{"url": "http://mr.upakram.org/node/1701", "date_download": "2018-10-19T01:09:13Z", "digest": "sha1:U5CQHICSK2WCGGYM2SXDZUWURHB3MU3J", "length": 21270, "nlines": 117, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठीचे शिलेदार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nश्री. निनाद यांनी हा एक चर्चेचा / माहिती गोळा करावयाचा लेख उपक्रमवर लिहला होता. तेव्हापासून हा विचार मनात घोळत होता कीं य़ा यादीतील मान्यवर कोण असावेत \nनिवड सर्वथा वैयक्तिक असणार हे उघडच आहे. तरी पण प्रत्येकाला काही निकष पहिल्यांदि ठरवावे लागतीलच व त्या निकषांवर घासून पाहूनच यादी करावी लागेल. मी स्वत: माझे निकष व यादी देत आहे. आपणही आपली विचार मांडावेत. सुटसुटितपणा रहावा म्हणून १० ते १५ जण निवडणे बरे होईल. मी निवड करतांना पुढील गोष्टी विचारात घेतल्या.\n[१] काल ..... मराठीच्या सुरवातीपासून एकविसाव्या शतकापर्यंत. प्रातिनिधीक लेखक निवडले जावेत.\n[२] कस आणि विपुलता[ quality and quantity] लेखन कसदार पाहिजेच पण ते विपुलही पाहिजे. चार चांगले अभंग/कविता/कथा लिहणारा यात येणार नाही.\n[३] काळाची कसोटी..... किमान २००-४०० वर्षे ते लोकांच्या वाचनात राहिले पाहिजे.\n[४] वाचकांची कसोटी.... किमान हजारो लोकांनी ते वाचले/ऐकले पाहिजे. त्यांना ते आवडले पाहिजे.\n[५] लेखनाचा विषय .... आध्यात्मिक,पौराणिक, ललित,काव्य, गद्य, वगैरे.\n[६] स्थल मर्यादा....... कोठे लिहले \n[७] परिक्षेची तयारी ... कोणी हा लेखक का निवडला असे विचारले तर सांगता आले पाहिजे.\nयात आणखी भर घालता येईल.माझ्यापुरते एवढे पुरे. थोडे विवेचन.\nकस हा सर्वार्थाने वैयक्तिक मुद्दा. मी धरून चालतो कीं सौंदर्यशास्त्र [संस्कृतमधून आलेले ] व ग्रामिण बोलीभाषा यांचा मिलाफ़ झाला तर दुग्धशर्करा योग.\n २०,००० पेक्षा जास्त काव्य [अभंग, ओवी, आर्या यांना काव्य म्हणावयाची प्रथा होती ] लिहणारे १०-१५ कवी मराठीत सहज सापडतील. टोकाची भूमिका घेतली नाही तरी यावरून कल्पना यावी. काळाच्या कसोटीला उतरणारे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास सहज डोळ्यासमोर येतात. प्रश्न १९-२० व्या शतकातील लेखकांचे काय करावयाचे आजचे लोकप्रिय लेखक पु.ल. यांचे उदाहरण घेतले तर लक्षात येईल कीं ते आजच कालबाह्य होऊ लागले आहेत. सर्वोदय चळ्वळ, गिरगाव-\nमुगभाटातल्या चाळी नाहिशा झाल्यावर तुझे आहे तुजपाशी, बटाट्याची चाळ या सारखे लेखन नव्या पिढीला कळतच नाही. २५ वर्षांनंतच्या त्यांचे आकलन होणॆ अशक्यच आहे. जरा अतिशयोक्ती करावयाची तर हे लेखन बाविसाव्या शतकातील वाचकाला महानुभाव साहित्या सारखेच वाटॆल [ नाही पटले आ बैल मार मुझे ] विषय हा थोडा अडचणीचा भाग आहे कारण अठराव्या शतकापर्यंत गद्य व ललित लेखन जवळजवळ नगण्यच होते. [पद्य : गद्य :: ९५ : ५] त्यामुळे लालित्य पहावयाचे ते पद्यातच ] विषय हा थोडा अडचणीचा भाग आहे कारण अठराव्या शतकापर्यंत गद्य व ललित लेखन जवळजवळ नगण्यच होते. [पद्य : गद्य :: ९५ : ५] त्यामुळे लालित्य पहावयाचे ते पद्यातच \nमुद्दा मी निवडला कारण मला तंजावरचे लेखन आपणासमोर आणावयाचे आहे. [अंमळ खोडसाळपणा : आरे भाषा किती जण जाणतात ] आणि [७] बद्दल विचारून पहा.तर आता यादी. मला थोडे सोपे जाणार कारण पहिल्यांदि लिहित असल्याने ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास आणितुकाराम येऊन जाणारच. तेव्हा आपण ते सोडून\nइतरांची यादी देणे उचित.\n१] मुकुंदराज .... मराठीचा आद्य कवी\n२] म्हाइंभट ..... महानुभाव वाङ्मय\n३] ज्ञानेश्वर ..... आध्यात्मिक\n८] वामन पंडित ... \" \" व पौराणिक\n१०] होनाजी.......... शाहिर परंपरा\n११] माधवस्वामी ...दक्षिण हिन्दुस्तान\nरामदास आणि नुसते आध्यात्मिक\nरामदास आध्यात्मिक आणि वास्तववादी कर्मयोगी संत. एकनाथ आध्यात्मिक आणि ललित काव्यलेखक.\nहोनाजीचा या यादीत समावेश करायचा तर रामजोशी, सगनभाऊ आणि पठ्ठे बापूराव का नकोत\nमाधवस्वामी (तिरुवेळंदूरकर)अद्वैती यांचे नाव या जंत्रीत घेतले हे फार योग्य झाले. --वाचक्‍नवी\nया चर्चेत भर घालण्यासाठी माझा काडीचाही अभ्यास नाही. मात्र ही चर्चा पुढे चालावी असे वाटते.\nमाधवस्वामी यांचे नाव मी प्रथमच वाचत आहे. त्यांच्याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.\nनिदान पुढची अनेक वर्षे ज्यांचे लेखन वाचले जावे, काळाच्या कसोटीवर टिकून राहावे असे वाटते असे मला माहीत असलेले लेखक म्हणजे शेजवलकर आणि राजवाडे (इतिहाससंशोधक), जी.ए. कुलकर्णी (कथालेखक), शंकर पाटील (कथा-कादंबरी), कुरुंदकर (वैचारिक लेखन व समीक्षा) आणि गंगाधर गाडगीळ (कथालेखक). पंचतंत्र, कथासरित्सागर आणि बौध्द जातक कथा याही म्हटले तर कालातीत आहेत. यनावाला सरांनी मागे ओळख करुन दिलेले गाथा सप्तशती मिळवून वाचायला आवडेल.\nपुलंचे लेखन कालबाह्य होत आहे की नाही हा मोठ्या चर्चेचा विषय होईल. उदा. मागील काही महिन्यांत मी वुडहाऊसची २ पुस्तके वाचण्याचा चिकाटीने प्रयत्न केला. मात्र जमले नाही. (वुडहाऊस हा संपूर्ण आवडावा लागतो हे पुलंचे विधान मला वारंवार आठवत होते.) जे माझ्याबाबतीत वुडहाऊसचे झाले आहे तेच येणार्‍या पिढ्यांच्या बाबतीत पुलंचे होईल का\nमी आधुनिक वगैरे कविता फारशा वाचल्या नाहीत. त्यामुळे कवींबाबत माझ्या मताला काहीच अर्थ नाही. :)\nमात्र वाचक्नवी यांनी म्हटल्याप्रमाणे रामदासांबरोबरच ज्ञानेश्वर, तुकाराम यांनाही केवळ अध्यात्मिकतेमध्ये बंदिस्त करणे चुकीचे वाटते. तुकारामांनी अध्यात्माबरोबरच लोकजागृती, ललित स्वरुपाचे मनोरंजन अशा प्रकारचे अभंगही रचले आहेत.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुळ विषयावर बोलण्याइतका माझा व्यासंग नाहि.. फक्त कर्णाच्या पुढील वाक्याला अनुमोदन....\nपुलंचे लेखन कालबाह्य होत आहे की नाही हा मोठ्या चर्चेचा विषय होईल\nमाझ्यामते पुलंनी आपला मुद्दा मांडायला घेतलेले स्थळ-वस्तु आता बदलल्या असल्या तरी त्यांना जे म्हणायचे होते ते अजूनहि लागू पडते - भेटते -अनुभवता येते.... आणि माझ्यामते मराठी आहे तशीच राहिली तर त्यांचे लेखन २०० वर्षांनंतरहि लागु पडावे..\nतसेहि... स्थळ, वस्तु वगैरेच्या पलिकडे कालनिरपेक्ष लिहिणे कोणाला जमले आहे मला तर एकहि उदाहरण आठवत नाहि.. (ज्ञानेश्वरांच्या काळात चाळ, ट्राम असती तर माझ्यमते हटकून अभंगात भेटली असती :) )\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nलाट देश आणि इतर\nलाट्यायन ब्राह्मणांची वस्ती दक्षिण गुजराथमध्ये होती.लाटयायनचा अपभ्रंश लाट [ व पुढे लाड ]. त्यावरून ह्या भागाला लाटदेश असे नाव पडले. इ.स. ७१२ मध्ये महंमद कासीमने सिंधवर स्वारी केल्यावर गुजराथवरही आक्रमण होईल या भीतीने पुष्कळसे लोक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात जाऊन राहिले.यांमधील जमातीना लाड ब्राह्मण, लाड सोनार, लाड साळी, लाड मराठे,लाड तेली इत्यादी नावे पडली. लाड ब्राह्मणांची जानवी मुसलमान राजकर्त्यांनी हिरावून घेतली व त्यांमधील उपनयन संस्कारही बंद पडले.\nते वैश्य मानले जाऊ लागले. १९२० च्या सुमारास परत त्यांनी उपनयन संस्कार, जानवी वगैरे स्विकारले आणि आता ते ब्राह्मण म्हणूनच ओळखले जातात.\nराम जोशी, सगन भाऊ इ. का नाहित काहीच हरकत नाही. शाहिर संप्रदायाचा एक प्रतिनिधी म्हणून होनाजी.\nपु.लं.चे भविष्य. अपेक्षितच होते. मला फ़क्त सांगा कीं गडकरी, कोल्हटकर यांचे वाङ्मय [विनोदी] किती जणांना लक्षात आहे \nमला वाटते की काळाच्या गतीशी जुळवता येणारे लिखाण हे बहुदा भक्ती मार्गावरचेच असते.\nत्यामुले पुलंचे लिखाण कालौघात समजणारच नाही यात अर्थ आहे.\nगडकरी, कोल्हटकर ही नावेच आज पुसट झाली आहेत.\nलिखाण इरिलेव्हंट ठरते आहे.\nनवीन पीढीला सिंधु रडते का हेच समजत नाही...\n\"तळीराम हॅज प्रॉब्लेम. नॉट सिंधु- हि नीड्स टु डिल विथ, लिव्ह हर अलोन\"\nशंकर पाटलांच्या कथांमधले अनेक धागे, विनोद नव्या पीढीला कळणेच शक्य नाही.\nतळीरामाच्या दारुच्या प्रॉब्लेममुळे सिंधू रडत असावी असे वाटत नाही. तिचा आक्षेप सुधाकराच्या मद्यपानाबाबत असावा असे वाटते. अर्थात तुम्हाला तळीराम आणि सिंधू यांबाबत काही विशेष माहिती असल्यास कल्पना नाही. :)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nकालबाह्य झाले नाही ते...\nकालबाह्य झाले नाही ते रामायण महाभारत, गीता आणि संतवाङ्‍मय उपनिषदे आणि तत्त्वज्ञानाच्या विविध शाखा. --वाचक्‍नवी\nतसेच बायबल, कुराण.. आणि त्याचबरोबर कामसुत्र, आयुर्वेद, इसापनीती, पंचतंत्र, अलीबाबा आणि चाळीस चोर, सिंडरेला-रपुंझेल आदि बालवाड्मय वगैरे वगैरे\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nबायबल हे मार्क, मॅथ्यू आणि ल्यूकसारख्या संतांनी लिहिले तेव्हा ते संतवाङ‌मयच कुराण म्हणजे तरी काय, परमेश्वराने महंमदाला वेळोवेळी आवश्यकतेनुसार ज्या आज्ञा दिल्या त्यांचा महंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर केला गेलेला संग्रह. मुख्यत्वे, पैगंबरांची मते व ध्येये या विषयी माहिती सांगणारा ग्रंथ म्हणजे कुराण. त्यातल्या काही गोष्टी महंमद पैगंबराच्या काळातच कालबाह्य झाल्या होत्या. त्या त्यांनी वेळोवेळी सुधारून सांगितल्या. पण अनुयायांचे काय, त्यांनी त्यांचे जुने आणि नवे असे दोन्ही विचार ग्रंथात अंतभूत केले. त्यामुळे कुराण अंशत: कालबाह्यच कुराण म्हणजे तरी काय, परमेश्वराने महंमदाला वेळोवेळी आवश्यकतेनुसार ज्या आज्ञा दिल्या त्यांचा महंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर केला गेलेला संग्रह. मुख्यत्वे, पैगंबरांची मते व ध्येये या विषयी माहिती सांगणारा ग्रंथ म्हणजे कुराण. त्यातल्या काही गोष्टी महंमद पैगंबराच्या काळातच कालबाह्य झाल्या होत्या. त्या त्यांनी वेळोवेळी सुधारून सांगितल्या. पण अनुयायांचे काय, त्यांनी त्यांचे जुने आणि नवे असे दोन्ही विचार ग्रंथात अंतभूत केले. त्यामुळे कुराण अंशत: कालबाह्यच. तसेच बायबलसुद्धा, विशेषत: जुना करार. बायबल कालबाह्य आणि अवैज्ञानिक नसते तर शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांना ख्रिस्ती धर्ममगुरूंचा त्रास सहनच करावा लागला नसता.\nकामसूत्र अंशत: कालबाह्य, बाकीचे ग्रंथमात्र चिरंजीव.--वाचक्‍नवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=11", "date_download": "2018-10-19T00:01:40Z", "digest": "sha1:K2Z24RSSB7L75FWZ3D5JG5IRZIZ6SU6E", "length": 7962, "nlines": 154, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.\n(ह्या लेखातला प्रतिसाद लेख म्हणून वेगळा करण्यात आला आहे.--संपादक)\nराजकारणात तरुण कसे येतील\n६० च्या वर निवॄत्ति हवी का \nव्व्व्व् फ्फ्फ्फ् फ्फ्फ्फ् फ्फ् र्व्त्व्त् व् त्व्त्३ ३व्३५त्व्४ ३५३२५३२ ३व्फ्व्ग्व्र् वेव्त्र्त्\n\"टू द लास्ट बुलेट\" या पुस्तकाचा परिचय\nटू द लास्ट बुलेट-विनिताताई कामटे यांनी विनीताताई देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय\n(हा लेख 'मिसळपाव' या संस्थळावर पूर्वी प्रसिद्ध केला गेलेला आहे.)\nआता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.