्यालयांत शैक्षणिक काम चालते. या संस्थेची स्थापना इ.स. १९९२ साली करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54922"} {"text": "विकिपीडिया:संपादन गाळणी\n\nसंपादन गाळणीच्या द्वारे सदस्यांना विवीध टप्प्यांवर सजगता,मार्गदर्शन आणि अभिनंदन संदेश पोहोचवणे अधीक सुलभ होते.गस्त,पहारा आणि त्रुटी दूर करण्याची कामे करण्याकरिता सुविहीत स्वरूपात माहिती उपलब्ध होते.टाळावयाच्या संपादनांना वेळीच आवर घालून सुविहीत पद्धतीने लक्ष ठेवता येते.\n\nसंपादन गाळणी म्हणजे सर्व संपादनांचा सांगितल्याप्रमाणे स्वयंशोध घेणारी स्वयंचलीत सॉफ्टवेअर प्रणाली असते.सदस्यांनी त्यांची संपादने अथवा कृती जतन करण्यास टिचकी मारल्या नंतर त्यांची अविलंब छानणी करून प्रचालकांनी (/संपादन गाळणी व्यवस्थापक) सांगितलेल्या विवीध कृतींवर स्वयमेव अंमलबजावणी करते; जसे की, केवळ पुढील परिक्षणार्थ आणि लक्ष ठेवण्याकरिता पताका(झेंडा) लावून ठेऊन नोंद करून ठेवणे,खूणवणे (टॅग लावणे),संपादन जतन होण्या पुर्वी सुचीत करणे,सदस्यांच्या शक्य (अनवधानाने अथावा जाणीवपुर्वक) अयोग्य संपादन/कृती जतन होण्यापुर्वीच अवरुद्ध करणे,इत्यादी.\n\nसंपादन गाळणी हा मिडीयाविकि संगणक प्रणालीचा PCRE आज्ञावली उपयोग करणारा विस्तार आहे, ज्याचे विकसन आणि उपयोग २००९ पासून विकिपीडियांवर चालू झाला.संपादन गाळणी सर्व संपादनांना heuristics apply करु देते.संपादन गाळणीस 'जर अमूक एक कृती झाली तर' , जसे की १०० पेक्षा कमी संपादने झालेले सदस्य (user_editcount < 100) अशा सोप्या शर्तींची मांडणी करता येते, अर्थातच अशा मांडणी बऱ्याचदा गुंतागुंतीच्या असू शकतात.\n\nसंपादन गाळण्यांची मांडणी आणि उपायोजन अत्यंत सावध पणे करावे लागते.यशस्वी उपयोजना करिता संपादन गाळणी व्यवस्थापकास Regex नियमावलींची माहिती करून घेण्यासोबतच,विकिमीडिया आणि विकिपीडियाची आधारभूत तत्वे, स्थानीक विकिचे संकेत यांची चांगली जाण असणे गरजेचे आहे.संपादन गाळणी व्यवस्थापकास सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी),कल्पकता,भाषा आणि शब्दांशी चांगली मैत्री, खूपशी (क्लिष्ट सुद्धा) संपादने सातत्याने लक्ष ठेऊन तपासण्याची तयारी असावी लागते.\n", "id": "mar_Deva_54923"} {"text": "होरेस\n\nहोरेस (; ८ डिसेंबर, इ.स.पू. ६५ — २७ नोव्हेंबर, इ.स.पू. ८) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. ओदेस ही त्याचा कवितासंग्रह लॅटिन साहित्यामधील महत्त्वाची मानली जातो. व्हर्जिल, ओव्हिड व होरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.\n", "id": "mar_Deva_54924"} {"text": "हागिया सोफिया\n\nहागिया सोफिया (; ; ) किंवा आया सोफिया (अर्थ: पवित्र ज्ञान) ही तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक ऐतिहासिक इमारत व सध्या एक संग्रहालय आहे. इ.स. ५३७ मध्ये पूर्णपणे बांधले गेलेले हे प्रार्थनामंदीर इ.स. ३६० ते इ.स. १४५३ दरम्यान काँस्टँटिनोपोलमधील एक कॅथेड्रल होते. बायझेंटाईन सम्राट जस्टिनियन पहिला ह्याच्या हुकुमावरून बांधली गेलेली व तिच्या अतिविशाल घुमटासाठी प्रसिद्ध असलेली ही इमारत बायझेंटाईन वास्तूशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. ह्या इमारतीची रचना ग्रीक शास्त्रज्ञ व गणितज्ञांनी केली.\n\nट्रिनिटीमधील लोगोसच्या प्रार्थनेसाठी बांधण्यात आलेले ह्या कॅथेड्रलचा वापर इ.स. १२०४ ते इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याने रोमन कॅथलिक चर्च असा केला. इ.स. १४५३ मध्ये ओस्मानी साम्राज्याने काँस्टँटिनोपोलवर कब्जा मिळवल्यानंतर दुसऱ्या मेहमेदच्या आदेशानुसार ह्या इमारतीचे रूपांतर मशीदीमध्ये करण्यात आले. ओस्मानांनी ह्या वास्तूमधील सर्व ख्रिस्ती चिन्हे नष्ट करून येथे नवे मिनार, घुमट इत्यादी बांधले. तेव्हापासून इ.स. १९३१ सालापर्यंत जवळजवळ ५०० वर्षे मशीद म्हणून वापरल्या गेलेल्या हागिया सोफियाच्या रचनेवरून स्फूर्ती घेऊन ओस्मानांनी सुल्तान अहमद मशीद, शहजादे मशीद, सुलेमानिया मशीद, रुस्तम पाशा मशीद इत्यादी अनेक मशीदी इस्तंबूलात बांधल्या.\n", "id": "mar_Deva_54925"} {"text": "माउंट रशमोर\n\nमाउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक () हे अमेरिका देशाच्या साउथ डकोटा राज्यामधील एक स्मारक आहे. ह्या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर शिल्पकला करून जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थियोडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन ह्या चार माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे ६० फूट उंचीचे पुतळे बनवण्यात आले आहेत.\n\nह्या स्मारकाच्या बांधकामाची सुरुवात इ.स. १९२७ साली डॅनिश-अमेरिकन बोर्ग्लम ह्या पिता-पुत्रांनी केली. इ.स. १९३४ ते इ.स. १९३९ दरम्यान सर्व चेहरे निर्माण करण्यात आले. ह्या भागातील पर्यटनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने हे स्मारक बांधण्यात आले होते.\n\nसध्या साउथ डकोटामधील पहिल्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ असलेल्या माउंट रशमोरला दरवर्षी सुमारे ३० लाख पर्यटक भेट देतात.\n", "id": "mar_Deva_54926"} {"text": "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष\n\nअमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष () हा अमेरिका देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे. राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या सरकारचा विशेष पदाधिकारी व सैन्यप्रमुख आहे. अमेरिकन संविधानाच्या दुसऱ्या कलमाने राष्ट्राध्यक्षाला अनेक महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत. संघीय सरकारामधील अनेक उच्च पदांची नियुक्ती (सेनेटच्या संमतीनंतर), काँग्रेसने मान्य केलेले निर्णय व कायदे न पटल्यास नकाराधिकार, गुन्हेगारांना माफी इत्यादी काही अधिकार राष्ट्राध्यक्ष वापरतो. तसेच देशाची परराष्ट्रधोरणे ठरवणे ही राष्ट्राध्यक्षाची जबाबदारी आहे. सर्वमान्यपणे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगामधील सर्वात बलाढ्य व महत्त्वपूर्ण व्यक्ती मानला जातो. वॉशिंग्टन, डी.सी. ह्या अमेरिकेच्या राजधानीमधील व्हाइट हाउस हे राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे.\n\nराष्ट्राध्यक्ष दर चार वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून निवडला जातो. एक व्यक्ती कमाल दोन वेळा (कमाल ८ वर्षे कार्यकाळ) राष्ट्राध्यक्षपदी राहू शकते. जानेवारी २०२१ मध्ये सत्तेवर आलेले जो बायडन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत.\n", "id": "mar_Deva_54927"} {"text": "अँड्रु जॉन्सन\n\nअँड्रु जॉन्सन (इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.\n", "id": "mar_Deva_54928"} {"text": "दलित साहित्य संमेलन\n\nदलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत. परंतु 1961 पासून 'दलित साहित्य' संकल्पनेला विरोध करीत भाऊसाहेब अडसूळ, आप्पासाहेब रणपिसे व विजय सोनवणे यानी बौद्ध साहित्य संमेलने भरवली ती परंपरा आजही सुरू आहे. म्हणुन बौद्ध साहित्य संमेलने ही दलित साहित्य संमेलनात मोडली जात नाहीत.\n\n१ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले. बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे त्याचे स्वागताध्यक्ष होते. एक अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, ब्रह्मपुरी या गावी २७-२८ फेब्रुवारी १९८८ या तारखांना झाले होते. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते. दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते. ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले. दलित साहित्य संमेलन, पुलगावला १९९० या वर्षी झाले. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते. २-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले. ?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले. ११वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते. १२वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भोपाळला मार्च २०१२ मध्ये झाले होते. हे संमेलन अखिल भारतीय दलित साहित्य महामंडळाने भरविले होते.\n\n२०१७ साली ज्यावेळी डोंबिवलीत ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते त्या सुमारास कल्याणात 'समरसता' संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्येच आंबेडकरवादी मराठी साहित्य संमेलनही पार पडले. या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे होते. या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात ११ ठराव पास करण्यात आले.\n\n१) गोवंश हत्याबंदी कायदा व समर्थन यांना प्रतिबंध करावा. २) स्वतंत्र आंबेडकरवादी साहित्य कला अकादमी (शासनाने) स्थापन करावी. ३) भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा. ४) सर्व विद्यापीठांत 'दलित'ऐवजी 'आंबेडकरवादी साहित्य' असे नामांतर करावे. ५) देशातील दहशतवाद अन् जातीय अन्याय अत्याचार रोखणारे धोरण व प्रबोधन अभियान सुरू करावे. ६) सध्याचे आरक्षण धोरण न बदलता राबवावे. ७)कुटुंब नियोजनाचे धोरण-कायदा सक्त करावा. ८) आंबेडकरवादी कलावंतांचा कोश शासनाने निर्माण करावा.९) विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या खूनसत्राबाबत शासनाने ठाम भूमिका घेऊन प्रतिकाराचे धोरण ठरवावे. १०) शासनाने जातीअंताचे धोरण व कार्यक्रम ठरवावा. ११) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून विचारांच्या आधारावर नागरिकांना देशद्रोही ठरवू नये.\n\nया ठरावांची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सरकारी प्रतिनिधी म्हणून देण्यात आली.\n", "id": "mar_Deva_54929"} {"text": "द.सा. बोरकर\n\nप्रा. द.सा. बोरकर (जन्मदिनांक अज्ञात - १ एप्रिल इ.स. २०१२) हे मराठी साहित्यिक होते. महाराष्ट्राच्या पूर्वभागातल्या झाडीमंडळ किंवा झाडीपट्टी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूभागातल्या झाडीबोली या बोलीतही बोरकर लिहीत असत.\n", "id": "mar_Deva_54930"} {"text": "झाडीबोली\n\nझाडीबोली नावाची एक बोली महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य दिशेला असलेल्या काही भागात बोलली जाते.. महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली 'झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषिक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष लोक झाडीबोली बोलतात.\n", "id": "mar_Deva_54931"} {"text": "मोइनुद्दीन चिश्ती\n\n११४१ मृत्यू इ.स. १२३०) गरीबनवाज'' या नावाने ओळखले जाणारे मोइनुद्दीन चिश्ती हे इस्लाम धर्मातील सूफी पंथाचे एक संत होते.\n", "id": "mar_Deva_54932"} {"text": "विदर्भ साहित्य संमेलन\n\nही साहित्य संमेलने नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा (चंद्रपूर शहरातील शाखा) इ.स. १९५४साली स्थापन झाली.\n\nकै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे. १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने विदर्भातील पहिले साहित्य संमेलन भरविण्यात आले. खापर्डे यांनी तेव्हा आताचा विदर्भ, मराठवाडा, हैदराबाद आणि मध्य भारत येथील रसिकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ग्वाल्हेर ते छिंदवाडा अशा विविध हिंदी राज्यातील मराठीभाषक या संमेलनासाठी अमरावतीत एकत्र आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, १४ जानेवारी रोजी खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्याची घोषणा केली. या नव्या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून हैदराबादचे न्या. केशवराव कोरटकर यांना बहुमान देण्यात आला. स्वतः खापर्डे यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. संस्थेचे नाव 'विदर्भ साहित्य संघ' असले तरी त्यात मराठवाडा आणि मध्य भारताचा मोठा भूप्रदेश सामावला होता.\n", "id": "mar_Deva_54933"} {"text": "नारायण कुलकर्णी कवठेकर\n\nनारायण कुलकर्णी-कवठेकर (जन्मदिनांक ३० सप्टेंबर १९५१ - हयात) हे मराठी भाषेतील एक कवी व संपादक आहेत. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. कविता दशकाची या काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश करण्यात आला आहे. युगवाणी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम बघितले आहे.\n", "id": "mar_Deva_54934"} {"text": "सुकन्या मोने\n\nसुकन्या कुलकर्णी-मोने या मराठी अभिनेत्री आहेत, नाटक, चित्रपट आणि मालिका अश्या सर्वच माध्यमात त्यांनी आजवर काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_54935"} {"text": "अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन\n\n१ले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे २००८मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. हे साहित्य संमेलन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या प्रयत्‍नांतून झाले. पहिले राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते. २रे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. राजन गवस होते. दुसरे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नाशिक येथे २३-२४ जुलै २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते. ३रे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे. तिसरे राज्यव्यापी कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नांदेड येथे २०११ साली झाले. संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर होते. ४थे राज्यव्यापी कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नागपूर येथे २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट लेखक एकनाथ आव्हाड होते. ५वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते. ५वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन ४-५ जानेवारी २०१४ साली नाशिकमध्ये झाले. संमेलनाध्यक्ष रावसाहेब कसबे होते. ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे २०१० साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते. ६वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे १७-१८ जानेवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कृत कवी सतीश काळसेकर होते. कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठान पुरस्कृत आणि बार्शीतील प्रगतीशील लेखक संघ व आयटेक कामगार केंद्र आयोजित ७वे कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन २५ व २६ डिसेंबर २०१५ रोजी बार्शीत झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे होते. ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.. ९वे साहित्यरत्‍न अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते. कोल्हापूर येथे १०-११ ऑगस्ट २०१३ या दिवसांत एक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष गोविंद पानसरे होते. याशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने झाली होती. ८वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, बेळगाव, १६-१७ डिसेंबर २०१७, अध्यक्ष - डॉ. माया पंडित १०वे काॅम्रेड अण्णा भाऊ साठे राज्यव्यापी साहित्य संमेलन धुळे येथे १३-१४ जुलै २०१९ या काळात झाले, अध्यक्ष - विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात जालना येथे २००२ (??) साली झालेल्या १०व्या अण्णा भाऊ साठे राज्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. वासुदेव मुलाटे यांचेकडे होते.\n", "id": "mar_Deva_54936"} {"text": "मराठवाडा साहित्य संमेलन\n\nऔरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वतःचे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात, नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्या आणखीही काही संस्था मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी भरवलेली काही साहित्य संमेलने :\n\nएक मराठवाडा साहित्य संमेलन आखाडा बाळापूर येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. प्र.ई. सोनकांबळे होते. एकदिवसीय २८ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २-२-२०१२ रोजी पळसप (जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते. वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप (जिल्हा औरंगाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३ रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.\n\nमराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २७-२८ ऑक्टोबर २०१२ रोजी झाले. उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकलावंत दिलीप घारे यांच्या हस्ते झाले.\n\nमराठवाडा साहित्य परिषदेचे १ले जिल्हा साहित्य संमेलन औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे १९ डिसेंबर २०१३ रोजी झाले. हे संमेलन साहित्य परिषदेची खुलदाबाद शाखा व तेथीलच महाराज सयाजीराव गायकवाड महाविद्यालय यांनी आयोजित केले होते.\n\n२१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलन झाले..\n\n८वे मराठवाडा साहित्य संमेलन १९५२ साली उदगीर येथे झाले होते. त्यानंतर उदगीरला २०१८ साली हे संमेलन झाले. १९८८ साली झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यू.म. पठाण होते. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे २१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर हे होते तर स्वागताध्यक्ष माजी आमदार डी. के.देशमुख हे होते. संमेलनाचे उदघाटन प्राचार्य राम शेवाळकर यांच्या हस्ते झाले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने २००८साली २९ वे मराठवाडा साहित्य संमेलन नायगाव बाजार (जि. नांदेड) येथे झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे होते. वैजापूर तालुक्‍यातील शिवूर (जिल्हा औरंगाबाद) येथे ता. २९ व ३० जानेवारी २०११ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचे ३२वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळात बीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड (की भालचंद्र देशपांडे?) होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे ३५वे मराठवाडा साहित्य संमेलन वसमत येथे ९-१०- नोव्हेंबर २०१४ या काळात झाले. अध्यक्ष भारत सासणे होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे ३६वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड येथे १४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते.. हे संमेलन यापूर्वी उदगीर येथे होणार होते, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे ते संमेलन रद्द करण्यात आले होते. औरंगाबाद-मराठवाडा साहित्य परिषदेचे ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव येथे २०१६ सालात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झाले. संमेलनाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते. ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर २०१७ या काळात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. या संमेलनाचे उद‍्घाटन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (पालवे) यांच्या हस्ते झाले. ४०वे मराठवाडा साहित्य संमेलन उदगीर येथे २२ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्ष डाॅ. ऋषिकेश कांबळे होते. यापूर्वी उदगीरला १९५२ साली ८वे संमेलन झाले होते. या ४०व्या संमेलनात एकूण १२ ठराव पास झाले. ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन देगलूर (जि. नांदेड) येथे मार्च महिन्यात २०२० साली झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार होते.\n\nमराठवाडा साहित्य परिषदेचे १ले मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या. मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री रेखा बैजल या संमेलनाध्यक्षा रहोत्या. मराठवाडा साहित्य परिषदेचे ३रे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन २५- २६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा हो्त्या. बीड येथे ४थे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या काळात झाले. ज्येष्ठ लेखिका मथू सावंत या संमेलनाध्यक्षपदी होत्या. ५वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. ललिता गादगे होत्या.\n\nमराठवाडा साहित्य संमेलनाचा हिस्सा असलेले शिक्षकशाखा साहित्य संमेलन उदगीर येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. डाॅ. संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्षा होत्या.\n", "id": "mar_Deva_54937"} {"text": "सत्यशोधकी साहित्य संमेलन\n\nसत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, ५. अखिल भारतीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन वगैरे विविध नावांनी भरतात.\n\nमहाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन नाशिक येथे १६ फेब्रुवारी २००८ला झाले होते. भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक साहित्य संस्कृती या संस्थांच्या वतीने ३०-३१ मे २००९ या तारखांना ६वे सत्यशोधक साहित्य संमेलन गोडोली (सातारा जिल्हा) येथे झाले. श्रीराम गुंदेकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते तर बाबुराव गुरव हे याचे उद्घाटक होते. सत्यशोधकीय साहित्य लेखनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जयवंत गुजर यांना या संमेलनात 'रावबहादूर वंडेकर पुरस्कार' देण्यात आला. याचबरोबर अरुण शिंदे यांना 'राजर्षी शाहू महाराज पुरस्कार' तर नूतन माळवी यांना 'सावित्रीबाई फुले पुरस्कार' देऊन या सहाव्या सत्यशोध साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले. ८-९ मे २०१० या दिवसांत गेवराई(जिल्हा बीड) येथे ७वे सत्यशोधकीय साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. जी.ए. उगाले होते. सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने बीड येथे २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात १ले सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते. त्यानंतरचे २रे ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहात १२ मार्च २०१५ रोजी पहिले महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष गणेश मुळे होते.\n", "id": "mar_Deva_54938"} {"text": "बाल साहित्य संमेलन\n\nन्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेने आयोजित केलेले जगातील पहिले बाल साहित्यिकांचे संमेलन ठाण्यातील एन. के.टी. सभागृहात घेण्यात १५ नोव्हेंबर २००९ रोजी झाले.. शेकडो मुलांनी, बाल साहित्यिकांनी आणि पालकांनी संपूर्ण सभागृह खच्चून भरून गेले होते. या प्रंचड गर्दीतील बालक व पालकांच्या व्यवस्थेसाठी चित्रवाणीच्या पडद्यांवरही हा कार्यक्रम दाखवण्यात आला. या संमेलनाची बाल संमेलनाध्यक्ष पुण्याची ११ वर्षे वयाची कु. राधिका लाड होती. मराठी ग्रंथसंग्रहालय, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, साने गुरुजी वाचनालय आणि न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे तेथील गडकरी रंगायतन येथे २रे बाल साहित्य संमेलन २४ डिसेंबर २०१० रोजी झाले. देवरुख येथील साडवली गावातील मीनाताई ठाकरे विद्यालयात येथे इयत्ता नववीत शिकणारी कु. दक्षता लिंगायत ही संमेलनाध्यक्ष होती. ३ऱ्या एक दिवसीय बालसाहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमात मुलांनी आपले कलागुण दाखविले. डोंबिवलीत २७ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या या संमेलनात बच्चे कंपनीने या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. संमेलनाध्यक्षा दहावीच्या वर्गातली मोहने गावची कु. स्वरूपा सुरोषे होती. ४थे बालसाहित्य संमेलन ठाण्यात ९ फेब्रुवारी २०१३ रोजी झाले. शिराळा गावची कु. अंजली लोहार ही संमेलनाची स्वागताध्यक्षा होती. तर संमेलनाध्यक्ष म्हणून वैभवी धोपाटे होती. ५ वे राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन पुण्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये होणार आहे. मुलुंड तालुकास्तरीय आंतरशालेय बाल साहित्य संमेलन मुलुंड येथे ६ ऑक्टोबर २०१३ रोजी झाले. नितिश यादव हा विद्यार्थी संमेलनाध्यक्ष होता. जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन ठाणे येथे सप्टेंबर २०१३ मध्ये होणार आहे. ठाण्याच्या कासारवडवली येथील आदर्श विद्यामंदिर येथे २१ नोव्हेंबर २०१४ रोजी एक बालसाहित्य संमेलन जल्लोषात साजरे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थपद भूषवण्याचा मान पनवेलजवळील लोधिवली येथील ज. हि. अंबानी शाळेतील उत्कर्षा वझरेकर हिला मिळाला होता. १२ नोव्हेंबर २०११ रोजी बेळगावमध्ये एक बाल साहित्य संमेलन झाले होते. राणी चेन्नम्मा विश्वविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख प्रा डॉ. विनोद गायकवाड हे संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित झाले होते. बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते. विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा येथे झाले होते. विदर्भ साहित्य संघ आणि स्त्रीशिक्षण प्रसारक मंडळ यांनी आयोजित केलेले राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन २३-२४ डिसेंबर २०१३ या दिवसांत नागपूरला होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. विजया वाड असतील. रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर. नागपूरमधील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाने २००१ साली एक बाल साहित्य संमेलन भरवले होते. शुभा साठे होत्या. यांशिवाय अकोला (विदर्भ साहित्य संघाचे पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर २०१७ रोजी, अध्यक्ष शंकर कऱ्हाडे), नाशिक (१६-१७ सप्टेंबर २०१७, उद्घाटन वीणा गवाणकर यांच्या हस्ते), बेळगाव (१८वे, १७ नोव्हेंबर २०१८), पातूर-अकोला जिल्हा (२८ फेब्रुवारी २०१९, अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी खुशी राठोड) येथेही बाल साहित्य संमेलने झाली. गडचिरोली येथे ३१-१-२०१२ रोजी एक बाल साहित्य संमेलन झाले होते. त्याचे संमेलनाध्यक्ष हरीष बल्की हे होते.\n\nअधिक माहिती न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था Abhijeet Tupdale 9892325453 या क्रमांकावर उपलब्ध आहे.\n", "id": "mar_Deva_54939"} {"text": "समतावादी साहित्य संमेलन\n\nमहाराष्ट्र समतावादी सांस्कृतिक चळवळ नावाची संस्था ही 'समतावादी साहित्य संमेलने' भरवते.\n\n२रे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन कराड येथे २०/२१-डिसेंबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मण माने होते. ३रे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन सांगली येथे ७ मे २०११ला झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. गेल ऑमवेट होत्या. ४थे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन लातूर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०११ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष ज्ञानेश महाराव होते.\n\nसत्यशोधक अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. संयुक्त महाराष्ट्रातील योगदानाचा विचार करून अमर शेख, आण्णा भाऊ साठे, गव्हाणकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा. अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथे व स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगावी ढवळेश्र्वर येथे उचित स्मारक व्हावे. दलित, आदिवासींवरील अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा, सामूहिक अत्याचार करणाऱ्यांना मोक्का लावावा. महिलांसाठीचे ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक त्वरित मंजूर करावे. स्त्रियांच्या शोषणासंदर्भातील कायदे अधिक कडक करावेत. शेतमजुरांची मजुरी प्रतिदिन ५०० रुपये करण्यात यावी. सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करावे. महापुरुषांचे इतिहास चुकीचे लिहिले असून त्यांच्याबद्दल विकृत लिखाण केले आहे. त्यामुळे हे संमेलन छत्रपती शिवरायांचे दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी हे गुरू नसल्याचाही ठराव संमत करत आहे. याशिवाय अनेक चित्रपटात दलितांची अवहेलना करणारे वास्तव मांडले जाते. त्याच चित्रपटांना पुरस्कार दिला जात असल्याने सेन्सॉर बोर्डाच्या निषेधाचा ठरावही मंजूर करण्यात आला.\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याने तिच्यावर कायमची बंदी घालावी. नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील अलकायदा संघटना आहे, असेही ठराव मंजूर झाले. विषमतावादी विचार जाळून जळत नाहीत. 'मनुस्मृती'ला पराभूत करणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. जातीचे वळवळणारे किडे ठेचण्याची गरज आहे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी या तिसऱ्या समतावादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केले. संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा एकूण रोख ब्राह्मणांच्या विरोधात गरळ ओकणे असाच होता. 'वेद, पुराणे इत्यादींचा विचारप्रवाह विषमतावादी ब्राह्मणी आहे. वारकरी संप्रदायाची चळवळ ब्राह्मणी फळीने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, असे अकलेचे तारेही त्यांनी तोडले !\n\nया कोणत्याही ठरावाचा साहित्याशी संबंध नाही, हे वेगळे सांगायची गरज नाही.\n", "id": "mar_Deva_54940"} {"text": "अमृत (मासिक)\n\nअमृत हे मराठी भाषेतील मासिक असून ते नाशिक येथून प्रकाशित होते. या मासिकामध्‍ये वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपूर्ण लेख असतात. हे मासिक, वाचकाचा बौद्धिक स्‍तर एका विशिष्‍ट प्रमाणात वाढविते. मराठीमधील अशा प्रकारच्‍या मासिकांची कमतरता हे मासिक भरून काढते. मराठी माध्‍यमामधून शिकणा-या शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या बौद्धिक विकासासाठी हे मासिक अतिशय उपयुक्‍त आहे. अमृत मासिकामध्‍ये वेगवेगळ्या स्‍थळांची माहिती, कथा, जनरल नॉलेज, चुटके, ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांविषयी वर्णने असे अनेक प्रकारचे लेख असतात. अमृत हे रीडर्स डायजेस्टच्या धतीर्वरील मासिक आहे.\n", "id": "mar_Deva_54941"} {"text": "जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\n\nखालील यादीत जगातील देशांचे राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख दिले आहेत.\n", "id": "mar_Deva_54942"} {"text": "नोकिया एन९५\n\nहा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये ५ मेगापिक्सेल छायाचित्रक, एफएम रेडियो, ब्लूटूथ व आंतरजाल या सुविधा होत्या.\n", "id": "mar_Deva_54943"} {"text": "श्रीरंग गोडबोले\n\nश्रीरंग गोडबोले (जन्म १५ जून १९६०) हे मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार आहेत.\n", "id": "mar_Deva_54944"} {"text": "कृष्णाजी अर्जुन केळुसकर\n\nकृष्णाजी अर्जुन केळुसकर (२० ऑगस्ट, १८६० - १४ ऑक्टोबर, १९३४) हे मराठी लेखक होते. केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत असे म्हणतात. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे. केळुसकर हे जातीने मराठा (भंडारी ) होते.\n", "id": "mar_Deva_54945"} {"text": "दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे\n\nदत्तात्रेय पांडुरंग खांबेटे (५ जुलै, इ.स. १९१२ - ६ ऑगस्ट, इ.स. १९८३:मुंबई) हे मराठी लेखक होते.\n", "id": "mar_Deva_54946"} {"text": "मालिनी राजूरकर\n\nमालिनी राजूरकर (इ.स. १९४१ - हयात) या हिदुस्तानी संगीतातील मराठी गायिका आहेत. त्या ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीने गायन करतात.\n", "id": "mar_Deva_54947"} {"text": "वसंतराव राजूरकर\n\nवसंतराव राजूरकर (जन्म : ग्वाल्हेर, २४ एप्रिल, इ.स. १९३२ - हैदराबाद, १२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे एक ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. गायिका मालिनी राजूरकर या त्यांच्या पत्‍नी. त्यांना दोन कन्या आहेत.\n\nवसंतरावांनी गायन शाळेत संगीत विशारद केले. पुढे त्यांचे काका (गायक गोविंदराव राजूरकर) प्राचार्य असलेल्या अजमेरच्या संगीत महाविद्यालयात वसंतरावांनी पुढचे शिक्षण घेतले. पं. राजाभैय्या पूंछवाले यांच्या घरी दर गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये वसंतराव तंबोऱ्याची साथ करताकरता गाऊ लागले.\n\nपुढे हैदराबाद येथील म्युझिक कंपनीमध्ये नोकरी स्वीकारून वसंतराव १९५४ मध्ये तेथेच स्थायिक झाले. अजमेर येथे काकांकडे गेल्यानंतर त्यांची शिष्या मालिनी वैद्य यांच्याशी वसंतरावांचा परिचय झाला आणि पुढे हे दोघेही विवाहबद्ध झाले.\n", "id": "mar_Deva_54948"} {"text": "सिल्लोड\n\nसिल्लोड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून सिल्लोड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये वरुड, गोळेगांव, बोजगाव, गेवराई शेमी, निल्लोड, अजिंठा, शिवना, अंधारी, पळशी, भराडी, आमठाणा मंगरूळ, चांदापूर, चिंचपूर, हट्टी, बहुली, पिरोळ, पालोद, अंभई, देऊळगाव बाजार, हळदा, चारनेर, उंडणगांव, चिंचवण (वडाचे) टाकळी खुर्द इत्यादी खेडी आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी याच तालुक्यात आहेत.\n\nअंधारी हे गाव सिल्लोड तालुक्यातील मोठे आणि म्हत्वाचे गाव आहे,येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून हे गाव, सिल्लोड - कन्नड, सिल्लोड - फुलंब्री आणि कन्नड - फुलंब्री तालुक्याचा सीमेवर असलेले तालुक्यातील आर्थिक आणि राजनीतिक दृष्ट्या मोठे गाव आहे. गावात रोज सकाळी सकाळी घंटा गाडी कचरा गोळा करायला येते.\n\nसिल्लोड शहरात म्हसोबा महाराजांचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी म्हसोबा महाराजांचे जत्रा भरत असते. जत्रेच्या निमित्ताने तिथे जत्रेत रहाटपाळणे, विक्रीसाठी विवध वस्तू असतात. या निमित्ताने बोललेले नवस फेडले जातात.\n\nसिल्लोड तालुक्याचे मुख्य पीक मका, मिरची व कापूस आहे. सिल्लोड शहरामध्ये कापूस जिनिंग मिल आहे. दर रविवारी शहरामध्ये आठवडे बाजार असतो. सिल्लोड तालुक्यामध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच संगणक संस्था, महाविद्यालये आहेत.\n\nमुरडेश्वर हे शिव मंदिर सिल्लोड तालुक्यात प्रसिद्ध आहे. तसेच चिंचवण (वडाचे) येथे दहा एकर व्हून जास्त वडाची झाडे आहेत येथे प्राचीन महादेव मंदिर आहे, चारनेर हे सिल्लोड तालुक्यातील एक गाव आहे. चारनेर येथील दत्त मंदिर खुप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त भाविक गर्दी करत असतात. चारनेरची लोकसंख्या साधारण ३ ते ४ हजार आहे. चारनेर हे चारणा नदीच्या काठी वसलेले आहे. येथे हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. येथे चारनेर मध्यम प्रकल्प आहे त्यावर १० ते १५ गावचा प्रश्न मिटतो. चारनेर हे सिल्लोड शहारापासून २७ किलोमीटर अंतरावर आहे.चारनेर हे राज्य महामार्ग ४० वर आहे.\n\nनागझरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सिल्लोड तालुक्यातील पालोद गावात आहे येथे महादेव मंदिर व पवित्र गोमुख तीर्थ आहे त्याला पावसाळा व हिवाळ्यात पाणी चालू राहते. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्प सिल्लोड सह ०८ते १० गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवतो.\n", "id": "mar_Deva_54949"} {"text": "भारतीय लोकशाही\n\nभारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. राजेशाही जरी होती तरी गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे. राजाची जबाबदारी मुखत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गांवामधील तंट्याबाबत असे. सध्याची व्यवस्था पश्चिमी देशाकडून घेतली आहे व तीमध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून लोकशाही व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. या करता उमेदवाराच्या पात्रतेपासून शासन चालवण्यापर्यंत सध्याचे अड्थळे जाणून घेऊन नियम बनवले पाहिजेत. भारतीय लोकशाही ही सर्वांत मोठी लोकशाही आहे .\n", "id": "mar_Deva_54950"} {"text": "कार्ल फ्रीदरिश गाउस\n\nयोहान्न कार्ल फ्रीडरीश गाउस हा एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. गाउसने गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली. Number theory, संख्याशास्त्र (Statistics), गणितीय विश्लेषण (Mathematical Analysis), Differential Geometry, Geodesy, Electrostatics, खगोलशास्त्र, Optics अशा अनेक शाखांचा ह्यात समावेश आहे. गाउसला बऱ्याच वेळा \"गणिताचा राजकुमार\" असे संबोधले जाते तसेच \"आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ गणितज्ञ\" असे मानले जाते. शास्त्र आणि गणिताच्या विविध शाखांवर गाउसचा अतिशय मोठा प्रभाव आहे आणि त्याला इतिहासातील सर्वांत प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते.\n", "id": "mar_Deva_54951"} {"text": "जॅक रॉबर्टसन\n\nजॉन डेव्हिड बेनबो जॅक रॉबर्टसन (फेब्रुवारी २२, इ.स. १९१७ - ऑक्टोबर १२, इ.स. १९९६) हा कडून अकरा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n\nरॉबर्टसन मिडलसेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला.\n", "id": "mar_Deva_54952"} {"text": "हुआन बोश\n\nहुआन बोश (; ३० जून १९०९,ला व्हेगा − १ नोव्हेंबर २००१, सांतो दॉमिंगो) हा कॅरिबियनमधील डॉमिनिकन प्रजासत्ताक देशामधील एक राजकारणी व १९६३ साली अल्प काळाकरिता देशाचा राष्ट्राध्यक्ष होता.\n\nबोश रफायेल त्रुहियो ह्या हुकुमशहाचा प्रमुख विरोधक होता\n", "id": "mar_Deva_54953"} {"text": "ओलुसेगुन ओबासान्जो\n\nऑगस्ट 2021 मध्ये, आफ्रिकन युनियनने ओलसेगुन ओबासांजो यांना हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये शांततेसाठी उच्च प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले.\n", "id": "mar_Deva_54954"} {"text": "टिळक स्मारक मंदिर\n\nटिळक स्मारक मंदिर ही लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ पुणे शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे. टिळक स्मारक मंदिर म्हणजे पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे माहेरघराच आहे.\n", "id": "mar_Deva_54955"} {"text": "बालगंधर्व रंगमंदिर (पुणे)\n\nबालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन २६ जून १९६८ रोजी झाले. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. नाट्यगृहाचे सभागृह बंदिस्त असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहाच्या आवारात कलाकारांच्या निवासाची सोय आहे. रंगमंच ३०' x ४४' x २२' या आकाराचा असून मंचासमोर मोठा दर्शनी पडदा आहे. प्रेक्षागृहाची क्षमता तळमजल्यावर ६६९ आसने व सज्ज्यात ३२० आसने इतकी आहे. नाट्यगृहाला लागून वरच्या मजल्यावर एक मोठे कलादालनही आहे, तेथे नित्यनियमाने पुस्तकांची, चित्रांची व अन्य कला वस्तूंची प्रदर्शने भरत असतात. नाट्यगृहाचे आवार बरेच मोठे असून तिथे थोडीफार बाग केली आहे. आवारात रिकामी जागाही भरपूर असून तिथे मौसमी वस्तूंच्या विक्रीची दुकाने भरवली जातात.\n", "id": "mar_Deva_54956"} {"text": "भरत नाट्य मंदिर\n\nभरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह म्हणजे भरत नाट्य संशोधन मंडळाचा एक हिस्सा आहे.\n\nज्या काळी ज्याला काही अभ्यासात गती नाही, हातात कसब नाही, दैवदत्त आविष्कार अंगी नाही, अशा मठ्ठ किंवा उडाणटप्पू मुलांना नाटक कंपन्यांमध्ये आणून सोडत. थोडक्यात, वाया गेलेल्या मुलांचे क्षेत्र म्हणजे नाटक, असे सामाजिक समीकरण होते, त्या काळात म्हणजे इ.स. १८९४ सालच्या दसऱ्याच्या दिवशी, दत्तात्रेय फाटक, गोपाळ वाड, वामन काशीकर, दत्तात्रय परांजपे, दातार या १६ वर्षे वयाच्या हुशार अभ्यासू तरुणांनी 'स्टुडंटस् सोशल क्लब' या नाट्य मंडळाची स्थापना केली. संस्थेत पालकांचा विरोध जुमानून तरुण मंडळी हळूहळू जमा होऊ लागली.\n\nही सगळी मुलेही ग्रॅज्युएट, वकील, शिक्षक वगैरे झाल्यावर, समाजाने १९०० सालानंतर, नाटक हे हुशार मुलांचे क्षेत्र आहे हे मान्य करायला सुरुवात केली, आणि या पहिल्या हौशी नाट्य संस्थेला समाजमान्यता मिळू लागली. पुढे तर सोशल क्लब नाट्य मंडळांचे सदस्य असणे प्रतिष्ठेचे झाले. अनेक शिक्षकही सभासद होऊन नाटकात काम करू लागले. अनेक तरुण स्त्रिया बॅकस्टेजला मदत करू लागल्या. 'नाटक्या' या तिरस्करणीय शब्दाला हळूहळू लोक विसरू लागले.\n\nमहाराष्ट्रात इ.स. १९०५ सालापासून नाट्य संमेलने सुरू झाली. त्या वेळी कोणतीच व्यावसायिक संघटना अस्तित्वात नसल्याने संमेलनांच्या छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या उचलून पहिल्या. १० पैकी ६ ते ७ नाट्य संमेलनांच्या यशात सोशल क्लबचा सिंहाचा वाटा होता. हे कार्य विधायक वाटल्यामुळे या संस्थेला लोकमान्य टिळकांचा पाठिंबा मिळाला. हे सरकारच्या लक्षात येतात सावधगिरी म्हणून ब्रिटिश शासकांनी या संस्थेवर आपले लोक नेमले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भरत मुनींना आदरांजली म्हणून 'स्टुडंटस् सोशल क्लब'चे नाव बदलून ते 'भरत नाट्य संशोधन मंदिर' असे करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_54957"} {"text": "यशवंतराव चव्हाण नाट्यगृह\n\nयशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे महाराष्ट्रातील पुणे शहराच्या कोथरुड भागातील नाट्यगृह आहे. याच नावाचे एक नाट्यगृह मुंबईत कफ परेड भागात आहे.\n", "id": "mar_Deva_54958"} {"text": "महाराष्ट्र कल्चरल सेंटर (नाट्यसंस्था)\n\nमहाराष्ट्र कल्चरल सेंटर ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. ज्योत्स्ना भोळे या संस्थेच्या अनेक वर्षे अध्यक्षा होत्या.\n\nमहाराष्ट्र कल्चरल सेंटरने रंगमंचावर सादर केलेली नाटके\n\nअपूर्णात्‌ अपूर्णम्‌ अलिबाबा आणि चाळिशीतले चोर ना येती उत्तरे नेव्हर माईंड रस्त्यावरचं गाणं शोकपर्व\n", "id": "mar_Deva_54959"} {"text": "हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत\n\nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (हिंदी: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, उर्दू: ہندوستانی شاستریہ سنگیت) ही भारतीय शास्त्रीय संगीताची प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारी शैली आहे. अर्वाचीन काळात मात्र पूर्ण भारतभरात आणि परदेशांतही या संगीत प्रकाराचे गायक-वादक आणि श्रोते आढळतात. या शैलीचे मूळ वेदकालीन कर्मकांडातील मंत्रोच्चारात असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. इतिहासात बाराव्या शतकापासून उत्तर भारत आणि पाकिस्तान भागात आणि काही प्रमाणात बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तानातही ती प्रचलित होती असे आढळते. अभिजात भारतीय शास्त्रीय शैलीचे दोन उपप्रकारापैकी एक अशी ही शैली आहे, दुसरी दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली कर्नाटक शैली आहे.\n\nख्याल संगीत हे हिंदुस्थानी संगीताचे अर्वाचीन रूप आहे.\n", "id": "mar_Deva_54960"} {"text": "कर्नाटक संगीत\n\nभारताच्या दक्षिण भागात अर्थात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात प्रचलित असलेले अभिजात शास्त्रीय संगीत कर्नाटक संगीत म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांताच्या नावावरून भारतीय शास्त्रीय संगीताचा हा प्रकार ओळखला जातो. कर्णास(कानास) गोड वाटणारे म्हणून कर्नाटक संगीत अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते. (कर्णे अटति इति कर्णाटकम्)\n", "id": "mar_Deva_54961"} {"text": "अलास्का\n\nअलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाचे युकॉन व ब्रिटिश कोलंबिया हे प्रांत, उत्तरेला आर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. पश्चिमेला बेरिंगची सामुद्रधुनी अलास्काला रशियापासून वेगळे करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे (०.४९ व्यक्ती प्रति चौरस किमी) राज्य आहे.\n\nइ.स. १८६७ साली अमेरिकेने अलास्का प्रदेश रशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला. ११ मे १९१२ रोजी अलास्काला अमेरिकेचा एक प्रदेश बनवण्यात आले तर ३ जानेवारी १९५९ रोजी अलास्का अमेरिकन संघामधील ४९वे राज्य बनले. जुनू ही अलास्काची राजधानी तर ॲंकरेज हे येथील सर्वात मोठे शहर व महानगर आहे. अलास्कामधील ५० टक्के रहिवासी ॲंकरेज महानगर क्षेत्रामध्येच राहतात.\n\nअलास्काची अर्थव्यवस्था खनिज तेल, नैसर्गिक वायू व मासेमारी ह्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असून येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.\n", "id": "mar_Deva_54962"} {"text": "खडकी\n\nखडकी हे पुण्याचे एक उपनगर आहे. हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. (खडकी नावाची भारतात इतरही अनेक गावे, वस्त्या आहेत उदा० १. खडकी, तालुका : गेवराई, जिल्हा : बीड; २. खडकी, तालुका : करमाळा, जिल्हा : सोलापूर; ३. खडकी, तालुका : दौंड, जिल्हा : पुणे; ४. खडकी गाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर; ५ व ६. खडकी खुर्द आणि बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर) येथील खडकाळ भूस्तरावरून हे नाव पडले असण्याची शक्यता आहे.\n", "id": "mar_Deva_54963"} {"text": "शिवाजीनगर (पुणे)\n\nशिवाजीनगर (पूर्वीच भांबुर्डे) पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्याचे न्यायालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शेतकी महाविद्यालय, इ. अनेक महत्त्वाच्या संस्था या भागात आहेत. शिवाजीनगर रेल्वे स्थानक पुणे-मुंबई लोहमार्गावरील स्थानक आहे तर शिवाजीनगर बस स्थानक पुण्याला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील महत्त्वाच्या शहरांशी जोडते.\n", "id": "mar_Deva_54964"} {"text": "चाकण\n\nचाकण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. चाकण शहरानजीक प्रस्तावित विमानतळ होणार आहे. जवळच वेगाने विकास होणारी औद्योगिक महामडंळाचे कारखाने आहेत. शहरातुन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. चाकन हे पुणे शहरापासुन ३३ कि मी अंतरावर आहे. खेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते चाकण पासुन ११ कि मी आहे .\n\nपुरातन चक्रेश्वर मंदिर, निसर्ग संपदा , पुरातन मंदिर या मंदिरा विषयी आनेक दंत कथा सांगितले जाते एक कथा रामायण मधील आहे पूर्वी चाकण चे नाव एकचक्र नगर होते इथे शांडिल्य ऋषी चा मोठा आश्रम होता इथे आग्नी होम हवन चाले पण आसुर यांना त्रास देत त्यावेळी राजा दशरथ राजा हा सुर्यवंशी यांचे राज्य होते. शांडिल्य ऋषी नी राजा दशरथ यांना विनंती केली की साधना करताना अडचणी येतात तेव्हा राजा दशरथ स्वतः आसुरा बरोबर युद्ध करून विजयी झाले होते पण याच युद्धात दशरथ राजाचे रथाचे चाकचे कन्हा तुटला व चाक पडूनये त्यासाठी राजा दशरथ यांची सारथी राणी कैकई होती तीन आपल्या हाताने चाकाला पडू दिले नाही युद्ध संपल्यावर चाक पडले या ठिकाणी म्हणुन या गावाला एकचक्र नगर असे नाव पडले आणि त्याचा अभ्रंश चाकण हे गाव आणि इथेच रामायण ला सुरुवात झाली ती अशी की दशरथाने कैकई राणीला काही मागायला सांगितले ते दोन वर नंतर मागून घेतले श्री रामाला वनवास आणि भरताला राज्य दुसरी अशी कथा महाभारत मध्ये पांडव जेव्हा अज्ञातवासा मध्ये एकचक्र नगर इथे म्हणजेच चाकण ला राहिले होते त्या वेळी बकासुर या राक्षस ला मारले होते ती जागा येथून जवळ आळंदी रोड ला रोटाई तळे ईथे आहे इथले महत्व मानभाऊ पंथ यांचा लिळा चरीत्र ग्रंथात लिहिले आहे त्याच प्रमाणे शिवलामृत पोथी मधील पाचवा आध्याय चे वर्णन इथल्या जागेशी मिळते जुळते आहे श्री ज्ञानेश्वर महाराज इथे येऊन गेले तुकाराम माराजांनी आपल्या गाथा या ठिकाणीं ठेवल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन पाहिले देवदर्शन केले आहे असा इतहास आहे संग्रामदुर्ग किल्ला, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील चाकणचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून चाकण सह खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला शासनाचे विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५- ३० वर्षातल्या चाकण ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....\n\nमागील काही वर्षांपर्यंत चाकण लगतचा नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी आदी परिसर सोडल्यास कुरुळी ,निघोजे, सावरदरी, शिंदे, वसुली, महाळुंगे, खालुंब्रे, वराळे, भांबोली, शिंदे, वासुली, बिरदवडी, आंबेठाण, चिंबळी आदी उद्योगीकरणात आलेल्या भागात आधुनिकेचं वारं शिवलं नव्हतं. सुपीक, काळी जमीन, ऊस आणि भुईमुगाचं पीक आणि धामिर्क यात्रांसाठी आणि एकेकाळी दगड आणि खाण यासाठी ते ओळखलं जाई. नंतर कारखानदारीला पोषक अशा तिथे उत्तम पायाभूत सुविधा एमआयडीसीने पुरवल्या. आता हा भाग ग्रामीण ढंग जोपासणारा व सर्वात कमी प्रदूषण आणि आधुनिक सोयी-सुविधांचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी कारखानदारी थाटल्याने या परिसराला एक प्रकारची चमक आली आहे, पाणीपुरवठा, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा इथे आहेत आणि संपूर्ण हा परिसर चाकण आणि तळेगाव रोड यांना एकमेकांना जोडला गेला आहे. कामगार अधिकारी यांची वाढती संख्या पाहता महाळुंगे सारख्या भागात अनेक थ्री-बीएचके पासून रो हाऊसपर्यंत सर्व प्रकारची घरे गरजेनुसार निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बजाज, मर्सिडीज बेंझ ,व्होक्स वेगन , महिंदा, केहीनफाय, यासारख्या नावाजलेल्या कंपन्या इथे आहेत. शिवाय अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही या भागात आपले युनिट्स स्थापन केले आहेत. एमआयडीसी टप्पा १ ते ५ मध्ये मागील वर्षाअखेरी पर्यंत ३ हजार ५९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे .शिवाय हा भाग मुंबई, नाशिक आणि पुणे या सुवर्ण त्रिकोणाच्या अगदी मध्यभागी येतो. महाळुंगे , महिंद्रा जवळून येथील एमआयडीसीतून जाणाऱ्या रस्त्यामुळे हा भाग सर्वत्र रूंद रस्त्यांनी तळवडे, निगडी पर्यंत जोडला गेला आहे. या भागाला रिअल इस्टेटमध्ये नाव मिळवून देण्यात एमआयडीसीचाही मोठा वाटा आहे. पुणे-नाशिक महामार्गावरचा औद्योगिक परिसर म्हणजे चाकण असा नाव लौकिक प्राप्त झाला आहे . नवे या भागात करण्याचे जवळपास मुख्यमंत्र्यांनी छातीठोक पणे सांगितल्याने विमानतळ तयार होण्याच्या विश्वसनीय व़ृत्तामुळे चाकण व खेड तालुका हे नाव चांगलेच चचिर्ले आले आहे. त्यातच देशभरात ज्या १७ ठिकाणांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आकषिर्त करण्याची क्षमता आहे त्यात चाकणचा क्रमांक लागत असल्याने उद्योगीकरणाचे वारे येथे वेगाने वाहत आहे.\n\nमो. ९९२२४५७४७५\n", "id": "mar_Deva_54965"} {"text": "राजगुरुनगर\n\nराजगुरुनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या खेड नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे 'खेड' हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी, तालुक्याचे नाव अजूनही खेड हेच आहे. हे गाव भीमा नदीकाठी आहे. खेड हे हुतात्मा राजगुरू यांचे जन्म गाव आहे.\n", "id": "mar_Deva_54966"} {"text": "कर्जत\n\nनिसर्गाने मुक्तहस्ते सृष्टिसौंदर्याची उधळण केलेला पश्चिम किनारपट्टीवरील अतिशय रमणीय असा प्रदूषणमुक्त भूप्रदेश, आंब्याच्या वनात लपलेली टुमदार गावे, ऐतिहासिक परंपरा असलेले किल्ले व दुर्ग, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जागृत देवस्थाने, सह्याद्रीच्या कुशीमधील थंड हवेची ठिकाणे, सांस्कृतिक व पौराणिक वारसा, लोककला, कोकणी जेवण हे सर्व प्रकार कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतात. कडाव येथील बाल दिगंबर मंदिर, वेणगांव येथील महालक्ष्मी मंदिर तसेच पळसदरी येथील स्वामी समर्थ यांचा मठ प्रसिद्ध आहे.\n\nमहात्मा गांधीजींच्या सन १९४२ च्या 'छोडो भारत' चळवळीत सक्रीय सहभागी असलेले आणि भूमिगत राहून कार्य केलेले विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीर भाई कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र होते. तालुक्यात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला पेठ किल्ला अणि बुद्धकालीन कोंढाणे लेणी आहेत. कर्जत तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असून भात, नाचणी, वरी, कडधान्ये, तेलबिया, ही प्रमुख पिके आहेत.\n\nविविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, वैद्यकीय सुविधा इत्यादींमुळे कर्जत तालुका प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ माथेरान, मिनी ट्रेन, उंचावरून पडणारे दुधाळ धबधबे हे पर्यटकांच्या आकर्षणाची ठिकाणे आहेत.\n\nकर्जत तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक शहर तसेच तालुका आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उल्हास नदीच्या किनारी वसलेले आहे. हे शहर मुंबई-पुणे लोहमार्गावरील मुंबईच्या उपनगरीय मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून हे रेल्वेस्थानक खंडाळ्याचा घाट या नावाने प्रसिद्ध असलेल्या बोरघाट घाटपायथ्याशी आहे. तसेच मुंबई आणि पुणे यांना जोडणारा कर्जत हा मध्यवर्ती तालुका आहे.\n", "id": "mar_Deva_54967"} {"text": "महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ\n\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तथा एम.आय.डी.सी. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकाससंस्था आहे. ही संस्था राज्यात औद्योगिक विकासाची वृद्धी व्हावी या करता महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे.\n\nमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम् आय डी सी) : महाराष्ट्रामध्ये उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित प्रस्थापना तसेच वाढ व्हावी, या हेतूंनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास विधी, १९६१ नुसार १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ उभारले. (१) राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे व (२) मुंबई-पुणे या औद्योगिक पट्ट्यामधील उद्योगसमूहांपासून उद्योगांचे विकिरण व्हावे, असे या महामंडळाच्या स्थापनेमागील दोन प्रमुख हेतू आहेत. यासाठी महामंडळ राज्यामध्ये शासनाने संपादन केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक क्षेत्रे स्थापणे व त्यांचा विकास करणे हे कार्य करते. खते, औषधे, ट्रक, स्कूटर, सायकली, घड्याळे, दूध शीतकरणाची इलेक्ट्रॉनिकीय उत्पादने, अन्नपदार्थ, शीतपेये, पशुखाद्ये, ओतशाळा इ. लहानमोठ्या उद्योगधंद्यांची या महामंडळाद्वारे उभारणी केली जाते.\n\n(१) कारखान्यांसाठी निरनिराळ्या आकारांचे भूमिखंड पाडणे व छपऱ्या बांधणे, (२) रस्ते, पाणीपुरवठा, वीज, निःसृत पाण्याची विल्हेवाट इ. अधःसंरचना उपलब्ध करणे व (३) बँका, डाकघरे, दूरध्वनी इ. समाईक सोयींची तरतूद करणे या प्रकारे औद्योगिक क्षेत्रांचा विकास केला जातो. तंत्रज्ञांना व लघुउद्योजकांना तयार छपऱ्या वा गाळे पुरविणे व त्यांचे उपक्रम प्रस्थापण्यात मदत करणे या प्रकारे महामंडळ उत्तेजन देते. तसेच औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधणे, औद्योगिक व नागरी वृद्धीसाठी मोठ्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे आणि सरकारी व निमसरकारी अभिकरणांसाठी ठेव अभिदान तत्त्वावर प्रकल्प बांधणे इ. कामेही महामंडळ करते. औद्योगिक क्षेत्रातील भूमिखंड साधारणपणे ९९ वर्षांच्या पट्ट्याने दिले जातात. एका वर्षात कारखान्याच्या उभारणीला सुरुवात व दोन वर्षांत ती पुरी व्हावी, असा सर्वसाधारण नियम आहे. स्वयं-सेवायोजनेला उत्तेजन मिळावे या दृष्टीने तंत्रज्ञ, अभियंते वगैरेंना भाडे-खरेदी पद्धतीवर छपऱ्या/ गाळे दिले जातात. मार्च १९८२ अखेर महामंडळाचे एकूण भांडवल १३५.११ कोटी रु. होते. यापैकी १५.५३ कोटी रु. शासनाने कर्ज दिले होते, ३२.०५ कोटी रु. कर्जरोखे व अन्य प्रकारची कर्जे यांच्याद्वारा उभारले होते. ८४.३१ कोटी रु. पाणी पुरवठा योजना, भूखंड, छपऱ्या इत्यादींसाठी घेतलेल्या ठेवींच्या स्वरूपात व ३.२२ कोटी रु. किरकोळ दायित्वे होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन शासकीय सदस्य, राज्याचे वीज मंडळ, वित्तीय महामंडळ, उद्योग व गुंतवणूक महामंडळ आणि गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे ज्येष्ठ अधिकारी, सहा नामनिर्देशित सदस्य व महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा १५ सदस्यांच्या संचालक मंडळाकडे महामंडळाचे व्यवस्थापन आहे.\n\nमहामंडळाकडे एकूण २५.४ हजार हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या ६२ औद्योगिक क्षेत्रांचा विकास सोपविलेला आहे. ३१ मार्च १९८२ पर्यंत यापैकी १७.९ हजार हेक्टर जमीन ताब्यात आली असून तीत भूखंड पाडता येण्याजोगे क्षेत्र ११.६ हजार हेक्टर अपेक्षित आहे. यातील ८.४ हजार हेक्टरांवर १४,४६६ भूखंड आखलेले आहेत व त्यांमधून ११,९२७ भूखंडांचे वाटप झालेले आहे. नवनिर्मित गडचिरोली जिल्हा वगळता प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औद्योगिक क्षेत्र उभारण्यात आलेले आहे. मार्च १९८२ अखेर एकूण ४९ क्षेत्रांचे कोकण महसूल विभाग १२, प. महाराष्ट्र (पुणे) ८, प. महाराष्ट्र (नासिक) ६, मराठवाडा ११, विदर्भ (अमरावती) ४ व विदर्भ (नागपूर) ८ असे विभाजन झाले होते. याच तारखेपर्यंत १,८९२ छपऱ्या बांधण्यात आल्या व त्यांपैकी १,८६८ वाटल्या गेल्या होत्या; तसेच औद्योगिक घटकांसाठी भाडेघर पद्धतीच्या २२९ इमारती बांधण्यात येऊन त्यांतील सर्व जागांचे वाटप पूर्ण झाले होते. महामंडळाने या क्षेत्रांसाठी रोज १७.५ कोटी गॅलन गाळलेले पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे व ही पाणी विक्री महामंडळाच्या जवळजवळ सर्व उत्पन्नाचे साधन आहे. या क्षेत्रांत मार्च १९८३ अखेर १,६१९ कोटी रु. एकंदर भांडवल गुंतवणूक असलेले ६,००० घटक कार्यान्वित झाले होते. त्यामुळे सव्वादोन लाखाहूंन अधिक लोकांना रोजगार मिळाला. यांपैकी जवळजवळ ४३ टक्के घटक विकसनशील विभागांत होते. १,४०० कारखान्यांची उभारणी चालू होती.j\n", "id": "mar_Deva_54968"} {"text": "हिंजवडी\n\nहिंजवडी पुण्यातील पिंपरी चिंचवड जवळील एक उपनगर आहे. राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे विशेष औद्योगिक क्षेत्र हिंजवडीत विकसित करण्यात येत आहे.\n\nपुणे मुंबई महामार्गाच्या जवळ असलेले हे उपनगर राजीव गांधी इन्फोटेक पार्क मुळे झपाट्याने विकसित होत आहे. येथे अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, टेक महिन्द्रा इ. सिंबॉयसिस, आय.आय.आय.टी. सारख्या शैक्षणिक संस्था देखिल येथे कार्यान्वित आहेत.\n\nया उपनगराला अनेकदा हिंजेवाडी या चुकीच्या नावाने संबोधण्यात येते.\n", "id": "mar_Deva_54969"} {"text": "जॅक बोर्ड\n\nजॉन हेन्री जॅक बोर्ड (२३ फेब्रुवारी, इ.स. १८६७ - १५ एप्रिल, इ.स. १९२४) हा कडून १८९९ ते १९०६ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_54970"} {"text": "वॉरेन हेग\n\nवॉरेन केव्हिन हेग (व्हाइटफील्ड, लँकेशायर, इंग्लंड - फेब्रुवारी २३, इ.स. १९६८ - ) हा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\n", "id": "mar_Deva_54971"} {"text": "इयान स्मिथ (दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू)\n\nविव्हियन इयान स्मिथ (फेब्रुवारी २३, इ.स. १९२५:दर्बान, नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका - २५ ऑगस्ट, इ.स. २०१५) हा कडून १९४७ ते १९५७ दरम्यान नऊ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\n", "id": "mar_Deva_54972"} {"text": "हर्शल गिब्स\n\nहर्शल हर्मन गिब्स (इंग्लिश: Herschelle Herman Gibbs) (फेब्रुवारी २३, १९७४ - हयात) हा दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो क्षेत्ररक्षणातील चपळाईसाठी विशेष नावाजला जातो. याखेरीज तो उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करू शकतो.\n", "id": "mar_Deva_54973"} {"text": "हेन्री वर्ड्‌स्वर्थ लाँगफेलो\n\nहेन्री वर्ड्‌स्वर्थ लाँगफेलो (२७ फेब्रुवारी, १८०७ - २४ मार्च, १८८२) हे एक इंग्लिश कवी होते.\n", "id": "mar_Deva_54974"} {"text": "जॉन स्टाइनबेक\n\nजॉन स्टाइनबेक (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा ललित कादंबरी लेखनासाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकच्या १६ कादंबऱ्या, सहा ललितलेखसंग्रह व ५ लघुकथासंग्रह आहेत.. त्याने लिहिलेल्या टॉर्टिया फ्लॅट (१९३५), द ग्रेप्स ऑफ व्रॅथ (१९३९), कॅनरी रो (१९४५) इत्यादी अनेक कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_54975"} {"text": "दिवाकर कृष्णाजी डेंगळे\n\nडेंगळे यांचा जन्म मार्च १९, १९२८ रोजी झाला. पुण्यात नूतन मराठी विद्यालयात शिकत असल्यापासून त्यांना चित्रकलेची गोडी होती. तेव्हा शाळेतील चित्रकलाशिक्षकांकडून त्यांना चित्रकलेचे प्राथमिक धडे मिळाले.\n", "id": "mar_Deva_54976"} {"text": "भास्कर रामचंद्र तांबे\n\nभास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१), अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे 'राजकवी' होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. 'राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता' या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. आजोळ गाव देवास होते. देवासला भा. रा. तांबे यांच्या कवितेची जन्मभूमी असल्याचाही मान आहे.\n", "id": "mar_Deva_54977"} {"text": "राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा\n\nराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन.सी.एल.) पुणे शहरातील एक सरकारी विज्ञान-संस्था आहे.\n", "id": "mar_Deva_54978"} {"text": "इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स\n\n(इंग्रजी: Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)) ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती आयुका या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोर्रिआ यांनी केली.\n", "id": "mar_Deva_54979"} {"text": "सी-डॅक\n\nसेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटीग (प्रगत संगणन संस्था) अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटरचे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या साहाय्याने भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर परम ८०००ची निर्मिती करून विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅकच्या साहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनविला.\n\nआता सध्या जे भारतीय भाषेत मी हे लिहीत आहे आणि तुम्ही जे वाचत आहात त्या भारतीय भाषेत साधारणतः १५ भारतीय भाषालिहीण्यासाठीची ISCII [indian script code for information interchange] ( ईस्की ) कोडच्या निर्मितीत देखील सी-डॅकचा हातभार आहे. भारतीय भाषाचे व्याकरण विचारात घेऊन त्यांनी जी भारतीय भाषांसाठी INSCRIPT KEY BOARDची निर्मिती केली ती वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला कोणत्याही एका भारतीय भाषेत संगणकावर लिहीता येत असेल तर तुम्हाला इतर भाषेत जरी तुम्हाला त्याची स्क्रिप्टींग म्हणजे मुळाक्षरे कळत नसतील तरी तुम्ही संगणकावर त्या भाषेत लिहू शकता हे INSCRIPT KEY BOARDचे वैशिष्ट आहे. लीप ऑफिस, जिस्ट कॉर्ड सारखी उत्पादने सी-डॅकने निर्माण करून भारतीय भाषेत संगणक उपलब्ध करून देण्याचा पहिला मान सी-डॅकलाच दिला पाहिजे. आता मायक्रॉसॉफ्ट , ओरॅकल हया सारख्या कंपन्यानी भारतीय भाषेत डेटाबेस उपलब्ध करून दिला आहे त्या मागे सी-डॅकचा हातभार मोठा आहे. मायक्रोसॉफ्ट ने आता युनिकोड सिस्टीम मध्ये सी-डॅकच्या ISCII कोडचा अंतर्भाव केल्या मुळे विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा सारख्या सिस्टम मध्ये भारतीय भाषेत दस्तावेज करता येतात.\n\nलिनक्स मध्ये ज्या Keyboard LayOuts बनवण्यात आल्या आहेत त्यांमधील काही LayOuts सी-डॅकच्या INSCRIPT KEY BOARD वर आधारीत आहेत.\n", "id": "mar_Deva_54980"} {"text": "टाटा मोटर्स\n\nटाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. मागील १५ ते २० वर्षात टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्यांमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून. टाटा नॅनो १ लाख रुपयात सर्व सामान्यांसाठी चारचाकी गाडी असे सादरीकरण केले आहे. यामुळे प्रथमच भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली. तसेच प्रसिद्ध लॅंड रोव्हर व जॅग्वार ह्या ब्रिटीश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्या. त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व भारताचा आंतराष्ट्रीय वाहन निर्मितीत भारताचा दबदबा वाढला. या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना आहे. किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास या कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथेही कारखाना आहे. नॅनोसाठी पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथे टाटा मोटर्स या कंपनीने घेतलेल्या जागेवर २००७-०८ मध्ये बरेच आंदोलन झाले व टाटा मोटर्स कंपनी यामुळे माध्यमांमध्ये चर्चेत होती.\n", "id": "mar_Deva_54981"} {"text": "बजाज ऑटो\n\nबजाज ऑटो लिमिटेड आहे भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तीन चाकी वाहने विकते. या कंपनीचे तिन चाकी गाड्यांचा कारखाना पुणे येथे स्थित आहे. ही कंपनी मोटारसायकली, स्कूटर आणि ऑटो रिक्षा तयार करते . बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. राजस्थानात जमनालाल बजाज यांनी १९४० च्या दशकात याची स्थापना केली होती. हे पुणे, महाराष्ट्रात असून, चाकण ( पुणे ), वाळूज ( औरंगाबाद जवळ) आणि उत्तराखंडमधील पंतनगर येथे कारखाने आहेत. आकुर्डी ( पुणे ) येथील सर्वात जुना कारखाना आणि आर अँड डी सेंटर आहे.\n\nबजाज ऑटो ही मोटारसायकली बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठी तीन चाकी वाहन निर्माता कंपनी आहे.\n", "id": "mar_Deva_54982"} {"text": "इन्फोसिस\n\nइन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड (, ) ही एन्‌.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात १९८१मध्ये स्थापलेली माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. १९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात ३० ठिकाणी कार्यालये आहेत. इन्फोसिसचे अदमासे ८८,६०१ कर्मचारी आहेत (डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी). २००६-२००७ सालात कंपनीचे वार्षिक उत्त्पन्न ३.१ अब्ज आणि बाजारमूल्य ३० अब्ज अमेरिकन डॉलरांपेक्षा जास्त होते.\n", "id": "mar_Deva_54983"} {"text": "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस\n\nटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी.सी.एस.) (, ) ही १९६८ साली स्थापन झालेली, माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टी.सी.एस. ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था आहे.\n", "id": "mar_Deva_54984"} {"text": "सिमँटेक\n\nसिमँटेक ही कॅलिफोर्नियात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी होती.\n\nयाचा थेट गिऱ्हाइकांशी संबंधित भाग जेन डिजिटल इंक ने विकत घेतला तर मोठ्या कंपन्यांना संगणक सुरक्षा पुरविणारा विभाग ब्रॉडकॉमने विकत घेतला.\n", "id": "mar_Deva_54985"} {"text": "राष्ट्रकूट राजघराणे\n\nराष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्र कुटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्र कुटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले.\n\nराष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा-वेरूळ येथील लेणी राष्ट्र कुटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्र कुटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली. राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्ग हा पहिला पराक्रमी शासक होता राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग यानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली त्याने सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणाने राष्ट्रकूट घराण्याचा रास झाला\n", "id": "mar_Deva_54986"} {"text": "पुणे महानगरपालिका\n\nपुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम्‌ असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.\n\nइंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र हे महानगरपालिकेचे पर्यावरण संबंधी जनजागृती केंद्र आहे. हे केंद्र नवी पेठ, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ स्थित आहे.\n\nपुणे महानगरपालिका माहिती\n\nपुणे महानगरपालिका स्थापना १५ फेब्रुवारी १९५० लोकसंख्या (वर्ष २०११) ३३,७१ ,६२६ (अस्थायी) ३८ गावे लोकसंख्या २५,३८,४७३ क्षेत्रफळ ३४०.४५ किमी२ एकूण झोन ४८ मनपा सभासद १६२ + (५ नामांकित) पुणे मनपा कर्मचारी\n\nवर्ग कर्मचारी​ संख्या १)१११ २)३६८ ३)४,२६८ ४)४ ,२९३ घाणभत्ता लागू असणारे सेवक ५)७,२३२ एकून १६,२७२ अर्थसंकल्प (२०१८ -२०१९ ) रु. ५८७० कोटी महानगरपालिका बाजार कंत्राटी तत्त्वावर ३ मासिक भाडे तत्त्वावर २४ महानगरपालिका उद्यान १११ नौकाविहार क्लब २ प्राणीसंग्रहालय १ मत्स्यालय १ सर्पोद्यान १ जलतरण तलाव ३० अग्निशामक केंद्रे १४ प्रिंटिंग प्रेस १ प्राथमिक शाळा २६७ पूर्व - प्राथमिक शाळा २३९ प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी ७५,३७३ पूर्व प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी मुले १३,६८४ मुली ४,९६८ एकूण १२,१८२ नवीन विद्यार्थी शाळा उच्च माध्यमिक शाळा ६ माध्यमिक शाळा ३९ एकूण ४५ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र १ तांत्रिक उच्च माध्यमिक शाळा १ उच्च माध्यमिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले ५,९५६ मुली ६१२२ एकूण १२,०७८ औद्योगिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले १६२ मुली ८ एकूण १७० डॉ.आंबेडकर वसतीगृह मुले ४०० महापालिकेच्या रुग्णालये बाह्यरूग्ण विभाग २९ प्रसूतिगृह १८ सामान्य २ संसर्गजन्य १ चिकित्सालय ४७+३ फिरता एकूण रुग्ण १३,००० दैनंदिन(सरासरी) झोपडपट्टी संख्या ५६४ घोषित झोपडपट्टी ३५३ पाणीपुरवठा १३०० दशलक्ष लिटर / दिवस पाणी निचरा ५६७ दशलक्ष लिटर / दिवस\n", "id": "mar_Deva_54987"} {"text": "गोपाळ कृष्ण गोखले\n\nनामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. राजकारणाला आध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला. एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरू मानले. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजकारणी होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धी वर उदारतेवर निष्पक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. गोखले यांच्या मते इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात नव्हती. आणि ही गोष्ट खरी होती. इंग्रजांच्या आगमनानंतर केवळ सनदशीर मार्गाने ब्रिटिशांनी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. एकूणच गोपाळकृष्ण गोखले यांचा दृष्टिकोन हा ब्रिटिशधार्जिणा होता असे म्हणता येईल. गोपाळकृष्ण गोखले यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाला आध्यात्मिकतेत बसवले. त्याचाच वारसा पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. गोखल्यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात ते यशस्वी ठरले गोपाळ कृष्ण गोखले यांच्या उदारमतवादाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय व सामाजिक परिवर्तन करताना हिंसात्मक मार्गाला त्यांनी केलेला विरोध होय गोपाळ कृष्ण गोखले हे सरकारशी संघर्ष करण्याच्या तसेच कायद्याच्या उल्लंघन करण्याच्या विरोधात होते कोणताही प्रश्न हिंसात्मक मार्गाने सुटणार नाही उलटपक्षी तो अधिकच गंभीर बनतो असा विचार गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली भारताची नवनिर्मिती करता येईल अशी त्यांची ठाम धारणा होती थोडक्यात गोपाळ कृष्ण गोखले यांच्या राजकीय उदारमतवादी विचारात हिंसेला कोणतेही स्थान नव्हते याठिकाणी पुणे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी लोकांना सामाजिक सुधारणा व राजकीय शिक्षण देखील मिळावे हा उद्देश कायम ठेवला ब्रिटिश सरकारच्या न्याय बुद्धीवर त्यांचा विश्वास होता\n", "id": "mar_Deva_54988"} {"text": "विठ्ठल रामजी शिंदे\n\nविठ्ठल रामजी शिंदे (जन्म : जमखिंडी, २३ एप्रिल १८७३; - २ जानेवारी १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.\n\nमानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महर्षी शिंदे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी राजकीय हक्कांवरून मतभेद होते.\n", "id": "mar_Deva_54989"} {"text": "कोका-कोला\n\nकोका-कोला किंवा कोक (Coca-Cola) हे सोडा असलेले एक शीतपेय आहे. हे पेय अमेरिकेच्या अटलांटा येथे मुख्यालय असलेल्या द कोका-कोला कंपनी मार्फत बनवले व विकले जाते. जगभर प्रचंड लोकप्रिय असणारे हे शीतपेय अमेरिकेच्या जॉन पेंबर्टन ह्या वैद्याने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम बनवले.\n\nसध्या कोका-कोला जगातील २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १.८ अब्ज लोक कोका-कोला पितात.\n", "id": "mar_Deva_54990"} {"text": "महिंद्रा सत्यम\n\nमहिंद्रा सत्यम पूर्वीची सत्यम कॉंप्युटर सर्व्हिसेस लिमिटेड () ही आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान सल्ला आणि सेवा पुरवणारी भारतीय मूळ असलेली कंपनी आहे.\n", "id": "mar_Deva_54991"} {"text": "विकिपीडिया:परिचय\n\nविकिपीडिया मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! हा लेख विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून देईल. विकिपीडियामधील इतर मदतलेख मदत मुख्यालयात उपलब्ध आहेत तसेच आपल्याला काही शंका असतील तर त्या मदतकेंद्र येथे विचारा.\n\nविकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्हीसुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पानसुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरू करू शकता.\n\nबिनधास्तपणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाच्या परिचयाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने इंटरनेट आणि विकिपीडिया वापरून इतरांना करून द्या.\n", "id": "mar_Deva_54992"} {"text": "भुसावळ\n\nभुसावळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n\nभुसावळ हे गांव उत्तर महाराष्ट्रात येते. भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी हे एक आहे. मनमाड, भोपाळ आणि नागपूरकडे जाणारे रेल्वेमार्ग भुसावळहून निघतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे. येथे आशिया खंडातले रेल्वेचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे इंजिन प्रांगण (लोकोमोटिव्ह यार्ड) आहे. भुसावळ शेजारीच दोन आयुध निर्माण कारखाने व एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. भुसावळ हे गांव तापी नदीशेजारी वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ४ लाख आहे. भुसावळ हे 21°02′50.56″N 75°47′15.99″E वसलेले आहे. त्याची सरासरी उंची २०९ [ ६८५ फूट ] मीटर आहे . भुसावळ हा जळगावातील सर्वात मोठा तालुका आहे, आणि हा तालुका राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेला आहे. जग प्रसिद्ध अजिंठा लेणी येथून अवघ्या ६० किलो मीटर अंतरावर आहे. भुसावळची इंग्लिश मधील स्पेलिंग [ Bhusawal & Bhusaval ] Central Goverment India आंनी नगरपालिकेने वापरली आहे .\n", "id": "mar_Deva_54993"} {"text": "मिनामोटो नो योरिमोटो\n\nमिनामोटो नो योरिटोमो (源 頼朝, 9 मे, 1147 - 9 फेब्रुवारी, 1199) हा जपानच्या कामाकुरा शोगुनेटचा संस्थापक आणि पहिला शोगुन होता , 1192 ते 1199 पर्यंत राज्य करत होता.\n\nयोरिटोमो हा मिनामोटो नो योशितोमोचा मुलगा होता आणि तो सेवा गेन्जीच्या प्रतिष्ठित कवाची गेन्जी कुटुंबातील होता. मिनामोटो कुळाचा योग्य वारस ठरवल्यानंतर, त्याने 1180 मध्ये जेनपेई युद्धाला सुरुवात करून कामाकुरा येथील राजधानीतून तैरा कुळाच्या विरोधात आपल्या कुळाचे नेतृत्व केले. पाच वर्षांच्या युद्धानंतर, शेवटी डॅनच्या लढाईत त्याने तैरा कुळाचा पराभव केला. नो-उरा 1185 मध्ये. योरिटोमोने अशा प्रकारे योद्धा समुराई जातीचे वर्चस्व प्रस्थापित केले आणि कामाकुरा येथे प्रथम शोगुनेट (बाकुफू) , जपानमधील सरंजामशाही युगाची सुरुवात केली, जे 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले.\n", "id": "mar_Deva_54994"} {"text": "वासुदेव (लोककलाकार)\n\nवासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.\n", "id": "mar_Deva_54995"} {"text": "भारत फोर्ज\n\nभारत फोर्ज ही पुण्यातील मुंढवा परिसरातील एक प्रमुख कंपनी असून, भारतातील अग्रगण्य फोर्जिंग कंपन्यात समावेश होतो. ही कंपनी १९६१ सुमारास नीळकंठराव कल्याणी यांनी स्थापन केली.\n\nही कंपनी वाहने, उर्जा, खनिज तेल व वायू, बांधकाम, खाणकाम, रेल्वे इंजिने आणि विमान उद्योगांशी निगडीत आहे.\n", "id": "mar_Deva_54996"} {"text": "सिन्नर\n\nसिन्नर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे गाव आहे.\n\nयेथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली आहे. हे नाशिक शहराचे एक उपनगर म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत. मात्र गावात पाण्याचा प्रश्न उग्र आहे.\n\nसिन्नर येथे नगरपालिका असून हे गाव चोहोबाजूंनी भिंती बांधून सीमित केले होते. हे शहर यदुवंशी क्षत्रिय मराठा राजा सेऊनचंद्र प्रथम याने 9 व्या शतकात वसविले आहे. या राजाच्या नावावरून या प्रदेशाला सेऊनदेश देखील म्हटले जायचे.\n\nयदुवंशी क्षत्रिय मराठा राजा राजगोविंद यादव ने इथे गोंदेश्वर महादेव मंदिर बांधले येथील गोंदेश्वर व ऐश्वर्येश्वर ही मंदिरे प्राचीन आहेंत.तसेच जवळच देवपुर गावात प्रसिद्ध राणेखान वाडा आहे आणि संत बाबा भागवत महाराज संजीवन समाधी आहे. या मंदिराची व्यवस्था ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत आणि ह.भ.प.धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत हे पाहतात (इ.स. २०१६ साली)\n\nतसेच सिन्नर येथे प्रसिद्ध विडी कारखाना आहे\n\nतसेच सिन्नर येथून 25 किलोमीटर पश्चिमेस असलेले औंढेवाडी येथे शिवकालीन औंढा किल्ला प्रसिद्ध आहे\n", "id": "mar_Deva_54997"} {"text": "ॲडोल्फ तियेर\n\nमरी जोसेफ लुईस ॲडोल्फ तियेर () (१५ एप्रिल, १७९७ - ३ सप्टेंबर १८७७) हा फ्रेंच इतिहासकार होता. तो फ्रांसचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. फ्रेंचच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान होता.\n", "id": "mar_Deva_54998"} {"text": "तार्या हेलोनेन\n\nताऱ्या हेलोनेन (; २४ डिसेंबर १९४३, हेलसिंकी) ही फिनलंड देशाची माजी राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च २००० ते मार्च २०१२ दरम्यान ह्या पदावर राहिलेली हेलोनेन ही फिनलंडची पहिलीच महिला राष्ट्राध्यक्ष आहे. राष्ट्राध्यक्षपदावर निवडून येण्यापूर्वी हेलोनेन १९७९ ते २००० ह्या काळामध्ये फिनलंडच्या संसदेची सदस्य होती.\n", "id": "mar_Deva_54999"} {"text": "डी.एच. लॉरेन्स\n\nडेव्हिड हर्बर्ट तथा डी.एच. लॉरेन्स (सप्टेंबर ११, इ.स. १८८५ - मार्च २, इ.स. १९३०) हा इंग्लिश साहित्यिक होता.\n", "id": "mar_Deva_55000"} {"text": "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी\n\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षणदलांतील अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली पुण्यातील सैनिकी प्रशिक्षणसंस्था आहे. कमिशन-पूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याआधी भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. १९५४ साली प्रबोधिनीची स्थापना झाली. पुण्यात तिन्ही दलाचे प्रशिक्षण दिले जाते.\n", "id": "mar_Deva_55001"} {"text": "साचा:Typewin98\n\nहे पान किंवा विभाग विंडोज ९८ वापरून टंकीत केलेला असल्या मुळे काही लेखन अशुद्धता संभवतात.या अशुद्धता दूर करण्याचे कामपूर्ण झाल्या नंतर हा सूचना साचा काढून टाका.\n", "id": "mar_Deva_55002"} {"text": "नोएल डेव्हिड\n\nनोएल डेव्हिड (रोमन लिपी: Noel Arthur David) (फेब्रुवारी २६, इ.स. १९७१ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू आहे. त्याने इ.स. १९९७ सालातील हंगामात भारताच्या राष्ट्रीय संघाकडून ४ एकदिवसीय सामने खेळले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाकडून सहभाग घेतला. डेव्हिड उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करत असे.\n", "id": "mar_Deva_55003"} {"text": "एव्हर्टन वीक्स\n\nएव्हर्टन वीक्स हा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. वीक्स, फ्रॅंक वॉरेल आणि क्लाइड वॉलकॉट या त्रयीला द थ्री डब्ल्युज या नावाने उल्लेखिले जाते.\n", "id": "mar_Deva_55004"} {"text": "व्हिक्तोर युगो\n\nव्हिक्टर ह्यूगो (, फेब्रुवारी २६ १८०२ - मे २२ १८८५) हा एक सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक, नाटककार, कवी, चित्रकार होता. तो इंग्लिश कवी विल्यम वर्ड्‌सवर्थ ह्याचा समकालीन आणि Romantic Movement (चर्चापान पाहावे!)चा कट्टर पुरस्कर्ता म्हणून ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_55005"} {"text": "हेलन क्लार्क\n\nहेलन एलिझाबेथ क्लार्क (; २६ फेब्रुवारी १९५०) ही न्यू झीलँड देशाची भूतपूर्व पंतप्रधान आहे. ती ह्या पदावर डिसेंबर १९९९ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान होती. १९७४ सालापासून न्यू झीलंडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेली क्लार्क १९८१ ते २००९ दरम्यान न्यू झीलंड संसदेची सदस्य तसेच १९९३ ते १९९९ दरम्यान विरोधी पक्षनेता होती.\n\n२००९ सालापासून क्लार्क संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या प्रबंधकपदावर आहे.\n", "id": "mar_Deva_55006"} {"text": "बोरिस त्रायकोव्स्की\n\nबोरिस त्रायकोव्स्की (मॅसिडोनियन: Борис Трајковски; २५ जून, इ.स. १९५६ - २६ फेब्रुवारी, इ.स. २००४) हा १९९९ ते २००४ पर्यंत मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष आणि सरसेनापती होता.\n", "id": "mar_Deva_55007"} {"text": "कबड्डी\n\nकबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ आहे, ज्याचा उगम महाराष्ट्रामध्ये झाला. सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. यात एकच खेळाडू ज्याला \"रेडर\" म्हणून संबोधले जाते, तो विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेतो, शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करतो, आणि त्यांच्या स्वतःच्या अर्ध्या कोर्टात परत जातो. हे करताना विरोधी संघाच्या सर्व बचावकर्त्यांचा त्याला स्पर्श न होता एका दमात तो परत आला पाहिजे.\n\nरेडरने स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळतो, तर विरोधी संघ रेडरला थांबवल्याबद्दल एक गुण मिळतो. खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा हाताळले गेल्यास खेळातून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या संघाने टॅग किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.हा खेळ भारतीय उपखंड आणि इतर आसपासच्या आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात कबड्डीचे वर्णन आढळत असले तरी २०व्या शतकात हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा खेळ आहे.\n", "id": "mar_Deva_55008"} {"text": "लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)\n\nलष्करी यांत्रिकी महाविद्यालय किंवा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (College of Military Engineering) ही भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनियर्स ह्या शाखेची एक तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आहे. येथे भारतीय लष्करातील निवडक जवानांना यांत्रिकीचे प्रशिक्षण दिले जाते.\n\nमुंबई–पुणे महामार्गावर पुणे महानगरातील खडकी लष्कर तळाजवळ हे कॉलेज आहे. कॉलेजचा परिसर मुळा नदीच्या काठावर क्षेत्रावर पसरला असून येथे केवळ लष्करी अधिकाऱ्यांना व व लष्करातील नागरी कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळतो.\n", "id": "mar_Deva_55009"} {"text": "बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय\n\nबृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुण्यातील वाणिज्य शाखेचे शिक्षण देणारे जुने महाविद्यालय आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना १९४३मध्ये झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने चालविलेल्या या महाविद्यालयाला १९४४मध्ये बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि.च्या मालक चंद्रशेखर आगाशे यांनी २,००,००० रुपयांची देणगी दिल्यावर याचे नाव बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ठेवण्यात आले.हे एक पुण्यातील नामांकित काॅलेज आहे ज्यास संयुक्त रूपात \"BMCC\"असे म्हणतात . महाविद्यालयाला मोठे मैदान आहे व शेजारीच \"MMCC\" म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे . BMCCला मोठे मैदान व वसतीगृह देखील आहे . बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय हे भारतातील एक अग्रणी, प्रमुख पदवी वाणिज्य महाविद्यालय आहे.