\n खरच आपण अतिरेक्यान विरुद्ध, दहाषदवादा विरुद्ध लढण्यास तय्यार आहोत का\nमी २०६० पर्यंत जगणारच आहे इति ठणठणपाळ उवाच\nमी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच.\nजनुक-रूपांतरित पिके व अन्न : द्विधा मनस्थिती\nआताच मला 'ग्रीनपीस' (हिरवी शांती - या नावाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही हे सुजाण वाचक जाणतातच) या संघटनेकडून एका उघडपत्रावर सही करण्यासाठी\nअश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे\nलेह ला ढग फुटीने जीवन उद्धवस्त झाले. अश्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सरकारला अकस्मात मोठ्या प्रमाणात हजारो करोडो रुपये खर्च करावे लागतात.\nआरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान\nनवोदितांसाठी प्रस्तावना- पुण्यातील डॉ अनंत फडके हे लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते असुन जनाआरोग्य अभियानाचे समन्वयक आहेत. रुग्णहक्क चळवळ व वैद्यकीय क्षेत्रात जनजागृतीचे काम गेली अनेक वर्षे करतात.\nजर ......... तर मतदान दिवशी पिकनिक साजरि करण्यास काय हरकत आहे \nविजू भाऊंच्या ह्या प्रतिसादावरून सुचलेले हे लेखन\nइथे विजू भाऊंनी एक विधान केलेले आहे कि,\n>> मतदानादिवशी पिकनिक साजरि करणारांना राजकिय नेत्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे का\nमी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,\nआज सकाळ मध्ये आता बस्सं...freedom हवंच :) या बद्दल वाचकांना कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला हवेय 'स्वातंत्र्य'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-19T00:01:44Z", "digest": "sha1:T65LSKWHNHH4SKGSSVL52ULOC2GYLHQN", "length": 9905, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चालुक्य राजघराणे - विकिपीडिया", "raw_content": "\n(चालुक्य या पानावरून पुनर्निर्देशित)\nइ.स. ५४३ - इ.स. ७५३\nइ.स. ५४३ - इ.स. ५६६: पुलकेशी पहिला\nइ.स. ६५५ - इ.स. ६८५: विक्रमादित्य पहिला\nइ.स. ७४६ - इ.स. ७५३: कीर्तीवर्मा दुसरा\nचालुक्य किंवा चाळुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन राज्यकर्ते. पट्टदकल ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. कन्नड साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती\nए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक नृत्य महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात.\n१ बादामीच्या चालुक्यांची वंशावळ\n५ हे ही पहा\nपहिला पुलकेशी (इ.स. ५३५ ते ५६३)\nपहिला कीर्तिवर्मा (इ.स. ५६६ ते ५९८)\nमंगलेश (इ.स. ५९८ ते ६११)\nदुसरा पुलकेशी (इ.स. ६११ ते ६४२)\nपहिला विक्रमादित्य (इ.स. ६५५ ते ६८५)\nविनयादित्य (इ.स. ६८५ ते ६९६)\nविजयादित्य (इ.स. ६९६ ते ७३३)\nदुसरा विक्रमादित्य (इ.स. ७३३ ते ७४५)\nदुसरा कीर्तिवर्मा (इ.स. ७४५ ते ७५७)\nपट्टदकल विषयक लोकसत्ता मधील लेख.\nभारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी\nसातवाहन वंश · गंग वंश · पाल वंश · नंद वंश · मौखरि वंश · मौर्य वंश · महामेघवाहन वंश · सूर वंश · चालुक्य वंश · वर्धन वंश · कुषाण वंश · गुप्त वंश · शुंग वंश · कण्व वंश · चौहान वंश · गहडवाल वंश · गुर्जर प्रतिहार वंश · पल्लव वंश · राष्ट्रकूट वंश · होयसळ वंश · मोगल वंश · लोदी वंश · सेन वंश · पांड्य वंश · चेर वंश · कदम्ब वंश · यादव वंश · काकतीय वंश · शैलेन्द्र वंश · चोळ वंश · परमार वंश · तुलुव वंश · देवगिरीचे यादव · शिलाहार वंश · वाकाटक वंश · भारशिव वंश · कर्कोटक वंश · उत्पल वंश · लोहार वंश · वर्मन वंश · हिन्दुशाही वंश · सोलंकी वंश · कलचुरी वंश · चंडेल वंश · कण्व वंश · हर्यक वंश · सैयद वंश · पाण्ड्य राजवंश · पुष्यभूति वंश · गुर्जर प्रतिहार वंश · संगम वंश · सालुव वंश · अरविडु वंश· आदिलशाही वंश · खिलजी वंश · गुलाम वंश · तुघलक वंश · निजामशाही वंश · बहामनी राजवंश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2013/12/", "date_download": "2018-10-19T01:23:37Z", "digest": "sha1:UJXQMF2ETNHQM2MFXEJGGODSO5SNV75Y", "length": 6544, "nlines": 171, "source_domain": "kayvatelte.com", "title": "December | 2013 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nहा शब्द ऐकला की पूर्वी मला डाय + ईटींग म्हणजे “खाऊन खाऊन मरा”…डायटींग असे वाटायचे 🙂 एखादा माणूस डायटींग करतोय हे ऐकले की मला फुड व्हर्सेस मॅन चा एपिसोड नजरेसमोर यायचा.माझं वजन हे नेहेमीच यो-यो प्रमाणे खाली वर होत असते. … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sanhita-sathottari-news/articles-in-marathi-on-old-age-home-1646847/", "date_download": "2018-10-19T00:39:29Z", "digest": "sha1:MPUQAGINSPKT7XGMVXPOKITIF4XSXWM6", "length": 24739, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Old Age Home | वृद्धाश्रमाची स्थापना आणि निवड | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nवृद्धाश्रमाची स्थापना आणि निवड\nवृद्धाश्रमाची स्थापना आणि निवड\nवृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी. आणि स्वत:चा वृद्धाश्रम आहे\nवृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी. आणि स्वत:चा वृद्धाश्रम आहे असे समजल्यावर अनेक जण वृद्धाश्रम सुरू करायचा आहे त्यासाठी सल्ला मागायला येतात. त्यातले काही खरोखर समाजासाठी काहीतरी करावे अशी तळमळ असणारे असतात तर काही ‘मार्केट’ ओळखून सरसावलेले असतात. पण दोन्ही प्रकारांत एक गोष्ट समान असते ती म्हणजे वृद्धाश्रम म्हणजे डोक्यावर छप्पर असलं की झालं आणि वृद्धाश्रम काढला की पटापट लोक येतील राहायला, हा भ्रम\nचूक कोणाचीच नाही, कारण वृद्ध आणि त्यांच्या गरजा याचा अभ्यास कोणाचाच नसतो. निराधार, परावलंबी, हिंडते फिरते, अपंग, मुले असणारे, नसणारे, एकटे, मानसिक आजार असणारे सर्व उपचारांचा काहीही उपयोग नसल्यामुळे केवळ दिवस कंठणारे, आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणारे, मुले परदेशात असणारे या प्रत्येक गटाच्या गरजा वेगवेगळ्या असतात म्हणून वृद्धाश्रम सुरू करतानाच आपल्याला कोणासाठी काढायचा आहे आणि समाजसेवा की व्यवसाय म्हणून वृद्धाश्रम काढायचा आहे याबाबत स्पष्ट विचार करावा लागतो. अनेक प्रकार एका छताखाली करून उपयोग नसतो. ज्यांना वृद्धनिवासाचा पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे त्यांनीही आपण कोणत्या प्रकारच्या वृद्धनिवासात जाऊ इच्छितो अथवा शकतो याचा विचार सुरुवातीला केला पाहिजे.\nवृद्ध हा घटक तसा गरीब आणि काही प्रमाणात असाहाय्य आहे, अशी जाणीव व्यावसायिकांना होऊ लागल्याचे जाणवते आहे आणि म्हणूनच वृद्धांबद्दल आणखीनच काळजी वाटते. या लेखाद्वारे वृद्धाश्रम म्हणजे नक्की काय असणे अपेक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याचा उपयोग स्वत: वृद्धांना वृद्धाश्रमात काय सोयी असल्या पाहिजेत याची माहिती घेऊन गरज पडेल तेव्हा आणि ज्यांना गरज वाटते त्यांना योग्य वृद्धाश्रमाची निवड करता येईल. आणि ज्यांना वृद्धाश्रम काढायचा आहे त्यांना मार्गदर्शक ठरू शकेल.\nवृद्धाश्रम ही संस्था म्हणजे एक प्रकारे लॉजिंग बोर्डिग (निवास-भोजन), रुग्णालय (वैद्यकीय सल्ला, उपचार), शाळा (नव्याने गोष्टी शिकाव्या लागतात) आणि कुटुंब (विस्तारित नाती आणि सामाजिक संबंध) अशा अनेक संस्थाप्रकारची वैशिष्टय़े एकत्र होऊन निर्माण झालेली व्यवस्था आहे. मी वृद्धाश्रमाची व्याख्या केली आहे ती अशी, ‘निवास, भोजन, वैद्यकीय सल्ला यांसारख्या सोयी उपलब्ध करून देणारी वृद्धाश्रम ही अशी संस्था आहे की जेथे वृद्धांना आवश्यक असणारी सुरक्षितता आणि मानसिक शांतता मिळते.’ वृद्धसहनिवासाचे अनेक प्रकार आहेत. कोण चालविते यानुसार सरकारी आश्रयावर चालणारे, धार्मिक, आध्यात्मिक संस्थांद्वारे चालविले जाणारे, ट्रस्टमार्फत चालविले जाणारे आणि व्यावसायिक संस्थांमार्फत चालविले जाणारे असतात. वृद्धसहनिवासामध्ये प्रवेशाच्या अटींवरून विचार केला तर फक्त पुरुषांसाठी, फक्त स्त्रियांसाठी किंवा दोघांसाठीही प्रवेश उपलब्ध असणारे, अंध, अपंग, मानसिक रुग्ण, हिंडते फिरते, परावलंबी अशा वेगवेगळ्या गटांसाठी पैसे घेऊन किंवा न घेऊन असे वृद्धसहनिवास आहेत.\nज्या व्यक्तींना वृद्धनिवासामध्ये राहायचे आहे त्यांनी वृद्धसहनिवासामध्ये असणाऱ्या सोयींची पण माहिती जरूर करून घेतली पाहिजे. निवासाची सोय स्वतंत्र की सामूहिक आहे, स्वच्छतागृह स्वतंत्र की सामूहिक आहे, पाहुण्यांसाठी तात्पुरते राहण्याची सोय आहे की नाही, जेवणासाठी भोजनगृह आहे की खोलीत आणून दिले जाते स्वत: स्वयंपाक करायची सोय आहे अथवा नाही स्वत: स्वयंपाक करायची सोय आहे अथवा नाही शाकाहार की मांसाहारही उपलब्ध आहे शाकाहार की मांसाहारही उपलब्ध आहे कपडे धुणे, खोलीची स्वच्छता इत्यादी गोष्टींची सोय आहे ना कपडे धुणे, खोलीची स्वच्छता इत्यादी गोष्टींची सोय आहे ना वैद्यकीय मदत उपलब्ध आहे की गरज पडली की डॉक्टरांना बोलावले जाते वैद्यकीय मदत उपलब्ध आहे की गरज पडली की डॉक्टरांना बोलावले जाते आजारी पडल्यावर ठेवून घेतात किंवा नाही आजारी पडल्यावर ठेवून घेतात किंवा नाही परावलंबी झालो तर सेवकवर्ग उपलब्ध आहे अथवा नाही परावलंबी झालो तर सेवकवर्ग उपलब्ध आहे अथवा नाही चालविणारी संस्था अथवा व्यक्ती कोण आहे चालविणारी संस्था अथवा व्यक्ती कोण आहे मासिक किती पैसे भरावे लागतात मासिक किती पैसे भरावे लागतात अनामत रक्कम किती ती परत मिळते अथवा नाही हे काही ठळक मुद्दे अवश्य विचारात घ्यायला हवेत. याचबरोबर जवळपास बँक, औषध दुकान आहे का हे काही ठळक मुद्दे अवश्य विचारात घ्यायला हवेत. याचबरोबर जवळपास बँक, औषध दुकान आहे का नसेल तर यासाठी संस्थेमार्फत काही व्यवस्था केली जाते का नसेल तर यासाठी संस्थेमार्फत काही व्यवस्था केली जाते का गावापासून लांब असेल तर वाहन कोणते मिळते गावापासून लांब असेल तर वाहन कोणते मिळते संस्थेचे वाहन आहे का संस्थेचे वाहन आहे का देऊळ, ध्यानमंदिर, करमणुकीच्या सोयी, ग्रंथालय यांसारख्या वेळ चांगला जाण्यासाठी काही नियोजन आहे का हे ही तपासून पाहणे फार महत्त्वाचे असते.\nवृद्धनिवास म्हणजे फक्त राहायला जागा उपलब्ध करून दिली की झाले असे मुळीच नाही. त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे ती त्यांची काळजी घेतली जाणे आणि त्यांचा आदर राखला जाणे. यासाठी इतर कोणत्याही संस्थाप्रकारांसाठी आवश्यक नसतील एवढी कौशल्ये वृद्धनिवासांसाठी लागतात. मनुष्यबळ, साधनसामग्री आणि पैसा याचा नीट वापर करण्यासाठी संस्थाचालकांना संघटन कौशल्य आणि व्यवस्थापनशास्त्राचे ज्ञान असायला हवे कारण सुरू केलेल्या संस्था चालल्या पाहिजेत. संस्थेत आलेला वृद्ध किती वर्ष राहील हे काही शाळेप्रमाणे निश्चित नसते.