स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या देशाला वाणिज्य आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रबुद्ध नेतृत्व आणि प्रशिक्षित मनुष्यबळ प्रदान करण्याच्या हेतूने डेक्कन एज्युकेशन सोसायटीने 1943 मध्ये कॉलेजची स्थापना केली. कॉलेज पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे आणि शरद पवार, सायरस पूनावाला आणि सुलज्जा फिरोदिया सारखे अनेक उल्लेखनीय नेते, व्यापारी आणि उद्योगपती निर्माण केले आहेत.\n\nप्रा.डी.जी. कर्वे, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि काही काळ रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हे कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. खडबडीत फर्ग्युसन कॉलेज टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आणि चहुबाजूंनी हिरवीगार झाडे आणि झुडुपे असलेले ठिपके असलेले, येथे अतिशय सुंदर आणि आकर्षक वातावरण आहे. बीएमसीसीने अलीकडेच यूजीसी कडून 'उत्कृष्टतेच्या संभाव्यतेसह कॉलेज'चा पुरस्कार मिळवला आहे.\n", "id": "mar_Deva_55010"} {"text": "बालेवाडी\n\nबालेवाडी पुणे शहराजवळचे एक गाव आहे.\n\nयेथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४ चे राष्ट्रीय खेळ झाले होते व इ.स. २००८ मध्ये कॉमनवेल्थ खेळ बालेवाडी तेथे पार पडले.\n", "id": "mar_Deva_55011"} {"text": "पौड\n\nपौड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे.\n\nपौड हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.\n", "id": "mar_Deva_55012"} {"text": "फ्रांसिस मॅककिनन\n\nफ्रांसिस अलेक्झांडर मॅककिनन, मॅककिननांपैकी ३५वा मॅककिनन (एप्रिल ९, इ.स. १८४८ - फेब्रुवारी २७, इ.स. १९४७) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू होता.\n\nमॅककिनन सर्वाधिक जगलेला कसोटी क्रिकेट खेळाडू होता. मृत्युसमयी याचे वय ९८ वर्षे व ३२४ दिवस होते.\n", "id": "mar_Deva_55013"} {"text": "नॉर्मन मार्शल\n\nनॉर्मन एडगर मार्शल (फेब्रुवारी २७, इ.स. १९२४:वेल्चमन हॉल प्लॅंटेशन, सेंट थॉमस, बार्बाडोस - ऑगस्ट ११, इ.स. २००७) हा वेस्ट ईंडीझकडून एक कसोटी क्रिकेट सामना खेळलेला खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_55014"} {"text": "आबासाहेब गरवारे महाविद्यालय\n\nआबासाहेब गरवारे महाविद्यालय (पूर्वीचे MES College) पुण्यातील जुने महाविद्यालय आहे व सर्वसाधारणपणे \"गरवारे महाविद्यालय\" म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयात कला (Arts) व शास्त्र (Science) शाखांचे शिक्षण दिले जाते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभाग व जैवविविधतेतील (Bio Diversity) पदव्युत्तर शिक्षण (MSc) हे गरवारे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे .\n", "id": "mar_Deva_55015"} {"text": "सर परशुरामभाऊ महाविद्यालय\n\nसर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील एक प्रतिष्ठित स्वायत (2019-20 पासून) महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स. १९१६ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेने स्थापन केले आहे.\n", "id": "mar_Deva_55016"} {"text": "योग्यकर्ता\n\nयोग्यकर्ता हे इंडोनेशियातील एक शहर आहे. हे शहर तेथील बाटिक, नृत्य, नाट्य, संगीत, कविता, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, इ. कलांचे केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_55017"} {"text": "मिखाइल गोर्बाचेव\n\nमिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव (; २ मार्च १९३१) हा एक माजी सोव्हिएत राजकारणी आहे. तो सोव्हिएत संघाचा सातवा व अखेरचा राष्ट्रप्रमुख होता. मार्च १९८५ ते ऑगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता.\n\n१९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना गोर्बाचेवने कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच तो पक्षात कार्यशील बनला. १९७९ साली कार्यकारी समितीचा (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेला गोर्बाचेव लिओनिद ब्रेझनेवच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस व सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख बनला. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेवने परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनररचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेवने केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला.\n", "id": "mar_Deva_55018"} {"text": "अब्देलअझीझ बुतेफ्लिका\n\nअब्देलअझीझ बुतेफ्लिका (फ्रेंच: Abdelaziz Bouteflika, ; २ मार्च १९३७) हे उत्तर आफ्रिकेतील अल्जीरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. सुमारे १५ वर्षे सत्तेवर असलेला बुतेफ्लिका आजवरचा सर्वाधिक काळ पदावर असणारे राष्ट्राध्यक्ष आहे. १९७० च्या दशकामध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रे आमसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.\n", "id": "mar_Deva_55019"} {"text": "जमशेदजी टाटा\n\nजमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.\n\nत्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना \"भारतीय उद्योगाचे जनक\" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले.\n\n\"जेव्हा तुम्हाला कृतीत, कल्पनांमध्ये आघाडी द्यायची असते - अशी आघाडी जी मताच्या वातावरणाशी जुळत नाही - ते खरे धैर्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक, तुम्हाला जे आवडते ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदजी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे.\" - जवाहरलाल नेहरू\n", "id": "mar_Deva_55020"} {"text": "इयोन इलेस्कु\n\nइयोन इलेस्कू (; ३ मार्च १९३० - ) हा पूर्व युरोपामधील रोमेनिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. इलेस्कू १९८९ ते १९९६ व २००० ते २००४ सालांदरम्यान रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची जुलुमी कम्युनिस्ट राजवट उलथवुन टाकली गेली व रोमेनियामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकांमध्ये इलेस्कू निवडुन आला. रोमेनियाच्या नव्या लोकशाही पर्वामधील सुरुवातीच्या १५ वर्षांमध्ये राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळवण्याबद्दल इलेस्कुला रोमेनियाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_55021"} {"text": "जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर\n\nजॉर्ज हर्मन बेब रुथ (६ फेब्रुवारी, १८०५ - १६ ऑगस्ट, १९४८) हा अमेरिकेतील बेसबॉल खेळाडू होता. हा मेजर लीग बेसबॉलमध्ये १९१४ ते १९३५ अशी २२ वर्षे खेळला. बेसबॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये याची गणना होते.\n\nया द बॅम्बिनो आणि द सल्टन ऑफ स्वॉट सह अनेक टोपणनावे मिळाली होती.\n", "id": "mar_Deva_55022"} {"text": "आल्बेर लेब्रन\n\nइ.स. १९३२ ते इ.स. १९४०पर्यंत राष्ट्राध्यक्ष असलेला लेब्रन फ्रांसच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाचा शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता.\n", "id": "mar_Deva_55023"} {"text": "छेदी जगन\n\nछेदी जगन (२२ मार्च, इ.स. १९१८ - ६ मार्च, इ.स. १९९७) हा इ.स. १९९२ ते १९९७ दरम्यान गयाना देशाचा राष्ट्राध्यक्ष व त्यापूर्वी १९६१ ते १९६४ दरम्यान ब्रिटिश गयानाचा पंतप्रधान होता.\n", "id": "mar_Deva_55024"} {"text": "मायकेल मॅन्ली\n\nमायकेल नॉर्मन मॅन्ली (डिसेंबर १०, इ.स. १९२४ - मार्च ६, इ.स. १९९७) हा जमैकाचा चौथा पंतप्रधान होता.\n\nमॅन्ली १९७२-१९८० व १९८९-१९९२ या दोन कालखंडात पंतप्रधान होता.\n", "id": "mar_Deva_55025"} {"text": "मिलार्ड फिलमोर\n\nमिलार्ड फिलमोर (इंग्लिश: Millard Fillmore ;) (७ जानेवारी, इ.स. १८०० - ८ मार्च, इ.स. १८७४) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तेरावा अध्यक्ष होता. व्हिग पक्षाचा सदस्य असलेला तो अखेरचा राष्ट्राध्यक्ष होता. बारावा राष्ट्राध्यक्ष झकॅरी टेलर याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत उपराष्ट्राध्यक्ष असलेला फिलमोर टेलराच्या मृत्यूनंतर अध्यक्षपदी बसला. ९ जुलै, इ.स. १८५० ते ४ मार्च, इ.स. १८५३ या काळात त्याने अध्यक्षपद सांभाळले.\n\nत्याने मेक्सिकन-अमेरिकन युद्धांती अमेरिकेस जोडल्या गेलेल्या दक्षिणेकडील प्रदेशांतून गुलामीचे उच्चाटन करण्याच्या प्रस्तावास दक्षिणेकडील गुलामी-समर्थकांची मर्जी सांभाळण्यासाठी विरोध केला व इ.स. १८५० च्या तडजोडीस पाठिंबा दिला.\n\nफिलमोर बफेलो विद्यापीठाच्या सहसंस्थापकांपैकी एक होता.\n", "id": "mar_Deva_55026"} {"text": "विल्यम हॉवार्ड टाफ्ट\n\nविल्यम हॉवार्ड टाफ्ट (इंग्लिश: William Howard Taft) (१५ सप्टेंबर, इ.स. १८५७ - ८ मार्च, इ.स. १९३०) हा अमेरिकेचा २७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९०९ ते ४ मार्च, इ.स. १९१३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकीर्द सरल्यावर इ.स. १९२१ ते इ.स. १९३० या कालखंडात हा अमेरिकेचा १०वा सरन्यायाधीश बनला. राष्ट्राध्यक्षपद व सरन्यायाधीशपद या दोन्ही पदांवर काम केलेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे.\n\nटाफ्ट याच्या अध्यक्षीय कार्यकाळात आंतरसंस्थानीय वाणिज्य आयोगाची घडी बसवण्यात आली, टपाल सेवेची कार्यक्षमता सुधारण्यात आली. टाफ्ट प्रशासनाच्या काळात अमेरिकन राज्यघटनेतील सोळावी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली.\n\nअध्यक्षपदावर नेमणूक होण्याअगोदर इ.स. १८९० साली टाफ्ट अमेरिकेचा सॉलिसिटर जनरल म्हणून नेमला गेला. विल्यम मॅककिन्लीच्या अध्यक्षीय राजवटीत त्याला फिलिपिन्साचे गव्हर्नर जनरलपदी नेमणूक मिळाली.\n", "id": "mar_Deva_55027"} {"text": "पूर्व जर्मनी\n\nजर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक (जर्मन: Deutsche Demokratische Republik, डॉयच डेमोक्राटिश रेपुब्लिक) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन: Ostdeutschland, ओस्टडॉइचलांड) हे एक समाजवादी राष्ट्र होते. दुसऱ्या महायुद्धानंतर व्याप्त जर्मनीच्या सोव्हिएत भागात सोव्हिएत संघाने इ.स. १९४९ साली या समाजवादी राष्ट्राची प्रतिष्ठापना केली.\n", "id": "mar_Deva_55028"} {"text": "पोप थियोडोर पहिला\n\nपोप थियोडोर पहिला (??:जेरुसलेम - मे १४, इ.स. ६४९) हा नोव्हेंबर २४, इ.स. ६४२ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. हा मूळचा ग्रीसचा असून याचे वडील जेरुसलेममध्ये बिशप होते.\n", "id": "mar_Deva_55029"} {"text": "ग्रॅहाम व्हिवियन\n\nग्रॅहाम एलेरी व्हिवियन (फेब्रुवारी २८, इ.स. १९४६ - ) हा कडून १९६५ ते १९७२ च्या दरम्यान पाच कसोटी आणि एक एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\n", "id": "mar_Deva_55030"} {"text": "बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय\n\nबैरामजी जीजीभॉय ऊर्फ बी.जे मेडिकल कॉलेज हे पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे.\n\nहे महाविद्यालय १८७८मध्ये बी.जे. वैद्यकीय शाळा नावाने सुरू झाले व १९४६मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. सध्या महाराष्ट्र सरकार हे चालवते. ससून रुग्णालयाशी हे संलग्न असून या दोन्ही संस्था पुणे रेल्वे स्थानकापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत.. या महाविद्यालयात एक सुसज्ज नाट्यगृह आहे. त्याचा फायदा घेऊन या महाविद्यालयाचे डॉ.श्रीराम लागू, डॉ.मोहन आगाशे, डॉ.जब्बार पटेल हे विद्यार्थी पुढे नामवंत अभिनेते झाले. चित्रकार डॉ.नितिन लवंगारे आणि कवि डॉ. शंतनू चिंधडे हे याच बी.जे. महाविद्यालयातून डॉक्टर झाले.\n", "id": "mar_Deva_55031"} {"text": "पेरु (फळ)\n\nपेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरून हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो व चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात.तर हिंदीत अमरुद, जाम या नावाने ओळखले जाते.कच्चा पेरू कडक तर पिकल्यावर मऊ होते.\n\nवर्ग:फळेखूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास \"जाम' किंवा \"अमरूद' असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर \"क' जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या \"व्हायरस'पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकडो माणसात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील \"क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.\n\nपेरू पासून आइसक्रीम व गोळ्या बनविल्या जातात.पेरूला इंग्रजी मध्ये guava असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_55032"} {"text": "द्राक्ष\n\nद्राक्ष ही एक वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उप्तादन होते. सध्या सांगली जिल्ह्यातील तासगाव,कवठे महांकाळ, मिरज हे तालुकेही द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहेत .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे. मनुका उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, दारु व मनुका तयार करण्यासाठी वापरतात.द्राक्षे ही मधुर रसाची असतात\n\nद्राक्षापासून बेदाणे तयार केले जातात. बेदाणे खूप दिवस टिकतात.\n\nद्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध जिल्हे- नाशिक आणि सांगली आहेत. राज्याच्या 50 टक्के द्राक्ष उत्पादन नाशिक मध्ये होते. भारतात द्राक्ष उत्पन्न करणाऱ्या राज्‍यांमध्‍ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. महाग्रेप संस्था शेतकऱ्यांना शीत गोदामे उपलब्ध उपलब्ध करून देते आणि युरोपीय बाजारात द्राक्षे विक्रीसाठी पाठवते.\n", "id": "mar_Deva_55033"} {"text": "केळ\n\n‎\n\nमूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात.केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी ही साडेतीन मीटर असू शकते. केळीची लागवड कंदापासून केली जाते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर याच्या पानाची लांबी ही साडेतीन मीटर असू शकते. केळीला येणारी फळे ही घडामध्ये येतात याला लोंगर असे म्हणतात. एक घडामध्ये साधारणत: १० फण्या असतात तर एका फणीस १६-१८ केळी असतात. याचे फुल/फुलोरा हे तपकिरी रंगाचे असते. कच्ची फळे हिरवी तर पिकलेली पिवळी किंवा लालसर दिसतात. [1] याला शास्त्रीय नाव मुसा इंडिका (Musa indica ) केळी ही वनस्पती वृक्ष असून सुद्धा तिला खोड नाही. केळी या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये रंभा असे नाव आहे.या वनस्पतीचा जीवाश्म मध्येसुद्धा संदर्भ दिसतो .अतिशय जलद गतीने ऊर्जा देणारे उत्साहवर्धक महत्त्वाचे फळ आहे.\n", "id": "mar_Deva_55034"} {"text": "अंजीर\n\nअंजीर (शास्त्रीय नाव: Ficus carica, फायकस कॅरिका ; इंग्लिश: Common fig, कॉमन फिग ;) हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. या झुडपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ सेंमी रुंद असतात.\n\nअंजिराचे फळ ३-५ सेंमी लांब असते. हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते, तर ते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो. या झाडाच्या चिकाने माणसाची त्वचा जळजळते. अंजिराचे वृक्ष छोटे आणि पर्णपाती (पतझड़ी) प्रकृतीचे असते. तुर्कस्तानात आणि भूमध्य सागराच्या आसपासच्या भूखंडामध्ये याचे उत्पत्ति स्थान मानले जाते. भूमध्यसागरीय तटीय वाले देश आणि तेथील हवामानात हे चांगल्या प्रकारे पिकते. निस्संदेह हे आदिकाळातील वृक्षांपैकी एक आहे आणि प्राचीन काळातील लोकं ही याला खूप पसंद करतात. ग्रीसच्या लोकांनी याला कैरिया (एशिया माइनर चा एक प्रदेश) येथुन प्राप्त केले म्हणून याच्या जाति चे नाव कैरिका पड़ले. रोमवासी या वृक्ष ला भविष्यातील समृद्धि चे चिह्न माणतात व याचे आदर करत होते. स्पेन, अल्जीरिया, इटली, तुर्की, पुर्तगाल आणि ग्रीस मध्ये याची शेती व्यावसायिक स्तर वर केली जाते.\n\nनाशपातीच्या आकाराच्या या छोट्याशा फळाचा स्वतः चा काही विशेष तेज़ सुगंध नाही पण हे रसदार आणि गरयुक्त असतो. रंगात हे फळ हलक्या पिवळ्या, गडद सोनेरी किंवा गडद जांभळा असु शकतो. छिलक्याच्या रंगाचे स्वादावर काही ही प्रभाव पडत नाही पण याचे स्वाद या वर निर्भर करते की याला कोठे उगवले गेले आणि किती पिकला आहे. याला पूर्ण च्या पूर्ण छिलक्या, बी आणि गरासह खाऊ शकतो. घरगुती उपचारा मध्ये असे मानले जाते की स्थाई रूपात असलेली बद्धकोष्ठता अंजीर खाण्याने दूर होते. सर्दी, लंग्स च्या आजारात पाच अंजीर पाण्यात उकळून गाळून हे पाणी सकाळ संध्याकाळी प्यायला हवे. दमा ज्यात कफ (बलगम) निघतो त्यात अंजीर खाणे लाभकारी असते त्यामुळे कफ बाहेर येते. कच्चे अंजीरांना कमरे च्या तापमाना वर पीकवता येते पण याने त्यात स्वाभाविक स्वाद येत नाही. अंजीर कैलशियम, रेशे व विटामिन ए, बी, सी ने युक्त असते. एका अंजीर मध्ये सुमारे ३० कैलरी असते. एका सूखा अंजीर मघ्ये कैलरी ४९, प्रोटीन ०.५७९ ग्राम, कर्ब १२.४२ ग्राम, फाइबर २.३२ ग्राम, एकूण फैट ०.२२२ ग्राम, सैचुरेटेड फैट ०.०४४५ ग्राम, पॉलीअनसैचुरेटेड फैट ०.१०६, मोनोसैचुरेटेड फैट ०.०४९ ग्राम, सोडियम २ मिग्रा आणि विटामिन ए, बी, सी युक्त असते. यात ८३ टक्के साखर असल्याने हे विश्वातील सर्वात गोड फळ आहे. डायबिटीज च्या रुग्णांना इतर फळांपेक्षा अंजीर चे सेवन प्रमुख्याने लाभकारी असते. अंजीर पोटैशियम चे चांगले स्रोत आहे,जो रक्तचाप आणि रक्त शर्करा ला नियंत्रित करण्यात मदत करतात. अंजीर मध्ये स्थित रेशे वजनाला संतुलित राखत जाडीला कमी करतो तसेच स्तन कैंसर आणि मेनोपॉज ची कम्पलेंट दूर करण्यात मददगार असते. वाळलेल्या अंजीरात फेनोल, ओमेगा-३, ओमेगा-६ असते. हे फैटी एसिड कोरोनरी हार्ट डिजीज च्या धोक्याला कमी करण्यात मदत करते. अंजीर मध्ये कैल्शियम खूप असते,जे हड्ड्याना मजबूत करण्यात सहायक असते. अंजीर मध्ये पोटेशियम जास्त असते आणि सोडियम कमी असते म्हणून हे उच्चरक्तचाप च्या समस्या दूर करते. अंजीर च्या सेवन करण्याने मधुमेह, सर्दी-जुकाम, दमा आणि अपच जैसी अनेक व्याधींवर लाभ होतो.\n", "id": "mar_Deva_55035"} {"text": "मोसंबी\n\nमोसंबी हे पिवळट हिरव्या रंगाचे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे.\n\nए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असतं. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे मुलांसाठी मोसंबी विशेष फायदेशीर आहे\n\nहे फळ पिकल्यावर किंवा परिपक्व झाल्यावर या फळाचा रंग सोनेरी - पिवळ्या ते हिरवी राहू शकते. मोसंबी हे फळ आतील भागांमध्ये पातळ, पांढऱ्या पडद्याद्वारे दहा विभागात विभागलेला आहे आणि त्यामध्ये काही न खाता येणाऱ्या मलई रंगाच्या बिया देखील आहेत. मोसंबी हे फळ सुगंधित, रसाळ आणि गोड असते आणि कमी आंबटपणामुळे या फळाला मधुर, सौम्य आणि गोड चव तयार होते.\n", "id": "mar_Deva_55036"} {"text": "पोप क्लेमेंट आठवा\n\nपोप क्लेमेंट आठवा (फेब्रुवारी २४, इ.स. १५३६ - मार्च ३, इ.स. १६०५:रोम, इटली) हा जानेवारी ३०, इ.स. १५९२ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.\n", "id": "mar_Deva_55037"} {"text": "झहूर इलाही\n\nझहूर इलाही (मार्च १, १९७१ - हयात) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. १९९६ ते इ.स. १९९७ या काळात तो २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने व १४ एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत असे.\n", "id": "mar_Deva_55038"} {"text": "रास्ता पेठ (पुणे)\n\nरास्ता पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. याला सरदार (आंनदराव लक्ष्मणराव) रास्तेंचे नाव देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55039"} {"text": "भवानी पेठ (पुणे)\n\nभवानी पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. येथे बांधकाम, सुतारकाम व तत्सम उद्योगांच्या सामानाची किरकोळ तसेच ठोक विक्री करणारी दुकाने आहेत.\n", "id": "mar_Deva_55040"} {"text": "नारायण पेठ (पुणे)\n\nनारायण पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. लोकमान्य टिळकांचा केसरी वाडा हा नारायण पेठेत आहे.\n", "id": "mar_Deva_55041"} {"text": "नवी पेठ (पुणे)\n\nनवी पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. हा भाग पानशेतच्या पूरानंतर निर्वासित झालेल्या व्यक्तींना वसविण्यासाठी पहिल्यांदा विकसित केला गेला.\n\nअलका टॉकीझ चौकापासून दांडेकर पुलापर्यंतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा असलेला भाग यात मोडतो.\n", "id": "mar_Deva_55042"} {"text": "सदाशिव पेठ (पुणे)\n\nसदाशिव पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. जुन्या शहरातील या भागाला सदाशिवराव भाऊंचे नाव देण्यात आले.\n\nपानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर ह्या पेठेला सदाशिव पेठ असे नाव देण्यात आले.\n\nही पेठ पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मोडते. या पेठेत मराठी ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे. पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे आजही बघायला मिळतात. आणि इथे राहणाऱ्या लोकांनी स्वतःची एक नवीन शैली तयार केली आहे. ह्या शैलीमुळे मराठीमध्ये \"सदाशिव पेठ\" हे नवे विशेषण तयार झाले आहे.\n", "id": "mar_Deva_55043"} {"text": "शनिवार पेठ (पुणे)\n\nशनिवार पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. हया पेठेला पुण्याच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. शनिवार वाडा ह्या पेठेत आहे. शनिवार पेठेच्या बाजुने नारायण पेठ, कसबा पेठ इत्यादी पेठा आहेत.अहिल्यादवि होळकर चौक तरुण मंडल हे फार पूर्वीचे गणेशोत्स्तव मंडल आहे.\n", "id": "mar_Deva_55044"} {"text": "गुरुवार पेठ (पुणे)\n\nगुरुवार पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे.\n\nगुरुवार पेठ ही पुणे शहरात जागा आपूरी पडल्याने राजा शाहु महाराजाने दयाराम गगाराम खतरी यास बाजारपेठ वसवीन्यासाठई सनद करून दीली.\n", "id": "mar_Deva_55045"} {"text": "बुधवार पेठ (पुणे)\n\nबुधवार पेठ, पुणे हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला 'अप्पा बळवंत चौक' इथेच आहे. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता 'तांबडी जोगेश्वरी' हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे.\n\nबुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो.\n", "id": "mar_Deva_55046"} {"text": "सोमवार पेठ (पुणे)\n\nसोमवार पेठ, पुणे हा भारतातील पुणे शहराचा एक भाग आहे. सोमवार पेठेचे जुने नावा शाहापूर पेठ असे होते.\n\nजुन्या पुणे शहरातील एक मध्यवर्ती क्षेत्र.\n", "id": "mar_Deva_55047"} {"text": "कसबा पेठ (पुणे)\n\nकसबा पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक प्राचीन भाग आहे. हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या भागात भरपूर वाडे दिसून येतात.\n", "id": "mar_Deva_55048"} {"text": "आघारकर संशोधन संस्था\n\nपुण्यातील आघारकर संशोधन संस्था ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून ती पुणे विद्यापीठ व ,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तर व पीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प हाती घेते.\n\nआघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी या संस्थेची स्थापना केली. १९९२ मध्ये संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55049"} {"text": "पोप सिक्स्टस चौथा\n\nपोप सिक्स्टस चौथा (जुलै २१, इ.स. १४१४: सव्होना, इटली-ऑगस्ट १२, इ.स. १४८४:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता. हा एक कलासक्त पोप होता. त्याने अनेक कलाकारांना आश्रय दिला होता. याच्या सद्दीत रोममधील सिस्टीन चॅपल उभारले गेले, जेथे अनेक कलाकृती तयार केल्या गेल्या व जतन केल्या गेल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_55050"} {"text": "नौरोसजी वाडिया महाविद्यालय\n\nनौरोसजी वाडिया महाविद्यालय पुण्यातील महाविद्यालय आहे.\n\nपुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९३२मध्ये झाली. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी हे महाविद्यालय चालवते.\n", "id": "mar_Deva_55051"} {"text": "दर्शना गमागे\n\nदर्शना गमागे (मार्च २, इ.स. १९७९:कोलंबो, श्रीलंका - ) कडून तीन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करायचा.\n", "id": "mar_Deva_55052"} {"text": "मार्क व्हर्मुलेन\n\nमार्क अँड्रु व्हर्मुलेन (मार्च २, इ.स. १९७९:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया - ) हा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.\n", "id": "mar_Deva_55053"} {"text": "फ्लोरिडा\n\nफ्लोरिडा () हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या (कॅलिफोर्निया, टेक्सास व न्यू यॉर्क राज्यांच्या खालोखाल) क्रमांकाचे राज्य आहे.\n\nफ्लोरिडाच्या पश्चिमेला मेक्सिकोचे आखात, पूर्वेला अटलांटिक महासागर तर उत्तरेला जॉर्जिया व अलाबामा ही राज्ये आहेत. फ्लोरिडाचा राज्याचा बराचसा भूभाग मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागर ह्यंमधील द्वीपकल्पावर वसला आहे ज्यामुळे फ्लोरिडाला २,१७० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. फ्लोरिडाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये फ्लोरिडा पॅनहॅंडल असे संबोधतात. फ्लोरिडाच्या दक्षिणेला सुमारे ४,५०० लहान-मोठ्या बेटांचा (कीज) एक द्वीपसमूह असून की वेस्ट हे सर्वात पश्चिमेकडील बेट आहे. टॅलाहासी ही फ्लोरिडाची राजधानी, जॅक्सनव्हिल हे सर्वात मोठे शहर तर मायामी-फोर्ट लॉडरडेल, टॅंपा, सेंट पीटर्सबर्ग, ओरलॅंडो ही येथील इतर मोठी शहरे आहेत.\n\nफ्लोरिडा हे अमेरिकेमधील अतिप्रगत राज्यांपैकी एक आहे. वर्षातील बाराही महिने सूर्यप्रकाशाचे दिवस, सौम्य हवामान, रम्य समुद्रकिनारे इत्यादी कारणांमुळे फ्लोरिडा हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तसेच येथे अमेरिकेमधील व जगभरातील अनेक धनाढ्य उद्योगपती, सिनेकलाकार व खेळाडूंचे वास्तव्य आहे. येथील अंदाजे २ कोटी लोकसंख्येच्या २२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत व १८ टक्के लोक केवळ स्पॅनिश भाषा बोलतात.\n\nदेशातील चौथ्या क्रमांकावर असलेली फ्लोरिडाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. कृषी हा येथील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग असून अमेरिकेमधील ७४ टक्के संत्र्यांचे उत्पादन फ्लोरिडामध्ये होते.\n", "id": "mar_Deva_55054"} {"text": "आयडाहो\n\nआयडाहो () हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले व कॅनडा देशासोबत सीमा असणारे आयडाहो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३९व्या क्रमांकाचे राज्य आहे.\n\nअत्यंत तुरळक लोकवस्ती असणाऱ्या आयडाहोच्या उत्तरेला कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पूर्वेला मोंटाना व वायोमिंग, पश्चिमेला वॉशिंग्टन व ओरेगॉन, तर दक्षिणेला नेव्हाडा व युटा ही राज्ये आहेत. बॉइझी ही आयडाहोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_55055"} {"text": "यष्टिचीत\n\nक्रिकेटच्या खेळात यष्टिचीत(stumped-out) हा फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे.\n\nयष्टिचीत होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे -\n\nटाकलेला चेंडू नो-बॉल असता कामा नये. वाईड चेंडू चालतो. खेळत असलेला फलंदाज धाव काढण्याचा प्रयत्‍न सोडून अन्य कारणास्तव आपली क्रीझ सोडून पुढे गेलेला असला पाहिजे. चेंडू बॅटला न लागता यष्टिरक्षकाकडे गेला पाहिजे. फलंदाज धाव काढण्याच्या प्रयत्नात असता कामा नये. असे असल्यास फलंदाज धावचीत समजला जाईल. यष्टिरक्षकाने चेंडू यष्टीवर फेकून मारून अथवा चेंडू हातात ठेवून आपल्या त्याच हाताने यष्टी मोडली पाहिजे. या क्षणी फलंदाज क्रीझच्या बाहेर पाहिजे.\n\nयष्टिचीत झालेल्या फलंदाजाबद्दल गोलंदाजाला व यष्टिरक्षकाला श्रेय देण्यात येते.\n", "id": "mar_Deva_55056"} {"text": "नेब्रास्का\n\nनेब्रास्का (; पर्यायी उच्चारः नेब्रॅस्का) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले नेब्रास्का हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती होते. नेब्रास्का हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३८व्या क्रमांकाचे राज्य आहे.\n\nनेब्रास्काच्या उत्तरेला साउथ डकोटा, नैऋत्येला कॉलोराडो, पश्चिमेला वायोमिंग, दक्षिणेला कॅन्सस, आग्नेयेला मिसूरी तर पूर्वेला आयोवा ही राज्ये आहेत. लिंकन ही नेब्रास्काची राजधानी तर ओमाहा हे सर्वात मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_55057"} {"text": "एर इंडिया\n\nएर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.\n\nएके काळी भारतीय उपखंडामधील सर्वात मोठी विमानकंपनी असलेल्या एर इंडियाचा एकूण वाहतूकीमध्ये ६० टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. सप्टेंबर २००७ ते मे २०११ दरम्यान भारतीय विमानवाहतूकीमधील एर इंडियाचा वाटा १९.२ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर घसरला. २०११ मध्ये भारत सरकारने एर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. ह्याच वर्षी इंडियन एरलाइन्सला एर इंडियामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. २०१४ मध्ये एर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमानसंघटनेमध्ये प्रवेश मिळाला.\n\n२०२२मध्ये टाटा उद्योगसमूहाने ही कंपनी विकत घेतली.\n", "id": "mar_Deva_55058"} {"text": "रियो ग्रांदे\n\nरियो ग्रांदे (व ) ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावते. तेथून आग्नेयेकडे ३,०५१ किमी लांब वाहत जाउन ती मेक्सिकोचे आखात ह्या अटलांटिक महासागराच्या उपसमुद्राला मिळते. अमेरिकेच्या कॉलोराडो, न्यू मेक्सिको व टेक्सास ह्या राज्यांमधून वाहणारी ही नदी अमेरिका व मेक्सिको राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा ठरवण्यासाठी वापरली गेली आहे. रियो ग्रांदेच्या उत्तरेस टेक्सास राज्य तर दक्षिणेस मेक्सिकोची चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओन व तामौलिपास ही चार राज्ये स्थित आहेत.\n\nह्या नदीचे पाणी शेती व मानवी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे केवळ २० टक्के पाणी समुद्रापर्यंत पोचते.\n", "id": "mar_Deva_55059"} {"text": "फुलराणी (चित्रपट)\n\nफुलराणी: अविस्मरणीय प्रेम कहाणी हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे जो विश्वास जोशी यांनी सह-लिखित आणि दिग्दर्शित केला आहे आणि फिनक्राफ्ट मीडिया, अमृता फिल्म्स आणि थर्ड एस एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आहे. वायाकॉम१८ स्टुडिओ द्वारे वितरित या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९६४ च्या अमेरिकन म्युझिकल कॉमेडी ड्रामा माय फेअर लेडीचा रिमेक आहे, जो स्वतः १९१३ च्या पिग्मॅलियन नाटकाचे रूपांतर आहे. हे २२ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.\n", "id": "mar_Deva_55060"} {"text": "साचा:Copyright?\n\nप्रिय विकिसदस्य,\n\nविषयः प्रताधिकार संदर्भात\n\nआपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.\n\nअभ्यसनीय लेखांची यादी\n\nविकिपीडिया काय आहे आणि काय नाही\n\nविकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक ढोबळ आणि मर्यादित माहिती\n\nआपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.\n\nमोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .\n\nसाहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.\n\nआपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.\n\nलिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा\n\nतुम्ही एका लेखासाठी एकाच स्रोत माहितीवर अवलंबून असाल तर लेखकाच्या लेखन शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होण्यासाठी, काही काळ थांबून स्वशब्दात लेखन करु शकता शिवाय लेखन साधारणत: एकाच लेखात एका वेळी दोन परिच्छेद अथवा ४००० बाईट्स पेक्षा कमी लेखन करण्याचा विचार करता येऊ शकेल. याचा अर्थ दोन परिच्छेद कॉपी पेस्टींग करा असा नव्हे. केवळ एकाच वेळी जास्त लेखनाचा मोह टाळून कालांतराने त्याच लेखात स्वशब्दात पुर्नलेखन केल्यास मूळ लेखकाच्या शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होऊन स्वशब्दात लेखन करणे सोपे होऊ शकते एवढेच. (३-४ परिच्छेद अथवा विभागांपेक्षा अधिक लेख आधी पासून उपलब्ध असेल तर अशा लेखाचे पूर्ण वाचन करून पुर्नलेखनाचा/ पुर्नमांडणीचा प्रयत्न केल्यास, प्रताधिकारीत अंश गळून पडण्यास मदत होऊ शकते.)\n\n३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); \"सुर्य पुर्वेला उगवतो\" वाक्याचे \"पुर्वेला सुर्य उगवतो\" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.\n\n४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण \"एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे\" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात \"हे\" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे \"एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे\"\n\nगाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर; \"सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.\"; गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही. या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;\" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\" असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार \" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\"(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.\n\nजमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.\n\nछायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती\n\nआपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.\n\nआपले विनीत,\n\nसाहाय्य चमू\n", "id": "mar_Deva_55061"} {"text": "कोथरूड\n\nकोथरूड हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. पूर्वी या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होत असे.कोथरूड सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर आहे.एखाद दोन प्रमुख खासगी उद्योग संस्था(कारखाने) वगळता मुख्यत्वे मध्यमवर्गीय निवासी क्षेत्रांचा या विभागात समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_55062"} {"text": "नेरुर\n\nनेरुर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. ह्या गावात ३२ वाडया आहेत. येथे मालवणी भाषा (मराठीतील एक बोलीभाषा) बोलली जाते. नेरुरमध्ये श्री देव कलेश्वर, श्री गावडोबा, श्री भुतनाथ रवळनाथ अशी अनेक मंदिरे आहेत. श्री देव कलेश्वर हे येथील प्रमुख मंदिर. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे बरीच मोठी जत्रा भरते. श्री देव कलेश्वराचा रथ हे या जत्रेचे प्रमुख आकर्षण असते. पूर्ण जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येथे येतात.\n\nनेरुरकर, गावडे, राऊत, परब, देसाई, प्रभु ही ह्या गावातील प्रमुख आडनावे आहेत. चवाठा, जकात, नेरुरपार ह्या गावातील काही महत्त्वाच्या वाडया. नेरुरपार येथील नदीवरील पुलामुळे कुडाळ आणि मालवणमधील अंतर कमी झाले. त्यामुळे नेरुरला वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्व आले आहे. वालावल, भोगवे, काळसे, पिंगुळी, कोरजाई, पाट, परुळे ही नेरुरजवळील काही गावे आहेत.\n", "id": "mar_Deva_55063"} {"text": "सर ज.जी. कलामहाविद्यालय\n\nसर ज.जी. कलामहाविद्यालय तथा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. जमशेटजी जीजीभॉय (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून १८५७च्या मार्च महिन्यात मुंबईत 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री' ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले 'ॲन्ड इंडस्ट्री' हे शब्द हटवले.\n\n१९८१ सालापासून ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.\n", "id": "mar_Deva_55064"} {"text": "अभिनव कला महाविद्यालय (पुणे)\n\nभारतीय कलाप्रसारिणी सभेचे अभिनव कला महाविद्यालय ही पुण्यातील प्रसिद्ध कलाशिक्षणसंस्था आहे. १९५२ साली पुडुचेरीचे माजी राज्यपाल सयाजीराव सिलम व सामाजिक कार्यकर्ते एन.ई. पुरम यांच्या पुढाकाराने कलाशिक्षण देण्याकरिता महाविद्यालयाची स्थापना झाली.\n", "id": "mar_Deva_55065"} {"text": "चाउ एन-लाय\n\nचाउ एन-लाय (मार्च ५, इ.स. १८९८ - जानेवारी ८, इ.स. १९७६) हा चीनच्या साम्यवादी पक्षाचा नेता व राष्ट्राध्यक्ष होता.\n\nचाउ एन-लाय हा इ.स. १९४९ ते मृत्यूपर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होता तसेच १९४९ ते इ.स. १९५८पर्यंत त्याने चीनचे परराष्ट्रमंत्रीपदही सांभाळले.\n", "id": "mar_Deva_55066"} {"text": "फेलिपे गॉन्झालेझ\n\nफेलिपे गॉन्झालेझ मार्केझ (५ मार्च, १९४२ - ) हे १९८२-९६ दरम्यान स्पेनचे पंतप्रधान होे. गॉन्झालेझ व्यवसायाने वकील आणि प्राध्यापक आङेत.\n", "id": "mar_Deva_55067"} {"text": "वाझ्गेन सर्ग्स्यान\n\n१९८८ ते १९९४ दरम्यान चाललेल्या नागोर्नो-काराबाख युद्धामध्ये सर्गस्यानने मोठी भूमिका निभावली होती. युद्ध संपल्यानंतर त्याने आर्मेनियन लष्कराची सुत्रे हाती घेतली व तो देशातील एक सामर्थ्यशाली नेता बनला. ऑक्टोबर १९९९ मध्ये पंतप्रधानपदावर असताना त्याची काही माथेफिरूंनी गोळ्या घालून हत्या केली.\n", "id": "mar_Deva_55068"} {"text": "पिएर-सिमोन लाप्लास\n\nपियेर-सिमों लाप्लास (; २३ मार्च १७४९, काल्व्हादोस, नोर्मंदी - ५ मार्च १८२७, पॅरिस) हा एक प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. त्याला गणितामधील लाप्लास समीकरण व लाप्लास रूपांतर ह्यांचा जनक मानले जाते.\n", "id": "mar_Deva_55069"} {"text": "अलेस्सांद्रो व्होल्टा\n\nअलेस्सांद्रो व्होल्टा (फेब्रुवारी 18, इ.स. 1745 - इ.स. 1827 मार्च 5) इ.स.चे 1800 च्या दशक मध्ये बॅटरी शोध साठी प्रसिद्ध, एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होता.\n\nपूर्ण नाव - अलेस्सांद्रो ज्युसेप आंतोनिओ अनास्तासिओ व्होल्टा जन्म - फेब्रुवारी १८, १७४५ कोमो, लोंबार्डी, इटली मृत्यू - मार्च ५, १८२७ कोमो, लोंबार्डी, इटली निवासस्थान - इटली ध्वज इटली राष्ट्रीयत्व - इटली ध्वज इटली कार्यक्षेत्र - भौतिकशास्त्र ख्याती - विद्युतघटकाची (इलेक्ट्रिक बॅटरीची) निर्मिती\n\nव्होल्टाच्या बॅटरीमुळं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची पाळंमुळंच रोवली गेली. यातूनच मग पुढे 'इलेक्ट्रोकेमिस्ट्री' आणि 'इलेक्ट्रोमॅग्नेटिझम' यांच्यातले अनेक प्रयोग करणं शक्य झालं. एकूणच गॅलव्हिनीच्या संशोधनाचा सगळीकडे 'जाता जाता' उल्लेख केला जातो, तर व्होल्टाच्या कामगिरीचा वापर नंतर तारायंत्र ('टेलिग्राफ'), दूरध्वनी ('टेलिफोन') आणि बिनतारी ('वायरलेस') या यंत्रणांच्या संबंधित तंत्रज्ञानांच्या संशोधनात होणार होता! विजेची निर्मिती त्या बेडकाच्या शरीरात होत नसून तिचा उगम दुसरीकडे होतो हे दाखवून देण्यासाठी त्यानं आता जंग जंग पछाडलं. त्यासाठी त्यानं एक उपकरण तयार केलं. त्यात चांदी आणि जस्ताच्या धातूचे बरेच तुकडे घेतले. या तुकडय़ांमध्ये त्यानं ओलसर कार्डबोर्डच्या तबकडय़ा बसवल्या आणि एका जिवंत बेडकाच्या शरीरातून त्या उपकरणाच्या साहाय्यानं वीज सोडली, तर तोही थरथरला. गंमत म्हणजे यात कुठेही लेडन जारचा (म्हणजे तत्कालीन बॅटरीचा) वापर नव्हता. याचाच अर्थ म्हणजे त्या जिवंत बेडकाच्या शरीरात कुठली तरी अगदी कमी ताकदीची वीज होती आणि जेव्हा जास्त ताकदीच्या बाहेरच्या धातूच्या बॅटरीसदृश उपकरणाला त्या प्राण्याचा थेट स्पर्श झाला तेव्हा ती बेडकाच्या शरीरातली वीज त्या सर्किटमधून गेली, आणि त्यामुळे त्याच्या पायांची थरथर झाली. यानंतर व्होल्टानं स्वतःवरही प्रयोग केले! त्यासाठी त्यानं आपल्या तोंडात एक चांदीचा चमचा धरला. मग आपल्या जिभेच्या पुढच्या टोकावर एक पत्र्याचा तुकडा ठेवला. मग त्यानं तो तुकडा मागे असलेल्या चमच्याला जोडताच त्याला एक घाणेरडा वास आला! याचं कारण म्हणजे हे दोघं एकमेकांना जोडले जाताच या दोन वेगवेगळ्या धातूंमधून वीज गेली आणि ती वासाच्या रूपानं बाहेर प्रकटली! म्हणजेच जिवंत किंवा मृत बेडकाचे पाय हलण्यामागचं कारण हे त्या बेडकाच्या शरीरात कुठलीही बॅटरी वगैरे नसून बाहेरच्या सर्किटला तो बेडूक चिकटला की तो बेडूकही त्याच सर्किटचा भाग होणं, आणि त्यामुळे त्याच्या शरीरातून वीज जाणं, आणि म्हणून तो थरथरणं हे असतं, असा अतिशय महत्त्वाचा निष्कर्ष त्यानं काढला. त्यामुळे 'ॲनिमल इलेक्ट्रिसिटी' वगैरे बंडल प्रकार असतात हे त्यानं दाखवून दिलं! दोन धातू जवळ आणले आणि त्यांच्यामध्ये ओलसरपणा असला की वीज तयार होते हे व्होल्टाच्या लक्षात आलं होतं. हा निष्कर्ष सनसनाटीच होता. यातच तर आपण आजही वापरत असलेल्या 'बॅटरी'चीही मूळं होती! त्याच्या या निष्कर्षांमुळे इटलीतल्या सगळ्या बेडकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असेल! गॅलव्हिनीचा या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर एका वर्षांनं, म्हणजे २० मार्च १८०० या दिवशी व्होल्टानं लंडनच्या मानाच्या 'द रॉयर सोसायटी'चे सचिव सर जोसेफ बँक्स यांना पत्र लिहून आपल्या गॅलव्हिनीबरोबरच्या वादावर कायमचा पडदा टाकण्यात आपल्याला यश आल्याचं कळवलं. त्यासाठी आपल्या उपकरणात ठराविक पदार्थ विशिष्ट रचनाक्रमानं मांडून त्यांच्याद्वारे वीजनिर्मिती करण्यात आपल्याला यश मिळालेलं असून प्राण्यांच्या शरीरात वीज तयार होते वगैरे सगळं बकवास असल्याचा त्यानं दावा केला. अर्थातच व्होल्टाचं मत अर्धवट प्रमाणात बरोबर असणार होतं. त्यानं तयार केलेल्या त्या काळात 'व्होल्टाईक पाईल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपकरणालाच आपण आज सगळीकडे वापरत असलेली बॅटरी म्हणून ओळखतो.\n", "id": "mar_Deva_55070"} {"text": "जोसेफ स्टॅलिन\n\nजोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली ऊर्फ जोसेफ स्टालिन (रशियन इओसेफ स्तालिन) यांचा जन्म डिसेंबर २१ १८७९ रोजी सध्याच्या जॉर्जिया (देशातील) तिफ्लिस प्रांतातील गोरी या गावी झाला. सोवियेत संघास जागतिक महाशक्ती म्हणून घडविणारे स्टालिन अतिशय सामान्य कुटुंबातले होते. त्यांचे वडील विसारिओन इव्हानोविच जुगाश्विली हे चांभार काम करीत तर आई एकातेरिना जॉर्जियेव्हना गृहिणी होती. त्यांना एकूण चार अपत्ये होती, पण स्टालिन यांची तीन भावंडे लहानपणीच दारिद्र्य व रोगराईमुळे मरण पावली होती.\n\nस्टालिनच्या आईला स्टालिनच्या भविष्याबाबत फार काळजी वाटत असे. जोसेफने मोठे होऊन धर्मोपदेशक व्हावे असे तिला वाटत होते. त्यानुसार जोसेफ ९ वर्षांचा झाल्यावर त्याला चर्चच्या शिक्षणकेंद्रात पाठविण्यात आले. त्या शाळेत ६ वर्षे शिकल्यावर त्याला तिफ्लिस येथील उच्च शिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. त्या केंद्रात जोसेफ ५ वर्षे शिकला. या काळात जोसेफने हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमाविले. पण बंडखोर वृत्तीच्या जोसेफने अभ्यासक्रम सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे स्टालिनचे त्यांच्या शिक्षकांशी वारंवार खटके उडू लागले. इतकेच नव्हे तर त्यावर्षी स्टालिनने परिक्षा देण्यासही नकार दिल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यावर स्टालिनने काही काळ शिक्षक म्हणून तर काही काळ वेधशाळेत नोकरी केली. या काळातही इतिहास, मार्क्सवाद वगैरे विषयांवर त्यांचे वाचन सुरूच होते. मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले.\n\n१८९४ पासून स्टालिन राजकीय क्रांतीसाठी काम करू लागले. लवकरच स्थानिक पोलीस त्यांच्या मागे लागले. त्यांच्या जाचातून सुटता यावे म्हणून स्टालिन मग बाकु व बाटुमच्या कामगार संघटनांमध्ये प्रचार कार्य करू लागले. १९०२ साली संपात सहभागी झाल्याबद्दल जोसेफ स्टालिन यांना अटक करून १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली तसेच त्या शिक्षेनंतर सायबेरियात हद्दपारीची शिक्षाही देण्यात आली. पण स्टालिन एका महिन्याच्या आतच कैदेतून निसटले. १९०४ पासून सुमारे १० वर्षे भूमिगत राहून, आपले नाव आणि वेश बदलत जोसेफने क्रांतिकारी म्हणून आपले कार्य सुरूच ठेवले. याच काळात स्टालिन यांना एकूण ८ वेळा पकडण्यात आले पैकी ७ वेळा त्यांना हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. त्यांनी बदलेल्या अनेक नावांपैकी स्टालिन हेही एक नाव होते. पुढे स्टालिन हे नाव कठोर, पोलादी, कणखर ध्येयाचे प्रतीक बनले.\n\n१९०५ साली पहिल्यांदा जोसेफ स्टालिन, लेनिन यांना भेटले. पहिल्या भेटीतच लेनिनचा प्रभाव स्टालिनवर पडला. १९१३ पासून लेनिनचे निकटचे सहकार्य स्टालिनला लाभले. त्यांच्याच सूचनेवरून स्टालिननी मार्क्सवाद व राष्ट्रीय समस्या या नावाचा प्रबंध लिहिला. मार्च १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीच्यावेळी स्टालिन सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होते. समाजवाद्यांच्या दबावामुळे त्यावेळी सायबेरियात असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली. लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑक्टोबर क्रांतीत स्टालिनही सहभागी झाले होते. त्या क्रांतीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या अल्पसंख्य राष्ट्रिक गटाचे मंत्रिपद स्टालिनकडे देण्यात आले.\n\n१९१८ मध्ये सोव्हियेट संघात सुरू झालेल्या यादवी युद्धात स्टालिन यांना संरक्षण खात्याची आणि मंत्रिमंडळाच्या कार्यकारी समितीतील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्सारित्सिन भागात बंडखोर लोकांपासून जनतेचा बचाव करण्याची जबाबदारी स्वीकारून स्टालिन यांनी तशी कार्यवाही केली. वोल्गा नदीवरील त्सारित्सिन या शहरास पुढे स्टालिनग्राड (रशियन उच्चार स्तालिनग्राद) असे नाव देण्यात आले. (नंतर ते पुन्हा बदलवून त्याचे व्होल्गोग्राड झाले). १९२० साली स्टालिन यांच्या प्रयत्नामुळे, त्यासाठी लढा देऊन जॉर्जिया राज्य सोव्हियेट संघास जोडण्यात आले. १९२२ साली स्टालिन यांना बोल्शेविक पक्षाचे महासचिव करण्यात आले. तर लेनिन यांच्या आजारपणात स्टालिन परराष्ट्र मंत्री होते. लेनिन यांच्या मृत्युनंतर त्यांचा देह लाल चौकात जतन करावा अशी आग्रही भूमिका स्टालिनची होती. त्यास मार्क्सवाद्यांनी विरोधही केला होता. पण कोणाचेही न ऐकता स्टालिननी लेनिनची समाधी लाल चौकात उभी केलीच.\n\nलेनिननंतर सोव्हियेट संघाचे नेतृत्व ट्रॉट्स्की किंवा स्टालिन यांच्यापैकी कोणाला द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. स्टालिनकडे ट्रॉट्स्की सारखे वक्तृत्वाचे अंग नव्हते पण स्टालिन एक कुशल संघटक, उत्तम प्रशासक, निष्ठावान कार्यकर्ता असल्याने त्यांना सामान्य पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता म्हणून स्टालिनच सोव्हियेट संघाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले.\n\nयादवी युद्धाच्या काळातच स्टालिन आणि ट्रॉट्स्की यांच्यात अतिशय उग्र मतभेद झाले. १९२८ मध्ये पक्षाने ट्रॉट्स्की यांना हद्दपार करून हे सर्व मतभेद संपविले. त्या आधी १९२७ साली साम्यवादी पक्षाच्या १५ व्या परिषदेने राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 'एका राष्ट्रात समाजवाद' ही नीती स्वीकारली व त्यानुसार १९२८ च्या प्रारंभी राष्ट्रीय नियोजन मंडळाने पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व १ ऑक्टोबर १९२८ पासून योजनेला मूर्त स्वरूप मिळून प्रत्यक्ष कार्य आरंभ झाले. सोवियेत संघात पंच वार्षिक योजना राबवून त्या यशस्वी करण्याची जबाबदारीही राष्ट्राध्यक्ष म्हणून स्टालिन यांचीच होती. या सगळ्यात ट्रॉट्स्कीचे नाव कोठेही नव्हते.\n\n१९२८ ते १९५३ पर्यंत सोव्हियेट संघाचे नेतृत्व स्टालिनकडे होते. स्टालिन यांनी अवघ्या १२ वर्षांच्या काळात देशाची उभारणी केली, जागतिक महासत्ता म्हणून सोवियेत संघ उदयास आले. राष्ट्राध्यक्ष स्टालिन यांच्या पुढाकारानेच सोवियेत संघाची घटना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे सोव्हियेट संघात समावेष असलेल्या प्रत्येक वांशिक व राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वतः स्टालिन यांनीच स्वीकारली. तसेच घटनेप्रमाणे सर्व देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकारचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टालिन यशस्वी झाले. प्रत्येक गटाला आणि देशाला महत्त्व दिल्याने अल्पकाळातच प्रत्येक घटक राज्याने नेत्रदीपक प्रगती केली. पण हजारो विरोधकांचे निर्दालन करणारा नरराक्षस असे त्यांना संबोधण्यात येत असे. तसेच दुसऱ्या महायुद्धात सोवियेत संघाची जी अपार हानी झाली त्याचे कारणही स्टालिन यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. पक्षशुद्धी मोहिमेत हजारो विरोधकांना मारल्याचा आरोपही स्टालिनवर आहे. देशात स्टालिन यांची एकछत्री हुकुमशाही राजवट होती. सर्वंकष शिस्तीचा पुरस्कर्ता, कठोर मनाचा अशी स्टालिनची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली.\n\n१९५२ अखेर स्टालिन यांची प्रकृती ढासळू लागली. मार्च ६ १९५३ रोजी स्टालिनचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_55071"} {"text": "चिपळी\n\n'चिपळी' हे हातातील बोटांमघ्ये धरून वाजवयाचे एक छोटेखानी वाद्य आहे, जे लाकूड आणि धातूंच्या पातळ झांजा पासून बनविले जाते आणि ते घनवाद्ये ह्या वर्गात मोडले जाते. काही पौराणिक सिनेमा-नाटकांमध्ये श्रीनारद मुनी, 'नारायण, नारायण' म्हणत डाव्या हाताने हीच 'चिपळी' वाजवताना दाखवतात. महाराष्ट्रातील संतांनी समाज प्रबोधन आणि हरीभक्तीचा प्रसार आपल्या अभंग, कीर्तन ह्या द्वारे केला, त्यातील संगीताचा एक भाग म्हणजेच त्या कीर्तनकारांच्या हातातील 'चिपळया'.\n", "id": "mar_Deva_55072"} {"text": "शौकत अझीझ\n\nशौकत अझीझ (उर्दू: شوکت عزیز ; रोमन लिपी: Shaukat Aziz) (६ मार्च, इ.स. १९४९ ; कराची, तत्कालीन पश्चिम पाकिस्तान - हयात) हे पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आहे. यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त लष्करी राजवटीत २० मे, इ.स. २००४ ते १५ नोव्हेंबर, इ.स. २००७ या कालखंडात पाकिस्तानाचा १५वे पंतप्रधान म्हणून सूत्रे सांभाळली. यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले व त्यात त्यांना काही अंशी यशही आले. पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर हे लंडन, युनायटेड किंग्डम येथे स्थायिक झाला असून मिलेनियम अँड कॉप्थॉर्न पीएलसी या कंपनीच्या मंडळावर काम करत आहे.\n\nराजकारणात प्रवेशण्याअगोदर अझीझ अमेरिकेत सिटीबँक समूहात वरिष्ठपदावर काम करत होते. परवेझ मुशर्रफ याच्या आमंत्रणावरून अमेरिकेतून पाकिस्तानात परतून नोव्हेंबर, इ.स. १९९९मध्ये याने पाकिस्तानाच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. ६ जून, इ.स. २००४ रोजी तत्कालीन पंतप्रधान झफरुल्लाखान जमाली याने पदाचा राजीनामा दिल्यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू) या राजकीय आघाडीने शौकत अझीझ याचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे केले. २८ ऑगस्ट, इ.स. २००४ रोजी त्याने पंतप्रधानपदाची शपथ घेतली व १५ नोव्हेंबर, इ.स. २००७ रोजी मुदत संपेपर्यंत पदाची धुरा वाहिली. कार्यकाळाची मुदत पूर्ण केलेला तो पहिला पाकिस्तानी पंतप्रधान ठरला.\n", "id": "mar_Deva_55073"} {"text": "तोडी\n\nहा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nहा राग तोडी थाटातून उत्पन्न होतो. याला 'मिया की तोडी' किंवा 'पंचमवाली तोडी' असेही म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_55074"} {"text": "राग मल्हार\n\nराग मल्हार हा भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय राग आहे.\n\nमेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून मेघमल्हार राग बनला आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी \"मेघमल्हार\" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे, असे सांगतात.\n\nगौड-मल्हार, मिया-मल्हार, मेघ-मल्हार, सूर-मल्हार हे मेघ रागाची छटा असलेले उपप्रकार आहेत.\n", "id": "mar_Deva_55075"} {"text": "राग बागेश्री\n\nराग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nथाट\n\nहा काफी थाटाचा राग आहे.\n\nस्वर\n\nया रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.\n\nआरोह\n\nऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां\n\nअवरोह\n\nसां नि॒ ध, म ग॒ रे सा\n\nवादी आणि संवादी\n\nया रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.\n\nपकड\n\nधनी सा,म धनी ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।\n\nजवळचे राग\n", "id": "mar_Deva_55076"} {"text": "राग मालकंस\n\nराग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत याच सारखा हिंदोलम हा राग असू शकतो. मालकंस तीन ही सप्तकात विस्तारक्षम असा हा राग आहे. या रागात सर्व स्वर कोमल असले तरी राग स्वरूप हे शुद्ध आहे कुठल्याही रागाची छाया यावर नाही. गंभीर प्रकृतीचा राग आहे.\n", "id": "mar_Deva_55077"} {"text": "राग चंद्रकंस\n\nहा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. ह्या रागाच्या निर्मितीचे श्रेय प्रो. बी आर देवधर यांना दिले जाते. मालकंस रागातील कोमलनी ऐवजी शुद्ध निचा वापर केला असता चंद्रकंस राग निर्माण होतो. असा चंद्रकंस मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय बागेश्री अंगाचा चंद्रकंसही क्वचित ऐकायला मिळतो त्यात कोमल ध ऐवजी शुद्ध धचा वापर केला जातो.\n", "id": "mar_Deva_55078"} {"text": "राग भूप\n\nराग भूप हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nहा राग कल्याण थाटाचा राग आहे. या रागामध्ये 'मध्यम' व 'निषाद' हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती औडव- औडव अशी होते. या रागाचा वादी स्वर 'गंधार' असून संवादी स्वर 'धैवत' आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरात गातात. या रागाला समप्रकृती असा देसकार हा राग आहे. हा भक्तिरसप्रधान राग आहे.\n\nआरोहः- सा रे ग प ध सा । अवरोहः- सा ध प ग रे सा ।\n\nपकड- साऽऽ, ध़ऽ ध़ऽ सा, धसारेग सारेगऽऽ पऽ ग, धऽऽ पऽ ग, रे ग सा रे, ग धऽ धऽ सा ।\n\nभूप\n", "id": "mar_Deva_55079"} {"text": "राग देशकार\n\nराग देशकार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nया रागात सर्व स्वर शुद्ध लागतात.\n\nहा राग भुपाली/ भूप रागाशी साम्य दाखवतो. देसकार रागाच्या वादी, संवादी स्वरांमुळे भुपाली/ भूप रागापासूनची भिन्नता दर्शवली जाते.\n", "id": "mar_Deva_55080"} {"text": "राग जैत कल्याण\n\nराग जैत कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.जैत कल्याण हा कल्याण थाटातील एक राग असून,त्याचा वादी स्वर 'प' आहे तर, संवादी स्वर 'सा' आहे.\n\nभूप, देसकार यासारखा असणारा हा राग आहे. त्याचा आरोह सा रे ग प ध सां असा आहे तर अवरोह रें सां ध प ग रे सा असा आहे. पकड़ /चलन , प ध ग प , प सां प , प ध ग प\n", "id": "mar_Deva_55081"} {"text": "राग जोगकंस\n\nराग जोगकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nजोगकंस हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग असून आसावरी थाटात ह्याची मांडणी केलेली आहे. 'गुणिदास' उर्फ जगन्नाथबुवा पुरोहित ह्या रागाचे जनक म्हणून ओळखले जातात. राग जोग आणि 'कौंस' अंगाच्या स्वरावलींचा मिलाफ म्हणून हा राग प्रचलित आहे.\n\nमालकंसावर आधारित राग रचण्याचा जगन्नाथबुवांचा मानस होता. मात्र ह्या रागात शुद्ध निषादाला वरचढ ठरवून मालकंसातला कोमल निषाद आटोपता ठेवला. म्हणूनच चंद्रकौंसाशी ह्या रागाचे साधर्म्य जाणवते.\n", "id": "mar_Deva_55082"} {"text": "राग पूरिया धनाश्री\n\nपूरिया धनाश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nथाट\n\nकोमल सूर असा लिहिला आहे. तीव्र सूर असा लिहिला आहे.\n\nपूरिया धनश्री\n", "id": "mar_Deva_55083"} {"text": "राग बिभास\n\nराग बिभास हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nBibhas (sometimes also called 'Vibhas') isa pentatonic Raga belonging to the Bhairav Thaat. This Raga is sung during day break. It is quite similar to Raga Deshkar as changing the Shuddha Dha and Shuddha Re of Deshkar converts it into Bibhas. The true nature of Bibhas has Re and Dha flat. However it is very rarely performed using the Shuddha Dha. In order to maintain the pure character of Bibhas, it is very important that Pa is not the last note during any alap or taan. The atmosphere created by this raga is serious, as it has Komal 'Re' and 'Dha'\n", "id": "mar_Deva_55084"} {"text": "राग यमन\n\nराग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nया रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.\n\nस्वर - सा रे ग म प ध नि\n\nआरोह -नी रे ग म धनी सां\n\nअवरोह - सांनी ध प म ग रे सा\n\nम - तीव्र मध्यम.\n\nह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या गायनामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.\n\nरागात नेहमी ऐकू येणाऱ्या स्वरावली खालीलप्रमाणे.\n\nनि रे ग,नी रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे धनी ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याणचे एक वैशिष्ट्य आहे.\n\nयमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत.\n", "id": "mar_Deva_55085"} {"text": "राग चारुकेशी\n\nराग चारुकेशी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. यात सगळे सात स्वर असल्याने हा संपूर्ण राग आहे.\n\nचारुकेशी चारुकेशी\n", "id": "mar_Deva_55086"} {"text": "राग जयजयवंती\n\nराग जयजयवंती हा हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग असून प्राचीन ग्रंथातही त्याचा उल्लेख आढळतो. जयावंती, जयजयंती, जयंती, वैजयंती अशी त्याची इतरही पूर्वीची नावे आहेत. ह्या रागात दोन गंधार (ग ) व दोन निषाद (नि ) यांचा उपयोग केला जातो. हा राग बिलावल आणि सोरथ या दोन रागांचे मिश्रण आहे असे ही म्हणतात.\n", "id": "mar_Deva_55087"} {"text": "राग खमाज\n\nनिषाद कोमल व बाकीचे स्वर शुद्ध असे या थाटाचे स्वरूप असून प्राचीन ग्रंथांत याला 'कांभोजी' म्हणून उल्लेखलेले आढळते. या थाटाचा आश्रय राग झिंझोटी असूनही खमाज या रागाचे नाव थाटाला देण्याचा प्रघात आहे.\n\nया थाटातील रागांचे स्थूलमानाने दोन वर्ग पडतात : गंधार स्वरास वादी मानणाऱ्या रागांचा पहिला व तसे नसणाऱ्या रागांचा दुसरा. पहिल्यात खमाज, झिंझोटी, रागेश्वरी, खंबायती, तिलंग इ. राग आणि दुसऱ्यात सोरटी, देस, तिलककामोद, जयजयवंती, नारायणी, प्रतापवराळी इ. राग अंतर्भूत होतात.\n\nखमाज थाटातील खमाज, तिलंग, देस, तिलककामोद या रागांत ⇨ठुमरीसारख्या सुगम संगीतप्रकाराचे गायनवादनही बरेच होते.\n", "id": "mar_Deva_55088"} {"text": "राग तिलंग\n\n'''\n\nराग तिलंग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nह्या रागात आरोहात शु्द्धनी तर अवरोहात कोमलनी असा दोन्ही निचा उपयोग केला जातो.\n", "id": "mar_Deva_55089"} {"text": "राग आसावरी\n\nराग आसावरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे.\n\nआसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुद्ध रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_55090"} {"text": "राग जौनपुरी\n\nराग जौनपुरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\n\nत्याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. सुलतान शर्की हे अमीर खुश्रू यांचे शिष्य होते त्यांनी ह्या रागाची निर्मिती केली असे म्हणतात.\n", "id": "mar_Deva_55091"} {"text": "दिमित्री मेंडेलीव\n\nदिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया)हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले. १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.\n\nमेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला.\n", "id": "mar_Deva_55092"} {"text": "साचा:आलेले सदस्य\n\nह्या साचाचा ऊद्देश आलेल्या सदस्यातील संपर्क अधिक सुलभ व्हावावा आणि साहाय्य चमू चे को-ऑर्डीनेशन नीट व्हावे असा आहे. आपण मराठी विकिपीडियात हो पर्यंत प्रवेश केला आहे तो पर्यंतच या साचात नाव ठेवावे.प्रत्येक येण्याच्या वेळी सही करावी म्हणजे आपण आल्याच्या वेळेची नोंद होईल . ज्यांनी नोंद केली आहे पण दोन तासाहून अधिक काळात एकही संपादन नाही अशी नावे वेळोवेळी काढावीत.\n\n'कोण कोण आलंय' हे कळावे म्हणून ही यादी आहे.या यादीतील् येतानाची नोंद करणे व जाताना नोंद वगळणे स्वतःची स्वतः करावयाची असल्यामुळे यादी अद्ययावत असेलच असे नाही. २ तासापेक्षा अधिक काळात संपादन न केलेल्या सद्स्याची नोंद वगळून यादी सतत अद्ययावत ठेवण्यास मदत करा.\n", "id": "mar_Deva_55093"} {"text": "डेव्हिड शेपर्ड\n\nडेव्हिड स्टुअर्ट शेपर्ड, लिव्हरपूलचा बॅरन शेपर्ड (६ मार्च, १९२९ - ५ मार्च, २००५) हा चर्च ऑफ इंग्लंडचा बिशप होता. हा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला हा एकमेव ख्रिश्चन धर्मगुरू होय.\n", "id": "mar_Deva_55094"} {"text": "ऱ्हाइन नदी\n\nऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.\n\nजर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.\n", "id": "mar_Deva_55095"} {"text": "द्वापर युग\n\nहिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील तिसरा भाग म्हणजे द्वापर युग. माघ वद्य चतुर्दशी या दिवशी या युगाची सुरुवात झाली अशी पुराणात नोंद आहे.\n", "id": "mar_Deva_55096"} {"text": "लायोनेल जॉस्पिन\n\nलायोनेल जॉस्पिन (जुलै १२, इ.स. १९३७ - ) हा फ्रांसचा राजकारणी आहे.\n\nजॉस्पिन इ.स. १९९७ ते इ.स. २००२ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता.\n", "id": "mar_Deva_55097"} {"text": "पोप लुशियस पहिला\n\nपोप लुशियस पहिला (इ.स. २००:रोम, इटली - मार्च ५, इ.स. २५४:रोम, इटली) हा जून २५, इ.स. २५३ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. पोपपदी निवड झाल्यावर याला वाळीत टाकले गेले परंतु नंतर याने चर्चची मान्यता मिळवली.\n", "id": "mar_Deva_55098"} {"text": "खार्कीव्ह\n\nखार्कीव्ह (; ) हे युक्रेन देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (क्यीव खालोखाल) आहे. युक्रेनच्या ईशान्य भागात रशियाच्या सीमेजवळ वसलेले खार्कीव्ह शहर ह्याच नावाच्या ओब्लास्तचे मुख्यालय देखील आहे.\n\nइ.स. १६५४ साली स्थापण्यात आलेले खार्कीव्ह शहर रशियन साम्राज्यामधील एक बलाढ्य स्थान होते. सोव्हिएत संघाच्या युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची निर्मिती खार्कीव्ह येथेच झाली व १९३४ सालापर्यंत सोव्हिएत युक्रेनची राजधानी खार्कीव्हमध्ये होती. सध्या खार्कीव्ह हे युक्रेनमधील सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_55099"} {"text": "जागतिक लोकसंख्या\n\nजागतिक लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 7.6 अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसं़या असलेला जिल्हा आहे.\n\n11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन' म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो' होऊन वाहत आहेत. विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना, घडामोडी घडल्या. दोन जागतिक महायुद्धे, वसाहातिक देशांनी मिळविलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुद्ध, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध, संशोधन, रशियाचा उदयास्त. हय़ा काही प्रतिनिधीक घडामोडी, घटना होत. हय़ाशिवाय 20व्या शतकात झालेली विश्वलोकसंख्येतील प्रचंड वाढ ही विशेष क्रांतिकारी घटना होय. 1927 साली विश्वलोकसंख्या होती 2 अब्ज, अवघ्या 30 वर्षात ती झाली 1959 मध्ये 3 अब्ज आणि 39 वर्षात विश्वलोकसंख्या दुप्पट म्हणजे 6 अब्ज. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाचे अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन' म्हणून जगभर पाळला जात आहे. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हय़ा पाच खंडामधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आणि अगदी कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे ऑस्ट्रेलियाची. जगाच्या एकूण लोकसंख्येत 60 टक्के आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या दोन क्रमांकाचे देश हय़ा खंडामध्ये आशियात आहेत. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या 25 टक्के आहे म्हणजे 30 कोटी. 21व्या शतकात आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल. आफ्रिका खंडाची लोकसंख्या तिपटीहून अधिक असेल. 2011 मध्ये आफ्रिकाची लोकसंख्या होती 1 अब्ज. ती लोकसंख्या 2100 मध्ये 3.6 अब्ज होईल. 2011 मध्ये इतर खंडाची मिळून लोकसंख्या होती 1.7 अब्ज. 2060 मध्ये ही लोकसंख्या 2 अब्ज असेल. युरोपची लोकसंख्या 2025 मध्ये 0.74 अब्ज असेल आणि त्यानंतर युरोपच्या लोकसंख्येत आणखी घट होईल. आफ्रिका खंडाच्या लोकसंख्येत वाढ दर वर्षी 2.3 टक्के होत आहे तर आशिया खंडाची वाढ होत आहे 1 टक्के. जगाची लोकसंख्या होती अशी – 1804 – 1 अब्ज, 1927 – 2 अब्ज, 1959 – 3 अब्ज, 1974 – 4 अब्ज, 1987 – 5 अब्ज, 1999 – 6 अब्ज, 2011 – 7 अब्ज. संयुक्त राष्ट्रसंघाने 1999 – 6 अब्ज एक मोठा मैलाचा दगड म्हणून मानला. भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली आहे. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिपटीहून अधिक झाली आहे. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी भर पडत आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा हय़ा आठ राज्यातील लोकसंख्या वाढ विशेष आहे. हय़ा आठ राज्यांची एकूण लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येत जवळजवळ 48 टक्के आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या प्रगतीच्या दृष्टीने 150 जिल्हे मागासलेले आहेत. हे सारे जिल्हे हय़ा आठ राज्यातील आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिणेतील चार राज्ये – आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमात चांगली कामगिरी बजावली आहे. केरळ राज्याने साक्षरता प्रसार, शिक्षण प्रमाणात वाढ, पायाभूत क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा करून आरोग्य सेवांचा उत्तम प्रसार करून विकासाच्या दृष्टीने एक मॉडेल निर्माण केले आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या भरीव प्रगतीस वरील बाबीमुळे साहाय्य झाले आहे, उपकारक ठरल्या आहेत. काँग्रेसप्रणित आणि डावी लोकशाही आघाडी राज्यांनी हा कार्यक्रम नेटाने, निर्धाराने पुढे नेला आहे. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1961च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती 3.95 कोटी. 1961-1971 दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 27.45 टक्के वाढ झाली. नंतरच्या दशकात 1971-1981 वाढ झाली 24.54. 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीहून अधिक होती. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत राजधानी मुंबईचा वाटा फार मोठा आहे. 2001च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1.19 कोटी होती आणि 2011 मध्ये ती लोकसंख्या 1.50 कोटीहून अधिक आहे. मुंबईच्या लोकसंख्या वाढीत राज्यातील इतर जिल्हय़ामधून व देशाच्या इतर राज्यांमधून नोकरी, दैनंदिन रोजीरोटी, शैक्षणिक संधी आदी कारणांसाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरण झाले आहे. 1991-2001 मध्ये दक्षिणेतील चारही राज्यातून मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. प्रमाण वाढले आहे ते उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून येणाऱ्यांचे. 1991-2001 दशकात मुंबईची नैसर्गिक वाढ होती 61 टक्के. स्थलांतरणामुळे 43.7 टक्के. \"लोकसंख्या ही मुंबईची नेहमीच दंडदेवता ठरली आहे. पण मुंबई म्हणजे काही केवळ आकडे नव्हे. संख्याशास्त्राचा संच नव्हे पण मुंबई म्हणजे शहरातील लोक, जनसामान्य.\" असे म्हटले जाते. जन्मप्रमाण, मृत्यूप्रमाण, स्थलांतरण वाढीनुसार लोकसंख्या, स्त्री-पुरुष संख्येतील चढउतार होत असतात. मुंबई ही भारताची व्यापारी राजधानी व औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठे केंद्र आहे. हे सर्वमान्य आहे. बाहेरच्या राज्यातून पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद हय़ा चार शहरातही मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत आहे. आधुनिकीकरण, उद्योगीकरण, शहरीकरण हय़ा तीन प्रमुख कारणांमुळे स्थलांतरण होत आहे. त्यामुळे शहरामध्ये जसा वाढत्या लोकसंख्येची समस्या निर्माण झाली आहे. त्याबरोबरच शहरामध्ये झोपडपट्टय़ामध्येही प्रचंड वाढ होत आहे, कारण शहरांमध्ये नोकरी, रोजगारी मिळेल पण बऱ्यांपैकी निवारा, आसरा, घर मिळणे ही विशेष कठीण बाब ठरली आहे. त्यामुळे झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेतला जात आहे. विश्वलोकसंख्येत पहिले 10 मोठय़ा लोकसंख्येचे देश आहेत चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, रशिया आणि जपान. आणि देशातील राज्ये आहेत. टक्केवारीत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू (तिन्ही राज्यातील टक्केवारी प्रत्येकी 6 टक्के) गुजरात, ओरिसा, झारखंड व केरळ (चारही राज्ये प्रत्येकी 3 टक्के) छत्तीसगड, पंजाब, हरियाणा (प्रत्येकी लोकसंख्या 2 टक्के) उत्तराखंड व दिल्ली (प्रत्येकी 1 टक्के, इतर राज्यांची 2 टक्के). देशातील मोठय़ा लोकसंख्येच्या राज्यात लोकसंख्यावाढीत घट होणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ व्हायला हवी हाच यंदाच्या विश्वलोकसंख्या दिनाचा संदेश आहे. 8 अब्ज लोकसंख्या 15 नोव्हेंबर 2022 रोजी झाली......\n", "id": "mar_Deva_55100"} {"text": "मानव\n\nमानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.\n\nमानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला. पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे . मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला आहे . वर्ग:मानवशास्त्र वर्ग:जीवशास्त्र वर्ग:प्राणी\n", "id": "mar_Deva_55101"} {"text": "फ्रँक पेन\n\nफ्रँक पेन (७ मार्च, १८५१ - २६ डिसेंबर, १९१६) हा कडून पहिला कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा १९७५-८१ दरम्यान केंट कडून काउंटी क्रिकेट खेळला. पेनला त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजले जायचे.\n", "id": "mar_Deva_55102"} {"text": "जॅक आयकिन\n\nजॉन थॉमस जॅक आयकिन (७ मार्च, इ.स. १९१८ - १५ सप्टेंबर, इ.स. १९८४) हा कडून १९४६ ते १९९५ पर्यंत १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_55103"} {"text": "विली वॅट्सन\n\nविल्यम विली वॅट्सन (मार्च ७, इ.स. १९२० - एप्रिल २३, इ.स. २००४) हा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट व फुटबॉल खेळलेला खेळाडू होता.\n\nवॅट्सन यॉर्कशायर व लीस्टरशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला.\n", "id": "mar_Deva_55104"} {"text": "योहानेस केप्लर\n\nयोहानेस केप्लर (डिसेंबर २७, १५७१ - नोव्हेंबर १५, १६३०) हा एक जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. केप्लर इसवी सनाच्या सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय क्रांतीतील अध्वर्यू होता. केप्लर त्याच्या ग्रहगतीच्या नियमांबद्दल नावजला जातो. केप्लरचा कल कोपर्निकसच्या बाजूने होता. केप्लर, टीको ब्राहेचा गणितज्ञ होता. टीकोच्या मृत्यूनंतर त्याच्या वेधशाळेत त्याच्या वह्या आणि नोंदणीपुस्तकांचा सखोल अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या गतीचे गुपित शोधून काढले. केप्लरने ग्रहांच्या गतीचे तीन नियम दिले.\n", "id": "mar_Deva_55105"} {"text": "जुवेनाल हब्यारिमाना\n\nजुवेनाल हब्यारिमाना (Juvénal Habyarimana; ८ मार्च १९३७ - ६ एप्रिल १९९४, किगाली) हा ऱ्वांडा देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ऱ्वांडाचा लष्कराप्रमुख असताना १९७३ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ग्रेगोइर कायिबंदा ह्याची सत्ता उलथवून हब्यारिमाना सत्तेवर आला. त्याने पुढील २१ वर्षे एका हुकुमशहाच्या शैलीमध्ये ऱ्वांडावर सत्ता गाजवली. ६ एप्रिल १९९४ रोजी हब्यारिमाना प्रवास करत असलेले विमान किगालीजवळ पाडण्यात आले ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हे ऱ्वांडामधील जनसंहाराचे प्रमुख कारण होते.\n", "id": "mar_Deva_55106"} {"text": "योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स\n\nयोहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स (२३ नोव्हेंबर, इ.स. १८३७ - ८ मार्च, इ.स. १९२३) हे डच भौतिकशास्त्रज्ञ होते.\n", "id": "mar_Deva_55107"} {"text": "ज्यो डिमाजियो\n\nआपल्या मेजर लीग बेसबॉल कारकिर्दीची सगळी तेरा वर्षे न्यू यॉर्क यांकीझकडून खेळलेल्या डिमाजियोला तीनदा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आणि तेराही वर्षे त्याचा ऑल-स्टार संघात समावेश होता. डिमाजियोचा सलग ५६ सामन्यांमध्ये एकतरी हिट मारण्याचा विक्रम आजतगायत अबाधित आहे. त्याच्या बॅटिंगच्या कसबामुळे त्याला जोल्टिन ज्यो आणि द यांकी क्लिपर अशी टोपणनावे दिली गेली होती.\n\nडिमाजियो काही काळासाठी मॅरिलिन मन्रोशी विवाहबद्ध होता.\n", "id": "mar_Deva_55108"} {"text": "मायकेल डुकाकिस\n\nमायकेल स्टॅनली डुकाकिस (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३:ब्रुकलाइन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ) हा अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याचा भूतपूर्व गव्हर्नर आहे. हा १९७५ ते १९७९ आणि १९८३ ते १९९१ दरम्यान गव्हर्नरपदी होता. हा १९८८तील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार होता परंतु तो जॉर्ज एच. डब्ल्यू. बुशकडून पराभूत झाला.\n", "id": "mar_Deva_55109"} {"text": "लक्झेंबर्ग\n\nलक्झेंबर्गची शाही राजसत्ता (, , ) हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ इतकी होती. लक्झेंबर्ग ह्याचा नावाचे शहर ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n\nइ.स. १८१५ सालापासून स्वतंत्र असलेल्या लक्झेंबर्गमध्ये संविधानिक एकाधिकारशाही स्वरूपाची राजवट असून सध्या राजसत्ता (डची) असलेला हा जगातील एकमेव देश आहे. लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक असून येथील दरडोई उत्पन्न जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्झेंबर्ग संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना, बेनेलक्स इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद असून युरो हे येथील अधिकृत चलन आहे.\n", "id": "mar_Deva_55110"} {"text": "लॅटिन लिपी\n\nलॅटिन लिपी (किंवा रोमन लिपी) ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. हिची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.\n\nमध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गेली. यात सेल्टिक, जरमेनिक, बाल्टिक व काही स्लाव्हिक भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी युरोपमधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.\n\nयुरोपीय वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर ही लिपी इतर खंडांत पसरली व ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व आफ्रिकेतील भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीचाही आधार घेतात.\n", "id": "mar_Deva_55111"} {"text": "युरोपियन संघ\n\nयुरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २७ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे. संघाची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आणि वार्षिक उत्पन्न (GDP) €१०५ ($१३७) निखर्व आहे. युरोपियन संघात खालील देश आहेत.\n\nयुनायटेड किंग्डममध्ये २३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे २०१९ साली युनायटेड किंग्डम अधिकृतपणे युरोपियन संघातून बाहेर पडेल.\n", "id": "mar_Deva_55112"} {"text": "साचा:जाहिरात\n\nकृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.\n\nमजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे.\n\nव्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराचा वापर बद्दल माहिती\n\nहा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.\n\nअसे का ? या संदेशाचा विस्तार\n\nसर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.\n\nवर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.\n\nमराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.\n\nनिनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.\n\nविकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.\n\nआपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. संदेश''' = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.\n", "id": "mar_Deva_55113"} {"text": "विकिपीडिया:सहकार्य\n\nमराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स,विकिक्वोट,विकिस्रोत इत्यादी सहप्रकल्पांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सदस्यांकडुन खालील प्रकारचे सहकार्य मिळणे खूप उपयुक्त ठरू शकते.\n", "id": "mar_Deva_55114"} {"text": "विकिपीडिया:विकिभेट\n\nविकिभेट\n\nमराठी विकिपीडियाच्या सद्स्यांना Wikipedia:सहकार्य वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने सदस्य भेटीचे उपक्रम राबवता येतील. अशा भेटीचे स्वरूप काय असावे . काय करावे, काय करू नये, याबद्दल चर्चा पानावरचर्चा करा व त्यानंतर या पानाची सवीस्तर मांडणी व लेखन करा.\n", "id": "mar_Deva_55115"} {"text": "अभिजीत कोसंबी\n\nअभिजीत कोसंबी हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने २००७ साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला 'महागायक' होण्याचा सन्मान मिळविला. कोसंबी गझलकार, संगीतकार, गीतकार म्हणून सुद्धा ओळखले जातात. महाराष्ट्रात तसेच भारतभरात त्यांनी विविध कार्यक्रम व स्टेज शो ते करत असतात. सध्या ते कोसंबी म्युझिक अकॅडमी मुंबई येथे \"संगीत गुरु\" व \"संचालक\" पदावर कार्यरत आहेत.\n\nकोसंबी यांचा जन्म 24 जानेवारी 1982 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी, पंडित अरुण कुलकर्णी, रजनी करकरे देशपांडे तसेच भारती वैशंपायन यांच्या कडून संगीताचे धडे घेतले. कोसंबी यांनी संगीतात कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षण आणि पी एच डी केली आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजी विषयात देखील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.\n", "id": "mar_Deva_55116"} {"text": "दुर्गा\n\nदुर्गामाता ही हिंदूंची मुख्य देवी आहे ज्यांना देवी, आदिशक्ती आणि पार्वती,शाकम्भरी, जगदंबा आणि इत्यादी नावांनीही ओळखले जाते. ही एक हिंदू धर्मातील शस्त्रधारी देवी आहे. या दुर्गेची नऊ रूपे आहेत.\n\nशाक्त संप्रदाय मुख्य देवता आहे ज्याची तुलना सर्वोच्च ब्राह्मण शी केली जाते. दुर्गाचे वर्णन मूळ शक्ती, प्रबळ स्वभाव, सद्गुण योगमय, बुद्धीची आई आणि विकारांपासून मुक्त असे केले आहे. ती अंधकार आणि अज्ञानाच्या राक्षसांपासून संरक्षक आणि उपकारकर्ता आहे. असे मानले जाते की ती शांती, समृद्धी आणेल आणि धर्म वर हल्ला करणाऱ्या आसुरी शक्तींचा नाश करेल.\n\nसिंह वर स्वार होऊन देवी म्हणून दुर्गेचे प्रतिनिधित्व केले जाते. दुर्गा देवीला आठ हात आहेत, त्या सर्वांमध्ये काहीना काही शस्त्र आहे. त्याने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. महिषासुर (= महिषा + असुर = म्हैस सारखा असुर) करतो. हिंदू ग्रंथांमध्ये तिचे शिवची पत्नी दुर्गा म्हणून वर्णन केले आहे. ज्या ज्योतिर्लिंगांमध्ये देवी दुर्गाची स्थापना केली जाते त्यांना सिद्धपीठ म्हणतात. तेथे केलेले सर्व ठराव पूर्ण झाले आहेत. दुर्गाम नावाच्या एका महान राक्षसाचा वध केल्यामुळे आईचे नाव दुर्गा देवी पडले. आईने शताक्षीचे रूप धारण केले आणि त्यानंतर शकंभारी देवी, ज्याला शाकंभरी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यांनी दुर्गामासूरचा वध केला. ज्यामुळे ती संपूर्ण विश्वात दुर्गा देवीच्या नावाने प्रसिद्ध झाली. आईच्या देशात अनेक मंदिरे आहेत, कुठे महिषासुरमर्दिनी शक्तीपीठ तर कुठे कामाख्या देवी. ही देवी कोलकातामध्ये महाकाली म्हणून ओळखली जाते आणि सहारनपूरच्या प्राचीन शक्तीपीठात शाकंभरीच्या रूपात त्याची पूजा केली जाते.\n\nहिंदूंच्या शक्ती पंथात भगवती दुर्गा ही जगाची सर्वोच्च आणि सर्वोच्च देवता मानली जाते (शाक्त संप्रदाय ईश्वर यांना देवी मानतो). वेद दुर्गाचा विस्तृत उल्लेख आहे, परंतु उपनिषद \"उमा हैमावती\" (हिमालयची मुलगी उमा) यांचे वर्णन करते. पुराण दुर्गाला आदिशक्ती मानले जाते. दुर्गा हे प्रत्यक्षात शिवची पत्नी आदिशक्तीचे रूप आहे, की शिवाच्या पराशक्तीचे वर्णन मूळ स्वभाव, सद्गुणी माया, बुद्धीची आणि विकारविरहित आई म्हणून केले गेले आहे. एकटे (केंद्रीत) झाल्यानंतरही, ती माया शक्ती योगायोगाने अनेक बनते. त्या आदिशक्ती देवीने सावित्री (ब्रह्माची पहिली पत्नी), लक्ष्मी आणि प्रामुख्याने पार्वती (सती) म्हणून जन्म घेतला आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी लग्न केले. तीन रूपे असूनही दुर्गा (आदिशक्ती) एक आहे.\n\nदेवी दुर्गाची स्वतः अनेक रूपे आहेत (सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती सोडून). तिचे मुख्य रूप \"गौरी\" आहे ज्याचा अर्थ शांत, सुंदर आणि गोरा आहे. त्याचे सर्वात भयानक रूप \"\" काली \"\" आहे, म्हणजे काळे रूप. भारत आणि नेपाळच्या अनेक मंदिरांमध्ये आणि मंदिरांमध्ये दुर्गाची विविध स्वरूपात पूजा केली जाते. देवी दुर्गा सिंहावर स्वार आहे.\n\nमार्कंडेय पुराणात, ब्रह्देवने मानवजातीचे रक्षण करण्यासाठी मनुष्य, देवी कवच ​​आणि देवी सूक्त यांचे एक परम रहस्य, सर्वात उपयुक्त आणि कल्याण वर्णन केले आहे आणि असे म्हटले आहे की जो व्यक्ती हे उपाय करेल, तो या जगात सुख उपभोगेल. शेवटचा काळ. बैकुंठाला जाईल. ब्रह्देव म्हणाले की जो व्यक्ती दुर्गा सप्तशतीचे पठण करेल त्याला आनंद मिळेल. भागवत पुराणानुसार, आई जगदंबाने सर्वोत्तम पुरुषांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे. तर श्रीमद देवी भागवत यांच्या मते, वेद आणि पुराणांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आई जगदंबाने अवतार घेतला आहे. त्याचप्रमाणे, igग्वेदानुसार, आई दुर्गा ही आदिम शक्ती आहे, तिच्याकडून संपूर्ण जग चालवले जाते आणि तिच्याशिवाय दुसरा अविनाशी नाही.\n", "id": "mar_Deva_55117"} {"text": "वणी (नाशिक)\n\nवणी नाशिक जिल्ह्यातील गाव व हिंदू तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.\n", "id": "mar_Deva_55118"} {"text": "सप्तशृंगी देवी\n\nनाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन \"आर्धे शक्तीपीठ\" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.\n\nसप्तशृंगी हा भारताच्या हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला । आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे, परंतु आता शाकम्भरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत परंतु मुख्य शक्तीपीठ हे एक आहे सहारनपूर ।\n", "id": "mar_Deva_55119"} {"text": "भैरोसिंह शेखावत\n\nभैरोसिंग शेखावत (ऑक्टोबर २३, १९२३ - मे १५, २०१०) हे भारताचे अकरावे उपराष्ट्रपती होते. त्यांनी ऑगस्ट १९, २००२ रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. उपराष्ट्रपती होण्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते व दीर्घ काळ त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहिले. शेखावत भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सभासदांपैकी एक होते. सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी काँग्रेसेतर नेत्यांत त्यांचा समावेश होता. ते सर्वप्रथम १९५२ मध्ये राजस्थान विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी १९७७ ते १९८०, १९९० ते १९९२ आणि १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. शेखावत यांनी २००२ च्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. जुलै २००७ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील यांच्याकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.\n\nत्यांची राजकीय कारकीर्द सुमारे ५ दशकांची होती.वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी पॅरीसचा आयफेल टॉवर चढून दाखविला.\n", "id": "mar_Deva_55120"} {"text": "जी.एम‌.सी. बालयोगी\n\nगंटी मोहनचंद्र बालयोगी (रोमन: Ganti Mohana Chandra Balayogi) (ऑक्टोबर १, इ.स. १९४५ - मार्च ३, इ.स. २००२) हे भारतीय राजकारणी व वकील होते. बालयोगी लोकसभेचे तेरावे अध्यक्ष होते.\n", "id": "mar_Deva_55121"} {"text": "पी.ए. संगमा\n\nपी.ए. संगमा हे आधी राष्ट्रीय काँग्रेसचे व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा विरोध धुडकावून त्यांनी स्वतःला राष्ट्रपदाचा उमेदवार घोषित केले. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर संगमा यांनी राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा एक नवाच राजकीय पक्ष स्थापन केला. २०१४ साली झालेल्या भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी त्यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. दुर्दैवाने ते सर्वजण पडले. मात्र, निवडणुकीच्या खर्चाचा तपशील सादर न केल्याने निवडणूक आयोगाने जून २०१५मध्ये, पी.ए. संगमा यांच्या राष्ट्रीय जनता काँग्रेसची मान्यता रद्द केली.\n", "id": "mar_Deva_55122"} {"text": "शिवराज पाटील\n\nशिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व १०वे लोकसभा सभापती आहेत. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते.\n\n१९७३ साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. १९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील ६ निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. २००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील २००४ ते २००८ दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.\n", "id": "mar_Deva_55123"} {"text": "रवी रे\n\nरवी रे ( २६ नोव्हेंबर १९२६) हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे ओडिशामधील वरिष्ठ नेते, ९वे लोकसभा सभापती व माजी राज्यसभा सदस्य आहेत.\n\n१९६७ साली प्रथम लोकसभेवर निवडून आलेले रे १९७४ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य् होते. १९८९ साली केंद्रापरा मतदारसंघामधून निवडून आलेल्या रे ह्यांना नवव्या लोकसभेच्या सभापतीपदावर निवडण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55124"} {"text": "बलराम जाखड\n\nडॉ. बलराम जाखड (ऑगस्ट २३, इ.स. १९२३-फेब्रुवारी ३, २०१६):पंचकोसी, पंजाब - ) हे भारतीय राजकारणी होते.\n\nजाखड भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष व मध्य प्रदेशचे राज्यपाल होते.\n", "id": "mar_Deva_55125"} {"text": "के.एस. हेगडे\n\nकावदूर सदानंद हेगडे हे भारताच्या लोकसभेचे ७वे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयामधील एक न्यायाधीश होते. ते मंगळूर येथील निट्टी विद्यापीठ ह्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक होते.\n", "id": "mar_Deva_55126"} {"text": "बलीराम भगत\n\nबलीराम भगत (ऑक्टोबर ७, इ.स. १९२२-जानेवारी २, इ.स. २०११) या काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९५२, इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत बिहार राज्यातील आरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्र सरकारमध्ये पोलादमंत्री आणि परराष्ट्रमंत्री ही पदे सांभाळली. ते इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते.तर इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ या काळात ते राजस्थान राज्याचे राज्यपाल होते.\n", "id": "mar_Deva_55127"} {"text": "गुरदयाल सिंग धिल्लन\n\nगुरदयाल सिंग धिल्लन (६ ऑगस्ट १९१५ - २३ मार्च १९९२) हे भारताचे माजी कृषीमंत्री, तीन वेळा लोकसभा सदस्य व लोकसभेचे पाचवे अध्यक्ष होते.\n", "id": "mar_Deva_55128"} {"text": "सरदार हुकम सिंग\n\nसरदार हुकम सिंग (३० ऑगस्ट १८९५ - २७ मे १९८३) हे भारतामधील राजस्थान राज्याचे राज्यपाल, तीन वेळा लोकसभा सदस्य व लोकसभेचे तिसरे अध्यक्ष होते.\n", "id": "mar_Deva_55129"} {"text": "एम.ए. अय्यंगार\n\nएम.ए. अय्यंगार (మాడభూషి అనంతశయనం అయ్యంగారు; ४ फेब्रुवारी १८९१ - १९ मार्च १९७८) हे एक भारतीय राजकारणी; काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशमधील नेते व लोकसभेचे दुसरे अध्यक्ष होते. अय्यंगार १९५२ साली तिरुपती तर १९५७ साली चित्तूर ह्या लोकसभा मतदारसंघांमधून निवडून आले होते.\n", "id": "mar_Deva_55130"} {"text": "ग.वा. मावळणकर\n\nगणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले.\n", "id": "mar_Deva_55131"} {"text": "यशवंत सिन्हा\n\nयशवंत सिन्हा ( नोव्हेंबर ६, इ.स. १९३७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९६० मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत (आय.ए.एस) प्रवेश केला आणि ते इ.स. १९८४ पर्यंत सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. इ.स. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणिस म्हणून नियुक्ती झाली. इ.स. १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला.तसेच त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. इ.स. १९९० मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला.त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते इ.स. १९९५-इ.स. १९९६ या काळात बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. जून इ.स. २००९ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला.\n", "id": "mar_Deva_55132"} {"text": "के.बी. कुलकर्णी\n\nके.बी. कुलकर्णी (?? - मार्च ९, २००७) हे व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले विसाव्या शतकातील मराठी चित्रकार होते.\n", "id": "mar_Deva_55133"} {"text": "सोमनाथ चॅटर्जी\n\nसोमनाथ चॅटर्जी (जन्म : तेजपूर-आसाम, २५ जुलै १९२९; - कलकत्ता, १३ ऑगस्ट २०१८) हे मुळात कम्युनिस्ट पक्षाचे (CPIचे)नेते होते. १९६८ साली ते मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षात गेले. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार (CPI-Mचे उमेदवार) म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.\n\nइ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते इ.स. १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला.\n\nअभ्यासू वृत्ती, आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला.. जुलै इ.स. २००८ मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे मार्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इ.स. २००९ची लोकसभा निवडणूक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.\n", "id": "mar_Deva_55134"} {"text": "विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\n\nकायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाचा उद्देश मराठी विकिपीडियाच्या सदस्यांमध्ये प्रताधिकार, बौद्धिकसंपदा कायदे व त्यातील अपवाद आणि प्रताधिकारमुक्त लेखन या संदर्भातील जागरूकता वाढवणे असा आहे; आणि त्यांचा भारतीय कायद्यांच्या संदर्भात आढावा घेणे असाही आहे. या प्रकल्पात इतर कायदे विषयांचाही समावेश व्हावा असे अपेक्षित आहे.( येथे या प्रकल्पाअंतर्गत झालेले लेखनसुद्धा इतर विकिपीडियांप्रमाणेच तंतोतंत बरोबर असण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.)\n", "id": "mar_Deva_55135"} {"text": "वर्ग:क्रम साचे\n\nविविध पदांवर राहिलेल्या व्यक्तींचा क्रम दाखवण्यासाठी हे साचे वापरले जातात. एकच व्यक्ती अनेक पदांवर असल्यास ती सर्व पदे एकाच सारणीत दिसण्यासाठी यांचा उपयोग होतो.\n", "id": "mar_Deva_55136"} {"text": "के. विजयभास्कर रेड्डी\n\nकोटला विजयभास्कर रेड्डी (१९२०-सप्टेंबर २७, २००१ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते १९८२ ते १९८३ आणि १९९२ ते १९९४ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.\n", "id": "mar_Deva_55137"} {"text": "एन. जनार्दन रेड्डी\n\nनेदुरूमल्ली जनार्दन रेड्डी ( फेब्रुवारी २०,इ.स. १९३५) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९२ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.ते १४व्या लोकसभेत विशाखापट्टणम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.\n", "id": "mar_Deva_55138"} {"text": "एम. चन्ना रेड्डी\n\nमारी चन्ना रेड्डी (|१९१९ - १९९६) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९७८ ते १९८० आणि १९८९ ते १९९० या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तसेच ते १९८२ ते १९८३ या काळात पंजाबचे, १९९२ ते १९९३ या काळात राजस्थानचे आणि १९९३ ते १९९६ या काळात तमिळनाडूचे राज्यपाल होते.\n\nरेड्डी, एम.चन्ना रेड्डी, एम.चन्ना रेड्डी, एम.चन्ना रेड्डी, एम.चन्ना रेड्डी, एम.चन्ना रेड्डी, एम.चन्ना\n", "id": "mar_Deva_55139"} {"text": "फ्योदर दस्तयेवस्की\n\nरशियन लेखक फ्योदर मिखालोविच दस्तयेवस्की (११ नोव्हेंबर १८२१ - ९ फेब्रुवारी १८८१) हे आपल्या क्राईम अँड पनिशमेंट (गुन्हा आणि शिक्षा) या कादंबरीसाठी ओळखले जातात. त्यातील पात्रे तीव्र भावना असणारी, गुन्ह्यातून वाट शोधणारी, स्वातंत्र्याचा अर्थ शोधणारी, तात्त्विक प्रश्न मांडणारी असल्याने दस्तयेवस्की हे जगभरातील सामान्य लोकांचे प्रतिनिधीत्व करणारे लेखक ठरतात. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत.\n\nत्यांनी त्यांचे लिखान विसावित सुरू केले, आणि त्यांची पहिली कादंबरी, पूअर फोक (गरीब लोक) ही 1846 मध्ये प्रकाशीत केली तेव्हा त्यांचे वय 25 होते.\n", "id": "mar_Deva_55140"} {"text": "नानकशाही\n\nनानकशाही शीख धर्माचे पंचांग आहे. या पंचांगात तारखांची सुरुवात गुरू नानक यांच्या जन्मापासून (इ.स. १४५९) होते. या पंचांगात एक वर्ष बारा महिन्यांत विभागलेले आहे.\n", "id": "mar_Deva_55141"} {"text": "आलम आरा (हिंदी चित्रपट)\n\nआलम आरा हा अर्देशीर ईराणी दिग्दर्शित पहिला भारतीय बोलपट आहे. यातील \"दे दे खुदा के नाम पर\" हे पहिलं गाणं आहे.\n", "id": "mar_Deva_55142"} {"text": "रुसी मोदी\n\nरुस्तोमजी शेरियार मोदी ऊर्फ रुसी मोदी (नोव्हेंबर ११, १९२४ - मे १७, १९९६) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला फलंदाज होता. भारतीय संघातर्फे त्यांनी १० कसोटी सामने खेळून ४६ धावांच्या सरासरीने एकूण ७३६ धावा काढल्या.\n", "id": "mar_Deva_55143"} {"text": "उस्मानिया विद्यापीठ\n\nउस्मानिया विद्यापीठ हे हैदराबादमधील विद्यापीठ आहे. 1918 मध्ये हैदराबादच्या निजाम, मीर उस्मान अली खान यांनी याची स्थापना केली.\n\nउस्मानिया विद्यापीठ हे भारतीय उपमहाद्वीपमधील सर्वात मोठे विद्यापीठ सिस्टीम आहे आणि तिचे परिसर, घटक आणि संलग्न महाविद्यालयांमधील 300,000 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत.\n\nविद्यापीठात 1600 एकर (6 किमी²) एक परिसर आहे.\n", "id": "mar_Deva_55144"} {"text": "वंगारा\n\nवंगारा हे आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६५३ होती.\n\nभारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा जन्म येथे झाला.\n", "id": "mar_Deva_55145"} {"text": "हू चिंताओ\n\nहू चिंताओ (मराठी लेखनभेद: हू जिंताओ ; चिनी: 胡锦涛 ; फीनयीन: Hú Jǐntāo ;) (डिसेंबर २१, इ.स. १९४२; थायचौ, च्यांग्सू, चीन - हयात) हा चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. २००२ साली त्यांची चिनी साम्यवादी पक्षाच्या सर्वसाधारण सचिवपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर इ.स. २००३ साली चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी, तर इ.स. २००४ साली चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.\n", "id": "mar_Deva_55146"} {"text": "विल्यम लँब\n\nविल्यम लँब, मेलबर्नचा दुसरा व्हिस्काउंट (; १५ मार्च, इ.स. १७७९ - २४ नोव्हेंबर, इ.स. १८४८) हा दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. इंग्लंडच्या इतिहासात लँबचे नाव राणी बनण्यापूर्वी तरुण व्हिक्टोरियाला राजकीय शिक्षण देण्यासाठी घेतले जाते.\n\nलँब, विल्यम लँब, विल्यम लँब, विल्यम\n", "id": "mar_Deva_55147"} {"text": "जॉर्जियोस रॅलिस\n\nजॉर्जियोस रॅलिस (ग्रीक:Γεώργιος Ράλλης)(डिसेंबर २६, इ.स. १९१८ - मार्च १५, इ.स. २००६) हा ग्रीसचा भूतपूर्व पंतप्रधान होता.\n\nरॅलिस १९८०-८१ दरम्यान पंतप्रधान होता.\n", "id": "mar_Deva_55148"} {"text": "सातारा\n\nसातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे सुरतेवरच्या छापा मध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती आणि त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता.\n\nसातारा जिल्ह्यातील नद्या\n\nकोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये प्रमुख मदत करणाऱ्या दोन उपनद्या आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते.\n", "id": "mar_Deva_55149"} {"text": "बॉब वूल्मर\n\nबॉब वूल्मर हा माजी इंग्लिश क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रशिक्षक होता. प्रशिक्षक म्हणून गाजलेल्या वूल्मरने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेटसंघांचे प्रशिक्षकपद भूषविले होते.\n\nबॉब वूल्मर याचा जन्म भारतात कानपूर शहरात मे १४, १९४८ रोजी झाला होता. १९७५ मध्ये त्याने इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण केले.\n\n18 मार्च 2007 रोजी, वूल्मरचे जमैकामध्ये अचानक निधन झाले, 2007 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडकडून पाकिस्तान संघाचा अनपेक्षितपणे पराभव झाल्यानंतर काही तासांनी .\n", "id": "mar_Deva_55150"} {"text": "ओतूर\n\nओतूर हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीकाठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. या गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे. येथून अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे मंदिर ९ किलोमीटरवर, तर ओझरचे विघ्नेश्वर मंदिर ८ किलोमीटरवर आहे. शिवनेरी किल्ला ओतूरहून २० किलोमीटर दूर आहे. माळशेज घाटाचे अंतर सुमारे १२ किमी आहे. ओतूरपासून जवळ डुंबरवाडी व खामुंडीच्या शीवेवर सोमनाथाचे प्राचीन देउळ आहे.\n", "id": "mar_Deva_55151"} {"text": "टक्का\n\nटक्का हे एखाद्या संख्येच्या १००शी गुणोत्तराचे मानक आहे.\n\n१ टक्का = १/१०० = ०.०१ = १% २ टक्के = २/१०० = ०.०२ = २% १०० टक्के = १००/१०० = १.०० = १००%\n\nप्रमाण किंवा टक्केवारी(percentage). गणितात, टक्केवारी ही एक संख्या किंवा गुणोत्तर १०० च्या अपूर्णांकात व्यक्त केली जाते. हे सहसा टक्के चिन्ह, \"%\",वापरून दर्शविले जाते,टक्केवारी ही परिमाण नसलेली संख्या आहे (शुद्ध संख्या); त्याला मोजण्याचे एकक नाही.गुणोत्तराला एकक नसते. गुणोत्तराला १०० ने गुणाकार करून टक्केवारी काढली जाते. उदाहरणार्थ, १२५० सफरचंदांची टक्केवारी म्हणून ५० सफरचंद शोधण्यासाठी, एक प्रथम गुणोत्तर मोजतो. ५०/१२५० = ०.०४ आणि नंतर १०० ने गुणाकार केल्यास ४% मिळते. टक्केवारी प्रथम गुणाकार करून देखील शोधले जाऊ शकते, म्हणजे जर या उदाहरणामध्ये, ५०चा १०० ने गुणाकार केला तर ५००० येईल आणि १२५० ने भागल्यास हा परिणाम ४% होईल.\n", "id": "mar_Deva_55152"} {"text": "आस्वान धरण\n\nआस्वान धरण हे इजिप्त देशामधील आस्वान ह्या शहराजवळ नाईल नदीवरचे एक मोठे धरण आहे. इ.स. १९६० साली बांधण्यात आलेल्या ह्या धरणाचे उद्देश पूरनियंत्रण, जलसिंचन तसेच विद्युतनिर्मिती हे होते. हे जगातील सर्वात लांब असणा-या नाईल नदीवर बांधलेले आहे. या धरणामुळे नाईल नदीचे पाणी वर्षभर अडवले जाते. तसेच निर्माण होणारी वीज इजिप्त मधील उद्योग व शहरांना पुरविली जाते. प्राचीन काळापासून नाईल नदीला दरवर्षी पूर येतो. वाहून येणा-या गाळामुळे येथील जमीन सुपीक बनलेली आहे. १९०२ मध्ये आस्वान गावच्या दक्षिणेला नाईल नदीवर धरण बांधण्यात आले. १९१२ व १९३३ या साली या धरणाची उंची वाढविली गेली. १९६० मध्ये या धरणाच्या वरील भागात ६ कि. मी. अंतरावर आस्वान हाय धरणचे काम नव्याने सुरू केले गेले. हे धरण माती, ग्रानाईट,दगड व सिमेंटचा वापर करून बांधलेले आहे. या धरणाची रुंदी ३.६ कि. मी. व उंची १११ मी. इतकी आहे.\n", "id": "mar_Deva_55153"} {"text": "डच ईस्ट इंडिया कंपनी\n\nवेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये ऊर्फ डच ईस्ट इंडिया कंपनी (डच: Vereenigde Oost-Indische Compagnie; अर्थ: संयुक्त पूर्व भारतीय कंपनी ;) ही इ.स. १६०२ साली स्थापन झालेली नेदरलँड्सस्थित व्यापारी कंपनी होती.\n\nइ.स. १६०२ साली नेदरलँड्सने या कंपनीला आशियामध्ये वसाहती निर्माण करण्याचा २१ वर्षांचा मक्ता दिला. ही जगातील सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपनी होती. डच ईस्ट इंडिया कंपनी रोखे विकणारी जगातील सर्वप्रथम कंपनी होती. कंपनीला वसाहती वसवणे, युद्ध करणे, तह अथवा करार करणे, अपराध्यांना कारावास अथवा देहदंडाच्या शिक्षा ठोठावणे, स्वतःच्या टांकसाळी उघडून नाणी पाडणे यांसारखे एखाद्या सार्वभौम शासनाच्या तोडीचे अधिकार होते.\n\nआकडेवारीच्या दृष्टीने पाहता, आशियातील व्यापारात डच ईस्ट इंडिया कंपनीने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकले होते. इ.स. १६०२ ते इ.स. १७९६ या काळात कंपनीने जवळपास दहा लाख युरोपीय लोकांना आशियातल्या व्यापारासाठी ४, ७८५ जहाजांमध्ये धाडले आणि २५ लाख टनांपेक्षा जास्त आशियाई व्यापारी मालाचा व्यवहार त्यांच्यामार्फत झाला. त्या तुलनेत पाहता, उर्वरित युरोपातून सर्व मिळून केवळ ८८२, ४१२ लोक इ.स. १५०० ते इ.स. १७९५ यादरम्यान व्यापारासाठी पाठवले. डच ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांच्या ताफ्यात केवळ् २,६९० जहाजे होती आणि एकंदरीत व्यापारी माल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाच्या एक पंचमांश होता. सतराव्या शतकात आपल्या मसाल्यांच्या व्यापारातील एकाधिकारशाहीमुळे डच ईस्ट इंडिया कंपनीने भरपूर नफा कमावला.\n\nबटाव्हिया प्रांतातील एका बंदरात (आजचे जकार्ता) कंपनीने इ.स. १६१९ साली मालुकु बेटांवरील मसाल्याच्या व्यापारातून फायदा मिळवण्यासाठी राजधानी स्थापन केली. पुढील दोन शतकांत कंपनीने आणखी बंदरे व्यापारी तळ म्हणून ताब्यात घेतली व त्या बंदरांच्या आसपासचा भूभाग स्वतःच्या आधिपत्याखाली आणून स्वतःचे स्थान बळकट केले. हा व्यापारातला महत्त्वाचा भाग होता आणि दरवर्षी १८ टक्के दराने लाभांश कंपनीला यातून जवळपास २०० वर्षे मिळत होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, भ्रष्टाचारामुळे पोखरल्याने कंपनीचे दिवाळे निघाले आणि इ.स. १८०० साली कंपनी विसर्जित झाली. तिचे कर्ज आणि मालकीहक्क डच बटाव्हियन रिपब्लिकाच्या सरकारकडे गेले. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील भूभाग पुढे डच ईस्ट इंडीज म्हणून ओळखला जाऊ लागला. इ.स.च्या १९व्या शतकात इंडोनेशिया द्वीपसमूहाला सामावून घेत हा भाग विस्तारला आणि इ.स.च्या २०व्या शतकात यातूनच इंडोनेशिया निर्माण झाला.\n", "id": "mar_Deva_55154"} {"text": "वराह अवतार\n\nवराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते.\n\nह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.\n", "id": "mar_Deva_55155"} {"text": "किंग्स्टन\n\nकिंग्स्टन ही कॅरिबियनमधील जमैका देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.\n\nयेथे २००७ च्या क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा झाला होता.\n", "id": "mar_Deva_55156"} {"text": "जॉन प्रेस्कॉट\n\nजॉन लेस्ली प्रेस्कॉट, बॅरन प्रेस्कॉट (इंग्लिश: John Leslie Prescott, Baron Prescott; ३१ मे १९३८) हा एक ब्रिटिश राजकारणी आहे. वेल्समध्ये जन्मलेला प्रेस्कॉट १९७० ते २०१० ह्या प्रदीर्घ काळादरम्यान किंग्स्टन अपॉन हल ह्या मतदारसंघामधून ब्रिटिश संसदेवर निवडून आला होता. १९९७ ते २००७ दरम्यान तो टोनी ब्लेअरच्या प्रशासनामध्ये उप-पंतप्रधान ह्या पदावर होता.\n", "id": "mar_Deva_55157"} {"text": "आल्बेर्तो फुहिमोरी\n\nआल्बेर्तो फुहिमोरी फुहिमोरी (; २८ जुलै १९३८) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. जपानी वंशाचा असलेला फुहिमोरी १९९० ते २००० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्याला पेरूची अर्थव्यवस्था सुधारण्याचे व पेरूमधील माओवादी अतिरेकी संघटनेला पराभूत करण्याचे श्रेय दिले जाते. त्याचबरोबर फुहिमोरीवर हुकुमशाही गाजवण्याचे व मानवी हक्कांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली करण्याचे आरोप देखील झाले.\n\nह्या आरोपांवरून खटला भरला जाण्याच्या भितीने फुहिमोरीने पेरूमधून पळ काढला व तो जपानमध्ये दाखल झाला. तेथूनच त्याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला परंतु पेरूच्या संसदेने तो नामंजूर करून फुहिमोरीला निलंबित करून त्याच्याविरुद्ध अटकपत्र जाहीर केले. २००५ साली फुहिमोरीला चिली देशाच्या सान्तियागो शहरामध्ये अटक करण्यात आले. २००९ साली पेरूच्या सर्वोच्च न्यायालयाने फुहिमोरीला भ्रष्टाचार, कत्तल, मारहाण, अपहरण इत्यादी अनेक आरोपांसाठी दोषी ठरवून २५ वर्षांची शिक्षा सुनावली.\n", "id": "mar_Deva_55158"} {"text": "स्टॅन्ली बाल्डविन\n\nस्टॅन्ली बाल्डविन, ब्युडलेचा पहिला अर्ल बाल्डविन (; ऑगस्ट ३, इ.स. १८६७ - डिसेंबर १४, इ.स. १९४७) हा एक ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तो विसाव्या शतकामधील दोन महायुद्धांदरम्यानच्या शांतता काळामधील एक यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान मानला जातो. परंतु ॲडॉल्फ हिटलरची खुशामत केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर टीकादेखील झाली आहे.\n", "id": "mar_Deva_55159"} {"text": "ज्याँ-पिएर रफारिन\n\nज्यॉं-पिएर रफारिन (३ ऑगस्ट, १९४८:पॉइती, फ्रांस - ) हे फ्रांसचे माजी पंतप्रधान आहेत. हे ६ मे २००२ ते ३१ मे २००५ दरम्यान सत्तेवर होते. हे २०११ ते २०१४ दरम्यान फ्रांसच्या सेनेटचे उपाध्यक्ष होते.\n", "id": "mar_Deva_55160"} {"text": "अब्दुररहमान वाहिद\n\nअब्दुररहमान वाहिद (७ सप्टेंबर १९४० - ३० डिसेंबर २००९) हा इंडोनेशियाचा चौथा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९९९ ते २००१ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.\n", "id": "mar_Deva_55161"} {"text": "डेव्हिड लँग\n\nडेव्हिड रसेल लॅंग (; ४ ऑगस्ट १९४२ - १३ ऑगस्ट २००५) हा न्यू झीलँड देशाचा पंतप्रधान होता. तो ह्या पदावर जुलै १९८४ ते ऑगस्ट १९८९ दरम्यान होता. १९६३ सालापासून न्यू झीलंडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला लॅंग १९७७ ते १९९६ दरम्यान न्यू झीलंड संसदेचा सदस्य तसेच १९८३ ते १९८४ दरम्यान विरोधी पक्षनेता होता.\n", "id": "mar_Deva_55162"} {"text": "होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो\n\nहोजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो [उच्चार:xo̞'se̞ lu'is ro̞'ðɾiʝe̞θ θapa'te̞ɾo̞] (ऑगस्ट ४, इ.स. १९६० - ) हा स्पेनचा माजी पंतप्रधान आहे. हा १७ एप्रिल, २००४ ते २१ डिसेंबर, २०११ दरम्यान सत्तेवर होता.\n", "id": "mar_Deva_55163"} {"text": "नृसिंह\n\nनृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.\n", "id": "mar_Deva_55164"} {"text": "विल्यम रोवन हॅमिल्टन\n\nसर विल्यम रोवन हॅमिल्टन (ऑगस्ट ४, १८०५:डब्लिन, आयर्लंड - सप्टेंबर २, १८६५:डब्लिन, आयर्लंड) आयरिश गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ होता. ऑप्टिक्स, गतिकी, बीजगणित या विषयांमध्ये त्याने मोलाची कामगिरी केली. क्वाटर्नियनवरील संशोधनाबद्दल त्याला प्रामुख्याने ओळखले जाते. त्याखेरीज त्याचे हॅमिल्टोनियनवरील संशोधन पुंज यामिकाच्या विकासास चालना देणारे ठरले.\n", "id": "mar_Deva_55165"} {"text": "बराक ओबामा\n\nबराक हुसेन ओबामा ( ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे ४४वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. २०१२ साली पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत.\n\n९ ऑक्टोबर, २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये ओबामांनी नवे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ह्यांच्याकडे सत्ता सुपूर्त केली.\n", "id": "mar_Deva_55166"} {"text": "पर्सी शेली\n\nपर्सी बिश शेली (४ ऑगस्ट, इ.स. १७९२ - ८ जुलै, इ.स. १८२२:ला स्पेझियाचा अखात, सार्डिनिया) हा एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश कवी होता.\n", "id": "mar_Deva_55167"} {"text": "ब्रायन मुलरोनी\n\nमार्टिन ब्रायन मुलरोनी (२० मार्च, १९३९- फेब्रुवारी २९, इ.स. २०२४) हे कॅनडाचे भूतपूर्व पंतप्रधान आहेत. हे कॅनडाचे १८वे पंतप्रधान आसून १७ सप्टेंबर, १९८४ ते २५ जून,१९९३ दरम्यान सत्तेवर होते.\n", "id": "mar_Deva_55168"} {"text": "हेर्मान म्युलर\n\nहेर्मान म्युलर (; , मानहाइम - , बर्लिन) हा जर्मनीचा १२वा चान्सेलर होता. तो २७ मार्च ते २१ जून १९२० दरम्यान व २८ जून १९२८ ते २७ मार्च १९३० दरम्यान चान्सेलरपदावर होता.\n\nपहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर घडलेल्या वर्सायच्या तहावर सह्या करणाऱ्या जर्मन नेत्यांपैकी म्युलर एक होता.\n", "id": "mar_Deva_55169"} {"text": "ओटो फॉन बिस्मार्क\n\n(; ऑटो एडुआर्ड लिओपोल्ड, बिस्मार्कचा युवराज व लॉरेनबर्गचा ड्यूक; १ एप्रिल १८१५ - ३० जुलै १८९८) हा जर्मन साम्राज्याचा पहिला चान्सेलर व तत्कालीन युरोपातील एक प्रभावी नेता होता. प्रशियाचा राष्ट्रप्रमुख असणाऱ्या बिस्मार्कने इ.स. १७७१ साली संपलेल्या युद्धात फ्रान्सचा पराभव केल्यानंतर अनेक जर्मन भाषिक राज्यांचे एकत्रीकरण करून शक्तिशाली जर्मन साम्राज्याची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.\n\nआपल्या त्याच्या धोरणी व प्रभावी नेतृत्व तसेच शांतताप्रिय परराष्ट्रधोरणांमुळे युरोपात शांततेचे वातावरण टिकून राहिले. सम्राट पहिल्या विल्हेल्मच्या मृत्यूनंतर काही काळातच इ.स. १८८८ साली सत्तेवर आलेल्या दुसऱ्या विल्हेल्मला बिस्मार्कचे शांतीवादी विचार पटले नाहीत व त्याने १८९० साली त्याने बिस्मार्कला चान्सेलरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतरच्या काळात वसाहतवादी विचारांच्या विल्हेल्मने झपाट्याने लष्करबळ वाढवून जर्मनीला पहिल्या महायुद्धाकडे ढकलले.\n", "id": "mar_Deva_55170"} {"text": "पॉल रेनॉ\n\nपॉल रेनॉ (ऑक्टोबर १५, इ.स. १८७८ - सप्टेंबर २१, इ.स. १९६६) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता.\n\nव्यवसायाने वकील असलेल्या रेनॉने दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात फ्रांसचे नेतृत्व केले.\n\nरेनॉ, पॉल रेनॉ, पॉल रेनॉ, पॉल\n", "id": "mar_Deva_55171"} {"text": "मत्स्य अवतार\n\nमत्स्य अवतार(संस्कृत: मत्स्य, lit. 'फिश') हा हिंदू देवता विष्णूचा मत्स्य अवतार आहे. अनेकदा विष्णूच्या दहा प्राथमिक अवतारांपैकी पहिला म्हणून वर्णन केले जाते, मत्स्याने पहिला मनुष्य, मनू, याला मोठ्या प्रलयापासून वाचवले असे वर्णन केले जाते. मत्स्याला एक महाकाय मासा म्हणून चित्रित केले जाऊ शकते, बहुतेकदा सोनेरी रंगाचे असते किंवा मानववंशशास्त्रानुसार विष्णूचे धड माशाच्या मागील अर्ध्या भागाशी जोडलेले असते.\n\nमत्स्याचे सर्वात जुने वर्णन शतपथ ब्राह्मणात आढळते, जेथे मत्स्य कोणत्याही विशिष्ट देवतेशी संबंधित नाही. मत्स्य-रक्षणकर्ता नंतर वेदोत्तर कालखंडात ब्रह्मदेवाच्या ओळखीमध्ये विलीन होतो आणि तरीही तो विष्णूमध्ये ओळखला जातो. मत्स्याशी संबंधित दंतकथा हिंदू ग्रंथांमध्ये विस्तारतात, विकसित होतात आणि बदलतात. या दंतकथांमध्ये प्रतीकात्मकता अंतर्भूत आहे, जिथे मनूच्या संरक्षणासह एक लहान मासा मोठा मासा बनतो आणि मासा त्या माणसाला वाचवतो जो मानवजातीच्या पुढील वंशाचा पूर्वज असेल. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये, मत्स्याने हयग्रीव नावाच्या राक्षसाचा वध केला जो वेद चोरतो, आणि अशा प्रकारे शास्त्राचा तारणहार म्हणून त्याची प्रशंसा केली जाते. या कथेला पुराच्या पुराणकथांचे स्वरूप दिले जाते, जे सर्व संस्कृतींमध्ये सामान्य आहे.\n\nमत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. मत्स्य तारणहार मत्स्य यांची सर्वात जुनी माहिती त्याला वैदिक देवत प्रजापती समान आहे.मासे तारणहार नंतरच्या काळात वैदिक युगातील ब्रह्माच्या एका ओळखात विलीन झाला आणि नंतर विष्णूचा अवतार म्हणून. एका असूराने ब्रम्हादेवकड़ून चार वेद चोरून महासगरात खोल लपवुन ठेवले. मस्याचा अवतार घेऊन त्यांनी असुराचा नाश केला अणि चारही वेद परत ब्रह्मदेवाना परत केले.\n", "id": "mar_Deva_55172"} {"text": "अलिबाग\n\nअलिबाग येथे रायगड जिल्ह्याच़े शासकीय मुख्यालय आहे. अलिबाग शहर समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. हे शहर महाराष्ट्रातील कोकण विभागात येते.\n", "id": "mar_Deva_55173"} {"text": "कूर्म अवतार\n\nकूर्म अवतार याला 'कच्छप अवतार' देखील म्हणतात.हा श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो,देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला. कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्र मंथन करू लागले. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने मिळवले. कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे.कुर्मा जयंतीचा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.\n", "id": "mar_Deva_55174"} {"text": "वामन अवतार\n\nवामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे.\n\nश्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_55175"} {"text": "उझबेकिस्तान\n\nउझबेकिस्तान, अधिकृत नाव उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक ; उझ्बेक: O'zbekiston Respublikasi, Ўзбекистон Республикаси, ओझबेकिस्तॉन रेस्पुब्लिकासी ) हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तान व किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\n\nएकेकाळी इराणातील सामानी साम्राज्याचा व नंतर तिमूरी साम्राज्याचा हिस्सा असलेला हा भूभाग इ.स.च्या १६व्या शतकात पौर्वात्य तुर्की भाषाकुळातली उझबेक भाषा बोलणाऱ्या भटक्यांनी व्यापला. आधुनिक उझबेकिस्तानातील बहुसंख्य प्रजा उझबेकवंशीय आहे.\n\nइ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हिएत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.\n\nउझबेकिस्तानाची अर्थव्यवस्था कापूस, सोने, युरेनियम, पोटॅशियम, नैसर्गिक वायू इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादनावर आधारित आहे. बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचे अधिकृत जाहीर धोरण असूनही अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय शासनाची घट्ट पकड आहे. परकीय गुंतवणुकीसाठी ही बाब उत्साहवर्धक नसली, तरीही इ.स. १९९५ सालापासून उदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने नियंत्रित वाटचाल करणाऱ्या शासकीय यंत्रणेने केलेले आर्थिक पुनरुज्जीवन आश्वासक आहे. देशांतर्गत व्यवस्थेतील मानवाधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्य यांची स्थिती मात्र विवादास्पद राहिली असून त्याबद्दल आंतरराष्ट्रीय संघटनांकडून उझबेकिस्तानावर टीकाही झाली आहे.\n", "id": "mar_Deva_55176"} {"text": "बेलग्रेड\n\nबेलग्रेड (; बेओग्राद) ही पूर्व युरोपातील सर्बिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात सावा व डॅन्यूब नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१३ साली बेलग्रेड शहराची लोकसंख्या सुमारे १२.३३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.६ लाख होती. बेलग्रेड शहर १७ महानगरपालिकांमध्ये विभागले गेले असून सर्बियामधील २२.५ टक्के लोकवस्ती येथेच एकवटली आहे.\n\nबेलग्रेड हे १९१८ सालापासून युगोस्लाव्हिया देशाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. सध्या बेलग्रेड एक जागतिक शहर असून ते सर्बियाचे व बाल्कन प्रदेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_55177"} {"text": "ट्रिलॉनी\n\nट्रिलॉनी हे जमैकातील एक शहर आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये पार पडला होता.\n\nट्रिलॉनी उसेन बोल्ट, बेन जॉन्सन आणि एतर अनेक खेळाडूंचे जन्मस्थान आहे.\n", "id": "mar_Deva_55178"} {"text": "साचा:माहितीचौकट हिंदू दैवत\n\n__NOTOC__\n\nमाहितीचौकट हिंदू दैवत या साच्याचा वापर हिंदू देव-देवतांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.\n", "id": "mar_Deva_55179"} {"text": "प्रणब मुखर्जी\n\nप्रणब मुखर्जी (बांग्ला: প্রণব মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी: Pranab Mukherjee) (११ डिसेंबर, इ.स. १९३५- ३१ ऑगस्ट २०२०, नवी दिल्ली) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.\n\nभारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.\n", "id": "mar_Deva_55180"} {"text": "माधुरी दीक्षित\n\nमाधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55181"} {"text": "लक्ष्मी\n\nलक्ष्मी (/ˈlʌkʃmi/; संस्कृत: लक्ष्मी, IAST: lakṣmī इंग्रजी : Lakshmi (Laxmi) goddess of wealth, fortune ) ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली.देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आई तिरंगिनी यांची कन्या आहे.\n\nज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण(विष्णू)सहित रामावतारात ती सीता बनली , कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे.\n\nसंस्कृत श्लोक राघवत्वेऽभवत् सीता रुक्मिणी कृष्णजन्मनि । अन्येषु चावतारेषु विष्णोः एषा अनपायिनी ॥\n", "id": "mar_Deva_55182"} {"text": "काजू\n\nकाजू हे एक फळझाड आहे. या फळाला 'विलायती मॅंगो' म्हणून सुद्धा संबोधले जाते.\n\nहिज्जली बदाम (हिंदी), गेरू (कन्नड), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तऱ्हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी खूप प्रसिद्ध आहे.\n\nअधिक काजूबिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थांतही काजूचा वापर केला जातो. काजू हा आवडीने खाला जाणारा पदार्थ आहे .\n", "id": "mar_Deva_55183"} {"text": "शिवराम हरी राजगुरू\n\nशिवराम हरी राजगुरू (जन्म : खेड-पुणॆ, २४ ऑगस्ट १९०८; - लाहोर, २३ मार्च १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर ( जेम्स स्कॉटला मारताना चुकून )गोळ्या घालून त्यांना ठार केले.\n\nनॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता, २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली.\n", "id": "mar_Deva_55184"} {"text": "सुखदेव थापर\n\nसुखदेव थापर (पंजाबी: ਸੁਖਦੇਵ ਥਾਪਰ, سُکھدیو تھاپر ) (१५ मे, इ. स. १९०७ - २३ मार्च, इ. स. १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. यांचा इ. स. १९२८ मध्ये जे. पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता.\n", "id": "mar_Deva_55185"} {"text": "पार्वती\n\nपार्वती ही हिंदू धर्मातील जगन्माता समजली जाणारी देवी, तसेच शिवाची पत्‍नी आहे. 'अन्नपूर्णा' हे पार्वतीचे एक रूप आहे. सप्तमातृकांत हिचे रूप माहेश्वरी (महेश-शिवाची शक्ति) असेही आहे.\n", "id": "mar_Deva_55186"} {"text": "नेव्हिल चेम्बरलेन\n\nआर्थर नेव्हिल चेम्बरलेन (; मार्च १८, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ९, इ.स. १९४०) हा एक ब्रिटीश राजकारणी व १९३७-४० दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. चेम्बरलेनला त्याच्या ॲडॉल्फ हिटलरचे लांगुलचालन करण्याच्या धोरणाबद्दल आणि म्युनिक करार करण्याबद्दल कुप्रसिद्धी मिळाली. या तहानुसार चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलांड प्रदेश नाझी जर्मनीच्या हवाली करण्यात आला. जर्मनीने केलेल्या पोलंडवरील आगळीकीनंतर चेम्बरलेनने सप्टेंबर ३, इ.स. १९३९ रोजी युद्ध पुकारले व पुढील आठ महिने युनायटेड किंग्डमचे नेतृत्व केले.\n", "id": "mar_Deva_55187"} {"text": "जयसिंगपूर\n\nजयसिंगपूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक शहर आहे. या शहराचे नाव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वडील राजा जयसिंग, यांच्या नावावरून ठेवले आहे.हे शहर कोल्हापूरपासून ३८ किलोमीटर पूर्वेला रत्‍नागिरी-नागपूर राज्यमार्गावर ,वसलेले आहे. या शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते व ही नदी कोल्हापूर , सांगली या जिल्ह्यांमधील सीमा बनते. येथील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या शहराची रचना एका वेगळ्या प्रकारची आहे. हे शहर तंबाखू, मिरची, गूळ व्यापारासाठी वसवले गेले. JAYSINGPUR HYA CITI CHE NAV RAJA JAYSING HYA RAJA NAVANE PADLE.\n", "id": "mar_Deva_55188"} {"text": "महमुद गवान\n\nमहमुद गवान तथा ख्वाजा महमुद गिलानी हा दक्षिण भारतातील बहमनी सुलतानीचा पंतप्रधान होता. मुहम्मद शाह तिसऱ्याच्या दरबारात असलेला हा सेनापती इस्लाम, पर्शियन भाषा आणि गणितात पारंगत होता. याशिवाय हा कवी आणि लेखकही होता.\n", "id": "mar_Deva_55189"} {"text": "गो-कामेयामा\n\nसम्राट कामेयामा (जपानी:亀山天皇; ९ जुलै, इ.स. १२४९ - ४ ऑक्टोबर, इ.स. १३०५) हा जपानचा ९०वा सम्राट होता. हा इ.स. १२५९ ते इ.स. १२७४पर्यंत सत्तेवर होता.\n", "id": "mar_Deva_55190"} {"text": "माक्स प्लांक\n\nमॅक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लॅंक, (जन्म : २३ एप्रिल १८५८; - ४ ऑक्टोबर १९४७) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला. या शोधातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना पुंजवादाच्या सिद्धान्ताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना इ.स. १९१८ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.\n", "id": "mar_Deva_55191"} {"text": "जेन ऑस्टेन\n\nजेन ऑस्टेन (Jane Austen; १६ डिसेंबर १७७५ - १८ जुलै १८१७) ही एक इंग्लिश लेखिका व कादंबरीकार होती. तिने लिहिलेल्या प्राइड अँड प्रेज्युडीस, सेन्स अँड सेन्सिबिलिटी ह्या कादंबऱ्या जगप्रसिद्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_55192"} {"text": "गाब्र्येल नारुतॉविच\n\nगाब्र्येल नारूतोविच (पोलिश: Gabriel Narutowicz; १७ मार्च १८६५ - १६ डिसेंबर १९२२) हा पोलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पोलंडच्या १९१८ मधील स्वातंत्र्यानंतर योझेफ पियुसुद्स्कीच्या मंत्रीमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री व परराष्ट्रमंत्री राहिलेल्या नारूतोविचने १९२२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आश्चर्यकारक विजय मिळवला. परंतु सत्तेवर आल्यावर केवळ ५ दिवसांनी त्याची हत्या करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_55193"} {"text": "फिरोजखान नून\n\nसर फिरोजखान नून (जून १८, इ.स. १८९३ - डिसेंबर ९, इ.स. १९७०) हा पाकिस्तानी राजकारणी व १६ डिसेंबर, इ.स. १९५७ ते ७ ऑक्टोबर, इ.स. १९५८ या काळात पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. ७ ऑक्टोबर, इ.स. १९५८ रोजी पाकिस्तानाचा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा याने लष्करी कायदा लागू करत फिरोजखान नून याचे मंत्रिमंडळ बरखास्त केले.\n", "id": "mar_Deva_55194"} {"text": "इब्राहिम इस्माइल चुंदरीगर\n\nइब्राहिम इस्माइल चुंदरीगर (देवनागरी लेखनभेद: इब्राहिम इस्माइल चुंद्रीगर ; उर्दू: ابراہیم اسماعیل چندریگر ; रोमन लिपी: Ibrahim Ismail Chundrigar ;) (सप्टेंबर १५, इ.स. १८९७ - सप्टेंबर २६, इ.स. १९६०) हा पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानाचा सहावा पंतप्रधान होता. तो १७ ऑक्टोबर, इ.स. १९५७ ते १६ डिसेंबर, इ.स. १९५७ या अवघ्या दोन महिन्यांच्या काळात पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता.\n", "id": "mar_Deva_55195"} {"text": "रेडिंग (निःसंदिग्धीकरण)\n\nरेडिंग हे नाव अनेक ठिकाणी वापरले जाते -- रेडिंग (कॅलिफोर्निया) रेडिंग (बर्कशायर) रेडिंग एफ.सी.\n", "id": "mar_Deva_55196"} {"text": "मिडल्सब्रो\n\nमिडल्सब्रो हे इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायर काउंटीमधील एक शहर व बरो आहे. मिडल्सब्रो शहर इंग्लंडच्या उत्तर भागात उत्तर समुद्राजवळ टीस नदीच्या तीरावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_55197"} {"text": "पोर्टस्मथ\n\nपोर्टस्मथ हे इंग्लंड देशाच्या हॅंपशायर काउंटीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (साउथहॅंप्टन खालोखाल). हे शहर इंग्लंडच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून एक बंदर असलेल्या पोर्टस्मथ येथे ब्रिटिश रॉयल नेव्हीचा मोठा तळ आहे.\n\nयेथील पोर्टस्मथ एफ.सी. हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.\n", "id": "mar_Deva_55198"} {"text": "बेंजामिन डिझरायली\n\nबेंजामिन डिझरायेली, बीकन्सफील्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Benjamin Disraeli; २१ डिसेंबर, इ.स. १८०४ - १९ एप्रिल, इ.स. १८८१) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे.\n", "id": "mar_Deva_55199"} {"text": "मिखाइल साकाश्विली\n\nमिखाइल साकाश्विली (जॉर्जियन: მიხეილ სააკაშვილი; २१ डिसेंबर १९६७) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष आहे. २००३ सालच्या रक्तहीन क्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या साकाश्विलीने जॉर्जियामध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याने नाटो व पश्चिम जगतासोबत जॉर्जियाचे संबंध बळकट केले. सध्या जॉर्जियामधील ६७ टक्के लोकांनी साकाश्विलीला पसंदी दाखवली आहे. २ वेळा राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर साकाश्विली ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरला. ह्या निवडणुकीमध्ये विजय मिळवुन जियॉर्जी मार्गवेलाश्विली जॉर्जियाचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडून आला आहे.\n\nसाकाश्विलीच्या कारकिर्दीत जॉर्जियाचे रशियासोबतचे संबंध रसातळाला पोचले. जॉर्जियामधील दक्षिण ओसेशिया व अबखाझिया ह्या फुटीरवादी प्रदेशांना रशियाने दिलेला पाठिंबा हे त्याचे मुख्य कारण मानले जाते.\n\nऑक्टोबर 2021 मध्ये मिखील साकाशविली, 2013 पासून जॉर्जियाबाहेर निर्वासित झाल्यानंतर बेकायदेशीररित्या त्याच्या देशात परत आल्यानंतर अटक करण्यात आली. त्याने आपल्या देशबांधवांसोबत लढा देण्याच्या त्याच्या इच्छेद्वारे स्पष्ट केलेले हावभाव.\n", "id": "mar_Deva_55200"} {"text": "ला लीगा\n\nप्रिमेरा दिव्हिजियोन () म्हणजेच ला लीगा ही स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. स्पेनमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये स्पेनमधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी सेगुंदा दिव्हिजियोन ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर सेगुंदा दिव्हिजियोनमधील सर्वोत्तम ३ संघांनाला लीगामध्ये बढती मिळते.\n\n१९२९ सालापासून खेळवल्या जात असलेल्याला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३६ तर एफ.सी. बार्सेलोनाने २६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.\n", "id": "mar_Deva_55201"} {"text": "सेरी आ\n\nसेरी आ () ही इटली देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेरी बे ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.\n\nइ.स. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या सेरी आ मध्ये आजवर ५० संघ खेळले असून युव्हेन्तुस ह्या संघाने ३० वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सेरी आचा चौथा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग, ला लीगा व फुसबॉल-बुंडेसलीगा खालोखाल). युव्हेन्तुस, इंटर मिलान व ए.सी. मिलान हे जगामधील सर्वात प्रसिद्ध तीन फुटबॉल क्लब सेरी आ मध्ये खेळतात.\n", "id": "mar_Deva_55202"} {"text": "स्पेन्सर पर्सिव्हाल\n\nस्पेन्सर पर्सिव्हाल (; १ नोव्हेंबर, इ.स. १७६२ - ११ मे, इ.स. १८१२) हा १८०९ ते १८१२ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ११ मे १८१२ रोजी पर्सिव्हालची लंडनमधील संसद भवनात गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या केला गेलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे.\n\nपर्सिव्हाल, स्पेन्सर पर्सिव्हाल, स्पेन्सर पर्सिव्हाल, स्पेन्सर\n", "id": "mar_Deva_55203"} {"text": "मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट\n\nमराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १७६८ साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. यातील सैनिकांना गणपत असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रूपांतर करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.\n", "id": "mar_Deva_55204"} {"text": "तंबाखू\n\nतंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण, गुच्छफल, क्षारपत्रा, ताम्रकुट व धुम्रपत्र अशी नावे आहेत . शास्त्रीय नाव निकोटिआना टॅबकम (Nicotiana tabacum) असेेआहे . हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो.br\n", "id": "mar_Deva_55205"} {"text": "साचा:लोगो\n\nThis is a logo of an organization, item, or event, and is protected by copyright and/or trademark. It is believed that the use of low-resolution images of logos\n\nto illustrate the organization, item, or event in question on the English-language Wikipedia, hosted on servers in the United States by the non-profit Wikimedia Foundation,\n\nqualifies as fair use under United States copyright law. Any other uses of this image, on Wikipedia or elsewhere, may be copyright infringement. Certain commercial use of this image may also be trademark infringement. See Wikipedia:Fair use and Wikipedia:Logos.\n\nUse of the logo here does not imply endorsement of the organization by Wikipedia or the Wikimedia Foundation, nor does it imply endorsement of Wikipedia or the Wikimedia Foundation by the organization.\n", "id": "mar_Deva_55206"} {"text": "गोवा मुक्तिसंग्राम\n\nगोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात.\n\n१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले. पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले.\n", "id": "mar_Deva_55207"} {"text": "विजयनगरचे साम्राज्य\n\nदक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या हरिहर व बुक्क''' या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. राजा हरिहर आणि राजा बुक्का यांनी मुहम्मद तुघलक या हरवून त्याला पूर्ण नामहरम करत होते. मुहम्मद तुघलक हरल्यावर कृष्णा नदी व तुंगभद्रा नद्यांच्या दरम्यान स्वतंत्र हिंदु राज्य स्थापन केले. लवकरच त्यांनी उत्तरेकडील कृष्णा नदी आणि दक्षिणेस कावेरी नदीच्या दरम्यान संपूर्ण प्रदेशावर आपले साम्राज्य तयार केले. विजयनगर साम्राज्याच्या वाढत्या शक्तीमुळे या तत्कालिन इस्लामी आक्रमकांना आपल्या राज्यात पराभूत व्हावे लागले. आणि तेथून त्यांना पळ काढावा लागला. बहामनी राज्याशी वारंवार युद्ध केले आणि त्यांना पराभूत करून सोडले. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे ध्येय होते आणि त्यात ते यशस्वी झाले.\n", "id": "mar_Deva_55208"} {"text": "शांतिनाथ देसाई\n\nशांतिनाथ कुबेरप्पा देसाई (१९२९ - १९९८) हे कन्नड साहित्यिक होते. त्यांच्या ओम नमो या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.\n", "id": "mar_Deva_55209"} {"text": "जॉर्ज गॉर्डन बायरन\n\nजॉर्ज गॉर्डन बायरन तथा लॉर्ड बायरन (२२ जानेवारी, इ.स. १७८८ - १९ एप्रिल, इ.स. १८२४) हा इंग्लिश कवी होता.\n", "id": "mar_Deva_55210"} {"text": "अँड्रु गंतॉम\n\nअँड्रु गंतॉम (Andrew Gordon Ganteaume; २२ जानेवारी १९२१, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) हा एक निवृत्त त्रिनिदाद आणि टोबॅगोचा क्रिकेट खेळाडू आहे. १९४८ साली गंतॉम वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून केवळ एका कसोटी सामन्यामध्ये खेळला व त्याने ह्या सामन्यामध्ये शतक फटकावले.\n", "id": "mar_Deva_55211"} {"text": "लिंडन बी. जॉन्सन\n\nलिंडन बेन्स जॉन्सन (इंग्लिश: Lyndon Baines Johnson), लघुनाम एलबीजे (रोमन लिपी: LBJ) (२७ ऑगस्ट, इ.स. १९०८ - २२ जानेवारी, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते २० जानेवारी, इ.स. १९६९ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. जॉन एफ. केनेडी याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा अमेरिकेचा ३७वा उपराष्ट्राध्यक्ष होता. नोव्हेंबर, इ.स. १९६३मध्ये केनेडीची हत्या झाल्यावर याने राष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहिली. केनेडी प्रशासनाची मुदत पुरी झाल्यानंतर इ.स. १९६४ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत विजयी होऊन हा पुन्हा अध्यक्षपदावर बसला. जॉन्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.\n\nउपाध्यक्षीय व अध्यक्षीय कारकिर्दींपूर्वी जॉन्सन इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ या कालखंडात अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९४९ ते इ.स. १९६१ या काळात अमेरिकेची सेनेट सभागृहात त्याने टेक्सासाचे प्रतिनिधित्व केले.\n\nत्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत नागरी हक्क, सार्वजनिक प्रसारण, वैद्यकीयसेवा (मेडिकेअर), वैद्यकीयसाह्य (मेडिएड) इत्यादी सुविधा व शिक्षणसाह्य इत्यादी क्षेत्रांसाठी उदार कायदे संमत झाले. मात्र परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर जॉन्सन प्रशासनाने व्हियेतनाम युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला. व्हियेतनाम युद्ध निर्णायक रित्या न संपता दीर्घ काळ लांबण्याची लक्षणे दिसू लागली, तसतसे त्याला वाढत्या पक्षांतर्गत, तसेच लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पुढ्यात ठाकलेल्या इ.स. १९६८ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी पुन्हा उभे राहण्याची संधी न घेता त्याने माघार घेतली.\n", "id": "mar_Deva_55212"} {"text": "पोप क्लेमेंट अकरावा\n\nयाचे मूळ नाव जियोव्हानी फ्रांसेस्को अल्बानी होते. अल्बानी पूर्वज आल्बेनियामधून १५व्या शतकात इटलीत आले व त्यांनी तेथे जम बसवला.\n", "id": "mar_Deva_55213"} {"text": "युरी गागारिन\n\nयुरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.\n\nएप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.\n\nवयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.\n", "id": "mar_Deva_55214"} {"text": "भार्गवराम भिकाजी आचरेकर\n\nभार्गवराम आचरेकर ( आचरे, १० जुलै, १९१०; - पुणे, २७ मार्च, १९९७) ऊर्फ मामा आचरेकर हे एक संगीत नाटकांमध्ये काम करणारे मराठी गायक अभिनेते होते. ते स्त्री-भूमिकाही करीत.\n\nभार्गवराम आचरेकरांचा जन्म आचरे गावात झाला. त्यांचे आईवडील लहानपणीच वारले. थोरले बंधू अवधूत आचरेकर यांनी त्यांचा सांभाळ केला. अवधूत आचरेकर यांच्याकडे आईपासूनच चालत आलेला संगीताचा वारसा होता. त्यांनीच भार्गवरामांना संगीताचे धडे दिले.\n", "id": "mar_Deva_55215"} {"text": "मायकेल जोसेफ सॅव्हेज\n\nमायकेल जोसेफ सॅव्हेज (इंग्लिश: Michael Joseph Savage) (मार्च २३, इ.स. १८७२ - मार्च २७, इ.स. १९४०) हा न्यू झीलंडाचा मजूर पक्षीय राजकारणी व पंतप्रधान होता. डिसेंबर ६, इ.स. १९३५ ते मार्च २७, इ.स. १९४० या कालखंडात तो पंतप्रधानपदावर होता. त्या काळात उद्भवलेल्या दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या आघाडीत सामील झालेल्या न्यू झीलंडाचे त्याने नेतृत्व केले.\n", "id": "mar_Deva_55216"} {"text": "चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ\n\nचार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ, रॉकिंगहॅमचा दुसरा मार्के (; १३ मे, इ.स. १७३० - १ जुलै, इ.स. १७८२) हा ब्रिटीश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.\n\nवॉटसन-वेंटवर्थ, चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ, चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ, चार्ल्स\n", "id": "mar_Deva_55217"} {"text": "निकिता ख्रुश्चेव्ह\n\nनिकिता ख्रुश्चेव्ह (; १५ एप्रिल १८९४ - ११ सप्टेंबर १९७१) हा एक सोव्हिएत राजकारणी व सप्टेंबर १९५३ ते ऑक्टोबर १९६४ दरम्यान देशाचा राष्ट्रप्रमुख तसेच सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता. जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने सोव्हिएतचे नेतृत्व केले व देशामध्ये स्टॅलिनची धोरणे बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान ख्रुश्चेव्ह सोव्हिएत मंत्रीमंडळाच्या अध्यक्षपदावर होता.\n\nख्रुश्चेव्हचा जन्म रशिया व युक्रेनच्या सीमेजवळील एका लहान गावामध्ये झाला. तरुण वयामध्ये तो एक कुशल लोहार होता. रशियन यादवी युद्धानंतर ख्रुश्चेव्ह राजकारणात शिरला व हळूहळू कम्युनिस्ट पक्षामध्ये वरच्या पदांवर पोचू लागला. १९३० च्या दशकातील स्टॅलिनने हाती घेतलेल्या राजकीय अटकांना व हिंसाचाराला ख्रुश्चेव्हचा पाठिंबा होता. १९३९ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला युक्रेनमधील सत्ता सांभाळण्यासाठी पाठवले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लाल सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या ख्रुश्चेव्हकडे क्यीववरील नाझी जर्मनीचे आक्रमण थोपवून धरण्याची जबाबदारी होती. १९४२ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला स्टालिनग्राड शहराच्या बचावासाठी रवाना केले. युद्ध संपल्यानंतर ख्रुश्चेव्ह पुन्हा युक्रेनमध्ये परतला व त्याच्या नेतृत्वाखाली युक्रेन सोसागमध्ये पुन्हा शांतीचे व भरभराटीचे दिवस परतले. स्टॅलिनच्या अखेरच्या काळात ख्रुश्चेव्ह मॉस्कोमध्ये दाखल झाला. ६ मार्च १९५३ रोजी स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली ज्यामध्ये ख्रुश्चेव्हचा विजय झाला व तो पक्षाचा सरचिटणीस व पर्यायाने देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख बनला.\n\nख्रुश्चेव्हच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत संघाने मोठ्या प्रमाणावर अंतराळ संशोधन हाती घेतले व लष्करावरील खर्चात कपात केली. ख्रुश्चेव्हने कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले परंतु जे अयशस्वी ठरले. त्याच्या कारकिर्दीमध्ये शीत युद्ध शिगेला पोचले. क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणीदरम्यान सोव्हिएत व अमेरिकेमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १४ ऑक्टोबर १९६४ रोजी कम्युनिस्ट पक्षाने ख्रुश्चेव्हला सरचिटणीस पदावरून काढले व त्याला राजकीय निवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडले. अखेरच्या काळात ख्रुश्चेव्हचे दिवस मानसिक नैराश्यामध्ये गेले व ११ सप्टेंबर १९७१ रोजी तो मॉस्कोमधील एका इस्पितळामध्ये हृदयाघाताच्या धक्क्याने मृत्यू पावला.\n", "id": "mar_Deva_55218"} {"text": "महामने उस्माने\n\nमहामने उस्माने (जानेवारी २०, इ.स. १९५० - ) हा नायजरचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हा १६ एप्रिल, इ.स. १९९३ ते २७ जानेवारी, इ.स. १९९६पर्यंत सत्तेवर होता. लष्करी उठावात पदच्युत झालेला उस्माने त्यानंतर विरोधीपक्षनेता होता. हा डिसेंबर १९९९ ते मे २००९ पर्यंत नायजरच्या संसदेचा सभापती होता.\n\nउस्माने, महामने उस्माने, महामने\n", "id": "mar_Deva_55219"} {"text": "जॉर्ज ए. हर्न\n\nजॉर्ज आल्फ्रेड लॉरेन्स हर्न (मार्च २७, इ.स. १८८८ - नोव्हेंबर १३, इ.स. १९७८) हा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\n\nहर्न, जॉर्ज ए. हर्न, जॉर्ज ए. हर्न, जॉर्ज ए. वर्ग:पुरुष चरित्रलेख\n", "id": "mar_Deva_55220"} {"text": "फ्रँक स्मेइल्स\n\nफ्रॅंक स्मेइल्स (मार्च २७, इ.स. १९१० - डिसेंबर १, इ.स. १९७०) हा कडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\n", "id": "mar_Deva_55221"} {"text": "इव्हान गास्पारोविच\n\nइव्हान गास्पारोविच (स्लोव्हाक: Ivan Gašparovič; २७ मार्च १९४१) हा एक स्लोव्हाक राजकारणी व स्लोव्हाकियाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो जून २००४ ते जून २०१४ दरम्यान ह्या पदावर होता.\n", "id": "mar_Deva_55222"} {"text": "एच.के. एक्सप्रेस\n\nहाँग काँग एक्सप्रेस एरवेझ तथा एचके एक्सप्रेस ही चीनमधील हाँग काँग स्थित विमानकंपनी आहे. स्वस्त दरात प्रवासी वाहतूक उपलब्ध करणारी ही कंपनी आशियामधील चीन, मलेशिया, कोरिया, तैवान आणि थायलंडसह नऊ देशांमध्ये विमानसेवा पुरवते. हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी आपल्या ताफ्ताय फक्त एरबस ए३२० प्रकारची विमाने बाळगून आहे.\n", "id": "mar_Deva_55223"} {"text": "कुरुडचा नंदीबैल उत्सव\n\nकुरुडचा नंदीबैल उत्सव सांस्कृतिक वारस्याची जपवणूक\n\nकुरुड ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे पारंपारिक संस्कृतीचे जतन नंदीबैल उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. पितृमोक्ष अमावास्येच्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नंतर गावात मिरवणूक काढून हा उत्सव पार पाडला जातो.\n", "id": "mar_Deva_55224"} {"text": "जयपूर पिंक पँथर्स\n\nख्यातनाम मालकांमुळे संघाला प्रचंड लोकप्रियता मिळाली असली तरीही, जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीग, २०१४च्या उद्घाटन हंगामात यू मुम्बाचा ३५-२४ ने पराभव करून विजय मिळवला. संघाची कामगिरी नंतर पीकेएल सीझन २ आणि सीझन ३ मध्ये घसरली परंतु सीझन ४ पासून सुधारली आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरले. संघाचा प्रमुख रेडर जसवीर सिंग होता, तर प्रमुख बचावपटू रण सिंग होता. जयपूर पिंक पँथर्स केवळ GS एंटरटेनमेंट वर्ल्डवाइडद्वारे व्यवस्थापित केले जातात ज्याचे प्रमुख हे चित्रपट निर्माते आणि क्रीडा उद्योजकांपैकी एक श्री बंटी वालिया आणि श्री जसप्रीत सिंग वालिया हे आहेत.\n", "id": "mar_Deva_55225"} {"text": "यू मुम्बा\n\nयु मुंबा हा प्रो कबड्डी लीग मधील काही महत्त्वपूर्ण संघांपैकी एक आहे. सर्वात जास्त सामने जिंकण्याचा विक्रम या संघाने करून दाखवला आहे. २०१४ साली झालेल्या लीग मध्ये हा संघ दुसऱ्या स्थानावर होता. परंतु २०१५ साली नवीन विक्रम करत या संघाने लीग जिंकली. या यशाचा शिल्पकार यु मुंबाचा कप्तान अनुप कुमार आहे असे मानले जात असले तरी या संघातील इतर खेळाडूंचाही या विजयात सिंहाचा वाट आहे. या संघातीळ खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.\n", "id": "mar_Deva_55226"} {"text": "जसविर सिंग\n\nजसवीर सिंग हे भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. प्रो कबड्डी लीग मधेही ते जयपूर पिंक पॅंथर्स संघासाठी खेळतात. २०१५ मध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये ते जयपूर पिंक पॅंथर्स संघाचे कर्णधार होते.\n", "id": "mar_Deva_55227"} {"text": "दिल दोस्ती दुनियादारी\n\nदिल दोस्ती दुनियादारी ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील तरुणांची आवडती एक मालिका आहे. या मालिकेचे निर्माते संजय जाधव आहेत. या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर करण्यात आले होते.\n", "id": "mar_Deva_55228"} {"text": "नवनीत गौतम\n\nनवनीत गौतम हे भारतातील खूप प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. तसेच जयपूर पिंक पॅंथर्स साठी २०१४ साली कर्णधार म्हणूनही ते खेळले. २०१५ साली झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये दुखापतीमुळे जास्त सामने खेळू शकले नाहीत.\n", "id": "mar_Deva_55229"} {"text": "जागतिक साक्षरता दिन\n\nजागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.\n", "id": "mar_Deva_55230"} {"text": "सुशील कुमार मोदी\n\nसुशील कुमार मोदी ( ५ जानेवारी १९५२) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणी व बिहार या राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री आहेत. पाटणा शहरामध्ये जन्मलेले व शिक्षण घेतलेले मोदी रा.स्व. संघाचे आजन्म सदस्य आहेत. १९९० साली मोदींनी राजकारणात कार्यरत राहण्यास सुरुवात केली. ते १९९०, १९९५ व २००० साली बिहार विधानसभेवर निवडून गेले.\n\n२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी भागलपूर मतदारसंघामधून निवडून आले. परंतु केवळ एक वर्ष संसद सदस्य राहिल्यानंतर मोदींनी २००५ साली खासदारपदाचा राजीनामा दिला व ते बिहारमध्ये परतले. २००५ ते २०१३ दरम्यान ते नितीश कुमार राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपदावर होते.\n\nऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते मानण्यात येत होते एन.डी.ए.ला बहुमत मिळाल्यास मोदींना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली गेली होती. परंतु ह्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यास भाजपला अपयश आले.\n", "id": "mar_Deva_55231"} {"text": "भारतीय तत्त्वज्ञान\n\nभारतीय तत्त्वज्ञान (मूळ संस्कृत संज्ञा 'दर्शन') : भारतीय उपखंडातील संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या तात्त्विक विचारप्रणालींना आणि त्या संबंधीच्या समग्र प्रतिक्रियात्मक विचारविमर्शास भारतीय तत्त्वज्ञान म्हंटले जाते. भारतीय तत्त्वज्ञानास प्राचीन परंपरा आहे. षड्दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असे समीकरण केले जाते, पण हा समज अपुऱ्या माहितीवर आधारलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञान ही संकल्पना त्यापेक्षा अधिक व्यापक आणि संकीर्ण आहे.\n", "id": "mar_Deva_55232"} {"text": "वॉल्ट डिझ्नी\n\nवॉल्टर एलिआस डिस्नी (डिसेंबर ५,१९०१ - डिसेंबर १५,१९६६) हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनिअभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक होते. त्यांची अनेक जनकल्याणांची कामेसुद्धा केली आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ रॉय डिस्नी याच्यासोबत मिळून वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली. त्यांना वॉल्ट डिस्ने म्हणूनच ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_55233"} {"text": "मोहम्मद झहीर शाह\n\nमोहम्मद झहीर शाह (पश्तो:محمد ظاهرشاه ;उर्दू:محمد ظاهر شاه; १५ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - २३ जुलै, २००७) हा अफगाणिस्तानचा शेवटचा राजा होता. हा १९३३ ते १९७३पर्यंत सत्तेवर होता. त्याला अफगाणिस्ताना राष्ट्रपिता असा खिताब देण्यात आला होता.\n", "id": "mar_Deva_55234"} {"text": "रॉय डिझ्नी\n\nरॉय ऑलिव्हर डिस्नी (२४ जून, इ.स. १८९३:शिकागो, अमेरिका - २० डिसेंबर, इ.स. १९७१) हा एक अमेरिकन उद्योजक होता. याने आपला भाऊ वॉल्ट डिस्नीसोबत वॉल्ट डिस्नी कंपनीची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_55235"} {"text": "जेम्स दुसरा, स्कॉटलंड\n\nजेम्स दुसरा (१६ ऑक्टोबर, इ.स. १४३० - ३ ऑगस्ट, इ.स. १४६०) हा १४३७ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. हा जेम्स पहिला आणि जोन बोफोर्टचा मुलगा होता. जेम्स पहिल्याची २१ फेब्रुवारी, इ.स. १४३७ रोजी हत्या झाल्यावर दुसरा जेम्स राजेपदी आला.\n\nजेम्स दुसरा आणि ग्वेल्डर्सची मेरी यांना सात मुले झाली. त्यांपैकी जेम्स तिसरा हा याच्यापश्चात स्कॉटलंडचा राजा झाला.\n", "id": "mar_Deva_55236"} {"text": "जिती जितायी पॉलिटिक्स\n\nजिती जितायी पॉलिटिक्स हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १७ ऑक्टोबर, इ.स. २००३ रोजी मध्य प्रदेशमध्ये तृतीयपंथी व्यक्तींनी केली होती. या पक्षाचे सर्वप्रथम अध्यक्षपद सुरैयाकडे होते.\n", "id": "mar_Deva_55237"} {"text": "मुरुदेश्वर\n\nमुरुदेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भातकल तालुक्यामधील एक नगर आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या १५० किमी उत्तरेस स्थित आहे. मुरुदेश्वर हे हिंदू धर्मातील भगवान शंकराचे एक नाव असून हे गाव जगामधील द्वितीय क्रमांकाच्या उंच शंकराच्या मूर्तीसाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुरुडेश्वरची कथा शिवपुराणामध्ये पहावयास मिळते.\n\nमुरुदेश्वर राष्ट्रीय महामार्ग १७ वर स्थित असून ते कोकण रेल्वेवरील एक स्थानक आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे.\n", "id": "mar_Deva_55238"} {"text": "कुवेत एरवेझ\n\nकुवेत एरवेझ (अरबी: الخطوط الجوية الكويتية) ही मध्य पूर्वेतील कुवेत ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९५३ साली स्थापन झालेली कुवेत एरवेझ कुवेत शहराजवळील कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.\n\nमध्य पूर्वेतील अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणारा कुवेत हा दुसरा देश आहे. या देशाची एरलाइन अतिशय आधुनिक आणि संपत्तिवान आहे. कुवेत एरवेझने विमान वाहतूक सेवेतील गुणवत्ता ग्राहकासांठी उच्चतम कशी ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपली विमानसेवा नवलाईची कशी होईल याकडे लक्ष केन्द्रित केले आहे.\n", "id": "mar_Deva_55239"} {"text": "न्यू यॉर्क हिल्टन मिडटाउन\n\nन्यू यॉर्क मिल्टन मीडटाउन हे न्यू यॉर्क शहरातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात उंच 101 वे हॉटेल आहे. याची मालकी संघ स्वरूपाची आहे आणि याचे जगभरातील व्यवस्थापन हिल्टन पहातात. 47 मजल्याचे हे हॉटेल रॉकफेलर केंद्राच्या 6 व्या मार्गावरील उत्तरपछिम कोपऱ्यावर आहे. U.S.चे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडी पासूनचे पुढील सर्व अध्यक्षांनी 53 व्या रस्त्यावरील या हॉटेल मध्ये अथितींचे आथित्यपन केलेले आहे. सन 1973 मध्ये जगातील पहिला सेल फोन याच हॉटेलमध्ये मार्टिन कूपर या हॉटेल मधील पाहुण्यांनी हॉटेलचे पुढील जागेत वापरला.\n", "id": "mar_Deva_55240"} {"text": "साम्राज्य\n\nसाम्राज्य (लॅटिन: Imperium, इंग्लिश: Empire) हा शब्द एखाद्या सम्राट अथवा बलाढ्य सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्राचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. साम्राज्य प्रस्थापित करणे ह्याला साम्राज्यवाद असे संबोधले जाते. जगाच्या इतिहासात रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच साम्राज्य, रशियन साम्राज्य इत्यादी साम्राज्यांनी जगामधील मोठ्या भूभागावर अनेक दशके राज्य केले होते. भारतीय उपखंडामध्ये मौर्य साम्राज्य, मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य ह्या साम्राज्यांचे प्राबल्य होते.\n", "id": "mar_Deva_55241"} {"text": "झामोरिन\n\nप्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी व शोधक वास्को दा गामा इ.स. १४९८ मध्ये ३ जहाजे व १७० सहकाऱ्यांसह कोळिकोडजवळ पोचला व त्याने तेथील झामोरिनसोबत व्यापार व वाणिज्य करार केले. युरोपीय वसाहतावाद्यांची भारतीय उपखंडातील शासकांसोबत ही पहिलीच भेट मानले जाते.\n", "id": "mar_Deva_55242"} {"text": "अफू\n\nअफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो.\n\nहेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते.\n", "id": "mar_Deva_55243"} {"text": "निर्मला श्रीवास्तव\n\nनिर्मला श्रीवास्तव ऊर्फ निर्मला देवी (२१ मार्च, इ.स. १९२३:छिंदवाडा, मध्य प्रदेश - २३ फेब्रुवारी, इ.स. २०११: जेनोवा, इटली) या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे. 'सहजयोग या ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. सहजयोग शिकवण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशांत त्यांनी निःशुल्क सेवा दिली.. निर्मला देवी यांनी चले जाव चळवळीत तुरुंगवास भोगला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने नेपाली या नावाने हाक मारीत.\n\nनिर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.\n", "id": "mar_Deva_55244"} {"text": "सहजयोग\n\nसहजयोग ही ध्यानसाधना करण्याचे तंत्र असून ती एक धार्मिक आणि साधना चळवळ आहे. निर्मला श्रीवास्तव उपाख्य श्रीमाताजी निर्मला देवी ह्या या चळवळीच्या संस्थापक-प्रणेत्या आहेत. १९७० साली त्यांनी ही चळवळ उभी केली. ती प्राचीन भारतातील योगसाधनेशी निगडीत आहे.\n\nसहजयोग ही मानवी जाणीवेत क्रांतिकारक उत्क्रांती घडवून आणणारी साधना पद्धती आहे, असे श्रीमाताजी यांचे प्रतिपादन आहे. त्या म्हणतात, \" प्रत्येक मानवात जागृत होऊ शकणाऱ्या या जाणिवजागृतीच्या मार्गाने मानवजातीचे जागतिक ऐक्य साधले जाऊ शकते. या जागृतीने आपल्या अंतर्यामात अमुलाग्र परिवर्तन होईल. या प्रक्रियेने व्यक्ती नैतिक, समग्र, एकात्म आणि संतुलित होईल. शीतल लहरीच्या रूपात कोणत्याही व्यक्तीला विश्वव्यापक दिव्य शक्तीचा खराखुरा अनुभव येत असल्याची भावना जाणवेल. \"स्वतःला जाणा \" ही सर्व पवित्र ग्रंथांची मुख्य विचारधारा आहे- तीच येथे सुस्पष्ट होते आणि कोणताही माणूस आत्मजाणिवेच्या परमावधीला उपलब्ध होतो.\"\n", "id": "mar_Deva_55245"} {"text": "चंडिकाप्रसाद श्रीवास्तव\n\nसर \"चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव\" उर्फ सी.पी. (जन्म : ०८ जुलै १९२० मृत्यू २२ जुलै २०१३ ) हे ब्रिटीशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चाधिकारी, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक आणि राजदूत होते. ते लंडन येथे युनायटेड नेशन्स मॅरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव होते. स्वातंत्र्यानंतर ते पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे स्वीय सचिव होते. .\n", "id": "mar_Deva_55246"} {"text": "केशवराव सोनवणे\n\nकेशवराव सोनवणे (जन्म : लातूर जिल्हा, ४ फेब्रुवारी इ.स. १९२५; - लातूर, ८ नोव्हेंबर, इ.स. २००६) हे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते. ते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. ते औसा मतदारसंघातून दोन वेळा व लातूर मतदारसंघातून दोन वेळा असे एकून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.\n", "id": "mar_Deva_55247"} {"text": "मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nमंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ(,हे भारताच्या कर्नाटक राज्यात मंगळूर येथे असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यास पूर्वी 'बाजपै विमानतळ' असे नाव होते.\n", "id": "mar_Deva_55248"} {"text": "क्रागुयेवाशची कत्तल\n\nक्रागुयेवाशची कत्तल ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू, रोमानी आणि सर्बियन पुरुष व मुलांची जर्मन सैन्याने केलेली कत्तल होती. ऑक्टोबर २० आणि २१, इ.स. १९४१ या दोन दिवसात क्रागुयेवाश शहर आणि आसपासच्या भागातून जर्मन सैन्याने सोळा आणि साठ वर्षांदरम्यानच्या वयाचे व्यक्ती गोळा केले. यात जर्मन सैन्याला सर्बियातील जर्मनीशी मिळवणूक करणाऱ्या सर्बियन लोकांचीही साथ होती. यातून वरील गटांतील लोकांना वेगळे करून त्यांना ठार मारण्यात आले. २९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार २,३०० लोक यात मारले गेले. युद्धोपरांत अहवालांत हा आकडा ५,००० आणि ७,००० च्या मध्ये होता. संशोधनांती जर्मन संशोधकांनी २,७७८ हा आकडा मान्य केला आहे.\n", "id": "mar_Deva_55249"} {"text": "क्रागुयेवाश\n\nक्रागुयेवाश (सर्बियन:Крагујевац; हे सर्बियातील एक शहर आहे. शुमादिया प्रांतातील मुख्य शहर असलेल्या क्रागुयेवाश शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,८८,८०९ इतकी होती तर महानगराची लोकसंख्या २,२१,५८८ होती. हे शहर लेपेनिका नदीच्या काठी वसलेले आहे.\n\nयेथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने हजारो लोकांची कत्तल केली होती.\n", "id": "mar_Deva_55250"} {"text": "विदुला टोकेकर\n\nविदुला टोकेकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्या ट्रान्सलेशन पनाशिया ही भाषांतर कंपनी चालवितात. या एक व्यावसायिक, उद्योजक व लेखिका आहेत. औद्योगिक क्षेत्रातील २५ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी ऑक्टोबर २००७ मध्ये \"पॅनाशिया\" या नावने स्वतंत्र उद्योग सुरू केला. बॅक ऑफिस सेवा सुविधा, डेटा मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण व् आणखीही इतर सेवा पॅनाशियामार्फत दिल्या जातात. उद्योजकता व उद्योगातील सर्जनशीलता हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. महिला उद्योजकता विकासासाठी केलेल्या कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. सर्जनशील उद्योजकता या विषयावरील आशियाई अभ्यास बैठकीत भारताकडून सहभागी होण्याचा व तेथे निबंध वाचण्याचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. सध्या त्या पुण्यात असतात व panaceapune@rediffmail.com या पत्यावर त्यांच्याशी संपर्क साधता येतो.\n", "id": "mar_Deva_55251"} {"text": "पद्मावती मंदिर (पुणे)\n\nपद्मावती मंदिर पुण्याच्या दक्षिण भागात पुणे-सातारा रस्त्यावर आहे. हे एकेकाळचे सहलीचे ठिकाण असलेले हे देऊळ व परिसर अनेक दशके बदलेला नाही. येथे नवरात्रात आसपासच्या भागातील नागरिक बैलगाडीतून दर्शनास येत. येथे देवी तांदळा म्हणजे स्वयंभू शिळेच्या रूपात आहे. मंदिर छोटे आहे. देवीच्या मंदिराच्या मागे गणपती, मारुती व शंकराची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या आवारात पिंपळ व वडाचे मोठे वृक्ष आहेत.\n\nपद्मावती ही बालाजीची (प्रभू व्यंकटेशाची) पत्‍नी समजली जाते.\n", "id": "mar_Deva_55252"} {"text": "सिंहासन बत्तिशी\n\nसिंहासन बत्तिशी किंवा सिंहासन बत्तीशी हा राजा विक्रमादित्यासंबंधी असलेल्या प्राचीन भारतीय लोककथांचा संग्रह आहे. संस्कृतमध्ये या पुस्तकाचे नाव सिंहासन द्वात्रिंशिका असे आहे.\n\nदिवाकर अनंत घैसास यांनी हे पुस्तक मराठीत आणले आहे.\n", "id": "mar_Deva_55253"} {"text": "दिवाकर अनंत घैसास\n\nकृष्णभक्त दिवाकर अनंत घैसास हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक मराठी व संस्कृत पुस्तकांचे अनुवाद व संपादन केले आहे.\n", "id": "mar_Deva_55254"} {"text": "रामघळ\n\nआपणा सर्वानाच रायगडमधील समर्थ रामदासांची पवित्र शिवथर घळ ब-यापैकी माहीत आहे.याच पंक्तीतली एक सुंदर घळ सातारा जिल्ह्यातील कोयनानगरजवळ आहे. तिचं नाव 'रामघळ'. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रामघळ काहीशी अपरिचित आहे.\n\nसातारातून कोयनानगरला जावे. तिथून कुंभार्ली घाटरस्त्यावरच हेळवाक नावाचे गाव लागते. या गावाच्या डाव्या बाजूलाच रामघळीकडे जाण्यासाठी वाट आहे. ही वाट चाफ्याचा खडक येथील धनगरपाडयापर्यंत जाते.याच गावावरून साता-यातील दुर्गमात दुर्गम अशा भैरवगडाच्या वाटेवर एक फाटा फुटतो. येथून तासाभराच्या अंतरावर ही निसर्गरम्य रामघळ आहे.\n\nअर्धचंद्राकृती आडवी पसरलेली ही रामघळ आत जवळपास वीस फुटांपर्यंत आहे. वर डोक्यावर दगडाचे छप्पर.हा सारा परिसर निबीड चांदोळी अभयारण्यात स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_55255"} {"text": "गंगाराम गवाणकर\n\nगंगाराम गवाणकर हे एक मराठी-मालवणी लेखक आहेत.\n\nत्यांनी आपले मुंबईतील सुरुवातीचे दिवस स्मशानात काढले, असे त्यांनी त्यांच्या व्हाया वस्त्रहरण या पुस्तकात लिहिले आहे. गंगाराम गवाणकर यांनी १९९८ साली प्रदर्शित झालेल्या जागर या मराठी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत.\n", "id": "mar_Deva_55256"} {"text": "हॉटेल पेनसिल्व्हेनिया\n\nहॉटेल पेनसिल्व्हेनिया न्यू यॉर्कच्या मध्यवर्ती भागात पेन प्लाझा पॅव्हेलियन आणि मॅडिसन स्क्वेर गार्डन पासून कांही अंतरावर एंपायर स्टेट बिल्डिंगच्या जवळ असलेले हॉटेल आहे.\n", "id": "mar_Deva_55257"} {"text": "एम. हिरियण्णा\n\nएम. हिरियण्णा उर्फ म्हैसूर हिरियण्णा (७ मे, इ.स. १८७१, बर्गेपल्ली, कर्नाटक - १९ सप्टेंबर, इ.स. १९५० म्हैसूर, कर्नाटक) हे स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृतचे प्राध्यापक, भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. ते दृढ अद्वैती मताचे होते. सुसंस्कृत स्वभाववाद कल्पनेचा विकास करणारे ते पहिले तत्त्ववेत्ते होते.) 'वर्तमानकाल' या भारतीय परिकल्पनेचा विशेषत्वाने अभ्यास करून पाश्चात्य तत्त्ववेत्ते आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड यांच्या 'वर्तमानकाल' या कल्पनेशी त्यांनी तुलना केली. भारतीय तत्त्वज्ञानातील सुखवाद सिद्धांताचाही असाच विशेष अभ्यास करून त्यात भर टाकणारे ते एकमेव अभ्यासक असावेत.)\n\nआऊटलाईन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी आणि एसेन्शिअल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी हे त्यांचे दोन प्रमुख ग्रंथ आहेत. इंडियन फिलॉसॉफी ऑफ व्हॅल्यूज हा ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या आकस्मिक निधनामुळे होउ शकले नाही. या ग्रंथातील काही भाग त्यांच्या विद्यार्थ्यांनी आर्ट एक्सपीरियन्स, द क्वेस्ट आफ्टर परफेक्शन, इंडियन फिलॉसॉफीकल स्टडीज: भाग १ व भाग २ आणि आणि स्टडीज इन संस्कृत या शीर्षकांखाली प्रसिद्ध केले आहेत.\n\nभारतीय तत्त्वज्ञानाचे इतिहास लेखक असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सुरेंद्रनाथ दासगुप्ता यांचे खंड प्रकाशित झाल्यानंतर प्रोफेसर हिरियण्णा यांची पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या पुस्तकांनी स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम ठेवले आहे. या ग्रंथातून भारतीय दर्शनांवरील ग्रंथांचा अधिक मौलिक परिचय व मूलगामी दृष्टिही दिसून येतात, हीच त्यांच्या थोरवीची पुरेशी ग्वाही आहे. असे मत त्यांच्या ग्रंथांचे अभ्यासक जी. हनुमंत राव व्यक्त करतात.)\n", "id": "mar_Deva_55258"} {"text": "उद्धवबुवा जावडेकर\n\nहरिभक्तपरायण उद्धवबुवा घनश्याम जावडेकर हे ३५ वर्षांहून अधिक वर्षे भारतभर कीर्तने करीत आहेत. ते मुळचे सांखळी-गोवा येथील रहिवासी असून पुण्यात स्थायिक झालेले आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांनी गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक इत्यादी राज्यांत जाऊन ६५००पेक्षाही जास्त कीर्तने केली आहेत.\n", "id": "mar_Deva_55259"} {"text": "अमित त्रिवेदी\n\nअमित त्रिवेदी (८ एप्रिल, १९७९ - ) एक भारतीय संगीतदिग्दर्शक, गायक आणि गीतकार आहेत. २०१० मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.\n", "id": "mar_Deva_55260"} {"text": "शिक्षण प्रसारक संस्था (संगमनेर)\n\nशिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर ही महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शिक्षणसंस्था आहे. संगमनेर, अकोले, भंडारदरा, सिन्नर, प्रवरानगर आणि इतर परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली. संगमनेरच्या ग्रामीण परिसरात उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करणारी ही पहिली संस्था आहे. १९६० च्या दशकात या परिसरात एकही महाविद्यालय नव्हते. संगमनेर महाविद्यालय, संगमनेर ही या संस्थेची पहिली निर्मिती आहे.\n", "id": "mar_Deva_55261"} {"text": "मेवाड\n\nमेवाड हा भारतातील राजस्थान राज्याचा एक भाग आहे. राजस्थानचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवलीच्या पूर्वेकडील भागाला मेवाड आणि पश्चिमेकडील भागाला मारवाड म्हणतात. मेवाडमध्ये अजमेर, अलवर, उदयपूर, कोटा, चितोड, प्रतापगढ, भीलवाडा आणि सवाई माधोपूर या भागांचा प्रदेशांचा समावेश होतो.\n\nमेवाड संस्थान हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान होते.\n", "id": "mar_Deva_55262"} {"text": "मारवाड\n\nमारवाड हा भारतातील राजस्थान राज्याचा एक भाग आहे. राजस्थानचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवलीच्या पश्चिमेकडील भागाला मेवाड आणि पूर्वेकडील भागाला मारवाड म्हणतात. मारवाडमध्ये किशनगढ, जसवंतपूर, जेसलमेर, जोधपूर, पाली, पुष्कर, फतेहपूर, बिकानेर, मेडता, सिरोही, इ. प्रदेशांचा समावेश होतो.\n\nभारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीत मारवाड हे एक संस्थान होते.\n", "id": "mar_Deva_55263"} {"text": "सुरतकल\n\nसुरतकल हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक नगर व मंगळूर शहराचे उपनगर आहे. सुरतकल अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या उत्तरेस स्थित असून ते मंगळूर महापालिकेच्या अखत्यारीत येते. भारतामधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानाचा कर्नाटक राज्यामधील कॅम्पस सुरतकल येथे स्थित आहे. येथील राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कर्नाटक तंत्रज्ञान व अभियांत्रिकीसाठी सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते.\n\nसुरतकल राष्ट्रीय महामार्ग १७ वर स्थित असून ते कोकण रेल्वेवरील एक स्थानक आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे. मंगळूर विमानतळ येथून १५ किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55264"} {"text": "विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था\n\nपुनर्निर्देशन विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (नागपूर)\n", "id": "mar_Deva_55265"} {"text": "अष्टभुजा देवी (पुणे)\n\nपुण्यात अष्टभुजा देवीची दोन मंदिरे आहेत. त्यातील एक नारायण पेठ पोलीस चौकीच्या मागे नदीतीरावर आहे आणि दुसरे मंदिर बुधवार पेठेमध्ये आहे.\n", "id": "mar_Deva_55266"} {"text": "सर्वदर्शनसंग्रह\n\nसर्वदर्शनसंग्रह हा भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारा संस्कृत भाषेतील महत्त्वाचा आणि मूलभूत ग्रंथ आहे. चौदाव्या शतकातील विद्वान तत्त्ववेत्ते पंडित माधवाचार्य यांनी तो रचला आहे. या ग्रंथात एकूण सोळा दर्शनांचा समावेश आहे. त्यात नास्तिक आणि जडवादी चार्वाक विचारसरणीचा तसेच अवैदिक बौद्ध आणि जैन दर्शनांचाही अंतर्भाव आहे. या ग्रंथाच्या मराठी भाषांतरामुळे मराठी साहित्यात आणि मराठी तत्त्वज्ञानविषयक साहित्यात मोलाची भर पडली आहे.\n", "id": "mar_Deva_55267"} {"text": "माधवाचार्य\n\nमाधवाचार्य (इ.स. १२६८ किंवा ११ एप्रिल, इ.स. १२९६ तुंगभद्राजवळचे एक खेडे, कर्नाटक इ.स. १३८६) हे विजयनगर साम्राज्याचे मंत्री असलेले प्रख्यात वेदभाष्यकार सायणाचार्य यांचे सुपुत्र होते. त्यांना सायण माधवाचार्य म्हंटले जाते. हरिहर, बुक्क यांनी स्थापन केलेल्या विजयनगरच्या सामाज्य्रात माधवाचार्य आणि सायणाचार्य हे दोन मंत्री होते, असे म्हणतात. \"पंचदशी\" कर्ते भारतीतीर्थ म्हणजेच विद्यारण्य असे समजले जाते. तसेच स्वामी विद्यारण्य म्हणजेच माधवाचार्य असाही एक समज आहे. हा समज खरा की खोटा हे मला माहित नाही,\" असे सुरेंद्र बारलिंगे नमूद करतात. त्यामुळे त्यांना माधव विद्यारण्य असेही नाव आहे.\n", "id": "mar_Deva_55268"} {"text": "मस्तान तलाव\n\nदक्षिण मुंबईतील नागपाडा विभागात असलेला मस्तान तलाव हा एकेकाळी खरोखरच तलाव होता. मस्तान नावाच्या एका परोपकारी माणसाने तो बांधला होता.\n\nकावसजी पटेल टॅंक, नबाब टॅंक, सांकली टॅंक, दो टांकी आणि धोबी तलावांप्रमाणेच मस्तान तलाव हा आता मुंबईतील पाणी नसलेला, नुसत्याच नावाचा तलाव राहिला आहे.\n\nमस्तान तलाव येथे एक मैदान आहे. या मैदानापासून निघणाऱ्या मोर्चांपुढे बॅरिस्टर जिना भाषणे करीत असत. नागपाड्याचा मस्तान तलाव हा विभाग म्हणजे बास्केटबॉल खेळाचे माहेरघर समजला जातो. बहुसंख्य मुस्लिम वस्ती असणाऱ्या या विभागात लहान-थोर साऱ्यांनाच बास्केटबॉल प्रिय असतो. आज या मैदानात वाय्‌एम्‌सीएचा बास्क्टबॉल संघ आहे. या मस्तान तलाव मैदानात खेळून मुंबईचे अनेक बास्केटबॉलपटू तयार झाले.\n\nभारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात मस्तान तलावाचा परिसर हा एक सक्रिय विभाग होता..\n\nशिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात सेनेची आणि मुस्लिम लीगची युती होती. मस्तान तलाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे नेते बनातवाला यांची सभा झाली होती.\n", "id": "mar_Deva_55269"} {"text": "बोसॉन (मूलकण)\n\nपुंजवादानुसार बोसॉन हा बोस-आईनस्टाईन संख्याशास्त्राचे पालन करणारा मूलकण आहे. फर्मियॉन्सव्यतिरिक्त हा एक वेगळा गट आहे. पॉल डिरॅक यांनी भारतीय शास्त्रज्ञ सत्येन्द्र नाथ बोस यांच्या स्मरणार्थ या मूलकणाला 'बोसॉन' असे नाव दिले.\n", "id": "mar_Deva_55270"} {"text": "भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस\n\nभुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस भुवनेश्वर ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते व ह्या दोन शहरांमधील १८०० किमी अंतर २५ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.\n", "id": "mar_Deva_55271"} {"text": "ब्युटी अँड द बीस्ट (१९९१ चित्रपट)\n\nब्युटी अँड द बीस्ट () हा एक इ.स. १९९१ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. मे ३१, २०१५ रोजी या चित्रपटाची मराठी ध्वनिमुद्रित आवृत्ती, झी मराठी वर प्रदर्शित झाली होती.\n", "id": "mar_Deva_55272"} {"text": "अलीगढ मुस्लिम विद्यापीठ\n\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतामधील एक सरकारी अनुदानावर चालणारे खुले विद्यापीठ आहे. इ.स. १८७५ साली सय्यद अहमद खान ह्या शिक्षणतज्ञाने मोहमेडन ॲंग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. इ.स. १९२० साली त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले. ह्या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अलीगढ शहराजवळ ४६७ हेक्टर इतक्या क्षेत्रफळावर स्थित आहे.\n\nप्रामुख्याने भारतामधील मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ह्या विद्यापीठामध्ये सध्या सर्व धर्माच्या व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश खुला आहे.