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारशास्त्रांचे ज्ञान निश्चितपणे हवे. म्हातारपणी खावेसे वाटते तेच दिले गेले तर प्रकृती बिघडते. समतोल आणि ताजा आहार द्यावा लागतो. त्यातही वृद्धांना त्यांचे मधुमेह, रक्तदाब इत्यादीचा, दात नसणे या मर्यादेचा विचार करावा लागतो. गंमत अशी की वृद्धांचे जेवण हा त्यांचा वीक पॉइंट असतो. आनंदी तर ठेवायचे पण कुपथ्य होऊ द्यायचे नाही ही तारेवरची कसरत असते.\nवृद्ध म्हटले की छोटे-मोठे आजार गृहीत धरावे लागतात. यासाठी प्रथमोपचार आणि सुश्रूषा यांचे प्रशिक्षण सेवकवर्गाला देणे आणि त्यानुसार वृद्धांची मने सांभाळून त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामध्ये आवश्यक तो बदल सेवकांना करायला शिकवावे लागते. संस्थाचालकांनी अ‍ॅम्ब्युलन्स, जवळचे हॉस्पिटल, वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याशी संपर्कात असणे ही पण फार मोठी गरज आहे.\nघर सोडून आपली माणसं सोडून व्यक्ती वृद्धनिवासात येते ही फार मोठी घटना असते. नाइलाजाने यावे लागणाऱ्यांची मन:स्थिती कठीण असतेच अशा वेळी त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव म्हणजेच वृद्धमानसशास्त्राचे किमान ज्ञान संस्था सुरू करण्यापूर्वी करून घ्यायलाच हवे. तशा सूचना सेवकांनापण द्यायला हव्यात. वृद्ध कधी चिडचिडे, आक्रमक, तक्रारखोर बनतात तर कधी घुमे, आतल्या आत धुमसणारे होतात. अनोळखी जागा, व्यक्ती आणि सार्वजनिक जनवास व्यवस्थेत आल्यामुळे बंदिस्त जीवनक्रम यामध्ये रुळण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्याची मानसिकता संस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची असायलाच हवी. खूपदा काय होते समाजकार्य करतो आहोत या काहीशा उपकारकर्त्यांच्या भूमिकेतून वृद्धांकडे पाहिले जाते. तसे होऊ न देण्याची दक्षता घ्यायला हवी.\nवृद्ध सर्वच चांगले, गरीब, गरजू वगैरे असतात असे मुळीच नसते. त्याबद्दल इथे जास्त लिहीत नाही. पण म्हणूनच संस्थाचालकांना वेगवेगळ्या कायद्याचे ज्ञान आवश्यक असते. अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे असू दे, निधनानंतरचे सर्व सोपस्कार असू देत किंवा वृद्धाजवळ असणारे पैसे किंवा मौल्यवान वस्तू या साऱ्याबाबत अत्यंत दक्ष असणे ही मोठी सावधगिरी बाळगायला लागते. वृद्धाला न विचारणारे नातेवाईक वृद्धाच्या निधनानंतर वारस म्हणून काय करतील, काय म्हणतील याचा मुळीच भरवसा नसतो. त्यासाठी प्रवेश अर्ज तयार करण्यापासून कायद्याचा आधार घ्यायला हवा किंवा कायदे सल्लागार नेमायला हवा. वेळोवेळी बदलणाऱ्या प्राप्तिकराबद्दल ज्ञान हवे.\nशेवटी दोन सावधानतेच्या सूचना – वृद्धाश्रमाची निवड खूप सावधानतेने करावी. वृद्धाश्रम व्यवसाय म्हणून जरी चालविला जात असला तरी वृद्धांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जात नाही याची जबाबदारी वृद्धाश्रम चालकांनी जरूर घ्यायला हवी.\n– डॉ. रोहिणी पटवर्धन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-116083100021_1.html", "date_download": "2018-10-19T00:09:00Z", "digest": "sha1:KCAQIX5Z3SAT4IGZQGW44TFYI6UC226L", "length": 10044, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सावध व्हा! असे जेवण बनवाल तर ते होईल विषारी ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n असे जेवण बनवाल तर ते होईल विषारी \nजेवण बनविण्याच्या अश्या काही पद्धती आहेत ज्यामुळे जेवण स्वादिष्ट तर बनत असेल पण ती पद्धत पदार्थांना विषारी करते. पाहू काय आहे या पद्धती:\n* अनेक लोकं जेवण गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी मायक्रोवेव्हचा उपयोग करतात. परंतु आपल्याला माहीत आहे का की यात तयार केलेले पदार्थ पूर्णपणे विकृत असतात. हे खाल्ल्याने रक्त पेशींमध्ये, एलडीएल आणि एचडीएल यात परिवर्तन येतं.\nजळके किंवा करपलेले पदार्थ खाऊ नये. अनेक लोकं मीट असेच तयार करतात. ही पद्धत विषारी आहे कारण याने आहारातील प्रोटीन विकृत होतं परिणामस्वरूप पचायला त्रास होतो. याने रोगप्रतिकार प्रणालीवर देखील प्रभाव पडतो. या प्रक्रियेत मीटमध्ये आढळणारे फॅट्सचे कण ऑक्सीकृत होऊन उत्तेजक बनतात.\nलंचनंतर अजिबात नका करू हे काम\n25 किलो वजन कमी करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक काढा\nफ्लॅट टमीसाठी रोज फक्त 15 मिनिट\nआपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे घ्या आहार\nअनेक गुणांनी युक्त आंबेहळद\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37855?page=3", "date_download": "2018-10-19T01:15:00Z", "digest": "sha1:3MAKLNXNOQUYDCDFMDPRHGDAQN3B2GSM", "length": 13012, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी\nमायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.\nचला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.\n३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.\nअसा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.\n४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.\n५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.\n६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्‍यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का\n७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.\nजर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले\nआणि नवीन क्लू दिला- होडी\nतर दुसरा सभासद हे टाकू शकेल\nनवीन क्लू आहे क्षितिज (skyline)\nचला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...\nपहिला प्रतीसाद देणार्‍यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)\n*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार\nइथे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट\nइथे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट चाललंय.\nसंयोजक, या झब्बुचं नाव 'कौन बनेगा रूमालपती' असं ठेवा बुवा\nफास्टेस्ट रूमाल म्हणायचंय का\nफास्टेस्ट रूमाल म्हणायचंय का तुला माम्ये\nकौन बनेगा रूमालपती >>>>>\nकौन बनेगा रूमालपती >>>>>\nमॉरीशसच्या गंगासागर तलावाच्या तीरावरले शंकरबाप्पा :\n मी रूमाल टाकला होता\n मी रूमाल टाकला होता की\nफेस >>>> साबणाचा चालेल का\nफेस >>>> साबणाचा चालेल का\nलाटांचा फेस चालेल ना\nलाटांचा फेस चालेल ना\nपुढचा क्लू घ्या वाळू आणि\nपुढचा क्लू घ्या वाळू आणि आपापले रूमाल उचलून शेंबडी नाकं पुसा\nमामे, तुझा रूमाल बघायच्या\nमामे, तुझा रूमाल बघायच्या आधीच फोटो पोस्ट झाला\nपुढच्या वेळी मोठ्ठा रूमाल टाक.\nमी कायमच गंडतोय ... चालुद्या\nमी कायमच गंडतोय ... चालुद्या मी पाहत बसतो\nशांत... टाका हो फोटु तुमचे.\nशांत... टाका हो फोटु तुमचे. असं रागावू नका\nसगळे थांबा आता. शांत यांना\nसगळे थांबा आता. शांत यांना योग्य तो फोटो एकदा तरी टाकूद्या.\nक्लु : बोळके [ दात नसलेले ]\nक्लु : बोळके [ दात नसलेले ] तुम्ही दुसरा अर्थ घेउ शकता\nओक्के शांत, गुलाबी रंगाचा\nशांत, गुलाबी रंगाचा (किंवा गुलाबी रंग असलेला) फोटो पटकन टाका आणि पुढचा क्लु द्या.\nशांत तुम्ही गुलाबी रंग हा\nशांत तुम्ही गुलाबी रंग हा विषय घेऊन फोटो टाका.\nमंडळी... आता माझी कलटी\nमंडळी... आता माझी कलटी अभ्यास\nसॉरी सॉरी.. तुम्ही पण टाका\nसॉरी सॉरी.. तुम्ही पण टाका गुलाबीचा फोटो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/163876", "date_download": "2018-10-19T00:50:28Z", "digest": "sha1:SXQPMAHU6VQB5NT3NOLPQ2SEXSBBA4HK", "length": 12415, "nlines": 214, "source_domain": "aisiakshare.com", "title": " हे सव्यसाची, | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nखुणावतील तुला जटिल गणिते-\nलीलया झुलणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका\nकुठे खिळवलाय, हे सव्यसाची\n फारच आवडली. तुमच्या कविता संग्राह्य आहेत.\nजी.ए. च कविता लिहायला लागले की काय, असं वाटलं\n..शुचि, फुटकळ, तिरशिंगराव - आपल्या प्रतिसादांबद्दल.\nतुमचा कॅलिडोस्कोप भलताच जोरदार होत चालला आहे. हा प्रकार फार आवडतो. अजून कवितांच्या अपेक्षेत.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\n१४टॅन हा anant_yaatree चा डुआयडी आहे असे वाटावे इतके तेल वाहत असतो AY च्या कवितांवर.\nएकोळी समीक्षा लिहिताना व डुआयडींचे रहस्योद्घाटन करताना तुमच्या बादरायण-संबंध-प्रस्थापन-कलेला भलताच बहर येतोसे दिसते. मग रहस्यकथाच लिहा की . बघा जमेल तुम्हाला. सुमार कवितांवर आपले टुकार समीक्षास्त्र चलविण्यापेक्षा किमान दर्जेदार रहस्यकथा तरी वाचायला मिळेल.\nखुणावतील तुला जटिल गणिते-\nखुणावतील तुला जटिल गणिते-\nइथे पण पुन्हा गणित. कविला गणित विषयानी खुप त्रास दिलेला दिसतोय. त्याचा सुड घेतायत आता ते त्यांच्या कवितेत.\nअनुतै, कवीला गणिताने नव्हे\nगणित ह्या \"विष\"याला कवीने खूप त्रास दिलाय पूर्वी.\nखुप छळलय ह्या गणिताने मला पण, M1,M2,M3,M4...आरारारा\nमी तर ह्याला एमपुरीच म्हणायचो. सुटले गोल्डनवर एकदाचे\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nस्मिता पाटील (जन्म : १७ ऑक्टोबर १९५५)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञ व नोबेलविजेता लेखक हेन्री बर्गसन (१८५९), 'दुर्दैवी रंगू' कादंबरीचे लेखक भारताचार्य चिं. वि. वैद्य (१८६१), अभिनेत्री मेलिना मर्क्यूरी (१९२०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९२६), अभिनेता ओम पुरी (१९५०), टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (१९५६).\nमृत्युदिवस : गणितज्ज्ञ चार्ल्स बॅबेज (१८७१), शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन (१९३१), मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (१९५१), ज्ञानपीठविजेते तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायणन (१९७६), लेखक शंकर पाटील (१९९८), संतसाहित्यिक डॉ. गं. बा. ग्रामोपाध्ये (२००२)\n१३८६ : हाईडेलबर्ग विद्यापीठाची स्थापना.\n१८५१ : हर्मन मेलव्हिललिखित 'मोबी डिक' कादंबरीची प्रथमावृत्ती प्रकाशित.\n१९०६ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली.\n१९२२ : 'बीबीसी'ची स्थापना.\n१९५४ : टेक्सस इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.\n१९६७ : रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ शुक्रावर उतरले. परग्रहावर उतरणारे ते पहिले यान होते.\n१९७७ : 'रेड आर्मी फॅक्शन' (उर्फ बादर-माइनहॉफ गट) ह्या कडव्या डाव्या संघटनेचे तीन सदस्य आंद्रिआस बादर, गुड्रुन एन्स्लिन, यान-कार्ल रास्प ह्यांची तुरुंगात आत्महत्या.\n२००४ : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन पोलीसहल्ल्यात ठार.\n२००७ : माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्या मोटार ताफ्यावर आत्मघातकी हल्ला. भुत्तो सुखरूप, पण १३९ मृत आणि ४५० जखमी.