\n", "id": "mar_Deva_55273"} {"text": "सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nसॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डियेगो शहरात असलेला विमानतळ आहे.\n\nकॉन्व्हेर या विमानोत्पादक कंपनीचा कारखाना येथून जवळ होता आणि ही कंपनी या विमानतळाचा उपयोग आपल्या चाचण्यांसाठी तसेच तयार झालेली विमाने पोचविण्यासाठी करीत.\n", "id": "mar_Deva_55274"} {"text": "विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे\n\nविद्यार्थी साहाय्यक समिती ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील विद्यार्थांना मदत करणारी समाजकारणी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९५५ साली शास्त्रज्ञ व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युत शंकर आपटे व त्यांचे काही सहकारी यांनी केली. ही संस्था महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नाममात्र दरामध्ये भोजन व निवासाची सोय उपलब्ध करून देते.\n", "id": "mar_Deva_55275"} {"text": "धर्मसिंधु\n\nधर्मसिंधु हा ग्रंथ १७९०-९१ च्या सुमारास काशीनाथशास्त्री उपाध्ये यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे रचला आहे.यांना बाबा पाध्ये या नावानेही ओळखत असत. त्यांनी 'धर्मसिंधुसार' किंवा 'धर्माब्धीसार ' नावाचा विस्तृत ग्रंथ लिहिला.त्यालाच 'धर्मसिंधु' नावाने ओळखले जाते. धर्मसिंधु हा ग्रंथ हिंदू धर्माची राज्य घटना म्हणून ओळखला जातो.या ग्रंथात धार्मिक निर्णय सप्रमाण दिलेले आहेत. या ग्रंथात व्यवहारात आवश्यक असलेल्या धर्मशास्त्रविषयाचा विचार त्यांनी निर्णयसिंधु, पुरुषार्थ चिंतामणी, कालमाधव, हेमाद्रि, कालतत्त्वविवेचन, कौस्तुभस्मृत्यर्थसार, वगैरे ग्रंथाचा आधार घेऊन आणि काही काही ठिकाणी धर्मशास्त्रसंबंधाने काशीनाथ शास्त्री उपाध्याय यांना स्वतःला योग्य वाटणारा निर्णय देऊन उत्तम रीतीने केला आहे. हा निर्णय आजकाल काशीपासून रामेश्वरापर्यंत सर्व विद्वज्जनात संमत झाला आहे. हिंदुच्या धार्मिक आचारांच्या बाबतीत साऱ्या हिंदूस्थानभर हा ग्रंथ प्रमुख्‍ा आधारस्तंभ मानला जातो. न्यायालयातील निर्णयातदेखील याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ग्रंथाइतका सुबोध व विद्वन्मान्य दुसरा ग्रंथ नाहीच असे म्हटले तरी चालेल.\n\nकाशीनाथ शास्त्री उपाध्याय पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. या ग्रंथाच्या रचनेनंतर त्यांनी सन्यांस घेतला.\n\nसदर ग्रंथात व्यवहारातरात उपयोक्त अशा विविध आचार कल्पनांचे विवेचन आहे. त्यासाठी त्यांनी काही धर्मशास्त्र विषय ग्रंथांचा आधार घेतला आहे तर काही ठिकाणी स्वतःच्या अभ्यासानुसार त्यांनी संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.\n\nजन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाने कोणकोणते धार्मिक आचार पाळावेत याविषयीचे मार्गदर्शन उपाध्ये यांनी केले आहे.\n\nहिंदूंचे ऐहिक,धार्मिक व नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती करावी असा हेतू ठेवून सदर ग्रंथाची रचना केली गेली आहे.\n\nज्यावेळी समाजात धार्मिक आचार विषयक संभ्रम निर्माण होतो किंवा अन्य सामाजिक संस्कुतीचे मिश्रण झाल्याने आपण नकी काय करावे असा पेच निर्माण होतो तेंव्हा असे ग्रंथ मार्गदर्शनपर ठरतात.\n", "id": "mar_Deva_55276"} {"text": "सु.ल. गद्रे\n\nसुधाकर लक्ष्मण गद्रे हे मुंबईतील मुलुंड उपनगरातील बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक होते. त्यांनी मुलुंड आणि आसपासच्या भागात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले.\n", "id": "mar_Deva_55277"} {"text": "रचना बॅनर्जी\n\nरचना बॅनर्जी (२ ऑक्टोबर, इ.स. १९७४:कोलकाता - ) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये कामे करणाऱ्या बॅनर्जीने १९९९ सालच्या सूर्यवंशम या अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटातही अभिनय केला होता.\n", "id": "mar_Deva_55278"} {"text": "जाम्नी नदी\n\nजाम्नी नदी ही बेटवा नदीची उपनदी आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातल्या बेहरोल गावाजवळ तिचा उगम आहे. टिकमगड जिल्ह्यातील सिमरा गावाजवळ तिचा बेटवाशी संगम होतो. सजनाम व शाहजाद या जाम्नीच्या उपनद्या आहेत. सजनाम नदी उत्तर प्रदेशातील गोना गावाजवळ उगम पावते.\n", "id": "mar_Deva_55279"} {"text": "प्र. दा. राजर्षि\n\nश्री राघवचैतन्य महाराज व श्री केशवचैतन्य महाराज ही गुरुपरंपरा लाभलेले ह. भ. प. कै. ओतुरकरबुवा (प्र. दा. राजर्षि - जन्म : २१ नोव्हेंबर १९१५ {कार्तिकी/त्रिपुरी पोर्णिमा} मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९७ {अश्विन-वद्य प्रतिपदा}) हे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ओळखले जात.\n\nमूळचे ओतूरचे असलेले बुवा, भारदस्त व्यक्तिमत्त्व, विद्वत्ताप्रचुर पूर्वरंग निरूपण व अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण अशी आख्याने सांगण्याची शैली प्रसिद्ध होती. रंजन, अंजन आणि भंजन या तीन गोष्टी म्हणजे बुवांच्या कीर्तनाचे वैशिष्टय. त्यांची अत्यंत जोशपूर्ण ऐतिहासिक आख्याने ही त्यावेळच्या तरुण वर्गासाठी प्रभावी ठरत होती. एकाचवेळी ऐतिहासिक आख्यानंबरोबर संतचरित्र किंवा पौराणिक आख्यान अशी 'जोडाख्याने' सांगण्यात बुवांचा हातखंडा होता, त्याचबरोबर कीर्तनातील त्याची 'स्वरचित पद्ये' ही प्रसंगाला अनुरूप अशा भावगीते, नाट्यपदे, व सिनेसंगीताच्या चालींवर आधारित असायची. बुवांची ही अतिशय अर्थपूर्ण असलेली अनेक पद्ये आजही लोकांच्या स्मरणात आहेत. पोरांपसून थोरांपर्यंत कीर्तंनश्रवणाची आवड बुवांच्या कीर्तनातून निर्माण होत होती. बुवा स्वतः संवादिनी वाजवूनही कीर्तन करत असत. पूर्वरंग निरूपणतील विद्वत्ता, प्रासादिक वाणी, स्वरचित पद्यांमधील अलौकिक प्रतिभा आणि श्रोत्यांसमोर चरित्रभाग किंवा प्रसंग उभा करण्याची ताकद या सर्वच गोष्टी बुवांकडे होत्या.\n\nकीर्तनसेवेला सर्वस्व वाहिल्याने असे कीर्तनकार तयार होतात व पूर्णतः समाजमनात आपले स्थान निर्माण करतात, हे ह. भ. प. कै. ओतुरकरबुवा (प्र. दा. राजर्षि) यांच्या कीर्तनातून समाजास जाणवत होते. बुवा त्यांच्या कीर्तनाची सांगता त्यांचीच स्वरचित भैरवीतील प्रार्थना ' अंतरात मंदिरात वैकुंठ विहारी...' याने करत असत.\n", "id": "mar_Deva_55280"} {"text": "धारवा\n\nधारवा तथा बेअरिंग (इंग्लिश:bearing) हा यंत्रांमधील फिरणाऱ्या दोन भागांमधील घर्षण कमी करण्यासाठी वापरल्या जाणारा भाग आहे. हा भाग बहुधा गोळी किंवा नळीच्या आकाराचा असतो. जेव्हा बेअरिंग गोळी रूपात असते तेव्हा त्याला बॉल-बेअरिंग म्हणतात. बेअरिंग हा शब्द मराठीत नपुंसकलिंगी आहे, आणि धारवा पुल्लिंगी आहे.\n", "id": "mar_Deva_55281"} {"text": "वेदोत्तेजक सभा\n\nभारतीय विद्यांची अध्ययन परंपरा जतन व्हावी यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात ३१ ऑगस्ट १८७५ रोजी वेदशास्त्रोत्तेजक सभेची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी तत्कालीन वैदिक, शास्त्री, पंडित व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली होती.\n\nवेदोत्तेजक संस्थेतर्फे वेदाध्ययनास व न्याय, मीमांसा, वेदान्त, व्याकरण, साहित्यशास्त्र, काव्य इत्यादींच्या अभ्यासास उत्तेजन देण्यासाठी परीक्षाही घेण्यात येते. वेद पठणानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभिज्ञ, कोविद, चूडामणी या अनुक्रमे बारावी, बी.ए., एम.ए.च्या समकक्ष पदव्या देण्यात येतात. कर्मकांडावर मौखिक सोबतच प्रात्यक्षिक परीक्षा असते.\n\nऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदांचे अध्ययन करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना वेदशास्त्रसंपन्‍न ही पदवी मिळते.\n\n२०१५ साली ऑक्टोबर महिन्यात या परीक्षेसाठी भारतभरातून सुमारे पाचशे विद्यार्थी पुण्यात आले आहेत.\n", "id": "mar_Deva_55282"} {"text": "सतीश जकातदार\n\nसतीश जकातदार (२७ ऑक्टोबर, इ.स. १९५५ - ) हे सिनेपत्रकार, आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव आणि चित्रपट चळवळीचे संयोजक आहेत.\n\nसतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत. अमोघ श्रीवास्तव, सलील आदर्श, अशी टोपणनावे घेऊन ते लेखन करीत.\n\nकॉलेजमध्ये असताना सतीश जकातदार यांनी प्रभाकर वाडेकरांच्या अर्थ काय या बेंबीचा नाटकात अभिनय केला होता.\n", "id": "mar_Deva_55283"} {"text": "लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस\n\n११०१३/११०१४ लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस (प्रचलित नाव: कुर्ला एक्सप्रेस) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोइंबतूर ह्या स्थानकांदरम्यान धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी मुंबई ते कोइंबतूरदरम्यानचे १५१३ किमी अंतर ३२ तास व २५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.\n", "id": "mar_Deva_55284"} {"text": "ला रोशेलचा वेढा\n\nला रोशेलचा वेढा हा फ्रांसचा राजा लुई तेरावा आणि ला रोशेल शहरातील हुगेनॉटपंथीय व्यक्ती यांच्यामधील युद्धाचा एक भाग होता. सप्टेंबर १६२७ ते २८ ऑक्टोबर, इ.स. १६२८ दरम्यान घातलेल्या या वेढ्याने लुई तेराव्याच्या सैन्याने पूर्ण विजय मिळवला.\n", "id": "mar_Deva_55285"} {"text": "नटराजन चंद्रशेखरन\n\nनटराजन चंद्रशेखरन (जन्म :१९६३) हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते टीसीएसच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा समूहामधील सर्वात तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नटराजन यांचा जन्म तामिळनाडू मधील नमक्कल जवळील मोहनुर मधील तमिळ कुटुंबात झाला. नटराजन हे भारतीय संगणक सोसायटीचे मानद सदस्य आहेत. चंद्रा हे हौशी छायाचित्रकार आहेत. त्यांनी शिकागो, टोकियो, बोस्टन, न्यू यॉर्क, बर्लिन, मुंबई, प्राग येथील प्रदीर्घ धावण्याच्या मॅरॅथॉन स्पर्धा धावून पूर्ण केल्या आहेत. कम्प्युटर ॲप्लीकेशन मध्ये मास्टर्स पदवी संपादन करून १९८७ साली चंद्रा टीसीएस मध्ये रुजू झाले. २०१४ साली हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने त्यांचा मानद डॉक्टरेट देऊन सन्मान केला.\n", "id": "mar_Deva_55286"} {"text": "शिवलिंगराव जगदेवराव देशमुख\n\nरावबहादुर शिवलिंगराव जगदेवराव देशमुख हे विजापूर जिल्ह्यातीतल्या सिंगडी तालुक्यातील अलमेल परगण्याचे इनामदार होते. त्याशिवाय ते जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष आणि विजापूरमधील ऑनररी मॅजिस्ट्रेट्स बेंचचे चेरमन होते. १९११ साली ते रावसाहेब झाले आणि १९३५ मध्ये रावबहादुर झाले.\n", "id": "mar_Deva_55287"} {"text": "व्यापार साहित्य संमेलन\n\nभारतातले पहिले व्यापार साहित्य संमेलन बंगलोरला ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले.\n\nया संमेलनात कथाकथन,चित्रपट, ब्लॉग, ट्‌विट आणि सोशल मीडियाद्वारे व्यापारविषयक गोष्टी मांडण्यात आल्या. उद्योगपती, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी ,स्वयंउद्योजक आणि विद्यार्थी यांचा या संमेलनात सहभाग होता. त्यांना व्यापारविषक पुस्तके लिहिणाऱ्या देशातील ३० लेखकांशी, संपादकांची तसेच प्रकाशकांची गप्पा मारण्याची संधी मिळाली.\n\nपुस्तके कशा प्रकारे प्रकाशित करावीत, लेखकाला स्वतःचे पुस्तक स्वतःच प्रकाशित करायचे असेल, ते त्याने कसे करावे, व्यापारविषयक लेख कसे लिहावेत, चित्रपटांसाठी पटकथाकशा लिहाव्यात यांविषयी या संमेलनात कार्यशाळा घेण्यात आल्या.\n", "id": "mar_Deva_55288"} {"text": "नांदोली\n\nनांदोली महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहे. भूदरगड तालुक्यातील हे गाव कोल्हापूर पासून ७२ किमी तर भूदरगडपासून १५ किमी अंतरावर आहे. तसेच आजरा तालुका २० ते २५ कि. मी. अंतर आहे.\n", "id": "mar_Deva_55289"} {"text": "संशयकल्लोळ\n\nसंगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर, इ.स. १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.\n\nया नाटकाचा पहिला गद्य प्रयोग इ.स. १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.\n", "id": "mar_Deva_55290"} {"text": "नमुचि\n\nनमुचि हा एक वेदकालीन असुर होता. इंद्राचा एक प्रमुख शत्रू म्हणून नमुचीचे वर्णन ऋग्वेदात आले आहे. इंद्राने फेसापासून बनवलेल्या वज्राने नमुचीची हत्या केली.\n", "id": "mar_Deva_55291"} {"text": "रामेश्वरनाथ काव\n\nरामेश्वरनाथ काव हे भारताच्या 'रॉ' या गुप्त हेर संस्थेचे प्रनुख होते. बांगलादेश मुक्त करण्यात भारताच्या रामेश्वरनाथ काव यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी मात्र याचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही. सार्वजनिक मंचावर त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्‍न केला असता असे करणाऱ्यांना त्यांनी यापासून परावृत्त केले. 'इदं न् मम' या भूमिकेतूनच त्यांनी कर्तव्य पार पाडले. इतकेच नव्हे तर सर्व श्रेय बांगलादेशवासीयांनाच दिले.\n\n१९७७ साली जनता पक्ष सत्तेत आल्यावर मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी यांनी काव यांना अपमानास्पद वागणूक दिली. मात्र बराच काळ लोटल्यानंतर १९९९ च्या कारगिल युद्धानंतर आपल्या यंत्रणेचे कोठे चुकले व आपण कुठे कमी पडलो हे जाणून घेण्यासाठी वाजपेयींना याच रामनाथ काव यांचा सल्ला घ्यावासा वाटला. काव यांनीही आधीचा अपमान मनात न ठेवता वाजपेयी सरकारला मोलाचा सल्ला देऊन आपल्या देशनिष्ठेचे व सचोटीचे दर्शन घडविले.\n\nनिकटचे सहकारी सोडल्यास कोणासही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत मागोवा लागणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. म्हणूनच ते आदर्श हेर मानले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुप्तहेर जगतात त्यांना मानाचे स्थान होते. १९५५ साली चिनी पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना विशेष पदक बहाल केले होते. असा सन्मान आपल्या देशातील इतर कोणत्याही गुप्तहेर अधिकाऱ्याला प्राप्त झाला नसावा. या 'अनसंग हीरो'ने २० जानेवारी २००२ रोजी अनेक संवेदनशील गुपिते कवटाळत व गौरवशाली मोहिमांच्या स्मृती मागे ठेवत या जगाचा निरोप घेतला.\n", "id": "mar_Deva_55292"} {"text": "स्त्रीवादी सिद्धांकन\n\nस्त्रीवादी सिद्धांकन हे स्त्रीवादामधील महत्त्वाच्या मांडणीचे सैद्धांतिक स्वरूप आहे. लिंगभाव आधारित केली जाणारी विषमता समजून घेऊन त्याचे विश्लेषण करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. स्त्रीवाद हा ज्याप्रमाणे एकच एक नसतो तर स्त्रीवादाचे विविध प्रवाह असतात; त्याचप्रमाणे विभिन्न स्त्रीवादांमधून वेगवेगळे स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण झालेले आहे. प्रमुखप्रवाही स्त्रीवाद हा परीघावर असणाऱ्या सामाजिक समूहांना सामावून घेणारा अथवा त्यातील स्त्रियांचे अनुभव समाविष्ट करणारा असेलच असे नाही उदा. भारतातील प्रमुखप्रवाही स्त्रीवादाने दलित स्त्रियांच्या प्रश्नांची अनेक काळापर्यंत दखल घेतली नव्हती. त्याचप्रमाणे पाश्चात्य जगातील प्रमुखप्रवाही स्त्रीवादामध्ये काळ्या समूहासारख्या परीघावर असणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवांचा प्रारंभीच्या काळात समावेश करण्यात आला नव्हता. बेल हूक्स या अमेरिकेतील स्त्रीवादी लेखिका त्यांच्या फेमिनिस्ट थियरी : फ्रॉम मार्जिन टू सेंटरया पुस्तकामधून वरील संदर्भात मांडणी करतात. स्त्रीवादी सिद्धांकन हे परिघावरील असणाऱ्या व्यक्ती कशाप्रकारे निर्माण करू शकतात याचा शक्यता नमूद करतात.\n", "id": "mar_Deva_55293"} {"text": "चंद्रा तळपदे मोहांती\n\nदोन दशके स्त्रीवादी अभ्यासाच्या प्रवाहात राहिल्या, झगडल्यानंतर हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिका म्हणते. तिसरे जग आणि बहुराष्ट्रीय स्त्रीवाद याच्या अभ्यासक असलेल्या मोहंती यांची सहसंपादीत पुस्तके प्रसिद्ध आहेत. उदा.थर्ड वर्ल्ड वुमेन अन्ड द पॉलिटिक्स ऑफ फेमिनिझ् (१९९१),आणि फेमिनिस्ट जीनिओलोजीज कॉलोनीअल लीगसीज,डेमोक्रेटिक फ्युचर्स(१९९७).\n\nया पुस्तकात वंचित आणि शोषित स्त्रियांच्या अनुभवांना मान्यता देताना सत्ता संबंध कसे काम करतात याचा आढावा आढावा घेण्यात आला आहे. सक्षमीकरणाचे \"ज्ञान\" आणि स्त्रीवाद्यांची युती या संदर्भातील सिद्धांकने आणि व्यवहार यांचा गोषवारा या पुस्तकात आहे. या दोन्ही संकल्पना राजकीय दृष्ट्या सिद्धांकन म्हणून भिन्न आहेत. राजकीय दृष्ट्या निष्कर्ष काढण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रीवादी संकल्पना मग त्या अध्यापन आणि विना-अध्यापन,सैद्धांतिक किंवा प्रायोगिक असल्या तरीही त्यांचा उपयोग केला पाहिजे. स्त्रीवादाची युती ही लेखिकेची कल्पना रॉबिन मॉरगनच्या \"भगिनीभाव\" या संकल्पनेच्या पुढे जाते. लेखिकेच्या मते, भगिनीभावामध्ये तात्कालीन साम्राज्यवादाचे परिणाम आणि प्रत्येकाचा भिन्न इतिहास पुसला जाऊन \"सहमती\" आणि मुद्द्यांचे प्रामाणिकीकरण हे वेगवेगळ्या समुहातील नात्यांचे आधार ठरतात.\n\nया पुस्तकात प्रस्तावनेश नउ प्रकरणे आहेत. यातील बहुतांश लेख पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. लेखिकेच्या मते हे पुस्तक एका क्रमवारीत नसून मांडण्याची विविध आवर्तने आहेत,ज्यामध्ये एकच प्रश्न किवां समान प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर विचारला जातो. या पुस्तकाचे तीन भाग आहेत. \"स्त्रीवादाचे निर्वसह्तीकरण\n", "id": "mar_Deva_55294"} {"text": "फेमिनिझम विदाउट बॉर्डर\n\nदोन दशके स्त्रीवादी अभ्यासाच्या प्रवाहात राहिल्या, झगडल्यानंतर हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिका म्हणते. तिसरे जग आणि बहुराष्ट्रीय स्त्रीवाद याच्या अभ्यासक असलेल्या मोहंती यांची सहसंपादीत पुस्तके प्रसिद्ध आहेत. उदा.थर्ड वर्ल्ड वुमेन अन्ड द पॉलिटिक्स ऑफ फेमिनिझ् (१९९१),आणि फेमिनिस्ट जीनिओलोजीज कॉलोनीअल लीगसीज,डेमोक्रेटिक फ्युचर्स(१९९७).\n\nया पुस्तकात वंचित आणि शोषित स्त्रियांच्या अनुभवांना मान्यता देताना सत्ता संबंध कसे काम करतात याचा आढावा आढावा घेण्यात आला आहे. सक्षमीकरणाचे \"ज्ञान\" आणि स्त्रीवाद्यांची युती या संदर्भातील सिद्धांकने आणि व्यवहार यांचा गोषवारा या पुस्तकात आहे. या दोन्ही संकल्पना राजकीय दृष्ट्या सिद्धांकन म्हणून भिन्न आहेत. राजकीय दृष्ट्या निष्कर्ष काढण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रीवादी संकल्पना मग त्या अध्यापन आणि विना-अध्यापन,सैद्धांतिक किंवा प्रायोगिक असल्या तरीही त्यांचा उपयोग केला पाहिजे. स्त्रीवादाची युती ही लेखिकेची कल्पना रॉबिन मॉरगनच्या \"भगिनीभाव\" या संकल्पनेच्या पुढे जाते. लेखिकेच्या मते, भगिनीभावामध्ये तात्कालीन साम्राज्यवादाचे परिणाम आणि प्रत्येकाचा भिन्न इतिहास पुसला जाऊन \"सहमती\" आणि मुद्द्यांचे प्रामाणिकीकरण हे वेगवेगळ्या समुहातील नात्यांचे आधार ठरतात.\n\nया पुस्तकात प्रस्तावनेश नउ प्रकरणे आहेत. यातील बहुतांश लेख पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. लेखिकेच्या मते हे पुस्तक एका क्रमवारीत नसून मांडण्याची विविध आवर्तने आहेत,ज्यामध्ये एकच प्रश्न किवां समान प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर विचारला जातो. या पुस्तकाचे तीन भाग आहेत. \"स्त्रीवादाचे निर्वसह्तीकरण\", \"भांडवलवादाचे गुढकरण\", आणि \"स्त्रीवादाच्या दृष्टीकोनाची पुनर्रचना\".\n\nया प्रकरणात विविध स्त्रीवादी अभ्यासातील वर्गखोल्या( पाठ्यक्रम), आणि चार्चाविश्व अधिक जगतिक बनवले पाहिजे आणि विद्यार्थी अ अभ्यासक यांनी चळवळीत आले पाहिजे याची चर्चा केली आहे. आज स्त्रीवादामध्ये जरी वर्ण-वर्ग आणि लैंगिकता यातील वेगळेपणा मान्य केला गेला असला तरी या सर्वांचे विशेषतः पश्चिमात्य दृष्टीकोनातून कुठल्या एका ठिकणी समानत्व याकडे अधिक लक्ष दिले जाते. लेखिकेच्या मते जर स्त्रीवादी अभ्यास अधिक बहुराष्ट्रीय करायचा असेल आणि सत्ता संबंधांची प्रचलित प्रारूपे आणि आधीच्या दृष्टीकोनातील मर्यादा यांना ओलांडायचे असेल तर स्त्रीवादाची पर्यटन स्वरुपी उदा.भारतातील हुंडा बळी, प्रारूपे वगळली पाहिजेत. \"वेगळे परंतु समान\"दृष्टीकोन आता अपरिपूर्ण आहे.\n", "id": "mar_Deva_55295"} {"text": "सामाजिक बहिष्कार आणि विपर्यस्त स्वीकार : भारतातील आदिवासींचा विकास करणे व त्यांना वंचित ठेवणे'\n\nपुनर्निर्देशन सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन\n", "id": "mar_Deva_55296"} {"text": "वर्ग:स्त्री अभ्यासातील संहिता\n\nस्त्री अभ्यासातील संहिता या वर्गातील लेखांची सुरूवात पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.\n", "id": "mar_Deva_55297"} {"text": "द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की\n\nद क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की हा गर्डा लर्नर लिखित खंड आहे. हा १९८६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केला. यात आपल्या २५ वर्षांच्या संशोधन,लेखन व अध्यापनाच्या दीर्घ अनुभवानंतर लेखिका या ठाम निष्कर्षावर येतात कि,स्त्रियांचा इतिहास शोधणे व मांडणे ही स्त्रीमुक्ती साध्य करण्याकरिता अपरिहार्य अशी बाब आहे.\n", "id": "mar_Deva_55298"} {"text": "रिव्हर्स्ड रियालिटीज\n\nरिव्हर्सड रिआलिटीज हे नायला कबीरलिखित पुस्तक आहेहे पुस्तक मुख्यतः विकासाच्या संकल्पनेवर लिंगभाव परिप्रेक्ष्यातून चिकित्सकरित्या भाष्य करते. या पुस्तकामध्ये लेखिका विकास ही संकल्पना लिंगभावाच्या चष्म्यातून बघत आहेत आणि त्यात असलेले वेगवेगळे दृष्टीकोन त्या स्पष्ट करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी विकास या संकल्पनेची स्त्रीवादी दृष्टीकोनातून चिकित्सा केलेली आहे.\n", "id": "mar_Deva_55299"} {"text": "यादगीर\n\nयादगीर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. यादगीर शहर भारतातील कर्नाटक राज्याच्या ईशान्य भागात बंगळूरपासून ५०० किमी तर हैदराबादपासून २०० किमी अंतरावर आहे. २०११ साली यादगीरची लोकसंख्या ७४ हजार होती.\n\nयादगीर हे मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गावरील स्थानक असून येथे दररोज कर्नाटक एक्सप्रेस, दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस, रायलसीमा एक्सप्रेस इत्यादी गाड्या थांबतात.\n", "id": "mar_Deva_55300"} {"text": "चिकबल्लपूर\n\nचिकबल्लपूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील चिकबल्लपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. चिकबल्लपूर शहर कर्नाटकच्या आग्नेय भागात बंगळूरच्या ५५ किमी उत्तरेस आहे. २०११ साली चिकबल्लपूरची लोकसंख्या ६३ हजार होती.\n\nराष्ट्रीय महामार्ग ७ चिकबल्लपूरमधूनच जातो. बंगळूरचा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून केवळ २० किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55301"} {"text": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) (इंग्रजी: Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute / BARTI) ही पुण्यातली एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठाची स्थापना दि. २९ डिसेंबर १९७८ रोजी मुंबई येथे करण्यात आली आणि नंतर याचे नामकरण असे करण्यात आले. ही संस्था मुंबई येथून सन १९७८ मध्ये पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आली. संस्थेस दि. १७ ऑक्टोबर २००८ रोजी महाराष्ट्र शासनाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्रदान करण्यात आला, संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, लोक प्रतिनिधी यांचे प्रशिक्षण, योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, विविध स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण, हॉर्टीकल्चर प्रशिक्षण इत्यादी होते.\n\nया शिक्षणसंस्थेतर्फे इ.स. २०१३ पासून दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर समाजसुधारकांशी निगडित असलेल्या बाबींवर संशोधन करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या ४०० विद्यार्थ्यांना, एम-फिल/पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे या नॅशनल रिसर्च फे‍लोशिप्स आहेत.\n\n२०१६ सालापासून संत गाडगेबाबा व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावेही फेलोशिप दिल्या जाणार आहेत.\n", "id": "mar_Deva_55302"} {"text": "दैतापती\n\nदैतापती हे विद्यापती आणि भिल्लकन्या ललिता ह्यांचे वंशज मानले जातात. जगन्नाथपुरीच्या मंदिरात नव्या मूर्तींच्या स्थापनेत दैतापतींचा हात असतो.\n\nपुरीचा राजा इंद्रद्युम्न हा कृष्णभक्त होता. वहात आलेल्या लाकडाच्या ज्या ओंडक्याला श्रीकृष्णाचे शरीर समजून, भिल्लांचा राजा विश्वावसू त्याची पूजा करीत असे, त्या ओंडक्याच्या शोधात एकेकाळी राजाने ब्राह्मणांना वेगवेगळ्या दिशांना पाठविले होते. त्यात विद्यापती नावाचा ब्राह्मण भिल्लांच्या ठिकाणी पोहोचला. ओंडका मिळवण्यासाठी त्याने भिल्लांशी जवळीक करून विश्वावसूच्या मुलीशी - ललिताशी लग्न केले. त्या दोघांची संतती आणि त्यांचे वंशज दैतापती झाले.\n\nबहुधा, श्रीकृष्णाने जगन्नाथाच्या रूपात येण्याअगोदरच ब्राह्मण, शूद्र, यांसारखे जातपात, उच्च-नीच हे भेदभाव संपुष्टात आणण्यासाठीच जणू ब्राह्मण विद्यापतीचा विवाह भिल्ल विश्वावसूची मुलगी ललिताबरोबर लावून सर्वधर्म समताभावाची मुहूर्तमेढ रोवली असावी. मंदिरात श्रीजगन्नाथाची सगळी कामे ब्राह्मणांबरोबर हे दैतापतीही करतात.\n", "id": "mar_Deva_55303"} {"text": "बिन्‍नी यांगा\n\nबिन्नी यांगा आपल्या कॉलेजच्या शिक्षणासाठी राजस्थानच्या 'बनस्थली' या महिला विद्यापीठात गेल्या. शिक्षिका होण्याचे प्रशिक्षण असून शाळेत नोकरी न करता त्यांनी १९७९ साली ऑल सुबांसिरी डिस्ट्रिक्ट गर्ल्स असोसिएशनची स्थापना केली.\n\nवयाच्या एकविसाव्या वर्षी बिन्नी यांना अरुणाचलमधील मुलींचे कमी वयातील विवाह, हुंडापद्धती अशा पिढ्यान्‌पिढ्या न बदललेल्या सामाजिक अपप्रवृत्तींशी लढायचे होते. पण नेमके त्याच वेळी, अरुणाचल प्रदेश पोलीस दलात नव्यानेच स्थापन होणाऱ्या महिला पोलीस विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. १९८७ साली पहिल्या अरुणाचली महिला पोलीस तुकडीत बिन्नी यांचा समावेश झाला.\n", "id": "mar_Deva_55304"} {"text": "जगन्नाथ मंदिर\n\nजगन्नाथ मंदिर (ओड़िआ: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର) हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.\n", "id": "mar_Deva_55305"} {"text": "दलित चेंबर ऑफ कॉमर्स\n\nदलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (डिक्की) या संस्थेची स्थापना २०१३ साली भारताचे तत्कालीन अर्थमंत्री यांच्या हस्ते झाली.\n\nअनुसूचित जाती-जमातींतील नवौद्योजकांना व्यवसायासाठी भांदवल उपलब्ध करून सामाजिक उत्थानाचा परिणाम साधण्याचे उद्दिष्ट असलेल्या या एसएमई नामक फंडाची 'डिक्की'ने प्रायोजक या नात्याने मोठ्या उत्साहाने सुरुवात केली होती.\n\nकेंद्र सरकारने (यूपीए-२ काळात) स्वीकारलेल्या नवीन खरेदी धोरणांत, सार्वजनिक उपक्रमांकडून नियमित स्वरूपात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सामग्रीची २० टक्के गरज ही सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) उद्योगक्षेत्रातून पूर्ण करण्याचा दंडक घालून दिला. एसएमई क्षेत्रासाठी राखीव असलेल्या २० टक्क्यांपैकी, २० टक्के खरेदी (म्हणजे एकूण खरेदी ४ टक्के) ही अनुसूचित जाती/जमातीच्या उद्योजकांकडून निर्मित वस्तूंची असावी, याचेही बंधन घालण्यात आले. त्यामुळे या सुमारे २४,००० कोटी रुपयांच्या आयत्या बाजारपेठेच्या संधीला हेरणारे उद्योजक अनुसूचित जाती/जमातीतून उभे करावेत, या संकल्पनेतून 'डिक्की एसएमई फंडा'ची संकल्पना पुढे आली होती.\n\nआगामी १० वर्षांत ५०० कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवलेल्या 'भारतीय लघु उद्योग विकास बँक (सीडबी)'ने या फंडातील पहिली गुंतवणूक दहा कोटी रुपये देऊन केली. पुण्यातील वऱ्हाड कॅपिटलने या फंडाचे व्यवस्थापक या नात्याने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली; पण याव्यतिरिक्त अगदी बोटावर मोजता येईल इतके दलित उद्योगपती या उपक्रमांत गुंतवणूकदार म्हणून पुढे आले. दलित उद्योगपतींनीच पाठ फिरविल्याने प्रत्यक्ष फंडाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक ५० कोटींच्या निधीची मजलही या फंडाला गाठता आली नाही. त्यामुळे या फंडाला अखेरची घरघर लागली आहे असे दिसते.\n", "id": "mar_Deva_55306"} {"text": "मेरी आँत्वानेत\n\nमेरी फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट आणि त्याची बायको मरिया तेरेसाची मुलगी असून एप्रिल १७७०मध्ये हीचे लग्न फ्रांसच्या युवराज लुई ऑगुस्तेशी झाल्यावर ती फ्रांसची युवराज्ञी झाली. ही मूळची ऑस्ट्रियाची होती. तिच्या नणंदा तिचा उल्लेख ऑस्ट्रियन बाई (ल'ऑश्ट्रिशियेन) असा करीत. लुई ऑगुस्ते लुई सोळावा म्हणून राजा झाल्यावर मेरी १० मे, इ.स. १७७४ रोजी फ्रांसची राणी झाली. तिला दोन मुले व दोन मुली अशी एकूण चार अपत्ये झाली.\n\nफ्रेंच राज्यक्रांतीनंतर तिच्यावर तुरुंगवासात दोन दिवसांचा खटला चालविला जाऊन तिसऱ्या दिवशी तिला मृत्यूदंड देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_55307"} {"text": "बद्रीनाथ\n\nबद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून व ते राजधानी डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस स्थित आहे.\n\nआद्य शंकराचार्यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.\n", "id": "mar_Deva_55308"} {"text": "अलकनंदा नदी\n\nअलकनंदा ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व गंगेच्या दोन मूळनद्यांपैकी एक आहे (भागीरथी नदी ही दुसरी). अलकनंदा उत्तरखंडच्या उत्तर भागातील तिबेटच्या सीमेजवळील एक पर्वतशिखरामध्ये उगम पावते. ती चमोली, रुद्रप्रयाग व पौडी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते.\n\nचार धाम यात्रेचा भाग असलेले बद्रीनाथ हे गाव अलकनंदाच्या काठावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_55309"} {"text": "भागीरथी नदी\n\nभागीरथी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व गंगेच्या दोन मूळ नद्यांपैकी एक नदी आहे (अलकनंदा नदी ही दुसरी). भागीरथी उत्तराखंडच्या उत्तर भागात तिबेटच्या सीमेजवळील गोमुख येथे उगम पावते. ती उत्तरकाशी व तेहरी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते.\n\nहिंदू पुराणानुसार कोसलनरेश भगीरथ ह्याने आपल्या ६०,००० पूर्वजांची कपिल ऋषीच्या शापातून मुक्तता करण्यासाठी स्वर्गामधून गंगेला पृथ्वीवर आणले. त्याच्या प्रयत्नांसाठी गंगेच्या ह्या पात्राला भागीरथी असे नाव दिले गेले.\n\nहिंदू धर्मामधील उत्तरकाशी हे पवित्र गाव भागीरथीच्या काठावर वसले आहे.\n", "id": "mar_Deva_55310"} {"text": "मंदाकिनी नदी\n\nमंदाकिनी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व अलकनंदाची उपनदी आहे. मंदाकिनी उत्तरखंडच्या उत्तर भागात केदारनाथजवळील एक पर्वतशिखरामध्ये उगम पावते. ती रुद्रप्रयाग येथे अलकनंदेला मिळते. पुढे अलकनंदा व भागीरथी ह्या नद्यांचा देवप्रयाग येथे संगम होऊन गंगेची सुरुवात होते.\n\n१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ मंदिर मंदाकिनीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_55311"} {"text": "केदारनाथ मंदिर\n\nकेदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.\n\nहे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात.\n\n२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही. ऋषिकेशपासून 223 किमी (139 मैल) 3,583 मीटर (11,755 फूट) उंचीवर, गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगडी इमारत आहे.[7] मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही. \"केदारनाथ\" या नावाचा अर्थ \"क्षेत्राचा स्वामी\" आहे: हे संस्कृत शब्द केदार (\"फील्ड\") आणि नाथ (\"प्रभु\") पासून आले आहे. काशी केदारा महात्म्य या मजकुरात असे म्हटले आहे की \"मुक्तीचे पीक\" येथे उगवते म्हणून त्याला असे म्हणतात.[8]\n\nगढवाल प्रदेश, भगवान शिव आणि पंच केदार मंदिरांच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात.\n\nपंच केदार बद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे, जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहेत. महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा - कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला. त्यांनी युद्धादरम्यान भ्रातृहत्या (गोत्रहत्या) आणि ब्राह्मणहत्य (ब्राह्मण - पुजारी वर्ग) केल्याच्या पापांचे प्रायश्चित करायचे होते. अशाप्रकारे, त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले. प्रथम, ते वाराणसी (काशी) या पवित्र शहरात गेले, ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते. परंतु, शिवाला त्यांना टाळायचे होते कारण तो कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापला होता आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते. म्हणून, त्याने बैलाचे (नंदी) रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात लपले.\n\nवाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले. भीम, पाच पांडव बंधूंपैकी दुसरा, नंतर दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला. त्याने गुप्तकाशी जवळ एक बैल चरताना पाहिला (\"लपलेली काशी\" - हे नाव शिवाच्या लपविण्याच्या कृतीवरून आले आहे). भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले. भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले. पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला, केदारनाथमध्ये कुबड उंचावत, तुंगनाथमध्ये हात दिसला, रुद्रनाथमध्ये दिसणारा चेहरा, मध्यमहेश्वरमध्ये नाभी (नाभी) आणि पोट पृष्ठभाग आणि केस दिसले. कल्पेश्वर मध्ये. पांडवांनी हे पाच वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले, त्यांनी शिवाची पूजा व पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरे बांधली.[9][10]\n\nकथेचा एक प्रकार भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो. परिणामी, बैलाचे पाच तुकडे केले गेले आणि हिमालयातील गढवाल प्रदेशातील केदारखंडातील पाच ठिकाणी तो दिसला.[9] पंच केदार मंदिरे बांधल्यानंतर, पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले, यज्ञ (अग्नी यज्ञ) केला आणि नंतर महापंथ (ज्याला स्वर्गरोहिणी देखील म्हटले जाते) या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला.[11] केदारनाथ, तुंगनाथ आणि मध्यमहेश्वर मंदिरे सारखीच दिसणारी पंच केदार मंदिरे उत्तर-भारतीय हिमालयीन मंदिर स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत.\n\nपंच केदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर, भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे, भक्ताने अंतिम पुष्टीकारक पुरावा म्हणून भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला आहे.[12]\n\nपांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचा वृत्तांत देणाऱ्या महाभारतात केदारनाथ नावाच्या कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख नाही. केदारनाथचा सर्वात जुना संदर्भ स्कंद पुराणात (इ.स. ७वे-८वे शतक) आढळतो, ज्यात गंगा नदीच्या उगमाचे वर्णन करणारी कथा आहे. मजकूरात केदारा (केदारनाथ) हे ठिकाण असे आहे जेथे शिवाने आपल्या मॅट केलेल्या केसांमधून पवित्र पाणी सोडले होते.[13]\n\nमाधवाच्या संक्षेपा-शंकर-विजयावर आधारित हगिओग्राफीनुसार, 8व्या शतकातील तत्त्वज्ञ आदि शंकराचा मृत्यू केदारनाथजवळील पर्वतांवर झाला; आनंदगिरीच्या प्राचीना-शंकर-विजयावर आधारित इतर हागिओग्राफी जरी कांचीपुरम येथे मरण पावल्याचे सांगतात. शंकराच्या कथित मृत्यूचे ठिकाण दर्शविणाऱ्या स्मारकाचे अवशेष केदारनाथ येथे आहेत.[14] 12 व्या शतकापर्यंत केदारनाथ निश्चितपणे एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते, जेव्हा गहाडवाला मंत्री भट्ट लक्ष्मीधर यांनी लिहिलेल्या कृत्य-कल्पतरूमध्ये त्याचा उल्लेख आहे.[15]\n\nकेदारनाथ तीर्थ पुरोहित हे या प्रदेशातील प्राचीन ब्राह्मण आहेत, त्यांचे पूर्वज (ऋषी-मुनी) नर-नारायणाच्या काळापासून लिंगाची पूजा करत आहेत. पांडवांचा नातू राजा जनमेजय याने त्यांना या मंदिराची पूजा करण्याचा अधिकार दिला आणि तेव्हापासून ते यात्रेकरूंची पूजा करत आहेत.[8][13][14]\n\nइंग्लिश गिर्यारोहक एरिक शिप्टन (1926) याने नोंदवलेल्या परंपरेनुसार, \"अनेक शेकडो वर्षांपूर्वी\" एक पुजारी केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन्ही मंदिरांमध्ये सेवा करत असे, दोन्ही ठिकाणी दररोज प्रवास करत असे.[16]\n", "id": "mar_Deva_55312"} {"text": "बद्रीनाथ मंदिर\n\nबद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ महिने दर्शनासाठी खुले असते.\n\nविष्णू पुराण, स्कंद पुराण इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये बद्रीनाथ मंदिराचा उल्लेख आढळतो.\n", "id": "mar_Deva_55313"} {"text": "गो.ना. दातार\n\nगो.ना. दातार तथा गोविंद नारायण दातारशास्त्री (इ.स. १८७३ - इ.स. १९४१) हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबऱ्या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबऱ्यांची रूपांतरे होती. चतुर माधवराव या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली.\n", "id": "mar_Deva_55314"} {"text": "द्वारकाधीश मंदिर\n\nद्वारकाधीश मंदिर हे भारत देशाच्या गुजरात राज्यातील द्वारका शहरामधील कृष्णाचे एक मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी द्वारकाधीश मंदिर एक आहे. हे मंदिर गुजरातच्या देवभुमी द्वारका जिह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ स्थित आहे. ह्या म्ंदिराचे वय २,२०० -२,०००० वर्षे असावे असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.\n", "id": "mar_Deva_55315"} {"text": "कोइंबतूर जंक्शन रेल्वे स्थानक\n\nकोइंबतूर जंक्शन हे तमिळनाडूच्या कोइंबतूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या पश्चिम भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई सेंट्रलच्या खालोखाल दक्षिण रेल्वे क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. केरळ राज्यामधून उत्तरेकडे धावणाऱ्या अनेक गाड्या कोइंबतूरमार्गेच जातात.\n", "id": "mar_Deva_55316"} {"text": "मुकुंद संगोराम\n\nमुकुंद श्रीरंग संगोराम हे 'लोकसत्ता' दैनिकाचे दैनिकाचे सहायक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. ते संगीताचे जाणकार आहेत. त्यांना हा वारसा त्यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याकडून मिळाला. 'लोकसत्ता'त त्यांनी संगीतविषयक सदरलेखन केले आहे.\n", "id": "mar_Deva_55317"} {"text": "जोशीमठ\n\nजोशीमठ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. जोशीमठ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या २९५ किमी ईशान्येस स्थित आहे. बद्रीनाथ हे चार धामपैकी एक तीर्थक्षेत्र येथून जवळच आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान येथे जाण्यासाठी देखील अनेक पर्यटक जोशीमठला भेट देतात. राष्ट्रीय महामार्ग ५८ जोशीमठमधून जातो.\n\nआद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी जोशीमठ सर्वात उत्तरेकडील आहे (शृंगेरी, पुरी व द्वारका हे इतर तीन मठ). शंकराचार्यांच्या कल्पनेनुसार हा मठ अथर्ववेदासाठी जबाबदार आहे.\n", "id": "mar_Deva_55318"} {"text": "बाजीराव मस्तानी\n\nबाजीराव मस्तानी हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी ह्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटाची कथा मराठा साम्राज्याचा पेशवा पहिला बाजीराव व त्याची दुसरी पत्‍नी मस्तानी ह्यांच्यावर आधारित आहे. रणवीर सिंग बाजीराव पेशव्याच्या तर दीपिका पदुकोन मस्तानीच्या भूमिकेत चमकत असून बाजीरावाची पहिली पत्‍नी काशीबाईची भूमिका प्रियांका चोप्राने केली आहे. हा चित्रपट १८ डिसेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला.\n", "id": "mar_Deva_55319"} {"text": "श्रीरंग संगोराम\n\nप्रा. डॉ. श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील एक संगीतसमीक्षक व लेखक होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. ते लोकसत्ता दैनिकाचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील होत.\n\nमुकुंद संगोराम यांचा मुलगा आणि प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांचा नातू गंधार मुकुंद संगोराम हा संगीत दिग्दर्शक आणि वादक आहे. वडील, मुलगा आणि नातू असे तिघे संगीताचे जाणकार असण्याचे हे उदाहरण आहे.\n", "id": "mar_Deva_55320"} {"text": "गंधार संगोराम\n\nगंधार मुकुंद संगोराम ( पुणे , हयात) हा 'लोकसत्ता' दैनिकाचे सहाय्यक संपादक मुकुंद श्रीरंग संगोराम यांचा मुलगा आहे. श्री. मुकुंद संगोराम यांचे वडील म्हणजे गंधारचे आजोबा डॉ. श्रीरंग संगोराम हे स्वतः उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. वडील मुलगा आणि नातू असे तिघे संगीतचे जाणकार असण्याचे हे उदाहरण आहे.\n\nगंधार संगोराम यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात\n", "id": "mar_Deva_55321"} {"text": "शंकरराव जोशी\n\nश्री.शंकरराव जोशी (इ.स. १९१२ - इ.स. १९७०) हे संगमनेर महाविद्यालयाचे संस्थापक होते. ते संगमनेर येथील प्रतिष्ठीत व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक होते. नवीन मराठी शाळेसमोरील शिवाजी प्रेस या छापखान्याचे मालक होते.\n\nसंगमनेरच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीच्या इतिहासात जोशी यांना महत्त्वाचे स्थान आहे.\n", "id": "mar_Deva_55322"} {"text": "कट्यार काळजात घुसली (चित्रपट)\n\nकट्यार काळजात घुसली हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. सुबोध भावे दिग्दर्शित ह्या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचे संगीत व वसंतराव देशपांडे ह्यांचा अभिनय असलेले हे नाटक मराठी नाट्यसंगीताच्या सर्वोत्तम नमुन्यांपैकी एक मानले जाते. 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दिवाळीदरम्यान प्रदर्शित झाला.\n\nपंडित भानुशंकर शास्त्री आणि खॉंसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा रंगवणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन, सुबोध भावे व शंकर महादेवन ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे सचिन प्रथमच नकारात्मक भूमिकेमध्ये चमकला. तसेच ह्या चित्रपटामधून गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याने प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.\n\nप्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसलीचित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळत असून ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या \"इंडियन पॅनोरमा\" विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_55323"} {"text": "पुल्कोवो विमानतळ\n\nपुल्कोवो विमानतळ () हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सेंट पीटर्सबर्ग शहराच्या २३ किमी दक्षिणेस स्थित आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांखालोखाल पुल्कोवो हा रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.\n\nपुल्कोवो विमानतळ २४ जून १९३२ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_55324"} {"text": "सारोळा\n\nसारोळा हे औरंगाबाद जिल्ह्यातील वनपर्यटन केंद्र आहे.औरंगाबाद शहरापासून सुमारे २४ कि.मी अंतरावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १००० मी. उंच असल्याने याला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे.डोंगरांच्या कुशीत वसलेले आणि गर्द वनात लपलेले सारोळा हे औरंगाबादवासीयांसाठी एकदिवसीय सहलीवर जाण्याचे उत्तम ठिकाण आहे. म्हैसमाळच्या तुलनेत हे स्थळ अजून फारसे प्रसिद्ध नाही. इ.स. २००८ पासून या ठिकाणाच्या विकासाला सुरुवात झाली आहे.\n", "id": "mar_Deva_55325"} {"text": "चेन्नई राजधानी एक्सप्रेस\n\nचेन्नई राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तमिळनाडूची राजधानी चेन्नई शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते व ह्या दोन शहरांमधील २१७५ किमी अंतर २८ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.\n", "id": "mar_Deva_55326"} {"text": "भांगशीमाता गड\n\nभांगशीमाता किंवा भांगसाई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भांगशीमाता किंवा भांगसाई हा किल्ला औरंगाबादपासून १४ कि.मी. अंतरावर आहे.\n\nया गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण २,७०० फूट आहे. गडनिवासिनी भांगसाई देवीच्या अधिष्ठानाने या गडास भांगसाई गड असे म्हणतात. औरंगाबाद-देवगिरी रस्त्याने जाताना घाटाच्या अलीकडे उजवीकडे एक फाटा आहे, तेथून भांगशीमातागडाकडे जाता येते. गडाच्या उजवीकडच्या टोकावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या आहेत. पुढे काही कातळ कोरीव पायऱ्या दिसतात आणि तेथून खरा गड सुरू होतो. कातळाला मध्यभागी फोडून तयार केलेला जिना पार करत गडावर उजवीकडून प्रवेश होतो. किल्ला म्हणून गडावर फारसे अवशेष नसले तरी गडमाथ्यावर पाण्याचे जोड टाके आहे. यातील एका टाक्यात मध्यभागी आणखी एक लहान टाके खोदलेले दिसते. तसेच चार टाक्यांचे एक लहानसे संकुलही आहे. साधारण फुटबॉलच्या मैदानासारखा या गडाचा आकार आयताकृती असा आहे. गडावर कडेच्या बाजूने काही गुहा खोदलेल्या दिसतात, त्यांत पाण्याचे स्रोत आहेत. कातळ तासून कोरलेले खांब हे या गुहेरी टाक्यांचे मुख्य आकर्षण आहे. याशिवाय या गडावरून औरंगाबाद टेकड्या व पश्‍चिमेला देवगिरीचा मुलुख दिसतो. समोर दिसणाऱ्या डोंगररांगापासून हा गड जरा सुटावलेला दिसतो. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा पडतो. औरंगाबादवरून पुण्याकडे जाताना एमआयडीसी जवळ राज्य महामार्गावरून या गडाचे एक वेगळेच दर्शन घडते.\n", "id": "mar_Deva_55327"} {"text": "नुसरत फतेह अली खान\n\nनुसरत फतेह अली खान (उर्दू:نصرت فتح علی خان;१३ ऑक्टोबर, इ.स. १९४८:फैसलाबाद, पाकिस्तान - १६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत फतेह अली खान यांना शहेनशाह-ई-कव्वाल या नावाने ओळखले जाते.१९९५ साली युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55328"} {"text": "अबिदा परवीन\n\nबेगम अबिदा परवीन (जन: अली गोहारादाबाद, लारकाना सिंध पाकिस्तान, हयात) या सुफी परंपरेतील पाकिस्तानी गायिका आहेत. पाकच्या सिध प्रांतातील असलेल्या अबिदा परवीन यांनी आपल्या सूफी गायनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळविली. त्यांना \"सुफी संगीताची सम्राज्ञी\" म्हणून ओळखले जाते. अबिदा या मुख्यतः रक्स ए बिस्मिल या अल्बम मधील \"यार को हमने\" आणि \"तेरे इश्कने नचाया\" या गीतांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ही गीते बाबा बुल्लेहशा या सुफी कवि तत्त्ववेत्त्याची आहेत.\n\nअबिदा परवीन यांचे वडील उस्ताद गुलाम हैदर हे स्वतः सुफी गवय्ये होते. \"बाबा सैन आणि गवय्या\" या शब्दात अबिदा परवीन त्यांचा गौरव करीत. अबिदा यांचे प्राथमिक संगीत शिक्षण आणि गायनाचे धडे त्यांनी त्यांच्या वडिलाकांडून घेतले.. त्याचबरोबर चौरासिया घराण्याचे उस्ताद सलामत आली खान यांच्याकडून घेतले.\n", "id": "mar_Deva_55329"} {"text": "आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका\n\nआल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका (इ.स. १४८८/१४९०/१४९२:हेरेझ दिला फ्रोंतेरा, स्पेन - इ.स. १५५७/१५५८/१५५९/१५६०):सेव्हिया, स्पेन) हा एक स्पॅनिश शोधक होता. १५२७ च्या नार्वाएझ शोधमोहीमेतून बचावलेल्या चौघांपैकी हा एक होता. याने आठ वर्षे अमेरिकेच्या आग्नेय भागात भटकंती करीत असताना तेथील स्थानिक लोकांशी व्यापार केला व त्यांचे रोग बरे करण्याचा प्रयत्न केला.\n\nहा सध्याच्या टेक्सास राज्यात प्रवेश करणारा पहिला युरोपीय होता.\n\nइ.स. १५४०मध्ये काबेझा दि व्हाकाला सध्याच्या आर्जेन्टिना भागाचा शासक (अदेलांतादो) नेमण्यात आले. बॉयनोस आयरेसचा कॅप्टन जनरल असताना याने त्या शहराचा विकास होण्यास हातभार लावला.\n\nकाबेझा दि व्हाकावर अनेक आरोप होउन इ.स. १५४५मध्ये त्याला स्पेनमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्यावरी आरोप सिद्ध होउन त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर त्याला माफी देउन सोडण्यात आले परंतु हा परत अमेरिकेस कधीच आला नाही व १५६० च्या सुमारास सेव्हियामध्ये मृत्यू पावला.\n", "id": "mar_Deva_55330"} {"text": "अथिया शेट्टी\n\nअथिया शेट्टी ( ५ नोव्हेंबर १९९२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी ह्याची मुलगी असलेल्या अथियाने २०१५ साली प्रदर्शित झालेल्या हिरो ह्या चित्रपटामध्ये सूरज पांचोलीच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.\n", "id": "mar_Deva_55331"} {"text": "राहत फतेह अली खान\n\nराहत फतेह अली खान (उर्दू: راحت فتح علی خان ) (९ डिसेंबर, इ.स. १९७३ - हयात ) हे कव्वाल गायक आहेत. कव्वाली शिवाय ते गझलाही गातात. बॉलीवूड आणि लॉलीवूड मध्ये ते पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहेत.\n\nखान हे उस्ताद फारुख अली खान या मशहूर कव्वाल गायन उस्तादांचे पुत्र आणि फतेह अली खान यांचे नातू आहेत. ते नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत.\n\nराहत फतेह अली खान यांनी आपल्या काकाची सूफी गायनाची परंपरा पुढे नेली.\n", "id": "mar_Deva_55332"} {"text": "टी.एस. ठाकूर\n\nतीरथ सिंग तथा टी.एस. ठाकुर (४ जानेवारी, इ.स. १९५३:रामबन, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. ते ३ डिसेंबर, इ.स. २०१५ ते ४ जानेवारी, इ.स. २०१७ या कालखंडात सरन्यायाधीशपदी होते. ते यापूर्वी ते पंजाब, हरयाणा आणि दिल्ली उच्च न्यायालायाचे न्यायाधीश होते.\n", "id": "mar_Deva_55333"} {"text": "स्पिरिट एरलाइन्स\n\nस्पिरिट एरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अतिकिफायती विमानसेवा देणारी ही कंपनी अमेरिका, कॅरिबियन, मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना सेवा पुरवते.\n", "id": "mar_Deva_55334"} {"text": "समानतेच्या दिशेने\n\nसमानतेच्या दिशेने समानतेच्या दिशेने हा अहवाल १९७४-७५ साली स्त्रीयांची भारतातील स्थीती तपासणाऱ्या समितीने दिलेला अहवाल आहे. ह्या अहवालामध्ये स्त्रीयांच्या तात्कालिन परिस्थीतील सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार, राजकीय आणि आर्थिक प्रक्रिया यां मधील भेदभाव करणाऱ्या प्रक्रिया आणि व्यवहारांचा आढावा घेण्यात आला. हा अहवाल लोतिका सरकार आणि विणा मुजुमदार यांनी तयार केला, ह्या दोघींनी मिळूनच नंतर सेंटर फ़ॉर वुमन्स डेव्हलोपमेंट स्टडीज या स्वायत्त संस्थेची दिल्ही येथे स्थापना केली.\n\nविकास आणि लोकशाही ह्या बाबत त्यावेळेला चर्चा करणाऱ्या लोकांचे डोळे ह्या लिंगभावाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या अहवालाने चांगलेच उघडले. ह्या अहवालाने घटत्या लिंग-गुणोत्तराचा प्रश्न पहिल्यांदा भारतात चर्चेला आणला. त्यातूनच स्त्रीयांना केंद्रस्थानी ठेवून सरकारी योजनांची आखणी करण्याला आणि मुलींच्या शिक्षणावर भर देणाऱ्या योजना भारत सरकारने आणल्या..\n", "id": "mar_Deva_55335"} {"text": "श्रीपाल सबनीस\n\nश्रीपाल सबनीस यांचा जन्म हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. ते एम.ए. पीएच. डी. आहेत. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक आहेत. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून निवृत्ती घेतल्यावर व कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून रिटायर झाले.\n\nसबनीस यांचे ६६ हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल ३४६ हून अधिक वाड्‌मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१६-२०१९) झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात हजाराहून अधिक व्याख्याने झाली आहेत.\n", "id": "mar_Deva_55336"} {"text": "भारतीय नोबेल पारितोषिक विजेते\n\nनोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.\n\nऑक्टोबर २०१५ पर्यंत एकूण ८७० (पुरुष ८२१, आणि स्त्री ४९) व्यक्तींना २३ संस्थाना नोबेल पारितोषिक देण्यात आले आहेत.\n", "id": "mar_Deva_55337"} {"text": "टॉम आणि जेरी (मराठी नाटक)\n\nटाॅम आणि जेरी हे एक दोन अंकी मराठी नाटक आहे. निखिल रत्‍नपारखी हे नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असून नाटकात स्वतः निखिल रत्त्‍नपारखींव्यतिरिक्त, कादंबरी कदम यांची प्रमुख भूमिका आहे. मिलिंद जोशी यांनी नाटकाला संगीत दिले आहे.\n\n'टॉम आणि जेरी'. नावावरून नाटकाचे कथानक काय असेल याची अजिबात कल्पना न येऊ देणारे हे नाटक एकमेकांपासून दूर राहाणाऱ्या पती-पत्‍नींवर आहे. निखिल रत्‍नपारखींनी या नाटकात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी कमाल केली आहे. दोन वेगवेगळ्या देशांत राहणारे पती-पत्‍नी अनेक वर्षे एकमेकांशी मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधत आहेत; एरवी त्यांच्यातला संवाद तसा संपलेलाच आहे.\n\nआपल्या या नात्याला काही अर्थ नसेल तर ते संपवून तरी टाकावे, या उद्देशाने ते भारतात भेटतात. एकमेकांच्या मनातले जाणून घेताना मग एकमेकांशी तिरकस बोलणे, एकमेकांशी भांडणे, एकमेकांचे दोष काढणे, वगैरे सुरू होते. अखेरीस त्यांच्या लक्षात येते की, त्यांच्यातील प्रेमाचा ओलावा अजूनही कायम असला तरी दोघांना एकत्र राहून नव्हे तर विभक्त राहूनच त्यांना आपले नाते टिकवायचे आहे.\n\n'टाॅम आणि जेरी' नाटकाचा हा विषय आजच्या काळातील नात्यांच्या पकडापकडीचे वास्तव मांडणारा आहे. २०१२ सालच्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या या नाटकाचे काही महिन्यांतच ६७ प्रयोग झाले. नाटक प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप आवडले.\n", "id": "mar_Deva_55338"} {"text": "थॉमस कॅंडी\n\nमेजर थॉमस कॅंडी (१३ डिसेंबर, इ.स. १८०४:इंग्लंड - २६ फेब्रुवारी, इ.स. १८७७:महाबळेश्वर, महाराष्ट्र, भारत) हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार होते. यांनी मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणात अतिमहत्त्वाचे योगदान दिले.\n\nकॅंडी व त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माग्डालेन कॉलेजमध्ये भारतीय भाषांचे शिक्षण घेतले होते. यानंतर दोघांची नेमणूक ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात क्वार्टरमास्टर म्हणून झाली. इ.स. १८२२मध्ये हे भारतात आले. येथे असताना त्यांनी अनेक पायदळ रेजिमेंटांमध्ये दुभाषाचे काम केले. १८३० च्या दशकात दोघा भावांनी कॅप्टन जेम्स मोल्सवर्थ यांच्या इंग्लिश-मराठी शब्दकोशाच्या निर्मितीत बहुमोल मदत केली. मोल्सवर्थ इंग्लंडला परतल्यावर थॉमस कॅंडी यांनी १८०४०-४७ दरम्यान हे काम नेटाने पूर्ण केले.\n\nशब्दकोशाचे काम पूर्ण झाल्यावर जॉर्ज कॅंडी इंग्लंडला परतले परंतु थॉमस महाराष्ट्रातच राहिले. त्यांनी आपल्या ख्रिस्ती धर्माच्या शाळांसाठी मराठीतून पाठ्यपुस्तके तयार केली. याशिवाय त्यांनी अनेक त्याकाळच्या महत्त्वाच्या ग्रंथांची मराठीत भाषांतरे केली. यात इंडियन पीनल कोड आणि इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड यांचाही समावेश होता. आपल्या कामाबरोबरच त्यांनी इतर अनेक इंग्लिश-मराठी भाषांतरकारांची कामे तपासून सुधारली व त्यांना सल्लागार म्हणून मदत केली. ब्रिटिश सरकारने १८६० च्या दशकात त्यांची मुख्य सरकारी भाषांतरकार पदावर नेमणूक केली.\n\nएकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेत विरामचिह्नांचा उपयोग होत नसे. कॅंडी यांनी मराठी भाषेत विरामचिह्ने कशी व कोठे वापरावी याविषयी स्वतंत्र ग्रंथ लिहिला. विरामचिन्हांची परिभाषा नावाच्या या ग्रंथाचा लिखित मराठी भाषेच्या आत्ताच्या स्वरूपावर मोठा प्रभाव आहे. कॅंडी यांच्या समग्र लिखाणाचा एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेवरच एकूण मोठा प्रभाव दिसून येतो.\n\nकॅंडी हे पूना संस्कृत कॉलेजचे मुख्याधिकारी होते. याशिवाय ते डेक्कन कॉलेजचे मुख्याध्यापकही होते.\n\n२६ फेब्रुवारी, इ.स. १८७७ रोजी महाबळेश्वर येथे त्यांचे निधन झाले.\n", "id": "mar_Deva_55339"} {"text": "विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ९ संदेश\n\nप्रताधिकारमुक्त परवान्यांनी इतरांना बहाल करावयाची स्वातंत्र्ये\n\nकामाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वातंत्र्य असले पाहिजे कामाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या उपयोजनाचे स्वातंत्र्यअसले पाहिजे कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या प्रति काढण्यास आणि त्या वितरीत करण्यास ते (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे कामात बदल करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, आणि ते नवे निष्पादितकाम सुद्धा वितरीत करण्यास (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे.\n", "id": "mar_Deva_55340"} {"text": "रजनी जोशी\n\nरजनी जोशी या मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या एक गायक-अभिनेत्री आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांच्याइतक्या वैविध्यपूर्ण भूमिका क्वचितच कुणी केल्या असतील. इ.स. १९६३ साली काम करायला सुरुवात केल्यापासून ५२ वर्षात त्यांनी कित्येक नाटकांचे हजारो प्रयोग केले आहेत. यांतल्या बहुतेक भूमिका त्यांचा जोरकस आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांना मिळालेल्या आहेत. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'संगीत सौभद्र'चे सगळ्यात जास्त प्रयोग रजनी जोशी यांनी केले असे त्यांनी म्हटले आहे.\n\nमुंबई मराठी साहित्य संघाची नायिका, हीही त्यांची ओळख आहे. कारण साहित्य संघाने आणलेल्या बहुतांशी प्रत्येक संगीत नाटकात त्यांनी काम केले आहे. संगीत रंगभूमीवर त्यांची दाजी भाटवडेकर यांच्याशी विशेष जोडी जमली होती. संगीत रंगभूमीवर त्या केवळ गात बसल्या नाहीत, तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संगीत रंगभूमीची सेवा केली आहे. सुहासिनी मुळगावकर यांनी केलेल्या शतरंगी संगीत किंवा गोविंदराव टेंबेंवरील कार्यक्रमात रजनीबाईंचा मुख्य पुढाकार होता. जशी 'सारेगमा' स्पर्धा असते, तसा 'रत्‍नपारखी योजना' नावाचा उपक्रम सुहासिनी मुळगावकर एकेकाळी चालवत, त्यातही रजनीताई स्पर्धकांना मार्गदर्शन करत.\n\nविद्याधर गोखले प्रतिष्ठान या संस्थेत रजनी जोशी नाट्यसंगीत शिकवीत. संगीत शिक्षिका प्रा. भाग्यश्री लागवणकर या त्यांच्या अनेक विद्यार्थिनींपैकी एक होत.\n", "id": "mar_Deva_55341"} {"text": "ग्लोरिया स्टाइनेम\n\nग्लोरिया स्टाइनेम (जन्म १९३४) या एक अमेरिकन स्त्रीवादी पत्रकार, लेखिका, समाज सुधारिका व कार्यकर्त्या आहेत. त्यांनी १९७१ साली अमेरिकेतली नॅशनल वुइमेन्स पॉलिटिकल कॉकस (स्त्रियांची राष्ट्रीय राजकारणी सभा) स्थापन केली. १९७२ साली त्यांनी \"मिस\" हे स्त्रीवादी नियतकालिक अमेरिकेत सुरू केले. स्टाइनेम यांच्या समाज सुधाराच्या कार्याला भारतात १९५७ च्या सुमारास सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी भारतात देवकी जैन या भारतीय गांधीवादी व स्त्रीवादी कार्यकर्त्यांबरोबर दोन वर्षे काम केले. स्टाइनेम यांची \"आउटरेजियस ॲक्ट्स अँड एव्हरिडे रिबेलियन्स\" (\"प्रक्षोभक कृत्ये आणि सामान्य विद्रोह\", १९८३) व \"रिव्होल्यूशन फ्रॉम विदिन\" (\"अंतरातून क्रांती\", १९९२) ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.\n", "id": "mar_Deva_55342"} {"text": "शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nशर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ इजिप्तच्या शर्म अल-शेख शहरातील मुख्य विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव ओफायरा आंतरराष्ट्रीय विमानतळ होते.\n\nहा इजिप्तमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.\n", "id": "mar_Deva_55343"} {"text": "शिवराम जानबा कांबळे\n\nशिवराम जानबा कांबळे (इ.स. १८७५:पुणे, महाराष्ट्र - ??) हे अस्पृश्यता निवारणाचे आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक होते. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरपूर्व काळातील पहिले पत्रकार, मुद्रक, प्रकाशक व संपादक म्हणून ओळखले जातात. आंबेडकरांच्या अगोदरच्या काळात दलित चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.\n", "id": "mar_Deva_55344"} {"text": "विष्णु गणेश पिंगळे\n\nविष्णू गणेश पिंगळे (२ जानेवारी, १८८९:तळेगांव ढमढेरे, - १६ नोव्हेंबर, १९१५:लाहोर) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.\n\nविष्णू पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगांव ढमढेरे या गावचे राहणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णू पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णू पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.\n", "id": "mar_Deva_55345"} {"text": "अनिल तानाजी सपकाळ\n\nडॉ. अनिल तानाजी सपकाळ (जन्म : १३ डिसेंबर, १९६६) हे एक मराठी नाटककार, चित्रपटकथा लेखक व समीक्षक साहित्यिक आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख आहेत. तसेच ते फुले आंबेडकर अध्यासन मुंबई विद्यापीठचे समन्वयक व गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासन, मुंबई विद्यापीठ, मुंबईचे प्रभारी विभागप्रमुख आहेत.\n", "id": "mar_Deva_55346"} {"text": "सय्यद सलीम\n\nसय्यद सलीम हे तेलुगू लेखक आहेत. त्यांच्या कालुतुन्ना पुलाथोता या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. याशिवाय आंध्र प्रदेश सरकारचे अनेक मानाचे पुरस्कार सलीम यांना मिळाले आहेत. त्यांच्या कथांचे कन्नड, हिंदी, इंग्लिश, मराठी व उडिया भाषांतून अनुवाद झाले आहेत.\n\nसय्यद सलीम नागपूर येथे आयकर विभागात संयुक्त आयकर आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.\n", "id": "mar_Deva_55347"} {"text": "टी.व्ही. अनुपमा\n\nटी.व्ही. अनुपमा (१७ ऑक्टोबर, इ.स. १९८६ - ) या केरळ राज्याच्या खाद्य सुरक्षा अधिकारी आहेत. या २०१४ पासून या पदावर आहेत. तेव्हापासून कीटनाशके आणि कीटनाशकयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गटांविरुद्ध त्यांनी मोहीम उघडून १५ महिन्यांत केरळमधला ७० टक्के भाजीपाला कीटनाशकमुक्त केला.\n", "id": "mar_Deva_55348"} {"text": "तरन तारन\n\nतरन तारन साहिब (पंजाबी: ਤਰਨ ਤਾਰਨ ਸਾਹਿਬ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक शहर व तरन तारन जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तरन तारन शहर पंजाबच्या वायव्य भागात अमृतसरच्या २ किमी दक्षिणेस वसले आहे. तारन तरनची स्थापना पाचवे शीख धर्मगुरू गुरू अर्जुनदेव ह्यांनी केली. तरन तारन शीख धर्माचे व शीख संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र असून भारताच्या फाळणीवेळी पंजाबातील बहुसंख्य शीख रहिवासी असलेल्या मोजक्या गावांपैकी ते एक होते.\n\n१९८० च्या दशकात चालू असलेल्या खलिस्तान चळवळीचे तरन तारन केंद्र होते. सध्या तरन तारन एक कृषीप्रधान शहर आहे.\n\nपठाणकोट ते गुजरात दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १५ तरन तारनमधून जातो. तसेच तरन तारन रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक स्थानक असून येथून अनेक डेमू गाड्या सुटतात.\n", "id": "mar_Deva_55349"} {"text": "पठाणकोट जिल्हा\n\nपठाणकोट जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २७ जुलै २०११ रोजी गुरदासपुर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. पठाणकोट जिल्हा पंजाबच्या उत्तर भागात हिमालयाच्या पायथ्याशी वसला असून त्याच्या उत्तरेस जम्मू आणि काश्मीर तर पूर्वेस हिमाचल प्रदेश ही राज्ये आहेत. बियास व रावी ह्या पठाणकोट जिल्ह्यामधून वाहणाऱ्या दोन प्रमुख नद्या आहेत. उत्तर भारताचे प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या पठाणकोटमधून राष्ट्रीय महामार्ग १ ए व राष्ट्रीय महामार्ग १५ हे दोन प्रमुख महामार्ग जातात तसेच दिल्ली-जम्मू लोहमार्ग देखील येथूनच धावतो.\n\n२०११ साली पठाणकोट जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ६.२६ लाख होती.\n", "id": "mar_Deva_55350"} {"text": "बर्नाला जिल्हा\n\nबर्नाला जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली संगरूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. बर्नाला जिल्हा पंजाबच्या दक्षिण भागात वसला असून बर्नाला येथे त्याचे मुख्यालय आहे.\n\n२०११ साली बर्नाला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ५.९६ लाख होती.\n", "id": "mar_Deva_55351"} {"text": "फजिल्का जिल्हा\n\nफजिल्का जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली फिरोजपूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. फजिल्का जिल्हा पंजाबच्या पश्चिम भागात भारत-पाकिस्तान सीमेवर वसला असून फजिल्का येथे त्याचे मुख्यालय तर अबोहर हे येथील सर्वात मोठे शहर आहे.\n\n२०११ साली फजिल्का जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १०.६३ लाख होती.\n", "id": "mar_Deva_55352"} {"text": "बियाता शिद्वो\n\nबियाता मारिया शिद्वो (; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक पोलिश राजकारणी व पोलंडची नवनिर्वाचित पंतप्रधान आहे.\n\nऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिद्वोच्या कायदा आणि न्याय पक्षाने ४६० पैकी २३५ मतदारसंघांमध्ये विजय मिळवून बहुमत पटकावले. जून २०१५ मध्ये ह्या पक्षाने पंतप्रधानपदासाठी शिद्वोची निवड केली होती. १६ नोव्हेंबर २०१५ रोजी पदाची शपथ घेऊन शिद्वो पोलंडची तिसरी महिला पंतप्रधान बनेल.\n", "id": "mar_Deva_55353"} {"text": "एवा कोपाच\n\nएवा कोपाच (; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक पोलिश राजकारणी व पोलंडची माजी पंतप्रधान आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वी कोपाच पोलंडच्या संसदेची सभापती होती. हा मान मिळवणारी ती पोलंडमधील पहिलीच महिला राजकारणी आहे. २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क ह्याने पदाचा राजीनामा देऊन युरोपियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले व त्याच्या जागी कोपाचची पंतप्रधानपदावर निवड करण्यात आली.\n\nऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपाचच्या सिव्हिक प्लॅटफॉर्म पक्षाला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे कोपाचला पंतप्रधानपद सोडणे भाग पडले. बियाता शिद्वो ही पोलंडची नवी पंतप्रधान असेल.\n", "id": "mar_Deva_55354"} {"text": "बरौनी\n\nबरौनी हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील बेगुसराई जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. बरौनी शहर पाटणाच्या १०० किमी पूर्वेस गंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ७१ हजार होती. हिंदीसोबतच येथे मैथिली ही भाषा देखील वापरली जाते.\n\nबरौनी येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा मोठा कारखाना आहे. बरौनी हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे जंक्शन असून दिल्लीहून ईशान्य भारताकडे जाणाऱ्या सर्व गाड्या बरौनीमार्गे धावतात. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस, वैशाली एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.\n", "id": "mar_Deva_55355"} {"text": "षोरणूर\n\nषोरणूर () हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील पलक्कड जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. शोरणूर हे शहर केरळच्या राजधानी तिरुवनंतपुरमच्या ३१० किमी उत्तरेस तर पलक्कडच्या ५० किमी पश्चिमेस भारतपुळा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४३ हजार होती.\n\nशोरणूर येथे केरळ कलामंडलम ही भारतामधील नामांकित शास्त्रीय नृत्याची शिक्षणसंस्था आहे. शोरणूर हे भारतीय रेल्वेचे केरळमधील सर्वात वर्दळीचे जंक्शन असून येथून कोळिकोड, तृशुर, पालक्काड व निलांबूरकडे मार्ग जातात. कोकण रेल्वेमार्गे केरळ व तमिळनाडूकडे तसेच कोइंबतूरमार्गे केरळकडे जाणाऱ्या सर्व गाड्या शोरणूरमार्गे धावतात. तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.\n", "id": "mar_Deva_55356"} {"text": "जोन्सटाउन (गयाना)\n\nजोन्सटाउन ही गयानामधील वसाहत होती. अमेरिकेतील पीपल्स टेंपल या धार्मिक संघटनेने जंगलात ही जागा घेउन तेथे सार्वजनिक घरे व इतर सुविधा निर्माण केल्या. जिम जोन्स या धर्मगुरूने मुख्यत्वे अमेरिकेतील लोकांना तेथे स्थलांतर करण्यास उद्युक्त केले. १८ नोव्हेंबर, इ.स. १९७८ रोजी जोन्सने आपल्या सगळ्या अनुयायांना सायनाइडयुक्त पेय पिण्यास भाग पाडून आत्महत्या करायला लावली. तेथे ९००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या. त्याच दिवशी पीपल्स टेंपलच्या अनुयायांनी इतर ठिकाणी अनेक लोकांची हत्या केली. हत्या झालेल्यांत अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी लिओ रायनचाही समावेश होता.\n\nपीपल्स टेंपलचे अनुयायी १९७४ साली गयानाला आपल्या नवीन वसाहतीसाठी जागा शोधण्यास गेले. गयानाच्या अधिकाऱ्यांसह जागा नक्की केल्यावर तेथील ३,८०० एकर (१५.४ वर्गकिमी) जमीन भाडेपट्ट्यावर घेण्याचा करार केला. गयानाची राजधानी जॉर्जटाउनपासून २४० किमी पश्चिमेस जंगलात असलेली ही जागा मुख्यत्वे नापीक होती. येथे पिण्याचे पाणी ११ किमी अंतरावर होते. ही जागा घेण्यात जिम जोन्स आणि पीपल्स टेंपलचा फायदा होता कारण इतक्या लांब जंगलात त्यांचा माग काढत येणे इतरांना मुश्किल होते. गयानाच्या सरकारला ही जागा पीपल्स टेंपलला देणे सोयीस्कर होते कारण ही जागा व्हेनेझुएलाच्या सरहद्दीपासून जवळ होती. वादात असलेल्या या सरहद्दीवरून वेनेझुएलाने चढाई करायचे ठरवलेच तर त्यांनी या भागातून येणे टाळले असते कारण असे केले असता जिम जोन्सच्या वसाहतीतील अमेरिकन लोक धोक्यात आली असती. अमेरिकेचा रोष ओढविण्यापेक्षा वेनेझुएलाने इतर ठिकाणाहून चढाई करणे पसंत केले असते.\n", "id": "mar_Deva_55357"} {"text": "मांडवी एक्सप्रेस\n\nमांडवी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी गाडी आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यामधील मडगांव स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला मुंबई ते गोवा दरम्यानचे ७६५ किमी अंतर पार करायला ११ तास व ३५ मिनिटे लागतात. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला गोव्यातील मांडवी नदीचे नाव दिले गेले आहे.\n\nदादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस व कोकण कन्या एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात. ही एलएचबी डब्यासह धावते फूड किंग म्हणून प्रसिद्ध ट्रेन आहे. हिचा कोकण कन्या एक्स्प्रेस याच मार्गावर धावणाऱ्या गाडी बरोबर रेक शेअर करते\n", "id": "mar_Deva_55358"} {"text": "कोचुवेली रेल्वे स्थानक\n\nकोचुवेली हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील एक रेल्वे टर्मिनस आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी २००५ साली कोचुवेली स्थानक उघडण्यात आले.. हे स्थानक शहराच्या उत्तर भागात स्थित असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील बाह्यवळण मार्ग येथून जवळ आहे. येथून कोकण रेल्वेमार्गे मुंबई, दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात.\n\nया स्थानकाला पूर्वी द्वार आणि पश्चिमी द्वार अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. पूर्व बाजूला रेल्वे टर्मिनल आहे जिथून कोचुवेली स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या जातात. सध्या तेथून ११ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस तर १ पॅसेंजर गाडी सुटते. कोचुवेली रेल्वे स्थानक प्रवाशांना भारतातील महत्त्वाच्या शहरांशी जोडते. बहुतेक गाड्या ज्या आता त्रिवेंद्रम सेंट्रल स्थानकावरून सुटतात (साबरी एक्सप्रेससह) त्या संपूर्ण काम झाल्यानंतर कोचुवेली स्थानकावरून सुटतील. गर्दीच्या काळात येथून काही विशेष गाड्यासुद्धा सुटतात. येथून नवी दिल्ली, हैदराबाद, बिलासपुर, यशवंतपूर, दादर, नवी तिनसुकिया, संत्रागाची आणि चेन्नई साठी गाड्या सुटतात. पश्चिम बाजूला जुने रेल्वे स्थानक आहे.\n", "id": "mar_Deva_55359"} {"text": "केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस\n\n१२२१७/१२२१८ केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तिरुवनंतपुरमच्या कोचुवेली रेल्वे स्थानक ते चंदीगढ स्थानकांदरम्यान धावते. तिरुवनंतपुरमला दिल्लीसोबत जोडणाऱ्या केरळ एक्सप्रेसला पर्याय म्हणून ही गाडी चालू करण्यात आली. केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस कोकण रेल्वेमार्गे धावते. संपर्क क्रांती शृंखलेमधील सर्वाधिक अंतर धावणारी ही गाडी तिरुवनंतपुरम व दिल्लीदरम्यानचे ३,०९१ किमी अंतर सुमारे ५४ तासांमध्ये पूर्ण करते.\n", "id": "mar_Deva_55360"} {"text": "तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस\n\n१२६५१/१२६५२ तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जाणारी व संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तमिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानक ते दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन ह्या स्थानकांदरम्यान धावते. आठवड्यातून दोनदा धावणारी व मर्यादित थांबे असलेली तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस मदुराई व दिल्लीदरम्यानचे २,६७६ किमी अंतर सुमारे ४२ तासांमध्ये पूर्ण करते. ही गाडी तिरुचिरापल्ली, चेन्नई, विजयवाडा, नागपूर, भोपाळ ह्या मोठ्या शहरांमधून जाते.\n", "id": "mar_Deva_55361"} {"text": "तांबरम\n\nतांबरम हे तमिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यातील चेन्नई महानगराचा भाग असलेले एक नगर आहे. तांबरम चेन्नई शहराच्या २७ किमी दक्षिणेस स्थित आहे. चेन्नई-तिरुचिरापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग तसेच चेन्नई इग्मोर-मदुराई हा प्रमुख लोहमार्ग तांबरममधून धावत असल्यामुळे तांबरम शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे.\n\nतांबरम येथे भारतीय वायुसेनेचा तांबरम वायुसेना तळ स्थित असून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून केवळ १० किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55362"} {"text": "विजयवाडा जंक्शन रेल्वे स्थानक\n\nविजयवाडा जंक्शन () हे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील विजयवाडा विभागाचे मुख्यालय असलेले विजयवाडा देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. कोलकाता-चेन्नई व दिल्ली-चेन्नई हे देशामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग विजयवाडामध्ये जुळतात. त्यामुळे विजयवाडामध्ये दररोज सुमारे २५० एक्सप्रेस गाड्या थांबतात.\n\nसिकंदराबाद हे जरी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असले तरीही विजयवाडा विभाग हा दक्षिण मध्य रेल्वेचा सर्वाधिक महसूल मिळवणारा विभाग आहे.\n", "id": "mar_Deva_55363"} {"text": "भोगावती नदी (कोल्हापूर जिल्हा)\n\nभोगावती नदी ही पश्चिम महाराष्ट्रातली एक नदी आहे. ही पंचगंगेची स्रोतनदी आहे. ही नदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचा एक शीर्षप्रवाहच होय. नदीची लांबी सुमारे ८२ किमी. असून ती सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहते.. सह्याद्रीच्या रांगेत, कोल्हापूर शहराच्या नैर्ऋत्येस सुमारे ४८ किमी.अंतरावरील फोंडाघाटाच्या (फोंडा खिंडीच्या) दक्षिणेस असलेल्या राधानगरीतील दाट जंगलाने व्याप्त अशा डोंगराळ प्रदेशात उगम पावून, ती राधानगरी, कागल,करवीर तालुक्यांतून वाहते.\n\nअंदाजे ४० किमी. वाहत गेल्यावर बीड (कोल्हापूर जिल्हा) गावाजवळ भोगावतीला डाव्या बाजूने तुळशी नदी मिळते. तदनंतर यांच्या संयुक्त प्रवाहास बहिरेश्वर येथे कुंभी व धामणी या नद्यांचा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो. हा एकत्रित प्रवाह पुढे प्रयागजवळ कासारी नदीस मिळतो व येथून पुढे हा प्रवाह पंचगंगा नदी या नावाने ओळखला जातो.\n\nभोगावती नदीच्या उगमाकडील भागात, राधानगरी तालुक्यात फेजिवडे येथे १९५४ साली धरण बांधण्यात आले. १,१४३ मीटर लांब व ४२.७ मीटर उंचीच्या या धरणाच्या जलाशयाला 'लक्ष्मी तलाव' असे नाव देण्यात आले आहे.\n\nया धरणामुळे वीजनिर्मिती व पाणीपुरवठा हे दोन्ही हेतू साध्य झाले आहेत. धरणामुळे भोगावती नदीखोऱ्यात शेती व औद्योगिक प्रगती होत आहे. या नदीतील पाणी बंधारे बांधून उपसा जलसिंचन पद्धतीने शेतीस पुरविले जाते.\n\nनदीखोऱ्यात गहू, भात तसेच ऊस, भाजीपाला इ. पिके घेतली जातात. यांशिवाय विड्याच्या पानांचे मळे व ऐन, हिरडा, बांबू यांची बने आहेत. नदीखोऱ्यात गवा, बिबळ्या, चितळ, सांबर, इ. वन्य प्राण्यांचे अभयारण्य (राधानगरी भागात) असल्याने पर्यटनदृष्ट्याही हे खोरे महत्त्वाचे आहे. राधानगरी, राशीवडे, परिते, बीड इ. भोगावती नदीखोऱ्यातील प्रमुख गावे होत.\n", "id": "mar_Deva_55364"} {"text": "कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या\n\nकोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी पंचगंगा असून ती भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी या पाच उपनद्यांच्या प्रवाहापासून बनलेली आहे. वारणा, दूधगंगा, हिरण्यकेशी, कृष्णा या नद्या जिल्ह्याच्या विविध भागातून वाहतात.यातील भोगावती नदीवर राधानगरी येथे लक्ष्मी तलाव आहे. राधानगरी तालुक्यातील धामोड या निसर्गरम्य ठिकाणी तुलसी नदीवर धरण आहे.\n", "id": "mar_Deva_55365"} {"text": "इस्लामिक स्टेट्स\n\nसध्या इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. आयसिसची स्थापना २००४ साली झाली व तिने अल कायदामध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व अबू बक्र अल-बगदादी ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वतःला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व मोसुल हे इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.\n\nआयसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे आयसिसद्वारे करण्यात येत आहेत. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी आयसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच युरोप व उत्तर आफ्रिकेमध्ये देखील आयसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. बोको हराम, तालिबान इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी आयसिसला पाठिंबा दर्शवला आहे.\n\n२०१५ सालच्या नोव्हेंबरमध्ये आयसिसने पॅरिस महानगरामध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यांमध्ये १२९ लोक मृत्युमुखी पडले.\n", "id": "mar_Deva_55366"} {"text": "अब्दुल अहद 'साज'\n\nमुंबईच्याच नव्हे तर भारतील उर्दू साहित्य वर्तुळात एक सुसंस्कृत शायर म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत शांत, धीम्या स्वरात ते ग़ज़ल, नज्म, गीत, दोहे, रुबाइया, माहिये प्रभावीपणे पेश करतात. त्यांची शायरी पारंपरिक शायरीचे आधुनिक पण 'लाऊड' न होणारी शायरी आहे.\n\nमुंबईचा अब्दुल अहद 'साज' हे १९७० नंतर उर्दू शायरांची जी नवी पिढी काव्य करू लागली झाली तिच्यातले एक महत्त्वपूर्ण शायर मानले जातात.\n\n'साज' हे फार संवेदनशील आहेत. मित्र मंडळ, ज्येष्ठ परिचित-अपरिचित कवी, कलाकार यांच्या मरणाने ते व्यथित होतात. आत्या, बहीण, आजी, वडील यांच्या मरणावर त्याने शोक-काव्ये लिहिलीच, पण त्याशिवाय कवी फैज, गालिब, मजरूह सिकंदर अली वज्द, कालिदास गुप्ता इत्यादींच्या तसेच नौशाद, मोहम्मद रफींच्या मरणावरील त्यांच्या कविता उदास करणाऱ्या आहेत.\n", "id": "mar_Deva_55367"} {"text": "अब्दुल अहद रहबर\n\nडॉ. अब्दुल अहद रहबर हे एक हिंदुस्तानी कवी आहेत. ते मूळचे आजमगढ़ जिल्ह्याचे रहिवासी असून जौनपूरच्या अब्दुल अजीज अन्सारी डिग्री कॉलेजचे ते माजी प्राचार्य आहेत.\n\nभागलपूरमध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यांनंतर डॉ. अब्दुल अहद रहबर यांनी आयुष्यभर हिन्दूमुस्लिम एकतेसाठी काम करण्याचे सुरू केले. त्यांनी स्वतःच्या नावाने मुस्लिम रहबर रामायण लिहिले आहे.\n\nइस्लाम धर्मीय डॉ. रहबर यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. भारताला ते अध्यात्म योगाची आणि आयुर्वेदाची भूमी मानतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत भाषेला पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे भारतातील तरुण रामायणासारख्या ग्रंथाचे वाचन करू शकत नाहीत. रामायणाचे हिंदीत रूपांतर करण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे. त्यांच्या मते राम हा असा नायक आहे की जो मानवता, मूल्य, दया, करुणा आणि जगण्याचे धडे शिकवतो.\n\nमूळ रामायणामध्ये सात कांडे आहेत. तर मुस्लिम रहबर रामायणात मर्यादा, गुरुकुल, स्वयंवर, नर-वानर विजय और उत्तम ही कांडे धरून एकूण नऊ कांडे आहेत. या रामायणात एक हजार सत्तर दोहे व तीन हजार चौपाया आहेत.\n", "id": "mar_Deva_55368"} {"text": "जय मल्हार\n\nजय मल्हार ही महेश कोठारे निर्मित कोठारे व्हिजन प्रस्तुत झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली खंडोबावर आधारित एक लोकप्रिय पौराणिक मालिका होती.\n", "id": "mar_Deva_55369"} {"text": "विद्यादेवी भंडारी\n\nविद्यादेवी भंडारी (जन्म १९ जून १९६१) या नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा होत्या. या नेपाळच्या दुसऱ्या अध्यक्ष असून पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.\n\nइ.स. १९७९ मध्ये 'वाम' आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आहेत. याआधी त्या नेपाळच्या संरक्षण मंत्री होत्या. त्यांचे वडील भोजपूर येथे एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे आजोबा सामाजिक कार्यात अग्रेसर होते. कम्युनिस्ट नेते मदनकुमार भंडारी हे त्यांचे पती होते. इ.स. १९९३ साली त्यांच्या पतीचे निधन झाले. १९९४ आणि १९९९ या दोन्ही वेळी त्यांनी संसदीय निवडणुकीत विजय मिळविला.\n", "id": "mar_Deva_55370"} {"text": "सूरदास\n\nसूरदास (सुमारे इ.स. १४७८ - सुमारे इ.स. १५६३) हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते. हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी ते प्रसिद्ध आहेत.\n\nसूरदासांचा जन्म दिल्लीजवळच्या सीही गावात एका सारस्वत ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले. वल्लभाचार्यांनी त्यांना श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून तानसेनाच्या मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या सांगण्यावरून सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगानंतरही अकबराने सूरसागराचा फारसी अनुवाद करवला. सूरसागरातील भ्रमरगीत हा भाग साहित्यिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाने हिंदी भाषेचे सौंदर्य वाढवले असे म्हटले जाते. आधुनिक काळात सूरसागराचे प्रकाशन वाराणसीच्या नागरी प्रचारिणी सभेने १९५० मध्ये केले. २०१५ मध्ये सूरसागराचे इंग्लिश भाषांतर हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले.\n\nसूरसागराशिवाय सूरदासांनी सूरसारावली, साहित्यलहरी, नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.\n", "id": "mar_Deva_55371"} {"text": "ला प्लाता\n\nला प्लाता () हे आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस प्रांताची राजधानी व प्रमुख शहर आहे. १व्या शतकाच्या अखेरीस बुएनोस आइरेस शहर बुएनोस आइरेस प्रांतापासून वेगळे करून त्याला स्वायत्त दर्जा दिला गेला. १९ नोव्हेंबर १८८२ रोजी बुएनोस आइरेस प्रांतासाठीला प्लाता नावाची नवी संयोजित राजधानी वसवण्यात आली.\n\nला प्लाता शहर राजधानी बुएनोस आइरेसच्या ५५ किमी आग्नेयेस रियो देला प्लाता नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. २०११ सालीला प्लाताची लोकसंख्या सुमारे ७.४ लाख होती.\n", "id": "mar_Deva_55372"} {"text": "पाराना नदी\n\nपाराना नदी (, ) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ब्राझील, आर्जेन्टिना व पेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात दोन नद्यांच्या संगमातून सुरू होते. ब्राझील-पेराग्वे तसेच पेराग्वे-आर्जेन्टिना ह्या देशांच्या सीमा पारानावरून आखण्यात आल्या आहेत.\n\nइताइपू धरण हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण पेराग्वेमध्ये पारानावरच बांधले गेले आहे. पेराग्वे नदी ही पारानाची सर्वात मोठी उपनदी आहे. आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात पाराना व उरुग्वे ह्या दोन नद्यांच्या संगमामधून रियो देला प्लाताची निर्मिती होते. रियो देला प्लाता सुमारे २०० किमी वाहून अटलांटिक महासागराला मिळते.\n", "id": "mar_Deva_55373"} {"text": "नाइंटीन एटी-फोर\n\nनाइंटीन एटी-फोर ही जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेली जगत विख्यात कादंबरी आहे. ती इ.स. १९४९ साली प्रकाशित झाली. ती बहुधा 1984 अशा शीर्षकाने प्रसिद्ध होते. या कादंबरीवर अनेक चित्रपट, नाटके, रूपांतरे, नाटिका, दूरदर्शन मालिका अशा निर्मिती झाल्या. या कादंबरीने एका नव्या भाषेला आणि अर्थाला नवा संदर्भ दिला.\n", "id": "mar_Deva_55374"} {"text": "बँक\n\nअधिकोष हे या आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरूपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असीरियन, सुमेरियन, चिनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे चालू आहे.\n", "id": "mar_Deva_55375"} {"text": "मात्तृसत्ता\n\nमातृसत्ता ही पद्धती भारतातील फार जुनी पद्धती आहे. ही पद्धती आता काही जनजाती मध्ये दिसून येते. पण पूर्वी भारत हा मातृसत्ता देश होता. पण ह्या प्रथेचा अस्त आर्याच्या अगमनानातर भारतात झाला. आर्य भारतात आले आणि त्यांनी ही पद्धती मोडून त्या ठिकाणी त्यांनी पितृसत्ता निर्माण केली. मातृसत्ताक पद्धती मध्ये सर्व अधिकार स्र्तीयांच्या हाती होते. आता आपण बघितले तर सर्व अधिकार पुरुषांनी हस्तगत केले आहेत आणि ते महिलावर अधिकार गाजवत आहे.\n", "id": "mar_Deva_55376"} {"text": "२०१५-१६ रणजी करंडक\n\n२०१५-१६ रणजी करंडक ही भारतातील ८२ वी प्रथम श्रेणी रणजी करंडक स्पर्धा आहे. ३ गटांतील एकूण २७ संघांमध्ये ही स्पर्धा पार पडली. अ आणि ब गटांतील प्रत्येकी ३ संघ व क गटातील २ संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील. मुंबई संघ २०१५-१६ रणजी करंडक स्पर्धा सौराष्ट्रला नमवून जिंकली. हे त्यांचे ४१ वे विजेतेपद.\n", "id": "mar_Deva_55377"} {"text": "संध्या नरे पवार\n\nसंध्या नरे पवार ही एक मराठी लेखिका असून तिने दलित स्त्रियांचे वर्तमान स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही कसे फार बदलले नाही याबद्दल पूर्ण महाराष्ट्र भर फिरून त्याबद्दल लिहिले आहे. त्यांनी आपले तिची भाकरी कोणी चोरली? बहुजन स्त्रीचं वर्तमान हे पुस्तक ३ भागात विभावले असून, प्रथम भागात दलित कामगार स्त्रियांचे जीवन आणि कामाची स्थिती याविषयी चर्चा केली आहे. पूर्वी दलित लोकांचे व्यवसाय हे त्यांच्या जातीवरून ठरविले जात असत. पण स्वातंत्र्यानंतर लोकांना त्यांच्या मतानुसार व्यवसाय निवडण्याचे स्वतंत्र मिळाले. पण अजूनही दलित स्त्रिया ह्या त्यांच्या पारंपरिक व्यवसायात गुंतून असलेल्या दिसून येतात व हे व्यवसाय त्यांच्यावर चालत आलेल्या जातीवादी समाजरचनेमुळे मिळालेले दिसून येतात. अशा व्यवसायात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते.\n\nदुसऱ्या भागात त्यांनी दलित स्त्रियांच्या शिक्षणाची वर्तमान स्थिती कशी आहे याबद्द्दल सांगितले आहे. त्या सांगतात दलित मुलींचा शिक्षणातून गळतीच दर जास्त आहे. त्यांनी प्रथम संस्थेने मुलींच्या गळती बद्दल जो रिपोर्ट प्रकाशित केला त्याला स्वताच्या पुस्तकात संदर्भित केले. त्या पुस्तकात सागितले आहे की जर १०० दलित मुलींनी इयत्ता पहिली मध्ये स्वतःचे नाव दाखल केले तर फक्त ४ ते ५ मुली उच्च शिक्षणापर्यत पोहचतात. बाकी मध्येच शिक्षण सोडून जातात. आणि ज्या मुली उच्च शिक्षणामध्ये पोहचतात त्या स्वतः फार भेदभाव सहन करतात.\n", "id": "mar_Deva_55378"} {"text": "विरुधाचलम\n\nविरुधाचलम (लेखनभेद: वृद्धाचलम) हे तमिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील एक नगर आहे. विरुधाचलम राजधानी चेन्नई शहराच्या २४० किमी दक्षिणेस तर तिरुचिरापल्लीच्या १२० किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली विरुधाचलमची लोकसंख्या ७३ हजार होती.\n\nविरुधाचलम जंक्शन रेल्वे स्थानक चेन्नई इग्मोर-मदुराई ह्या दक्षिणेकडील प्रमुख मार्गावर असून चेन्नईहून दक्षिणेस धावणाऱ्या सर्व प्रमुख गाड्या येथे थांबतात.\n", "id": "mar_Deva_55379"} {"text": "प्रशांत मोरे\n\nप्रशांत मोरे हे मराठी कवी आहेत. हे आंबेडकरी विचारवंत समजले जातात.\n\nमोरे यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून आईच्या कवितांचं संपादित पुस्तकही प्रकाशित केलं आहे. तसंच या पुस्तकाचा दुसरा भागही लवकरच प्रकाशित होणार आहे.\n", "id": "mar_Deva_55380"} {"text": "झरीन खान\n\nझरीन खान (जन्म : १४ मे १९८७) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. २०१० सालच्या वीर ह्या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा झी सिने पुरस्कार देखील मिळाला. तेव्हापासून तिने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तसेच पंजाबी व तमिळ चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत.\n", "id": "mar_Deva_55381"} {"text": "जागतिक तत्त्वज्ञान दिन\n\nग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी सॉक्रेटीस ( इ. स. पू. सुमारे ४७०–३९९) याच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक तत्त्वज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.. तथापि संयुक्त राष्ट्रसंघाने १९ नोव्हेंबर हा दिवस ''जागतिक तत्त्वज्ञान दिन' म्हणून जाहीर केला आहे.\n", "id": "mar_Deva_55382"} {"text": "शार्लट रॅम्पलिंग\n\nटेस्सा शार्लट रॅम्पलिंग (५ फेब्रुवारी, इ.स. १९४६ - ) ही इंग्लिश, फ्रेंच आणि इटालियन चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.\n", "id": "mar_Deva_55383"} {"text": "पाताळगंगा नदी\n\nपाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात लोणावळा येथे होतो. ही नदी खोपोलीमार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते.\n\nमहाभारतामध्ये भीष्म मृत्युशय्येवर असताना त्यांना तहान लागली असता अर्जुनाने जमिनीत बाण मारून पाणी वर आणले अशी दंतकथा आहे. या कुरुक्षेत्राजवळील पाताळगंगेचा, तसेच ज्या पाताळगंगेचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. ती पाताळगंगा ही नसावी.\n", "id": "mar_Deva_55384"} {"text": "मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nमस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار مسقط الدولي) हा ओमान देशामधील सर्वात मोठा व मस्कत शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मस्कतच्या पश्चिमेस ३२ किमी अंतरावर भागात स्थित आहे. ओमानची राष्ट्रीय विमान कंपनी ओमान एरचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. एर इंडिया, एर इंडिया एक्सप्रेस, जेट एरवेझ, इंडिगो, स्पाईसजेट इत्यादी अनेक भारतीय विमान वाहतूक कंपन्या मस्कतला प्रमुख भारतीय शहरांसोबत जोडतात.\n", "id": "mar_Deva_55385"} {"text": "ओमान एर\n\nओमान एर (अरबी: الطيران العماني‎) ही ओमान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९३ साली स्थापन झालेल्या ओमान एरचे मुख्यालय मस्कतच्या मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ४० विमाने आहेत. स्थापनेपासून आजवर एकही अपघात किंवा दुर्घटनाना झालेल्या जगातील मोजक्या कंपन्यांपैकी ओमान एर एक आहे.\n\nसध्या ओमान एरमार्फत जगातील ४८ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. ह्यापैकी ११ भारतीय शहरे आहेत.\n", "id": "mar_Deva_55386"} {"text": "पार्वतीनंदन गणपती\n\nपार्वतीनंदन गणपती हा पुणे शहरातील सेनापती बापट रोडवर चतुःशृंगी मंदिराजवळचे देऊळ आहे. गणेश खिंडीतील चतुःशृंगीच्या देवळाकडून विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बोळात असेलेले हे मंदिर फार जुने आहे.\n\nदेवळाच्या समोर तीन दगडी दीपमाळा आहेत. देवळात प्रवेश करताना उजवीकडे तोंड केलेला व शेपूट उंचावलेला दुर्मिळ मारुतीही आहे. या गणपतीची मूर्ती अडीच ते तीन फूट उंचीची असून, शेंदूरचर्चित व चतुर्भुज आहे. मूर्तीला अंगचा दगडी मुकुट आहे.\n\nपुण्यातील ५६ नावाजलेल्या गणपतीच्या देवळांमध्ये पार्वतीनंदन मंदिराची गणना होते. सतराव्या शतकामध्ये पुण्याजवळच्या पाषाण गावाचे निवासी शिवरामभट्ट चित्राव यांनी मंदिरातील दुरुस्त्या करून घेतल्या. त्या ठिकाणी विहिरीतील गाळ उपसताना शिवरामभट्ट चित्रावांना तळाशी खजिना सापडला, तो त्यांनी बाजीराव पेशव्यांकडे सुपूर्त केला. पेशव्यांनी तो खजिना मंदिराच्या देखभालीसाठी वापरण्याचे सुचवले, व त्यानुसार नानासाहेब पेशवे यांनी दरवर्षाला एक हजार ८८० रुपयांची तरतूद केली.\n\nपुण्याची वाढ होत गेली तसे मंदिराच्या परिसरात बहुमजली इमारती उभ्या राहिल्या; मंदिर लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त झाले; घडीव दगडांवर तैलरंगांचे थर चढले; शहाबादी फरशांच्या जागी सिमेंटच्या टाइल्स आल्या, मंदिराच्या परिसरात स्टेनलेस स्टीलची बाके आली; जुन्या लाकूडकामाची रया गेली आणि जुन्या बांधणीचे पार्वतीनंदन नावाचे ऐतिहासिक गणेश मंदिर कुरूप झाले.\n\nपुण्यातील एका व्यावसायिकाने मंदिराला पुन्हा जुने रूप देण्याचे ठरवले आणि वास्तुविशारद किरण आणि अंजली कलमदाने यांच्याकडे ते काम सोपवले. या मंडळींनी काळ्या पाषाणावरील तैलरंगांचे थर उतरवले व तुटक्या दगडांच्या जागी नव्याने घडवलेले ताशीव दगड बसवले. खराब झालेली लाकडी कामे बदलली व मंदिराला बंदिस्त करणाऱ्या जाळ्या काढून टाकल्या. गणपतीच्या मूर्तीसमोरील लाकडी कमानींवरील तैलरंग काढून टाकल्यावर त्यांवरील कोरीवकाम उठावदारपणे दिसू लागले. कमानींमधील बांधकाम पाडून टाकल्याने या भागात उजेड आणि मोकळी हवा खेळू लागली, आणि शेवटी २०१५ साली मंदिर पुनः जुन्यासारखे झाले.\n\nया कामासाठी युनेस्को एशिया पॅसिफिक संस्थेने कलमदानी दांपत्याचा 'ऑनरेबल मेन्शन' हा पुरस्कार देऊन गौरव केला.\n", "id": "mar_Deva_55387"} {"text": "ॲलेक पदमसी\n\nनाट्यदिग्दर्शक ॲलेक पदमसी हे 'द थिएटर ग्रुप मुंबई'चे संस्थापक व संचालक आहेत.\n\nवयाच्या सातव्या वर्षी 'द मर्चंट ऑफ व्हेनिस' नाटकापासून सुरुवात केलेल्या पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात काम करताना पदमसी यांनी हिंदी नाटकेही केली. 'टेमिंग ऑफ द श्रू' या नाटकापासून ते 'शायद आपभी हॅंसे' या नाटकापर्यंत त्यांनी अनेक उत्तमोत्तम नाटके केली. त्याशिवाय त्यांनी असंख्य जाहिराती आणि काही चित्रपट केले आहेत. कबीर बेदी, दलिप ताहिल, पर्ल पदमसी, शॅरॉन प्रभाकर, सबीरा मर्चंट, स्मिता पाटील यांच्यासारखे कलावंत त्यांच्या नाटकांमुळे घडले. शेक्सपिअर, आर्थर मिलर, टेनेसि विलियम्स या इंग्रजी लेखकांच्या नाटकाबरोबरच पदमसी यांनी प्रताप शर्मा, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, रिफत शमीम आणि इस्मत चुगताई या भारतीय नाटककारांची नाटकेही रंगमंचावर सादर केली आहेत.\n\nरिचर्ड ॲटनबरोच्या 'गांधी' चित्रपटातील जीनांची भूमिका ॲलेक पदमसी यांनी केली होती.\n\n'डबल लाइफ' नावाचे आत्मचरित्रही त्यांनी लिहिलेले आहे.\n", "id": "mar_Deva_55388"} {"text": "नियंत्रण रेषा\n\nनियंत्रण रेषा (Line of Control) ही भारत व पाकिस्तानद्वारे आखण्यात आलेली एक सीमारेषा आहे ज्याद्वारे भूतपूर्व काश्मीर संस्थानाचे तुकडे पाडले गेले. नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या तहामध्ये ठरवण्यात आलेली सीमा आहे.\n\nनियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे लष्कर मोठ्या संख्येने तैनात असून येथे सतत चकमकी चालू असतात. पाकिस्तान सरकारने नियंत्रण रेषेचा भारतात अतिरेकी घुसवण्यासाठी अनेकदा वापर केला आहे. त्यामुळे ह्या नियंत्रण रेषेच्या एकूण ७४० किमी लांबीपैकी भारताने सुमारे ५५० किमी भागात कुंपण उभारले आहे. अतिरेकी व हत्यारे भारतात पाठवण्याच्या पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उभारल्या गेलेल्या ह्या कुंपणाला युरोपियन संघाने पाठिंबा दिला आहे.\n", "id": "mar_Deva_55389"} {"text": "फेमिनिस्ट थॉट : अ मोअर कॉम्प्रिहेन्सिंग इंट्रॉडक्शन (पुस्तक)\n\nस्त्रीवादी सिद्धांकन निर्माण करणाऱ्यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांचे योगदान आहे. सदर पुस्तक फेमिनिस्ट थॉट : अ मोर कॉम्प्रिहेन्सिंव इंट्रॉडक्शन याच्या आजतागायत चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांची ओळख करून दिली आहे. स्त्रीवादाचे विविध विचारप्रवाह हे काळाच्या भिन्न टप्प्यांवर उदयाला आले. वेगवेगळ्या स्त्रीवादी प्रवाहांनी आपापल्या परिप्रेक्ष्यातून स्त्रीवादी सिद्धांकनाची निर्मिती केली आहे. लिंगभाव, पितृसत्ता, लैंगिकता, सामाजिक व्यवस्था अशा महत्त्वाच्या संकल्पनांची चिकित्सा करण्याचे काम स्त्रीवादी सिद्धांकनातून झाले. स्त्रीवादी चळवळ, महत्त्वाचे असे तत्कालीन स्त्रीवादी लेखन यांचा देखील आढावा स्त्रीवादी सिद्धांकनाच्या अनुषंगाने घेतला आहे.\n\nपुस्तकाच्या लेखिका रोझमेरी टॉंग या स्त्रीवादी लेखिका असून १९७० च्या दशकापासून त्यांनी स्त्रीवादी विचार, सिद्धांकन आणि बायो-एथिक्स या ज्ञानक्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. यासोबतच स्त्रिया, त्यांचे आरोग्य, आरोग्य विषयक सार्वजनिक धोरणे आणि जिव-वैद्यकशास्त्र अशा महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे काम आहे.\n", "id": "mar_Deva_55390"} {"text": "मॅपिंग द फील्ड : जेन्डर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया\n\nमॅपिंग द फील्ड : जेंडर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया हे निर्मला बॅनर्जी, समिता सेन आणि नंदिता धवन यांनी स्त्री- अभ्यासज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांकरिता संपादित केलेले व स्त्रीअभ्यासक्षेत्राच्या साहित्यामध्ये उपयुक्त अशी भर घालणारे मार्गदर्शक खंड आहेत. जादवपूर युनिव्हर्सिटीच्या स्त्री-अभ्यास विभागाने २०११ मध्ये हे खंड प्रकाशित केले. या खंडांतील शोधनिबंधांतून, स्त्री-अभ्यास ही विषयशाखा बनण्याकरिता प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात करावा लागलेला संघर्ष, स्त्रीचळवळ आणि सिद्धांकन क्षेत्र यातील नाते यांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडलेला आहे. या खंडांतील शोधनिबंधांतून विविध सामाजिक उपक्षेत्रांची लिंगभाव दृष्टिकोनातून संकल्पनात्मक चर्चा केलेली आहे. केवळ उच्चशिक्षणक्षेत्रात ज्ञाननिर्मिती व साहित्य उत्पादन करणे इतकेच मर्यादित ध्येय न ठेवता यासह सामाजिक परिवर्तन घडवून आणणे,सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे व लिंगभाव समानता साध्य करणे हे व्यापक राजकीय उद्देश स्त्री- अभ्यास क्षेत्राने बाळगलेले आहे. त्यामुळे स्त्रियांच्या चळवळी तसेच परिघावरचे वंचित समाजघटक, दलित आदिवासींच्या चळवळी यांना स्त्री-अभ्यासाची चळवळ जोडून घेताना दिसते वा या चळवळी व स्त्री अभ्यासाचे विद्यालयीन क्षेत्र परस्परपूरक असल्याचे दिसते. म्हणूनचं या खंडांमध्ये शैक्षणिक क्षेत्रांतील स्त्री-अभ्यासविषयाची चळवळ व शैक्षणिक विश्वाच्या पलीकडे उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या चळवळी या दोहोंचा आढावा घेणाऱ्या शोधनिबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे.\n", "id": "mar_Deva_55391"} {"text": "सेपरेट रोड्स टू फेमिनिझम\n\nबेनिता रोथ यांनी लिहिलेले सेपरेट रोड्स टू फेमिनिझम हे पुस्तक केम्ब्रिज प्रकाशनाने २००४ साली प्रसिद्ध केले आहे. स्त्रीवादाच्या 'दुसऱ्या लाटेतील'Second-wave feminism वेगवेगळ्या स्त्रीवादी चळवळी का व कशा उभ्या राहिल्या हा या पुस्तकाचा विषय आहे.\n", "id": "mar_Deva_55392"} {"text": "द हिस्टरी ऑफ डुइंग\n\nद हिस्टरी ऑफ डुइंग कर्तेपणाचा इतिहास या पुस्तकामध्ये राधाकुमार या स्त्रीवादी लेखिकेने स्त्री चळवळीचा विकास कसा होत गेला, स्त्री चळवळीचे टप्पे कोणकोणते होते. स्त्रीवादी सिद्धांतने कशा प्रकारे उभी राहत गेली एकूणच स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी संघटना यांचा सखोल ऐतिहासिक दस्तऐवज या पुस्तकामधून समोर येतो.स्त्री चळवळीचा ऐतिहासिक दस्तऐवज राधाकुमार बारा प्रकरणामधून मांडत जातात. सुरुवातीलाच त्या वसाहत काळातील स्त्रियांचा सार्वजनिक अवकाश कशा प्रकारे सुधारणावादी विचार प्रवाहांच्या माध्यमातून उभा राहिला याचे विवेचन विस्तारित स्वरूपात देतात. यामध्ये 'शिक्षण' हा घटक कसा प्रभावी ठरला ते अनेक स्त्रियांच्या अभ्यासामधून मांडत जातात. उदा. पंडिता रमाबाई यांचा जीवनपट मांडून त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेला धर्मांतराच्या प्रक्रियेने हादरे बसविले याचे स्पष्टीकरण राधाकुमार देत जातात.\n", "id": "mar_Deva_55393"} {"text": "व्हॉयलन्स ऑफ डेव्हलपमेंट\n\n'व्हॉयलन्स ऑफ डेव्हलपमेंट' हे करीन कपाडिया संपादित पुस्तक काली फॉर वुमेन, नवी दिल्ली यांनी २००२ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या होणाऱ्या आर्थिक विकासामुळे स्त्रियांची परिस्थिती सुधारलेली आहे या नवउदारमतवादी गृहीतकाला प्रस्तुत पुस्तकामधून छेद देण्याचा प्रयत्‍न केलेला आहे.\n", "id": "mar_Deva_55394"} {"text": "सोशल इन्क्ल्यूजन ॲन्ड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन डेव्हलपमेंट ॲन्ड डेप्रिव्हेशन ऑफ आदिवासी इन इंडिय\n\nपुनर्निर्देशन सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन\n", "id": "mar_Deva_55395"} {"text": "सोशल इंक्लुजन अॅड अॅडव्हर्ज इंक्लुजन डेव्हलपमेंट अॅड डीप्रिव्हेषन ऑफ आदिवासी इन इंडिया\n\nपुनर्निर्देशन सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन\n", "id": "mar_Deva_55396"} {"text": "सोशल इन्क्ल्यूजन अॅन्ड अॅडडव्हर्ज इंक्लुजन डेव्हलपमेंट अॅड डेप्रिव्हेशन ऑफ आदिवासी इन इंडियश\n\nपुनर्निर्देशन सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन\n\nसोशल इन्क्ल्यूजन ॲन्ड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन डेव्हलपमेंट ॲन्ड डेप्रिव्हेशन ऑफ आदिवासी इन इंडिया संपादन - देव नाथन आणि वर्जिनिअस खाखा वरिल शीर्षकाचे पुस्तक हे संपादित केलेले आहे. सदर खंड हा 'भारतातील आदिवासींचा विकास आणि बदल' या विषयीच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात जे अभ्यासात्मक पेपर सादर केलेले आहेत.त्या सर्व लेखनां एकत्रित करून तयार करण्यात आला आहे.वरील विषयाचा परिसंवाद हा या संस्थेने आयोजित केला होता.भारतातातील आदिवासी समाज हा एकूणच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात कसा नेहमीच वगळला जातो व याचा परिणाम त्यांच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहण्यात होतो. तसेच त्यांच्या परिस्थितीची मीमांसा सामाजिक व राजकीय दृष्टीने महत्वाची अशी आहे.\n", "id": "mar_Deva_55397"} {"text": "सोशल इन्क्ल्यूजन अॅन्ड अॅडडव्हर्ज इंक्लुजन डेव्हलपमेंट अॅड डेप्रिव्हेशन ऑफ आदिवासी इन इंडिया\n\nपुनर्निर्देशन सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन\n", "id": "mar_Deva_55398"} {"text": "सोशल इन्क्ल्यूजन अॅन्ड अॅडव्हर्स इंक्लुजन डेव्हलपमेंट अॅड डेप्रिव्हेशन ऑफ आदिवासी इन इंडिया\n\nपुनर्निर्देशन सोशल इन्क्ल्यूजन अँड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन\n", "id": "mar_Deva_55399"} {"text": "ज्येष्ठांचे साहित्य संमेलन\n\nपुणे शहरात ३० नोव्हेंबर २०१५ रोजी एक ज्येष्ठांचे साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाचे उद्‌घाटक डॉ. नागनाथ कोतापल्ले होते.\n", "id": "mar_Deva_55400"} {"text": "ऑलिंपिक खेळ कराटे\n\nऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीस मधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.\n\n१ आधी शिकागोला दिली गेलेली ही स्पर्धा सेंट लुईसला हलवण्यात आली. २ काही खेळ स्टॉकहोममध्ये भरवले गेले. ३ काही खेळ हॉंग कॉंगमध्ये भरवले गेले.\n", "id": "mar_Deva_55401"} {"text": "पाकिस्तानमधील शहरांची यादी\n\nह्या पाकिस्तानमधील शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तान देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत. पाकिस्तानमध्ये १९९८ सालापासून जनगणना झाली नसल्यामुळे खालील आकडे २०१५ मधील अंदाज दर्शवतात.\n", "id": "mar_Deva_55402"} {"text": "गुजराणवाला\n\nगुजराणवाला () हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. गुजराौवाला शहर पश्चिम पंजाब प्रांताच्या ईशान्य भागात लाहोरच्या ७० किमी उत्तरेस आहे. २०१५ साली सुमारे २७ लाख लोकसंख्या असलेले गुजराणवाला पाकिस्तानमधील ७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_55403"} {"text": "पाकिस्तानचे राजकीय विभाग\n\nपाकिस्तान देश एकूण ४ प्रांत, १ राजधानी क्षेत्र, २ स्वायत्त भूभाग व एक संघशासित आदिवासी क्षेत्रामध्ये विभागला गेला आहे.\n", "id": "mar_Deva_55404"} {"text": "साबरी खान\n\nगायनाला साथसंगत करणारे सारंगी हे वाद्य प्रत्यक्ष गळ्यातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले होते.\n\nखाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला होता. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला. साबरी खाँ यांचे अफगाणिस्तान, इंग्लंड, इटली, अमेरिका, कॅनडा. चीन, जपान, जर्मनी, झेकोस्लावाकिया, नॉर्वे, नेदरलँड्ज, पाकिस्तान, फ्रान्स, फिनलंड, मेक्सिको, बल्गेरिया, रशिया, स्वीडन सारख्या अनेक देशांत कार्यक्रम होत असत. साबरी खाँ यांनी येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले.\n\nसाबरी खाँ यांचे घराणे सैनिया घराणे म्हणून ओळखले जाई. या घराण्याचा संबंध थेट तानसेनशी होता.\n", "id": "mar_Deva_55405"} {"text": "भोपाळ जंक्शन रेल्वे स्थानक\n\nभोपाळ जंक्शन हे मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाचे मुख्यालय असलेले भोपाळ स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या भोपाळमार्गे जातात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात वेगवान रेल्वेगाडी भोपाळ व नवी दिल्लीदरम्यान धावते.\n", "id": "mar_Deva_55406"} {"text": "बी.जे. खताळ पाटील\n\nबी. जे. खताळ - पाटील ( दादा ) उर्फ भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील ( जन्म - 26/03/1919 मृत्यु-16/09/2019 ) धांदरफळ खु., संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र )\n\nसंपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्यातुन प्रचित असलेले व प्रत्येकाला आपुलकीने माणुसकीने ओळख देण्याच्या सवयीने त्याच्या संपर्कात असलेला प्रत्येक व्यक्ती आपुलकीने बी.जे.खताळ पाटील यांना दादा ह्या नावाने आपुलची विशेष ओळख देत होता.\n\nमहाराष्ट्र राज्याचे सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट व राज्य मंत्री बी.जे.खताळ पाटील 18 वर्ष होते. 3 वेळा आमदार होते. महाराष्ट्र राज्याचे मंत्री असतांना बी.जे. खताळ पाटीलांची संपूर्ण महाराष्ट्रात जल संपदा वृद्धीचे मुलभुत कामकाज केले.\n\nमुळा धरण , उर्ध्व प्रवरा प्रकल्प, पहिली शेती पाणी पुरवठा योजना, पहिली भटक्या जाती - जमातीच्या समाजासाठी शासकिय वसाहती, आर्थिक दुर्बल समाजासाठी वसाहती, नालाबंडींग योजना, लेव्ही कम मोनोपोली प्रोक्युअरमेंट योजना व शेतकऱ्यांना इनक्म टॅक्स लागु करु नये अश्या स्वरूपातील विविध निर्णय व उपक्रमांनी आपल्या कार्याची ओळख महाराष्ट्रात व देश्यात ठेवली.\n\nबी.जे.खताळ पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात राबवलेले अनेक योजना व प्रकल्प केंद्र सरकारने संपूर्ण भारता मध्ये कार्यरत केल्या ह्यात नालाबंडींग, अन्न धान्याचा प्रश्नावरील लेव्हीकम मोनोपोली प्रोक्युअरमेंट योजना व शेतकऱ्यांना इनक्म टॅक्स लागु करु नये आदी उपक्रम आहेत.\n\nसंपूर्ण महाराष्ट्रात अनेक धरणाच्या निर्मितीचे बी.जे. खताळ पाटिल मुळ स्रोतक राहिले. सर्वांत मोठे मातीचे जायकवाडी धरण, चास कमान धरण , वडजगांव धरण, चांदोली ( कोल्हापुर ) धरण, विष्णूपुरी ( नांदेड ) धरण व मराठवाड्यातील डोम माजलगांव धरण हे विशेष आहे.\n\nअहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यात ही बी.जे. खताळ पाटीलांनी जल संपदा निर्मितीचे मुळ पाया भरणी व उभारणी केलेली होती. मुळा धरण उभारणी, निळवंडे धरण 1 - 2 , मौजे आंभोरे धरण ( संगमनेर तालुका ), आंबी दुमाला धरण , आढळा , भोजापुर , पिंपळे ( निमोण ) हे लघु प्रकल्प धरण समवेत आजच्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे बी.जे.खताळ पाटील मुळ स्रोत राहिले.\n\nसंगमनेर तालुक्यात बी.जे खताळ पाटिल यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक संस्था, सहकारी संस्था, कामगार संघटना व शासकीय योजना उभ्या राहिलेल्या व कार्यरत झाल्यात त्याच संस्था संघटना सहकार हे आज संगमनेर तालुक्याच्या सहकार विकासाचे मुळ स्त्रात राहिलेले आहे.\n\nसंगमनेर सहकारी साखर कारखाना आजचे भाऊसाहेब संतुजी थोरात सह. साखर कारखाना लि. ,\n\nमराठा बोर्डिग, सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था, संगमनेर तालुका ऑईल मील, संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीस महत्त्वाचा सहभाग होता. जिल्ह्यातील पाझर तलाव, धरणे त्यांच्या प्रयत्नातून झाले. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर, राहुरी, नेवासा तालुक्याच्या वरदान ठरत असलेल्या निळवंडे धरण बाबत काम ही बी.जे. खताळ पाटील यांनीच मार्गी लागले होत\n\nमहाराष्ट्राच्या राजकारणासोबतच साहित्य क्षेत्राच्या पटलावर ही बी.जे. खताळ पाटील यांची ओळख विशेष होती. 'गुलामगिरी', 'धिंड लोकशाहीची', 'गांधीजी असते तर', 'अंतरीचे धावे' व 'लष्करी विळख्यातील पाकिस्तान' अशी पाच पुस्तके त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'माझे शिक्षक' व \"वाळ्याची शाळा\" या पुस्तकाचा प्रकाशन केले.\n\nबी.जे.खताळ पाटील यांनी 1985 पर्यंत राजकिय संन्यास घेतला. महात्मा गांधी च्या विचाराची खरी ओळख असलेल्या बी.जे.खताळ पाटीलांनी राजकारण हे समाज हिता साठी केले. राजकारणात चढाओढी व श्रेय वाद सुरू झालेल्या नंतर राजकारणा पासुन संपूर्ण पणे अलिप्तवाद बी.जे.खताळ पाटिल यांंनी स्विकारला.\n", "id": "mar_Deva_55407"} {"text": "ओंकारनाथ मालपाणी\n\nओंकारनाथ दामोदर मालपाणी (२१ फेब्रुवारी, इ.स. १९३४ - १० मार्च २००८ :संगमनेर) हे संगमनेर येथील अग्रगण्य उद्योजक होते.'मालपाणी ग्रुप' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या उद्योगसमूहाचे ते आधुनिक अध्वर्यू होते. भारतातील प्रसिद्ध गाय छाप जर्दाचे ते उत्पादक होते.गाय छाप जर्दा बरोबरच त्यांनी भारतीय बाजारपेठेत 'माउली' आणि 'बादशहा' या जर्द्याच्या नव्या उत्पादनाची भर टाकली. वडील दामोदर यांच्या आग्रहाखातर वैद्यकीय शिक्षण सोडून त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला तेंव्हा केवळ दोन पोती जर्द्याचे उत्पादन होते. विद्यमान काळात मालपाणी उद्योगसमूहाची उलाढाल एक हजार कोटींची झाली आहे.\n\nतंबाखू व जर्दा व्यवसायाबरोबरच ते अनेक सामाजिक कार्ये आणि सार्वजनिक संस्थाशी संबंधित होते. उद्योगातून मिळणाऱ्या संपत्तीचा विनीयोग त्यांनी संगमनेरचे शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक जीवन समृद्ध करण्यासाठी ते नेहमी प्रयत्‍नशील होते.\n", "id": "mar_Deva_55408"} {"text": "नाशिक रोड रेल्वे स्थानक\n\nनाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. नाशिक शहरासाठी हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून उत्तरेकडे व पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या येथे थांबतात.\n", "id": "mar_Deva_55409"} {"text": "अलीम वकील\n\nप्रा. अलीम वकील उर्फ अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील (७ फेब्रुवारी, इ.स. १९४५: पाचोरा, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र ) हे मराठीतून इस्लामी तत्त्वज्ञान आणि सूफी तत्त्वज्ञान आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. वकील हे सूफी पंथाचे विशेष अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. संगमनेर महाविद्यालय, संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील हे प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. रावसाहेब कसबे, साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांचे समकालीन आहेत. २००५ साली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सूफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते बाराव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे.\n", "id": "mar_Deva_55410"} {"text": "पंचवटी एक्सप्रेस\n\nपंचवटी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई ते मनमाडदरम्यान रोज धावते. ही गाडी मुंबई ते नाशिक ह्या शहरांदरम्यान सर्वात जलद प्रवास करण्यासाठी उपयुक्त आहे. १ नोव्हेंबर १९७५ रोजी चालू करण्यात आलेली ही गाडी मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक मानली जाते.\n", "id": "mar_Deva_55411"} {"text": "लासलगाव\n\nलासलगाव हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.\n\nनिफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली कन्या सरकार मुक्ताबाई फणसे यांना लासलगाव, मडकी जाम, निफाड, जुन्नरचा काही भाग आदंन दिला होता सरकार मुक्ताबाई फणसे यांचा लासलगावच्या मध्यभागी भुईकोट असुन त्यास 9 बुरुज तीन प्रवेश द्वार आहेत.\n", "id": "mar_Deva_55412"} {"text": "दामोदर राव\n\nदामोदर राव (२१ ऑगस्ट, इ.स. १९७७ - ) हे एक भोजपुरी संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता आहेत. त्यांचे संगीत खूप सौम्य आहे.\n", "id": "mar_Deva_55413"} {"text": "२०१६ इंडियन प्रीमियर लीग\n\nइंडियन प्रीमियर लीगचा २०१६ हंगाम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली.\n\n२९ मे २०१६ रोजी एम. चिन्नास्वामी मैदान, चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला. सनरायझर्स हैदराबादचे हे पहिलेच आयपीएल विजेतेपद.\n\nअंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार सनरायझर्स हैदराबादच्या बेन कटिंग ह्याला देण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहलीला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल २०१६चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55414"} {"text": "नीती आयोग\n\nनीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला. डॉ. राजीव कुमार हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. ०१ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली.\n", "id": "mar_Deva_55415"} {"text": "गाय छाप जर्दा\n\nगाय छाप जर्दा हा संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख उत्पादन आहे. हा जर्दा (तंबाखूचा एक प्रकार) भारतातील जनतेमध्ये सुपरिचित आहे.\n", "id": "mar_Deva_55416"} {"text": "बानी देशपांडे\n\nबानी देशपांडे उर्फ विद्याधर लक्ष्मण देशपांडे (१९२७ - ४ डिसेंबर, २०१५) हे एक भारतीय कम्युनिस्ट पुढारी होते. ते कमुनिस्ट पक्षाचे टोलेजंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणाऱ्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे जावई- त्यांच्या रोझा नावाच्या मुलीचे पती होते.\n\nबानी देशपांडे हे १९५० साली स्टुडन्ट फेडरेशनचे कार्यकर्ते होते. पुढे कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पडून ते कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य झाले. त्यांना १९५४ साली कम्युनिस्टांच्या चळवळीत तुरुंगवास झाला. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व त्यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते.\n\nकम्युनिस्ट असले तरी त्यांना इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे हिंदुस्थानी परंपरागत तत्त्वज्ञान, वेदवाङ्मय याविषयी इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे घृणा नव्हती. त्यांचा संस्कृतचा आणि वेदान्ताचा गाढा अभ्यास होता. दोन वर्षांच्या अथक अभ्यासाअंती त्यांनी 'युनिव्हर्स ऑफ वेदान्त' हे पुस्तक लिहिले.\n\nकॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी स्वतः या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. डायलेक्टिक्स वेदान्तात आहे, असे बानींनी पुस्तकात म्हटले आहे. पाश्‍चात्त्य देशांकडे ओढा असलेल्या हिंदुस्थानींना आपल्या देशाबद्दल, भूतकाळाबद्दल आणि संस्कृतीबद्दल बोलायला कमीपणा वाटतो. विशेषतः हिरोडोरस, अ‍ॅरिस्टॉटल, एपिक्यूरस आणि हेगेल यांच्याविषयी बोलणे प्रतिष्ठेचे आणि आधुनिक वाटते तर बादरायण, व्यास, पतंजली किंवा शंकराचार्य यांच्याविषयी बोलणे केवळ मागासलेपणाचेच नव्हे तर राष्ट्रीय अभिनिवेशवादाचे प्रतीक आहे, असे बानींनी सांगितले आहे. या पुस्तकाला कॉ. डांगे यांनी प्रस्तावना दिल्यामुळे डांगे यांच्यावर कम्युनिस्टांनी त्यावेळी सडकून टीका केली होती. मात्र तरीही डांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले\n\n२००१ साली दिल्ली येथील 'वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स' मध्ये बानींनी 'थिएरॉटिकल फाऊंडेशन ऑफ ट्वेंटिएथ सेंच्युरी फिझिक्स इन एन्शन्ट इंडिया' या रिसर्च पेपरचे वाचन केले. आइनस्टाइनचा भौतिकवाद प्राचीन हिंदुस्थानात होता, असे ठामपणे सांगणारा हा अभ्यास होता.\n", "id": "mar_Deva_55417"} {"text": "१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४\n\n१६ संघाचा सहभाग असलेला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील नववा विश्वचषक होता. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान खेळविल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता ज्यामध्ये १० कसोटी क्रिकेट खेळणारे संघ, यजमान म्हणून संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ आणि ५ अतिरिक्त सहकारी व संलग्न पात्र ठरलेल्या देशांच्या संघांचा (अफगाणिस्तान, कॅनडा, नामिबीया, पापुआ न्यू गिनी व स्कॉटलंड) समावेश होता.\n\n१ मार्च २०१५ रोजी खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकाने पाकिस्तानवरती ६ गडी राखून विजय मिळवीत पहिल्यांदाच १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला. गतविजेत्या भारतीय संघाला ५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.\n", "id": "mar_Deva_55418"} {"text": "कसारा रेल्वे स्थानक\n\nकसारा हे कसारा गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गाची ईशान्य शाखा संपते.\n", "id": "mar_Deva_55419"} {"text": "मुरलीधर खैरनार\n\nमुरलीधर काळू खैरनार (२९ जुलै १९५७ नासिक- ०६ डिसेंबर २०१५ नासिक) हे मराठी लेखक असून 'शोध' या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. इतिहासाचे अभ्यासक, नाट्यकर्मी, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, वक्तृत्वकलेचे प्रशिक्षक, संघटक आणि मुक्त पत्रकार म्हणून मुरलीधर खैरनार यांची ओळख होती. कुसुमाग्रजांच्या 'वैष्णव' या कादंबरीवर त्यांनी त्याच नावाने दूरदर्शन मालिका बनविली. तथापि तिचे प्रसरण रखडले गेले.\n\nसर्जनशील लेखनासाठी मुरलीधर खैरनार यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून अभ्यासवृत्ती देण्यात आली होती. ही अभ्यासवृत्ती प्रतिष्ठानने जाहीर केल्यानंतर ती मिळविणारे मुरलीधर खैरनार हे पहिले मानकरी होते. त्यांनी नाटके, एकांकिका आणि माहितीपटांची निर्मिती केली.आवर्त, बिरबलाची गोष्ट, आणखी एक नारायण निकम, आरोपी अनंत राघो बनाम, जास्वंदीचे ओले हात, अजब न्याय वर्तुळाचा, राजाची गोष्ट, घालीन लोटांगण, शुभमंगल, चूकभूल द्यावी घ्यावी अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. काही नाटकांत त्यांनी अभिनयही केला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पुनर्निर्मित 'गाढवाचं लग्न' या व्यावसायिक नाटकाचे आजवर तीनशेहून अधिक प्रयोग झाले.\n", "id": "mar_Deva_55420"} {"text": "स्त्री साहित्य संमेलन\n\nसाहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात १२-१२-२०१५ ते १३-१२-२०१५ या काळात एक स्त्री साहित्य संमेलन पुण्यात टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात भरले होते. संमेलनाध्यक्षा लेखिका प्रतिभा रानडे होत्या. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे २९ सप्टेंबर २०१३ रोजी कष्टकरी स्त्रियांचे पहिले स्त्री साहित्य संमेलन चंदगड येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नामवंत लेखिका प्रतिमा जोशी होत्या. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. गेल ऑम्वेट यांच्या हस्ते झाले होते. आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या.\n", "id": "mar_Deva_55421"} {"text": "आंब\n\nआंब ही हरभरा रोपाच्या पानावर हिवाळ्यात तयार होणारा एक द्रव पदार्थ आहे. हा चवीला आंबट असतो. या पदार्थामुळे हिवाळ्याच्या सकाळी पाने हरभऱ्याची पाने ओलसर जाणवतात. हरबऱ्याच्या आंबीत मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. बाजारात आंब न काढलेला हरभरा क्वचित विक्रीला येतो.\n", "id": "mar_Deva_55422"} {"text": "ना.गो. कालेलकर\n\nडॉ. नारायण गोविंद कालेलकर (जन्म : बांबुळी-रत्‍नागिरी, ११ डिसेंबर १९०९; - ३ मार्च १९८९) ) हे एक मराठीभाषक भाषावैज्ञानिक होते. ५० च्या दशकात भाषाविज्ञान ह्या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी ह्या विषयावर मराठीतून लिहायला आरंभ केला. परंतु \"भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास\" ह्या अर्थी जी भाषाविज्ञान ही संज्ञा आज वापरण्यात येते; त्याप्रकारच्या अभ्यासाचा आरंभ त्या काळात झाला. ह्या नव्या अभ्यासशाखेचा परिचय करून देणारे लेखन मराठीत करणाऱ्या लेखकांपैकी डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे नाव सर्वपरिचित आहे.\n", "id": "mar_Deva_55423"} {"text": "रुकडी (हातकणंगले)\n\nरुकडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील गाव आहे. हे गाव पंचगंगा नदीच्या काठावर वसले असून रुकडीस सर्वात जवळचे शहर इचलकरंजी १० किलोमीटर अंतरावर आहे\n", "id": "mar_Deva_55424"} {"text": "हैदराबाद (पाकिस्तान)\n\nहैदराबाद (, ) हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील मधील एक प्रमुख शहर आहे. हैदराबाद शहर सिंध प्रांताच्या दक्षिण भागात कराचीच्या १६० किमी ईशान्येस आहे. २०१४ साली सुमारे ३४ लाख लोकसंख्या असलेले हैदराबाद पाकिस्तानमधील ५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n\nमराठी लोक या गावाला सिंध हैदराबाद म्हणून ओळखत. सिंध हा मुंबई इलाख्याचा हिस्सा असल्याने एकेकाळी येथे खूप मराठी माणसे होती.\n", "id": "mar_Deva_55425"} {"text": "कण्हेरी मठ\n\nकणेरी मठ हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत.\n\nसिद्धगिरी म्य़ुझियमच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहेसदृश भागातून आत जाताच प्राचीन भारतातील ऋषिमुनींचे कोरीव पुतळे बनवलेआहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे लिहिली आहे.\n\nया गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणारी माणसे दिसतात.त्या माणसांवर जाताच समजते की ही माणसे नसून माणसांच्या प्रतिकृती आहेत.धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवण्यात आल्या आहेत. याच बरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर; लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेल्या आहेत.\n\nबारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.\n\nग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.\n\nम्युझियमजवळच काडसिद्धेश्वराचा मठ आहे.\n", "id": "mar_Deva_55426"} {"text": "ए.आर. जोशी\n\nए.आर. जोशी (जन्म : ठाणे, २० डिसेंबर, १९५३) हे मुंबई उच्च न्यायालयात एक न्यायाधीश होते. दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून मानवहत्या केल्याच्या सर्व आरोपांतून जोशींनी सलमान खानला मुक्त केले. निवृत्तीपूर्वी जोशींनी दिलेला हा अखेरचा निकाल होता.\n\nहे निकालपत्र समोर एकही लिखित मुद्दा न ठेवता न्यायमूर्ती जोशी सलग पाच तास आणि सलग तीन दिवस भर न्यायालयात त्यांच्या दोन स्टेनोजना आलटून पालटून देत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ रेफरन्सला याच प्रकारच्या खटल्यांबाबत सुप्रीम आणि हायकोर्टांनी दिलेले निर्णय (नंबर्स, तारखा) मात्र होते. निकाल देण्यापूर्वीच्या काही दिवसांत जोशींनी या खटल्याशी निगडित सुमारे १२ ते १५ हजार पाने अक्षरशः अहोरात्र बैठक मारून वाचली होती.\n\nसलमानचा या खटल्याच्या काळातच न्यायमूर्ती जोशी हे त्यांच्या न्यायालयाच्या कक्षेत येणारे इतर खटले, आयत्या वेळी स्थापन होणारे डिव्हिजन बेंच आणि तिथले खटले ऐकत होते व. निर्णय देत होते. हे करत असतानाच रत्‍नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांचे पालक न्यायमूर्ती (guardian judge) म्हणून तिथल्या न्यायाधीशांच्या अडचणीही सोडवत त्यांना, मार्गदर्शन करीत होते; त्यांच्या कार्यशाळा घेण्यासाठी तिथे जात होते.\n\nए.आर. जोशी यांनी ठाणे लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. इ.स. १९९३मध्ये ते मुंबईत दिवाणी व सेशन्स कोर्टात न्यायाधीश झाले. २००५मध्ये त्यांनी हायकोर्टात रजिस्ट्रार म्हणून काम केले.\n\nत्यानंतर पुन्हा मुंबई व रत्‍नागिरी दिवाणी-सेशन्स कोर्टात न्यायदान केल्यानंतर १० फेब्रुवारी २००९पासून जोशींवर मुंबई हायकोर्टात न्यायमूर्तीची जबाबदारी सोपवण्यात आली.\n\nन्यायाधीशाच्या कारकिर्दीच्या २३ वर्षात न्यायमूर्ती ए.आर. जोशींनी आईचा मृत्यू, सासू-सासऱ्यांचा मृत्यू आणि स्वतःच्या मुलीचा विवाह दोडला तर.एकाही व्यक्तिगत समारंभास हजेरी लावली नव्हती. रोज रात्री दहानंतर एक ते दीड वाजेपर्यंत वाचन करणे, पहाटे पाच-साडेपाचला उठून पुन्हा वाचन, थोडा व्यायाम, पूजा, जेवण करून कोर्टात जाणे व रात्री आठपर्यंत घरी परतणे हीच त्यांची दिनचर्या होती.\n\nए.आर. जोशी हे त्यांच्या २३वर्षाच्या नोकरीतली १५हून अधिक वर्षे NDPS (अमली पदार्थ विरोधी) आणि Anti Corruption (भ्रष्टाचारविरोधी) यांसाठी विशेष न्यायाधीश म्हणून काम करत होते.\n\nआपल्या निवृत्तीपूर्वी निर्णय द्यावा, या उद्देशानेच न्यायमूर्तींनी सलमान प्रकरणाची सुनावणी आग्रहपूर्वक पूर्ण केली. त्या दृष्टीने त्यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाला युक्तिवाद करण्यास सांगितले होते.\n\n१९ डिसेंबर २०१५ रोजी ए.आर. जोशी सेवानिवृत्त होतील. त्यानंतर ते आणि त्यांच्या पत्‍नी अनघा जोशी सुखाने सहजीवनाचा आस्वाद गेऊ शकतील.\n", "id": "mar_Deva_55427"} {"text": "बाळकृष्ण अनंत भिडे\n\nबाळकृष्ण अनंत भिडे (जन्म : किडीम, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, इ.स. १८७४; - २ मे, इ.स. १९२९) हे एक मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक होते. त्यांचे बरेचसे गद्यलेखन 'बी' या टोपणनावाने प्रसिद्ध झाले आहे. 'बी' म्हणजे बाळकृष्ण, Bee नव्हे.\n\nबाळकृष्ण अनंत भिडे यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे, तर माध्यमिक व उच्च शिक्षण मुंबईत झाले. १९१८ साली ते बी.ए. झाले. पण त्यापूर्वीच १८९४ ते १९८६ पर्यंत ते प्रभाकर नावाचे मासिक चालवीत. दापोली येथे ते शिक्षक म्हणून नोकरी करून पुढे ते मुरुड-जंजिरा येथे सर एस.ए. हायस्कूलचे (सर सिद्धी अहमदखान हायस्कूलचे) मुख्याध्यापक झाले.\n\nबाळकृष्ण अनंत भिडे हे इ.स. १९०८ ते १९११ या काळात 'काव्येतिहास' नावाच्या मासिकाचे आणि 'खेळगडी' मासिकाचे संपादक होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे १९२४ साली मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वार्षिक उत्सव झाला. १९०४ ते १९०९ या काळात त्यांनी 'काव्यसंग्रह' या मासिकाचे संपादन केले.\n\nभिडे यांचे मराठी, इंग्रजी व संस्कृतवर सारखेच प्रभुत्व होते. ते एक परखड टीकाकार म्हणून प्रसिद्ध होते. माधव ज्युलियन यांना ते उपहासाने 'प्रणयपंढरीचे वारकरी' म्हणत. रविकरण मंडळातील कवींच्या काव्यांतील भावनातरलत्व व प्रणय त्यांना सुरुवातीला आवडत नसे. मात्र पुढेपुढे त्यांनी या कवितांचे मोकळेपणाने कौतुक करू लागले. प्रतिपक्षाची भूमिका ते सनजाऊन घेत, पण स्वतःला पटलेल्या सत्याच्या समर्थनार्थ झुंजत असताना ते व्यक्तीची भीड, प्रतिष्ठा ठेवीत नसत. भिडे यांच्या चिकित्सक, मार्मिक व्यासंगपूर्ण टीकात्मक लेखांमुळे मराठी समीक्षा डौलदार, प्रौढ व प्रभावी बनण्यास साहाय्य झाले.\n", "id": "mar_Deva_55428"} {"text": "यादव शंकर वावीकर\n\nयादव शंकर वावीकर ऊर्फ राजहंस (इ.स. १८७३ - इ.स. १९५२) हे एक मराठी निबंधकार होते.\n\nमुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर वावीकर कस्टम खात्यात लागले.\n", "id": "mar_Deva_55429"} {"text": "शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे\n\nपुनर्निर्देशन शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी\n", "id": "mar_Deva_55430"} {"text": "भंगुरतारा\n\nएकायनोडरमाटा (Echinodemata) संघाच्या (Phylumच्या) ऑफियूरॉयडिया (Offiuroydia) वर्गातील प्राण्यांना सामान्यतः भंगुरतारा (ब्रिटल स्टार) म्हणतात.\n", "id": "mar_Deva_55431"} {"text": "न.का. घारपुरे\n\nडॉ. प्रा. नरहर काशीनाथ घारपुरे (१ मे, इ.स. १९०४) हे एक जर्मन भाषा जाणणारे मराठी लेखक होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात ते जर्मन शिकवीत. ते एम्.ए. एल्‌एल्.बी. असून त्यांनी जर्मनीहून पीएच्.डी. मिळवली होती.\n\nत्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेच्या आधी पूना इंग्लिश स्कूल असे नाव असलेल्या शाळेला डॉ. न.का. घारपुरे प्रशाला असे नाव देण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55432"} {"text": "चंद्रकांत पाटील\n\nचंद्रकांत नागेशराव पाटील हे मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला.\n\nचंद्रकांत पाटील यांनी २०१० सालापर्यंत सुमारे २६ मराठी पुस्तके आणि सुमारे ७ हिंदी पुस्तके लिहिली आहेत.\n", "id": "mar_Deva_55433"} {"text": "साचा:Infobox Hindu temple\n\nTamil | marathi | Marathi | oriya | Oriya | bengali | Bengali | malayalam | Malayalam | malay | Malay | chinese | pinyin | script_name | country | state | province | state/province | district | locale | location | coordinates_region | coordinates_display | coordinates_footnotes | coordinates_label | coordinates | elevation_m | elevation_footnotes | primary_deity | primary_deity_God | primary_deity_Godess | utsava_deity_God | utsava_deity_Godess | Direction_posture | Pushakarani | Vimanam | Poets | Prathyaksham | sthala_vriksha | important_festivals | architecture | number_of_temples | number_of_monuments | inscriptions | architect | date_established | date_built | creator | temple_board | governing_body | website | embedded | footnotes }}\n", "id": "mar_Deva_55434"} {"text": "वारणानगर\n\nवारणानगर हे वारणा नदीच्या काठी वसलेले एक गाव आहे. गावाची लोकसंख्या ७,००० हजारपेक्षा कमी आहे. गावातील शिक्षणसंस्थांमुळे गावाची ख्याती सर्व महाराष्ट्रभर असावी. गरीबातील गरीब विद्यार्थीसुद्धा शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या दृष्टीने रात्रंदिवस fकष्टाची परकाष्टा करणाऱ्या तात्यासाहेब कोरे यांनी वारणा भागात अनेक संस्थांची स्थापना केली. सहकार क्षेत्रा मध्ये वारणानगरची ख्याती आहे .\n\nतात्यासाहेब कोरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे गोरगरिबांना नोकरीच्य सोई उपलब्ध झाल्या . वारणा अभियांत्रिकी कॉलेज वारणा साखर कारखाना वारणा महाविद्यालय वारणा दूध संघ यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणा विद्यामंदिर आणि वारणा विद्यालय\n\nयासाठी कोरे यांनी शेतकऱ्यांकडून जमिनी घेउन मोबदला दिला आणि त्यात येणाऱ्या अडचणी सोडविल्या.\n", "id": "mar_Deva_55435"} {"text": "संगणकाची भाषा\n\nदैनदिन जीवनात आपण संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर करतो . भाषेमुळे आपण आपले कार्य पूर्ण करतो . हे सर्व आपण दैनदिन भाषेबद्दल पाहिलं आता आपण संगनाकाची भाषा पाहूया . संगणकाला सुद्धा वेगवेगळ्या भाषा असतात उदाहर्नाथ सी , सी प्लस प्लस इत्यादी . सुरुवातीला आपण पाहूया संगणकाला भाषेची गरज काय आहे ? संगणक हे यंत्र आहे . त्या यंत्राला बुद्धी म्हणजे मेंदू नाही . त्यामुळे काम हे कस करायचं हे त्या यंत्राला सांगाव लागतं त्यासाठी भाषेची गरज आहे . संगणकावर कार्य करण्यासाठी संगणकाची भाषा वापरली जाते .\n", "id": "mar_Deva_55436"} {"text": "मरवडे\n\nमरवडे हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यामधील व मंगळवेढा तालुक्यातील एक सुधारित गाव आहे. हे गाव महाराष्ट व कर्नाटक या दोन राज्यांच्या हद्दीवरचे व विजापूर-पंढरपूर या रस्त्यावर, मंगळवेढ्यापासून १२ किमीच्या अंतरावर वसले आहे.\n\nया गावात अलीकडच्या काळात भरपूर सोई झालेल्या आहेत.अगदी सरकारी दवाखान्यापासून ते राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंत सर्व सोयी उपलब्ध आहेत . मरवडे हे गाव मंगळवेढा तालुक्याची राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक व शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_55437"} {"text": "नांदेड-वाघाळा महानगरपालिका\n\nनांदेड-वाघाळा शहराचे काम तर्फे चालते व महापालिका 1997 मध्ये स्थापन झाली, महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला संस्कृत कवींचे शहर म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेडमध्ये आहे.\n", "id": "mar_Deva_55438"} {"text": "चला हवा येऊ द्या\n\nचला हवा येऊ द्या हा नितीन केणी निर्मित बहुचर्चित झी मराठी दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात. काहीवेळा ह्या कार्यक्रमाचे सोम ते बुध / गुरू / शुक्र विशेष भाग अथवा रविवारी दोन किंवा तीन तासांचे विशेष भाग देखील दाखवले जातात. २०२० च्या दिवाळीपासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत स्वप्नील जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित लावली.\n\nह्या मालिकेत मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट आणि थीम साठी यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची, नाटकाची किंवा प्रसारित मालिकेची माहिती देतात. तसेच काहीवेळा या मंचावर अनेक हिंदी कलाकारांना देखील बोलावले जाते. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना थुकरटवाडी या गावातील घडणाऱ्या गमती जमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ही पत्रे अरविंद जगताप लिखित असतात.\n\nकमी भागात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध काॅमेडी शो आहे. निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.\n", "id": "mar_Deva_55439"} {"text": "मेंदर्गी\n\nमेंदर्गी #Maindargi# हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. कुरुंदवाड संस्थानात हे तालुक्याचे ठिकाण होते. मैदंर्गीची सुरुवात इ. स. १५०० च्या शतकाच्या मध्याला झाली आहे. सुरुवातीला मेंदर्गी येथे वीरशैव लिंगायत धर्माचे बिदर येथे देशमुख करणारे देशमुख म्हणजे सध्या आडनाव बदल झालेले केसूर, पाटील आणि कलमनी बंधू या ठिकाणी आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मपीठ उज्जैनी येथे नोंदले आहे.\n\nगावात प्रवेशासाठी हिप्परगा, सलगर, उडगी आणि कमळा असे चार वेस आहेत, कमळा हे गावाचे नाव नसून जुन्या काळच्या एका बागेचे व विहिरीचे नाव आहे. कमळा वेस भागात ग्रामदैवत महादेव मंदिर आहे. सध्याचे मंदिर साधे आहे, जुने प्राचीन मंदिर पडले आहे, मंदिराचे अवशेषानी बावासाहेब विहिरीचे बांधकाम झाले. आजही अवशेष दिसतात. महादेवाची जत्रा ही रुढी, परंपरेनुसार ऐतिहासिक व अनोखी आहे. अनेक वर्षांपासून जत्रेच्या निमित्ताने आठवडे बाजार भरवला जातो. जत्रेची सुरुवात इ. स. १५०० मध्यास सुरुवात झाली आहे.\n\nमेंदर्गी गावात शिवयोगी शिवचलेश्वर यांची अलौकिक कथा असलेले चरित्र घडले. शिवयोगी शिवचलेश्वरास ग्रामदैवताचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा महिमा इ. स. १८९० च्या दशकात लोकांना जाणवला. त्यांचा पालखी महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी महोत्सवाची सुरुवात इ.स १९४२ ला, तर रथोत्सवाची इ.स.१९६२ला झाली. ग्रामदैवत महादेव जत्रेच्या मानकरी व त्याच पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो.\n\nजंगलातून सुरुवात झालेल्या या गावाला कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कुरुंदवाड संस्थानास जोडले. त्याला तालुक्याचा दर्जा दिला. कुरुंदवाड संस्थानाची जहागीर पटवर्धन घराण्याला मिळाली. नंतरच्या काळात जवळच बोरी नदीच्या पलीकडे मेंदर्गीहून कमी लोकसंख्या असलेल्या अक्कलकोटवर शाहू महाराजांनी स्वारी केली अक्कलकोटवर वीरशैव लिंगायत धर्माच्या पाटलांचे वर्चस्व होते महाराजांना पाटलांनी कडवी झुंजं दिली, शेवटी पाटलानां शरणागती पत्करावी लागली.\n\nइ.स १७०३ला महाराजांनी पाटलांना दत्तक घेऊन अक्कलकोट येथे नवीन राज्य स्थापन करून गावे जोडली. पाटलांना राज्याभिषेक करून त्यांना राज्य कारभार सुपूर्द केला. पटवर्धन घराण्यातही विभाजन होऊन कुरुंदवाड संस्थानाचे छोटे कुरुंदवाड व मोठे कुरुंदवाड असे दोन भाग झाली. त्यांच्या संस्थानिकांना अनुक्रमे धाकटी पाती आणि थोरली पाती म्हणतात. अक्कलकोट येथे मोठे कुरुंदवाड संस्थानात स्थानिक स्वराज्य संस्था स्थापना केली. मेंदर्गी येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि पहिली नगरपालिका आहे.\n\nअक्कलकोट येथे भोसले, देशमुख, देशपांडे, धर्माधिकारी, बिराजदार राज्यकारभारात हस्तक्षेप करत होते तर मेंदर्गी येथे पटवर्धन,देशमुख, देशपांडे, धर्माधिकारी, पाटील, बिराजदार (केसूर), कुलकर्णी राज्यकारभारात हस्तक्षेप करत होते.\n", "id": "mar_Deva_55440"} {"text": "खरसोली (पंढरपूर)\n\nखरसोली हे सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील गाव आहे. भीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावाचे ग्रामदैवत रोकडलिंग आहे.\n", "id": "mar_Deva_55441"} {"text": "श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट\n\nश्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पंढरपूरजवळची शैक्षणिक संस्था आहे.\n", "id": "mar_Deva_55442"} {"text": "सोलापूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटना\n\nसोलापूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटना महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मुष्टियुद्धाच्या खेळाचे संघटन करणारी संस्था आहे. ही १९९२ साली पंढरपूर येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. ही संघटना महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटनेशी संलग्न असून या संघटनेने मुष्टियुद्ध या पारंपरिक खेळाचा प्रचार खेडोपाडी केला आहे. प्रशांतराव परिचारक हे संघटनेचे अध्यक्ष असून, कैवल्य उत्पात हे सचिव आणि प्रशिक्षक आहेत.\n\nजिल्हा मुष्टियुद्ध संघटनेचा मुख्य क्लब हा पंढरपूर येथील सावरकर वाचनालय येथे कार्यरत आहे. या संघटनेच्या अनेक विद्यार्थ्यांनी आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये बिहार, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांत झालेल्या राष्ट्रीय विविध स्पर्धांचा समावेश आहे. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत संघटनेचा विद्यार्थी शुभम कुसुरकर याने विजेतेपद मिळवले व पुढील होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्रवेश केला.\n\nआता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक संघटना स्थापन झाल्या आहेत.\n", "id": "mar_Deva_55443"} {"text": "बार्डी\n\nबार्डी,पंढरपूर तालुक्यातील एक १२०० लोकसंख्या असलेलं छोटसं गाव. नुकतीच गावाची आदर्श गाव योजनेत निवड झाली. गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने राहतात. गावालगत जवळ जवळ ३०० हेक्टर एवढी वनराई असूनसुद्धा पावसाच प्रमाण खूपच कमी आहे. शेतीसाठी पूर्णता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारं,त्यामुळे कायम दुष्काळ-जन्य परीस्थिती असणारं हे गाव. मग या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातील सर्व शेतकरी ठीबक सिंचाकडे वळले आणि उन्हाळ्यात-सुद्धा शेतीला पाणी मिळावं म्हणून पुढं जाऊन सर्वांनी शेत-तळ्याची निर्मिती केली.\n", "id": "mar_Deva_55444"} {"text": "श्री विठ्ठल एज्युकेशन अन्ड रिसर्च इंस्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग\n\nपुनर्निर्देशन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट\n", "id": "mar_Deva_55445"} {"text": "दामाजीपंत\n\nदामाजीपंत हे मंगळवेढा गावातील एक थोर संत. १५ व्या शतकातील दामाजीपंत हे विठ ठलाचे भक्त होते. हे मुळचे मंगळवेढाचे रहिवासी.\n", "id": "mar_Deva_55446"} {"text": "तुंगत\n\nतुंगत हे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील गाव आहे.\n\nमंदिरे गावात माळावरती धनगर समाजाचे देवत विठ्ठल बिरूदेवाचे पुरातन हेमाड पंथी मंदिर आहे.गावाच्या ओढ्या लगत नवसाला पावणारी देवी जानुबाई आहे दोन्ही देवताची पुजा धनगर समाज करतो गावात मोठी यात्रा भरते\n", "id": "mar_Deva_55447"} {"text": "उमदी\n\nउमदी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जिल्ह्याच्या पूर्व टोकास वसलेले एक गाव आहे. गावाची लोकसंख्या २०,००० पेक्षा जास्त आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून दुध उत्पादन हा जोडधंदा आहे. गावात सर्व शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे गावात नेहमीच लोकांची वर्दळ असते. मल्लिकार्जुन देवस्थान हे गावातील लोकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे.\n", "id": "mar_Deva_55448"} {"text": "पुष्कर\n\nपुष्कर हे भारताच्या राजस्थान राज्यातील छोटे गाव आहे. येथे जगातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर या ठिकाणी पहावयास मिळते. येथे पुष्कर नावाचा एक मोठा तलाव असून याच तलावाच्या नावावरून या क्षेत्राचे नाव सुद्धा पुष्कर असे पडले आहे, भारतातले हिंदू पुष्कर सरोवराला पवित्र समजतात आणि पुष्करची यात्रा करतात. येथिल मूळ मंदिर विश्वामित्र ऋषींनी बांधले असे मानले जाते. जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी त्यांच्या हयातीत या मंदिराला भेट दिली आणि त्याच्या जीर्णोद्धारातही योगदान दिले. आणि आज अस्तित्वात असलेली रचना रतलामचे महाराज जावत राज यांच्या काळात बांधली गेली. हिंदू कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री, जगप्रसिद्ध पुष्कर मेळा (कार्तिक मासाच्या पहिल्या तारखेला सुरू होतो) संपतो. यात्रेकरू पवित्र पुष्कर तलावावर या कालावधीत पवित्र स्नान करतात आणि नंतर ब्रह्मदेवाला श्रद्धांजली अर्पण करतात. पुष्कर हे एकमेव मंदिर आहे जिथे ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. विशेष म्हणजे हे मंदिर ब्रह्मदेवानेच निवडले होते असे मानले जाते.\n\nपुष्कर (हिंदी: पुष्कर) हे अजमेर जिल्ह्यातील एक शहर आहे. अजमेरच्या उत्तरेकडील १० किमी (६.२ मैल) आणि जयपूरच्या १५० किलोमीटर (९३ मील) अंतरावर दक्षिणपश्चिम येथे स्थित आहे. हिंदू आणि सिखांसाठी ही तीर्थक्षेत्र आहे. पुष्करमध्ये अनेक मंदिरे आहेत. पुष्कर मधील सर्वात प्रसिद्ध मंदिर १४ व्या शतकात सी.ए. बनलेला लाल भिरकाऊ ब्रह्मा मंदिर आहे. हे विशेषतः शक्तीवाद, हिंदूंनी पवित्र शहर मानले जाते. या शहरात मांस आणि अंडी जास्त प्रमाणात खपतात. पुष्कर तलावाच्या किनाऱ्यावर अनेक घाट आहेत जेथे यात्रेकरू स्नान करतात. गुरू नानक आणि गुरू गोबिंद सिंह आपल्या गुरुद्वारासाठी देखील महत्त्वाचे आहेत. स्नानगृहातील घाटांपैकी एक म्हणजे गुरू गोबिंद सिंह यांच्या स्मृतीमध्ये मराठ्यांनी बांधलेली गोबिंद घाट.\n\nपुष्कर आपल्या वार्षिक मेळाव्यासाठी (पुष्कर ऊंट मेला) प्रसिद्ध आहे ज्यात गुरांचे, घोड्याचे व उंटांचे व्यापार आहे. हिंदू कॅलेंडर (ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिना) यांच्यानुसार कार्तिक पौर्णिमा चिन्हांकित शरद ऋतूतील सात दिवसांपेक्षा जास्त काळ हा दिवस आयोजित केला जातो. हे जवळजवळ २००,००० लोकांना आकर्षित करते. १९९८ मध्ये पुष्कर यांनी वर्षभरात सुमारे १ दशलक्ष घरगुती (९५%) आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आयोजन केले.\n", "id": "mar_Deva_55449"} {"text": "विनायक विश्वनाथ पेंडसे\n\nडॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९१६; - १९ ऑगस्ट, इ.स. १९८३) ) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.\n\nस्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.\n\nब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते. त्यावेळी जुन्या आणि नव्या हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात सायमन कमिशनचा धिक्कार करणारा लांबलचक मोर्चा काढला होता. भारताचे भवितव्य ठरवणाऱ्या या कमिशनमध्ये एकही भारतीय का नसावा हा त्यांचा सवाल होता. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.\n\nअप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते; भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३०मधे ते सामील झाले. १९३२मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँड पथकात ते बॅँंड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणाऱ्या भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने ते भारले गेले होते.\n\nभारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात ज्ञान प्रबोधिनी नावाच्या शिक्षणसंस्थेची इ.स. १९६२ मध्ये स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_55450"} {"text": "अप्पा पेंडसे (पत्रकार)\n\nअप्पा पेंडसे (१७ नोव्हेंबर, इ.स. ?? - ??) हे एक मराठी पत्रकार होते. ते मुंबईच्या खेतवाडीत राहत. इ.स. १९४९, १९५२ आणि १९५३ या वर्षी ते मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. ते दैनिक लोकसत्ताचे स्तंभलेखक होते.\n\nलेखिका वसुंधरा पेंडसे (नाईक) यांचे ते वडील होत.\n\nमुंबई पत्रकार संघ दरवर्षी अप्पा पेंडसे यांच्या नावाने एक पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार जॉन कोलासो, राजेश चुरी वगैरेंना मिळाला आहे.\n", "id": "mar_Deva_55451"} {"text": "उच्च व तंत्रशिक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)\n\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.\n\nमंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. चंद्रकांत बच्चू पाटील हे सध्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.\n", "id": "mar_Deva_55452"} {"text": "पेंडसे (निःसंदिग्धीकरण)\n\nपेंडसे हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव असलेल्याकाही प्रसिद्ध व्यक्ती :- अप्पा पेंडसे अप्पा पेंडसे (पत्रकार) अक्षय विनायक पेंडसे नेहा पेंडसे मामा पेंडसे लालजी पेंडसे वसुंधरा पेंडसे नाईक शंकर दामोदर पेंडसे श्री.ना. पेंडसे\n", "id": "mar_Deva_55453"} {"text": "वसुंधरा पेंडसे नाईक\n\nवसुंधरा पेंडसे नाईक (२७ जून, १९४६ - १५ जुलै, २०१६:मुंबई, महाराष्ट्र) या एक मराठी लेखिका आणि पत्रकार होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेट खेळाडू सुधीर सखाराम नाईक हे त्यांचे पती होत.\n\nवसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली. विल्सन कॉलेजातून त्यांनी मराठी आणि संस्कृत या विषयांमध्ये स्वतंत्रपणे एम.ए.च्या पदव्या घेतल्या होत्या. १९६८ मध्ये त्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक झाल्या. पाच वर्षांनंतर त्याचा कंटाळा आल्याने मग त्या 'लोकसत्ता'मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. रविवारीय पुरवणीचे काम त्या बघत. साहित्याची आवड आणि त्यांच्या कामाचा वकूब पाहून १९८०मध्ये 'लोकप्रभा' या साप्ताहिकाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली. काही काळातच 'लोकप्रभा' हे मराठी परिवारामध्ये लोकप्रिय बनले. 'शेवटचे पान' हे 'लोकप्रभा'तील त्यांचे संपादकीय त्या काळातील अभिजन वर्गात आवर्जून वाचले जात असे. विविध घटनांवर त्या काळी 'लोकप्रभा'चे काढलेले विशेषांकही गाजले. नंतर पेंडसेबाईंनी अल्पकाळ महाराष्ट्र टाइम्सच्या 'सगुण निर्गुण'यालोकप्रिय स्तंभासाठी लेखन केले होते. दैनिक नवशक्तीच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती.\n\n१९९१ मध्ये त्या 'नवशक्ति' या दैनिकाच्या संपादक झाल्या तेव्हा मराठी पत्रकारितेत नवा अध्याय लिहिला गेला. एखाद्या मराठी दैनिकाच्या संपादक होणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार ठरल्या. संपादकाला असलेल्या लिखाण स्वातंत्र्यावरच गदा येत असल्याचे दिसू लागल्याने वर्षभरातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. १९९४ ते ९६ या काळात 'लोकसत्ता'मध्ये 'कुटुंब कथा' हे सर्वसाधारण कुटुंबात नेहमी उद्‌भवणाऱ्या समस्यांची चर्चा करणारे त्यांचे सदरही वाचकप्रिय ठरले होते. या सदरातील लेखांचे नंतर पुस्तकही निघाले.\n\nमुंबई दूरदर्शनवर संस्कृत भाषेचे सौंदर्य स्पष्ट करणारा वसुंधरा पेंडसे नाईक यांचा 'अमृतमंथन' हा साप्ताहिक कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. हा कार्यक्रम इ.स. १९७९ ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता. या कार्यक्रमात महाकाव्य, नाट्य यांबरोबरच इंजिनिअरिंग, अर्थशास्त्रापासून ते विज्ञानातील विविध विद्याशाखांचाही सुंदर आणि अभ्यासपूर्ण आढावा घेतला जात असे. असाच कार्यक्रम करण्यासाठी वसुंधराबाईंना दिल्ली दूरदर्शनचे आमंत्रण होते, पण त्या ते काम हाती घेऊ शकल्या नाहीत.\n", "id": "mar_Deva_55454"} {"text": "उपेंद्रकिशोर राय चौधरी\n\nउपेंद्रकिशोर रॉयचौधरी(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী १२ मे १८६३, - २० डिसेंबर १९१५) हे एक बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार, भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि उद्योजक होते. ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील द्वारकानाथ गांगुली हे बंगालमधील ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. उपेंद्रकिशोर हे बंगाली लेखक सुकुमार रे यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होत.होते.\n", "id": "mar_Deva_55455"} {"text": "नारोशंकर\n\nनारोशंकर राजेबहाद्दूर (इ.स. १७०७ ते इ.स. १७७५) हे पेशवाईतील एक मुत्सद्दी, पराक्रमी व चतुर सरदार समजले जात. शिवाजी महाराजांनी बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे व त्यांचे मुलगे ह्या जुन्या लढवय्यांच्या जागी प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, इत्यादी नवे सरदार व मुत्सद्दी तयार केले. संभाजी-राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, दाभाडे, नेमाजी शिंदे, केसोपंत पिंगळे, कान्होजी भोसले पुढे सरसावले. हे आपणांस उपयोगी पडतील की नाही या शंकेने शाहू व पेशवे यांनी पिलाजी व दमाजी गायकवाड, राणोजी व इतर शिंदे, मल्हारराव होळकर आनंदराव, यशवंतराव व उदाजीराव पवार, रघुजी फत्तेसिंग व इतर भोसले, पिलाजी जाधव, पटवर्धन, हरिपंत फडके इत्यादी पहिल्या प्रतीचे व विसाजी कृष्ण, विठ्ठल शिवदेव, गोविंदपंत बुंदेले, रामचंद्र काकडे इत्यादी लोकांना सरदार बनवले. होळकरांच्या पदरी असलेले नारोशंकर हेही त्याच वेळी उदयास आले.\n\nनारोशंकरांचे वडील शंकरपंत दाणी मुळचे सासवडचे असून विजापुरात दिवाण होते. शंकरपंत वारल्यावर दिवाणपद गेले. मराठ्यांची गादी सातारला आल्यावर हे कुटुंब सासवडला व नंतर पुण्यात आले. शंकरपंतांना तीन मुले- आबाजी, लक्ष्मण आणि नारायण ऊर्फ नारोशंकर. घरातील कटकटी वाढल्याने नारोशंकर सासुरवाडीला म्हणजे नासिकला गेले. नासिकच्या बडवे मंडळींनी ओझर गावच्या तांबट मंडळींना लुटले त्याची तोशीस नारोशंकर यांना लागली, म्हणून ते परत सासवडला आले. भावजयीशी पटेना म्हणून नारोशंकर बायकोला एका सावकाराकडे ठेवून उपजीविकेसाठी 'वानला' या गावी आले.\n\nवानला गावातील सावकाराचा एक घोडा खूप आजारी झाला. त्याला औषधोपचाराने बरा केल्याबद्दल सावकाराने नारोशंकरांना दोन हजार रुपये दिले व आपल्या पदरी महिना दीडशे रुपयांच्या नोकरीवर ठेवले. पुढे सावकाराशी खटके उडू लागल्याने नारोशंकर होळकरांकडे आले आणि इ.स. १७३५ पासून त्यांची चाकरी करू लागले. एक लढाऊ शिपाई म्हणून होळकरांनी नारोशंकरांची पेशव्यांकडे शिफारस केली. बाजीराव पेशव्यांनी आदेशावरून नारोशंकर यांनी ओरिसाकडे कूच केले. वाटेत टिकमगड जिल्ह्यातील ओरछाच्या राजाचे नारोशंकरांशी भांडण झाले, तेव्हा त्यांनी ओरछाच्या राजाकडून अठरा लाख रुपयांचा खजिना मिळवून पेशव्यांना आणून दिला. बाजीराव पेशव्यांनी नारोशंकरांना ओरछाचा व इंदूरचा सुभेदार केले. इ.स. १७४२ मध्ये पेशव्यांनी त्यांना राजेबहाद्दूर हा किताब दिला.\n", "id": "mar_Deva_55456"} {"text": "जेफ हार्डी\n\nWWE मध्ये प्रवेश मिळविण्यापूर्वी जेफ हार्डी हा आपल्या मॅट नावाच्या भावाच्या मदतीने ओमेगा नावाची एक छोटी कुस्ती संघटना चालवत असे. WWEमध्ये दाखल झाल्यानंतर एक जाहिरात केली WWE स्वाक्षरी केल्यानंतर, भाऊ दिवा मिळविण्यापासून आधी, jobbers म्हणून काम टॅग संघ विभागातील पाऊस झाल्यामुळे टेबल, ladders आणि खुर्च्या सहभाग सामने खेळले आहेत. Lita व्यतिरिक्त सह, संघ टीम Xtreme म्हणून ओळखले आणि लोकप्रियता काढणे चालू झाली. टॅग संघ म्हणून कुस्तीपटू, हार्डी आठ वेळ टॅग कार्यसंघ विजेता (सहा जागतिक टॅग टीम चॅम्पियनशिप, एक WCW टॅग संघ, आणि एक TNA जागतिक टॅग संघ) आहे -. त्याच्या सर्व भाऊ मत्त\n\nहार्डी एक षटकार वेळ विश्व चॅम्पियन आहे तसेच, एक एकेरी कुस्तीपटू म्हणून यश अनुभवली आहे एकदा WWE (जागतिक हेवीवेट) स्पर्धेत दोनदा जागतिक हेवीवेट स्पर्धेत आणि TNA जागतिक हेवीवेट स्पर्धेत तीन वेळा आयोजित आहे. त्यांनी एकदा प्रत्येक WWEच्या आंतरखंडीय अजिंक्यपद चार वेळा, लाइट हेवीवेट आणि युरोपियन स्पधेर्त केली. तो आणि युरोपियन स्पधेर्त (तो वृद्ध 21 विजेत्या) (ते वृद्ध 23 विजेत्या) आंतरखंडीय आयोजित केली आहे सर्वात तरुण सुपरस्टार आहे. तो त्याला अठराव्या तिहेरी Crown स्पर्धेत आणि दहाव्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत बनवण्यासाठी तीन वेळा विजेतेपद आयोजित येत, एक माजी WWE मध्यवर्ती भाग विजेता आहे. WWE आणि TNA दरम्यान, हार्डी 23 एकूण स्पर्धा जिंकली आहे. हार्डी तसेच 2000 कार्यक्रम एक वाचलेली मालिका लोप टॅग सामन्यात एकमेव वाचलेली आहे.\n\n2008 मध्ये रॉयल गडगडणे येथे WWE स्पर्धेत आव्हानात्मक समावेश 2007 शेवटी WWE मध्ये त्याच्या पहिल्या प्रमुख मुख्य स्पर्धेत पुश प्राप्त, आणि अखेरीस हर्मगिदोनात WWE स्पर्धा जिंकली द्या प्रति-दृश्य-डिसेंबर 2008 मध्ये तो चेंडू 2009 मध्ये WWE रवाना होण्यापूर्वी हार्डी, दोनदा जागतिक हेवीवेट स्पर्धेत जिंकणारा वर गेला. तो जानेवारी 2010 मध्ये TNA परत, आणि त्या वर्षी ऑक्टोबर मध्ये, त्यांनी प्रथमच TNA जागतिक हेवीवेट स्पर्धा जिंकली. शिवाय, हार्डी मोटोक्रॉस, संगीत, चित्रकला, आणि इतर कलात्मक समजते सहभागी आहे आणि मॅट हार्डी व त्याचा भाऊ जेफ हार्डी हा सुद्धा त्या सोबत होता\n", "id": "mar_Deva_55457"} {"text": "श्रीकांत बहुलकर\n\nश्रीकांत बहुलकर हे एक प्राच्यविद्या संशोधक आहेत. पुण्याच्या भांडारकर संस्थेतून ते निवृत्त झाले आणि अजूनही ते तेथे संशोधनाचे काम करत असतात. तेथे ते मानद सचिव आहेत.\n\nश्रीकांत बहुलकर यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील बहुळ होय. या छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन बहुलकर यांनी अथर्ववेदातील भैषज्य (औषधिशास्त्र) या विषयावर संशोधन केले. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते जपानला गेले. तेथे त्यांनी तिबेटी भाषा शिकून तिबेटी औषधिशास्त्राचा अभ्यास केला.\n\nयातून त्यांनी अकस्मात वज्रयान या बौद्ध पंथाचा सखोल अभ्यास केला. बहुलकर हे वेद आणि बौद्ध तंत्र विषयातील जागतिक स्तरावर तज्ज्ञ समजले जातात.\n\nत्यांनी जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स, रोमेनिया, फिनलंड, रशिया, अमेरिका, थायलंड इत्यादी देशांतील विद्यापीठांतून, शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने दिली आहेत.\n", "id": "mar_Deva_55458"} {"text": "बाबुराव रामिष्टे\n\nमाथाडी कामगारांचे झुंजार नेते व अखिल भारतीय माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस बाबुराव रामिष्टे (जन्म : इ.स. १९४०; निधन : २६ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे रहिवासी होते. म्हसकरवाडी, पोस्ट धामणी, तालुका पाटण हे रामिष्टे यांचे जन्मगाव, तर काळगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण पाटण येथेच झाले होते. पुढे उदरनिर्वाहासाठी ते मुंबईत आले. तेथे माथाडी कामगार म्हणून काम करत त्यांनी रात्रशाळेत अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते माथाडी कामगारांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जात. त्यांनी माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्‍नांवर चळवळी केल्या. माथाडी कामगारांसाठी घरे आणि अन्य प्रश्‍नांवर लढा दिला. त्यासाठी त्यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले होते.\n\nआंतरराष्ट्रीय बंदर लाभलेले मुंबई शहरातील घाऊक बाजारातील उलाढालीत माथाडी कामगारांचा फार मोलाचा वाटा असतो. या कष्टकरी वर्गाला संघटित करून त्याच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणारे कामगारनेते बाबुराव रामिष्टे यांनी तब्बल ४० वर्षे हे माथाडी कामगार संघटनेचे काम केले.\n\nमाथाडी कामगारांत मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्यांचे प्रमाण ​अधिक. या कामगारांनी एका वेळेस किती किलोचे पोते अथवा वजन उचलावे, दिवसांतून एकूण किती वजन पेलावे, नगामागे किती किमान मोबदला मिळावा, भार वाहताना दुर्दैवी अपघात घडला तर त्याची भरपाई व साह्य किती असावे आणि कोणी द्यावे, आरोग्यविषयक सुविधा कोणत्या मिळाव्या अशा अनेक मुद्द्यांवर एकतर दुर्लक्ष होते किंवा बाजारपेठेला त्याचे महत्त्वच वाटत नव्हते. १९७० च्या दशकात मजुरीच्या प्रश्नावरून अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू झालेल्या माथाडी कामगार युनियनने कालपरत्वे अशा अनेक मुद्द्यांवर आंदोलने छेडली. बाबुराव रामिष्टेही या आंदोलनांत अग्रभागी असत. ते उत्कृष्ट संघटक होते. संघटनेच्या प्रभावामुळेच महाराष्ट्र सरकारला माथाडी बोर्ड स्थापन करावे लागले. मजुरी, नुकसानभरपाई, आरोग्यसाह्य या मुद्दयांवर घाऊक व्यापाऱ्यांना बोर्डाशी वाटाघाटी कराव्या लागल्या आणि त्यामुळे माथाडींना काही प्रमाणात सुरक्षितता लाभली.\n\nबाबुराव रामिष्टे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यु​नियन स्थापनेत अधिक रस दाखवला. माथाडी कामगारांना त्यांच्या मालकी हक्काची घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. दीर्घ काळ चाललेल्या या लढ्याला यश येऊन त्यांना काही वर्षांपूर्वी नवी मुंबई, चेंबूर, कोकणनगर, वडाळा येथे भूखंडही मिळाले. मात्र त्यांवर प्रत्यक्ष निवासी वसाहती उभ्या राहिलेल्या रामिष्टे पाहू शकले नाहीत.\n", "id": "mar_Deva_55459"} {"text": "कर्दळीवन\n\nकर्दळीवन आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळचे ठिकाण आहे. अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.\n", "id": "mar_Deva_55460"} {"text": "हजरत जर जरी जर बक्ष उरुस\n\nहजरत जर जरी जर बक्ष उर्फ शेख मुन्तज्बोद्दिन यांचा उरूस(याञा) दरवर्षी डिसेंबर महिन्यात असतो. ७२६ वर्षांची परंपरा लाभलेला खुलताबादचा उरूस म्हणजे सर्वधर्मसमावेशकतेचे प्रतीकच. जातीयवादी आणि धार्मिक तेढ वाढविणा-या आजच्या काळात विविध धर्मीय खुलताबाद उरुसात सहभागी होतात.\n\nमराठवाड्यातील सर्वात मोठा उरूस म्हणून खुलताबाद जिल्हा औरंगाबाद उरुसाची ओळख आहे. संदल मिरवणूक वाजतगाजत रात्री उशिरा हजरत ख्वाजा शेख मुन्तज्बोद्दिन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या दर्ग्यात पोचल्यानंतर चादर चढविली जाते. चौदाव्या शतकात खुलताबाद हे इस्लाम धर्माचे आध्यात्मिक केंद्र होते. अनेक सुफी संत येथे होऊन गेले. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच त्यांच्यापर्यंत पोहचता येते , अशी या संतांची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे , परमेश्वराचे चिंतन करावे , साधेपणाने राहावे , माणुसकीचा धर्म पाळावा , अशी त्यांची शिकवण होती. भारतात आलेल्या सुफी संतांपैकी ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती विख्यात तत्त्वज्ञ होते. त्यांच्याप्रमाणेच शेख निझामुद्दीनअवलीयाही थोर सुफी संत होते. सुफी संतांनी हिंदू-मुस्लिमांना त्यांच्या ईश्वरविषयक कल्पनातील साम्यस्थळे दाखविली. भागवत धर्मातील भक्ती कल्पनेचा सुफी पंथीयांवर प्रभाव पडला. पवित्र कुराणाप्रमाणे ते इतर धर्मग्रंथाचाही आदर करीत. सुफी संतांच्या शिकवणीचा परिणाम जसा मुसलमान समाजावर झाला तसा तो हिंदू समाजावरही झाला. आणि दोन्ही समाज जवळ येण्यास फार मोठा हातभार लागला. उत्तरेकडून दक्षिणेकडे इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी आलेल्या सुफी संतांचे खुलताबाद हे मुख्यकेंद्र होते. खुलताबाद येथूनच धर्म प्रचारासाठी सुफी संत चारही दिशांना जात होते. हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दिन हे बाबा फरिदोद्दिन यांचे लाडके शिष्य. अत्यंत कमी वयात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची दिल्ली येथे काझी म्हणून नियुक्ती केली. अल्पावधीतच काझी म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध झाले. धार्मिक गुरू बाबा फरिदोद्दिन यांच्या आदेशानुसार त्यांनी दिल्ली त्यागली. खुलताबादला आलेल्या हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दिन उर्फ जर जरी जर बक्ष यांनी बंधुत्व आणि एकात्मतेचा संदेश दिला. धर्मासाठी ते वाटेल तेवढे द्रव्य देत असे , म्हणून त्यांना ' जर बक्ष ' असे म्हणत. ख्वाजा शेख मुंतजबोद्दिन जर जरी जर बक्ष १३१०मध्ये पैगंबरवासी झाले. खुलताबाद येथे दरवर्षी इस्लामी महिन्यानुसार रब्बीअवलची चार ते आठ तारखेस उरूस भरतो. या उरुसामध्ये हिंदू-मुस्लिम मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात.\n", "id": "mar_Deva_55461"} {"text": "कर्दळीवन : एक अनुभूती (पुस्तक)\n\nदत्तात्रेयांचे गुप्त स्थान आणि स्वामी समर्थाचे प्रकट स्थान म्हणून कर्दळीवनाचे नाव अनेक भाविकांना माहीत असले तरी कर्दळीवनाचे नेमके भौगोलिक स्थान, तेथील वातावरण, सद्यस्थिती, परिक्रमा मार्गाची माहिती या गोष्टी तशा अज्ञात होत्या. ती उणीव या पुस्तकाने भरून काढली आहे. कर्दळीवन आणि दत्तात्रेयांचे तीन अवतार, इतिहास, भौगोलिक स्थान आणि परिसर, परिक्रमेचा इतिहास, पंचपरिक्रमेची माहिती, माहात्म्य आणि महत्त्व, समज, अपसमज आणि श्रद्धा, अन्नदान, अतिथिसेवा, अशा कर्दळीवनासंदर्भातील अनेक घटकांची विस्तृत माहिती या पुस्तकातून मिळते.\n", "id": "mar_Deva_55462"} {"text": "मेंढा (लेखा)\n\nमेंढा ‍लेखा हे गाव देशातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हातील धानोरा तालुक्यात वसलेले गोंड आदिवासींचे मध्य भारतातील इतर गांवासारखेच एक लहानसे गाव आहे.एकूण १०५ घरे व ५५० लोकसंखा असलेले हे गाव गडचिरोली धानोरा हायवे रस्त्यावर धानोरा या तालुक्याचा गावापासून फक्त्त ४ कि.मी.अंतरावर व जिल्हाच्या ठिकाणापासून ३५ कि.मी. वर आहे.\n", "id": "mar_Deva_55463"} {"text": "गणपतराव जोशी\n\nगणपतराव जोशी (१५ ऑगस्ट, इ.स. १८६७ - ७ सप्‍टेंबर, इ.स. १९२२) हे एक गद्य नाटकांत काम करणारे मराठी नट होते. मराठी संगीत नाटकांच्या भरभराटीच्या काळात केवळ गद्य नाटकांसाठी त्यांनी इ.स. १८८१ मध्ये शाहूनगरवासी नाटक मंडळी स्थापन केली.\n", "id": "mar_Deva_55464"} {"text": "दंती\n\nदंती (Baliospermum montanum) : हे एक लहान कणखर ०·९ ते १·८ मीटर उंचीचे झुडूप असून त्याचा प्रसार हिमालयात काश्मीर ते भूतानमध्ये ९३० मी. उंचीपर्यंत, आसाम, खासी टेकड्या, उत्तर बंगाल, बिहार, मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्प (?), बांगला देश, ब्रह्मदेश, मलेशिया इ. प्रदेशांत आहे.\n\nदंती, दांती, दंतिका, नागदंती, शामला, दातरा, तान्वा अशा अनेक नावाने ही वनस्पती ओळखली जाते. ही वनस्पती बहुवर्षायू असून या वनस्पतीच्या फांद्या मुळापासून उभट व पाने एकाआड एक असतात. फुले रुंद अंडाकृती व लांब देठावर असतात. फळे लहान लांबट-गोल व पिवळसर असतात. या वनस्पतीचे मूळ, पाने व बिया औषधांत वापरतात. मुळे व पाने तीव्र रेचक आहेत. कावीळीतही गुणकारी असतात.\n\nदंतिमुळाला हिंदीत हकुम, हाकुन; कानडीत कडुहरलू, गुजरातीत दांतिमूळ, आणि संस्कृतमध्ये दंतिका, रेचनी, विशल्या, विशोधिनी म्हणतात.\n", "id": "mar_Deva_55465"} {"text": "एलन स्टीवर्ट\n\nएलन स्टीवर्ट (जन्म : ७ नोव्हेंबर, १९१९; - १३ जानेवारी, २०११) हा 'ल ममा' या १९६१ पासून चालू असलेल्या जगप्रसिद्ध प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या संस्थापक होत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या या आफ्रिकन-अमेरिकन विदुषीने अनेक रंगकर्मीना पुढे आणले. पैकी नाटककार सॅम शेपर्ड, संगीतकार फिलीप ग्लास हे प्रमुख. आफ्रिकेतील अनेक छोट्या देशांतील रंगकर्मी, संगीतकार, गायक यांना त्यांनी न्यू यॉर्कमध्ये हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.\n", "id": "mar_Deva_55466"} {"text": "रवींद्र देसाई\n\nरवींद्र देसाई (इ.स. १९४७ - इ.स. २०१५) हे सोप्या भाषेत संगणकविषयांवर पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आणि वक्ते होते. त्यांनीं लेखनातून संगणक, माहिती तंत्रज्ञान, शेअर बाजार असे विविध विषय हाताळले.\n\nवर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटीत स्वरूपात वाचकांना समजावून देण्याच्या हातोटीमुळे देसाई यांची पुस्तके वाचकांसाठी मार्गदर्शक ठरली. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांच्या संपादनात रवींद्र देसाई यांचे मोलाचे योगदान होते.\n\n'क- क- कॉम्पुटरचा' असे पुस्तक लिहीत असताना आपल्या ८६ वर्षांच्या आईला संगणकासमोर बसवून तिला तिचे आत्मचरित्र लिहायला लावणारे रवींद्र देसाई हे एक वेगळ्या लयीचे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या आईने संगणकावर लिहिलेले हे पुस्तक त्यांनी मोठय़ा आत्मीयतेने 'आभाळ पेलताना' या नावाने प्रकाशित केले होते. तिचे हे कर्तृत्व सगळ्यांना सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान विलसत असे, ते केवळ अनुभवण्यासारखे असे. आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन हेच ध्येय बाळगलेल्या देसाई यांनी उपयुक्त साहित्य लिहिले असले, तरीही त्यांचे चिंतन त्यांच्या बोलण्यातून सतत पाझरत असे. मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि त्याला अखंड वाचनाची जोड यामुळे अनेक पुस्तकांच्या संपादनात ते अतिशय महत्त्वाच्या सूचना करीत असत.\n", "id": "mar_Deva_55467"} {"text": "दादू पंथ\n\nदादू पंथ हा उत्तर भारतातील एक निर्गुणोपासक धर्मपंथ आहे. त्याला ब्रह्म संप्रदाय, परब्रह्म संप्रदाय किंवा सहज मार्ग अशीही नावे आहेत. दादू दयालने राजस्थानात सांभर येथे १५७३ मध्ये या पंथाची स्थापना केली, असे परशुराम चतुर्वेदी यांचे मत आहे. दादूला वयाच्या अकराव्या–बाराव्या वर्षी एका वृद्ध साधूने उपदेश दिला होता.\n\nदादू पंथ हा कबीर पंथाचाच उपपंथ असल्याचे मानले जाते. वैष्णव संप्रदायातील हा एक सुधारणावादी पंथ असून त्याचे रामानंदी संप्रदायाशी पुष्कळ साम्य आढळते. वैष्णव संप्रदायातील हा एक सुधारणावादी पंथ असून त्याचे रामानंदी संप्रदायाशी पुष्कळ साम्य आढळते. या पंथाचा प्रवर्तक दादूदयाल (सुमारे १५४४–१६०३) हा होय.\n", "id": "mar_Deva_55468"} {"text": "चित्रपटविषयक पुस्तके\n\n१९४० आणि १९५० च्या दशकांत \"न्यू थिएटर', \"बॉम्बे टॉकीज्‌', \"रणजीत', \"मिनर्व्हा',\"हंस' या चित्रसंस्थांनी उत्कृष्ट सिनेमे रसिकांपुढे आणले. त्यानंतर सिनेमाविषयक लेखनाचा दर्जा सुधारत चित्रपटाच्या तंत्राची माहिती वाचायला मिळू लागली. नियतकालिकांमधून परीक्षणे, मुलाखती यांचे सत्र सुरू झाले. सिनेमाचा इतिहास, त्यातले बारकावे, तरलता, संदेश आणि तंत्र हे सामान्य रसिकांपर्यंत पोचवणारी चित्रपट व्यवसायावरील पुस्तके लिहिली जाऊ लागली. अशा पुस्तकांची ही जंत्री :-\n\nहिंदी-मराठी चित्रपट आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी आणि कलावंतांची चरित्रे/आत्मचरित्रे आणि अन्य पुस्तके==\n", "id": "mar_Deva_55469"} {"text": "पेरियार\n\nपेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी (१७ सप्टेंबर, १८७९ - २४ डिसेंबर, १९७३) हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले. तामिळनाडू राज्यात आज पण पेरियार रामसामी यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.पेरियार यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात जस्टीस पार्टीची स्थापना केली.\n", "id": "mar_Deva_55470"} {"text": "दिलवाले\n\nदिलवाले हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान व काजोल ही लोकप्रिय जोडी अनेक वर्षांनतर पुन्हा एकत्र दिसली. वरुण धवन व कृती सनॉन ह्यांच्या देखील दिलवालेमध्ये प्रमुख भूमिका आहेत.\n\n१८ डिसेंबर २०१५ रोजी संजय लीला भन्साळीच्या बहुचर्चित बाजीराव मस्तानीसोबत प्रदर्शित झालेल्या दिलवालेला तिकिट खिडकीवर प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद लाभला.\n", "id": "mar_Deva_55471"} {"text": "रोहित शेट्टी\n\nरोहित शेट्टी हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. रोहित शेट्टीने आजवर अनेक यशस्वी बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्याचा शाहरुख खान व दीपिका पडुकोण ह्यांच्या भूमिका असलेला चेन्नई एक्सप्रेस भारतामधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे.\n", "id": "mar_Deva_55472"} {"text": "हार्ट्‌सफील्ड अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ\n\nपुनर्निर्देशन हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ\n", "id": "mar_Deva_55473"} {"text": "अलास्का एरलाइन्स\n\nअलास्का एरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. वॉशिंग्टन राज्याच्या सिॲटल शहरात मुख्यालय असलेली ही कंपनी अलास्का एर ग्रुपची उपकंपनी आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडातील १००पेक्षा अधिक शहरांना सेवा पुरवणारी ही विमान कंपनी २००४ सालापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.\n", "id": "mar_Deva_55474"} {"text": "चौल-रेवदंडा\n\nचौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.\n", "id": "mar_Deva_55475"} {"text": "मुंबई–पुणे इंटरसिटी एक्सप्रेस\n\nमुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी मुंबईहून सकाळी पुण्याला येते, तसेच सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जाते. सकाळच्या डेक्कन क्वीन ह्या गाडी प्रमाणे ही गाडी सायंकाळी मुंबईसाठी पुणेकरांना सुपर फास्ट गाडी म्हणुन उपयोगी पडते. मुंबई पुणे दरमायान दररोज धावणारया सहा रेल्वे गाड्यांपेकी ही एक गाडी आहे.\n", "id": "mar_Deva_55476"} {"text": "मकालू\n\nमकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखरदेखील 'माउंट एव्हरेस्ट'च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे. १५ मे इ.स. १९५५ रोजी लायोनेल टेरे व जिन कुझी यांची फ्रेंच मोहीम सर्वप्रथम या शिखरावर दाखल झाली. २०१४ साली 'गिरिप्रेमी'च्या संघाने या शिखरावर यशस्वी चढाई केली.\n", "id": "mar_Deva_55477"} {"text": "मानसलू\n\nहिमालयातले मानसलू (उंची ८१६३ मीटर) हे जगातील आठव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.. हे शिखर पश्चिम नेपाळमध्ये आहे. या शिखराचे नाव संस्कृत भाषेतील आहे. स्थानिक नागरिक 'मानसलू'ला 'कुटांग' असे देखील संबोधतात. १९५६ साली जपानच्या तोशियो इमानिशी व ग्यालत्सेन नॉर्बू (शेर्पा) यांनी या शिखरावर पहिली यशस्वी चढाई केली.\n", "id": "mar_Deva_55478"} {"text": "उस्मान खान (सतारवादक)\n\nउस्मान खान (जन्म इ.स. १९४०) हे एक भारतीय सतारवादक आहेत. त्यांचेे पिता आणि गुरू धारवाड घराण्याचे सतारवादक उस्ताद अब्दुल करीम खान यांनी उस्मान खान यांच्या हातात बालपणीच सतार देऊन खूप सराव करून घेतला. उस्मान खान यांचे बंधू रहमत खान, शफीक खान आणि रफीक खान हेही सर्व सतारवादक आहेत.\n\nउस्मान खान यांच्या फ्रान्स येथील शिष्या सिल्व्हिया फार्मिकोनी यांनी खान यांच्या सांगीतिक प्रवासावर 'जर्नी इन ड्रीम' हा माहितीपट तयार केला आहे.\n\nउस्मान खान यांच्या शिष्यांनी २६ डिसेंबर २०१५ या दिवशी पुण्यात सतारवादनाचा जाहीर कार्यक्रम करून त्यांचा अमृतमहोत्सव साजरा केला.\n", "id": "mar_Deva_55479"} {"text": "किसान दिन\n\nकिसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.\n", "id": "mar_Deva_55480"} {"text": "मा.कृ. पारधी\n\nडॉ. माधव कृष्ण पारधी (जन्म : सावनेर, १८ डिसेंबर, इ.स. १९२० किंवा १६-१२-१९१९? - ) हे एक मराठी लेखक आणि समीक्षक आहेत. त्यांचा मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांचा सखोल अभ्यास आहे. मुंबईचे दैनिक नवशक्ति, पुण्याचे सकाळ आणि हेराल्ड व दिल्ली येथील आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग येथे त्यांनी काम केले. ते 'केंद्रीय माहिती सेवा'चे सदस्य होते. इ.स. १९७८मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही पारधी यांचे वृत्तपत्रीय समीक्षालेखन २०१६ सालीसुद्धा चालू आहे.\n\nमा.कृ. पारधी यांचा जन्म सावनेर येथे एका गरीब घराण्यात झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे अतिशय आर्थिक हलाखीत, आई मंजुळाबाईने मोलमजुरी करून माधवला मॅट्रिकपर्यंत कसेबसे शिकविले. पुढील शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे कठीणच होते. सावनेरच्या भालेराव प्रशाळेत मॅट्रिकला पहिले आले. विद्यार्थिदशेपासूनच त्यांना साहित्य/संगीत व नाटकाची आवड होती. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून ताराबाई बुटी, शालेय मित्र मनोहर खेडकर, अनंत पटवर्धन यांसारख्या सुहृदांनी मदतीचा हात दिला.\n\nनागपूरला कुणीही नातलग किंवा ओळखीचे नव्हते. अशा परिस्थितीत लेखक, पत्रकार, साहित्यिक व तरुण भारतचे संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांना आपला मानसपुत्र मानले. दिवसा कॉलेज व रात्री तरुण भारतात काही वेळ नोकरी, असे करीत कॉलेजचे शिक्षण केले. माडखोलकरांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळाला.\n\nत्यानंतर पुढील शिक्षणासाठी पारधी यांनी मुंबई गाठली. मुंबईसारख्या महानगरात शिक्षणासोबतच लेखन/नाटकांच्या तालमी करून ते रात्री पु. रा. बेहेरेंच्या 'नवशक्ती'त काम करीत असत. मनमिळावू स्वभाव व सुप्त गुणांमुळे केशवराव दाते, दाजी पणशीकर, विजय तेंडुलकर, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, डॉ. अंजना मगर इ. मान्यवरांसोबत त्यांची मैत्री झाली. नंतर मात्र नोकरीनिमित्ताने दिल्लीला गेले व दिल्लीतच रमून गेले. कठोर परिश्रम व कुठल्याही नवीन गोष्टीची जिज्ञासा असल्यामुळे ते रागदारी व संगीताकडे वळले. पहाटे उठून तंबोऱ्याच्या तारा छेडत रियाझ करू लागले.\n\nमा.कृ. पारधी यांनी दिल्ली येथील वास्तव्यात २७ वर्षे रंगभूमीवर नट म्हणून कारकीर्द केली.\n\nवयाच्या ५०व्या वर्षी त्यांची पुण्याला बदली झाली. येथे त्यांनी भा.कृ. केळकर यांच्या साहाय्याने महाराष्ट्र सरकारला माहितीकेंद्र स्थापून दिले.\n\nमहाराष्ट्र रंगायतनमधे हिंदी/मराठी नाटके, कथ्यक नृत्याकरिता परीक्षक म्हणून त्यांना बोलावीत असत. सेवानिवृत्त झाल्यावर महराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळात मानसेवी संपादक म्हणून त्यांनी काही दिवस काम केले.\n", "id": "mar_Deva_55481"} {"text": "दत्तात्रेय गोपाळ कर्वे\n\nदत्तात्रेय गोपाळ कर्वे (डिसेंबर २४, १८९८ – डिसेंबर २८, १९६७) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य होते.\n", "id": "mar_Deva_55482"} {"text": "नीलम सक्सेना चंद्रा\n\nनीलम सक्सेना चंद्रा (२७ जून, इ.स. १९६९) ह्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतून लिखाण करणाऱ्या एक भारतीय लेखिका, कवयित्री आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी लिहिलेली इंग्रजी आणि हिंदी पुस्तके ३०हून अधिक आहेत.\n", "id": "mar_Deva_55483"} {"text": "गोवळ\n\nगोवळ हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील गाव आहे. या गावात मानवी संस्कृतीच्या प्रागैतिहासिक काळातील कातळशिल्पे आहेत.\n", "id": "mar_Deva_55484"} {"text": "अविनाश भोसले\n\nअविनाश भोसले,पूर्ण नाव अविनाश निवृत्ती भोसले ( जन्म : १९६०, संगमनेर, अहमदनगर; मूळ गाव तांबवे ता कराड जिल्हा सातारा ) महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम उद्योग व्यावसायिक असून एआयबीएल- अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. अविनाश भोसले हे काँग्रेसचे, माजी वनमंत्री आणि भारती विद्यापीठाचे कुलपती पंतगराव कदम यांचे व्याही आहेत. अविनाश भोसले हे संगमनेर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी या महाविद्यालयास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची देणगी दिली.\n", "id": "mar_Deva_55485"} {"text": "अग्रणी नदी\n\nअग्रणी नदीचा उगम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो. तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाली अहे, असे सांगण्यात येते. या नदीच्या खोऱ्यात एकूण सात पाणलोट क्षेत्रे आहेत. खोऱ्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पाच तालुके (खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, मिरज) आणि कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुका असे सहा तालुके येतात. सांगली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातील १०७ गावे ह्या खोऱ्यात येतात. अग्रणी नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. ती अथणी तालुक्यातील हुल्लगबल्ली गावात जाऊन कृष्णा नदीस मिळते. या नदीला पाणलोटक्षेत्र KR-38 मधून महांकाली नदी नावाची २२.५ किमी लांबीची उपनदी येऊन Agrani River la मिळते.\n", "id": "mar_Deva_55486"} {"text": "मालपाणी उद्योग समूह\n\nमालपाणी उद्योग समूह हा संगमनेर (जिल्हा अहमदनगर) येथील विविध उद्योगांचा समूह आहे. या उद्योग समूहास शंभर वर्षांची परंपरा आहे. ग्रामीण भागात सुरू झालेला आणि संपूर्ण भारतभर व्यापारात भरारी घेणारा उद्योग समूह म्हणून तो ओळखला जातो. \"मालपाणी ग्रुप\" हे या उद्योग समूहाचे अधिकृत नाव आहे. या समूहाचे नाव प्रसिद्ध 'गाय छाप जर्दा' या उत्पादनाशी जोडले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_55487"} {"text": "पलक मुछाल\n\nपलक मुछाल ( ३० मार्च १९९२) ही एक भारतीय गायिका आहे. आपला भाऊ पलाश मुछालसोबत पलक भारतभर संगीताचे कार्यक्रम प्रस्तुत करते व त्यामधून मिळणारी रक्कम आर्थिक आधाराची गरज असलेल्या गरीब व हृदयविकाराचा आजार असलेल्या मुलांच्या इलाजावर खर्च करते.\n\nमुछाल बॉलिवूडमध्ये देखील कार्यरत असून तिने एक था टायगर, आशिकी २, प्रेम रतन धन पायो इत्यादी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.\n", "id": "mar_Deva_55488"} {"text": "पतंजली योगपीठ\n\nपतंजली योगपीठ उत्तराखंडच्या हरिद्वार शहरातील सर्वात मोठी योग संस्था आहे. गुरू पतंजलीचे नाव या संस्थेस दिले असुन. त्याचे उद्देश योग आणि आयुर्वेद, तसेच उत्पादनात आयुर्वेदिक औषधे सराव आणि संशोधन आणि विकास करणे हा आहे. तसेच ते पतंजली विद्यापीठचे मुख्यालय आहे. आचार्य बाळकृष्ण पतंजली योगपीठ सरचिटणीस आहे.\n\nपतंजली योगपीठ कनखल, हरिद्वार पासुन साधारण २० किमी आणि रूरकी पासुन १५ किलोमीटर अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55489"} {"text": "शंकरराव गंगाधर जोशी\n\nशंकरराव गंगाधर जोशी (जन्म :१७ मे १८८७ संगमनेर, अहमदनगर, - ०१ सप्टेंबर १९६९ संगमनेर) हे संगमनेर येथील जुन्या पिढीतील बहुश्रुत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ व द्रष्टे आणि निष्ठावंत देशभक्त होते. ते 'नाना' नावाने परिचित होते. केवळ त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ते लोकमान्य टिळकांचे भक्त आणि अनुयायी होते. तत्कालिन प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि विद्यमान संगमनेर महाविद्यालयाचे मूळ प्रवर्तक आणि संस्थापक होते.\n\nशंकरराव जोशी यांना संगमनेर शहर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण प्रसारक संस्था स्थापन करण्याच्या घटना समितीचे ते पहिले सभासद, नंतर शिक्षण प्रसारक संस्थेचे पहिले सचिव आणि नंतरचे उपाध्यक्ष होते.\n\nस्वातंत्र्यपूर्वकाळात 'विद्यार्थी संसद' स्थापन करून त्याद्वारे विद्यार्थांना लोकशाहीचे भान देण्याचा आणि शिक्षकवर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शिक्षकांमध्ये राष्ट्र्भान जागे करण्यासाठी 'शिक्षक संघटना' स्थापन करण्याचा देशातील पहिला मान शंकरराव जोशी यांच्याकडे जातो. प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि संगमनेर महाविद्यालयाच्या रूपाने अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय उपक्रमांना त्यांनी चालना दिली. लेखन, चिंतन आणि चळवळी यांनी त्यांचे जीवन भारलेले होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते, लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि प्रखर राष्ट्रभक्त होते.\n\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, म. गांधी, साने गुरुजी, पैसा फंडचे अध्यक्ष अंताजी दामोदर काळे यांच्या सभा संगमनेर येथे व्हाव्यात, राष्ट्रभक्तीविषयी लोकजागृती व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रके छापण्यातील आणि ते वाटण्यातील अडचणी ध्यानात येताच स्वतःचा छपखाना काढणारे ते अहमदनगर जिल्ह्यातील पहिले राष्ट्रभक्त होते.\n", "id": "mar_Deva_55490"} {"text": "सलिनास नदी\n\nसलिनास नदी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मोठी नदी आहे. ला पांझा पर्वतरांगेत उगम पावून ही नदी मध्य कॅलिफोर्नियातून साधारण वायव्य दिशेस वाहते. हिची लांबी २७० किमी आहे. सलिनास खोऱ्यातून वाहत ही नदी माँटेरेच्या आखातात पॅसिफिक समुद्रास मिळते. या नदीकाठी सलिनास, सोलेदाद, पासो रोब्लेस ही शहरे आहेत.\n", "id": "mar_Deva_55491"} {"text": "कालिंपाँग\n\nकालिंपॉंग हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक पर्यटनस्थळ आहे. कालिंपॉंग उत्तर बंगालमध्ये हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून ते दार्जीलिंगपासून ५० किमी अंतरावर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकला सिलिगुडीसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ३१ ए कालिंपॉंगमधूनच जातो. न्यू जलपाईगुडी हे भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक येथून ७० किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55492"} {"text": "गोपीनाथ तळवलकर\n\nगोपीनाथ गणेश तळवलकर (जन्म : २९ नोव्हेंबर १९०७; - ७ जून]२०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबऱ्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण 'गोपीनाथ' या टोपणनावाने केलेले आहे.\n\nआकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत.\n", "id": "mar_Deva_55493"} {"text": "रेडिओ दीर्घिका\n\nकाही दीर्घिका रेडिओ वर्णपटात अतिशय तेजस्वी असतात. अशा दीर्घिकांना रेडिओ दीर्घिका म्हणतात. रेडिओ दीर्घिका आणि त्यांचे नातेवाईक क्वेसार अशाप्रकारच्या सक्रिय दीर्घिका आहेत ज्या रेडिओ तरंगलांबींमध्ये अतिशय तेजस्वी असतात. रेडिओ दीर्घिकांची तेजस्विता १० मेगाहर्ट्‌झ ते १०० गिगाहर्ट्‌झ या वारंवारतांदरम्यान १०३९ वॅट पर्यंत असू शकते. रेडिओ दीर्घिकांमधील रेडिओ उत्सर्जन सिंक्रोट्रॉन प्रक्रियेमुळे निर्माण होते. रेडिओ दीर्घिकांच्या जवळपास सर्व यजमान दीर्घिका लंबवर्तुळाकार दीर्घिका असतात. सक्रिय दीर्घिकांच्या केंद्रस्थानी असणारे प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर रेडिओ दीर्घिकांना उर्जा पुरवते असे मानले जाते.\n", "id": "mar_Deva_55494"} {"text": "खोपोली रेल्वे स्थानक\n\nखोपोली हे रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. खोपोली हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील अखेरचे स्थानक आहे. येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कर्जत-कल्याणमार्गे दररोज ६ उपनगरी गाड्या सुटतात.\n", "id": "mar_Deva_55495"} {"text": "द स्मर्फ्स\n\nद स्मर्फ्स (फ्रेंच:ल श्ट्रूम्फ्स; डच:डि स्मर्फेन) ही बेल्जियन रेखाचित्र आणि दूरचित्रवाणीमालिका आहे. स्मर्फ हे काल्पनिक मानवसदृश छोटे निळे प्राणी असून त्यांच्या एका वसाहतीवर या मालिका केन्द्रित आहेत. यात शंभरापेक्षा अधिक वेगवेगळ्या स्मर्फचे चित्रण आहे. हे प्राणी जंगलात कुत्र्याच्या छत्रीगत असलेल्या घरांतून राहतात.\n\nयाची सुरुवात रेखाचित्र मालिका स्वरूपात पिएर कुलिफोर्डने पेयो या टोपणनावानिशी ल श्ट्रूम्फ्स या नावाने केली.\n", "id": "mar_Deva_55496"} {"text": "स्कूबी डू\n\nस्कूबी डू किंवा स्कूबी-डू एक अमेरिकन रेखाचित्र आणि दूरचित्रवाणी मालिका आहे. यात फ्रेड जोन्स, डॅफ्ने ब्लेक, वेल्मा डिंकली आणि नॉर्व्हिल रॉजर्स तथा शॅगी हे चार टीनएजर आणि त्यांचा स्कूबी-डू नावाचा ग्रेट डेन प्रकारचा कुत्रा रहस्ये उलगडतात. अमानवी प्राणी असलेली रहस्ये उलगडताना हे पाचही जण अनेक गोंधळ करतात परंतु शेवटी त्यांना नेहमी यश मिळते.\n\nया मालिकेची सुरुवात इ.स. १९६९मध्ये स्कूबी-डू, व्हेर आर यू! या नावाने झाली. तेव्हापासून ही मालिका सतत प्रकाशित होत आहे. ज्यो रुबी आणि केन स्पियर्सने सुरुवातीस लेखन केलेली ही मालिका हॅना-बार्बेरा प्रॉडक्शन्स या संस्थेन प्रकाशित केली होती.\n", "id": "mar_Deva_55497"} {"text": "बहावलपूर\n\nबहावलपूर () हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. बहावलपूर शहर पश्चिम पंजाब प्रांताच्या दक्षिण भागात लाहोरच्या ४३० किमी नैऋत्येस तर कराचीच्या ८३० किमी ईशान्येस स्थित आहे. २०१५ साली सुमारे १०.७ लाख लोकसंख्या असलेले बहावलपूर पाकिस्तानमधील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n", "id": "mar_Deva_55498"} {"text": "चार्ल्स कॉर्नवॉलिस\n\nचार्ल्स कॉर्नवॉलिस, कॉर्नवॉलिसचा पहिला मार्केस (३१ डिसेंबर, इ.स. १७३८ - ५ ऑक्टोबर, इ.स. १८०५) हा ब्रिटिश लश्करी आणि वसाहती अधिकारी होता. अमेरिकन क्रांतीदरम्यान हा अमेरिकेतील ब्रिटिश सेनापती होता. यॉर्कटाउनच्या लढाईत याने हार झाल्यावर शरणागती पत्करली होती. यानंतर अमेरिकन क्रांती संपल्यातच जमा होती.\n\nकॉर्नवॉलिसने भारत आणि आयर्लंडमध्येही लश्करी आणि मुलकी अधिकाऱ्याचे काम केले. तर भारतात कॉर्नवॉलिस कोड आणि पर्मनंट सेटलमेंट हे कायदे त्याने पारित केले.\n\nइ.स. १७८१मध्ये कॉर्नवॉलिसला भारतात गव्हर्नर जनरल आणि सरसेनापती म्हणून पाठवले गेले. तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात याने ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करून टिपू सुलतानचा पराभव केला.\n\nआयर्लंडमध्ये मुलकी अधिकारी असताना तेथे त्याने ॲक्ट ऑफ युनियन हा महत्त्वाचा कायदा पारित केला.\n", "id": "mar_Deva_55499"} {"text": "वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी\n\nवैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी (इंग्रजी: Cosmic Microwave Background) हे विश्वामध्ये सगळीकडे पसरलेले उष्णता प्रारण आहे. पारंपरिक दृश्य वर्णपटातील दुर्बिणीने आकाशात पाहिले, की काही ठिकाणी तारे, दीर्घिका दिसतात व इतरत्र अंधार दिसतो. पण पुरेश्या संवेदनशील रेडिओ दुर्बिणीने पाहिले असता सर्व दिशांना जवळपास समान तीव्रतेचा मंद प्रकाश दिसतो., ज्याचा तारे व दीर्घिकांशी संबंध नाही असा हा प्रकाश म्हणजेच वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण आहे. या प्रकाशाची तीव्रता मायक्रोवेव्ह तरंगलांबींमध्ये सर्वात जास्त आहे. अमेरिकन रेडिओ खगोलशास्त्रज्ञ आर्नो पेंझियाज आणि रॉबर्ट विल्सन यानी अनपेक्षितपणे १९६४ साली या प्रारणाचा शोध लावला. या शोधासाठी त्यांना १९७८ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.\n\nवैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण हे विश्वाच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळातील शिल्लक राहिलेले प्रारण आहे. हे प्रारण हा महास्फोट सिद्धान्ताचा पुरावा मानला जातो. विश्व अगदी सुरुवातीच्या काळात म्हंणजे ताऱ्यांच्या व ग्रहांच्या निर्मितीच्या आधी, अतिशय घन व उष्ण होते आणि ते हायड्रोजन प्लाझ्माच्या धुक्याने व एकसारख्या तीव्र प्रारणाने भरले होते. जसे विश्व प्रसरण पावले, तसे हायड्रोजन प्लाझ्मा आणि प्रारण थंड होत गेले. विश्व पुरेसे थंड झाल्यावर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र आले व हायड्रोजन अणू तयार झाले. हे अणू भोवतालचे औष्णिक प्रारण शोषू शकत नव्हते. त्यामूळे विश्व अपारदर्शक धुक्याऐवजी पारदर्शक बनले. हे प्रारण म्हणजे वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण पुढे विश्वामध्ये प्रसार पावत राहिले. जसे विश्व प्रसरण पावले, तसे त्याची तीव्रता व ऊर्जा कमी होत गेली.\n\nवैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीचे अचूक मोजमाप विश्वनिर्माणशास्त्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण विश्वाच्या प्रत्येक मॉडेलला या प्रारणाचे स्पष्टीकरण देता आलेच पाहिजे. वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाचा वर्णपट २.७२५४८ ± ०.०००५७ केल्व्हिन या तापमानाचा औष्णिक ब्लॅक बॉडी वर्णपट आहे.\n", "id": "mar_Deva_55500"} {"text": "शशिकांत पुनर्वसू\n\nशशिकांत पुनर्वसू तथा मोरेश्वर शंकर भडभडे (३० सप्टेंबर, इ.स. १९१३:पुणे, भारत- ??) हे एक मराठी कथालेखक होते. त्यांनी काही प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. ते जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होते व पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अध्यापक होते. त्यांच्या पत्‍नी कमलाबाई भडभडे या पुण्यातील हुजूरपागा शाळेत शिक्षिका होत्या. शशिकांत पुनर्वसूंची बहीण लीला भडभडे या शांता शेळके यांच्या शाळामैत्रीण होत्या.\n\nपुनर्वसूंच्या कथांमध्ये पुण्यातील पांढरपेशा ब्राह्मणी संस्कृतीचे चित्रण प्रामुख्याने होत असले, तरी त्यांच्या कथा तशाच संस्कृतीचेव चित्रण करणाऱ्या य.गो. जोशी किंवा श्री.ज. जोशी यांच्या कथांपेक्षा वेगळ्या असत. त्या कथांमध्ये शालेय विश्वातल्या घडामोडी असत तर कधी साम्यवादी विचारसरणी डोकावे. ते शनिवारवाड्यानजीकच्या फुटक्या बुरुजापाशी राहत असत आणि पुण्यातील सदाशिव पेठेचा उल्लेख त्यांच्या कथांत वारंवार येई. त्यांचे लेखन अत्यंत गंभीरपणे, मनःपूर्वक केलेले असे, त्यात सूक्ष्मता, सूचकता आणि संयम होता. काव्यात्म आर्ततेचा एक सूर त्यांच्या कथांतून तरळत असे. अनुराधा विप्रदास, बाबा राजहंस अशी जरा वेगळी नावे त्यांच्या कथांत येत. त्याछ्या कथाटून त्यांची संगीताची जाणकारी, चित्रकलेची आवड, लहान मुलाबद्दल त्यांना वाटणारे वात्सल्य जाणवत असे.\n\nशशिकांत पुनर्वसू यांच्या कथा सत्यकथा मासिकात प्रकाशित होत. पुण्यात एक कथाकार मंडळ सुरू झाले होते. पंडित महादेवशास्त्री जोशी, श्री.ज. जोशी, दि.बा. मोकाशी, अरविंद गोखले, वसुंधरा पटवर्धन, मंगेश पदकी, सरिता पदकी, कमला फडके यांसारखे कथालेखक आठ पंधरा दिवसातून एकदा तिथे भेटत. शशिकांत पुनर्वसू त्या मंडळाचे सदस्य होते. या मंडळाने एकदा खंडाळ्याला सहल नेली. त्या सहलीचा पुनर्वसूंनी लिहिलेला प्रवासवृत्तान्त 'ऊब आणि गारठा' या नावाखाली सत्यकथेत प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच शाशिकांत पुनर्वसू यांचे झोपेत हृदयक्रिया बंद पडून निधान झाले. त्यांच्या निधनानंतर श्री.ज. जोशी, शं.ना. नवरे, सरिता पदकी यांचे पुनर्वसूंबद्दलचे लेख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होते.\n", "id": "mar_Deva_55501"} {"text": "सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (संगमनेर)\n\nसर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (स्थापना १८९६ ), अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील गोखले एज्युकेशन संस्थेने चालविलेली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_55502"} {"text": "सर दिनशॉ माणिकशॉ पेटीट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर\n\nपुनर्निर्देशन सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (संगमनेर)\n", "id": "mar_Deva_55503"} {"text": "बाबासाहेब देशमुख\n\nबाबासाहेब देशमुख हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शाहीर होते. त्यांचा \"गड आला पण सिंह गेला...\" हा सेनानी तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा महाराष्टात प्रसिद्ध आहे. तसेच शिवजन्म,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म, स्वराज्याची स्थापना, अफजलखान वध, बाजी प्रभू देशपांडे, आग्ऱ्याहून सुटका, सुरतेची लूट, राज्याभिषेक, क्रांतिसिंह नाना पाटील, उमाजी नाईक, राजारामबापू पाटील आणि अनेक पोवाडे प्रसिद्ध आहेत!\n\nआधी नमन महाराष्ट्राला, ज्ञानेश्वरांना, गुरूमाऊलीला, तुकाराम महाराज, गाडगे बाबांच्या गुरूचरणाला !\n\nहा बाबासाहेबांचा पोवाडा असून, सहसा त्यांच्या पोवाड्याने नेहमीच शिवजयंतीची सुरुवात होत असते. शिवकाळ हा त्यांच्या चिंतनाचा विषय, पण त्यांची लेखणी निव्वळ इतिहासातच कधी रमली नाही, अनेक व्यक्तींवर त्यांनी पोवाडे गायले. त्यांनी गायलेला प्रत्येक पोवाडा महाराष्ट्राने डोक्यावर जरीपटका मिरवावा तसा मिरवला. काळजाला भिडणारा आवाज, मंत्रमुग्ध करणारी गायनशैली जणू साक्षात शिवकाळच समोर उभी करते. \"मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, शाहीर देशमुख गातो पोवाड्याला...' अशी पहाडी आवाजातील तान एकेकाळी महाराष्ट्रभर गर्जत होती.\n\nसन १९७०-८० चे दशक हा टेपरेकॉर्डर व स्पीकर गावोगावी पोचण्याचा कालखंड. नेमक्या याच वेळी बाबासाहेबांनी असंख्य चैतन्य निर्माण करणारे पोवाडे गायले आणि त्यांचा विलक्षण प्रसार झाला. सांगली जिल्ह्याच्या ज्ञात शाहिरीची परंपरा पठ्ठे बापुरावांपासून सुरू होते. यानंतर झालेले सुप्रसिद्ध शाहीर - ग. द. दीक्षित, र.द. दीक्षित, बापूराव विभूते, रमजान बागणीकर, अण्णा भाऊ साठे, पिराजीराव सरनाईक, अंबुताई बुधगावकर यांच्या तळपत्या शाहिरीचा वारसा बाबासाहेबांनी केवळ जोपासलाच नाही तर त्याला आधुनिक रूप व तंत्र देऊन पोवाडा वेगळ्या उंचीवर नेला. सांगली जिल्ह्याच्या, वाळवा तालुक्यातला, मालेवाडी गावातला हा शाहीर पाहता पाहता राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख झाला!\n\nयाच परंपरेत पुढे शाहीर शंकरराव निकम, संजीवन पाटील, राम सावंत, हरिभाऊ पवार, मु. वा. कुलकर्णी (पेठ), बाळ जगताप, आनंदराव सूर्यवंशी, बाळ गायकवाड, रंगराव मेथे, शंकरराव आंबी, पांडुरंग आरगे (तुंग), गहिनीनाथ देशमुख, नामदेव माळी (आळसंद) असे अनेक मोठे शाहीर सांगलीने महाराष्ट्राला दिले. महाराष्ट्राचे भूषण असलेली शाहिरीची परंपरा सांभाळणं आवश्यक आहे. असे त्यांचे म्हणणे असे.\n", "id": "mar_Deva_55504"} {"text": "शमा भाटे\n\nशमा भाटे (जन्म: बेळगाव, ६ ऑक्टोबर १९५०) या एक कथ्थक नृत्यांगना आहेत. गुरू रोहिणी भाटे यांच्या त्या स्नुषा आणि त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आहेत. त्यांची नृत्यातील कारकीर्द सुमारे ३५ वर्षांची आहे. त्या वयाच्या चौथ्या वर्षापासून कथक नृत्य करत आहेत. त्या कथक नृत्याचे शिक्षण देतात. तसेच कथक नृत्यांचे दिग्दर्शनसुद्धा करतात. त्यांनी कथक नृत्याच्या प्रसारासाठी नादरूप अकादमीची पुण्यात स्थापना केलेली आहे.\n", "id": "mar_Deva_55505"} {"text": "वृषाली किन्हाळकर\n\nडॉ. वृषाली किन्हाळकर या मराठवाड्यातील एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. त्यांच्या दोन कवितासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वृषाली किन्हाळकर यांचे मला उमगलेले अध्यात्म हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये दर बुधवारी प्रकाशित होत असे. तसेच त्यांनी दै. पुण्यनगरी, दिव्य मराठी व लोकसत्तामध्ये विपुल लेखन केले आहे.\n\nत्यांचे पती डॉ. माधवराव किन्हाळकर हे भोकर मतदारसंघातून निवडले जाणारे आमदार तसेच माजी गृहराज्यमंत्री आहेत.\n\nडॉ. किन्हाळकर या अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय मेडिकल कॉलेजमधून स्नातक झालेल्या स्‍त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या नांदेड येथे वैद्यकव्यवसाय करतात.\n", "id": "mar_Deva_55506"} {"text": "रॉयल ऑपेरा हाऊस (मुंबई)\n\nऑपेरा हाऊस मुंबईच्या गिरगाव भागात सॅंडहर्स्ट पुलाजवळील देखणी इमारत आहे. जहांगीर फ्रामजी काकरा आणि मॉरिस बॅंडमन यांच्या प्रयत्‍नांतून हे ऑपेरा हाऊस नावाचे नाट्यगृह उभारण्यात आले होते. या इमारतीसाठी तेव्हा साडे सात लाख रुपयांचा खर्च आला होता. १९१२मध्ये पाचव्या किंग जॉर्जने या वास्तूला रॉयल अशी उपाधी वापरण्याची परवानगी दिली.\n\nऑपेरा हाऊसमध्ये बालगंधर्वांपासून ते राज कपूर, लता मंगेशकर अशा अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. येथील पहिला कार्यक्रम १६ ऑक्टोबर, इ.स. १९११ रोजी झाला होता. चित्रपटांची लोकप्रियता वाढल्यानंतर नाटकांना आणि संगीत कार्यक्रमांखेरीज येथे चित्रपट दाखवण्याची सोय करण्यात आली. त्यावेळी याचे न्यू ऑपेरा हाऊस करण्यात आले. कालांतराने चित्रपटांची लोकप्रियताही कमी झाली आणि १९९१मध्ये ऑपेरा हाऊसला कठीण दिवस आले. तरीही या इमारतीचा कायापालट करून परत तिला मूळचे भव्यदिव्य स्वरूप देण्याचे प्रयत्‍न नव्याने सुरू झाले.\n\n१९५२ मध्ये गोंडलच्या महाराजांनी ही वास्तू खरेदी केली. या वास्तूची मालकी त्यांचा मुलगा ज्योतेंद्रसिंह यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी २००९मध्ये या वास्तूला पुन्हा लोकांसाठी, कलाप्रेमींसाठी, कलाकारांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी असून सतीश धुपेलिया हे स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत.\n\nरॉयल ऑपेरा हाऊसचे नूतनीकरण हे जबरदस्त आव्हान होते. या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी नेमणूक करण्यात आलेले कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा सांगतात की, 'या वास्तूच्या बांधकामाला मोठा धोका निर्माण झाला होता. याच्या भिंतींमधून अनेक लहान-मोठी झाडे डोकवायला लागली होती. हा प्रकल्प हाती घेण्यासाठी कोणीही स्ट्रक्चरल इंजीनिअर तयार नव्हता. अखेर सतीश धुपेलिया यांनी हे आव्हान स्वीकारले. कमानींना आधार द्यावा लागला. स्टील गंजून गेले होते. छत दुरुस्त करण्यात आले. २०१२ साली ही वास्तू वर्ल्ड मॉन्युमेंट वॉचलिस्टच्या धोकादायक अवस्थेतील इमारतींच्या यादीत होती. आता ती सुरक्षित स्थितीत आहे.\n", "id": "mar_Deva_55507"} {"text": "संगमनेर (निःसंदिग्धीकरण)\n\nसंगमनेर हा लेख अहमदनगर जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाचे शहर संगमनेर याबद्दल आहे. संगमनेर, (भोर) जिल्हा पुणे संगमनेर, (दिंडोरी) जिल्हा नाशिक संगमनेर, (बार्शी) जिल्हा सोलापूर\n", "id": "mar_Deva_55508"} {"text": "प्रताप तत्त्वज्ञान केंद्र\n\nप्रताप तत्त्वज्ञान केंद्र हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे तत्त्वज्ञान या विषयाचे भारतीय पातळीवरील अभ्यास केंद्र आहे. ते श्रीमंत प्रतापशेठ यांनी जुलै १९१६ मध्ये स्थापन केले. ते सध्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी जोडलेले आहे. २०१६ हे केंद्राचे शताब्दी वर्ष आहे. हे केंद्र पुणे विद्यापीठाशी जोडले गेले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना १९९० च्या दशकात झाल्यानंतर ते ०७ जून १९९३ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे सोपविण्यात आले.\n\nशताब्दी वर्षात तत्त्वज्ञानासंदर्भात विविध उपक्रम राबविण्यासाठी अभ्यासकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.\n\nसाने गुरुजी हे या केंद्राचे विद्यार्थी होते, त्यांनी येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.\n", "id": "mar_Deva_55509"} {"text": "श्रीमंत प्रतापशेठ\n\nश्रीमंत प्रतापशेठ (जन्म : ११ डिसेंबर १८७९, - २४ डिसेंबर १९६५ )हे अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील दानशूर उद्योगपती होते. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ही त्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची संस्था आहे.\n", "id": "mar_Deva_55510"} {"text": "तत्त्वज्ञान मंदिर (मराठी त्रैमासिक)\n\nतत्त्वज्ञान मंदिर (मराठी त्रैमासिक) हे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र या तत्त्वज्ञान विषयाला वाहिलेल्या अभ्यासकेंद्राचे प्रकाशन आहे. या त्रैमासिकाचा पहिला अंक जुलै-सप्टेंबर १९१९ या काळाचा आहे.\n\n\"तत्त्वज्ञान मंदिर\" या त्रैमासिकासोबत \"फिलॉसॉफीकल क्वार्टरली\" हे इंग्लिश त्रैमासिकही या संस्थेतून दीर्घकाळ प्रसिद्ध होत होत होती. पुणे विद्यापीठाने कार्यभार स्वीकारल्यानंतर ही प्रकाशने पुणे विद्यापीठाशी जोडली गेली. पुणे विद्यापीठाशी जोडले गेल्यावर \"तत्त्वज्ञान मंदिर\" हे परामर्श या नावाने प्रसिद्ध झाले तर \"फिलॉसॉफीकल क्वार्टरली\" हे \"इंडियन फिलॉसॉफीकल क्वार्टरली\" या नावाने प्रसिद्ध झाले. आता, जून १९९३ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या केंद्राचा स्वीकार केल्यानंतर ही प्रकाशने पुन्हा पूर्वीच्याच नावाने प्रसिद्ध होत आहेत.\n", "id": "mar_Deva_55511"} {"text": "रैला ओडिंगा\n\nरैला अमोलो ओडिंगा (७ जानेवारी, इ.स. १९४५ - ) हा केन्याचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा पहिल्यांदा केन्याच्या संसदेत १९९२ च्या निवडणुकीत लंगाटाचा खासदार म्हणून निवडून गेला. हा २००१-२००२ दरम्यान केन्याचा उर्जामंत्री तर २००३-२००५ दरम्यान तेथील रस्ते, जाहीर बांधकाम आणि घरकुलमंत्री होता. २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा विरोधी पक्षांकडून उमेदवार होता. निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात दंगेधोपे व जाळपोळ झाल्यानंतर ओडिंगाने पंतप्रधान ग्रहण केले. याला अग्वांबो (गूढ माणूस), टिंगा, बाबा, राव आणि जाकोम या नावांनीही ओळखले जाते.\n", "id": "mar_Deva_55512"} {"text": "काशीबाई बाजीराव भट\n\nकाशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते. ११ मार्च, १७२०ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.\n\nविवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले. बाळाजी बाजीराव पेशवे रामचंद्र रघुनाथराव पेशवे जनार्दन\n", "id": "mar_Deva_55513"} {"text": "हुमायून अब्दुलअली\n\nहुमायून अब्दुलअली (मे १९, १९१४, कोबे, जपान - जून ३, २००१, मुंबई, भारत) भारतीय निसर्गवादी, पक्षिविद्यातज्‍ज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ते आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ होते. भारताचे \"पक्षिपुरुष\" म्हणून ओळखले जाणारे पक्षिविद्यातज्ज्ञ सलीम अली यांचे ते चुलत भाऊ होते. त्या काळच्या इतर निसर्गतज्ज्ञांप्रमाणे त्यांनाही सुरुवातीला शिकारीत रस होता. त्यांचे मुख्य योगदान पक्षी संग्रहांवर आधारित होते, विशेषतः बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये जिथे त्यांच्या आयुष्यातील बहुतांश काम केले.\n", "id": "mar_Deva_55514"} {"text": "अहिल्यानगरी एक्सप्रेस\n\nअहिल्यानगरी एक्सप्रेस किंवा अहिल्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे ची मेल/एक्सप्रेस गाडी मध्यप्रदेशच्या इंदूर पासून केरळची राजधानी त्रिवेंद्रम पर्यंत धावणारी गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.\n", "id": "mar_Deva_55515"} {"text": "प्रारण\n\nभौतिकशास्त्रामध्ये प्रारण (इंग्रजी: radiation) म्हणजे ऊर्जेचे अवकाशातील किंवा भौतिक माध्यमातील लहर किंवा कणांच्या स्वरूपातील उत्सर्जन किंवा प्रसारण होय. प्रारणाला कोणतेही माध्यम लागत नाही . प्रारणाच्या स्वरूपात सूर्यापासून पृथ्वीला उर्जा मिळते .\n", "id": "mar_Deva_55516"} {"text": "उष्णता प्रारण\n\nद्रव्य माध्यमाशिवाय होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णता प्रारण (इंग्रजी: thermal radiation - थर्मल रेडिएशन) असे म्हणतात. उष्णता प्रारण हे घन, द्रव वा वायू पदार्थापासून, त्यांच्या तापमानामुळे तरंगरूपी ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. हे उष्णता तरंग विद्युतचुंबकीय तरंगच असतात. मॅक्सवेल यांच्या सिद्धांताप्रमाणे विद्युतचुंबकीय क्षेत्रांचा परिणाम म्हणून तरंग निर्माण होतात; अशा तरंगांच्या प्रसाराची दिशा, विद्युत क्षेत्र व चुंबकीय क्षेत्र एकमेकांशी काटकोन करतात. वास्तविक उष्णता प्रारणाच्या विस्तारात सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटाचा म्हणजे रेडिओ तरंगांपासून ते अवरक्त किरण, दृश्य प्रकाश, अतिनील किरण, क्ष-किरण व गॅमा किरण (अंत्यंत लहान तरंगलांबीचे विद्युतचुंबकीय तरंग) यांच्यापर्यंतच्या भागांचा समावेश होतो. तथापि पृथ्वीवरील बहुतेक उष्ण पदार्थापासून मिळणारे उष्णता प्रारण बहुशः अवरक्त भागातीलच असते . ताऱ्याचे तापमान त्या मानाने अत्युच्च असल्यामुळे त्यांच्या तापमानानुसार त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्रारणाच्या वर्णपटाचा विस्तार कमी अधिक असतो.\n", "id": "mar_Deva_55517"} {"text": "अवध आसाम एक्सप्रेस\n\n१५९०९/१५९१० अवध आसाम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी आसाम राज्याच्या दिब्रुगढ शहराला राजस्थानमधील लालगढ ह्या गावासोबत जोडते. उत्तर पूर्व सीमा रेल्वे विभागाद्वारे चालवली जाणारी ही गाडी रोज धावते व ३,०३७ किमी अंतर ६७ तास व १५ मिनिटात पार करते.\n\nआजच्या घडीला अवध आसाम एक्सप्रेस भारतामधील सर्वाधिक अंतर कापणारी दैनंदिन सेवा आहे. ही गाडी आसाम, नागालॅंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब, आणि राजस्थान या ९ राज्यांमधून धावते. उत्तर प्रदेशाच्या अवध भागातून ही गाडी धावत असल्यामुळे तिला अवध आसाम एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_55518"} {"text": "लापक्षी\n\nलापक्षी हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील लहानसे खेडे आहे. हे हिंदुपूर पासून पूर्वेस १५ कि मी आहे. लापक्षी आहे गाव ऐतिहासिक आणि पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.\n", "id": "mar_Deva_55519"} {"text": "हिंमतलाल मगनलाल शाह\n\nहिंमतलाल मगनलाल शाह (१५ ऑगस्ट, इ.स. १९०७ - इ.स. १९८२:संगमनेर) हे संगमनेर येथील वकील, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. ते शिक्षण प्रसारक संस्थेचे एक प्रवर्तक आणि कार्याध्यक्ष होते. हे संगमनेरचे नगराध्यक्ष होते तसेच तेथील श्वेतांबर जैन मंदिराचे ते विश्वस्त होते. संगमनेर महाविद्यालय नावारूपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी १९३८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\n\nव्यवसाय हे उपजीविकेचे साधन असतेच पण ते त्याहून अधिक समाजसेवेचे प्रभावी साधन असते, तसेच व्यवसायाला सामाजिक बांधिलकी असलीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. . त्यामुळे व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक व राजकीय कार्याशी संपर्क ठेवला. वकीलीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली. नवोदित वकिलांना योग्य मार्गदर्शन, गरजू गरीबांना मोफत कायदेविषयक सल्ला, शैक्षणिक मदत त्यांनी केली.\n\nसंगमनेर महाविद्यालयाच्या रूपाने त्यांनी अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर-अकोले तालुक्यात महत्त्वाचे शैक्षणिक कार्य केले. शिक्षण प्रसारक संस्थेची प्रगती हे त्यांचे ध्येय होते. या महाविद्यालयाच्या द्वारा शहराच्या वैभवात भर पडावी, परिसराचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास व्हावा ही त्यांची तळमळ होती.\n\n१९ जून, इ.स. १९६१ रोजी महाविद्यालय सुरू करताना सरस्वती पूजन समारंभाचे अध्यक्ष या नात्याने ते उपस्थित विद्यार्थिवर्ग व नागरिक यांना म्हणाले, \"तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही हे सारे करीत आहोत. आपल्या दिव्य यशाने तुम्ही आपल्या कुटुंबाला, संस्थेला, शहराला व राष्ट्राला ललामभूत ठराल, असा आमचा विश्वास आहे. ज्ञानाची गंगोत्री तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य जनतेने केले. त्याचा विपुल फायदा घ्या\"\n", "id": "mar_Deva_55520"} {"text": "सु.रा. चुनेकर\n\nप्रा. डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर (२७ एप्रिल १९३६ – १ एप्रिल २०१९) हे मराठी समीक्षक, संपादक आणि मराठी वाङ्मय सूचीकार होते. ते संगमनेर महाविद्यालय येथे तसेच मराठी विभाग, पुणे विद्यापीठात प्राध्यापक होते. एम.ए.च्या परीक्षेत ते मराठी-संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधास १९६३-६४ साली पारितोषिक मिळाले. त्यांनी विविध ग्रंथ संपादित केले असून अनेक वाङ्ममयीन नियतकालिकांत संशोधनपर व समीक्षात्मक लेखन केले आहे. ते 'मराठी विश्वकोश', 'मराठी वाङमयकोश' यांचे लेखक होते.' मराठी संशोधन पत्रिके'चे ते संपादक होते. शिक्षण प्रसारक संस्थेच्या 'दर्शन' या ग्रंथाचे ते मुख्य संपादक होते.\n\nसाहित्य संशोधनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणारी 'सूचीनिर्मिती' ही अभ्यासकांसाठी मोठीच सोय असते आणि अशा अनेक सूचींची सूची तयार करण्याचे महत्त्वाचे काम चुनेकर यांनी केले. सुमारे पावणेसातशे सूचींमधून किमान तीस-पस्तीस हजार नोंदी संकलित करून एक मौलिक संदर्भसाहित्य त्यांनी उपलब्ध करून दिले.\n", "id": "mar_Deva_55521"} {"text": "वासुकाका जोशी\n\nवासुदेव गणेश जोशी (एप्रिल २८, इ.स. १८५६; धोम, महाराष्ट्र - जानेवारी १२, इ.स. १९४४) (ऊर्फ वासुकाका जोशी) हे एक स्वातंत्र्यसैनिक होते.\n\nते लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व विष्णूशास्त्री चिपळूणकरांनंतर चित्रशाळेचे विश्वस्त होते.\n", "id": "mar_Deva_55522"} {"text": "डेव्हिड बोवी\n\nडेव्हिड रॉबर्ट जोन्स तथा डेव्हिड बोवी (८ जानेवारी, इ.स. १९४७:लंडन:इंग्लंड - १० जानेवारी, इ.स. २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हा इंग्लिश गीतकार, संगीतकार, गायक, चित्रकार आणि अभिनेता होता. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला बोवी रॉक संगीतातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातो.\n", "id": "mar_Deva_55523"} {"text": "ताज क्लब हाऊस (चेन्नई)\n\nताज क्लब हाऊस हे भारतातील ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेन्नई शहरातील ४थे हॉटेल आहे. याचे आधीचे नाव ताज माऊंट रोड होते. हे पंचतारांकित आरामदायी हॉटेल चेन्नईतील क्लब हाऊस रोडवर, ताज ग्रुपच्याच ताज कनेमारा हॉटेलच्या दुसऱ्या बाजूस आहे. ताज ग्रुपची चेन्नईमधील इतर होटेले - ताज कोरोमंडल, द गेटवे हॉटेल आणि ताज फिशरमन्स कोव्ह अशी आहेत. हे होटेल ताज जीव्हीके हॉटेल्स आणि रिझॉर्ट्‌स लिमिटेडच्या मालकीचे आहे. या हॉटेलच्या बांधकामासाठी १.६ कोटी रुपये इतका खर्च झाला होता. हॉटेलचे उद्‌घाटन २००८ सालच्या डिसेंबरमध्ये झाले. हॉटेलचा आराखडा मॅकेन्झी डिझाइनफेज हॉस्पिटॅलिटीचे टॉम कॅटॅलो यांनी केला आहे.\n", "id": "mar_Deva_55524"} {"text": "राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद\n\nराष्ट्रीय बंधुता परिषद ही ६ डिसेंबर १९८९रोजी स्थापन झालेल्या सम्यक सहकार आंदोलन या संस्थेतून निर्माण झालेली एक साहित्यिक संस्था आहे. 'गर्वसे कहो हम बंधू हैं' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. संस्थेच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. या बंधुता साहित्य परिषद नावाच्या संस्थेने आजवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, आम्ही भारतीय साहित्य संमेलन, राजर्षी शाहू महाराज साहित्य संमेलन, कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन, संत गाडगे महाराज साहित्य संमेलन, साने गुरुजी साहित्य संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, तथागत भगवान गौतम बुद्ध साहित्य संमेलन, संत साहित्य साहित्य संमेलन, स्त्री साहित्य साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन, विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, आदी संमेलने भरवली आहेत.\n\nही संस्था दरवर्षी राजर्षी शाहू न्याय पुरस्कार नावाचा एक पुरस्कार देते. २०१६ सालचा पुरस्कार पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाला प्रदान झाला.\n", "id": "mar_Deva_55525"} {"text": "शिव निवास पॅलेस\n\nशिव निवास पॅलेस हे भारताचे राजस्थान राज्यातील पिचोळ तलावाचे काठावर महाराणा उदयपुर यांचे पूर्व काळातील निवासस्थान आहे.\n", "id": "mar_Deva_55526"} {"text": "द एलगीन हॉटेल\n\nभारत देश्याचे दार्जिलिंग येथे एच. डी. लामा रोड 734 वर द एलगीन हॉटेल आहे. हे पूर्वी द न्यू एलगीन हॉटेल म्हणून ओळखले जाई. हे साधारण सन 1887 मध्ये बांधले आणि ते मूलतः कूच बिहारचे महाराजांचे उन्हाळी मोसमातील निवासस्थान होते.हे दार्जिलिंग मधील वंशपरंपरागत चालत आलेले हिमालयातील एकांतातील हॉटेल आहे.\n", "id": "mar_Deva_55527"} {"text": "रेड रुफ इन\n\nयुनायटेड स्टेट देश्यातील किफायतशीर दर असणारा हा एक हॉटेल समूह आहे. नाव लौकिक मिळविलेल्या रेड रुफ या मोठ्या मालमत्तेच्या हस्तकांनीच या हॉटेल समूहाला स्वतःचेच नाव दिलेले आहे. मुळातच यांची युनायटेड स्टेट,मिडवेस्ट,दक्षिण आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी 400 मालमत्ता केंद्रे आहेत. रेड रुफ इन हा एक लाडका स्नेहभाव पद्दतिचा हॉटेल समूह आहे.\n", "id": "mar_Deva_55528"} {"text": "रमेश इंगळे उत्रादकर\n\nरमेश इंगळे उत्रादकर हे एक मराठी लेखक आहेत. वडील शिक्षक असल्यामुळे आणि घरात शिक्षणाचे वातावरण असल्यामुळे रमेश इंगळे उत्रादकरही याच पेशात आले. मात्र संधी असतानाही माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक वर्गांना न शिकवता, आवड म्हणून ते कित्येक वर्षं बुलढाण्याजवळ एका खेड्यातील शाळेत प्राथमिक शाळेतच शिकवत राहिले.\n\nउत्रादकरांना साहित्याची आवडही लहानपणापासूनच होती. त्यातूनच शेगाव - बुलढाणा - जळगाव परिसरातील समवयस्क साहित्यप्रेमी मित्रांच्या संपर्कात ते आले आणि 'शब्दवेध' या प्रसिद्ध नियतकालिकाशी जोडले गेले. या नियतकालिकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा 'सर्वोत्कृष्ट नियतकालिका'चा पुरस्कार मिळाला, तेव्हा उत्रादकरच त्याचे संपादक होते.\n\nत्यानंतर लवकरच उत्रादकरांनी स्वतःचे 'ऐवजी' हे साहित्याला वाहिलेले नवे नियतकालिक सुरू केले आणि अल्पावधीतच ते साहित्यप्रेमींमध्ये लोकप्रिय झाले.\n\nमात्र रमेश इंगळे उत्रादकर 'निशाणी डावा अंगठा' या २००५साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमुळेच नावारूपाला आले. या कादंबरीला महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराप्रमाणेच मॅजेस्टिक प्रकाशनाचा मानाचा जयवंत दळवी पुरस्कारही मिळाला. मात्र या कादंबरीतील मिश्किल भाषेमुळे सुरुवातीला या पुरस्काराच्या निवड समितीने या कादंबरीला 'विनोदी कादंबरी' म्हणून पुरस्कार दिला होता, मात्र तेव्हा तो उत्रादकरांनी नम्रपणे नाकारला होता; कारण ही कादंबरी विनोदी नाही, तर उपरोधिक आहे आणि विनोदनिर्मिती हा तिचा हेतू नाही, असे त्यांनी तेव्हा निवड समितीला कळवले. त्यामुळे त्यांचा त्यावर्षीचा जयवंत दळवी पुरस्कार हुकला. मात्र पुढच्या वर्षी, म्हणजे २००८ साली त्याच निवड समितीने तोच पुरस्कार उत्रादकरांच्या त्याच 'निशाणी डावा अंगठा'ला दिला आणि तोही 'सर्वोकृष्ट साहित्या'साठी.\n", "id": "mar_Deva_55529"} {"text": "वसंत दत्तात्रेय गुर्जर\n\nवसंत दत्तात्रेय गुर्जर (२१ जानेवारी, इ.स. १९४४:मुंबई, महाराष्ट्र - ) हे एक मराठी कवी आहेत. त्यांचे शिक्षण गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये झाले. एकोणीसशे साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन गुर्जर यांचे रुपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयातून इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण झाले. ते बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयात लिपिक म्हणून नोकरीला लागले. त्यांनी इ.स. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात केली. एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकातल्या अनियतकालिकांच्या चळवळीतील ते ए कवी आहेत.\n", "id": "mar_Deva_55530"} {"text": "चिनावल\n\nचिनावल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामधले एक गाव आहे. सुमारे बारा हजार घनदाट लोकसंखेचे चिनावल गाव समुद्रसपाटीपासून २४६ मीटर उंचीवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अंदाजे एक चौरस किलोमीटर (फक्त) सपाट भूक्षेत्रात वसलेले आहे. गारबर्डी धरणाच्या व विहिरीॅंच्या मुबलक पाण्यावर चिनावल गावचे शेतकरी काळ्याशार मातीच्या सुपीक शेतीत कपाशी, ज्वारी, मका, हरभरा सारखी पिके घेतात; पण चिनावल गाव जास्त करून केळीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.\n\nचिनावल गावात बालवाडीपासून ते बारावीपर्यॅंतच्या शिक्षणाकरता मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यामांतून शिकवण्याऱ्या विविध शाळा आहेत; शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बाहेरगावच्या विद्यार्थ्यासाठी राहण्याकरता वसतीगृहसुद्धा आहे. चिनावल गावचे ८४.२५ टक्के लोक साक्षर आहेत. ही टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. लिंग गुणोत्तर ९०१ आहे, ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता गावात सरकारी जिल्हा रुग्णालय व काही खाजगी दवाखाने आहेत. गंभीर आजाराच्या उपचाराकरता गावकरी शेजारच्या सावदा किंवा जळगाव येथील मोठ्या रुग्णालयात जातात. महाराष्ट्र सरकारने गरीब लोकांसाठी २०१३ साली ९७५ प्रकारच्या आजारां व शस्त्रक्रियांकरता मोफत 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' सुरू केली. त्याचा लाभ घेण्याकरता गावकरी जळगाव येथील सरकारमान्य रुग्णालयात जातात.\n\nखानदेशमधे वसलेल्या चिनावल गावाच्या गावकऱ्याची मातृबोली, मराठी भाषेची उपभाषा असलेली खानदेशी बोली आहे., परंपरागत महाराष्ट्रीय आहाराव्यतिरिक्त चिनावलचे गावकरी वांग्याचे भरीत, उळदाची दाळ व शेवभाजी पसंत करतात. बदलत्या जगाशी संवाद साधुन चिनावलच्या गावकऱ्याचे पोषाख व राहणीमान बदलत आहे. आता चिनावल गावचे पुरुष गावकरी धोतर-बांडीस-कुर्ता-टोपी ऐवजी सदरा-पॅंट, टी शर्ट-जीन्स पॅंटला प्राधान्य देतात व स्त्रिया नऊवारी साडीऐवजी सहावारी साडी किॅंवा पंजाबी ड्रेस पसंद करतात. झोपड्या व कच्च्या मातीच्या घरांची जागा आता सिमेंट-कॉंक्रीटच्या पक्क्या घरांनी घेतली आहे. रात्री गावकरी आता प्रकाशाकरता कंदील-चिमणी ऐवजी विजेवर चालणारे बल्ब व ट्यूलाइटस वापरतात. करमणुकीकरता परंपरागत तमाशा बंद होऊन गावकरी त्याऐवजी आता टेलिव्हिजन वरती हिंदी चलचित्र पहाणे पसंद करतात. विद्यार्थ्यॉंमधे क्रिकेट खेळ लोकप्रिय आहे. सणांमधे गावकरी दिवाळी, दसरा, ईद-उल-फित्र, गणेश उत्सव, नवरात्री इत्यादी सण उत्साहाने साजरे करतात.\n\nदळणवळणाकरता चिनावल गाव आजुबाजूच्या ८ गावांशी ८ रस्त्यांनी जोडले आहे. गावकरी येण्या-जाण्याकरता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचा व खाजगी वाहनाचा किंवा रिक्शाचा उपयोग करतात. बाहेरच्या जगाशी संपर्काकरता गावकरी आधुनिक भ्रमणध्वनी, इंटरनेट व क्वचितच टपालाचा वापर करतात.\n\nचिनावलच्या आसपासची सर्व जागा शेतीने व्यापली गेली आहे. त्याचा हजारो वर्षापासून चालत आलेल्या वन्यजीवनावर परिणाम होऊन एकेकाळी आढळरणारे वाघ, लांडगा, अस्वल, कोल्हा सारखे हिंस्त्र वन्यपशू आता आढळत नाही. त्यांची जागा आता गाय, बैल, म्हैस, हेला, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांनी घेतली आहे. पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे पण अजूनही आकाशात चिमण्या, कबुतर, कोकीळ, पोपट, कावळा, बदक, बगळा इत्यादी पक्षी दिसून येतात. गावामधे व गावाच्या सभोवती जास्त करून निंबाची झाडे दिसतात, क्वचितच बाभूळ, साग, चिंच, आंबा इत्यादी झाडे आढळतात.\n\nरामायण व महाभारत काळात चिनावल व खानदेशचा परिसर 'ऋषिका' नावाने ओळखला जायचा. इतिहासात चिनावल व खानदेश परिसरावर सातवाहन राजांपासून ते इंदूरच्या होळकर कुळाच्या राजांनी राज्य केले. ब्रिटिश काळात चिनावलच्या गावकऱ्यांनी बंद पाळून व प्रभात फेऱ्या काढून इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात आपले योगदान दिले.\n", "id": "mar_Deva_55531"} {"text": "रजोनिवृत्ती\n\nस्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजोनिवृत्ती स्त्रीयांमध्ये वयाच्या १२ ते १४ व्या वर्षी मासिक पाळीला सुरुवात होते ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण ४५ वर्षे वयापर्यंत चालू राहते. त्यानंतर बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येते व बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे किंवा बीज ग्रंथीमध्ये आंतररस तयार होणे थांबल्यामुळे मासिक पाळी कायमची बंद होते. रजोनिवृत्ती हळूहळू किंवा एकदमच होऊ शकते. रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीमध्ये शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे बदल घडतात.\n\nरजोनिवृत्ति झाल्यावर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकाराचे पविर्तन होतात. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्रमाणात होत असल्याने स्त्रीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, परंतु काही स्त्रीयांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तिला अंग्रेजीत मेनोपॉज़ म्हणतात ज्याचा अर्थ 'जीवनात परिवर्तन'हे आहे. हा काळ वास्तवात स्त्रीच्या जीवनातील पविर्तनकाळ असतो. या काळाचा प्रारंभ झाल्यावर चित्त मध्ये निरुत्साह, शरीरातील शिथिलता, झोप न येणे, डोके दुखणे तथा शरीरातील भिन्न भिन्न भागात दुखणे अनेक प्रकारची असुविधा, बेचैनी असणे इत्यादी लक्षण प्रकट होतात. बहुतांश महिलांच्या शरीरात स्थूलता येते. आनुवंशिक या वैयक्तिक उन्मादी प्रवृत्तितील महिलांना उन्माद, किंवा पागलपन येण्याची आशंका असते.\n\nप्रजनन क्रिया समाप्त झाल्यावर प्रजनन अंगांमध्ये अर्बुद होण्याचे भय असते.डिंबग्रंथि आणि गर्भाशय दोघांमध्ये अर्बुद उत्पन्न होऊ शकते. गर्भाशय मध्ये घातक आणि प्रघातक दोन्ही प्रकारचे अर्बुदांची प्रवृत्ति असते. मासिकधर्मची गड़बड़ी कैंसरचे सर्वप्रथम लक्षण आहे. जास्त प्रमाणात स्राव होणे, सौत्रार्बुद (fibroid) होणे उदराच्या आकाराने वाढने अर्बुद हे कारण असू शकते.या समय गलगंड,(goitre) उत्पन्न होण्याची संभावना राहते .\n\nभिन्न-भिन्न स्त्रियांच्यात रजोनिवृत्ति भिन्न भिन्न प्रकाराची होते. काही महिलांचे मासिकधर्म अचानक बंद होते तर काही महिलांमध्ये हळूहळू एक किंवा दोन वर्षात बंद होते.\n", "id": "mar_Deva_55532"} {"text": "पल्सार\n\nसाधारणपणे ताऱ्यांपासून होणाऱ्या प्रारणाचे उत्सर्जन अखंडपणे होत असते. रेडिओ तरंगांचे ठराविक कालखंडाने स्पंदांच्या स्वरूपात उत्सर्जन करणाऱ्‍या ताऱ्‍याला पल्सार (इंग्रजी: pulsar) असे म्हणतात. पल्सार हा शब्द pulsating radio star या इंग्रजी शब्दांपासून बनवला आहे. सर्व पल्सार चुंबकीय न्यूट्रॉन तारे असतात जे विद्युतचुंबकीय प्रारण उत्सर्जीत करतात.\n", "id": "mar_Deva_55533"} {"text": "द रेनट्री हॉटेल अण्णा सलाई\n\nद रेनट्री हॉटेल हे पंचतारांकित हॉटेल भारतातल्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात ६३६, अण्णा सलाई, तेयनांपेट येथे आहे.\n", "id": "mar_Deva_55534"} {"text": "पृथ्वीगीर हरिगीर\n\nपृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी (जन्म : यवतमाळ, इ.स. १८७६; - १४ मार्च, इ.स. १९३१) हे एक मराठी पत्रकार, ज्ञाति-इतिहास संशोधक आणि लेखक-संपादक होते. ते पृथ्वीगीर हरिगीर या नावाने लिखाण करीत असत.\n\nपृथ्वीगीर हरिगीर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. 'हरिकिशोर' या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या वृत्तपत्रात छापल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या लिखाणामुळे ब्रिटिश आमदानीत त्यांच्यावर खटला भरला गेला, आणि त्यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली.\n", "id": "mar_Deva_55535"} {"text": "प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय\n\nप्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय (जन्म : १६ जानेवारी १९१६, - ??) हे संगमनेर येथील व्यापारी, शिक्षणप्रेमी आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थापनाकालीन विश्वस्त आणि देणगीदार होते. आपले वडील व्यापारी लहानुसा यमासा क्षत्रिय यांच्या स्मरणार्थ त्यांनी संगमनेर महाविद्यालयासाठी अठरा एकर जमीन दान दिली. महाविद्यालयातील वाणिज्य इमारतीस लहानुसा यमासा क्षत्रिय यांचे नाव देण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_55536"} {"text": "मीनप्पा व्यंकटेश केलवाड\n\nमीनप्पा व्यंकप्पा केलवाड ऊर्फ गोविंदशर्मा (जन्म : कृष्णापूर-हैदराबाद, इ.स. १८६३; - हैदराबाद, इ.स. १९२०) हे एक मराठी संगीतज्ञ व आद्य संगीत लिपिकार होते. ते मूळचे रायचूरजवळच्या कनगिरीचे. मीनप्पांनी संगीत लेखन पद्धतीला आधुनिक वळण दिले. त्यांचे शिक्षण बडोद्याला झाले. योगीश्वर वामनबुवांकडून त्यांनी माणसाचे मस्तक तपासून त्याची योग्य लक्षणे जाणण्याची विद्या आत्मसात केली. आजोबा व गुरू यांचे संगीतप्रेमही मीनप्पांमध्ये उतरले. बडोद्याचे गायक-वादक मौलाबक्ष धिस्सेरखॉंकडे ते प्रथम गायन व आवाज बिघडल्यानंतर वादन शिकले.\n\nम्हैसूर महाराजांच्या संगीत कचेरीचे ते निमंत्रित सल्लागार होते. त्यांनी अनेक वर्षे लिहिलेली रोजनिशी खूप उद्‌बोधक आहे. तिच्यात मौलाबक्षांनी मीनप्पांच्या संगीतलिपीवरून स्फूर्ती घेतली होती असा उल्लेख आहे.\n\nमीनप्पांच्या हस्ताक्षरात अनेक पुस्तके आहेत, पण त्यांपैकी इ.स. १९०७ साली प्रकाशित झालेले 'गांधर्वोपनिषद्‌-भाग १ : मूलाधार' हे एकच पुस्तक छापले गेले. त्या पुस्तकात गायनाचार्यमाला हा संगीतज्ञांच्या रेखाचित्रांचा समूहही घातला होता. 'मूलाधार'चे मुख्य महत्त्व म्हणजे त्यातील स्वर-ताल-लय बारकाईने दाखवणारी संगीत लिपी होय. ही संगीतलिपी काटेकोर असून तिच्या क्लिष्टतेमुळे मागे पडली.\n", "id": "mar_Deva_55537"} {"text": "मराठी ट्‌विटर संमेलन\n\n'मराठी ट्विटर संमेलन' हा ट्‌विटररवरील मराठी समुदायाचा उपक्रम आहे. या उपक्रमाची कल्पना सर्वप्रथम मराठी वर्ड या मराठी भाषेतील जुने शब्द वापरात आणण्यासाठी कार्य करणाऱ्या ट्‌विटर हॅंडलने जाहीर केली.\n\nट्‌विटरवर एखाद्या भाषेच्या होणाऱ्या या पहिल्या संमेलनाचे आयोजन दिनांक १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत करण्याचे योजण्यात आले. कविता, कथा, ब्लॉग, बोलीभाषा, पुस्तक परिचय, लेखक परिचय, सध्याचे वाचन, कविवर्य मंगेश पाडगावकर, विश्वकोश, मराठी भाषेला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड या विषयांवर चर्चा घडवण्याचे या संमेलनाचे ध्येय आहे. त्यादृष्टीने या संमेलनामध्ये #ट्‌विटरसंमेलन या मुख्य हॅशटॅगसहित #माझीकविता, #माझेविचार, #माझीकथा, #माझीबोलीभाषा, #माझाब्लॉग, #साहित्यसंमेलन, #पुस्तकपरिचय, #लेखकपरिचय, #सध्यावाचतोय असे आणखी १२ हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. या मराठी ट्‌विटर संमेलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे याच कालावधीत पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विटर संमेलनाचा उल्लेख करून या संमेलनाची स्तुती केली. त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थितांना ट्‌विटर संमेलनाच्या १२ हॅशटॅगची माहितीसुद्धा दिली.\n", "id": "mar_Deva_55538"} {"text": "महाराष्ट्रातील २१ गणेशस्थाने\n\nमहाराष्ट्रात पवित्र आणि बहुशः स्वयंभू समजली जाणारी गणपतीची २१ स्थाने आहेत, ती अशी :- कसबा गणपती , पुणे - ग्रामदेवता गणपती देवस्थान, सांगली - सांगलीचे आराध्य दैवत गणपती - बाळगीर महाराजांचा मठ , नांदेड - नवसाला पावणारा गणपती, अशी प्रसिद्धी गणपती - सिताबर्डी, नागपूर गणपतीपुळे - जागृत समजली जाणारी स्वयंभू देवता चिंतामणी - कळंब ( यवतमाळ ) - जागृत समजले जाणारे देवस्थान तळ्यातील गणपती (सारसबाग, पुणे) दशभुजा गणपती, हेदवी - गुहागरपासून जवळ बल्लाळ विनायक - मरूड (जिल्हा रायगड) मंगलमूर्ती - चिंचवड - जागृत समजले जाणारे देवस्थान महागणपती - टिटवाळा महागणपती - नवगण राजुरी (बीड - मराठवाडा ) महागणपती राजूर (औरंगाबाद) - भारतातील साडेतीन गणेश पीठांपैकी हे पूर्ण पीठ, स्वयंभू गणेश माळीवाडा गणपती - अहमदनगर - १० फूट उंच, उजव्या सोंडेची मूर्ती मोदकेश्वर, नाशिक विज्ञानगणेश - राक्षसभुवन (मराठवाडा) जालन्यापासून ३६ मैलावर, गोदावरी काठी, दत्तात्रेयांनी स्थापना केली, असे सांगितले जाते. सिद्धिविनायक - आंजर्ले (दापोली सिद्धिविनायक, तासगाव (सांगली) - उजव्या सोंडेची गारेची मूर्ती, नवसाला पावणारा गणपती अशी प्रसिद्धी सिद्धिविनायक , नांदगाव - (जिल्हा रायगड) सिद्धिविनायक - प्रभादेवी , मुंबई दिगंबर सिद्धिविनायक - कडाव, तालुका कर्जत. प्राचीन मूर्ती, अत्यंत जागृत समजले जाणारे देवस्थान\n", "id": "mar_Deva_55539"} {"text": "चार्ल्स पेरॉट\n\nचार्ल्स पेरॉट (१२ जानेवारी, इ.स. १६२८:पॅरिस, फ्रांस - १६ मे, इ.स. १७०३) हा फ्रेंच लेखक आणि विचारवंत अनेक परीकथांचा जनक होता.\n\nपेरॉटचा जन्म पॅरिसमध्ये एका श्रीमंत घरात झाला. उत्तम शाळेत शिक्षण झाल्यानंतर त्याने कायद्याची पदवी घेतली. सरकारी नोकरी करीत अस्ताना त्याने विज्ञान अकादमीच्या स्थापनेसाठी व चित्रकला संस्थेच्या पुनर्उभारणीत त्याने पुढाकार घेतला. फ्रांसचा राजा १४वा लुईे यांच्याकडे काम करताना त्याने राजधानी व्हर्सायच्या राजवाड्याच्या बांधणीसाठी सल्ला दिला होता.\n\nनोकरीतून निवृत्त झाल्यावर पेरॉट लिखाणाकडे वळला. वयाच्या साठीत असताना त्या काळातील साहित्यात वेगळा, नावीन्यपूर्ण ठरणारा प्रयोग त्याने केला. जगभरात सांगितल्या जाणाऱ्या कथांमधील काही घटक घेऊन त्याने त्यांना आधुनिक रूप दिले आणि प्रथमच परीकथा निर्माण केल्या.\n\nटेल्स ऑफ मदर गूज, यासारख्या त्याच्या सुरुवातीच्या कथांमधून फ्रांसमधील परंपरा, संस्कृती दिसते. 'सिंड्रेला', 'लिटिल रेड रायडिंग हूड', 'स्लीपिंग ब्यूटी', पुस इन द बू्ट्स या कथांनी त्याला जगभर ओळख मिळवून दिली आणि त्याच्या या साहित्यकृती अमर झाल्या.\n", "id": "mar_Deva_55540"} {"text": "महादेव जानकर\n\nमहादेव जानकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते असून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे असा त्यांचा दावा आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे. जानकर यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी पळसावडे, ता. माण, जी. सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे झाले असून ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तरुण वयात जानकर यांच्यावर कांशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्ष पासून प्रेरणा घेऊन जानकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त असणाऱ्या धनगर समाजातील जानकर आहेत. तसेच त्यांची ताकद मराठवाड्यातही आहे. त्यामुळे त्यांना डावलणे सहज सोपे नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले . जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे या गावचे आहेत.\n", "id": "mar_Deva_55541"} {"text": "भूमिहीन ग्रामीण कामगार चळवळ\n\nभूमीहीन ग्रामीण कामगार चळवळ (भू.का.च., Movimento dos Trabalhadores Rurais Sem Terra, MST) ही ब्राझील या देशातील भूमीहीन मजूर वर्गाला जमीन कसण्याचे हक्क मिळवून देण्यासाठी सुरू झालेली समाज-राजकीय चळवळ आहे. ही चळवळ साधारणतः १९७० च्या दशकात ब्राझीलमधील लष्करशाही सरकारने लादलेल्या शेती सुधारणेच्या साच्याला विरोध करण्यासाठी उदयास आली. ब्राझील सरकारच्या या शेती सुधारणेच्या धोरणात अतिरिक्त लोकसंख्येचे स्थलांतर आणि सामरिक एकीकरणाच्या उद्देशाने दुर्गम भागातील बेवारस जमिनींच्या वसाहतीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते. या धोरणाच्या विरुद्ध भू.का. चळवळीने अनुत्पादक जमिनींच्या पुनर्वाटणीविषयी मुलभूत शोध सुरू केला.\n\nशेतीविषयक आघाडी, पुढाकाराच्या नावावर धरणांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे स्तोम माजत असलेले थोपवून धरण्यासाठी, तसेच शेतीचे यांत्रिकीकरणाला विरोध करण्यासाठी १९८० च्या दशकात भू.का. चळवळीचा उदय झाला, ज्यामुळे लघू आणि मध्यम प्रकारची शेती नामशेष होत चालली होती आणि शेतीचे केंद्रीकरण होत होते.\n", "id": "mar_Deva_55542"} {"text": "क्वेसार\n\nक्वेसार (इंग्रजी: Quasar) किंवा क्वाझी स्टेलार रेडिओ स्रोत हे सक्रिय दीर्घिकीय केंद्रके या वर्गातील वस्तूंमधले सर्वात शक्तिशाली आणि दूरवरचे सदस्य आहेत. क्वेसार अत्यंत तेजस्वी असतात. ते सुरुवातीला दीर्घिकांसारख्या विस्तृत स्रोतांऐवजी उच्च ताम्रसृतीवरील विद्युतचुंबकीय ऊर्जेचे ताऱ्यांसारखे स्रोत म्हणून ओळखले गेले. म्हणून त्यांना क्वाझी स्टेलार असे नाव पडले. क्वेसारची तेजस्विता आकाशगंगेपेक्षा १०० पट जास्त असू शकते. या वस्तूंचे खरे स्वरूप १९८० पर्यंत माहीत नव्हते. परंतु आता वैज्ञानिक समुदायात असे मानले जाते की क्वेसार हा प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर केंद्रस्थानी असलेल्या दीर्घिकेच्या केंद्रकाजवळचा दाट भाग आहे.\n", "id": "mar_Deva_55543"} {"text": "सक्रिय दीर्घिकीय केंद्रक\n\nसक्रिय दीर्घिकीय केंद्रक (इंग्रजी: Active Galactic Nucleus (AGN), लघुरूप: एजीएन) हा दीर्घिकेच्या केंद्राजवळचा दाट (compact) भाग आहे. याची तेजस्विता विद्युतचुंबकीय वर्णपटाच्या सर्व भागांत किंवा कमीत कमी काही भागांत सरासरीपेक्षा खूप जास्त असते. हे जास्तीचे उत्सर्जन रेडिओ, सूक्ष्मतरंग, अवरक्त, दृश्य, अतिनिल, क्ष-किरण आणि गॅमा किरण या तरंगलांबींमध्ये आढळून आले आहे. ज्या दीर्घिकांमध्ये एजीएन असते अशा दीर्घिकांना सक्रिय दीर्घिका म्हणतात. एजीएन मधील प्रारण त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवराचे वस्तुमान वृद्धिंगत (ॲक्रिशन) होत असल्याने होते असे मानले जाते. एजीएन विद्युतचुंबकीय प्रारणाचे विश्वातील सर्वात तेजस्वी स्रोत आहेत. त्यांचा वापर अतिशय दूरच्या गोष्टी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.\n", "id": "mar_Deva_55544"} {"text": "नारायण धोंडोपंत ताम्हनकर\n\nनारायण धोंडोपंत ताम्हनकर (जन्म : ३१ ऑगस्ट १८९३; - ५ जानेवारी १९६१, नाशिक) हे मराठीतील कथा लेखक होते. त्याच्या कथेत मानवी जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन लेखन त्यांनी केले.\n\nत्यांचे बालपण इचलकरंजी येथे गेले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. काही काळ त्यांनी इचलकरंजीचे संस्थानिक नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे कारकून म्हणून नोकरी केली. 'ब्रह्मर्षि' ही लहानशी नाटिका ही त्यांची सर्वांत पहिली साहित्यकृती. या नाटिकेचा प्रयोगही हौशी मंडळींनी नारायणराव बाबासाहेब घोरपडे त्यांच्यासमोर सादर केला. ताम्हनकर यांच्या कलेला उत्तेजन देण्यसाठी घोरपडयांनी त्यांच्या हातात सोन्याचे कडे घातले.\n\nपुढे ते किर्लोस्करवाडी येथे वास्तव्यास गेले. किर्लोस्कर मासिकामध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. तिथून सेवा निवृत्त झाल्यावर नाशिक येथे गावकरीमध्ये त्यांनी लेखन केले.\n\nयाशिवाय त्यांनी तिची कहाणी हा कविता संग्रह लिहिला.\n", "id": "mar_Deva_55545"} {"text": "तेजस्विता\n\nखगोलशास्त्रामध्ये तेजस्विता (इंग्रजी: Luminosity) म्हणजे एखाद्या तारा, दीर्घिका किंवा इतर वस्तूने प्रति एकक वेळेत उत्सर्जित केलेली एकूण ऊर्जा होय. SI प्रणालीमध्ये तेजस्विता ज्यूल प्रति सेकंद म्हणजेच वॅट मध्ये मोजतात. तेजस्वितेची किंमत बऱ्याचदा सूर्याच्या तेजस्वितेच्या पटीत मोजली जाते ज्याची एकूण ऊत्सर्जित ऊर्जा ३.८४६×१०२६ वॅट एवढी आहे. सौर तेजस्वितेचे चिन्ह L⊙ हे आहे.\n\nताऱ्याची तेजस्विता (Brightness) म्हणजे ताऱ्याची दृश्यप्रत. म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा. सर्वसाधारण दृश्यप्रत १ मानून त्यानुसार इतर ताऱ्यांच्या तेजस्वितेची दृश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या ताऱ्याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या ताऱ्याची ऋण दृश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. +७ व त्यापेक्षा जास्त दृश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.\n\nताऱ्यांची तेजस्विता पुढील दोन प्रमुख घटकांवर अवलंबून असते. (१) ताऱ्याचे तापमान आणि (२) ताऱ्याचे आकारमान.\n", "id": "mar_Deva_55546"} {"text": "ह.वि. सरदेसाई\n\nडॉ. हणमंत विद्याधर सरदेसाई (ह.वि. सरदेसाई) ( १० एप्रिल १९३३, मृत्यू :१५ मार्च २०२०, पुणे ) हे मराठी डॉक्टर व लेखक होते. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहीत. ते पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजात प्राध्यापक होते.मुंबईत १९५५ साली ते एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी झाले. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. प्रिव्हेंंटिव्ह आणि फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये प्रावीण्यासह व स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रात त्यांना परीक्षअंती सुवर्णपदक मिळाले होतं. न्यूरोलोजी विषयात एमडी करून ते पुण्यात स्थाईक झाले. वैद्यकीय विषयाशी निगडित पुण्यातील अनेक संस्थांचे ते अध्यक्ष, सदस्य होते.त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे 'निरामय जीवनाचे पथदर्शक-डॉ. ह.वि. सरदेसाई' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.\n\nडाॅ. ह.वि. सरदेसाई हे श्रेष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ असून सोप्या भाषेत वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार करणारे लेखक होते. वैद्यकीय ज्ञान सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' हे त्यांचे पुस्तक गाजले.\n\nविद्यार्थिप्रिय प्राध्यापक असा त्यांचा लौकिक होता. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. डॉ. सरदेसाई यांना वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती जमा करण्याचा छंद होता. त्यांच्याकडे चित्र आणि शिल्प रूपातील गणपतींचा संग्रह होता. प्रखर बुद्धिमत्तेच्या जोडीला असलेले संवादकौशल्य, रुग्णांविषयी वाटणारा उमाळा आणि रुग्णांना आदराने वागविण्याच्या स्वभावाच्या बळावर डॉ. सरदेसाई यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ वैद्यकीय व्यवसाय केला. त्यांनी केवळ संवाद साधल्यानंतर रुग्णाचा निम्मा आजार बरा व्हायचा.\n\nलोकांनी त्यांना दिलेली 'धन्वंतरी' ही उपाधी त्यांनी सार्थ केली.\n", "id": "mar_Deva_55547"} {"text": "बसंती देवी\n\nबसंती देवी (२३ मार्च, इ.स. १८८० - इ.स. १९७४) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केले गेले.\n\nबसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत आसाम राज्याचे दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, कोलकाता येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला. १८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली. वसंतीदेवी मधी ह्या 1922 चितगाव मध्ये भरलेल्या प्रांतिक कॉँग्रेस च्या अध्यक्षा होत्या.\n", "id": "mar_Deva_55548"} {"text": "सिंक्रोट्रॉन प्रारण\n\nविद्युत प्रभारित कणांना त्यांच्या मार्गाच्या लंबवर्ती दिशेला त्वरित केले असता जे प्रारण उत्पन्न होते त्याला सिंक्रोट्रॉन प्रारण म्हणतात. हे एक ते विद्युतचुंबकीय प्रारण आहे.\n", "id": "mar_Deva_55549"} {"text": "ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य\n\nईगलनेस्ट अभयारण्य हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे ईशान्येस सेसा ऑर्किड अभयारण्य आणि पूर्वेला कामेंग नदीच्या पलीकडील पाके व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. हे अभयारण्य कामेंग हत्ती प्रकल्पाचा एक भाग आहे. हे अभयारण्य समुद्रसपाटीपासून ५०० मीटर (१,६४० फूट) ते ३,२५० मीटर (१०,६३३ फूट) इतक्या उंचीवर आहे.\n\nईगलनेस्ट अभयारण्य तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक विलक्षण प्रजाती, त्यांच्या संख्या व त्यांना पाहता येण्याची सुलभता यामुळे अतिशय महत्त्वाचे पक्षी निरीक्षणाचे स्थळ आहे.\n\nभारतीय लष्कराच्या रेड ईगल तुकडीला १९५० मध्ये या प्रदेशात तैनात करण्यात आले होते, त्यावरून याचे नाव ईगलनेस्ट असे पडले.\n", "id": "mar_Deva_55550"} {"text": "व्यक्ती व त्यांच्या उपाध्या\n\nसमाजासाठी देशासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा, बाबासाहेब आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या आहेत. भारतातील अशा उपाध्या धारण करणाऱ्या काही व्यक्तींची नावे पुढील पुढीलप्रमाणे आहेत.\n", "id": "mar_Deva_55551"} {"text": "त्व आणि त्त्व\n\nविशेषणापासून किंवा सामान्य नामापासून भाववाचक नाम करण्यासाठी विशेषणाला अनेकदा 'त्व' हा प्रत्यय लागतो. विशेषण जर संस्कृत असेल तर ते विशेषण त्याच्या मूळ रूपात असायला हवे. उदा० महा हे विशेषण असेल तर त्याचे महत्‌ हे मूळ रूप विचारात घावे लागते आणि मग आणि त्यालाच 'त्व' प्रत्यय लागू शकतो.\n\nविषेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी 'त्‌' असेल तर भाववाचक नामात त्‌+त्व मिळून त्त्व येतो. मुळात 'त्‌' नसेल तर भाववाचक नामात त्व येतो.\n\nत् नंतर ज्ञ आला तर त्चा ज् होतो आणि 'ज्ञ'चा 'ज्ज्ञ'. उदा०. त् + ज्ञ = ज्ज्ञ. त्यामुळे, तत् + ज्ञ = तज्ज्ञ.\n\nमुळात 'त' नसेलच आणि असल्यास त्याचा पाय मोडलेला नसेल 'ज्ञ' हा 'ज्ञ'च राहतो. उदा० अज्ञ, गणितज्ञ (गणित + ज्ञ), प्रज्ञा, राजाज्ञा, संगीतज्ञ (संगीत + ज्ञ), संज्ञा, सुज्ञ, वगैरे.\n", "id": "mar_Deva_55552"} {"text": "मेरिदा (मेक्सिको)\n\nमेरिदा हे मेक्सिकोच्या युकातान राज्याच्या राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,७०,३७७ होती तर महानगराची लोकसंख्या १०,३५,२३८ होती. वस्तीनुसार मेरिदा मेक्सिकोतील १२व्या क्रमांकाचे शहर आहे.\n\nयुकातान द्वीपकल्पावर मेक्सिकोच्या आखातापासून ३५ किमी आत असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १५४२ मध्ये फ्रांसिस्को दि मॉंतेहो इ लेऑनने केली. त्याने स्पेनमधील मेरिदा शहराचे नाव नवीन शहरास दिले. त्याआधी आसपासच्या प्रदेशात इच्कांझिहू (पाच टेकड्यांचे शहर) नावाचे माया शहर वजा वस्ती होती. या शहरावर माया संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. येथे राहणाऱ्यांपैकी ६०% लोक स्वतःला मायांचे वंशज समजतात. याशिवाय येथे स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटिश आणि डच प्रभावही आढळून येतो.\n", "id": "mar_Deva_55553"} {"text": "कामेंग नदी\n\nकामेंग नदी तथा जिया भोरेली ही भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि असम राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात भारत-तिबेट सीमेजवळ ६,३०० मीटर (२०,६६९ फूट) उंचीवर एका हिमसरोवरात होतो. तेथून ही नदी पश्चिम कामेंग जिल्ह्यातून वाहत असमच्या शोणितपूर जिल्ह्यात येते व तेझपूर जवळ कोलिया भोमोरा सेतू पूलानंतर ब्रह्मपुत्र नदीशी मिळते.\n\n२६४ किमी लांबीच्या या नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे ११,८४३ किमी२ इतके आहे. या नदीच्या दोन्ही काठी घनदाट जंगल आहे. ही नदी पश्चिम आणि पूर्व कामेंग जिल्हा तसेच सेसा ऑर्किड अभयारण्य आणि ईगलनेस्ट अभयारण्य यांच्या मधून वाहते. कामेंग नदीला टिप्पी नाला, टेंगा नदी, बिचोम नदी आणि दिरांग चु या उपनद्या मिळतात. या नदीला पूर्वी भरेली नदी नाव होते.\n", "id": "mar_Deva_55554"} {"text": "पुरुषत्व\n\nपुरुषत्व किंवा मर्दानगी म्हणजे पुरुषांची ठरावीक वागणूक, भूमिका व वैशिष्टे ह्यांचा एकत्रित संच आहे. हा विचार मुळात पुरुषांशी व पुरुषी वागणुकीशी निगडित आहे. हा विचार सामाजिक आणि जैविक वस्तुस्थितीवरून निर्धारित होतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही ह्या विचारांचे वाहक असतात किंवा असू शकतात. काही संस्कृतींमध्ये पुरुषत्व हे शौर्य, शक्ती, सामर्थ्य, इत्यादींचे प्रतीक मानले जाते. या संस्कृतीने रुबाबदार, बलदंड शरीरयष्टी असणे म्हणजे पुरुष अशी समाजात प्रतिमा निर्माण केली आहे.\n\nशैक्षनिक क्षेत्रात, पुरुषत्व ही एक आंतरविद्याशाखीय संज्ञा असून त्यात पुरुष, पुरुषत्व, स्त्रीवाद, लिंगभाव, व राजकारण ह्यांचा समावेश असतो. पुरुषत्वाचा अभ्यास हा स्त्रीवादाशी निगडित आहे. पुरुषत्वामुळे पुरुषाला विशेष अधिकार प्राप्त होतात. आधुनिक काळात प्रसारमाध्यमांतून पुरुषत्वाचा विचार सातत्याने झिडकारला जात आहे. ह्या विषयाच्या अभ्यासात पुरुषांचे हक्क, स्त्रीवादी विचारसरणी, समलैंगिकता, मातृसत्ता, पितृसत्ता, अश्या वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासल्या जातात.\n", "id": "mar_Deva_55555"} {"text": "वनवासी\n\nजे डोगर कडेकपारीमध्ये आणि जंगलात राहतात अशा आदिवासी समूहासाठी वनवासी हा शब्द भारतातील काही विशिष्ट संघटना वापरतात(आरएसएस). हेच एकटे भारतातील मूळ निवासी नाहीत हे ठसवण्यासाठी या शब्दाचा जन्म झाला. आदीवासींच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती व परंपरा असतात. महाराष्ट्रात जवळपास ४५ आदिवासी जमाती आहेत .नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासीचा एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल, पारधीे, टोकरे कोळी ,कोरकू, गोंड, वारली , कोळी महादेव, पावरा, कातकरी ,कोलाम, जमाती आहेत. आदिवासी त्याच्या हस्तकौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांचे दंडाअराने हे नृत्य प्रसिद्ध आहे. या समाजाची इतर समाजापासून फारकत झाली आहे. त्यामुळे इतरांना मिळणाऱ्या सोईसुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत.\n", "id": "mar_Deva_55556"} {"text": "जिहादी जॉन\n\nजिहादी जॉन उर्फ महंमद इमवाझी उर्फ अबू मुहारिब अल मुहाजिर हा आयसिसचा प्रमुख दहशतवादी होता. तो उत्तम इंग्लिश बोलत असे. तो आपला चेहरा नेहमी झाकलेला ठेवत असे व अनेक ओलिसांना मारल्याच्या व्हिडिओत तो नखशिखांत काळ्या कपड्यांत दिसला आहे, त्याचे डोळे व आवाज तसेच चाकू हातात धरण्याची पद्धत ही वेगळी वैशिष्ट्ये होती.\n\nजिहादी जॉन हा मूळचा ईशान्य अरबस्तानातला होता. तो तरुण वयात परिवारासह लंडनला आला, तेथे त्याने मूलतत्त्ववादी प्रशिक्षण सुरू केले. नंतर २००९ मध्ये तो टांझानियाला गेला. पूर्व आफ्रिकेतील देशांत तो सफारीवरही गेला होता पण तेथे त्याला पकडण्यात आले. ब्रिटनमध्ये त्याला २०१० मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने पकडले. सुटका झाल्यावर तो २०१२ मध्ये सीरियात गेला व आयसिसमध्ये सामील झाला. नंतर त्याने लोकांचे अपहरण करून त्यांचे शिरच्छेद केले व त्याची चित्रणे जाहीर केली. त्यामुळे जिहादी जॉनने नाव घेतले की म्हणजे लोकांच्या मनात धडकी भरत असे. २०१४ मध्ये तो जेम्स फोली या अमेरिकी पत्रकाराला धमकावतानाची पहिली चित्रफीत आली होती. फोलीचा त्याने शिरच्छेद केला होता. अमेरिकी पत्रकार स्टीव्हन सॉटलॉफ, ब्रिटिश कार्यकर्ता डेव्हिड हेन्स, अलन हेनिंग, अमेरिका कार्यकर्ता अब्दुल रहमान कासीग व जपानी पत्रकार केन्जी गोटो यांचा शिरच्छेदही जॉननेच केला होता.\n\nअमेरिकेने नोव्हेंबर २०१५मध्ये सीरियातील रक्का येथे केलेल्या ड्रोन हल्ल्यात जिहादी जॉन ठार झाला.\n", "id": "mar_Deva_55557"} {"text": "नवा जिहादी जॉन\n\nनवा जिहादी जॉन तथा सिद्धार्थ धर तथा अबू रूमायसाह हा आयसिसचा दहशतवादी आहे.\n\nजिहादी जॉन नावाने ओळखला जाणारा दहशतवादी अमेरिकेने नोव्हेंबर २०१५त सीरियात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. त्यांचे नाव इंग्लंडमधील दुसऱ्या दहशतवाद्याला देण्यात आले आहे.\n\nहा भारतीय वंशाचा असल्याचे मानले जाते. त्याचे नाव सिद्धार्थ धर असे असून त्याच्या बहिणीचे नाव कोनिका धर आहे. ही लंडनमध्ये राहते.\n\nयाने हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मातरित झाल्यावर अबू रूमायसाह असे नाव धारण केले आहे. ब्रिटिश गुप्तहेरांना ठार मारतानाचा त्याचा एक व्हीडिओ प्रसारित झाला आहे.\n", "id": "mar_Deva_55558"} {"text": "मल्लिका साराभाई\n\nमल्लिका साराभाई या प्रख्यात नर्तकी मृणालिनी साराभाई व अणुशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या कन्या होत. मृणालिनींनी स्थापन केलेल्या दर्पण अकादमीच्या त्या संचालक आहेत.\n", "id": "mar_Deva_55559"} {"text": "भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे)\n\n(इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Pune) (किंवा आयसर पुणे) ही पुणे, महाराष्ट्र येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. आयसर पुणे त्यापैकी एक आहे. आयसर पुणेची स्थापना २००६ साली झाली. २०१२ साली संसदेतील कायद्यानुसार आयसर पुणेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था घोषित करण्यात आले.\n\nआयसर पुणेचा कॅम्पस ९८ एकरात पसरला असून तो पुण्यातील पाषाण येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शेजारी आहे. डॉ. क्रिष्णा एन. गणेश हे आयसरचे संचालक आहेत.\n", "id": "mar_Deva_55560"} {"text": "अनंत नातू\n\nअनंत नातू हे इ.स. १९४६मध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये फ्रंटियर फोर्स रायफलमध्ये रुजू झाले. स्वातंत्र्यानंतर त ९-गुरखा रायफलच्या पहिल्या बटालियनमध्ये आले. पाकिस्तानने १९७१ मध्ये भारतातल्या जम्मूमधील पूॅंछ भागात केलेल्या जोरदार आक्रमणाला नातूंच्या तुकडीने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्या वेळी त्यांनी ९३-इन्फंट्रीचे नेतृत्व केले होते. या युद्धात दाखविलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करून गौरविण्यात आले होते.\n\n१९७३मध्ये मिळालेल्या पदोन्नतीने अनंत नातू मेजर जनरल झाले.\n\nलष्करातून निवृत्त झाल्यानंतर नातूंनी मालेगाव येथे सामाजिक कार्यात भाग घेतला. ग्राहक पंचायत, माजी सैनिक कल्याण आणि पर्यावरण-रक्षण यांत ते सक्रिय होते.\n", "id": "mar_Deva_55561"} {"text": "वर्ग:भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था\n\nपंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. या सर्व संस्था स्वायत्त सार्वजनिक उच्च शिक्षण संस्था आहेत.\n", "id": "mar_Deva_55562"} {"text": "वि.सी. गुर्जर\n\nविठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर (जन्म : कशेळी, १८ मे, इ.स. १८८५ - कशेळी, १९ सप्टेंबर, इ.स. १९६२) हे मराठी लघुकथा लेखक होते. यांनी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखंड सुरू केल्याचे समजले जाते.\n", "id": "mar_Deva_55563"} {"text": "बंडोपंत सोलापूरकर\n\nमोरेश्वर वासुदेव तथा बंडोपंत सोलापूरकर (इ.स. १९३३ - २३ जानेवारी, इ.स. २०१३) हे पुण्यात राहणारे एक मराठी क्लॅरिनेट वादक होते. पुण्यातील प्रभात ब्रास बॅंडचे ते संस्थापक होते.\n\nवयाच्या सातव्या वर्षांपासून बंडोपंतांनी त्यांनी खऱ्या अर्थाने वादनाला सुरुवात केली. मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर व नागेश खळीकर यांच्याकडून त्यांनी क्लॅरिनेटचे धडे घेतले. बंडोपंतांनी शहनाईनवाज बिस्मिल्ला खान यांच्यापासून शास्त्रीय संगीतातील मिंड आणि लयकारी हे बारकावे आत्मसात केले. हे बिस्मिल्ला खानांचे लाडके शिष्य समजले जात. त्यांनी स्वतःची शहनाई बंडोपतांना दिली होती.\n\nदेशभरात अनेक ठिकाणी बंडोपंतांनी मैफली गाजविल्या. केवळ मैफलीच नाही, तर लग्न समारंभ, गणेशोत्सवातही त्यांनी बहारदार वादन केले. मानाच्या गणपती मिरवणुकीत त्यांचा बॅण्ड असतोच. कर्नाटकातल्या कुंदगोळ येथे दर वर्षी होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात सलग ५३ वर्षे त्यांनी क्‍लॅरोनेट वादन केले. २०१२ साली त्यांनी या महोत्सवात शेवटचे वादन केले. त्या वेळी कर्नाटक सरकारने त्यांचा गौरव केला होता.\n", "id": "mar_Deva_55564"} {"text": "द.श्री. खटावकर\n\nडी.एस,.खटावकर, पूर्ण नाव - दत्तात्रेय श्रीधर खटावकर (जन्म: पुणे, ४ एप्रिल, इ.स. १९२९; - पुणे, २३ जानेवारी, इ.स. २०१६) हे पुण्यातले एक शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार होते.\n\n१९५३मध्ये तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाचा \"श्रीरामाचा नौकाप्रवास' हा पहिला देखावा त्यांनी तयार केली. वेगळा देखावा उभारायचा, हा विचार समोर ठेवूनच सादर केलेल्या या कलाकृतीची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर या मंडळाचा देखावा करायचा तर खटावकरांनीच, असा पायंडाही पडला. पुण्यातील या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचेे आणि सजावटीचे काम त्यांनी सलग ५५ वर्षे केले. या मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे खटावकरांनी सजवलेले कलात्मक आणि नेत्रदीपक रथ हा पुणेकरांचा अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय असे.\n\nज्या गणेशमंडळांना शंभर वर्षे पूर्ण झाली असे हत्ती गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, भाऊ रंगारी गणपती, लाकडी गणपती मंडळ अशा मंडळांच्या सजावटी आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचे चित्ररथ साकारणे हे त्यांचेच काम असे.\n\nगणेशोत्सवातील देखाव्यांतून समाजापुढे संस्कृती मांडण्याचा सातत्याने प्रयत्‍न करणारे, आकर्षक शिल्पाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीने अनेकांचे लक्ष वेधून घेणारे खटावकर हे श्रेष्ठ चित्रकार-शिल्पकार होते.\n\nपुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात धार्मिक, पौराणिक आणि हलत्या देखाव्यांची परंपरा रुजविण्यात डी.एस. खटावकर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी साकारलेले कीचकवध, गणेशरूपी राम, श्रीकृष्णाचं विश्‍वरूपदर्शन असे महत्त्वपूर्ण देखावे खूप गाजले. 'जाणता राजा' या समूहनाट्याचे कलादिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख होती.\n\nखटावकरांनी पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची फायबरची मूर्ती १९७५मध्ये तयार केली. ही देशातील गणपतीची पहिली फायबरची मूर्ती समजली जाते.\n", "id": "mar_Deva_55565"} {"text": "मेडचल-मलकाजगिरी जिल्हा\n\nमेडचल-मलकाजगिरी जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. हे रंगारेड्डी जिल्ह्यातून कोरले गेले आहे. किसरा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_55566"} {"text": "टॉय स्टोरी २\n\nटॉय स्टोरी २ हा १९९९चा पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित आणि वॉल्ट डिझनी पिक्चर्सने प्रदर्शित केलेला अमेरिकन संगणक-अ‍ॅनिमेटेड विनोदी चित्रपट आहे. टॉय स्टोरी मालिकेतील हा दुसरा चित्रपट असून टॉय स्टोरीचा पुढचा भाग आहे. चित्रपटात शेरीफ वुडीला एका खेळण्यांच्या संग्राहकाने चोरले आहे. बझ लाइटइयर आणि त्याच्या मित्रांना त्याची सुटका करण्यास वुडी अडवतो कारण त्याला संग्रहालयात अमरत्वाच्या कल्पनेचा मोह होतो.