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://ruchkarjevan.blogspot.com/2010/04/tandoori-chicken.html", "date_download": "2018-10-19T00:40:28Z", "digest": "sha1:EA7L5AOAELMPI45NZ65QXGEDQIS36HGF", "length": 7286, "nlines": 117, "source_domain": "ruchkarjevan.blogspot.com", "title": "रुचकर जेवण: तंदुरी चिकन-Tandoori chicken", "raw_content": "\n४०० ग्रॅम चिकन विथ बोन्स\n२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट\n२ ते ३ टेबलस्पून घट्ट दही\n२ टीस्पून तंदूर मसाला\n१ १/२ टीस्पून लाल तिखट (बेडगी)\n२ टीस्पून लिंबू रस\n१ टीस्पून चाट मसाला वरून घालण्यासाठी\n१ कांदा, उभा चिरून\n१ कप कोबी उभा आणि पात्तळ चिरून\n१. दही गाळण्यात घालून ५-१० मिनिटे एखाद्या बाउलवर ठेवा. म्हणजे जास्तीचं पाणी गळून घट्ट दही मिळेल.\n२. मॅरीनेट करण्याचा मसाला बनवण्यासाठी घट्ट दह्यात , आलं-लसूण पेस्ट, तंदूर मसाला,लाल तिखट, हळद, धने-जिरेपूड,मीठ, १ टीस्पून तेल आणि लिंबू रस घाला. चमच्याने चांगलले फेटून घ्या.\n३. चिकनच्या थाय आणि लेग्जना सगळ्या बाजुनी सुरीने चीर द्या. उरलेल्या चिकनचे ३\" चे तुकडे करा सगळ्या चिकनला तयार केलेला मसाला लावून ७-८ तास मॅरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा.\n४. ओव्हन ४०० F तापमानाला प्रीहीट करा. बेकिंग ट्रेला बटरचा हात लावून घ्या आणि त्यावर चिकनचे पिसेस अरेंज करा. प्रीहीटेड ओव्हनमध्ये चिकन ३० मिनिटे बेक करा. १५ मिनिटांनी चिकन उलटं करून वरून किंचित बटर सोडा आणि उरलेली १५ मिनिटे बेक करा.\n५. गरम तंदुरी चिकनवर लिंबुरस आणि चाट मसाला भुरभुरा बरोबर कांदा आणि कोबीचं सॅलड सर्व्ह करा.\n१. चिकन थाय आणि लेग्जना चीर दिल्यावर मॅरीनेट करण्याचा मसाला आत पर्यंत जाईल याची काळजी घ्या.\n२. चिकन जास्ती वेळ बेक केल्यास चिवट होण्याची शक्यता असते.\n३. चिकनला जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर एक सोपी टीप,\nकोळश्याचा छोटा तुकडा चिमट्यात पकडून गॅसच्या फ्लेमवर किंवा मेणबत्तीवर लाल होईपर्यंत गरम करा. एका वाटीत हा तुकडा घालून तंदुरी चिकनच्या प्लेटमध्ये मधोमध ठेवा. कोळश्याच्या तुकड्यावर चमचाभर तूप घाला म्हणजे धूर यायला लागेल लगेचच वरून एखादं पातेलं ठेवून बंद करा. ५-७ मिनिटे तसंच झाकून ठेवा म्हणजे चिकनला कोळश्याचा मस्त फ्लेवर येईल :)\nआहे कि नाही झक्कास आयडिया \nतुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा\nउपवासाचे पदार्थ/ Fasting recipes\nHow to make vegetable stock (व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2015/11/korigad-and-tailbail-photographic-tour.html", "date_download": "2018-10-19T00:57:13Z", "digest": "sha1:IUQEU7CXIBWIL3MG2OEHAYN7PS7VURX4", "length": 9695, "nlines": 193, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "Korigad And Tailbail- A photography tour", "raw_content": "\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\nपत्र किल्ल्यांना (रायगड भाग-2) {A letter to Raigad...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2018-10-19T00:40:33Z", "digest": "sha1:NU2SRJK7QAC53ZZSCYWZOOZFCA5W7JXX", "length": 5624, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ३० चे - ४० चे - ५० चे - ६० चे - ७० चे\nवर्षे: ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजपानमधील लिखाणाचा सर्वात जुना पुरावा या वर्षीचा आहे.\nइ.स.च्या ५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/hrithik-roshan-has-creative-differences-with-father-rakesh-roshan-over-krrish-4-1664128/", "date_download": "2018-10-19T01:17:39Z", "digest": "sha1:ZRFGYF5VJ7UWWWLDYSWFOTBURBD7E35P", "length": 11411, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hrithik Roshan has creative differences with father Rakesh Roshan over Krrish 4 | हृतिकचं वडिलांशी पटत नसल्याने रखडतोय ‘क्रिश ४’ | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nहृतिकचं वडिलांशी पटत नसल्याने रखडतोय ‘क्रिश ४’\nहृतिकचं वडिलांशी पटत नसल्याने रखडतोय ‘क्रिश ४’\nबापलेकामधील मतभेदांमुळे चित्रपटाचं शूटिंग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.\nहृतिक रोशन, राकेश रोशन\nवडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून अभिनेता हृतिक रोशनने पदार्पण केलं. हृतिकच्या पहिल्याच चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर प्रचंड यश मिळालं. बापलेकाच्या या जोडीने पुढे ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. पडद्यावर कमाल दाखवणाऱ्या या हिट जोडीमध्ये आता मात्र कमालीचे मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. हा मतभेद आगामी ‘क्रिश ४’ या चित्रपटातून होत आहे. त्यामुळेच ‘क्रिश ४’चं शूटिंगही रखडल्याचं म्हटलं जात आहे.\n‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटात कोणत्या कलाकारांनी भूमिका साकारावी आणि कथेचा ओघ कसा असावा याबाबत हृतिकची काही मतं आहेत. ‘क्रिश ४’ प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरावा, त्यात आयती उत्तरं असून नयेत, असं त्याला वाटतंय. तर याबाबत राकेश रोशन यांची मतं वेगळी आहेत. या मतभेदांमुळेच शूटिंगचं काम सुरू व्हायला विलंब होत आहे.\nवाचा : अशी सुरू आहे सोनम कपूरच्या लग्नाची तयारी\nसध्या हृतिक ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर ‘क्रिश ४’च्या शूटिंगला सुरुवात होईल. मात्र दोघांत एकमत होत नसल्यानं आता शूटिंग आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेमिनाच्या मुखपृष्ठावर झळकल्या अमृता फडणवीस\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya/", "date_download": "2018-10-19T00:39:08Z", "digest": "sha1:WAVVT5OFJRFLBXILOBSA7MTNOOQMQZNU", "length": 12970, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमाती, माणसं आणि माया..\n‘चिडलेली’ नाचणी डोलू लागावी..\nगेल्या महिन्यात पुण्यात केंद्र सरकारच्या कृषी विभागातर्फे देशाच्या कृषिमंत्र्यांनी ‘न्यूट्रिसीरिअल मिशन’ची सुरुवात केली.\nकेदार देवरेंची कहाणी ही स्किल इंडिया मिशनकडे आशेने पाहणाऱ्या, पण हाती निराशा आलेल्या लाखो तरुणांची कहाणी आहे.\nमग ‘अर्थ’ काय वृद्धीचा\nएकंदर मॅन्युफॅक्चिरगमधील श्रमिकांपैकी ८० टक्के श्रमिक तर लघुउद्योगात आहेत.\nमंतरलेले दिवस.. दबलेले हुंदके\nजवळपास दोन वर्षांनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने अखेर नोटा मोजायचे थांबवून ९९.३ टक्के नोटा परत आल्याचे सांगितले\nएक सूर.. उंच झेप घेण्यासाठी\nअर्थात दिल्लीतील सर्वच सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बांधता येईल एवढी जागा नाही.\nजिढं लव्हाळं तिढं पाणी ..कुठं विकास कुठं नाणी\nरोजगार हमी योजनेतून (मनरेगा) आपल्या शेतात तळे होऊ शकते हे कळल्यावर त्यांनी त्यासाठी अर्ज केला.\nकोणाचे प्रश्न.. कोणाची उत्तरे\nबीटी वांग्यावरील बंदी तर उठवली नाहीच उलट जीएम मोहरीलादेखील राजकीय कारणास्तव बंदी घातली.\nकसे रुजावे बियाणे.. विनासंघर्षांचे\n२००२ साली आलेल्या या बियाणांनी केवळ दहा वर्षांत देशातील कापसाचे ९० टक्के क्षेत्र व्यापले.\n‘आपले पंतप्रधान मंगळावर जाऊनदेखील थापा मारतील,’\nआपण जाहीर केलेले हमीभाव आपणच दिले नाहीत, की मग नेते शेतकऱ्यांना गुंगवू लागतात..\nउलट वास्तव उघडय़ा डोळ्याने स्वीकारणे आहे. आणि कोणत्याही समस्येच्या सोडवणुकीसाठी वास्तव - ते कितीही कटू असले तरी - स्वीकारणे हे अत्यावश्यक असते.\nधर्माभिमान करितो धर्माचाची ऱ्हास\nहिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. कारण तो कुराण किंवा बायबलसारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाहे\nरोजगारनिर्मिती हा भारतापुढील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.\nनिरागस, बोलक्या डोळ्यांचा संदेश\nया कोवळ्या मुलीवर असा अत्याचार करणारी ही माणसे ‘माणसे’ असूच शकत नाहीत.\nतीन तलाक बंदीच्या विरुद्ध निघणारे मुस्लीम स्त्रियांचे मोठे मोच्रे हे अंधारयुगाची आस दर्शवत आहेत.\nअलीकडील सर्वेक्षणांनुसार भारतातील ३८ टक्के मुलांची उंची बालपणीच्या कुपोषणामुळे खुंटलेली आहे.\nआखिर इस दर्द की दवा क्या है \nभ्रष्टाचार हा लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. देशात तेव्हा मोदींची मोठी लाट होती.\nआरजू की आरजू होने लगी..\n५० टक्के नफ्याची हमी देणारे भाव दिले पाहिजेत\nशेतकऱ्यांना प्रत्यक्षात ५० टक्के नफा देणारे भाव मिळावेत अशी शिफारस होती.\nलोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली.\nहै कहां तमन्ना का दूसरा कदम..\nपंचवीस वर्षांपूर्वी असे कोणत्या राजकीय नेत्याने केले असते, तर त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला असता.\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/virat-kohli-ms-dhoni-set-to-be-retained-by-respective-ipl-franchises-1610933/", "date_download": "2018-10-19T01:22:41Z", "digest": "sha1:4QXQDA6V2V2ZYJMKQ5N555J35LTQ62TL", "length": 13793, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virat Kohli MS Dhoni set to be retained by respective IPL franchises | कोहली बंगळूरु, धोनी चेन्नईत कायम? | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकोहली बंगळूरु, धोनी चेन्नईत कायम\nकोहली बंगळूरु, धोनी चेन्नईत कायम\nआयपीएल घोषणेकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष\nआज होणाऱ्या बीसीसीआयच्या आयपीएल घोषणेकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष\nभारताचा कर्णधार विराट कोहली आणि सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील संघ आपल्या ताफ्यात कायम ठेवतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) गुरुवारी संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येणार आहे.\nभारताचा कर्णधार म्हणून कारकीर्द बहरात असणाऱ्या कोहलीला अद्याप आयपीएलमध्ये हे यश मिळालेले नाही. मात्र धोनीने चेन्नईला आयपीएलमध्ये दिमाखदार यश मिळवून दिले आहे. या पाश्र्वभूमीवर २०१८ ते २०२० या पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी बेंगळूरु आणि चेन्नई या संघांमध्ये कोहली आणि धोनी यांना कायम ठेवण्यात येणार आहे.\nमागील हंगामात मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या रोहित शर्मालाही संघात कायम ठेवणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ालासुद्धा मुंबई इंडियन्सच्या संघात कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे. याचप्रमाणे मागील दोन हंगामांमध्ये गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व करणारा रवींद्र जडेजा पुन्हा चेन्नईच्या संघात परतण्याची शक्यता आहे, तर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबाद संघात कायम ठेवू शकेल.