\n\nटॉम हँक्स, टिम ॲलन, डॉन रिकल्स, वॉलेस शॉन, जॉन रॅटझेनबर्गर, जिम वार्नी, ॲनी पॉट्स, आर. ली एर्मी, जॉन मॉरिस आणि लॉरी मेटकाल्फ यांनी पहिल्या चित्रपटातून त्यांच्या भूमिका पुन्हा केल्या आहेत. पुनरागमन करणाऱ्या कलाकारांमध्ये जोन कुसॅक, केल्सी ग्रामर, एस्टेल हॅरिस, वेन नाइट आणि जोडी बेन्सन यांचा समावेश आहे, ज्यांनी या चित्रपटात नवीन पात्रे साकारली.\n\nटॉय स्टोरी २ ने 24 नोव्हेंबर 1999 रोजी बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वीपणे सुरुवात केली आणि अखेरीस $497 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली. टॉय स्टोरीप्रमाणेच यालाही Rotten Tomatoes या वेबसाइटवर अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या १००% रेटिंगसह व्यापक प्रशंसा मिळाली. समीक्षकांद्वारे हा मूळ चित्रपटापेक्षा श्रेष्ठ असलेल्या काही सिक्वेल चित्रपटांपैकी एक मानला जातो आणि आतापर्यंत बनवलेल्या महान ॲनिमेटेड चित्रपटांच्या यादीत वारंवार वैशिष्ट्यीकृत केला जातो. 57 व्‍या गोल्डन ग्‍लोब अवॉर्ड्समध्‍ये चित्रपटाने सर्वोत्‍कृष्‍ट मोशन पिक्‍चर (म्युझिकल किंवा कॉमेडी) असा किताब जिंकला. या चित्रपटाचे सुरुवातीच्या 10 वर्षांनंतर 2009 मध्ये अनेक होम मीडिया रिलीज आणि थिएटरमध्ये 3-डी रि-रिलीज झाले. त्याचा पुढचा भाग टॉय स्टोरी ३ जून २०१० मध्ये रिलीज झाला.\n", "id": "mar_Deva_55567"} {"text": "वर्ग:विचारवंत\n\nविचारवंत हे विविध क्षेत्रातील विधायक, सर्जनशील विचार मांडणाऱ्या व्यक्तीमत्वाचा वर्ग असून यात सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरण, ग्रामीण, कृषी, आदिवासी, पुरोगामी, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी विचारवंत असे उपप्रकार आहेत.\n", "id": "mar_Deva_55568"} {"text": "ऑव्हेर्न्य-रोन-आल्प\n\nऑव्हेर्न्य-रोन-आल्प ( ; आर्पितान: Ôvèrgne-Rôno-Ârpes; ऑक्सितान: Auvèrnhe Ròse Aups; ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य दक्षिणपूर्व भागात असून त्याच्या पूर्वेस इटली तर ईशान्येस स्वित्झर्लंड देश आहेत. २०१६ साली ऑव्हेर्न्य व रोन-आल्प हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. क्षेत्रफळानुसार व लोकसंख्येनुसार ह्या प्रदेशाचा फ्रान्समध्ये अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक लागतो.\n", "id": "mar_Deva_55569"} {"text": "क्रिकेट मैदान\n\nक्रिकेट मैदान अंडाकृती आकाराचे असून याचा व्यास सुमारे १३० मीटर असतो. याच्या मधोमध २०.११ मी. (६६ फूट) लांब व ३.०४ मी. (१० फूट) रुंद अशी खेळपट्टी तयार करण्यात येते.\n\nखेळपट्टी दोन प्रकारची असू शकते. एकात खेळपट्टीवर हिरवळ असते, तर दुसऱ्या प्रकारात खेळपट्टीवर चटई (मॅटिंग) अंथरली जाते. खेळपट्टीच्या मध्यबिंदूपासून मैदानावर ६८.५८ मी. (७५ यार्ड) अंतरावर गोलाकार सीमारेषा आखली जाते. सीमारेषेचे अंतर जास्तीत जास्त ६८.५८ मी. असावे, असा प्रायोगिक नियम आहे. या सीमारेषेच्या कक्षेतील भाग म्हणजे क्रिकेटचे एकूण क्षेत्र (फील्ड) होय. सीमारेषा लांबून दिसावी, म्हणून तिच्यावर पांढरी फक्की टाकली जाते किंवा दोर बांधण्यात येतो. तसेच ठराविक अंतरावर निशाणे ठोकली जातात.\n\nमैदान\n", "id": "mar_Deva_55570"} {"text": "वर्ग:भारतीय विचारवंत\n\nभारतीय विचारवंत म्हणजे भारतात जन्माला आलेले वा वास्तव्यास असलेले विचारवंत. यात विविध उपप्रकार असून सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, आर्थिक, ग्रामीण, कृषी, मानवतावादी, समाजवादी विचारवंत, गांधीवादी विचारवंत, यासह स्वतंत्र विचारधारेचे, स्वतंत्र सिद्धांत मांडणारे भारतीय प्रज्ञावंत व्यक्तीमत्व म्हणता येईल. वर्ग:विचारवंत\n", "id": "mar_Deva_55571"} {"text": "पूजा बेदी\n\nपूजा बेदी ( ११ मे १९७०) ही एक भारतीय अभिनेत्री, दूरचित्रवाणीवरील होस्ट आणि वृत्तपत्र स्तंभलेखक आहे. अभिनेता कबीर बेदी आणि प्रोतिमा बेदी यांची ती मुलगी आहे. तिने रिअॅलिटी दूरदर्शन कार्यक्रम बिग बॉस आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडीमध्ये भाग घेतला होता.\n\nतिने विषकन्या (1991) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आमिर खानसोबत जो जीता वही सिकंदर (1992) मध्ये अभिनय केला, ज्यासाठी तिने 1993 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवले.\n\nबेदीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ती अनेक जाहिराती मोहिमांमध्ये दिसली. तिला कामसूत्र कंडोम मोहिमेसाठी ओळखले जाते. एड्स बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तिने या मोहिमेत भाग घेतला होता.\n", "id": "mar_Deva_55572"} {"text": "पहला नशा (हिंदी गीत)\n\nपहला नशा हे १९९२ च्या जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील एक गीत आहे. हे गाणे उदित नारायण आणि साधना सरगम ​​यांनी गायले तर मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. जतिन-ललित यांनी याला संगीत दिले होते. या गाण्यावर आमिर खान, आयेशा जुल्का आणि पूजा बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\n\nहे संपूर्ण गाणे पूर्णपणे स्लो मोशनमध्ये चित्रित केले गेले होते. फराह खानच्या कोरिओग्राफीचे कौतुक झाले. या गाण्याचे संगीत अत्यंत लोकप्रिय झाले. या गाण्यासाठी उदित नारायण यांना फिल्मफेर सर्वोत्तम पार्श्वगायक पुरस्काराचे नामांकन मिळाले.\n\n९० च्या दशकात या गाण्याचे रिमिक्स केले गेले, तेही खूप गाजले. हे बॉलीवूडमधील सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते. \"पहला नश\" गाण्याला स्लो मोशनमध्ये चित्रित केलेले भारतातील पहिले गाणे म्हणून चुकीचे श्रेय देण्यात येते. पण प्रत्यक्षात पहिले गाणे मेहमूदचे लाखों में एक (1971) आहे.\n", "id": "mar_Deva_55573"} {"text": "कामसूत्र (निरोध)\n\nJKALचे एक कंडोम उत्पादन युनिट महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथे आहे ज्याची उत्पादन क्षमता वार्षिक ३५० दशलक्ष आहे. JKAL ने १९९१ मध्ये एक मोहीम सुरू केली आणि त्याच वर्षी कामसूत्र कंडोम बाजारात आणले. हा उद्योग १९९६ मध्ये संयुक्त उपक्रम स्थापन होण्यापूर्वी, रेमंड ग्रुपची उपकंपनी असलेल्या जे.के. केमिकल्सच्या कंडोम विभागाचा एक घटक होता.\n\nकामसूत्र कंडोममध्ये टेक्सचर्ड आणि इतर विशेष कंडोमचे प्रकार उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये डॉटेड, रिब्ड, कॉन्टूर्ड, लाँगलास्ट, सुपरथिन, इंटेन्सिटी (मल्टी-टेक्श्चर), स्मूथ (साधा, अतिरिक्त स्नेहवर्धक), अतिरिक्त मोठे, फ्लेर्ड आणि फ्लेवर्ड/सुगंधी कंडोम यांचा समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_55574"} {"text": "हितेंद्र कन्हैयालाल देसाई\n\nहितेंद्र कन्हैयालाल देसाई (९ ऑगस्ट, १९१५:सुरत, ब्रिटिश भारत - १२ सप्टेंबर, १९९३:अहमदाबाद, गुजरात, भारत) हे भारताच्या गुजरात राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते. या आधी हे जीवराज मेहतांच्या सरकारममध्ये कायदामंत्री होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते परंतु पक्षातून इंदिरा गांधी यांची हकालपट्टी झाल्यावर त्यांनी काँग्रेस (संघटना) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सत्ताकाळादरम्यान १९६९मध्ये जातीय दंगे झाले होते.\n", "id": "mar_Deva_55575"} {"text": "जतीन-ललित\n\nजतीन-ललित ही भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक जोडी आहे. यामध्ये जतीन पंडित आणि त्यांचा भाऊ ललित पंडित यांचा समावेश आहे. त्यांनी ९० च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय गाणी संगीतबद्ध केली आहेत.\n\nजतीन-ललित हे त्यांचे व्यावसायिक नाव आहे आणि ते त्यांच्या संगीत अल्बम, सीडी आणि डीव्हीडीच्या मुखपृष्ठावर दिसते.\n\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या कल्ट क्लासिकसाठी जतिन-ललित यांच्या संगीताला प्रचंड यश मिळाले आणि बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट साउंडट्रॅकपैकी एक म्हणून ओळखले जाते. यासाठी त्यांना फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले. हा आतापर्यंतचा 5वा सर्वाधिक विकला जाणारा बॉलीवूड साउंडट्रॅक आहे. यानंतर, खामोशी: द म्युझिकल (1996) आणि येस बॉस (1997) मधील त्यांच्या यशस्वी स्कोअरने बॉलीवूडचे शीर्ष संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचे स्थान निश्चित केले.\n\nजतिन-ललित यांनी ४ वेळा वर्षातील सर्वाधिक विकले जाणारे बॉलीवूड साउंडट्रॅक तयार केले. 1995 मध्ये दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, 1998 मध्ये कुछ कुछ होता है, 2000 मध्ये मोहब्बतें आणि 2001 मध्ये कभी खुशी कभी गम यांचा समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_55576"} {"text": "अरविंद पाटील निलंगेकर\n\nअरविंद पाटील निलंगेकर (निलंगा, लातूर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. पक्षाची संघटन बांधणी हा महत्वपूर्ण विषय त्यांच्याकडे आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकीय क्षेत्रात असल्याने त्यांच्यावर बालपणापासूनच जनतेची सेवा करण्याची शिकवण आहे. याच शिकवणीनुसार ते जनतेच्या सेवेत अग्रेसर असतात. संघटन बांधणी हा त्यांचा हातखंडा होय. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात संघटन बांधणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. तरुण व उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.\n", "id": "mar_Deva_55577"} {"text": "नारायणपेट जिल्हा\n\nनारायणपेट जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. नारायणपेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे ठिकाण पूर्वी 'नारायणपेटा' म्हणून ओळखले जात असे.नारायणपेट प्रदेश एकेकाळी चोळवाडी किंवा चोलांची भूमी म्हणून ओळखला जात असे. असे म्हटले जाते की प्रसिद्ध \"कोहिनूर\" हिऱ्यासह गोलकोंडा हिरा नारायणपेट जिल्ह्यातून आले होते. तेलंगणातील नारायणपेट जिल्हा त्याच्या उत्कृष्ट आणि अद्वितीय सुती हातमाग आणि सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे, जे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. या साड्यांवर स्पष्ट महाराष्ट्रीय प्रभाव दिसून येतो.\n", "id": "mar_Deva_55578"} {"text": "नागरकर्नूल जिल्हा\n\nनागरकर्नूल जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. नागरकर्नूल येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.नागरकर्नूल हा तेलंगणा राज्यात ११ ऑक्टोबर २०१६ रोजी तयार केलेला नवीन जिल्हा आहे, तो पूर्वी महबूबनगर जिल्ह्याचा भाग होता.\n\nनगरकुर्नूलचा इतिहास ५०० वर्षांहून अधिक जुना आहे. कथेची एक आवृत्ती सांगते की नागरकुर्नूलचे नाव नागना आणि कंदना या राजांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, जे सध्याच्या नागरकुर्नूल आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य करत होते. नागरकुर्नूलच्या आग्नेयेस सुमारे १ किमी अंतरावर नागनूल (ज्याला नागानाचे नाव देण्यात आले) हे गाव अजूनही अस्तित्वात आहे.\n\nसुमारे ११० किंवा १२० वर्षांपूर्वी, नागरकुर्नूल हे बहुतेक दक्षिण तेलंगण प्रदेशासाठी वाहतुकीचे मुख्य जंक्शन आणि जिल्हा मुख्यालय होते. या भागात प्रवास करणारे शेतकरी त्यांच्या गाड्यांसाठी कंडेना (ग्रीस-वंगण) विकत घेत असत. ही कथा सांगते की या शहराचे नाव कंदनूल या नावावरून आले आहे, ज्याचा अर्थ \"कंडेना विकणारा\", जे शेवटी कुर्नूल आणि नंतर नागरकुर्नूल झाले.\n", "id": "mar_Deva_55579"} {"text": "निर्मल जिल्हा\n\nनिर्मल' हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. निर्मल येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. निर्मल जिल्हा हा पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला आहे. निर्मल जिल्ह्याचे नाव राजा निम्मा रायडू यांच्यावरून पडले आहे, ज्याने या प्रदेशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.\n", "id": "mar_Deva_55580"} {"text": "द क्लिफ्टन क्रॉनिकल्स\n\nद क्लिफ्टन क्रॉनिकल्स ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांची मालिका आहे. सात कादंबऱ्यांची ही मालिका हॅरी क्लिफ्टन या काल्पनिक पात्राच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरीचे कथानक मुख्यत्वे ब्रिस्टल शहरात १९१९ ते १९४० हा दोन महायुद्धांमधील काळात घडते.\n\nया कादंबऱ्या २०११-२०१६ दरम्यान प्रकाशित झाल्या. यातील पहिली कादंबरी, ओन्ली टाइम विल टेल ही आर्चर यांनी बंगळूर येथे प्रकाशित केली होती.\n", "id": "mar_Deva_55581"} {"text": "द सिन्स ऑफ द फादर\n\nद सिन्स ऑफ द फादर ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कांदबरी आहे. क्लिफ्टन क्रॉनिकल्स मालिकेतील ही दुसरी कादंबरी २०१२मध्ये प्रकाशित झाली.\n", "id": "mar_Deva_55582"} {"text": "सांगोला रेल्वे स्थानक\n\nसांगोला रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.\n\nकिसान रेल्वे सुरू झाल्यानंतर हे स्थानक देशभर चर्चेत आले. शेतकऱ्यांचा माल देशातील विविध बाजारपेठांत थेट पोहोचावा, शंभराव्या 'किसान रेल'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. सांगोला रेल्वे स्थानकवरून देशाच्या विविध भागांत फळभाज्या आणि फळे घेऊन ही रेल्वे सांगोला येथून निघते.\n", "id": "mar_Deva_55583"} {"text": "पेद्दपल्ली जिल्हा\n\nपेद्दपल्ली हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली करीमनगर जिल्याचे विभाजन करून ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पेद्दापल्ली जिल्हा तेलगंणाच्या उत्तर भागात स्थित आहे. पेद्दपल्ली येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\n\nरामगुंडम शहर हे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. रामागुंडम शहर बहुसांस्कृतिक आणि भाषिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पेड्डापल्ली शहर हे एक शैक्षणिक केंद्र देखील आहे आणि मुख्यतः शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. रामागुंडम हे या जिल्ह्यातील फक्त सर्वात मोठे शहर आहे आणि तेलंगणा राज्यातील ५ वे सर्वात मोठे शहर आहे. एनटीपीसी रामगुंडम हा भारतामधील सर्वात मोठा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.\n", "id": "mar_Deva_55584"} {"text": "राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा\n\nराजन्ना सिरिसिल्ला जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. सिरिसिल्ला येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सिरिल्ला हे नाव सिरिशला (म्हणजे संपत्तीचे केंद्र) यावरून आले आहे. सिरिल्ला हे मनेरू नदीच्या काठावर आहे.\n\nमोठ्या प्रमाणात यंत्रमाग, कापड प्रक्रिया आणि रंगरंगोटी युनिट्सच्या उपस्थितीमुळे हे टेक्सटाइल टाउन म्हणून प्रसिद्ध आहे.\n\n११ ऑक्टोबर २०१६ रोजी करीमनगर जिल्ह्याचे विभाजन करून राजन्ना सिरिसिल्ला ह्या नवीन जिल्ह्याची स्थापना करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_55585"} {"text": "लास व्हेगस (न्यू मेक्सिको)\n\nलास व्हेगस हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. गलिनास नदीच्या काठी वसलेले हे शहर सान मिगेल काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,४०८ होती.\n", "id": "mar_Deva_55586"} {"text": "टॉय स्टोरी ३\n\nटॉय स्टोरी ३ हा २०१०चा पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित आणि वॉल्ट डिझनी पिक्चर्सने प्रदर्शित केलेला अमेरिकन संगणक-अ‍ॅनिमेटेड विनोदी चित्रपट आहे. टॉय स्टोरी मालिकेतील हा तिसरा चित्रपट असून टॉय स्टोरी २चा पुढचा भाग आहे.\n\nचित्रपटात, अँडी डेव्हिस, आता १७ वय झालेला, कॉलेजला जात आहे. वुडी, बझ लाइटइयर आणि इतर खेळणी चुकून अँडीच्या आईने डेकेअर सेंटरला दान केली आहेत आणि त्यांची निष्ठा कुठे आहे हे खेळण्यांनी ठरवले पाहिजे.\n\nटॉम हँक्स, टिम ॲलन, डॉन रिकल्स, वॉलेस शॉन, जॉन रॅटझेनबर्गर, जिम वार्नी, ॲनी पॉट्स, आर. ली एर्मी, जॉन मॉरिस आणि लॉरी मेटकाल्फ यांनी पहिल्या चित्रपटातून त्यांच्या भूमिका पुन्हा केल्या आहेत. पुनरागमन करणाऱ्या कलाकारांमध्ये जोन कुसॅक, केल्सी ग्रामर, एस्टेल हॅरिस, वेन नाइट आणि जोडी बेन्सन यांचा समावेश आहे, ज्यांनी या चित्रपटात नवीन पात्रे साकारली.\n\nहा चित्रपट 18 जून 2010 रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. टॉय स्टोरी 3 हा डॉल्बी सराउंड 7.1 आवाजासह थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता. त्याच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच टॉय स्टोरी 3ला समीक्षकांची खूप प्रशंसा मिळाली. समीक्षकांनी संगीत, पटकथा, भावनिक खोली, ॲनिमेशन आणि रॅंडी न्यूमनच्या संगीत स्कोअरची खूप कौतुक केले.\n\nऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला पिक्सारचा हा दुसरा चित्रपट (\"अप\"या चित्रपटानंतर)ठरला, तर एकूण चित्रपटांत तिसरा ॲनिमेटेड चित्रपट (ब्युटी अँड द बीस्ट नंतर). तसेच, वॉल्ट डिझनी पिक्चर्सचा सर्वोत्कृष्ट चित्रासाठी ऑस्कर पुरस्कार नामांकन प्राप्त केलेला तिसरा चित्रपट ठरला. चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट ध्वनी, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी आणखी चार अकादमी पुरस्कार नामांकन मिळाली. यापैकी सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी दोन ऑस्कर जिंकले.\n\nटॉय स्टोरी 3 ने जगभरात $1.067 अब्ज कमावले. एवढी प्रचंड कमाई करणारा पहिला ॲनिमेटेड चित्रपट बनला. तसेच 2010चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आणि रिलीजच्या वेळी सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट, तसेच सर्वाधिक कमाई करणारा ॲनिमेटेड चित्रपट सर्व काळातील चित्रपट आहे. हा सर्व काळातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे आणि पिक्सरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. चित्रपटाने सर्व विक्रम त्याच्या रिलीजच्या वेळी नोंदवले. चित्रपटाचा पुढचा भाग टॉय स्टोरी ४, जून 2019 मध्ये रिलीज झाला.\n", "id": "mar_Deva_55587"} {"text": "गोदावरी परिक्रमा\n\nगोदावरी परिक्रमा म्हणजेच गोदावरी प्रदक्षिणा. दक्षिण भारतातील १,४६५ किलोमिटर लांबीची सर्वात मोठी गोदावरी नदी पवित्र व महापुण्यप्राप्तिकारक असल्याचा उल्लेख विविध पुराणांत अनेक ठिकाणी आहे. उगमापासून ते संगमापर्यंतची एकूण साडेतीन कोटी तीर्थं असल्याचे मानले जाते. रामायण, महाभारत पर्वांत अनेक ऋषीमुनींनी गोदावरी तटांवर तपश्चर्या केल्याचा पुराणांत उल्लेख आहे. महर्षी व्यास यांनी गोदावरी परिक्रमा केल्याचे मानले जाते. त्यानंतर अनेक साधूसंतांनी गोदावरी परिक्रमा केली. आजही असंख्य भाविकभक्त पायीं, सायकल अथवा इतर वाहनाने सुप्रसिद्ध अशी 'गोदावरी-परिक्रमा' करताना सतत आढळतांत.\n", "id": "mar_Deva_55588"} {"text": "पंढरपूर रेल्वे स्थानक\n\nपंढरपूर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.\n\nविठ्ठलाचे तीर्थक्षेत्र असल्याने हे स्थानक नेहमी व्यस्त असते. पंढरपूरच्या वाऱ्यांसाठीही अनेक विशेष गाड्या सुरू कराव्या लागतात. मुंबई आणि पंढरपूर जोडणारी पंढरपूर- दादर एक्स्प्रेस ही गाडी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊनच सुरू करण्यात आली होती. इतर अनेक महत्त्वाच्या गाड्यांनी हे स्थानक पंढरपूरला महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांशी जोडते.\n", "id": "mar_Deva_55589"} {"text": "टॉय स्टोरी ४\n\nटॉय स्टोरी ४ हा २०१९चा पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित आणि वॉल्ट डिझनी पिक्चर्सने प्रदर्शित केलेला अमेरिकन संगणक-अ‍ॅनिमेटेड विनोदी चित्रपट आहे. टॉय स्टोरी मालिकेतील हा चौथा चित्रपट असून टॉय स्टोरी ३चा पुढचा भाग आहे.\n\nया चित्रपटात टॉय स्टोरी ३ नंतरची कथा सुरू करतो. शेरीफ वुडी, बझ लाइटइयर आणि बाकीची खेळणी बोनीसोबत राहू लागतात. बॉनी ही तिच्या शाळेतील कचरा वापरून फोर्की नावाचे नवीन खेळणी तयार करतो. ते बोनीसोबत रोड ट्रिपला जात असताना, वुडी देखील बो पीपसोबत पुन्हा एकत्र येतो. हा चित्रपट रिकल्स (मिस्टर पोटॅटो हेडचा आवाज) आणि ॲनिमेटर ॲडम बर्क यांना समर्पित आहे, ज्यांचा मृत्यू अनुक्रमे 6 एप्रिल 2017 आणि ऑक्टोबर 8, 2018 रोजी झाला. या चित्रपटाने 2020 मध्ये कार्ल रेनरच्या मृत्यूपूर्वी अंतिम चित्रपटात दिसले.\n\nटॉय स्टोरी ४चा प्रीमियर ११ जून २०१९ रोजी लॉस एंजेलिसमध्ये झाला आणि २१ जून रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. चित्रपटाने जगभरात $१.०७३ अब्ज कमावले. हा २०१९चा आठवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्याच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच, या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. कथा, विनोद, भावनिक वजन, संगीत स्कोअर, अ‍ॅनिमेशन आणि गायन कामगिरीसाठी विशेष कौतुक झाले. याने सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉइस मूव्ही अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड मोशन पिक्चरसाठी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिका अवॉर्ड जिंकला.\n\n९२ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले आणि ऑस्करचा सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट जिंकला. यासह टॉय स्टोरी ही दोनदा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी पहिली फ्रेंचायझी बनली.\n", "id": "mar_Deva_55590"} {"text": "बिग बॉस (हंगाम १५)\n\nबिग बॉस १५, ज्याला बिग बॉस: \"संकट इन जंगल\" किंवा बिग बॉस: पन पन पन पंधरा असेही म्हटले जाते, हा भारतीय रिॲलिटी टीव्ही मालिका बिग बॉसचा पंधरावा सीझन आहे. त्याचा प्रीमियर २ ऑक्टोबर २०२१ रोजी कलर्स टीव्हीवर झाला. सलमान खान बाराव्यांदा बिग बॉस होस्ट करत आहे. या सीझनचा ग्रँड फिनाले ३० जानेवारी २०२२ रोजी प्रसारित झाला ज्यामध्ये तेजस्वी प्रकाश विजेती आणि प्रतीक सहजपाल प्रथम उपविजेता झाला.\n", "id": "mar_Deva_55591"} {"text": "हंसा पारेख\n\nहंसा प्रफुल पारेख हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. \"खिचडी\" या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत सुप्रिया पाठक यांनी हंसाची भूमिका केली. ही मालिका २००२ साली आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या पारेख या गुजराती कुटुंबाची कथा आहे.\n\nहंसा पारेखचे पात्र प्रचंड गाजले, इतके की सुप्रिया पाठक यांना \"हंसा\" म्हणूनच ओळखतात. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अनेक पुरस्कार मिळाले.\n\nप्रफुल हा हंसा पारेखचा नवरा आहे. या दोघांची जोडी प्रचंड गाजली. या दोघांचे संवाद मालिकेत खूप विनोद निर्माण करतात. आजही इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर ही जोडी लोकप्रिय आहे.\n", "id": "mar_Deva_55592"} {"text": "आतिश कपाडिया\n\nआतिश कपाडिया हे एक भारतीय दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. साराभाई वर्सेस साराभाई (२००४) आणि खिचडी (२००२) या मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. या दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या आणि दोन्हींनी कल्ट क्लासिकचा दर्जा मिळवला.\n\nते प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम करतात. त्यांनी \"हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्स\" नावाची एक निर्मिती कंपनी सुरू केली. २००३ मध्ये साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट संवाद म्हणून आतिश यांना इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार मिळाला.\n", "id": "mar_Deva_55593"} {"text": "हिपॅटायटीस ए लस\n\nहिपॅटायटीस ए लस ही एक अशी लस आहे जी हिपॅटायटीस ए प्रतिबंधित करते. ही सुमारे 95% प्रकरणांमध्ये प्रभावी आहे आणि कमीतकमी पंधरा वर्षे आणि शक्यतो एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी टिकते. जर डोस दिले तर, एक वर्ष वयानंतर दोन डोस देण्याची शिफारस केली जाते. हे स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे दिले जाते.\n\nजागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) अशा रोगांसाठी मध्यमपणे सामान्य असणाऱ्या भागामध्ये सार्वत्रिक लसीकरण करण्याची शिफारस करते. जेथे हा आजार खूपच सामान्य आहे, तेथे व्यापक लसीकरण करण्याची शिफारस केली जात नाही कारण साधारणपणे लहान असतानाच संसर्गाद्वारे सर्व लोक प्रतिकारशक्ती विकसित करतात. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) जास्त जोखीम असलेल्या प्रौढ लोकांना आणि सर्व मुलांना लसीकरण करण्याची शिफारस करतात.\n\nतीव्र आनुषंगिक परिणाम फारच दुर्मिळ आहेत. इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना सुमारे 15% मुले आणि अर्ध्या प्रौढांमध्ये होते. बहुतांश हिपॅटायटीस ए लसींमध्ये निष्क्रिय व्हायरस असतो तर काहींमध्ये विषाणू कमकुवत असतो. गरोदरपणात किंवा दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या कोणासाठीही कमकुवत विषाणूची शिफारस केली जात नाही. काही फॉर्मुलेशन्स हिपॅटायटीस ए सह एकतर हिपॅटायटीस बी किंवा टायफॉइड लस यांच्यासह संयोजन केले जाते.\n\nहिपॅटायटीस एची पहिली लस 1991 मध्ये युरोपमध्ये आणि अमेरिकेत 1995 मध्ये मंजूर झाली. ही जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या सूची मध्ये आहे जी आरोग्य यंत्रणेत आवश्यक असलेल्या सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी औषधे आहेत. अमेरिकेत याची किंमत 50-100 अमेरिकन डॉलर इतकी आहे.\n", "id": "mar_Deva_55594"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९३\n\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९९३ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.\n", "id": "mar_Deva_55595"} {"text": "ऑत-दा-फ्रान्स\n\nऑत-दा-फ्रान्स ( ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्समधील सर्वात उत्तरेकडील असलेल्या ह्या प्रदेशाच्या उत्तरेस उत्तर समुद्र, पश्चिमेला इंग्लिश खाडी तर ईशान्येस बेल्जियम देश आहेत. २०१६ साली नोर-पा-द-कॅले व पिकार्दी हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. सुमारे ६० लाख लोकसंख्या असलेला हा प्रदेश घनदाट लोकवस्तीचा प्रदेश आहे.\n", "id": "mar_Deva_55596"} {"text": "प्रफुल पारेख\n\nप्रफुल तुलसीदास पारेख हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. \"खिचडी\" या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत राजीव मेहता यांनी प्रफुलची भूमिका केली. ही मालिका २००२ साली आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या पारेख या गुजराती कुटुंबाची कथा आहे.\n\nप्रफुल हा हंसा पारेखचा नवरा आहे. या दोघांची जोडी प्रचंड गाजली. या दोघांचे संवाद मालिकेत खूप विनोद निर्माण करतात. आजही इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर ही जोडी लोकप्रिय आहे.\n", "id": "mar_Deva_55597"} {"text": "कॅले\n\nकॅले () हे फ्रान्स देशाच्या उत्तर भागामधील एक लहान शहर व प्रमुख बंदर आहे. कॅले इंग्लिश खाडीच्या डोव्हरच्या सामुद्रधुनीवर वसले असून येथून इंग्लंडमधील डोव्हर हे गाव केवळ ३४ किमी (२१ मैल) दूर आहे. १९९४ सालापूर्वी इंग्लंड व फ्रान्सला जोडणाऱ्या चॅनल टनेलच्या आधी कॅले हे ह्या दोन देशांमधील सागरी वाहतूकीचे केंद्र होते.\n\nकॅलेच्या स्थानामुळे मध्य युग काळापासून ह्या शहराच्या अधिपत्यासाठी संघर्ष होत राहिला आहे. इ.स. १३४७ साली इंग्लंडचा राजा तिसऱ्या एडवर्डने कॅलेवर विजय मिळवला व पुढील २०० वर्षे कॅले इंग्लंडच्या अधिपत्याखाली राहिले. इ.स. १५५८ साली दुसऱ्या हेन्रीने कॅलेवर आक्रमण करून हे शहर पुन्हा फ्रेंचांकडे खेचून आणले. मे १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने कॅलेवर बाँबहल्ला करून हे शहर संपूर्णपणे जमीनदोस्त केले होते.\n\nआजच्या घडीला कॅले उत्तर फ्रान्समधील एक प्रमुख वाणिज्य व वाहतूक केंद्र आहे.\n", "id": "mar_Deva_55598"} {"text": "सूर्यापेट जिल्हा\n\nसूर्यापेट जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. सूर्यापेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सूर्यापेट जिल्हा हा पूर्वीच्या नालगोंडा जिल्ह्यापासून बनलेला आहे.\n\nसूर्यापेट हे ऐतिहासिकदृष्ट्या तेलंगणा सशस्त्र संघर्षातील रझाकारांविरुद्धच्या चळवळीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. सूर्यपेट हा आता वेगाने विकसित होत असलेला सिमेंट उद्योग असलेला प्रदेश आहे. कृष्णा नदीचे खोरे विस्तीर्ण पसरलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती आहे तर नागार्जुन सागराचा डावा कालवा हा सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. सूर्यापेट हे अनेक शिव मंदिरांनी सुशोभित केलेले आहे जे काकतीय राजवटीत बांधले गेले होते आणि प्रत्येकाला या परिसराच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतात.\n", "id": "mar_Deva_55599"} {"text": "विकाराबाद जिल्हा\n\nविकाराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. विकाराबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\n\nपूर्वीच्या रंगारेड्डी आणि महबूबनगर जिल्ह्यांपासून विकाराबाद जिल्हा तयार झाला आणि १८ मंडळांसह २ महसूल विभागांमध्ये विभागला गेला.\n", "id": "mar_Deva_55600"} {"text": "वनपर्ति जिल्हा\n\nवनपर्ति जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्याच्या दक्षिणेकडील राज्यातील जिल्हा आहे. वनपर्ति येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे महबूबनगर जिल्ह्यातून कोरलेले आहे.\n", "id": "mar_Deva_55601"} {"text": "यदाद्रि भुवनगिरी जिल्हा\n\nयदाद्रि भुवनगिरी जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. भुवनगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. तेलंगणातील जिल्ह्यांच्या पुनर्रचनेनंतर ११ ऑक्टोबर २०१६ रोजी नालगोंडा जिल्ह्याचे विभाजन होऊन यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_55602"} {"text": "एच.सी. वर्मा\n\nहरीश चंद्र वर्मा (८ एप्रिल, १९५२) तथा एच. सी.वर्मा हे प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (आय.आय.टी. कानपूर)चे प्राध्यापक आहेत. त्यांच्या भौतिकशास्त्रावरच्या पुस्तकांसाठी ते जगभर ओळखले जाते. विशेषतः \"कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स\" हे त्यांचे पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे. वर्मांच्या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत.\n\nत्यांनी अनेक शालेय, पदवी आणि उच्चपदवी स्तरावरील पाठ्यपुस्तके लिहिली आहेत. यामध्ये भौतिकशास्त्राच्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वात प्रतिष्ठित दोन खंडांच्या \"कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स\"चा समावेश आहे. हे पुस्तक जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड इत्यादी उच्चस्तरीय स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.\n\nIIT कानपूरच्या कॅम्पसजवळ राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी त्यांनी \"शिक्षा सोपान\" या सामाजिक संस्थेची सह-स्थापना केली आहे. त्यांनी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात तरुण मनांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःला झोकून दिले. व्याख्याने आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके आयोजित करून भारतीय विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षण लोकप्रिय करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.\n\nबिहार राज्यसरकारने त्यांना मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षा पुरस्काराने सन्मानित केले.\n\nएच.सी. वर्मा यांना २०२१ मध्ये भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_55603"} {"text": "कोठगुडम\n\nकोठगुडम हे तेलंगणातील एक शहर आहे. हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_55604"} {"text": "आर.डी. शर्मा\n\nरवी दत्त शर्मा, जे आर. डी. शर्मा म्हणून प्रसिद्ध आहेत, हे भारतातील गणित पाठ्यपुस्तक लेखक आहेत. त्यांची गणिताची पुस्तके सर्वाधिक विकली जातात. त्यांची पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत.\n\nजयपूरच्या राजस्थान विद्यापीठातून ते विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे दोन्ही वेळा दुहेरी सुवर्णपदक विजेते आहेत. ते सध्या तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असणाऱ्या विज्ञान आणि मानवता विभागाचे प्रमुख आहेत. तसेच ते आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.\n", "id": "mar_Deva_55605"} {"text": "भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३\n\nभारत क्रिकेट संघाने जुलै ते ऑगस्ट १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली. भारताने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. दौऱ्यात मोहम्मद अझहरुद्दीनने भारताचे प्रतिनिधित्व केले.\n", "id": "mar_Deva_55606"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३\n\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला श्रीलंका दौरा होता. दोन्ही देशांनी पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्ध १९६५ मध्ये मालिकाविजयानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विदेशी भूमीवर कसोटी मालिका जिंकली.\n", "id": "mar_Deva_55607"} {"text": "कजरा रे (हिंदी गीत)\n\nकाजळासारखे गडद (डोळे)) हे शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेले एक गाणे आहे, जे गुलजार यांनी लिहिले आणि अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी गायले आहे. २००५ च्या बंटी और बबली चित्रपटातील हे गाणे आहे, ज्यात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी भूमिका केल्या होत्या. यात अमिताभ आणि अभिषेक एका नाईट क्लबमध्ये आहेत आणि ऐश्वर्या राय, चित्रपटात एक विशेष भूमिका साकारत आहे, अमिताभसाठी गाते, आणि तिच्यासोबत अभिषेक गायन आणि नृत्यात सामील होतो.\n\nहे गाणे लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. तसेच भारतीय संगीत चार्टवर प्रचंड यशस्वी झाले. हिंदुस्तान टाइम्सने \"शंकर-एहसान-रॉय आणि गुलजार यांच्या कव्वालीचा पुनर्शोध\" असे वर्णन केले आणि या गाण्याला \"दशकातील अव्वल आयटम गीत\" म्हटले. प्लॅनेट बॉलीवूडने आयोजित केलेल्या सर्वेक्षणातही ते वर्षातील गाणे म्हणून तब्बल ४४% मतांनी जिंकले.\n\nदक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय असलेल्या लोटस एफएम या स्टेशनसह तीन रेडिओ स्टेशन्सद्वारे हे \"वर्षातील सर्वोत्तम गाणे\" म्हणून निवडले गेले. हे गाणे हिंदुस्तान टाइम्सच्या \"शतकातील सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये\" निवडले गेले, ज्यामध्ये या गाण्याला \"दशकातील निर्विवाद आयटम साँग\" मानले होते.\n", "id": "mar_Deva_55608"} {"text": "१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक\n\n१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक ही एक क्रिकेट स्पर्धा २० जुलै ते १ ऑगस्ट १९९३ दरम्यान इंग्लंडमध्ये झाली. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही पाचवी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा पाच वर्षांपूर्वी १९८८ साली ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले. इंग्लंडमध्ये दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सुरू होण्याच्या काही काळ आधीपर्यंत भांडवलअभावी रद्द होण्याच्या स्थितीत होती. परंतु फाउंडेशन फॉर स्पोर्ट्स ॲण्ड आर्ट्स या सेवाभावी संस्थेने ९०,००० पाऊंडची मदत केल्याने स्पर्धा पार पडली.\n\nयावेळी विक्रमी ८ देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी महिला क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला. यजमान इंग्लंडसह माजी विजेते ऑस्ट्रेलियाबरोबरच न्यू झीलंड, आयर्लंड, नेदरलँड्स, भारत, वेस्ट इंडीज आणि डेन्मार्क हे आठ सहभागी देश होते. पैकी वेस्ट इंडीज आणि डेन्मार्क या दोन देशांचा हा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक होता.\n\nस्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. सर्व आठ संघांनी इतर प्रत्येक संघाशी सामना खेळला. गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहत न्यू झीलंडने अंतिम सामना गाठला. पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर राहत इंग्लंडने ही अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. १ ऑगस्ट १९९३ रोजी ऐतिहासिक लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने न्यू झीलंडचा ६७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. इंग्लंडची जॅन ब्रिटीन हिने स्पर्धेत सर्वाधिक ४१६ धावा केल्या तर इंग्लंडचीच कॅरेन स्मिथीस आणि न्यू झीलंडची जुली हॅरिस या दोघींनी १५ गडी बाद करत स्पर्धेत संयुक्त आघाडी गोलंदाज ठरल्या.\n", "id": "mar_Deva_55609"} {"text": "ऑल ऑफ अस आर डेड\n\nऑल ऑफ अस आर डेड ही दक्षिण कोरियन झोम्बी एपोकॅलिप्स हॉरर टेलिव्हिजन मालिका आहे. यात पार्क जी-हू, यून चॅन-यंग, चो यी-ह्यून, पार्क सोलोमन, यू इन-सू, ली यू-मी, किम बायंग-चुल, ली क्यु-ह्युंग आणि जिओन बे-सू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका दक्षिण कोरियामधील एका हायस्कूलमधील एका ठिकाणाविषयी आहे कारण अचानक एक झोम्बी सर्वनाश होतो आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. ही मालिका २८ जानेवारी २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.\n", "id": "mar_Deva_55610"} {"text": "बिग बॉस (हंगाम १४)\n\nबिग बॉस १४, ज्याला बिग बॉस: \"अब सीन पलटेगा\" असेही म्हटले जाते, हा भारतीय रिॲलिटी टीव्ही मालिका बिग बॉसचा चौदावा सीझन आहे. त्याचा प्रीमियर ३ ऑक्टोबर २०२० रोजी कलर्स टीव्हीवर झाला. सलमान खान अकराव्यांदा बिग बॉस होस्ट करत आहे. या सीझनचा ग्रँड फिनाले २१ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसारित झाला ज्यामध्ये रुबिना दिलैक विजेती आणि राहुल वैद्य प्रथम उपविजेता ठरला.\n", "id": "mar_Deva_55611"} {"text": "ऑक्सितानी\n\nऑक्सितानी ( ; ऑक्सितान: Occitània; कातालान: Occitània) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र तर नैऋत्येला स्पेन व आंदोरा हे देश आहेत. २०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑक्सितानी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर ऑक्सितानी प्रदेशाचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_55612"} {"text": "बूर्गान्य-फ्रांश-कोंते\n\nबूर्गान्य-फ्रांश-कोंते ( ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या पूर्व भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या पूर्वेस स्वित्झर्लंड देश तर उर्वरित दिशांना फ्रान्सचे इतर प्रदेश आहेत. २०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रदेशाचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_55613"} {"text": "आर.एस. अग्रवाल\n\nडॉ. आर. एस. अग्रवाल ( २ जानेवारी १९४६) हे भारतातील गणित पाठ्यपुस्तक लेखक आहेत. त्यांची गणितावरची पुस्तके खूप लोकप्रिय असून या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत. विशेषतः \"क्वॉन्टिटेटीव्ह ऍप्टीट्युड\" (इंग्रजी: Quantitative Aptitude) हे त्यांचे मोठ्या प्रमाणात विक्री झालेले पुस्तक आहे.\n\nआर.एस. अग्रवाल हे सी.बी.एस.ई. शाळांमधील अतिशय लोकप्रिय नाव आहे. भारतातील शालेय गणितातील महत्त्वाची पुस्तकांमध्ये अग्रवाल यांची पुस्तके समाविष्ट केली जातात.\n", "id": "mar_Deva_55614"} {"text": "ग्रांद एस्त\n\nग्रांद एस्त ( ; ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या ईशान्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या सीमा बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी व स्वित्झर्लंड ह्या देशांसोबत जुळल्या आहेत. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अ‍ॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. स्त्रासबुर्ग हे फ्रान्स-जर्मनी सीमेवरील प्रमुख शहर ग्रांद एस्त प्रदेशाचे मुख्यालय आहे.\n", "id": "mar_Deva_55615"} {"text": "पाताल लोक (वेब मालिका)\n\nपाताल लोक ही २०२०ची ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील एक हिंदी क्राइम- थ्रिलर वेब मालिका आहे. ही मालिका सुदीप शर्मा यांनी तयार केली, तसेच त्यांनी सागर हवेली, हार्दिक मेहता आणि गुंजित चोप्रा यांच्यासह कथा देखील लिहिली आहे. अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी याचे दिग्दर्शन केले. क्लीन स्लेट फिल्मझ् या बॅनरखाली अनुष्का शर्माने या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेत जयदीप अहलावत, गुल पनाग, नीरज काबी, स्वस्तिका मुखर्जी, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\n\nतरुण तेजपाल यांच्या २०१० च्या द स्टोरी ऑफ माय अ‍ॅसेसिन्स या कादंबरीवर आधारित, ही मालिका एका निराश झालेल्या पोलिसाविषयी आहे जो हत्येचा प्रयत्न चुकल्याच्या केसमध्ये उतरतो.\n\nपाताल लोकचा प्रीमियर १५ मे २०२० रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर झाला. मालिकेचा नायक जयदीप अहलावत आणि इतर प्रमुख पात्र यांचा अभिनय, कथानक, लेखन आणि दिग्दर्शन यांचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. या मालिकेला समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही मालिका द इंडियन एक्सप्रेसने २०२० च्या सर्वोत्कृष्ट १० भारतीय वेब सिरीजच्या यादीमध्ये समाविष्ट केली. व्हरायटी मॅगझिनने पाताल लोकला २०२० च्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टीव्ही कार्यक्रमांंपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले.\n\nपाताल लोकला पहिल्या फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये आठ नामांकने मिळाली आणि यापैकी पाच पुरस्कार जिंकले - सर्वोत्कृष्ट अभिनेता (जयदीप अहलावत), सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट मूळ कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय). मे २०२० मध्ये निर्मात्यांनी जाहीर केले की दुसरा भाग तयार केला जाणार आहे.\n", "id": "mar_Deva_55616"} {"text": "साम्ब्रे\n\nद सांब्रे (; ) ही उत्तर फ्रान्स आणि बेल्जियममधील वालोनियामधील नदी आहे. ही म्यूजची उपनदी आहे, जी ती वालोनियन राजधानी नामूरमध्ये सामील होते.\n\nसांब्रे नदीचा उगम ले-नुविऑन-इन-थिर्च जवळ आहे. हा भाग अएन फ्रान्सच्या विभागात मोडतो. ही नदी फ्रँको-बेल्जियन कोळस्याच्या खोऱ्यातून जाते. हा पूर्वी एक महत्त्वाचा औद्योगिक जिल्हा होता. मध्य फ्रेंच जलमार्ग नेटवर्कशी (किंवा संरचनात्मक बिघाडानंतर २००६ मध्ये नेव्हिगेशनमध्ये व्यत्यय येईपर्यंत) कॅनाल डेला सांब्रे ए ल'ओइसच्या जंक्शनवर लँडरेसीजमध्ये नेव्हिगेबल कोर्स सुरू होतो. हा भाग लांब आहे. या मध्ये ९ लॉक आहेत. प्रत्येक लॉक लांब आणि रुंद आहे. फ्रान्समध्ये जेउमोंट येथे बेल्जियमच्या सीमेपर्यंत अशी विभागणी आहे. बेल्जियमच्या सीमेपासून नदीचे दोन वेगळे वेगळे भाग आहेत. हे एकूण लांब आहे आणि १७ लॉक आहेत. यातील हौते-सांब्रे भाग लांब आहे आणि शार्लोई या औद्योगिक शहरापर्यंत फ्रान्सप्रमाणेच 10 कुलूपांचा (लॉक्स) समावेश आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच उर्वरित बेल्जियन साम्ब्रे युरोपियन वर्ग ४ आकारमानात (१३५०-टन बार्जेस) श्रेणीसुधारित करण्यात आले. हे सिलोन इंडस्ट्रियलच्या पश्चिमेला वसलेले आहे, जो कोळसा खाणकाम बंद होऊनही आणि पोलाद उद्योगात घट झाल्यानंतरही अजूनही वालोनियाचा औद्योगिक कणा आहे. बेल्जियममधील नामूर येथे ही नदी म्यूज नदीला मिळते.\n\nनॅव्हिगेबल वॉटरवेचे व्यवस्थापन फ्रान्समध्ये व्हॉईस नेव्हिगेबल्स डी फ्रान्सद्वारे आणि बेल्जियममध्ये सर्व्हिस पब्लिक वॉलनद्वारे केले जाते. दिशानिर्देश सामान्य ऑपरेशननेल डेला मोबिलिटे एट डेस व्हॉइस हायड्रॉलिकेस (ऑपरेशनल डायरेक्टरेट ऑफ मोबिलिटी आणि इनलँड वॉटरवेज)\n", "id": "mar_Deva_55617"} {"text": "क्रिप्टोग्राफी\n\nक्रिप्टोग्राफी किंवा क्रिप्टोलॉजी हा प्रतिकूल परिस्थितींमध्ये सुरक्षित संप्रेषणासाठी तंत्रांचा सराव आणि अभ्यास आहे. सामान्यतः, क्रिप्टोग्राफी म्हणजे प्रोटोकॉल तयार करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे असते. यामुळे तृतीय पक्षांना किंवा लोकांना खाजगी संदेश वाचण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच यामध्ये माहितीच्या सुरक्षिततेतील विविध पैलू, जसे की डेटा गोपनीयता, डेटा अखंडता, प्रमाणीकरण आणि नॉन-रिपिडिएशन हे केंद्रस्थानी आहेत.\n\nआधुनिक क्रिप्टोग्राफी ही गणित, संगणक विज्ञान, विद्युत अभियांत्रिकी, संप्रेषण विज्ञान आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या छेदनबिंदूवर अस्तित्वात आहे. क्रिप्टोग्राफीच्या उपयोगांमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, चिप-आधारित पेमेंट कार्ड, डिजिटल चलने, संगणक पासवर्ड आणि लष्करी संप्रेषणांचा समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_55618"} {"text": "फिल्मफेर ओटीटी पुरस्कार\n\nफिल्मफेर ओटीटी पुरस्कार हे असे पुरस्कार आहेत जे हिंदी भाषेतील मूळ ओव्हर-द-टॉप माध्यमातील कार्यक्रमांच्या कलात्मक आणि तांत्रिक उत्कृष्टतेचा सन्मान करतात. ओटीटी पुरस्कारांची पहिली आवृत्ती १९ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती आणि त्यात १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२० दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि वेब सिरीजचा समावेश होता.\n", "id": "mar_Deva_55619"} {"text": "पुलियट्टम\n\nपुलियट्टम (म्हणजे टायगर डान्स) हे तामिळनाडूचे जुने लोककला नृत्य आहे. एक अत्यंत उत्साही आणि सांस्कृतिक उत्सव, या नृत्य प्रकारात सामान्यतः भव्य, शिकारी वाघांच्या हालचालींवर ६ कलाकारांचा समूह असतो. वाघाच्या हुबेहूब प्रतिकृती सारखी दिसणारी पिवळ्या आणि काळ्या रंगात स्थानिक कलाकारांच्या मेहनतीने त्यांचे शरीर रंगवले जाते. चित्रांमध्ये क्रूर दिसणाऱ्या फॅन्ग्स आणि कानांनी भरलेले हेडगियर, पंजे असलेले पंजे आणि एक लांब शेपटी आहे जी जंगली श्वापदाच्या मोहक हालचालींचे अचूक चित्र दर्शवते.\n\nअनेक स्थानिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गडगडाटाच्या गर्जना शाही भक्षकांच्या स्नर्ल्सचे पुनरुत्पादन करतात आणि चित्र पूर्ण करतात. कधीकधी वास्तविकतेचा स्पर्श करण्यासाठी, एक असुरक्षित शेळी बांधली जाते आणि नर्तक असहाय्य प्राण्याला पकडण्याचे नाटक करतात आणि त्याद्वारे त्याला ठार मारतात. वाघाखेरीज, नर्तक अनेकदा बिबट्याच्या सुंदर ठिकाणी किंवा काळ्या पँथरच्या भयानक गडद छटांमध्ये शोभतात.ही कला आजकाल तामिळनाडूमध्ये फारच क्वचितच सादर केली जाते पण तरीही केरळ (पुलिकली/पुलीअट्टम), आंध्र प्रदेश (पुलिवेशम) आणि कर्नाटक (हुलिवेश) मध्ये सादर केली जाते.\n", "id": "mar_Deva_55620"} {"text": "ड्युरेक्स (निरोध)\n\nड्युरेक्स हा एक कंडोम आणि वैयक्तिक वंगणांचा ब्रँड आहे, ज्याची मालकी रेकिट बेंकिसर या कंपनीकडे आहे. ही कंपनी सुरुवातीला लंडनमधील लंडन रबर कंपनी आणि ब्रिटिश लेटेक्स प्रोडक्ट्स लिमिटेडच्या अखत्यारीत विकसित करण्यात आली, जिथे १९३२ आणि १९९४ दरम्यान कंडोम तयार केले गेले.\n\nलंडन रबर कंपनीची स्थापना १९१५ मध्ये झाली आणि ड्युरेक्स ब्रँड नाव (\"टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि उत्कृष्टता\") १९२९ मध्ये सुरू करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात लंडन रबरने रबर तंत्रज्ञानाच्या एका विद्यार्थ्याच्या सहकार्याने १९३२ पर्यंत स्वतःच्या ब्रँड कंडोमचे उत्पादन सुरू केले. हा विद्यार्थी पोलंडचा लुसियन लँडौ हा होता.\n\nजेसिका बोर्गे यांनी लिहिलेले द लंडन रबर कंपनी आणि ड्युरेक्स कंडोमच्या इतिहासावरील पहिले पुस्तक मॅकगिल-क्वीन युनिव्हर्सिटी प्रेसने सप्टेंबर २०२० मध्ये प्रकाशित केले.\n\n२००७ मध्ये यूकेमध्ये ड्युरेक्स कंडोम बनवणाऱ्या शेवटच्या कारखान्याने उत्पादन बंद केले आणि त्यानंतर कंपनीने उत्पादन चीन, भारत आणि थायलंडमध्ये सुरू केले. या कंपनीच्या आधुनिक श्रेणींमध्ये उत्तर अमेरिकेतील शेख आणि रॅमसेस ब्रँड आणि अवंती कंडोमसह विविध प्रकारच्या लेटेक्स कंडोमचा समावेश आहे. ड्युरेक्स वंगण आणि लैंगिक खेळणीदेखील प्रदान करते.\n\nड्युरेक्स ही कंपनी ऑलिम्पिक खेळांची अधिकृत प्रायोजक नसली तरी, ड्युरेक्सने लंडनमधील २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या १०,०००हून अधिक खेळाडूंना १,५०,००० मोफत कंडोम दिले.\n", "id": "mar_Deva_55621"} {"text": "मॅनफोर्स (निरोध)\n\nमॅनफोर्स कॉन्डोम्स (इंग्रजी: Manforce Condoms) हा भारतातील सर्वात मोठा कंडोमचा ब्रँड आहे. याचे उत्पादन मॅनकाइण्ड फार्मा या भारतातील अग्रगण्य वैद्यकीय कंपनीकडून होते. मॅनफोर्स हा देशातील सर्वात जास्त विकला जाणारा कंडोम ब्रँड आहे, जो १६ विविध उत्तेजक प्रकारांमध्ये विकला जातो.\n\nमॅनफोर्स कंडोममध्ये टेक्सचर्ड आणि इतर विशेष कंडोमचे प्रकार उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये डॉटेड, रिब्ड, कॉन्टूर्ड, लाँगलास्ट, सुपरथिन, इंटेन्सिटी (मल्टी-टेक्श्चर), स्मूथ (साधा, अतिरिक्त स्नेहवर्धक), अतिरिक्त मोठे, फ्लेर्ड आणि फ्लेवर्ड/सुगंधी कंडोम यांचा समावेश होतो.\n", "id": "mar_Deva_55622"} {"text": "निरोध (कंपनी)\n\nनिरोध उर्फ डिलक्स निरोध हा भारतातील पहिला कंडोम ब्रँड आहे. १९६८ मध्ये सादर करण्यात आलेल्या या कंडोमला देशातील कुटुंब नियोजन आणि जन्म नियंत्रण मोहिमेच्या यशाचे श्रेय दिले जाते.\n\nभारतात १९६४ मध्ये लोकसंख्या वाढीचा दर २.४०% होता. तो २००५ पर्यंत निरोधच्या मदतीने १.८० झाला. २०१५ पर्यंत भारताचा लोकसंख्या वाढीचा दर १.२६% होता.\n\nया कंडोमची निर्मिती तिरुवनंतपुरम, केरळ येथील हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड (एचएलएल) लाइफकेअर या कंपनीकडून होते. ही कंपनी भारत सरकारची आरोग्य सेवा उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी आहे.\n", "id": "mar_Deva_55623"} {"text": "जनगांव (तेलंगणा)\n\nजनगांव (इंग्रजी :Jangaon)हे भारताच्या तेलंगणा राज्यातील जनगांव जिल्ह्याचतील शहर आणि जनगांव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे जनगाव मंडळ आणि जनगाव महसूल विभागाचे मुख्यालय देखील आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे ८५ किलोमीटर (५३ मैल) अंतरावर आहे. हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे. जनगाव हे नाव \"जैनगाव\" यावरून विकसित झाले, ज्याचा अर्थ \"जैनांचे गाव\".\n", "id": "mar_Deva_55624"} {"text": "गोल्डमाइन्स टेलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड\n\nगोल्डमाइन्स टेलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय चित्रपट निर्मिती गृह आणि मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक वितरण कंपनी आहे.\n\nकंपनीचे स्वतःचे चॅनल आहे जिथे ते दक्षिण भारतीय चित्रपटांच्या हिंदी डब केलेल्या आवृत्त्या प्रकाशित करतात आणि ते भारतातील सर्वाधिक सदस्यता घेतलेल्या YouTube चॅनेलपैकी एक आहे. धिंचक या भारतीय दूरचित्रवाणी वाहिनीच्या मालकीचे ते त्यांचे डब केलेले चित्रपट चालवतात.\n", "id": "mar_Deva_55625"} {"text": "डीपर (निरोध)\n\nडीपर हा एक भारतीय कंडोम ब्रँड आहे. हे कंडोम टाटा मोटर्स आणि रेडिफ्यूजन Y&R द्वारे भारतातील ट्रक ड्रायव्हर्समध्ये सुरक्षित सेक्सला प्रोत्साहन देण्यासाठी विकले जातात. हिंदुस्तान लेटेक्स लिमिटेड (एचएलएल) द्वारे याचे उत्पादन होते. हा कंडोम टाटाद्वारे सुरू केलेल्या पुरस्कार-विजेत्या एड्स जागरूकता मोहिमेचा एक भाग आहे.\n\n\"डीपर\" हे नाव \"यूज डिपर अॅट नाईट\" संदेशाने प्रेरित आहे. हा संदेश भारतातील आंतरराज्य ट्रकच्या मागील बाजूस रंगवलेले असतात, यामध्ये रात्रीच्या वेळी मंद हेडलाइट्स वापरण्याची शिफारस केली जाते.\n", "id": "mar_Deva_55626"} {"text": "वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२\n", "id": "mar_Deva_55627"} {"text": "संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२\n\nसंयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये ओमानचा दौरा केला. हे सामने २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन स्पर्धेचे भाग होते आणि स्पर्धेच्या चौथ्या आणि आठव्या फेरीदरम्यान आधी पुढे ढकलण्यात आलेल्या दोन्ही पक्षांमधील सामने भरून काढण्यासाठी हे सामने खेळवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. सर्व सामने मस्कत मधील अल् अमारत क्रिकेट मैदानवर झाले. संयुक्त अरब अमिरातीने पहिले दोन सामने जिंकत मालिका जिंकली. शेवटचा सामना टाय झाला.\n\nएकदिवसीय मालिकेनंतर संयुक्त अरब अमिरातीने मस्कतमध्येच ट्वेंटी२० चौरंगी मालिका आणि २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ स्पर्धेत भाग घेतला.\n", "id": "mar_Deva_55628"} {"text": "महिला कबड्डी चॅलेंज\n\nमहिला कबड्डी चॅलेंज ही भारतातील एक कबड्डी लीग आहे जी महिलांसाठी प्रो कबड्डी लीगप्रमाणे सुरू करण्यात आली. २०१६ मधील उद्घाटन हंगामात तीन महिला संघ सहभागी झाले आणि ही लीग भारतातील सात शहरांमध्ये खेळवली गेली.\n", "id": "mar_Deva_55629"} {"text": "२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन\n\n२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेची ११०वी आवृत्ती होती. दरवर्षी प्रमाणे ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न येथे भरवण्यात आली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.\n\nपुरुष एकेरीमधील गतविजेता नोव्हाक जोकोविच ह्याने कोव्हिड-१९ रोगाच्या साथीची प्रतिबंधक लस टोचून घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली. महिलांमधील गतविजेती नाओमी ओसाका तिसऱ्या फेरीतच पराभूत झाली.\n", "id": "mar_Deva_55630"} {"text": "महिला कबड्डी चॅलेंज, २०१६\n\nप्रो कबड्डी महिला कबड्डी चॅलेंजचा पहिला मोसम २८ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान खेळवला गेला. ह्या स्पर्धेत फायर बर्ड्स, स्टॉर्म क्विन्स आणि आइस दिवाज् असे तीन संघ सहभागी झाले. अंतिम सामन्यात स्टॉर्म क्विन्स संघाने आइस दिवाज् संघाचा २४-२३ अशा अवघ्या एका गुणाने पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले\n", "id": "mar_Deva_55631"} {"text": "शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश\n\nशबरीमला मंदिर हे केरळच्या पथनामथिट्टा जिल्ह्यातील एक मंदिर आहे. पारंपारिकपणे प्रजननक्षम वयातील स्त्रियांना तेथे पूजा करण्याची परवानगी नव्हती, यामागचे कारण येथील देव ब्रह्मचारी होता. केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाने या व्याख्येला कायदेशीर मान्यता दिली होती आणि १९९१ पासून भारतीय कायद्यानुसार महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई होती.\n\nसप्टेंबर २०१८ मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, लिंगाचा भेदभाव न करता सर्व हिंदू भाविक मंदिरात प्रवेश करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने असे मानले की \"जैविक भिन्नतेमुळे महिलांवर ठेवलेला कोणताही अपवाद संविधानाचे उल्लंघन करतो.\" या परंपरेने कलम १४ अंतर्गत समानतेच्या अधिकाराचे आणि कलम २५ अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचे घटनापीठाने म्हटले.\n\nया निकालाचा लाखो अयप्पा भक्तांनी विरोध केला. एका महिन्यानंतर, सुमारे १० महिलांनी शबरीमालामध्ये प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या प्रयत्नापूर्वी त्यांच्यावर शारीरिक हल्ल्याच्या धमक्या आल्या होत्या. चालू असलेल्या निषेधाला झुगारून, पूर्वी प्रतिबंधित असलेल्या वयोगटातील दोन महिला कार्यकर्त्यांनी शेवटी २ जानेवारी २०१९ च्या पहाटे मागील प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. ही कथित घटना मंदिराच्या पुजारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मंदिर शुद्धीकरण विधीसाठी बंद ठेवले गेले.\n", "id": "mar_Deva_55632"} {"text": "भंवरी देवी\n\nभंवरी देवी तथा बहवेरी देवी या राजस्थानच्या भाटेरी येथील एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांमुळे भडकलेल्या पुरुषांनी भंवरी देवी यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक आणि न्यायालयाने आरोपींची केलेली निर्दोष मुक्तता यांमुळे या प्रकरणाकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले. ही घटना भारतातील महिला हक्कांच्या चळवळीतील अतिशय महत्त्वाचा भाग बनली.\n", "id": "mar_Deva_55633"} {"text": "तेलुगू टायटन्स\n\nतेलगु टायटन्स हा विशाखापट्टणम् आणि हैदराबाद स्थित एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. सीझन ८ मध्ये संघाचे प्रशिक्षक श्री जगदीश कुंबळे (पूर्वी बंगाल वॉरियर्सचे) आहेत. तेलुगु टायटन्स ही वाया ग्रुपचे श्रीनिवास श्रीरामनेनी, एनईडी ग्रुपचे श्री गौतम रेड्डी नेदुरमल्ली आणि ग्रीनको ग्रुपचे श्री महेश कोल्ली यांच्या मालकीच्या वीरा स्पोर्ट्सची फ्रंचायजी आहे.\n\nटायटन्स त्यांचे घरचे सामने विशाखापट्टणम् येथे राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर तर हैदराबाद मध्ये जी. एम्. सी. बालयोगी इनडोअर स्टेडियम येथे खेळतात. टायटन्सने प्रो कबड्डी लीग सीझन २ आणि सीझन ४च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सीझन २ मध्ये तेलुगु टायटन्स सेमीफायनल पर्यंत पहोचले परंतु त्यांना बंगळूर बुल्सकडून ३८-३९ असा पराभव पत्करावा लागला.\n", "id": "mar_Deva_55634"} {"text": "ईला अरुण\n\nईला अरुण एक भारतीय अभिनेत्री, टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका आहे. लम्हे, जोधा अकबर, शादी के साइड इफेक्ट्स आणि बेगम जान यासारख्या अनेक प्रमुख बॉलिवूड चित्रपटांमध्ये तीने काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_55635"} {"text": "विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान सरकार\n\nविशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान सरकार हा १९९७ मधील भारतीय सर्वोच्च न्यायालयातील खटला आहे. यामध्ये विविध महिला गटांनी नयना कपूर यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या \"साक्षी\" या संस्थेद्वारे राजस्थान राज्यसरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम १४, १९ आणि २१ अंतर्गत कार्यरत महिलांच्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करणे ही यामागची भूमिका होती. बालविवाह रोखल्यामुळे राजस्थानमधील भंवरी देवी या सामाजिक कार्यकर्त्यांवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती.\n\nन्यायालयाने असा निर्णय दिला की \"लिंग समानतेची हमी, संविधानाच्या अनुच्छेद १४, १५, १९(१)(जी) आणि २१ मधील मानवी प्रतिष्ठेसह काम करण्याचा अधिकार आणि त्यात अंतर्भूत लैंगिक छळापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि मानदंड महत्त्वपूर्ण आहेत.\"\n\nया याचिकेचा परिणाम म्हणून प्रसिद्ध विशाखा मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आली. भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. वर्मा, सुजाता मनोहर आणि बी. एन.किरपाल यांच्या खंडपीठाने ऑगस्ट १९९७ मध्ये निकाल दिला. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची मूलभूत व्याख्या केली गेली आणि त्यास सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. हा खटला भारतातील महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण कायदेशीर विजय म्हणून ओळखला जातो.\n", "id": "mar_Deva_55636"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२\n\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले.\n\nजानेवारी २०२२ मध्ये, मालिकेवर कोव्हिड-१९चा पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन बीसीसीआयने संपूर्ण दौर केवळ दोन शहरामध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने कोलकाता मधील ईडन गार्डन्सवर खेळविण्यात आले. २०२२ आयपीएल लिलावामुळे तिसरा वनडे सामना १२ फेब्रुवारीऐवजी एक दिवस आधी म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी पुनर्निधारीत केला गेला. दौऱ्याच्याआधी काही दिवस आधी भारतीय संघातील काही खेळाडूंना कोव्हिड-१९ची बाधा झाल्याने मालिकेवर संकट आले. परंतु संबंधित खेळाडूंना लागलीच विलगीकरणात ठेवल्यामुळे दौरा नियोजनानुसार पार पडणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.\n\nभारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. हा भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध सलग ११वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका विजय होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील भारताने ३-० ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_55637"} {"text": "खांडबहाले\n\nखांडबहाले हे व्यक्तीचे शेवटचे नाव आहे, म्हणजेच आडनाव आहे. जसे - सुनील खांडबहाले\n\n'खांडबहाले' या शब्दामध्ये -\n\n(१) 'खांड' म्हणजे 'खंड' याचा अर्थ \"जमिनीचा तुकडा\" किंवा \"जमिनीचा भाग\" असा होतो तर\n\n(२) 'बहाले' या शब्दाचा अर्थ \"बहाल करणारें\"\n\nयावरून 'खांडबहाले' याचा अर्थ कुणी काही चांगले कार्य केल्यास, त्यांस बक्षिस किंवा सन्मान म्हणून \"भूभाग बहाल करणारें\" असा होतो.\n\n'खांडबहाले' या शब्द 'खंडवावाले' या शब्दाचा अपभ्रंश असावा असंहि काहींचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशातील 'खंडवा' या गावाहून स्थलांतरित झालेलें ते 'खंडवावाले' असा अर्थ असावा, पुढे त्याचा अपभ्रंश होऊन 'खांडबहाले' असा झाला असावा असा तर्क केला जातो.\n\n'खांडबहाले' आडनावाचे लोक प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील 'महिरावणी' या गावात आहेत.\n", "id": "mar_Deva_55638"} {"text": "ऑलिंपिक खेळांमध्ये भारतीय महिला\n\nआजपर्यंत अनेक भारतीय महिलांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. यापूर्वी सात महिलांनी आतापर्यंत ऑलिम्पिक पदक जिंकले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:- कर्णम मल्लेश्वरी, मेरी कॉम, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, सायखोम मीराबाई चानू आणि लोव्हलिना बोरगोहेन. साक्षी ही एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहे आणि तिने रिओ २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून दिले. उर्वरित माहिती खाली दिली आहे.\n\nऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी होती. तिने २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंगमधील ६९ किलो गटात कांस्यपदक जिंकले होते.\n\n२०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये, महिला बॉक्सिंगला प्रथमच एक खेळ म्हणून स्वीकारले गेले. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व पाच वेळा विश्वविजेती राहिलेल्या मेरी कॉमने केले होते, जी या स्पर्धेसाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय होती. परंतु, उपांत्य फेरीत तिला यूकेच्या निकोला अॅडम्सकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत ती तिसऱ्या स्थानावर राहिली आणि तिने देशाला ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवून दिले.\n\nसाक्षी मलिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने रिओ येथे आयोजित २०१६ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५८ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. सायना नेहवाल ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने ४ ऑगस्ट २०१२ रोजी कांस्यपदक जिंकले. गीता फोगट ही लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये महिलांच्या ५५ किलो वजनी कुस्तीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला होती. महिला कुस्तीची घोषणा २००४ मध्ये करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_55639"} {"text": "तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ\n\nतेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (इंग्रजी तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन - संक्षिप्त TSRTC) ही एक सरकारी मालकीची कॉर्पोरेशन आहे जी भारताच्या तेलंगणा राज्यात आणि तेथून बस वाहतूक सेवा चालवते. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाजन करून त्याची स्थापना करण्यात आली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, ओडिशा आणि छत्तीसगडमधील इतर अनेक भारतीय मेट्रो शहरे देखील TSRTCच्या सेवांशी जोडलेली आहेत.\n\nतेलंगणा सरकारने २७.०४.२०१६ रोजी, रस्ता परिवहन महामंडळ कायदा, १९५० अंतर्गत तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC)ची स्थापना केली.\n\nविभाजनानंतर, TSRTC ने ९७ डेपोमधून तेलंगणातील विविध गंतव्यस्थानांसाठी आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, तामिळनाडू आणि छत्तीसगड या शेजारील राज्यांमध्ये दररोज सुमारे ९० लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसेस चालवण्यास सुरुवात केली. तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपली सेवा, ६८% बस ग्रामीण परिवहन आणि ३२% बस शहरी वाहतुकीसाठी पुरवत आहेत. आता, तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे ९,७३४ बसेस आणि ११ प्रदेशांद्वारे प्रशासित ९६ डेपोमधील ४८,३०४ कर्मचारी आहेत. राज्यात ३६४ बसस्थानके आहेत.\n", "id": "mar_Deva_55640"} {"text": "इरा सिंघल\n\nइरा सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी आणि संगणक अभियंता आहेत. २०१४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत त्यांनी सर्वाधिक गुणांसह देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. सिंघल या त्यांच्या चौथ्या प्रयत्नात परीक्षेत अव्वल ठरल्या. तसेच या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या दिव्यांग महिला आहेत.\n", "id": "mar_Deva_55641"} {"text": "सान मिगेल काउंटी, कॉलोराडो\n\nसान मिगेल काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटीपैकी एक आहे. 2020च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८.०७२ होती. या काउंटचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर टेल्युराइड आहे. काउंटीला या प्रदेशातून वाहणाऱ्या सान मिगेल नदीचे नाव दिले गेले आहे.\n", "id": "mar_Deva_55642"} {"text": "अपंगत्व\n\nअपंगत्व ही अशी कोणतीही स्थिती असते की ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला काही क्रिया करणे किंवा त्यांच्या सभोवतालच्या जगाशी (सामाजिक किंवा भौतिकदृष्ट्या) प्रभावीपणे संवाद साधणे अधिक कठीण होते. या स्थिती किंवा दोष हे संज्ञानात्मक, विकासात्मक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक, संवेदी किंवा अनेक घटकांचे संयोजन असू शकतात. अपंगत्वास कारणीभूत असणारे दोष जन्मापासून असू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनकाळात प्राप्त होऊ शकतात.\n", "id": "mar_Deva_55643"} {"text": "नागरी सेवा परीक्षा\n\nनागरी सेवा परीक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारत सरकारच्या उच्च नागरी सेवांमध्ये भरतीसाठी घेतली जाते. या सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय पोलीस सेवा यांचा समावेश होतो. याला यूपीएससी परीक्षा म्हणून संबोधले जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते: पूर्व परीक्षा ज्यामध्ये दोन वस्तुनिष्ठ-प्रकारचे पेपर असतात (सामान्य अध्ययन पेपर I आणि सामान्य अध्ययन पेपर II ज्याला सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट किंवा CSAT म्हणूनही ओळखले जाते) आणि पारंपारिक (निबंध) प्रकारच्या नऊ पेपरचा समावेश असलेली मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेत दोन पेपर पात्रतेसाठी आहेत आणि सात पेपरचे गुण मोजले जातात, त्यानंतर व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) घेतली जाते. एका यशस्वी उमेदवाराला सुमारे एक वर्षाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ३२ तास परीक्षेला बसावे लागते.\n", "id": "mar_Deva_55644"} {"text": "प्रो कबड्डी लीग, २०१६ (जून)\n\nप्रो कबड्डी लीग, २०१६ हा प्रो कबड्डी लीगचा ४था हंगाम होता, जो २५ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान पार पडला.\n", "id": "mar_Deva_55645"} {"text": "रिटा स्कॉट\n\nरिटा स्कॉट (जन्म दिनांक अज्ञात:जमैका - हयात) ही च्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९७ दरम्यान ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही जमैकाकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळते. ही यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करते.\n", "id": "mar_Deva_55646"} {"text": "अन्ना राजम मल्होत्रा\n\nअन्ना राजम जॉर्ज-मल्होत्रा (१७ जुलै, १९२७ - १७ सप्टेंबर, २०१८) या भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या महिला अधिकारी होत्या. मल्होत्रा या भारतीय प्रशासकीय सेवेतील १९५१ च्या बॅचमधील होत्या आणि त्यांचे बॅचमेट आर.एन. मल्होत्रा ​​यांच्याशी त्यांनी लग्न केले होते.\n\nमल्होत्रा यांनी सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केले होते. तसेच एशियाड प्रकल्पात राजीव गांधींसोबत काम केले, त्याबरोबरच इंदिरा गांधींसोबतही काही काळ काम केले.\n\nमल्होत्रा ​​या मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (न्हावाशेवा) हे भारतातील पहिले संगणकीकृत बंदर बांधण्यासाठी ओळखल्या जातात. तसेच केंद्र सरकारमध्ये सचिव पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या मल्याळी महिला होत्या.\n\nभारत सरकारने १९८९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मल्होत्रा ​​यांचे सप्टेंबर २०१८ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.\n", "id": "mar_Deva_55647"} {"text": "गोपिका वर्मा\n\nगोपिका वर्मा ही केरळमध्ये जन्मलेली मोहिनीअट्टम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. जी चेन्नई, तामिळनाडू, भारत येथे स्थायिक झाली आहे. तिला संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कलईमामणीसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\n", "id": "mar_Deva_55648"} {"text": "विमला मेनन\n\nविमला मेनन ( ) या कलामंडलम विमला मेनन या नावाने प्रसिद्ध आहेत. या केरळमधील भारतीय नृत्य शिक्षिका आणि मोहिनीअट्टम वादक आहेत. तिरुवनंतपुरममधील केरळ नाट्य अकादमीच्या त्या संस्थापक आणि संचालक आहेत.\n", "id": "mar_Deva_55649"} {"text": "लुथांग\n\nलुथांग, बांबूच्या पोकळ दंडगोलाकार तुकड्यापासून आणि पिस्टनपासून बनवलेली फिलिपिनो पारंपारिक खेळण्यांची बंदूक आहे. सिलेंडरच्या एका टोकाला बियाणे किंवा कागदाचा ओला तुकडा (\"बुलेट\") घातला जातो आणि दुसऱ्या टोकाला पिस्टन वेगाने आत ढकलला जातो. याचा परिणाम \"बुलेट\"ला पॉपसह बाहेर ढकलण्यापूर्वी आतमध्ये हवा दाबली जाते. फिलीपिन्सच्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये हे खेळणी लोकप्रिय आहे.\n\nलुथांग हे नाव मूळतः सेबुआनो आहे, म्हणजे छोटी नौदल तोफ (लांटका). हा शब्द किमान १७११ पासून व्हिसायन भाषांच्या स्पॅनिश शब्दकोशांमध्ये नोंदविला गेला आहे, जिथे त्याचा अर्थ मस्केट्स, आर्क्यूबस आणि शॉटगन समाविष्ट करण्यासाठी विकसित झाला आहे. सेबुआनो भाषांमध्ये हा शब्द अजूनही क्रियापद म्हणून वापरला जातो ज्याचा अर्थ \"बंदुक करणे\" असा होतो;\n", "id": "mar_Deva_55650"} {"text": "लुक्सॉन्ग बाका\n\nलुक्सॉन्ग बाका (इंग्रजी: जंप ओव्हर द काउ) हा एक पारंपारिक फिलिपिनो खेळ आहे ज्याचा उगम बुलाकानमध्ये झाला आहे. यात कमीत कमी तीन खेळाडू आणि जास्तीत जास्त १० खेळाडूंचा समावेश असतो आणि त्यामध्ये बाका किंवा \"गाय\" नावाच्या व्यक्तीवर उडी मारणे समाविष्ट असते. बाकाला स्पर्श न करता किंवा न पडता बाकावर यशस्वीपणे उडी मारणे हे खेळाडूंचे मुख्य ध्येय आहे.\n", "id": "mar_Deva_55651"} {"text": "भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा कसोटी सामन्यांची यादी\n\nखालील यादी भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा कसोटी सामन्यांची आहे. भारताने २० जानेवारी १९७९ रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला युवा कसोटी सामना खेळला.\n", "id": "mar_Deva_55652"} {"text": "वेस्ट इंडीझच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीजच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी\n", "id": "mar_Deva_55653"} {"text": "अनिता कौल\n\nअनिता कृपलानी-कौल (१९ सप्टेंबर १९५४ - १० ऑक्टोबर २०१६) या भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी होत्या, ज्या भारताच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. त्या शिक्षणाच्या हक्काच्या चळवळीतील महत्त्वाच्या व्यक्ती होत्या.\n\nबालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या प्रमुख शिल्पकारांपैकी अनिता कौल एक होत्या. या कायद्यानुसार देशातील प्रत्येक मुलासाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला. भारतातील प्राथमिक शाळांमध्ये \"नली काली\"('आनंदपूर्ण शिक्षण') या दृष्टिकोनाचा विस्तार करण्याच्या भूमिकेसाठीही त्या प्रसिद्ध आहेत. अनिता कौल यांच्या कार्यकाळातील \"नली काली\"च्या अध्यापनशास्त्रातल्या नवकल्पनांचे वर्णन भारतीय शिक्षणातील \"एक लहान प्रबोधन\" असे केले जाते. हा उपक्रम कर्नाटकातील सर्वात 'यशस्वी, नाविन्यपूर्ण आणि क्रांतिकारी' सुधारणा कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखले जातो.\n\nअनिता कौल या न्याय विभागाच्या सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्या. हे पद नागरी सेवेतील कायदा आणि न्याय मंत्रालयातील सर्वोच्च पद आहे.\n", "id": "mar_Deva_55654"} {"text": "रामप्पा मंदिर\n\nरामप्पा मंदिर ह्या मंदिराला काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर (Ramappa Temple) असेहा संबोधतात. हे मंदिर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वरंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे. हे एक शिव मंदिर आहे. शिवाच्या रुद्रेश्वर अवताराची इथे पुजा केली जाते. महाशिवरात्री हा मुख्य उत्सव साजरा केला जातो. हे १३ व्या शतकातील काकतीय राजवटीत बनवलेले एक शिव मंदिर आहे. २०२१ मध्ये ह्या मंदिराचा जागतिक वारसा स्थळांच्या (युनेस्को जागतिक वारसा स्थळ- UNESCO World Heritage Site) यादीत समावेश करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55655"} {"text": "बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९\n\nबालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन आहे. १ एप्रिल २०१० रोजी हा कायदा अंमलात आला. यामुळे प्रत्येक मुलाचे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या १३५ देशांपैकी भारत हा एक देश बनला.\n\nशिक्षण अधिकार कायद्याच्या शीर्षकामध्ये 'मुक्त आणि अनिवार्य' हे शब्द समाविष्ट आहेत.\n", "id": "mar_Deva_55656"} {"text": "शिक्षणाचा अधिकार कायदा, २००९\n\nपुनर्निर्देशन बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९\n\n__अनुक्रमणिकाहवीच__\n", "id": "mar_Deva_55657"} {"text": "शिक्षण हक्क कायदा (भारत)\n\nपुनर्निर्देशन बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९\n\n__अनुक्रमणिकाहवीच__\n", "id": "mar_Deva_55658"} {"text": "यूरे काउंटी, कॉलोराडो\n\nयूरे काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसारी येथील लोकसंख्या ४,८७४ होती. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर यूरे येथे आहे. यूरे काउंटी पूर्णपणे पर्वतीय असून या काउंटीला अमेरिकेचे स्वित्झर्लंड असेही म्हणले जाते.\n", "id": "mar_Deva_55659"} {"text": "रियो ग्राँड काउंटी, कॉलोराडो\n\nरियो ग्राँड काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या ११,५३९ होती. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र डेल नॉर्टे आहे. या काउंटीला येथील वाहणाऱ्या रियो ग्राँड नदीचे नाव देण्यात आले आहे.\n", "id": "mar_Deva_55660"} {"text": "कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा\n\nकलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा (1915 - 1999) या दक्षिण भारतातील केरळमधील मोहिनीअट्टम नृत्यांगना होत्या. केरळ राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्यातील थिरुनावया येथील रहिवासी होत्या. त्यांनी मोहिनीअट्टमला निराशाजनक, जवळ-जवळ नामशेष झालेल्या राज्यातून भारतीय शास्त्रीय नृत्याच्या मुख्य प्रवाहात पुनरुत्थित करण्यात, त्याची औपचारिक रचना आणि अलंकार प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\n\nकल्याणीकुट्टी अम्मा केरळ कलामंडलमच्या सुरुवातीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एक होत्या. दिवंगत कथकली उस्ताद पद्मश्री कलामंडलम कृष्णन नायर यांच्याशी विवाह केला होता.\n\nकल्याणीकुट्टी अम्मा यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांपैकी, \"मोहिनीअट्टम - इतिहास आणि नृत्य रचना\" हे मोहिनीअट्टमवरील एक विस्तृत आणि केवळ अस्सल दस्तऐवजीकरण मानले जाते. त्यांच्या शिष्यांमध्ये तिच्या मुली श्रीदेवी राजन, कला विजयन, मृणालिनी साराभाई, दीप्ती ओमचेरी भल्ला आणि स्मिता राजन यादेखील आहेत.\n\nकेरळ संगीत नाटक अकादमी आणि केंद्र संगीत नाटक अकादमी या दोन्ही पुरस्कारांच्या विजेत्या, कल्याणीकुट्टी अम्मा यांना १९९७ - १९९८ मध्ये प्रतिष्ठित कालिदास सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. १२ मे १९९९ रोजी त्रिपुनिथुरा (जेथे जोडपे स्थायिक झाले होते) वयाच्या ८४ व्या वर्षी तिचे निधन झाले. तिचा मुलगा कलशाला बाबू हा सिनेमा आणि दूरचित्रवाणी अभिनेता होता, तर तिची नात स्मिता राजन एक प्रसिद्ध मोहिनीअट्टम कलाकार आहे.\n\nतिला प्रसिद्ध कवी वल्लाथोल नारायण मेनन यांच्याकडून 'कवयित्री' पुरस्कार मिळाला. १९८६ मध्ये त्यांना केरळ कलामंडला फेलोशिप मिळाली.\n\n२०१९ मध्ये त्यांची नात, स्मिता राजन हिने कल्याणीकुट्टी अम्मा यांच्या जीवनावर आणि कार्यांवर \"मदर ऑफ मोहिनीअट्टम\" हा चित्रपट तयार केला ज्याचे दिग्दर्शन डॉ. विनोद मानकरा यांनी केले आहे.\n\nकल्याणीकुट्टी अम्मा यांनी मोहिनीअट्टमची कला भारताच्या पलीकडे गेली. पहिली रशियन नृत्यांगना, मोहिनीअट्टम, मिलाना सेवेर्स्काया होती. १९९७ मध्ये, कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा यांनी तिला मोहिनीअट्टम परंपरा चालू ठेवण्यासाठी आशीर्वाद दिला. मिलाना सेवेर्स्काया यांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे मोहिनीअट्टमची भारताबाहेरील पहिली शाळा तयार केली. तिने नाट्य थिएटरची स्थापना केली, जिथे आपण कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा ही नृत्यदिग्दर्शित नाटके पाहू शकता, तिच्या स्मृतीला समर्पित. मिलना सिवर्स्काया यांनी गुरू कल्याणीकुट्टी अम्मा यांच्या स्मृतीला समर्पित एक चित्रपट रिलीज केला आहे ज्यामध्ये गुरूंनी वृद्धापकाळात नृत्य कसे शिकवले ते पाहू शकतो.\n", "id": "mar_Deva_55661"} {"text": "मुलुगु\n\nमुलुगु हे तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु हा वारंगल जिल्ह्याचा एक भाग होता. मुलुगु हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे.\n", "id": "mar_Deva_55662"} {"text": "पेद्दपल्ली\n\nपेद्दपल्ली (Peddapalli) हे भारताच्या तेलंगणा राज्यातील पेद्दपल्ली जिल्ह्यातील एक शहर आहे. हे पेड्डापल्ली जिल्ह्याचे व पेद्दपल्ली मंडळाचे मुख्यालय आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे १९७ किलोमीटर (१२२ मैल) अंतरावर, करीमनगरपासून ३६ किलोमीटर (२२ मैल), रामागुंडमपासून २८ किलोमीटर (१७ मैल) अंतरावर आहे आणि पेद्दपल्लीमध्ये PDPL (पेद्दपल्ली रेल्वे जंक्शन) नावाचे रेल्वे जंक्शन आहे जे PDPL(पेद्दपल्ली) - KRMR(करीमनगर) - NZB(निजामाबाद) रेल्वे लाईन आणि नवी दिल्ली (NDLS) - चेन्नई सेंट्रल (MAS) रेल्वे लाईनला जोडते. येथे दोन गाड्या संपतात. करीमनगर तिरुपती एक्सप्रेस रेल्वे इंजिन येथे इलेक्ट्रिक इंजिनमध्ये बदलते.\n\nभारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, पेड्डापल्लीची लोकसंख्या ४१,१७१ आहे. २०१६ मध्ये लोकसंख्या वाढीमुळे, पेड्डापल्लीची नागरी संस्था नगर पंचायतीमधून नगरपरिषदेत श्रेणीसुधारित करण्यात आली.\n", "id": "mar_Deva_55663"} {"text": "भुवनगिरी\n\nभुवनगिरी (Bhuvanagiri / Bhongir) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भोंगीर शहर त्याच्या किल्ल्याशी संबंधित आहे जो एका वेगळ्या (अलिप्त) खडकावर बांधला गेला होता. असे मानले जाते की पश्चिम चालुक्य शासक त्रिभुवनमल्ल विक्रमादित्य - सहावा याने या ठिकाणी किल्ला बांधला होता ज्याला त्रिभुवनगिरी असे नाव देण्यात आले. हे नाव पुढे भुवनगिरी आणि भोंगीर झाले. हा किल्ला काकतिया राणी रुद्रमादेवी आणि तिचा नातू प्रतापरुध्र यांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे.\n\n१९१० मध्ये शहरामध्ये नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९५२ मध्ये नगरपालिका म्हणून स्थापना करण्यात आली आणि अलीकडेच शासनाच्या आदेशानुसार रायगिरी, पागिडीपल्ली आणि बोम्माईपल्ली गावे या ग्रामपंचायती भोंगीर नगरपालिकेत विलीन करण्यात आल्या आणि शहराचा विस्तार झाला. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून ४८ किलोमीटर अंतरावर आहे. भगवान यादगिरीचे प्रसिद्ध तीर्थयात्री लक्ष्मीनरसिंह स्वामी देवस्थानम जवळपास १३ किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55664"} {"text": "मंचिर्याल\n\nमंचिर्याल (Mancherial) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या मंचिर्याल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे २४४ किलोमीटर (१५२ मैल), करीमनगरपासून ८४ किलोमीटर (५२ मैल) आणि आदिलाबादपासून १५५ किलोमीटर (९६ मैल) अंतरावर आहे. मंचिर्याल जिल्हा हा पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्यापासून बनलेला आहे.\n\nतेलंगणा सरकारने सिंगरेनी कॉलीअरीज कंपनीची स्थापना करून कोळशाच्या खाणीतून कोळसा निर्मितीस सुरुवात केल्यानंतर प्रदेशात औद्योगिकीकरण झाले. १९७० च्या दशकात येथे एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था देखील उघडण्यात आली.\n", "id": "mar_Deva_55665"} {"text": "टिळा\n\nटिळा किंवा तिलक ही धार्मिक संस्कृतीमध्ये अशी एक खूण आहे जी सामान्यत: कपाळावर लावली जाते, जिथे शरीरातील सर्वात महत्त्वाचे असलेले अज्ञ चक्र असते. टिळा कधीकधी शरीराच्या इतर भागांवर जसे की मान, हात, छाती आणि हातावर लावला जातो. प्रादेशिक रीतिरिवाजांनुसार टिळा दररोज किंवा विधी तसेच विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रसंगी लावला जातो.\n\nहिंदू विधीनुसार एखाद्याच्या कपाळावर चंदन किंवा सिंदूर सारख्या सुगंधी मिश्रणाने तिलक लावून स्वागत आणि आदर व्यक्त केला जातो.\n\nपरंतु इतिहासात बौद्ध, जैन आणि शीख धर्म यांसारख्या इतर धार्मिक संस्कृतींनी देखील टिळकांचा वापर केला होता कारण ते हिंदू धर्म आणि त्याच्या आध्यात्मिक आणि तात्त्विक श्रद्धांनी प्रभावित होते.\n", "id": "mar_Deva_55666"} {"text": "त्रिजटा (रामायण)\n\nरामायणात त्रिजटा एक बुद्धिमान वृद्ध राक्षसी म्हणून दाखवली आहे. ती रावणाचा नाश आणि रामाच्या विजयाचे स्वप्न पाहत असते, जो सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी युद्ध करतो. राम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या रणांगणाच्या पाहणीत त्रिजटा सीतेसोबत जाते. जेव्हा सीतेने तिचा नवरा बेशुद्धावस्थेत पाहिला आणि त्याला मृत समजले तेव्हा त्रिजटा सीतेला रामाच्या सुरक्षिततेची खात्री देते . नंतरच्या रामायण रूपांतरांमध्ये रावणाचा भाऊ असलेल्या विभीषणाची मुलगी दाखवली आहे. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये, विशेषतः आग्नेय आशियाई आवृत्तींमध्ये ती खूप मोठी भूमिका बजावते.\n\nतिला सामान्यतः सीतेची मैत्रीण आणि तिच्या संकटात एक विश्वासू सहकारी म्हणून चित्रित केले आहे. अनेक प्रसंगी ती सीतेला सांत्वन देते आणि बाहेरील जगाच्या बातम्या आणते; ती सीतेला आत्महत्या करण्यापासूनही परावृत्त करते. रामाच्या विजयानंतर आणि रावणाच्या मृत्यूनंतर, त्रिजटाला सीता आणि राम यांनी भरपूर इनाम दिले. काही रामायण रूपांतरांमध्ये ती रामाची भक्त असल्याचा उल्लेख आहे, तर आग्नेय आशियाई आवृत्त्यांमध्ये तिला वानर सेनापती हनुमानाची पत्नी म्हणून चित्रित केले आहे. यामध्ये तिला एक मुलगाही आहे. वाराणसी आणि उज्जैनमध्ये तिची स्थानिक देवी म्हणून पूजा केली जाते.