\nदोन वर्षांच्या बंदिवासानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघात सध्या सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला स्थान मिळू शकेल. खेळाडूंच्या लिलावाआधी खेळाडू कायम ठेवण्याच्या नियमानुसार प्रत्येक संघ पाच खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो, असा निर्णय नवी दिल्ली येथे ६ डिसेंबरला झालेल्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यात जास्तीत जास्त तीन अनुभवी भारतीय खेळाडू, दोन परदेशी खेळाडू आणि दोन नवख्या भारतीय खेळाडूंचा समावेश करता येऊ शकता. यापैकी चेन्नई आणि राजस्थानला २०१५मधील त्यांच्या संघातील खेळाडूंना कायम ठेवता येऊ शकते. आयपीएल २०१७च्या हंगामात यापैकी बहुतांशी खेळाडू रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स संघाकडून खेळले होते.\nआगामी हंगामासाठी प्रत्येक संघाला खेळाडूंकरिता ८० कोटी रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. याचप्रमाणे २०१९ आणि २०२० या वर्षांकरिता हे संघ अनुक्रमे ८२ आणि ८५ कोटी रुपये मानधनासाठी खर्च करू शकतील. प्रत्येक संघात जास्तीत जास्त २५ आणि किमान १८ खेळाडूंना स्थान देता येऊ शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेमिनाच्या मुखपृष्ठावर झळकल्या अमृता फडणवीस\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mahajalache-muktayan-news/stallman-and-free-software-foundation-1651660/", "date_download": "2018-10-19T00:38:08Z", "digest": "sha1:DBDCU4JISV7R3F7XXESC34FSWWQUQ5YU", "length": 27485, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Stallman and Free Software Foundation | स्टॉलमन आणि फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nस्टॉलमन आणि फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन\nस्टॉलमन आणि फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन\nही भीती पुढे सॉफ्टवेअर पायरसीने खरी ठरवली.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जसा सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरप्रतिच्या दृष्टिकोनात बदल होत होता तशीच स्टॉलमनचीही विचारधारा या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपन्यांच्या संपूर्ण विरोधात, म्हणजेच मुक्तपणाचा व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी बनली होती. मागील लेखात चíचलेल्या झेरॉक्स कंपनीच्या पिट्ररच्या घटनेनंतर स्टॉलमन पेटून उठला. त्याची खात्री पटली की, प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या कॉपीराइट नियमांचा गरफायदा घेत, निव्वळ नफा मिळवण्यासाठी वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकाराची गळचेपी करीत आहेत. बौद्धिक संपदा व कॉपीराइटचे नियम कंपन्यांना अधिक चांगले सॉफ्टवेअर निर्मिण्यास प्रोत्साहन देतात हा तर्कच स्टॉलमनला मान्य नव्हता. त्याचे म्हणणे उलट असे होते की, सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडभोवती कॉपीराइटची कुंपणे घातली तर सॉफ्टवेअरची चोरी अधिक होईल. त्याची ही भीती पुढे सॉफ्टवेअर पायरसीने खरी ठरवली.\nथोडक्यात, ८० सालात झेरॉक्स पिट्ररच्या घटनेवेळी सोर्स कोड वितरित न केल्याने जी व्यावहारिक अडचण झाली होती तिचे रूपांतर स्टॉलमनसाठी पुढील तीन-चार वर्षांत नतिक समस्येत झाले होते. अखेरीस त्याने १९८४ सालात एमआयटीमधल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला व ‘फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन’ या ‘ना-नफा’ तत्त्वावर चालेल अशा संस्थेची स्थापना केली.\nएटीअँडटीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रोप्रायटरी दृष्टिकोनामुळे युनिक्सभोवती कॉपीराइट नियमांच्या भक्कम भिंती उभ्या राहिल्या होत्या व युनिक्सचा सोर्स कोड हाती लागणे दुरापास्त बनले होते. म्हणूनच स्टॉलमनने त्याच्या संस्थेचा मूळ उद्देश हा एक अशी ऑपरेटिंग प्रणाली निर्मिण्याचा ठेवला जिचा सोर्स कोड हा संपूर्णपणे खुला असेल, ज्यायोगे कोणासही त्यात हवा तसा बदल वा सुधारणा विनासायास करता येतील व त्यापुढे जाऊन अशा सुधारित प्रणालीचे पुनर्वतिरणही करता येईल.\nएटीअँडटीच्या संकुचित धोरणास विरोध करण्यासाठी त्याने या ऑपरेटिंग प्रणाली बनविण्याच्या प्रकल्पाला ‘जीएनयू’ (GNU) असे नाव ठेवले. आकर्षक आणि लोकांचे पटकन लक्ष वेधून घेईल अशी नावे देण्यात स्टॉलमनचा हातखंडा होता, जो या नावातही जाणवतो. जीएनयू हे GNU’s Not Unix या नावाचे लघुरूप आहे. जीएनयू शब्दाच्या पूर्ण स्वरूपामध्येही परत जीएनयूची पुनरावृत्ती होत असल्याने ही नवी ऑपरेटिंग प्रणाली युनिक्ससारखी असणार नाही (Not Unix) हे स्टॉलमन अनंत वेळा सांगून आपल्या मनात ठसवतो.\nयापुढे लगेचच स्टॉलमनने आपल्या जीएनयू प्रकल्पाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात त्याने आपल्या प्रकल्पाचा उद्देश तर जाहीर केलाच, पण त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या नावातल्या ‘फ्री सॉफ्टवेअर’चा त्याला अभिप्रेत असलेला अर्थ खुलासेवार सांगितला. स्टॉलमनला फ्री सॉफ्टवेअर हे फुकट वा मोफत या अर्थाने कधीच अभिप्रेत नव्हते; किंबहुना तो सॉफ्टवेअर मोफत देण्याच्या संपूर्णत: विरोधात होता. त्याने ‘फ्री’ हे फ्रीडम किंवा स्वातंत्र्य या अर्थाने वापरले होते. सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सोर्स कोडसकट सॉफ्टवेअर मिळण्याचे, त्यात बदल करण्याचे व बदललेल्या सॉफ्टवेअरचे पुनर्वतिरण करण्याचे स्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. त्याने त्याच्या जीएनयू प्रकल्पाच्या जाहीरनाम्यात सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या चार प्रकारच्या स्वातंत्र्यांचा उल्लेख खालीलप्रमाणे केला होता-\n१) सॉफ्टवेअर स्वत:च्या गरजेनुसार वापरण्याचे स्वातंत्र्य.\n२) स्वत:कडे असलेल्या सॉफ्टवेअरच्या प्रतीचे वितरण करण्याचे स्वातंत्र्य.\n३) सॉफ्टवेअरच्या आज्ञावलींना अभ्यासून त्यात आवश्यकतेनुसार बदल वा सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य आणि\n४) सॉफ्टवेअरच्या अशा सुधारित आवृत्तीचे पुनर्वतिरण करण्याचे स्वातंत्र्य.\nहा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतरच्या थोडय़ाच कालावधीमध्ये स्टॉलमनच्या हे लक्षात आले की, त्याची संस्था सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य तर प्रदान करत आहे, पण त्याने सुधारणा केलेल्या सॉफ्टवेअरच्या आवृत्तीमध्येदेखील अशाच प्रकारचे स्वातंत्र्य पुढील वापरकर्त्यांना बहाल करण्याचे कसलेच बंधन घालत नाही. म्हणजेच एखादा वापरकर्ता हा स्वत:पाशी असलेल्या फ्री सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडमध्ये बदल करून त्याला प्रोप्रायटरी बनवून त्याचे पुनर्वतिरण सोर्स कोडशिवायदेखील करू शकत होता.\nहे रोखण्यासाठी त्याने एका नव्या प्रकारच्या लायसिन्सग पद्धतीला जन्म दिला. अगदी आजतागायत बहुसंख्य ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये निर्माण होणाऱ्या सॉफ्टवेअरसाठी वापरली जाणारी हीच ती जीपीएल अथवा जनरल पब्लिक लायसन्स (GPL – General Public License) पद्धती या पद्धतीमध्ये स्टॉलमनने अत्यंत हुशारीने कॉपीराइटच्या नियमांचाच वापर अशा प्रकारे केला, की ज्यामुळे एकदा एखादे सॉफ्टवेअर जीपीएल लायसन्सच्या अटी व शर्तीवर वितरित केले, की नंतर त्यामध्ये कितीही मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले तरी ते जीपीएल लायसन्सनेच (म्हणजेच मुक्त स्वरूपातच) उपलब्ध करून द्यावे लागेल. दुसऱ्या शब्दात जीपीएल लायसन्स पद्धतीत कॉपीराइटचे नियम कोणाही सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला त्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वितरित करण्यावर कोणत्याही प्रकारचे र्निबध आणण्यापासून रोखतात.\nपरंपरागत कॉपीराइट कायद्याच्या (जे सोर्स कोड वितरित करण्याला कायदेशीरपणे मज्जाव करतात) हे संपूर्ण उलट वर्तन असल्यामुळे स्टॉलमनने जीपीएल लायसन्समधल्या कॉपीराइट नियमांना ‘कॉपीलेफ्ट’ असे चपखल नाव दिले आहे. जीपीएल लायसिन्सग पद्धती ही ओपन सोर्स जगतातली एक नावीन्यपूर्ण व क्रांतिकारी अशीच घटना होती. तिने प्रथमच ओपन सोर्स सॉफ्टवेअरची (स्टॉलमनच्या भाषेत ‘फ्री’ सॉफ्टवेअरची) अधिकृतपणे व्याख्या केली व त्याला औपचारिक नियमांचे कोंदण दिले, जेणेकरून अशा सॉफ्टवेअरला सर्वकाळ ‘ओपन सोर्स’ स्वरूपातच राहता येईल.\nस्टॉलमनने फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून संगणकीय विश्वाला युनिक्सवर काम करू शकतील अशी काही उत्कृष्ट दर्जाची व मोठय़ा प्रमाणावर वापरली गेलेली ‘फ्री’ सॉफ्टवेअर बहाल केली आहेत. त्याचबरोबर फ्री व ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या प्रसारासाठी स्टॉलमनने विविध क्ऌप्त्या लढवल्या. उदा. त्याने स्वत:च रचून, संगीतबद्ध करून गायलेले फ्री सॉफ्टवेअरचे गीत, ज्यात त्याने संगणक तंत्रज्ञांना या चळवळीत योगदान देण्याचे आवाहन केले होते किंवा स्वत: निर्मिलेल्या इमॅक्स (Emacs) या विविध सॉफ्टवेअर आज्ञावल्यांचे संपादन करू शकणाऱ्या सॉफ्टवेअरला चर्चची उपमा देणे व स्वत:ला त्या चर्चचे प्रमुख संतपद घेऊन इतर तंत्रज्ञांना ते सॉफ्टवेअर वापरायच्या आधी ‘फ्री’ सॉफ्टवेअर वापरण्याची शपथ घ्यायला लावणे असे अनेक विक्षिप्त वाटतील असे उपद्व्याप स्टॉलमनने केले.\nफ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनची पायाभरणी, जीपीएल लायसिन्सग पद्धतीचे आरेखन व युनिक्सच्या कोणत्याही आवृत्तीवर चालू शकतील अशा ‘फ्री’ सॉफ्टवेअरच्या निर्मितीनंतर अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी व यश मिळाले. या सुरुवातीच्या यशानंतर मात्र स्टॉलमनचे कर्तृत्व अपेक्षित उंची गाठू शकले नाही असेच खेदाने म्हणावे लागेल. युनिक्सवर चालू शकणाऱ्या उपयुक्त सॉफ्टवेअरच्या निर्मितीत गुंतल्यामुळे असेल कदाचित, पण फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या जाहीरनाम्यात उल्लेखलेली ‘मुक्त’ ऑपरेटिंग प्रणाली कधी बनवलीच गेली नाही. त्याचबरोबर त्याचा विक्षिप्त व फटकळ स्वभाव, कट्टरतावादी भूमिका व प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरबद्दल असलेला कमालीचा तिरस्कार यामुळे त्याला पराकोटीचे विरोधकही लाभले ज्यांच्या विरोधात लढण्यात त्याची बरीच ऊर्जा व वेळ खर्च झाला.\n‘फ्री’ सॉफ्टवेअर हे त्याने केलेले नामकरणसुद्धा त्याच्या मूळ उद्देशाच्या विरोधातच गेले. ‘फ्री’ म्हणजे फुकट नसून फ्रीडम अथवा स्वातंत्र्य असे त्याने अनेक वेळा खुलासेवार स्पष्ट करूनसुद्धा संगणकीय जगतात ‘ओपन सोर्स’ हे नाव अधिक प्रचलित झाले. स्टॉलमनने मात्र कधीही ‘ओपन सोर्स’ या नामकरणाला मान्यताही दिली नाही व त्याचा कुठे वापरही केला नाही. असे जरी असले तरीही सॉफ्टवेअर सोर्स कोडमुक्त करण्यासाठीच्या चळवळीचे सेनापतिपद त्याच्याकडून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. असो.\nऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात ओपन सोर्स चळवळीला एक संभ्रमावस्था प्राप्त झाली होती. बीएसडी व फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनची स्वीकृती एका मर्यादेच्या पुढे जात नव्हती. पुन्हा एकदा प्रोप्रायटरी दिग्गजांपुढे या चळवळीची पीछेहाट होईल की काय अशी स्थिती निर्माण होत होती. काही तरी चमत्कार घडणे गरजेचे होते. अशा वेळेला ओपन सोर्स जगतात एक तिसरी आघाडी उभी राहिली जिने या चळवळीला प्रथमच मुख्य प्रवाहात स्थान दिले. या आघाडीचे नाव होते ‘लिनक्स’; ज्याचे विश्लेषण आपण पुढील लेखांपासून करू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/coa-asks-to-remove-the-office-bearers-of-bcci-267467.html", "date_download": "2018-10-19T00:36:50Z", "digest": "sha1:K6R2PKKDEBH2AD2H5YS4FVKBX22AVMBR", "length": 13449, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीसीसायच्या पदाधिकाऱ्यांना हटवा-प्रशासकीय समिती", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nबीसीसायच्या पदाधिकाऱ्यांना हटवा-प्रशासकीय समिती\nसंबंधित पदाधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन न केल्यानं ही शिफारस करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली,17 ऑगस्ट: सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची शिफारस बुधवारी सुप्रीम कोर्टात केली आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन न केल्यानं ही शिफारस करण्यात आली आहे.\nसुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या या समितीचे अध्यक्ष विनोद राय आहेत. या समितीने आपला 26 पानी रिपोर्ट सुप्रीम कोर्टात बुधवारी सादर केला. त्यानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष सी.के.खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचीही हकालपट्टी करण्याची शिफारस प्रशासकीय समितीनं केली आहे. सुप्रीम कोर्टाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश बीसीसायच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यासाठी 6 महिन्यांचा अवधीही देण्यात आला होता. पण या पदाधिकाऱ्यांनी लोढा समितीच्या शिफारसी 6 महिने संपले तरी अजूनही लागू केलेल्या नाहीत असं अहवालात म्हटलंय. त्यामुळे या आधीच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणेच याही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी असं प्रशासकीय समितीचं म्हणणं आहे.\nयावर सी.के.खन्ना, अमिताभ चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी या पदाधिकाऱ्यांनी अजून तरी प्रतिक्रिया दिलेली नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nभारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T00:01:36Z", "digest": "sha1:T2IP2QNONUMEVQ72KTEFNUPSNMK767L7", "length": 5007, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चेकोस्लोव्हाकिया - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः चेकोस्लोव्हाकिया.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► चेकोस्लोव्हेकियाचा इतिहास‎ (२ प)\n► चेकोस्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष‎ (५ प)\n► चेक साहित्यिक‎ (१ क)\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/department-of-education-commissioner-maharashtra-government-1664438/", "date_download": "2018-10-19T00:39:32Z", "digest": "sha1:XTVRJRK5NZQK37SLXXGROD2COZ6OEODQ", "length": 13763, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Department of Education Commissioner Maharashtra government | शिक्षण विभागात आयुक्तपदाची ‘संगीतखुर्ची’! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nशिक्षण विभागात आयुक्तपदाची ‘संगीतखुर्ची’\nशिक्षण विभागात आयुक्तपदाची ‘संगीतखुर्ची’\nशिक्षण आयुक्तपदासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून संगीतखुर्चीचा खेळ सुरू आहे.\nसाडेचार वर्षांत चार अधिकारी ; काम समजून घेण्याआधीच बदली\nराज्याच्या शालेय शिक्षण विभागासाठी स्वतंत्र आयुक्तपद तयार झाल्यापासून अवघ्या साडेचार वर्षांत चार अधिकारी या कार्यालयाने अनुभवले आहेत. सध्याचे शिक्षण आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनाही अवघ्या दहा महिन्यांत बदलीला सामोरे जावे लागले आहे.\nशिक्षण आयुक्तपदासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून संगीतखुर्चीचा खेळ सुरू आहे. २०१३ मध्ये शिक्षण विभागासाठी स्वतंत्र आयुक्तपद तयार करण्यात आले. मात्र तेव्हापासून आजपर्यंत अवघ्या काही महिन्यांत या पदावरील व्यक्तीच्या थोडय़ा थोडय़ा अवधीनंतर बदल्या होत असल्याने शिक्षण संचालनालयांच्या समन्वयात मोलाची भर पडत नसल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात होत आहे.\nडॉ. शर्मा यांची बदली ही सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सचिवांच्या कार्यकाळातील तिसरी बदली आहे. एखादे अधिकारी या विभागाचा अजस्र पसारा समजून कामाला सुरुवात करेपर्यंत त्यांना बदलीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्या अधिकाऱ्यांना स्थिरचित्ताने कामे करता येत नाहीत किंवा वैशिष्टय़पूर्ण कामगिरीचा ठसा उमटवता येत नाही. कारण तोवर बदली ठरलेली असते.\nएस चोक्कलिंगम यांची नोव्हेंबर २०१३ मध्ये शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्या वेळी अश्विनी भिडे या शिक्षण विभागाच्या सचिव होत्या. सरकार बदलल्यानंतर राज्यभरात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये चोक्कलिंगम आणि भिडे दोघांचीही जानेवारी २०१५ मध्ये बदली करण्यात आली. अवघ्या एक वर्ष-दोन महिन्यांत चोक्कलिंगम यांना शिक्षण आयुक्तपदावरून दूर कारण्यात आले. त्यानंतर डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची नियुक्ती झाली. त्यांना या पदावरील सर्वाधिक म्हणजे दीड वर्षांचा कार्यकाळ मिळाला. जून २०१६ मध्ये भापकर यांची बदली करण्यात आली आणि धीरजकुमार यांची शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान दोन अधिकाऱ्यांनी या पदासाठी नकार दिला. दहा महिन्यांत एप्रिल २०१७ मध्ये धीरजकुमार यांची बदली करून डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती.\nराज्यातील सर्व शिक्षण संचालनालयांचा समन्वय साधण्यासाठी शिक्षण आयुक्त या पदाची निर्मिती झाली. सुरुवातीला या पदाला दिलेले अधिकार थोडे कमी करण्यात आले. कोणत्या जबाबदाऱ्या सचिवांकडे, कोणत्या आयुक्त कार्यालयाकडे आणि संचालनालयाच्या पातळीवर कोणती कामे व्हावीत याबाबत पहिल्यापासूनच गोंधळ असल्याचे विभागातील अधिकारी सांगत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/11/12/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T00:20:40Z", "digest": "sha1:VDVZEPPR5QV77JGPGFIC3DXXLMRWW343", "length": 28662, "nlines": 503, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "आवळा | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nभारतीय संस्कृतीत वृक्ष-वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालन-पोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पूजा हे तर दैनंदिन कर्मातील एक कर्म समजले जाते, तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो.\nवाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे अशा ठिकाणी ताजे आवळेच वापरायचे असतात. म्हणूनच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांमध्ये आयुर्वेदिक फार्मसीत आवळा प्रमुख घटक असणारी औषधे बनवून ठेवावी लागतात. आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. मात्र झाडावरून आपोआप गळून पडलेले कोवळे, रस न धरलेले आवळे वाळवून आवळकाठी तयार केलेली असेल तर तिचा गुण येत नाही. म्हणून वर्षभर लागणारी आवळकाठीसुद्धा या चार महिन्यांत तयार करून ठेवणे चांगले असते.\nआवळा हा औषधात मोठ्या प्रमाणावर वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. “अम्लफलेषु श्रेयम्‌’ म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो.\nऔषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो.\nअम्लं समधुरं तिक्‍तं कषायं कटुकं सरम्‌ \nआवळा चवीला आंबट, गोड, कडू, तुरट व किंचित तिखट असतो, सारक असतो, डोळ्यांना हितकर असतो, तिन्ही दोषांना संतुलित करतो, शुक्रधातूचे पोषण करतो.\nएकटा आवळा तिन्ही दोषांवर काम कसा करतो, हेही सुश्रुताचार्य सांगतात…\nहन्ति वातं तदम्लत्वात्‌ पित्तं माधुर्यशैत्यतः \nआंबट असल्याने आवळा वाताचे शमन करतो; गोड व थंड असल्याने पित्ताचे शमन करतो; तुरट व रूक्ष (कोरडा) असल्याने कफाचे शमन करतो. त्रिदोषांचे संतुलन करणारा असला तरी आवळा प्रामुख्याने पित्तशमन करत असतो.\nशरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग\n– आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही.\n– आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात.\n– उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.\n– अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.\n– नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा किंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो.\n– आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग होण्यास प्रतिबंध होतो.\n– केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.\n– कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते.\n– ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते.\n– “वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌’ म्हणजे तारुण्य टिकविण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांमध्ये आवळा श्रेष्ठ समजला जातो. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.\nयाच कारणासाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो. च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते. तसेच ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अनेक रसायने आवळ्यापासून तयार केलेली असतात.\nभूक लागावी, पचन व्यवस्थित व्हावे, तोंडाला रुची यावी, यासाठी आवळ्याच्या पाचक वड्या किंवा गोळ्या करता येतात. आवळे वाफवून घ्यावेत, त्यांचा गर वेगळा करावा. या गरात जिरे, मिरे, पिंपळी, धने, सुंठ, दालचिनी, सैंधव मीठ, काळे मीठ यांची बारीक पूड घालावी व त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवून ठेवाव्यात. ही वडी किंवा गोळी चघळून खाण्यास उत्तम असते.\nपित्तशमनासाठी उत्तम घरगुती औषध म्हणजे मोरावळा. चांगले मोठे आवळे निवडून वाफवावेत, टोचणीने बीपर्यंत टोचावेत, सुती कापडाने नीट पुसून घ्यावेत व तीन-चार तारी साखरेच्या पाकात बुडवून ठेवावेत. 25-30 दिवस मुरले की मोरावळा खाण्यासाठी वापरता येतो. मोरावळा जेवढा अधिक मुरेल म्हणजे जेवढा जुना असेल तेवढा अधिक गुणकारी असतो.\nआवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते.\nआवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरेपूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते, तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते.\nआवळ्याचा उपयोग खालील तक्रारींमध्ये होतो\n– खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो.\n– उलट्या होत असल्यास आवळ्याचे चूर्ण, चंदनाचे गंध व मध यांचे मिश्रण घेण्याने बरे वाटते.\n– तापामध्ये तोंडाला शोष पडतो, त्यावर आवळकाठी व द्राक्षे तुपासह वाटून तयार केलेली गोळी तोंडात धरण्याने बरे वाटते.\n– उष्णता वाढल्याने योनीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास आवळ्याचा रस साखर मिसळून घेण्याने बरे वाटते.\n– स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आवळ्याच्या आठळीतील बिया पाण्यात वाटून साखर व मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र या बिया मदकारक असल्याने त्यांचे प्रमाण वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले.\n– आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी असतो. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरेपूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास 15 दिवसांत आम्लपित्ताचा त्रास थांबतो.\n– पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.\nfrom → आवळा, च्यवनप्राश, पित्तशमन, रक्‍तसंवर्धन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T00:01:38Z", "digest": "sha1:4SFY254H3C3VZF4EKAVOMUPREYJY7WKJ", "length": 10077, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट हवामानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:माहितीचौकट हवामानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:माहितीचौकट हवामान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकोल्हापूर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्धा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभंडारा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nडेट्रॉईट (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअथेन्स (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nदुबई (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमाद्रिद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nऔरंगाबाद जिल्हा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबंगळूर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमिनीयापोलिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलिस्बन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्झावा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचेन्नई (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकॅल्गारी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकोची (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nदिब्रुगढ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबैरूत (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमिरज (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलंडन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपॅरिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबर्लिन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nयेरेव्हान (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nब्रसेल्स (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nक्योल्न (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरिगा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलॉस एंजेल्स (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nशिकागो (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबेलग्रेड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nटोराँटो (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकाराकास (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nॲम्स्टरडॅम (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकॉलोराडो स्प्रिंग्ज (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nक्लीव्हलंड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nप्राग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमाल्टा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसॅन होजे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअल्माटी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबफेलो (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकेप टाउन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलास व्हेगस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसेंट लुईस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहो चि मिन्ह सिटी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nह्युस्टन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nएडमंटन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबाल्टिमोर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमाँतेरे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसांतो दॉमिंगो (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nडॅलस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nब्रातिस्लाव्हा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/big-b-will-dance-in-film-273138.html", "date_download": "2018-10-19T00:58:13Z", "digest": "sha1:5GMCLWTB2ZSNQIAXMAMPSO5SDRXTYNYP", "length": 12660, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रभुदेवाच्या तालावर नाचले बिग बी", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nप्रभुदेवाच्या तालावर नाचले बिग बी\nबिग बी अमिताभ बच्चन हे वयाच्या 75 व्या वर्षी डान्स करण्यासाठी सज्ज झाले. खुद्द त्यांनीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे स्पष्ट केलंय. या गाण्याची कोरिओग्राफी प्रभुदेवानं केली असल्याचंही बिग बींनी म्हटलंय.\n30 आॅक्टोबर : बिग बी अमिताभ बच्चन हे वयाच्या 75 व्या वर्षी डान्स करण्यासाठी सज्ज झाले. खुद्द त्यांनीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे स्पष्ट केलंय. या गाण्याची कोरिओग्राफी प्रभुदेवानं केली असल्याचंही बिग बींनी म्हटलंय. बिग बींनी हे नृत्य पूर्ण केलं. आपल्याला नाचवताना त्याला भलताच त्रास सहन करावा लागला असं त्यांना वाटतंय.\nहा डान्स नंबर नक्की कोणत्या सिनेमासाठी शूट केला जाणारे ते अमिताभ यांनी जाहीर केलेलं नाही. मात्र बिग बी आणि प्रभुदेवाचं डेडली काँम्बिनेशन पहाण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.\nमोठ्या वयातही अमिताभ यांनी बागबान, बंटी और बबली अशा सिनेमांत आपलं नृत्य कौशल्य दाखवलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: big bdanceprabhudevaअमिताभ बच्चननृत्यप्रभुदेवा\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\n#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटे पुन्हा एकदा एकत्र\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/a-girl-suicides-in-on-wedding-eve-276882.html", "date_download": "2018-10-19T01:09:36Z", "digest": "sha1:DVKNFEEORBIZV4Z67PEL6Q3IDP44RDGZ", "length": 12845, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nलग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या\nमंगळवारी रात्री पिंपरी-चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीमा सकाटे(22) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.तिचं साताऱ्यातील एका मुलाशी लग्न होणार होतं.\n13 डिसेंबर: लग्नाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवडमध्ये एका तरूणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ माजली आहे.\nमंगळवारी रात्री पिंपरी-चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीमा सकाटे(22) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.तिचं साताऱ्यातील एका मुलाशी लग्न होणार होतं.\n. लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लग्न काही तासांवर आलं असल्याने घरात धामधूम होती. वधू पित्याची पत्रिका वाटपाची आणि राहिलेली कामं उरकण्याची धावपळ सुरू होती. या सगळ्या गडबडीतच तिने स्वत:चे आयुष्य संपवलं.\nपोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/blog/tradefred/", "date_download": "2018-10-19T00:41:09Z", "digest": "sha1:NSVYA7CN5W77FDYGKSIJPONALJAXZYKQ", "length": 16133, "nlines": 106, "source_domain": "traynews.com", "title": "TradeFred - Blockchain बातम्या", "raw_content": "\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD आहे व्यापार व्यासपीठ. आर्थिक आणि ग्राहक समर्थन कौशल्य आमचे तज्ञ संयोजन आम्ही आपण आपल्या वैयक्तिक गुंतवणूक शैली अनुरूप गुंतवणूक अनुभव देऊ शकता खात्री. आम्ही उद्योगातील एक विश्वसनीय नाव आमच्या स्थान राखण्यासाठी प्रयत्न, आमच्या नैतिक आणि ग्राहक-देणारं दृष्टिकोन धन्यवाद.\nका आपण TradeFred सामील व्हावे\n– प्रथम श्रेणी ट्रेडिंग अनुभव, फक्त अरुंद जसजसे समावेश 0.1 Pips.\n– आपल्या चांगल्या ट्रेडिंग धोरण स्वच्छपणे रचना तज्ज्ञ संसाधने.\n– विचलित मानवी भावना न नवीन ट्रेडिंग पोझिशन्स उघडा.\n– अनेक देयक पद्धती ओलांडून फक्त एक कामकाजाचा दिवस पैसे त्वरीत प्रवेश.\n– उत्कृष्ट ट्रेडिंग, विश्वसनीय ऑर्डर प्रक्रिया आणि जलद अंमलबजावणी.\n– मोफत प्रशिक्षण स्त्रोत लायब्ररी सह अमर्यादित डेमो गुंतवणूक खाते.\n– क्लायंट मालमत्ता प्रथम श्रेणी बँका आयोजित केले जातात, आमच्या स्वत: च्या पैसा पूर्णपणे वेगळे.\n– समर्पित खाते व्यवस्थापक आणि बहुभाषी ग्राहक सेवा संघ.\n– फक्त एक कमी प्रारंभिक गुंतवणूक विदेशी मुद्रा आणि CFDs ट्रेडिंग सुरू $ 250.\n एक प्रो सारखे व्यापार आणि सर्व वेळ आपल्या गुंतवणूक प्रवास सुरू करण्यासाठी जाणून घ्या.\nमहाग साहित्य देऊ नका. या वेळेची आणि पैशाची बचत मोफत साधने TradeFred अकादमी पासून:\nTradeFred ट्रेडिंग विदेशी मुद्रा आणि CFDs लक्ष केंद्रीत. ते बाजारात पुरेशा श्रेणी पेक्षा अधिक कव्हर, सुमारे सह 50 चलन जोड्या फक्त FX विभागात समाविष्ट.\nचलन ट्रेडिंग अंमलबजावणी जाहीरपणे महान आहे, आणि साइट अतिशय स्पर्धात्मक जसजसे देते, तर, आम्ही TradeFreds जसजसे निश्चित दाखविणे आवश्यक आहे. विदेशी चलन जोड्या जास्तीत जास्त फायदा आहे 1:50.\nएक स्टॉक विभाग आहे “विलक्षण अंमलबजावणी” महान जसजसे आणि व्यापक मार्केट कव्हरेज जोडलेल्या. या उत्पादन श्रेणी जास्तीत जास्त फायदा फक्त आहे 1:10.\nनिर्देशांक विभाग कव्हर पासून बाजारात 6 खंड आणि स्पर्धात्मक जसजसे देते. जास्तीत जास्त फायदा देखील या वर्गात किंचित कमी आहे: हे करण्यात आली 1:25.\nअशा सोन्यासारखा मौल्यवान धातू, चांदी आणि प्लॅटिनम व्यापारी नेहमी लोकप्रिय आहेत. TradeFred वेळी, वापरकर्ते चांगला जसजसे आणि जास्तीत जास्त फायदा अशा धातू व्यापार शकता 1:25.\nकोणत्याही अस्सल आणि सन्मान्य ब्रोकरेज प्रमाणे, TradeFred त्याच्या व्यासपीठ अर्पण केंद्रस्थानी म्हणून MT4 वापर. TradeFred देऊ सर्वात शक्तिशाली व्यासपीठ MT4 डेस्कटॉप व्यापारी आहे, जे MT4 charting उपाय आणि तांत्रिक विश्लेषण साधने संपूर्ण संच येतो.