\n", "id": "mar_Deva_55667"} {"text": "अणुकेंद्रीय विखंडन\n\nज्या प्रक्रियेमध्ये जड अणुकेंद्राचे दोन जवळजवळ समान अणुकेंद्रकांमध्ये विभाजन होते त्याला अणूकेंद्रीय विखंडन किंवा न्यूक्लीय विखंडन म्हणतात. या प्रतिक्रियेच्या आधारे अनेक अणुभट्ट्या बनवल्या गेल्या आहेत ज्यातून विद्युत ऊर्जा निर्माण होते.\n", "id": "mar_Deva_55668"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२\n\nभारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ दरम्यान एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आली. सर्व सामने क्वीन्सटाउन मधील जॉन डेव्हिस ओव्हल या मैदानावर खेळविण्यात आले.\n\nलिया ताहुहुच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यू झीलंड महिलांनी एकमेव महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १८ धावांनी जिंकला. न्यू झीलंडने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_55669"} {"text": "कोळी नृत्य\n\nकोळी नृत्य हे भारतातील महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्वात लोकप्रिय लोकनृत्य आहे. हे मुंबईतील कोळ्यांनी तयार केले होते. कोळी नृत्य समुद्राच्या लाटांची लय प्रतिबिंबित करते आणि कोळींचे सर्व सण नेहमी कोळी नृत्याने साजरे करतात. कोळी महिलांचे हे वैशिष्ट्यपूर्ण जिवंत नृत्य मुंबईसाठी खास आहे.\n", "id": "mar_Deva_55670"} {"text": "जागरण गोंधळ\n\nजागरण गोधळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. जागरण हा एक विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर रात्रभर देवतेचे स्मरण करीत जागरण केले जाते. लग्न किंवा शुभ प्रसंगी देवाला आमंत्रित करण्यासाठी जागरण केले जाते.खंडोबाच्या (खंडोबाच्या) सन्मानार्थ हा विधी सुरू झाला.\n", "id": "mar_Deva_55671"} {"text": "श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२\n\nश्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. मे २०२१ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौऱ्याची पुष्टी केली.\n\nऑस्ट्रेलियाने मालिका ४-१ ने जिंकली.\n", "id": "mar_Deva_55672"} {"text": "संघमित्रा बंदोपाध्याय\n\nसंघमित्रा बंडोपाध्याय (जन्म 1968) एक भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी संगणकीय जीवशास्त्रात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्या भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथे प्राध्यापिका असून, त्या २०१० साठी अभियांत्रिकी विज्ञानातील शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या तसेच अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान श्रेणीतील इन्फोसिस पारितोषिक २०१७ च्या विजेत्या आहेत. त्यांचे प्रामुख्याने उत्क्रांती गणन, नमुना ओळख, मशीन लर्निंग आणि बायोइन्फॉरमॅटिक्स या क्षेत्रात संशोधन केले आहे.\n\n१ ऑगस्ट २०१५ पासून, त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालिका आहेत, आणि त्या संस्थेच्या कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि तेजपूर येथे असलेल्या सर्व पाच केंद्रांच्या कामकाजावर देखरेख करतात, तसेच भारतभर पसरलेल्या इतर अनेक सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण आणि ऑपरेशन रिसर्च युनिट्सचे काम पाहतात. भारतीय सांख्यिकी संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत. सध्या त्या पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीवर आहेत.\n", "id": "mar_Deva_55673"} {"text": "माधुरी बडथवाल\n\nमाधुरी बडथवाल ह्या उत्तराखंड, भारतातील लोक गायिका आहेत. ऑल इंडिया रेडिओमध्ये संगीतकार म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. संगीत शिक्षिका बनणाऱ्या त्या पहिल्या महिला गढवाली संगीतकार असल्याचे म्हटले जाते. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांना राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55674"} {"text": "प्रीती पाटकर\n\nप्रिती पाटकर एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या प्रेरणा या संस्थेच्या सह-संस्थापक आणि संचालिका आहे. त्यांनी व्यावसायिक लैंगिक शोषण आणि तस्करी कारणांमुळे असुरक्षित मुलांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई, भारतातील रेड-लाइट जिल्ह्यांमध्ये अग्रगण्य कार्य केले आहे.\n", "id": "mar_Deva_55675"} {"text": "ममता रघुवीर अचंता\n\nममता रघुवीर अचंता (जन्म १९ डिसेंबर १९६७) या महिला आणि बाल हक्क कार्यकर्त्या आहेत. तिने बाल कल्याण समिती, वरंगल जिल्ह्याच्या अध्यक्षा म्हणून, एपी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या म्हणून काम केले आहे. आणि थारुनीचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक, एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) जी मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करते. शोषण, हिंसा, बाल लैंगिक शोषण, बालविवाह, आणि मुलांची उपेक्षा यांसारख्या सुटका आणि निर्णयात तिने सहभाग घेतला आहे.\n", "id": "mar_Deva_55676"} {"text": "परवीना अहंगर\n\nपरवीना अहंगर (जन्म श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर ) या जम्मू आणि काश्मीरमधील असोसिएशन ऑफ पॅरेंट्स ऑफ पॅरेंट्स ऑफ डिसपिअर्ड पर्सन (एपीडीपी)च्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत.\n\nत्यांना २०१७ मध्ये मानवी हक्कांसाठी राफ्टो पुरस्कार मिळाला. त्यांना २००५ मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. २०१९ मध्ये जगभरातील १०० प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची यादी आणि बीबीसी १०० महिलांपैकी एक म्हणून त्यांचे नाव होते.\n\nपरवीना यांना 'आयर्न लेडी ऑफ काश्मीर' असे संबोधले जाते. भारतीय मीडिया चॅनल सीएनएन आयबीएन ने त्यांना एका पुरस्कारासाठी नामांकित केले होते जे त्यांनी काश्मिरी लोकांच्या वेदना आणि शोकांतिकांबद्दल भारतीय माध्यमांच्या फसव्या दृष्टिकोनामुळे नाकारले गेले होते.\n", "id": "mar_Deva_55677"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, २०२१-२२\n\nपुनर्निर्देशन भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२\n", "id": "mar_Deva_55678"} {"text": "भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०२१-२२\n\nपुनर्निर्देशन भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२\n", "id": "mar_Deva_55679"} {"text": "भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी\n\nखालील यादी भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. भारताने १६ ऑगस्ट १९८१ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.\n\nभारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत.\n", "id": "mar_Deva_55680"} {"text": "पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा\n\nपूर्व जैंतिया हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली जैंतिया हिल्स जिल्ह्याचे विभाजन करून पूर्व जैंतिया हिल्स व पश्चिम जैंतिया हिल्स हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले. पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या पूर्वेस आसाम राज्य तर नैऋत्येस बांगलादेशचा सिलहट विभाग आहेत. २०११ साली पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.२३ लाख इतकी होती. ख्लिरियात नावाचे नगर पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधून धावतो व मेघालयला आसामसोबत जोडतो.\n\nप्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील सुमारे ७२ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय आहेत.\n", "id": "mar_Deva_55681"} {"text": "पश्चिम जैंतिया हिल्स जिल्हा\n\nपश्चिम जैंतिया हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली जैंतिया हिल्स जिल्ह्याचे विभाजन करून पश्चिम जैंतिया हिल्स व पूर्व जैंतिया हिल्स हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले. पश्चिम जैंतिया हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस आसाम राज्य तर नैऋत्येस बांगलादेशचा सिलहट विभाग आहेत. २०११ साली पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २.७ लाख इतकी होती. जोवाई नावाचे नगर पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यामधून धावतो व मेघालयला आसामसोबत जोडतो.\n\nप्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील सुमारे ६७ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय आहेत. प्नार व वार ह्या वांशिक जैंतिया लोकांच्या खासी भाषा येथील प्रमुख भाषा आहेत.\n", "id": "mar_Deva_55682"} {"text": "उत्तर गारो हिल्स जिल्हा\n\nउत्तर गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पूर्व गारो हिल्स जिल्ह्यापासून उत्तर गारो हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर गारो हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस आसाम राज्य आहे. २०११ साली उत्तर गारो हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.५ लाख इतकी होती. रेसुबेलपाडा नावाचे नगर उत्तर गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\n\nप्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या उत्तर गारो हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी गारो जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे.\n", "id": "mar_Deva_55683"} {"text": "रेसुबेलपाडा\n\nरेसुबेलपाडा हे भारताच्या मेघालय राज्यातील उत्तर गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय व एक लहान शहर आहे. हे शहर मेघालय-आसाम सीमेवर गुवाहाटीच्या १४० किमी पश्चिमेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या १८ हजार इतकी होती.\n", "id": "mar_Deva_55684"} {"text": "मखराम पवार\n\nमखराम पवार हे महाराष्ट्राचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री होते. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील लोहगड येथे झाला. त्यांनाबहुजन केसरी म्हणून ओळखतात. त्यांनी बहुजन महासंघाची स्थापना करून बहुजनांचा सत्ता सहभागाचा प्रयोग केला. सारे बहुजन एक होऊ सत्तेची चाबी हाती होऊ हा त्यांचा संदेश होता. पवार १९९० मध्ये मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते १९९८ मध्ये विधान परिषदेवरही निवडून गेले होते. १९९८ ते २००१ या कालावधीत ते राज्याचे व्यापार आणि वाणिज्य, दारुबंदी प्रचार कार्य आणि खनिकर्म व पशूसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रीही होते.\n\nमहाराष्ट्र राज्य सेवेमध्ये ते विक्रीकर उपायुक्त या उच्चस्तरीय पदावर कार्यरत होते. परंतु समाजसेवा करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजिनामा दिला व राजकारणात भाग घेतला. बहुजनातील सर्व घटकांना सोबत घेऊन बहुजन महासंघ या राजकीय संघटनेची स्थापना केली. पुढे प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षासोबत विलीनीकरण केले.\n\nशरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे अधिवेशन दरम्यान गोवारी समाजातील ११४ लोक आंदोलन करतांना शहीद झाले, या घटनेचा निषेध म्हणून मखराम पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी अनेक आंदोलने केली. मंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूर येथे त्यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापना केली.\n\nपवार समाजकारणात देखील अतिशय सक्रिय होते. सन २०२१ मध्ये ८ ऑगस्ट रोजी मुंबई येथील लीलावती हाॅस्पीटलमध्ये वयाच्या ८२ वर्षी त्यांचा मृत्यू झाला.\n", "id": "mar_Deva_55685"} {"text": "वर्ग:विधानसभा व विधानपरिषद सदस्य\n\nविधानसभा व विधानपरिषद सदस्य या वर्गात राज्य विधीमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या सभागृहाचे सदस्य उल्लेख केला जातो. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे करणारे सदस्य म्हटले जाते.\n", "id": "mar_Deva_55686"} {"text": "किरणजीत अहलुवालिया\n\nकिरणजीत अहलुवालिया (जन्म १९५५) ह्या एक भारतीय महिला आहेत. त्या १९८९ मध्ये यूकेमध्ये त्यांच्या अत्याचारी पतीला जाळून मारल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या होत्या. दहा वर्षांच्या शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचाराला प्रतिसाद म्हणून हे कृत्य केल्याचा त्यांनी हा दावा केला. सुरुवातीला हत्येसाठी दोषी ठरल्यानंतर आणि तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर, अहलुवालियाची शिक्षा नंतर अपर्याप्त वकिलाच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आणि त्याची जागा ऐच्छिक हत्याकांडाने घेतली. त्यांचे चिथावणी देण्याचे सादरीकरण अयशस्वी झाले असले तरी (आर विरुद्ध डफी अंतर्गत नियंत्रण गमावणे अचानक होणे आवश्यक होते, जे झाले नव्हते). त्यांनी एस.२ होमिसाईड ऍक्ट १९५७ च्या अंतर्गत कमी झालेल्या जबाबदारीच्या आंशिक बचावाची यशस्वीपणे बाजू मांडली कारण ताज्या वैद्यकीय पुरावे (जे तिच्या मूळ चाचणीत उपलब्ध नव्हते) कमी झालेली मानसिक जबाबदारी दर्शवू शकत होते.\n\nप्रोवोक्ड (२००६) हा चित्रपट अहलुवालिया यांच्या जीवनाचा काल्पनिक वर्णन आहे.\n", "id": "mar_Deva_55687"} {"text": "पवन अमारा\n\nपवन अमारा ह्या लंडनमधील विद्यार्थी परिचारिका, पत्रकार आणि महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. त्या माय बॉडी बॅक प्रोजेक्टच्या संस्थापिका आहेत.\n", "id": "mar_Deva_55688"} {"text": "ॲडवोआ अबोह\n\nॲडवोआ कॅटलिन मारिया अबोह (जन्म १८ मे १९९२) ही एक ब्रिटिश फॅशन मॉडेल आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ती ब्रिटिश वोगच्या मुखपृष्ठावर दिसली. ती अमेरिकन व्होग, व्होग इटालिया, व्होग पोलंड, आणि आयडीच्या मुखपृष्ठावर देखील झळकली आहे. २०१७ मध्ये, फॅशन इंडस्ट्रीने तिला मॉडेल्स.कॉम साठी मॉडेल ऑफ द इयर म्हणून मतदान केले.\n", "id": "mar_Deva_55689"} {"text": "आसिफाबाद (तेलंगणा)\n\nआसिफाबाद (Asifabad) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे पेद्दवागु नदीच्या काठावर वसलेले आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे ३०९ किलोमीटर (१९२ मैल), रामगुंडमपासून ८६ किलोमीटर (५३ मैल) आणि करीमनगरपासून १४८ किलोमीटर (९२ मैल) अंतरावर आहे. २०१६ मध्ये आदिलाबाद जिल्ह्यापासून कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. १९०५ मध्ये, आसिफाबाद जिल्हा म्हणून कोरण्यात आले परंतु नंतर ते आदिलाबाद जिल्ह्यात विलीन करण्यात आले. १९१३ ते १९४१ पर्यंत हे जिल्ह्याचे मुख्यालय होते नंतर १९४१ मध्ये जिल्ह्याचे मुख्यालय हा दर्जा आदिलाबादला देण्यात आला.\n", "id": "mar_Deva_55690"} {"text": "यशवंतराव मोहिते\n\nयशवंतराव जिजोबा मोहिते (७ नोव्हेंबर १९२० - २२ ऑगस्ट २००९), उर्फ भाऊ, हे भारतीय राजकारणी होते, ते १९८० ते १९८४ या काळात लोकसभेचे सदस्य आणि १९५२ ते १९८० पर्यंत कराड (दक्षिण) मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते.कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. 1947 मध्ये ते भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. 1952 मध्ये, ते कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले परंतु संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 1957 मध्ये ते मजदूर किसान पक्षातर्फे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. तथापि, 1960 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1962, 1967, 1972 आणि 1978च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. मोहिते यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये उपगृहमंत्री (1960), कृषी उपमंत्री (1963), गृहनिर्माण विकास आणि वाहतूक मंत्री (1967), सहकार मंत्री (1969), सहकार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री (1972) आणि वित्त मंत्री (1975 आणि 1978) या जबाबदाऱ्या पार पाडल्या.\n", "id": "mar_Deva_55691"} {"text": "झांग निंग\n\nझांग निंग (चीनी: 张宁; पारंपारिक चीनी: 張寧; जन्म १९ मे १९७५) ही चीनची माजी बॅडमिंटनपटू आहे. तिने २००४ आणि २००८ या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये महिला एकेरीसाठी सुवर्णपदक जिंकले. १९९० च्या दशकाच्या मध्यापासून ती जागतिक स्तरावर बॅडमिंटन खेळू लागली.\n\nशॉट, सतत दबाव, रॅलीच्या वेगावर हुकूमत ठेवण्यासाठी आणि कोर्टाच्या चारही कोपऱ्यांमध्ये खेळण्यासाठी ती ओळखली जाते. ऑलिम्पिक खेळांमध्ये एकेरीत सलग सुवर्णपदक जिंकणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. ती २००३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन देखील बनली.\n\nझांगने पहिल्यांदा १९९४ मध्ये उबेर कप (महिला जागतिक सांघिक चॅम्पियनशिप) स्पर्धेत चीनचे प्रतिनिधित्व केले होते. २००६ मध्ये तिने शेवटचे प्रतिनिधित्व केले. जरी तिला या स्पर्धेच्या प्रत्येक द्विवार्षिक आवृत्तीत खेळण्यासाठी निवडले गेले नसले तरी, तिच्या उबेर कप सेवेचा कालावधी हा कोणत्याही चिनी खेळाडूपेक्षा सर्वात लांब कालावधी आहे.\n", "id": "mar_Deva_55692"} {"text": "भूपालपल्ली\n\nभूपालपल्ली (Bhupalpally) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जयशंकर भूपालपल्ली (आचार्य जयशंकर) जिल्हा हा पूर्वीचा वरंगल जिल्हा करीमनगर जिल्ह्याच्या काही भागांच्या जोडणीसह तयार करण्यात आला आहे. ११-१०-२०१६ रोजी स्थापन झालेल्या जिल्ह्याचे नाव तेलंगणाचे विचारवंत, प्रा. के. जयशंकर सर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे २१२.३ किलोमीटर (१३१.९ मैल), वरंगलपासून ६७.४ किलोमीटर (४१.८८ मैल) आणि रामगुंडमपासून ७७.२ किलोमीटर (४८ मैल) अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55693"} {"text": "बीना कन्नन\n\nबीना कन्नन ह्या एक भारतीय महिला व्यावसायिक आहेत. त्या सीमट्टी टेक्स्टाईल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख डिझायनर आहेत.\n\nविद्यापीठातील शिक्षणानंतर त्यांनी १९८० मध्ये कौटुंबिक कापड उत्पादनाच्या किरकोळ विक्री व्यवसाय 'सीमट्टी' मध्ये प्रवेश केला. तेथे त्यांचे वडील आणि नवऱ्यासोबत काम केले. सीमाट्टीची सुरुवात तिचे अग्रगण्य आजोबा, प्रसिद्ध कापड राजा वीरिया रेडदियार यांनी केली होती. त्या दक्षिण भारतातील सर्वात लक्षवेधी वेडिंग सिल्क साडी डिझाइनर बनल्या. पाश्चिमात्य आणि उत्तर भारतीय फॅशनच्या आक्रमणाला तोंड देऊनही साड्यांचा अभिमान टिकवून ठेवण्याचे तिचे प्रयत्न हे तिचे अद्वितीय योगदान आहे. बीना कन्नन यांनी लक्ष वेधून घेतले जेव्हा त्यांनी तयार केलेली सर्वात लांब रेशमी साडी (अर्धा किमी लांबीची) २००७ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल झाली. त्यांनी यूएई (२००७) आणि युनायटेड स्टेट्स (२००९) मध्ये त्यांच्या साडीचे डिझाइन लॉन्च केले. विणकाम करणाऱ्या समुदायांसोबतच्या त्यांच्या संबंधामुळे त्यांना २००९ मध्ये कोईम्बतूर इरोड विणकाम समुदायाकडून \"जीवनगौरव पुरस्कार\" मिळाला. सप्टेंबर २०११ मध्ये, बीना कन्नन यांनी डिझाइन केलेल्या साड्या घालून मॉडेल्स \"स्वारोव्स्की एलिमेंट्स २०११″च्या रॅम्पवर चालल्या होत्या.\n", "id": "mar_Deva_55694"} {"text": "नैऋत्य गारो हिल्स जिल्हा\n\nनैऋत्य गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यापासून नैऋत्य गारो हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. नैऋत्य गारो हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या नैऋत्य भागात स्थित असून त्याच्या पश्चिम व दक्षिणेस बांगलादेशचे रंगपूर व मयमनसिंह हे विभाग आहेत. २०११ साली नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.७ लाख इतकी होती. अंपती नावाचे नगर नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\n\nप्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी गारो जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. गारो ही येथील प्र्मुख भाषा आहे.\n", "id": "mar_Deva_55695"} {"text": "नैऋत्य खासी हिल्स जिल्हा\n\nनैऋत्य खासी हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यापासून नैऋत्य खासी हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. नैऋत्य खासी हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा सिलहट हा विभाग आहे. २०११ साली नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.१ लाख इतकी होती. मॉकिर्वत नावाचे नगर नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\n\nप्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी खासी जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. खासी ही येथील प्र्मुख भाषा आहे.\n", "id": "mar_Deva_55696"} {"text": "नागरकर्नूल (तेलंगणा)\n\nनागरकर्नूल (Nagarkurnool) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या नागरकर्नूल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. नागरकर्नूल हा तेलंगणा राज्यात ११ ऑक्टोबर २०१६ रोजी तयार केलेला नवीन जिल्हा आहे, तो पूर्वी महबूबनगर जिल्ह्याचा भाग होता.\n\nनगरकुर्नूलचा इतिहास ५०० वर्षांहून अधिक जुना आहे. कथेची एक आवृत्ती सांगते की नागरकुर्नूलचे नाव नागना आणि कंदना या राजांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, जे सध्याच्या नागरकुर्नूल आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य करत होते. नागरकुर्नूलच्या आग्नेयेस सुमारे १ किमी अंतरावर नागनूल (ज्याला नागानाचे नाव देण्यात आले) हे गाव अजूनही अस्तित्वात आहे.\n\nसुमारे ११० किंवा १२० वर्षांपूर्वी, नागरकुर्नूल हे बहुतेक दक्षिण तेलंगण प्रदेशासाठी वाहतूकीचे मुख्य जंक्शन आणि जिल्हा मुख्यालय होते. या भागात प्रवास करणारे शेतकरी त्यांच्या गाड्यांसाठी कंडेना (ग्रीस-वंगण) विकत घेत असत. ही कथा सांगते की या शहराचे नाव कंदनूल या नावावरून आले आहे, ज्याचा अर्थ \"कंडेना विकणारा\", जे शेवटी कुर्नूल आणि नंतर नागरकुर्नूल झाले.\n\nहे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे ११८.१ किलोमीटर (७३.४ मैल), महबूबनगरपासून ४७.६ किलोमीटर (२९.६ मैल) आणि नलगोंडापासून १४०.२ किलोमीटर (८७.११ मैल) अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55697"} {"text": "कामारेड्डी\n\nकामारेड्डी (Kamareddy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. इ.स. १६०० ते १६४० या काळात या भागावर राज्य करणाऱ्या डोमकोंडा किल्ल्याचा शासक चिन्ना कामारेड्डी यांच्यावरून जिल्ह्याचे नाव कामारेड्डी पडले. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे ११७ किलोमीटर (७३ मैल), निजामाबादपासून ५६ किलोमीटर (३५ मैल) आणि करीमनगरपासून ९६ किलोमीटर (६० मैल) अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55698"} {"text": "फुगडी (लोकनृत्य)\n\nफुगडी हे महाराष्ट्र आणि गोव्यातील एक लोकनृत्य आहे, जे कोकणातील महिला गणेश चतुर्थी आणि व्रत या हिंदू धार्मिक सणांमध्ये किंवा धालोसारख्या इतर नृत्यांच्या शेवटी केले जाते.\n\nकाही ऐतिहासिक तथ्यांनुसार, ही नृत्यशैली काही प्राचीन गोव्यातील परंपरांमधून तयार केली गेली असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त हे नृत्य मुख्यतः हिंदूंच्या \"भाद्रपद\" महिन्यात केले जाते. या महिन्यात स्त्रिया त्यांच्या दैनंदिन दिनचर्येच्या कंटाळ्यापासून मुक्त होण्यासाठी विश्रांती घेतात. शिवाय हे लोकनृत्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या वेळी देखील केले जाते.फुगडी गीतातून स्त्रिया आपल्या मनातील भावना मांडत असतात.\n", "id": "mar_Deva_55699"} {"text": "के.व्ही. राबिया\n\nकरीवेप्पिल राबिया (जन्म १९६६) ह्या भारतातील वेल्लीलाक्कडू, मलप्पुरम, केरळ येथील शारीरिकदृष्ट्या विकलांग सामाजिक कार्यकर्त्या आहेत. १९९० मध्ये मलप्पुरम जिल्ह्यातील केरळ राज्य साक्षरता मोहिमेतील भूमिकेमुळे त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या प्रयत्नांना भारत सरकारने विविध प्रसंगी राष्ट्रीय स्तरावर नावाजले. १९९४ मध्ये, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने त्यांना समाजातील योगदानाबद्दल राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित केले होते. जानेवारी २००१ मध्ये, त्यंना महिलांच्या उद्धार आणि सक्षमीकरणासाठी योगदान दिल्याबद्दल १९९९चा पहिला कन्नगी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे नारी शक्ती पुरस्कार असे नामांतर करण्यात आले आहे. त्यांना जानेवारी २०२२ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आला.\n", "id": "mar_Deva_55700"} {"text": "धालो (लोकनृत्य)\n\nधालो हा गोवा येथील एक लोकप्रिय लोकनृत्य प्रकार आहे. हे नृत्य स्त्रिया सादर करतात आणि त्यांच्या भूदेवीला प्रार्थना म्हणून काम करतात. ज्या गाण्यांवर हे नृत्य केले जाते ते सहसा कोंकणी किंवा मराठी भाषेत गायले जाते. अशा गाण्यांचे विषय सामान्यतः धार्मिक किंवा सामाजिक स्वरूपाचे असतात. हिवाळ्याच्या प्रारंभी पौष महिन्यात हे १ आठवड्याच्या कालावधीत आयोजित केले जाते. शेवटच्या दिवशी स्त्रिया अतिशय सुंदर वेषभूषा करतात.\n\nनवी दिल्ली येथील लोकनृत्य महोत्सवात सादर करण्यासाठी धालोची निवड करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_55701"} {"text": "प्रविणा मेहता\n\nप्रविणा मेहता (१९२३ ते १९९२ किंवा १९२५ ते १९८८) या मुंबईच्या एक प्रमुख भारतीय वास्तुविशारद, योजनाकार आणि राजकीय कार्यकर्त्या देखील होत्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान, सरोजिनी नायडू या स्वातंत्र्यसैनिकाकडून प्रेरित होऊन त्यांनी जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये स्थापत्यशास्त्राचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या रस्त्यावरील आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. चार्ल्स कोरिया आणि शिरीष पटेल यांच्या सहकार्याने १९६४ मध्ये नवी मुंबई योजनेच्या संकल्पना आणि प्रस्तावात त्यांचा सहभाग होता. ज्यामध्ये मुख्य भूभागाच्या पूर्वेला असलेल्या शहराच्या विस्ताराचा समावेश होता. ही योजना मार्ग या बॉम्बे जर्नल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये प्रकाशित झाली होती. मिनेट डी सिल्वा आणि यास्मीन लारी यांच्यासमवेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या उत्थानात आणि भूकंपग्रस्त लोकांच्या पुनर्वसनात, पर्यावरणीय पैलू आणि शहरी नियोजनासह कमी किमतीची घरे विकसित करून सक्रियपणे सहभागी होत्या.\n", "id": "mar_Deva_55702"} {"text": "वर्ग:शिकागो विद्यापीठाचे माजी विद्यार्थी\n\nशिकागोमधील विद्यापीठ किंवा महाविद्यालयानुसार माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी\n", "id": "mar_Deva_55703"} {"text": "वर्ग:महाराष्ट्रातील महिला कलाकार\n\nमहिला कलाकार (नर्तक, संगीतकार, चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकार, इ.) जे महाराष्ट्रात राहतात किंवा राहिले आहेत, किंवा जे मूळ मराठी आहेत, किंवा दोन्ही.\n\n+महिला कलाकार महाराष्ट्र\n", "id": "mar_Deva_55704"} {"text": "विद्यागौरी आडकर\n\nविद्यागौरी आडकर ह्या जयपूर घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतातील कथ्थक नृत्यांगना आहेत. त्यांनी खजुराहो फेस्टिव्हल ऑफ डान्सेस, तिरुवनंतपुरममधील चिलंका डान्स फेस्टिव्हल, फेस्टिव्हल ऑफ डान्स अँड म्युझिक, दिल्ली इत्यादींसह अनेक संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे.\n", "id": "mar_Deva_55705"} {"text": "२०२१-२२ ओमान चौरंगी मालिका\n\n२०२१-२२ ओमान चौरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा ११ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ओमानमध्ये खेळवली गेली. यजमान ओमानसह संयुक्त अरब अमिराती, नेपाळ आणि आयर्लंड या चार देशांच्या क्रिकेट संघांनी चौरंगी मालिकेत भाग घेतला. सदर मालिका ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित केली होती. सर्व सामने मस्कत मधील अल् अमारत क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.\n\nसाखळी सामन्यांच्या शेवटी संयुक्त अरब अमिराती आणि आयर्लंड ह्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुण होते. परंतु आयर्लंडपेक्षा संयुक्त अरब अमिरातीची निव्वळ धावगती जास्त असल्याने संयुक्त अरब अमिराती चौरंगी मालिकेचा विजेता ठरला. नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरी याने सर्वाधिक १४२ धावा केल्या, तर ६ गडी मिळवून स्पर्धेत आयर्लंडचा क्रेग यंग हा आघाडीचा गोलंदाज ठरला.\n", "id": "mar_Deva_55706"} {"text": "निवेदिता अर्जुन\n\nनिवेदिता अर्जुन या एक भारतीय अभिनेत्री, निर्माती आणि नृत्यांगना आहेत. आशा राणी या रंगमंचाच्या नावाखाली एमएस राजशेकर यांच्या कन्नड चित्रपट रथा सप्तमी (१९८६) मधून अभिनयात पदार्पण केला. त्यानंतर त्यांनी अभिनय कारकिर्दीचा पर्याय निवडला. नृत्यांगना म्हणून त्यांनी आवड जोपासली. श्री राम फिल्म्स इंटरनॅशनल सोबत निर्माता म्हणूनही काम केले. अभिनेते राजेश यांची मुलगी, निवेदिता हिचे लग्न अभिनेता अर्जुन सर्जासोबत झाले आहे. त्या अभिनेत्री ऐश्वर्या अर्जुनची आई आहेत.\n", "id": "mar_Deva_55707"} {"text": "वर्ग:कर्नाटकातील महिला कलाकार\n\nमहिला कलाकार (नर्तक, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, इ.) ज्या कर्नाटकात राहतात किंवा राहतात, किंवा कन्नड वंशाच्या आहेत, किंवा दोन्ही.\n\n+महिला कलाकार कर्नाटक\n", "id": "mar_Deva_55708"} {"text": "संयम (नियंत्रण)\n\nनियंत्रण, मुक्त उपभोग आणि संपूर्ण त्याग यांच्यामध्ये आत्मसंयमाची स्थिती असते. व्यावहारिक जीवनात आणि आध्यात्मिक पद्धतींमध्ये यश मिळवण्यासाठी हे आवश्यक मानले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या, संयम हा आत्म्याचा गुण आहे. हा आत्म्याचा जन्मजात स्वभाव मानला जातो. त्याग आणि अखंड उपभोगातून इंद्रियांची तृप्ती शक्य नाही. संयम मुक्त भावना व्यक्ती आणि समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते.\n", "id": "mar_Deva_55709"} {"text": "गदवाल (तेलंगणा)\n\nगदवाल (Gadwal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या जोगुलांबा गदवाल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून सुमारे २१० किमी, कुर्नूलपासून ५९ किमी अंतरावर असलेले गदवाल शहर बंगलोर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ (पूर्वी NH-७) द्वारे सुगम आहे. गडवाल शहर हे एक प्राचीन शहर आहे आणि ते पूर्वीचे एक प्रसिद्ध संस्थानम आहे तर हैदराबाद राज्य, अगदी सीमांच्या बाहेरही ओळखले जाते. सोमनाद्रीने बांधलेला २१ बुरुज असलेला मोठा किल्ला असून तो चाणिक्य कलेची आठवण करून देतो.\n", "id": "mar_Deva_55710"} {"text": "मुख्यालय\n\nमुख्यालय (Headquarters) हे ठिकाण सूचित करते जेथे संस्थेची (किंवा जिल्ह्याची/संघटनेची/प्रदेशाची/राज्याची/देशाची) बहुतेक महत्त्वाची कार्ये समन्वयित केली जातात. मुख्यालयातून त्या सबबाचा कार्यभार पाहिला जातो व त्यासंबंधीचे निर्णय हे तेथूनच घेतले जातात.\n\nउदा. जिल्ह्याच्या मुख्यालयातून जिल्ह्याचा कारोभार पाहिला जातो. जिल्ह्याच्या संबधीत बहुतांश कार्यालये ही जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असतात. जसे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा न्यायालय व इतर.\n", "id": "mar_Deva_55711"} {"text": "भाग्यश्री मिलिंद\n\nभाग्यश्री मिलिंद ही प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारी एक चित्रपट अभिनेत्री आहे. भाग्यश्रीने मुंबईतील डहाणूकर महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले.\n", "id": "mar_Deva_55712"} {"text": "गौरी जोग\n\nगौरी जोग शिकागो येथील कथ्थक नृत्यांगना, कोरिओग्राफर आणि रिसर्च स्कॉलर आहेत. त्या कथ्थक नृत्याचा सराव करतात. त्या लखनौ आणि जयपूर घराण्याच्या एक सूत्रधार मानल्या जातात. त्यांच्या निर्मितीमध्ये कृष्ण लीला, शकुंतला, झाशी की राणी, कथक यात्रा, ईस्ट मीट्स वेस्ट, फायर - द फायरी टेल यांचा समावेश आहे. कथ्थकमधील तांत्रिक घटकांद्वारे त्या पारंपारिक \"कथा सांगण्याची कला\" जिवंत करतात. परंपरेच्या सीमा ओलांडू नयेत याची काळजी घेत कथ्थकमध्ये काही बॉलीवूड स्टेप्स आणि योग एकत्र करण्याच्या त्यांच्या अनोख्या पद्धतीमुळे त्या विशेषतः तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहेत. फ्लेमेन्को, भरतनाट्यम, ओडिसी, मेक्सिकन आणि अमेरिकन बॅलेसह कथ्थक एकत्र करून त्यांच्या प्रयोगांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९९९ पासून गौरी जोग आणि त्यांच्या गटाने उत्तर अमेरिका आणि भारतात ३२५हून अधिक नृत्य कार्यक्रम सादर केले आहेत.\n", "id": "mar_Deva_55713"} {"text": "मालिनी अवस्थी\n\nमालिनी अवस्थी (जन्म ११ फेब्रुवारी १९६७) ह्या एक भारतीय लोकगायिका आहेत. त्या हिंदी आणि अवधी भाषेमध्ये गातात. त्या ठुमरी आणि कजरी देखील गातात. भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री नागरी सन्मानाने सन्मानित केले.\n", "id": "mar_Deva_55714"} {"text": "वनपर्ति (तेलंगणा)\n\nवनपर्ति (Wanaparthy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वनपर्ति जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे राज्य राजधानी हैदराबादपासून १४९ किमी अंतरावर आहे. वनपर्तिच्या राजाचे महल हे शहरातील प्रमुख आकर्षण आहे.\n", "id": "mar_Deva_55715"} {"text": "वर्ग:उत्तर प्रदेशातील महिला संगीतकार\n\nमहिला संगीतकार (वाद्य वादक, संगीतकार, गायक इ.) ज्या उत्तर प्रदेशमध्ये राहतात किंवा राहत होते.\n\nसंगीतकार संगीतकार उत्तर प्रदेश +महिला\n", "id": "mar_Deva_55716"} {"text": "मिशिगन विमेन्स संगीत महोत्सव\n\nमिशिगन वुमीन्स म्युझिक फेस्टिव्हल, ज्याला अनेकदा एमडब्ल्युएमएफ किंवा मिचफेस्ट म्हणून संबोधले जाते. हार्ट टाउनशिपजवळील खाजगी मालकीच्या वुडलँडवर १९७६ ते २०१५ या कालावधीत मिशिगनच्या ओशियाना काउंटीमध्ये दरवर्षी आयोजित केलेला स्त्रीवादी महिला संगीत महोत्सव होता. मिचफेस्ट आयोजक आणि उपस्थितांकडून हा कार्यक्रम तयार केला गेला होता. कर्मचारी नियुक्त केले गेले, चालवले गेले आणि यात विशेषतः महिलांनी हजेरी लावली, मुली, मुले आणि लहान मुलांना परवानगी होती.\n\nमिचफेस्टचा केवळ \"स्त्री-जन्म स्त्री\" मान्य करण्याचा आणि ट्रान्सजेंडर महिलांना वगळण्याच्या उद्देशाने एलजीबीटी ॲडव्होकेसी ग्रुप इक्वॅलिटी मिशिगनने २०१४ मध्ये या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला यामुळे मानवाधिकार मोहिमेकडून ग्लॅड नॅशनल सेंटर फॉर लेस्बियन राइट्स आणि नॅशनल एलजीबीटीक्यू टास्क फोर्सकडून टीका केली गेली. या महोत्सवाचा अंतिम कार्यक्रम ऑगस्ट २०१५ मध्ये झाला.\n", "id": "mar_Deva_55717"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९७३-७४\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४\n", "id": "mar_Deva_55718"} {"text": "मानसी प्रधान\n\nमानसी प्रधान (जन्म ४ ऑक्टोबर १९६२) ह्या एक भारतीय महिला हक्क कार्यकर्त्या आणि लेखिका आहे. त्या ऑनर फॉर वुमन नॅशनल कॅम्पेनच्या संस्थापक आहेत, जी भारतातील महिलांवरील हिंसाचार समाप्त करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी चळवळ आहे. २०१४ मध्ये, तिला भारताच्या राष्ट्रपतींनी राणी लक्ष्मीबाई स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानित केले. मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या जागतिक प्रमुख मेरी प्रेमा पियरिक यांच्यासोबत, त्यांना २०११ मध्ये 'उत्कृष्ट महिला पुरस्कार' मिळाला.\n\nप्रधान ह्यांना अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि प्रकाशनांनी वारंवार प्रसिद्धी दिली आहे. २०१६मध्ये, न्यू यॉर्क स्थित बस्टल (नियतकालिक) ने त्यांना २० सर्वात प्रेरणादायी स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्यांमध्ये स्थान दिले २०१७ मध्ये, लॉस एंजेलसमधील वेल्कर मीडिया आयएनसी. ने त्यांना १२ सर्वात शक्तिशाली स्त्रीवादी बदल कर्त्यांमध्ये नाव दिले. २०१८ मध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड युनियनने तिला युनियनला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले.\n\nत्या निर्भया वाहिनी, निर्भया समरोह आणि OYSS विमेनच्या संस्थापक आहेत. त्यांनी भारतासाठी केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्ड (सेन्सॉर बोर्ड) आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशी समितीवर काम केले आहे.\n\nओडिशाच्या एका दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या, तिने महिलांना शिक्षण देण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेल्या सामाजिक निषिद्धांशी यशस्वीपणे लढा दिला. डोंगराळ प्रदेश आणि दलदलीतून दररोज १५ किमी चालत आणि संपूर्ण प्रदेशातील एकमेव हायस्कूलमध्ये त्या आपल्या गावातील मॅट्रिक झालेल्या पहिल्या महिला ठरल्या. नंतर त्यांच्या प्रदेशातील पहिल्या महिला कायदा पदवीधर सुद्धा झाल्या. मानसी प्रधानची जीवनकथा युनायटेड स्टेट्स आणि इस्रायलमध्ये माहितीपट म्हणून स्वीकारली गेली आहे.\n", "id": "mar_Deva_55719"} {"text": "कर्नाटक हिजाब वाद, २०२२\n\nफेब्रुवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक राज्यात हिजाब वाद भडकला. हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी कर्नाटक सरकारने महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. कर्नाटकातील काही महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई केल्यानंतर उच्च न्यायालयात दोन याचिकाही दाखल करण्यात आल्या.\n\n८ फेब्रुवारी २०२२ रोजी कर्नाटक राज्यात मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केल्याबद्दलचा वाद अधिक तीव्र झाला, त्यानंतर राज्य सरकारने पुढील तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली.\n", "id": "mar_Deva_55720"} {"text": "पावनखिंड (चित्रपट)\n\nपावनखिंड (इंग्रजी: Pawankhind ) हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ए.ए. फिल्म्स (A A Films) प्रस्तुत आणि अ‍ॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट आहे. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात दाखवला आहे.\n\n'पावनखिंड' सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.\n", "id": "mar_Deva_55721"} {"text": "हिजाब\n\nदुसऱ्या व्याख्येत, सार्वजनिक क्षेत्रात पुरुषांपासून स्त्रियांच्या अलिप्ततेचा देखील संदर्भ असू शकतो. तसेच, एक आधिभौतिक परिमाण, \"मनुष्याला किंवा जगाला देवापासून वेगळे करणारा पडदा\" असा संदर्भ देखील असू शकतो.\n\nकुराण, हदीस आणि इतर शास्त्रीय अरबी ग्रंथांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, खिमार (अरबी: خِمار) हा शब्द डोक्याचा स्कार्फ दर्शविण्यासाठी वापरला जात होता आणि हिजाबचा वापर विभाजन, पडदा दर्शविण्यासाठी किंवा सामान्यतः इस्लामिक नियमांसाठी केला जात असे. असंबंधित पुरुषांपासून नम्रता आणि गोपनीयता राखण्यासाठी मुस्लिम महिला हिजाब घालतात. कुराण मुस्लिम महिला आणि पुरुषांना नम्रपणे कपडे घालण्याची सूचना देते.\n\nकाही इस्लामिक कायदेशीर व्यवस्था या प्रकारच्या विनम्र कपड्याची व्याख्या करतात, चेहरा आणि हात मनगटापर्यंत वगळता सर्वकाही झाकतात. ही मार्गदर्शक तत्त्वे कुराणच्या प्रकटीकरणानंतर विकसित झालेल्या हदीस आणि फिकहच्या ग्रंथांमध्ये आढळतात परंतु, काहींच्या मते, कुराणमधील हिजाबचा संदर्भ देणाऱ्या आयती (आयह) वरून घेतलेली आहेत. काहींचा असा विश्वास आहे की कुरआनच स्त्रियांना हिजाब घालण्याची आवश्यकता नाही, असे सांगतो.\n", "id": "mar_Deva_55722"} {"text": "शाझिया इल्मी\n\nशाझिया इल्मी ( १९७०) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. इल्मी यांनी पूर्वी दूरचित्रवाणी पत्रकार आणि स्टार न्यूझची अँकर म्हणून काम केले आहे. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी जन लोकपाल विधेयक स्थापन करण्यासाठी मीडिया मोहिमेचे नेतृत्व देखील केले. त्या आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या पण मे २०१४ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि जानेवारी २०१५ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.\n", "id": "mar_Deva_55723"} {"text": "रॉकेट बॉईज\n\nरॉकेट बॉईज ही सोनीलिव्ह वरील भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक दूरदर्शन मालिका आहे. ही मालिका होमी जे. भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अभय पन्नू यांनी केले आहे आणि सिद्धार्थ रॉय कपूर, मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी यांनी निर्मिती केली आहे. या मालिकेत रेजिना कॅसांड्रासह जिम सरभ आणि इश्वाक सिंग यांच्या भूमिका आहेत. ही वेब सिरीज ४ फेब्रुवारी २०२२ रोजी फक्त सोनीलिव्ह वर रिलीज झाली होती.\n", "id": "mar_Deva_55724"} {"text": "मॅक्सिन फेल्डमन\n\nमॅक्सिन मॅक्स ॲडेल फेल्डमन (२६ डिसेंबर, १९४५ - १७ ऑगस्ट, २००७) ही एक अमेरिकन लोकसंगीत गायिका-गीतकार, विनोदकार आणि महिला संगीताची प्रणेती होती. फेल्डमॅनचे \"अँग्री एथिस\" हे गाणे मे १९६९ मध्ये प्रथम सादर केले गेले आणि १९७२ मध्ये प्रथम रेकॉर्ड केले गेले. हे पहिले उघडपणे वितरित केलेले लेस्बियन गाणे मानले जाते. महिला संगीत चळवळीचे प्रथम गाणे होते. फेल्डमनची ओळख \"मोठ्या आवाजातील ज्यू बुच लेस्बियन\" म्हणून केली जाते.\n\nजोडीदार हेलन थॉर्नटनच्या म्हणण्यानुसार, नंतरच्या वर्षांत फेल्डमॅनने आपली लैंगिक ओळख स्वीकारली. थॉर्नटनने तिच्या जोडीदाराची ओळख \"एकतर/किंवा\" ऐवजी \"दोन्ही/आणि\" म्हणून वर्णन केली. फेल्डमन एकतर लिंग लेबलसह आरामदायक होते आणि स्टेजवर पुरुषांचे कपडे परिधान करत होती.\n", "id": "mar_Deva_55725"} {"text": "रोझिता बाल्टझार\n\nरोझिता बाल्टझार (१६ ऑगस्ट १९६० - ६ जुलै २०१५) ही बेलीझियन नृत्यदिग्दर्शक, नृत्यांगना, नृत्य प्रशिक्षक आणि बेलीझ नॅशनल डान्स कंपनीच्या संस्थापक सहाय्यक संचालक होती. २००४ मध्ये, तिला डान्स ॲम्बेसेडर म्हणून लॉर्ड रॅबर्न म्युझिक अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आणि २००९ मध्ये तिला बेलीझच्या नॅशनल गॅरीफुना कौन्सिल कडून गॅरीफुना संस्कृती जतन करण्याच्या प्रयत्नांसाठी चाटोयर रेकग्निशन अवॉर्ड मिळाला.\n", "id": "mar_Deva_55726"} {"text": "नारायणपेट (तेलंगणा)\n\nनारायणपेट (Narayanpet) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या नारायणपेट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे ठिकाण पूर्वी 'नारायणपेटा' म्हणून ओळखले जात असे. नारायणपेट त्याच्या उत्कृष्ट आणि अद्वितीय सुती हातमाग आणि सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे, जे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. या साड्यांवर स्पष्ट महाराष्ट्रीय प्रभाव दिसून येतो. (नारायणपेठ साडी किंवा नारायणपेठी)\n\nहे राजधानी हैदराबादपासून १६७ किमी आणि महबूबनगरपासून ६२ किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55727"} {"text": "मसिह अलीनेजाद\n\nमसीह अलीनेजाद ( पर्शियन : مسیح علی‌نژاد , जन्म मसूमेह अलीनेजाद-घोमी ( पर्शियन : معصومه علی‌نژاد قمی ), सप्टेंबर ११, १९७६) एक इराणी-अमेरिकन पत्रकार , लेखक, राजकीय कार्यकर्त्या आणि महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. अलिनजाद सध्या VOA पर्शियन सर्व्हिसमध्ये प्रस्तुतकर्ता/निर्माता, रेडिओ फर्दाचा वार्ताहर, मानोटो टेलिव्हिजनचे आणि इराणवायरच्या संपादक म्हणून काम करतात .\n", "id": "mar_Deva_55728"} {"text": "दिव्या भारती\n\nदिव्या भारती (२५ फेब्रुवारी, १९७४ - ५ एप्रिल, १९९३) ही एक भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री होती जिने प्रामुख्याने हिंदी आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले. ती तिचा अभिनय, अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी तसेच त्याकाळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री होती.\n\nभारतीने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात किशोरवयात केली होती. तेव्हा ती पिन-अप मॉडेलिंग असाइनमेंट करत होती. तिने सर्वप्रथम तेलुगू भाषेतील साहसी प्रणयपट 'बॉबिली राजा' (१९९०) मध्ये वेंकटेश सोबत मुख्य भूमिकेतून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरलेल्या तामिळ भाषेतील 'निला पेन्ने' (१९९०) चित्रपटात तिने दुसरी भूमिका केली. 'ना इलेना स्वर्गम' (१९९१) आणि 'असेंब्ली राउडी' (१९९१) या दोन तेलुगू चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका केल्या होत्या. भारतीला तिचे पहिले व्यावसायिक यश तेलुगू विनोदी प्रणयपट 'राउडी अल्लुडू' (१९९१) मध्ये मिळाले.\n\nतेलुगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, तिने १९९२ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदी साहसपट 'विश्वात्मा' (१९९२) द्वारे तिच्या बॉलीवूड मधील अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. १९९२ मध्ये आलेला हिंदी चित्रपट 'शोला और शबनम' हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला. तिने 'दीवाना' या प्रणयपटात भूमिका करून स्वतःला सिद्ध केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.\n\nदिव्या भारतीचा ५ एप्रिल १९९३ रोजी, वयाच्या १९ व्या वर्षी, मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. तिच्या गूढ मृत्यूमागे अनेक कटकल्पना आहेत.\n", "id": "mar_Deva_55729"} {"text": "सिरिसिल्ला (तेलंगणा)\n\nसिरिसिल्ला हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या राजन्ना सिरिसिल्ला जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिरिल्ला हे नाव सिरिशला (संपत्तीचे केंद्र) यावरून आले आहे. हे शहर मनेरू नदीच्या काठावर आहे. मोठ्या प्रमाणात यंत्रमाग, कापड प्रक्रिया आणि रंगरंगोटी युनिट्सच्या उपस्थितीमुळे हे टेक्सटाइल टाउन म्हणून प्रसिद्ध आहे. ४०,००० पेक्षा जास्त यंत्रमाग असलेले हे तेलंगणा राज्यातील सर्वात मोठे कापड केंद्र आहे. वारंगलसह सिरसिल्ला हे तेलंगणा सरकारने मेगा टेक्सटाईल झोन म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तेलंगणातील पहिली विसलंध्र महासभा विसलंध्र चळवळीदरम्यान सिरिल्ला येथे आयोजित करण्यात आली होती.\n\nहे शहर राजधानी हैदराबादपासून १४०.७ किलोमीटर अंतरावर आहे. हे ऐतिहासिक वेमुलवाडा मंदिर शहरापासून १० किमी अंतरावर आहे.\n", "id": "mar_Deva_55730"} {"text": "चुडेल\n\nचुरेल, चरेल, चुरेल, चुडैल, चुडेल, चुरेल, कुडाइल किंवा कुडेल असे देखील शब्दलेखन केले जाते. हा स्त्रीसारखा दिसणारा एक पौराणिक प्राणी आहे. जो दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये विशेषतः भारत, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये लोकप्रिय असल्याचे सांगितले जाते. चुडेलचे वर्णन सामान्यत: \"अशुद्ध सजीवांचे भूत\" असे केले जाते. परंतु ती बऱ्याचदा झाडांना चिकटून राहते असे म्हटले जाते. तिला झाडाचा आत्मा देखील म्हटले जाते. काही पौराणिक कथांनुसार, बाळंतपणात किंवा गर्भधारणेदरम्यान किंवा तिच्या सासरच्या लोकांकडून त्रास सहन करून मरण पावलेली स्त्री असते. ती सूड उगवण्यासाठी, विशेषतः तिच्या कुटुंबातील पुरुषांना लक्ष्य करते.\n\nचुडेलचे वर्णन मुख्यतः अत्यंत कुरूप आणि घृणास्पद असे केले जाते. परंतु पुरुषांना जंगलात किंवा पर्वतांमध्ये प्रलोभित करण्यासाठी ती एक सुंदर स्त्रीचा वेश परिधान करते. तिच्याकडे आकार बदलण्याची आणि वेश धारण करण्याची शक्ती असते. ती पुरुषांना एकतर मारते किंवा त्यांची जीवनशक्ती किंवा पौरुषत्व शोषून घेते आणि त्यांना वृद्ध पुरुष बनवते. असे मानले जाते की त्यांचे पाय उलटे वळलेले असतात. त्यांच्या पायाची बोटे त्यांच्या पाठीच्या दिशेने असतात.\n\nपुष्कळ लोक उपाय आणि लोकसाहित्यिक म्हणी आहेत ज्यात विवेचनात्मक आणि भुताटक चुडेलपासून मुक्त कसे व्हावे याबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. अनेक उपाय आहेत जे कथितपणे चुडेलला जीवनात येण्यापासून प्रतिबंधित करतात. ज्या महिलेचा मृत्यू अत्यंत क्लेशकारक, दुःखद किंवा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे, तिचे कुटुंब पीडित महिला पुन्हा चुडेल बनू शकते या भीतीने विशेष विधी करून घेतात. संशयित चुडेलचे प्रेतही तिला परत येण्यापासून रोखण्यासाठी विशिष्ट पद्धतीने आणि मुद्रेत दफन केले जातात.\n\nचुडेलला भारत आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशात पिचल पेरी, बंगाल प्रदेशात पेटनी/शकचुन्नी आणि मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये पोंटियानाक म्हणून ओळखले जाते. \"चुडेल\" हा शब्द अनेकदा बोलचाल किंवा चुकून भारत आणि पाकिस्तानमध्ये डायनसाठी वापरला जातो. तीचे आधुनिक काळातील साहित्य, सिनेमा, टेलिव्हिजन आणि रेडिओ आणि तिच्या क्रियाकलापांचे अनेक संदर्भ देखील प्रचलित आहेत. ती आजही दक्षिण-पूर्व आशियातील ग्रामीण भागात दिसते असे मानले जाते.\n", "id": "mar_Deva_55731"} {"text": "निर्भया महोत्सव\n\nनिर्भया समरोह हा महिलांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी ऑनर फॉर वुमन राष्ट्रीय मोहिमेद्वारे आयोजित वार्षिक नृत्य आणि संगीत महोत्सव आहे. २०१२ मधील दिल्ली सामूहिक बलात्कार पीडितेच्या नावावर असलेला उत्सव महिलांवरील हिंसाचाराच्या सर्व पीडितांना श्रद्धांजली म्हणून सादर केला जातो.\n\nमहिला हक्क कार्यकर्त्या मानसी प्रधान यांनी स्थापन केलेला महोत्सव पहिल्यांदा ९ जुलै २०१३ रोजी आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाची दुसरी आवृत्ती ९ एप्रिल २०१५ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.\n", "id": "mar_Deva_55732"} {"text": "सीग्वापा\n\nसीग्वापा हा डोमिनिकन लोककथेंमधील एक पौराणिक प्राणी आहे. तपकिरी किंवा गडद निळी त्वचा, पाठीमागे तोंड असलेले पाय आणि त्यांचे शरीर झाकणारे गुळगुळीत, तकतकीत केसांचे खूप लांब माळे असलेले मानवी मादी स्वरूप असे त्यांचे वर्णन केले जाते. ते डोमिनिकन रिपब्लिकच्या उंच पर्वतांवर वस्ती करतात.\n", "id": "mar_Deva_55733"} {"text": "अबिझू\n\nपूर्वेकडील युरोप आणि युरोपमधील पौराणिक कथा आणि लोककथांमध्ये, अबिझू (अक्कडियन : 𒁹 𒄷 𒈫 𒁇) हे एका स्त्री राक्षसाचे नाव आहे. गर्भपात आणि बालमृत्यूसाठी अबीझूला दोषी ठरवण्यात आले होते. तो राक्षस मत्सराने () प्रेरित असल्याचे म्हटले जाते.कारण ती स्वतः वांझ होती. कॉप्टिक इजिप्तमध्ये तिची ओळख अलाबासॅन्ड्रिया आणि बायझँटाईन संस्कृतीत गाइलोसह आहे. परंतु पुरातन काळाच्या समक्रमित जादुई प्रथेपासून वाचलेल्या विविध ग्रंथांमध्ये आणि मध्ययुगीन युगाच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक किंवा अक्षरशः असंख्य नावे असल्याचे म्हटले जाते.\n\nअबीझू साठी अबीझू, ओबिझू, ओबिझुथ, ओबिझौथ, बायझू इ. देखील शब्द वापरले जाता. हे मासे-किंवा सापासारखे गुणधर्म असलेल्या ताबीजांवर (गळ्यात घालायचे ताईत) चित्रित केलेले असते. तिचे संपूर्ण साहित्यिक चित्रण म्हणजे डेमॉनॉलॉजीचा संग्रह आहे. ज्याला टेस्टामेंट ऑफ सॉलोमन म्हणून ओळखले जाते. पहिल्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चौथ्या शतकापर्यंत विद्वानांनी वेगवेगळ्या प्रकारे तारीखांवर उल्लेख केलेला आहे.\n", "id": "mar_Deva_55734"} {"text": "संगीता बिजलानी\n\nसंगीता बिजलानी (९ जुलै १९६०) एक भारतीय माजी बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती आहे. तिने १९८८ मध्ये कातिलमध्ये मुख्य भूमिकेतून तिच्या बॉलीवूड कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्रिदेव या चित्रपटातील तीन प्रमुख अभिनेत्रीपैकी एक होती.\n", "id": "mar_Deva_55735"} {"text": "सनदी लेखापाल\n\nसनदी लेखापाल हे पहिले अकाउंटंट होते ज्यांनी एक व्यावसायिक अकाउंटिंग बॉडी बनवली, ज्याची सुरुवात स्कॉटलंडमध्ये 1854 मध्ये स्थापना झाली. एडिनबर्ग सोसायटी ऑफ अकाउंटंट्स (1854), ग्लासगो इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटंट्स अँड एक्च्युरीज (1854) आणि अॅबरडीन सोसायटी ऑफ अकाउंटंट्स (1867) प्रत्येकी होते. त्यांच्या स्थापनेपासून जवळजवळ एक शाही सनद मंजूर केली.[1] शीर्षक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त व्यावसायिक पद आहे; प्रमाणित सार्वजनिक लेखापाल पद सामान्यतः त्याच्या समतुल्य आहे. स्त्रिया फक्त लिंग अयोग्यता (रिमूव्हल) कायदा 1919चे पालन करून चार्टर्ड अकाउंटंट बनू शकल्या, ज्यानंतर, 1920 मध्ये, मेरी हॅरिस स्मिथ यांना इंग्लंड आणि वेल्समधील चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने मान्यता दिली आणि जगातील पहिली महिला चार्टर्ड अकाउंटंट बनली.[\n\nचार्टर्ड अकाउंटंट ऑडिटिंग, टॅक्सेशन, आर्थिक आणि सामान्य व्यवस्थापनासह व्यवसाय आणि वित्त या सर्व क्षेत्रात काम करतात. काही सार्वजनिक सराव कामात गुंतलेले आहेत, काही खाजगी क्षेत्रात काम करतात आणि काही सरकारी संस्थांमध्ये काम करतात.[3][4][5]\n\nसनदी लेखापाल संस्थांना व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धात्मक राहण्यासाठी सदस्यांनी किमान स्तरावर सतत व्यावसायिक विकास करणे आवश्यक असते. ते विशेष स्वारस्य गटांना (उदाहरणार्थ, मनोरंजन आणि मीडिया, किंवा दिवाळखोरी आणि पुनर्रचना) सुविधा देतात जे त्यांच्या क्षेत्रात नेतृत्व करतात. ते सल्लागार सेवा, तांत्रिक हेल्पलाइन आणि तांत्रिक लायब्ररी ऑफर करून सदस्यांना समर्थन देतात. ते व्यावसायिक नेटवर्किंग, करिअर आणि व्यवसाय विकासाच्या संधी देखील देतात.[6]\n\nजगभरात चार्टर्ड अकाउंटंट्समध्ये 190 देशांमधील 1.8 दशलक्ष चार्टर्ड अकाउंटंट आणि विद्यार्थी असलेल्या 15 संस्थांचा समावेश आहे.[7]\n", "id": "mar_Deva_55736"} {"text": "दरभंगा विमानतळ\n\nदरभंगा विमानतळ हा भारताच्या बिहार राज्यातील दरभंगा येथील एक नागरी व लष्करी विमानतळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये खुल्या करण्यात आलेल्या ह्या विमानतळावरून आजच्या घडीला मोजकी विमाने सुटतात.\n\nदरभंगाचे महाराज कमलेश्वर सिंह बहादूर ह्यांनी स्वखर्चाने बांधलेल्या ह्या विमानतळाला १९६२ सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान भारतीय वायूसेनेकडे सुपुर्त करण्यात आले होते. २०१८ साली भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ह्या विमानतळाचे विकसन करून तो नागरी वाहतूकीसाठी तयार केला.\n", "id": "mar_Deva_55737"} {"text": "निली रावी\n\nनिळी रावी एक भारतीय म्हशीची जात आहे. या म्हशीचा रंग काळा व भुरा असतो. या म्हशीचे वजन 450 ते 650 किलो आणि रेडयाचे वजन 600 ते 700 किलो असते. या जातीच्या म्हशी रोज 8 ते 9 लीटर दूध देतात.\n", "id": "mar_Deva_55738"} {"text": "दरभंगा जंक्शन रेल्वे स्थानक\n\nदरभंगा जंक्शन हे बिहारच्या दरभंगा शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. दरभंगा विमानतळ येथून जवळच स्थित आहे.\n", "id": "mar_Deva_55739"} {"text": "सिहुआनाबा\n\nसिहुआनाबाला सिगुआनाबा , सिगुआ किंवा सेग्वा अशी नावे आहेत. हे मध्य अमेरिकन लोककथांचे अलौकिक पात्र आहे. परंतु ते मेक्सिकोमध्ये देखील ऐकवित आहे. हा एक आकार बदलणारा आत्मा आहे जो सामान्यत: मागून दिसणाऱ्या आकर्षक, लांब केसांच्या स्त्रीचे रूप धारण करतो. तिचा चेहरा घोड्याचा किंवा पर्यायाने कवटीचा असल्याचे दाखवण्यापूर्वी ती पुरुषांना धोक्यात आणते.\n\nसिगुआनाबा आणि त्याची रूपे औपनिवेशिक कालखंडात स्पेनमधून लॅटिन अमेरिकेत आणली गेली असावीत. वसाहतवाद्यांनी स्थानिक आणि मेस्टिझो लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे साधन म्हणून वापरले.\n", "id": "mar_Deva_55740"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२\n\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. मूलत: वेळापत्रकात तीन ट्वेंटी२० सामन्यांचाही समावेश होता. परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यू झीलंड बोर्डाने ट्वेंटी२० सामने वगळून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. दोन्ही कसोटी सामने क्राइस्टचर्च मधील हॅगले ओव्हल येथे खेळवण्यात आले.\n\nपहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ ९५ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेची ही न्यू झीलंडमधील आतापर्यंतची सर्वात निचांकी धावसंख्या आहे. न्यू झीलंडने पहिली कसोटी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सन १९३२ नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी सामन्यात पहिल्या डावामध्ये १०० धावांच्या आत सर्वबाद झाला. डावाच्या फरकाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव होता. न्यू झीलंडने मायदेशात सन २००४ नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत दुसरी कसोटी १९८ धावांनी जिंकली आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवत न्यू झीलंडमधील अपराजित राहण्याची परंपरा कायम ठेवली.\n", "id": "mar_Deva_55741"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०२१-२२\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२\n", "id": "mar_Deva_55742"} {"text": "दस्तापूर (मंगरुळपीर)\n\nदस्तापूर हे मंगरुळपीर तालुक्यातील वाशीम जिल्ह्यातील एक खेडेगाव आहे. वाशीम आणि मंगरुळपीरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६१E वर वाशीमवरून २८ किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव. दस्तापूर हे इसवी सन १८५७ साली पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सांगोला, माण, आटपाडी, मंगळवेढा, खटाव, इत्यादी तालुक्यातून उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या लोकांनी वसविले गाव आहे. त्यामुळे विदर्भात असूनही वऱ्हाडी भाषे ऐवजी इथले सगळे रहिवासी अजूनही पश्चिम महाराष्ट्रसारखी मराठी भाषा बोलतात.\n", "id": "mar_Deva_55743"} {"text": "पाँडिचेरी (मराठी चित्रपट)\n\nपाँडीचेरी हा सचिन कुंडलकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला यांनी संगीत दिले असून यामध्ये हे या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. फेब्रुवारी ४ २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.\n", "id": "mar_Deva_55744"} {"text": "सी.एस. चंद्रिका\n\nसी.एस. चंद्रिका ह्या केरळमधील मल्याळममधील एक भारतीय लेखिका आहेत ज्या काल्पनिक आणि गैर-काल्पनिक लेखन करतात आणि त्या सामाजिक शास्त्रज्ञ, कार्यकर्त्या असून महिला, मानवाधिकार, पर्यावरण आणि विकासाच्या समस्यांशी संबंधित स्तंभलेखिका देखील आहेत.\n", "id": "mar_Deva_55745"} {"text": "झुंड (चित्रपट)\n\nझुंड हा नागराज मंजुळे दिग्दर्शित केला, हा हिंदी चित्रपट आहे. झी स्टुडिओ या प्लॅटफॉर्म अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले असून यामध्ये अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांसह नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.\n", "id": "mar_Deva_55746"} {"text": "२०२२ इंडियन प्रीमियर लीग\n\n२०२२ भारतीय प्रीमियर लीग, आयपीएल १५ किंवा टाटा आयपीएल २०२२ (प्रायोजित नाव), हा भारतीय प्रीमियर लीग (आयपीएल)चा पंधरावा मोसम असणार आहे, ही एक व्यावसायिक ट्वेंटी२० क्रिकेट लीग आहे जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००७ मध्ये सुरू केली. स्पर्धा २६ मार्च २०२२ रोजी सुरू होईल आणि २९ मे २०२२ रोजी अंतिम फेरीने समारोप होणार आहे. स्पर्धेची गट फेरी संपूर्णपणे महाराष्ट्रात खेळवली जाईल, मुंबई आणि पुणे हे सामने आयोजित करतील. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक ६ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आले.\n\nह्या मोसमामध्ये दोन नवीन फ्रँचायझींच्या समावेशासह लीगचा विस्तार होणार आहे. २०११ च्या स्पर्धेनंतर दहा संघ असणारी ही दुसरी स्पर्धा ठरेल. चेन्नई सुपर किंग्स हे गतविजेते आहेत, त्यांनी मागील हंगामात चौथे विजेतेपद पटकावले आहे.\n\nअंतिम सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत गुजरात टायटन्सने पहिले वहिले आयपीएल विजेतेपद आपल्या नावावर केले.\n", "id": "mar_Deva_55747"} {"text": "मुंबई इंडियन्स २०२२ संघ\n\nइंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी २०२२चा हंगाम हा १५ वा हंगाम असेल. सीझनमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील.\n", "id": "mar_Deva_55748"} {"text": "बेतिया\n\nबेतिया हे भारताच्या बिहार राज्याच्या पश्चिम चंपारण ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. बेतिया बिहारच्या वायव्य भागात भारत-नेपाळ सीमेजवळ व गंडकी नदीच्या काठाजवळ वसले आहे.\n\n१३व्या शतकात भूमिहार ब्राह्मणांनी वसवलेले बेतिया शहर अनेक दशके येथील बेतिया राज नावाच्या घराणेशाही व जमीनदारीसाठी ओळखले जात असे. हरेंद्र किशोर सिंह हा बेतिया राज्याचा शेवटचा जमीनदार होता. बेतिया घराणे आपल्या संगीतामधील रूचीसाठी देखील ओळखले जात असे. येथे अनेक ध्रुपद गायक वसले होते.\n\nआजच्या घडीला बेतिया हे बिहारमधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०२० साली बेतियाची लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.\n", "id": "mar_Deva_55749"} {"text": "२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ\n\n२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८ ते २४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ओमानमध्ये खेळवली गेली. सदर स्पर्धा ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठीच्या खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीचा अंतिम टप्पा होता. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने सर्व सदस्य देशांमध्ये होणाऱ्या सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा देण्याचे जाहीर केल्यामुळे ह्या स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा होता.\n\nगट अ पात्रता स्पर्धेत एकूण आठ देशांनी सहभाग घेतला. आठ देशांना चारच्या दोन गटात विभागले गेले. दोन्ही गटातून अव्वल दोन संघांना उपांत्य फेरीत बढती मिळाली. अंतिम सामन्यात पोचलेले दोन संघ हे २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरले. गट फेरीतून संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड, ओमान आणि नेपाळ हे चार देश उपांत्य फेरीत गेले. पहिल्या उपांत्य सामन्यात नेपाळचा पराभव करत २०१४ नंतर प्रथमच संयुक्त अरब अमिरातीने ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकात प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ओमानवर सहजरित्या विजय मिळवत आयर्लंडदेखील २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरला. २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पहिल्या फेरीत कोणत्या गटात प्रवेश करायचा हे ठरवण्यासाठी झालेल्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने आयर्लंडचा पराभव करून स्पर्धा जिंकली.\n", "id": "mar_Deva_55750"} {"text": "२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता\n\n२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळवली जाणारी एक स्पर्धा होती.\n\nएप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यायोगे या प्रादेशिक पात्रता फेरीतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० म्हणून खेळवले जाणार होते. सदर स्पर्धा ही ११ ते १६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान जपान येथे होणार होती. स्पर्धेतील विजेता संघ दोनपैकी एका जागतिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरणार होता. परंतु कोव्हिड-१९च्या संक्रमणामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे पूर्व-आशिया प्रशांत क्षेत्रामधून सर्वोच्च असलेला फिलिपाईन्स क्रिकेट संघ हा २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ करता पात्र ठरला.\n", "id": "mar_Deva_55751"} {"text": "क्वीन्स पार्क (ग्रेनेडा)\n\nक्वीन्स पार्क, ग्रेनेडा हे ग्रेनेडा मधील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.\n\n७ एप्रिल १९८३ रोजी वेस्ट इंडीज आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.\n", "id": "mar_Deva_55752"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९७६-७७\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७६-७७\n", "id": "mar_Deva_55753"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८१-८२\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२\n", "id": "mar_Deva_55754"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८५-८६\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६\n", "id": "mar_Deva_55755"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८९-९०\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०\n", "id": "mar_Deva_55756"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९९२-९३\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९२-९३\n", "id": "mar_Deva_55757"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९६४-६५\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६४-६५\n", "id": "mar_Deva_55758"} {"text": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९७८-७९\n\nपुनर्निर्देशन पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७८-७९\n", "id": "mar_Deva_55759"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९३१-३२\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३१-३२\n", "id": "mar_Deva_55760"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९५२-५३\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५२-५३\n", "id": "mar_Deva_55761"} {"text": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९६३-६४\n\nपुनर्निर्देशन दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४\n", "id": "mar_Deva_55762"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९५१-५२\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५१-५२\n", "id": "mar_Deva_55763"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९५५-५६\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५५-५६\n", "id": "mar_Deva_55764"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९६८-६९\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९\n", "id": "mar_Deva_55765"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९७९-८०\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७९-८०\n", "id": "mar_Deva_55766"} {"text": "वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८६-८७\n\nपुनर्निर्देशन वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८६-८७\n", "id": "mar_Deva_55767"} {"text": "ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९४५-४६\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४५-४६\n", "id": "mar_Deva_55768"} {"text": "न्यू झीलॅंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६१-६२\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६१-६२\n", "id": "mar_Deva_55769"} {"text": "जागतिक मुद्रण दिवस\n\nदर वर्षी 24 फेब्रुवारी 'जागतिक मुद्रण दिवस 'म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुद्रणकलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग ह्यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ साजरा करण्यात येतो.\n\nजर्मनींतील गुटेनबर्ग यांनी अक्षराचे सुटे खिळे बनविण्याचा शोध लावला. तसेच टाईपसह छपाई यंत्राचा शोध देखील गुटेनबर्ग यांनी लावला. बायबल या ग्रंथाची छपाई करणारे देखील गुटेनबर्ग होते. इ.स. 1434 ते 1439 हा काळ मुद्रण क्षेत्रासाठी महत्त्वाचा काळ होता या काळातच गुटेनबर्गांनी 'धात्वलेखी मुद्रणाचा शोध लावला. उपकरणे म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा हेच वापरण्यात येत होते. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवायचे. या मुद्रणेच्या पद्धतीमध्ये खूप अडचणी आल्या. अक्षरे वाकडे दिसायचे. ह्यांचा मूळ व्यवसाय चांदीचा असून यांनी योहान फुष्ट ह्यांच्या समवेत मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला.\n\nभारतामध्ये मुद्रण कला 1556 साली आली सर्वप्रथम गोव्यात पुर्तगाल मधून छापखाना जहाजाने आला.\n\nमहाराष्ट्रात ही कला 1882 साली आली अमेरिकन मिशेन ने या मुद्रणाची सुरुवात केली या साठी त्यांनी श्रीरामपुरातून देवनागरी लिपीचे खिळे आणले या मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम मातृका तयार करण्यास शिकले त्यांनी देवनागरी आणि गुजरातीचे सांचे बनवून मातृका तयार केल्या. त्यांच्या कडून गणपत कृष्णाजी पाटील हे अमेरिकन मिशनचे होते मातृका बनविण्यास शिकले आणि स्वतःचे मुद्रणालय 1827 रोजी सुरू केले. पाटीलांनी चुनखडा वरून समपृष्ठ छपाई केली आणि तंत्राची निर्मिती करून पंचांगाची छपाई केली. अक्षर मुद्रणालय देखील त्यांनी सुरू केले. मुद्रण कलेचा विकास झाल्यावर संगणकावरून कमांड देऊन मुद्रण तंत्र विकसित झाले. त्यामुळे मुद्रण कमी वेळात पूर्ण होणे शक्य झाले. कालांतरानंतर इंटरनेटचा विकास झाला आणि मीडिया विकसित झाला. त्यामुळे आपण सहजरित्या टाईप करू शकतो.\n", "id": "mar_Deva_55770"} {"text": "अपास\n\nअपास ( , Avestan ) हा \"पाणी\" साठीचा अवेस्तान भाषेतीले शब्द आहे. जो पाण्याच्या असंख्य अवस्थांना अपास द्वारे दर्शविला जातो.\n\nअपाससाठी, अब (बहुवचन अबान ) हे मध्य पर्शियन भाषेचे रूप आहे.\n", "id": "mar_Deva_55771"} {"text": "जानकी देवी बजाज\n\nजानकी देवी बजाज (७ जानेवारी १८९३ - २१ मे १९७९) या भारतीय एक स्वातंत्र्य सेनानी होत्या, ज्यांना १९३२ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता.\n", "id": "mar_Deva_55772"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४\n", "id": "mar_Deva_55773"} {"text": "अवाबाई बोमनजी वाडिया\n\nअवाबाई बोमनजी वाडिया (१८ सप्टेंबर, १९१३ - ११ जुलै, २००५) या श्रीलंकेत जन्मलेल्या भारतीय समाजसेविका आणि लेखिका होत्या. तसेच त्या 'आंतरराष्ट्रीय नियोजित पालकत्व महासंघ' आणि 'भारतीय कुटुंब नियोजन असोसिएशन' या दोन गैर-सरकारी संस्थांच्या संस्थापक होत्या. त्या लैंगिक आरोग्य आणि कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात. वाडिया यांना भारत सरकारने १९७१ मध्ये पद्मश्री; चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले.\n\nअवाबाई यांचा जन्म १८ सप्टेंबर १९१३ रोजी कोलंब, ब्रिटीश सिलोन (श्रीलंका) येथे झाला. त्यांचे वडील दोराबजी मुनचेरजी हे एक उत्तम शिपिंग अधिकारी होते, आणि तिची आई पिरोजाबाई अर्सीवाला मेहता या गृहिणी होत्या. वयाच्या १५ व्या वर्षी, कोलंबोतील प्राथमिक शालेय शिक्षणानंतर, अवाबाई १९२८ मध्ये इंग्लंडला गेल्या, जिथे त्यांचे शालेय शिक्षण लंडनच्या 'ब्रॉंड्सबरी' आणि 'किलबर्न' हायस्कूलमध्ये पूर्ण झाले.\n\nकायद्यातील करिअर निवडून, त्यांनी १९३२ मध्ये 'इन्स ऑफ कोर्टात' प्रवेश घेतला आणि १९३४ मध्ये वकील म्हणून नावनोंदणी केली, बार परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या पहिल्या श्रीलंकन ​​महिला बनल्या जी त्यांनी ऑनर्स मध्ये उत्तीर्ण केली. त्यांनी लंडनच्या उच्च न्यायालयात एक वर्ष (१९३६-३७) वकिली केली. कायद्याची विद्यार्थिनी म्हणून, त्या कॉमनवेल्थ कंट्रीज लीग आणि इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वुमनचा एक भाग होत्या जिथे त्यांनी अनेक रॅली आणि पिकेटिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासह भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध नेते जेव्हा इंग्लंडला येत असत तेव्हा वाडिया त्यांची भेट घ्यायच्या आणि त्यांच्याशी चर्चा देखील करायच्या. जेव्हा त्या ज्युनियर वकील म्हणून कोणत्याही लॉ फर्ममध्ये अर्ज करत असत तेव्हा त्यांच्या विरोधात वरील संघटना जायच्या. इंग्लंडमध्ये दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी १९३९ मध्ये कोलंबोला मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, सर्वोच्च न्यायालयात नावनोंदणी केली आणि १९३९ ते १९४१ पर्यंत वकिली केली.\n", "id": "mar_Deva_55774"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८०-८१\n", "id": "mar_Deva_55775"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८२-८३\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८२-८३\n", "id": "mar_Deva_55776"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६\n", "id": "mar_Deva_55777"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८\n", "id": "mar_Deva_55778"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०\n", "id": "mar_Deva_55779"} {"text": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३\n", "id": "mar_Deva_55780"} {"text": "ज्ञानपूर\n\nज्ञानपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या भदोही ह्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय व लहान नगर आहे. ज्ञानपूर उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात गंगा नदीच्या ईशान्येस वसले आहे. २०११ साली ज्ञानपूरची लोकसंख्या सुमारे १२ हजार होती.\n", "id": "mar_Deva_55781"} {"text": "सुषमा सेठ\n\nसुषमा सेठ (२० जून, १९३६) या एक भारतीय नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. त्यांनी १९५० च्या दशकात नाटकात काम करत आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि दिल्ली-आधारित थिएटर ग्रुप 'यात्रिकच्या' त्या संस्थापक सदस्य बनल्या. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी जुनून या हिंदी चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. सेठ या हिंदी चित्रपटात 'माँ' आणि 'दादी'च्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. याशिवाय दूरदर्शन वरील मालिका हम लोग (१९८४-१९८५) मधील दादीच्या भूमिकेसाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी देव राज अंकुर, राम गोपाल बजाज, मनीष जोशी बिस्मिल आणि चंदर शेखर शर्मा यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.\n", "id": "mar_Deva_55782"} {"text": "कासगंज\n\nकासगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या कासगंज ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कासगंज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अलिगढच्या ६० किमी पूर्वेस तर एटाच्या ३८ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली कासगंजची लोकसंख्या सुमारे १ लाख होती.\n", "id": "mar_Deva_55783"} {"text": "कमल दिगिया\n\nकमल दिगिया (जन्म १४ ऑगस्ट १९८६ राजस्थान, भारत) हा एक भारतीय अभिनेता आणि संगीत निर्माता आहे जो पंगत आणि राम माफ या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये त्याला संगीत राष्ट्र पुरस्कार आणि २०२१ मध्ये संगीत व्हिडिओमधील उत्कृष्ट अभिनयासाठी बझ मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n", "id": "mar_Deva_55784"} {"text": "राहुल पांडे\n\nराहुल पांडे (जन्म ४ नोव्हेंबर १९८४) हा एक भारतीय बॉलीवूड पार्श्वगायक आणि गीतकार आहे. २०१४ मध्ये हॅपी एंडिंग चित्रपटातील हसीना तू कमीना में या गाण्याने त्याने भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१५ मध्ये त्याने हीरो चित्रपटातील जब वी मेट हे गाणे गायले. त्याने दोन गाणी गायली, फील द रिदम आणि शो मी युवर मूव्ह्स इन २०१७ मध्ये टायगर श्रॉफ स्टारर मुन्ना मायकल.\n", "id": "mar_Deva_55785"} {"text": "पनवेल महानगरपालिका\n\nपनवेल महापालिका महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराचा कारभार सांभाळणारी महापालिका आहे. या संस्थेची स्थापना २०१६ मध्ये झाले.\n", "id": "mar_Deva_55786"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९३४-३५\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५\n", "id": "mar_Deva_55787"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९४७-४८\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४७-४८\n", "id": "mar_Deva_55788"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९६०-६१\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६०-६१\n", "id": "mar_Deva_55789"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९७४-७५\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५\n", "id": "mar_Deva_55790"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८५-८६\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६\n", "id": "mar_Deva_55791"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८७-८८\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८७-८८\n", "id": "mar_Deva_55792"} {"text": "ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८९-९०\n\nपुनर्निर्देशन ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०\n", "id": "mar_Deva_55793"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९४८-४९\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९\n", "id": "mar_Deva_55794"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलॅंड दौरा, १९५७-५८\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५७-५८\n", "id": "mar_Deva_55795"} {"text": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९६८-६९\n\nपुनर्निर्देशन इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९\n", "id": "mar_Deva_55796"} {"text": "अमृता विश्‍व विद्यापीठम्\n\nअमृता विश्‍व विद्यापीठम् किंवा अमृत विश्‍व विद्यापीठम् हे भारतातील कोईम्बतूर येथे स्थित एक खाजगी मानित-विद्यापीठ आहे. सध्या तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भारतीय राज्यांमध्ये 16 घटक शाळांसह 7 कॅम्पस आहेत, ज्याचे मुख्यालय एट्टीमडाई, कोईम्बतूर, तामिळनाडू येथे आहे. हे माता अमृतानंदमयी मठ चालवतात आणि व्यवस्थापित करतात.\n\nहे एकूण 207 अंडरग्रेजुएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंटिग्रेटेड-डिग्री, ड्युअल-डिग्री, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यक, व्यवसाय, कला आणि संस्कृती, विज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृषी विज्ञान, संबंधित आरोग्य विज्ञान, आयुर्वेद, दंतचिकित्सा, फार्मसी, डॉक्टरेट प्रोग्राम ऑफर करते. नर्सिंग, नॅनो-सायन्स, वाणिज्य, मानवता आणि सामाजिक विज्ञान, कायदा, साहित्य, आध्यात्मिक अभ्यास, तत्त्वज्ञान, शिक्षण, शाश्वत विकास, जनसंवाद आणि सामाजिक कार्य.\n\nविद्यापीठ त्यानुसार भारत 4 सर्वोत्तम विद्यापीठ हे ठिकाण आहे नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क(NIRF) सन 2020 पर्यंत भारत सरकार आणि जगातील 81st हे ठिकाण टाइम्स हायर एज्युकेशन '(द) परिणाम क्रमवारीत वर्ष 2021.\n", "id": "mar_Deva_55797"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२\n", "id": "mar_Deva_55798"} {"text": "न्यू झीलॅंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५६-५७\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५६-५७\n", "id": "mar_Deva_55799"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७१-७२\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७१-७२\n", "id": "mar_Deva_55800"} {"text": "न्यू झीलॅंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९\n", "id": "mar_Deva_55801"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५\n", "id": "mar_Deva_55802"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८६-८७\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८६-८७\n", "id": "mar_Deva_55803"} {"text": "न्यू झीलॅंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१\n", "id": "mar_Deva_55804"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९२-९३\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९२-९३\n", "id": "mar_Deva_55805"} {"text": "न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, १९८४\n\nपुनर्निर्देशन न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, १९८४\n", "id": "mar_Deva_55806"} {"text": "१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना\n\n१८ डिसेंबर १९८८ रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील मेलबर्न क्रिकेट मैदान येथे महिला क्रिकेट विश्वचषकाच्या चौथ्या आवृत्तीच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ही लढत ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना ८ गडी राखून जिंकत सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.\n", "id": "mar_Deva_55807"} {"text": "वॉल्टन ली रोड\n\nवॉल्टन ली रोड मैदान हे इंग्लंडच्या वॉरिंग्टन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२० जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55808"} {"text": "डेनिस कॉम्पटन ओव्हल\n\nडेनिस कॉम्पटन ओव्हल हे इंग्लंडच्या शेन्ले शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२० जुलै १९९३ रोजी आयर्लंड आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. १५ जुलै १९९९ रोजी इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55809"} {"text": "क्राइस्टचर्च मैदान\n\nक्राइस्टचर्च मैदान हे इंग्लंडच्या ऑक्सफर्ड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२१ जुलै १९९३ रोजी आयर्लंड आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55810"} {"text": "काउंटी क्रिकेट मैदान (बेकेनहॅम)\n\nकाउंटी मैदान हे इंग्लंडच्या बेकेनहॅम शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२१ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55811"} {"text": "मियर हीथ क्रिकेट क्लब\n\nमियर हीथ क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या मियर हीथ शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२१ जुलै १९९३ रोजी नेदरलँड्स आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55812"} {"text": "वेलिंग्टन कॉलेज मैदान\n\nवेलिंग्टन कॉलेज मैदान हे इंग्लंडच्या क्रोथोर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२४ जुलै १९९३ रोजी डेन्मार्क आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55813"} {"text": "सोनिंग लेन\n\nसोनिंग लेन मैदान हे इंग्लंडच्या रीडींग शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२४ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55814"} {"text": "विल्टन पार्क\n\nविल्टन पार्क हे इंग्लंडच्या बिकन्सफील्ड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२४ जुलै १९९३ रोजी भारत आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55815"} {"text": "बँक ऑफ इंग्लंड मैदान\n\nबँक ऑफ इंग्लंड मैदान हे इंग्लंडच्या लंडन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२५ जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55816"} {"text": "मेमोरियल मैदान (फिनचॅम्पस्टेड)\n\nमेमोरियल मैदान हे इंग्लंडच्या फिनचॅम्पस्टेड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२५ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55817"} {"text": "लिंडफिल्ड क्रिकेट क्लब मैदान\n\nलिंडफिल्ड क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या लिंडफिल्ड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२५ जुलै १९९३ रोजी न्यू झीलंड आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55818"} {"text": "वूडब्रिज रोड क्रीडा मैदान (गिल्डफर्ड)\n\nवूडब्रिज रोड हे इंग्लंडच्या गुईलफोर्ड शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२६ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. १२ जुलै १९९६ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55819"} {"text": "शहाजीबापू पाटील\n\nशहाजीबापू राजाराम पाटील मराठी राजकारणी आहेत. हे सांगोला मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.\n", "id": "mar_Deva_55820"} {"text": "किंग्स हाऊस क्रीडा मैदान\n\nकिंग्स हाऊस क्रीडा मैदान हे इंग्लंडच्या लंडन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२६ जुलै १९९३ रोजी न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55821"} {"text": "ऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान\n\nऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या डलविच शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२८ जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55822"} {"text": "अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान\n\nअरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या अरुनडेल शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n\n२८ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तसेच याच दोन संघांदरम्यान १२ सप्टेंबर २०१२ रोजी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.\n", "id": "mar_Deva_55823"}