\nडायग्राम्स येण्याचा कालावधी एक प्रभावी श्रेणी प्रदर्शित केले जाऊ शकतात, ऐच्छिक करता येऊ शकते, आणि त्यामुळे व्यापारी नंतर त्यांना पुन्हा वापरू शकता आलेख टेम्पलेट जतन केले जाऊ शकते. तांत्रिक विश्लेषण म्हणून, बद्दल 50 मंच निर्देशक पूर्व-प्रतिष्ठापीत आहेत. अर्थात, व्यापारी, ते विकत की आणखी निर्देशक स्थापित करणे निवडू शकता किंवा विनामूल्य खरेदी करू शकता. वापरकर्ते त्यांच्या स्वत: च्या निर्देशक तयार करू शकता.\nMT4 च्या ताकद एक EAS मध्ये lies (तज्ज्ञ सल्लागार) व्यापारी स्वयंचलित ट्रेडिंग साठी वापरू शकता. याव्यतिरिक्त, TradeFreds MT4 चलन आणि त्याच पडद्यावर CFDs ट्रेडिंग सक्षम आणि तज्ज्ञ बाजार विश्लेषण आणि शैक्षणिक साहित्य प्रवेश तज्ज्ञ ग्राहक सेवा उपलब्ध.\nMT4 TradeFred वेबसाइट विनामूल्य डाउनलोड केला जाऊ शकतो.\nTradeFred की व्यापारी धोका मुक्त चाचणी फिरकी वर व्यासपीठावर घेण्यास परवानगी देतो एक सुलभ डेमो खाते देते. डेमो खाते समावेश $ 10,000 आभासी निधी आणि शैक्षणिक साहित्य भरपूर. खाते वापरले जाऊ शकते 14 दिवस, नंतर तो फक्त कालबाह्य.\nमूलभूत खाते सुरुवातीला उत्तम पर्याय असू शकते. या खात्यावर आवश्यक किमान ठेव फक्त आहे $ 260 आणि जास्तीत जास्त फायदा आहे 1:50. खाते एक समर्पित व्यवस्थापक तसेच व्यवसाय दिवस पैसे काढण्याची आहे.\nमानक खाते देखील सर्वात व्यापारी प्रवेशजोगी आहे, सुरुवातीला आणि प्रगत वापरकर्त्यांसाठी. आवश्यक किमान ठेव आहे $ 500, आणि जास्तीत जास्त फायदा आहे 1:50. मानक खाते मूलभूत प्रती फक्त अतिरिक्त वैशिष्ट्य देते बाजार विश्लेषण आहे.\nविस्तारित खाते असणे आवश्यक आहे किमान ठेव $ 1,000. ट्रेडिंग अटी त्या वर उल्लेख आहेत, पण खाते थेट व्यापारी मोबाइल फोन दिले आहे ट्रेडिंग सिग्नल आहे.\nकिमान ठेव $ 5,000, प्रो खाते खेळ व्यापारी पोहोच बाहेर आहे. बाजार विश्लेषण खाते या वर्गात पडतात ग्राहकांनी मदत करते, आणि जसजसे प्रो-खाते व्यापारी कमी आहेत.\nप्रीमियम खाते बोर्ड शीर्षस्थानी आहे: किमान ठेव आहे $ 10,000. ट्रेडिंग अटी वरील सारखेच आहेत, तर, हे खाते मूलत: एक शून्य-स्वॅप खाते आहे.\nTradeFred जगातील आघाडीच्या गुंतवणूक व्यासपीठ ऑपरेट अभिमान आहे – MetaTrader 4. या व्हिडिओ मध्ये, आम्ही व्यासपीठ आणि उपलब्ध आहेत की मूलभूत वैशिष्ट्ये कशी वापरायची हे स्पष्ट होईल.\nआपल्या चलन ज्ञान चालना मोफत संकेत *\nमहाग सिग्नल देय का, आपण विनामूल्य त्यांना मिळवू शकता तेव्हा\nआपल्या संधी गमावू नका. दावा करण्यासाठी TradeFred सामील व्हा\nआपल्या सिग्नल आणि आपली गुंतवणूक कौशल्य सुधारण्यासाठी.\nयुरोपियन युनियन संसदेत publis ...\nमागील पोस्ट:Blockchain बातम्या 21.08.2018\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या 22.08.2018\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD व्यापार व्यासपीठ आहे. आमचे तज्ञ\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे Unboxed – एक मोठ्या प्रमाणात मार्केट ब्रांड खर्च करत आहेत,\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/farmers-waiting-for-compensation-1663119/", "date_download": "2018-10-19T00:59:09Z", "digest": "sha1:H36YK56IIWJI5JOWCXLCPYYIT7O4YZ2T", "length": 10797, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "farmers waiting for compensation | शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nउरणच्या १३ गावांतील ६०० हेक्टर जमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक\nउरणच्या १३ गावांतील ६०० हेक्टर जमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक\nउरण तालुक्यातील भातशेती ही समुद्र व खाडीकिनाऱ्यावरच असून शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून रक्षण करण्यासाठी बांधलेले बांध फुटल्याने येथील १३ गावांतील २ हजार ४४२ शेतकऱ्यांची ६०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीत पाणी शिरून ती नापीक झाली आहे. २०१२ पासून तहसील कार्यालय व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून निधीची मागणी केली आहे. मात्र गेल्या सात वर्षांत ही भरपाई देण्यात आलेली नाही. भरपाई कोणत्या विभागाने द्यायची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.\nअतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची तरतूद आहे. शासनाच्या खारलँड विभागानेही अशीच भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. या संदर्भात किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी भरपाईची तरतूद करून, ती तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नुकसानाचा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडे देण्यात आला आहे. २८ लाख रुपयांचा निधी मिळणे आपेक्षित आहे. परंतु हा निधी आजवर मिळालेला नसल्याची माहिती उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/decrease-in-employment-generation-of-mnrega-1613359/", "date_download": "2018-10-19T01:12:15Z", "digest": "sha1:YAX5GP6BKVCUXMA5NVBOCDKDNPPT4UUO", "length": 12265, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Decrease in employment generation of MNREGA | ‘मनरेगा’च्या रोजगार निर्मितीत घट | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘मनरेगा’च्या रोजगार निर्मितीत घट\n‘मनरेगा’च्या रोजगार निर्मितीत घट\nराज्यात ‘मनरेगा’च्या योजनांची घसरण झाली आहे\nनापिकी, दुष्काळ यामुळे एकीकडे एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शेतीची कामे करण्यासाठी शेतमजुरांचे स्थलांतर होत असताना दुसरीकडे राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेच्या रोजगार निर्मितीत घट झाली आहे.\nराज्यातील काही जिल्ह्य़ांत पावसाच्या कमतरतेमुळे नापिकी आली. काही जिल्ह्य़ांत उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर कामासाठी शेजारच्या जिल्ह्य़ात, शहराकडे गेले. काही भागातील शेतकरी शेजारच्या राज्यात स्थलांतरित झाले. परंतु गावाच्या शेजारी ‘मनरेगा’ अंर्तगत कामे उपलब्ध होत असताना रोजगार निर्मिती तुलनेने कमी झाल्याचे दिसून आले. ‘मनरेगा’च्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली आहे.\nराज्यात ‘मनरेगा’च्या योजनांची घसरण झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये सरासरी प्रतिकुटुंब रोजगार निर्मिती ६० मनुष्य दिवस एवढी होती. सन २०१६-१७ मध्ये हेच दिवस ४९ पर्यंत खाली आले आहेत. ‘मनरेगा’च्या वार्षिक अहवालातील आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. मनरेगा ही योजना मागणी प्रधान योजना आहे. ग्रामपंचायत यंत्रणा स्तरावर व्यवस्था ठेवण्यात येते. मागणी प्रमाणे मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात येतात. आदिवासी भागात कामाची मागणी आहे. परंतु मनरेगाचे काम उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली असली तरी संबंधित यंत्रणा त्यांना रोजगार उपलब्ध करून देत नाही. याशिवाय मनरेगात मजुरीचे दर वाढले आहेत. परंतु इतर क्षेत्राच्या विशेषत बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत कमी आहे. या योजनेत कामावर न येण्यास कामाच्या नियोजनापासून ते मजुरीच्या वाटपापर्यंत पुरेशी पारदर्शकता नसणे हेही एक प्रमुख कारण आहे. या योजनेच्या मुख्य उद्देशांपैकी एक स्थलांतर रोखणे आहे. परंतु मनरेगाने स्थलांतर थांबवलेले नाही. दुसरीकडे या योजनेतून रोजगार निर्मिती घटत चालली असल्याचे दिसून आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-dattatray-mhaiskar-1611541/", "date_download": "2018-10-19T00:39:20Z", "digest": "sha1:Y26TT756C5AQOT3YGQGC7VIQAPMLF5OK", "length": 13899, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Dattatray Mhaiskar | दत्तात्रय म्हैसकर | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nनवतेचा ध्यास मनात असेल तर ती अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही.\nनवतेचा ध्यास मनात असेल तर ती अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही. त्यामधून नवीन काही निर्माण होते. आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केल्याचा एक आनंद त्या नवतेमध्ये असतो; त्याचबरोबर समाजाला आपण आहे त्यापेक्षा वेगळे काही तरी देतो याचा एक स्वान्तसुखाय आनंद काही मंडळी घेतात. अशाच पठडीमधले एक व्यक्तिमत्त्व होते ‘आयडियल रोड बिल्डर्स’ कंपनीचे (आयआरबी) संस्थापक दत्तात्रय पांडुरंग म्हैसकर.\nस्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर म्हैसकर यांनी उमेदीच्या काळात खासगी तसेच मुंबई पालिकेत अभियंता म्हणून कामाला सुरुवात केली. नोकरीच्या चौकटीत अडकून पडलो तर वेगळे काही करता येणार नाही, असा विचार त्यांनी केला. रस्तेबांधणी क्षेत्रात उतरू, या विचारातून त्यांनी ‘आयआरबी’ कंपनीची स्थापना केली. डोंगर-दऱ्यात पसरलेला महाराष्ट्र एक दिवस औद्योगिक, उद्योग व्यवसायाकडे वाटचाल करील. वाढत्या लोकवस्तीबरोबर नागरीकरण वाढेल. या वाढत्या वस्तीला रस्ते सुविधेची प्राथमिक गरज असणार आहे. हा भविष्यवेध समोर ठेवून त्यांनी रस्तेबांधणी क्षेत्रात पाऊल ठेवले. चोख काम करण्याच्या वृत्तीमुळे ‘आयआरबी’ कंपनीला अनेक रस्त्यांची कंत्राटे मिळाली. अर्थात, यामध्ये व्यावसायिक खंबीरता जशी होती; तशीच सरकार पातळीवर असलेले पारदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून असलेले वजन, राजकीय आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा ठरला. आपल्या रस्ते कामाच्या दबदब्यातून त्यांनी तसा ठसा सरकारदरबारी निर्माण केला. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे रस्ते त्यांनी बांधून दिले. सरकारशी चांगले ‘सूत’ असल्याने काही कामे त्यांनी ‘बीओटी’ (बांधा, टोल आकारून वापरा, हस्तांतर करा) तत्त्वावर पूर्ण केली. वाहनमालक, चालकांना दर्जेदार रस्ते मिळाले. आयआरबीचे कौतुक झाले. अनेक व्यवसाय, व्यवहारांमध्ये मध्यस्थ असतात; पण टोल म्हणजे थेट लोकांच्या खिशात हात घालून वसुलीचा प्रकार असल्याने, या व्यवसायात थेट मध्यस्थ नसल्याने जागोजागीच्या टोलवसुलीमुळे लोकांच्या रोषाला अप्रत्यक्षपणे ‘आयआरबी’ला सामोरे जावे लागले. या टोलवसुलीवरून न्यायालयीन याचिका सुरू आहेत. कायद्यातील करार त्रुटीचा लाभ घेणारे काही गैरप्रकार या टोलवसुलीत असल्याने ‘आयआरबी’ला लोकरोषालाही सामोरे जावे लागले. मात्र या ‘टोल’च्या गणिताच्या आधारे बँक-कर्जासाठी तारण मिळवून, महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी भांडवलनिर्मितीचा मार्ग खुला करणारे दत्तात्रय म्हैसकरच\nकंपनीच्या दैनंदिन व्यवहारातून त्यांनी निवृत्ती पत्करली होती, पण याच वेळी कौटुंबिक दुफळीतून कंपनीचे दोन भाग पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या निधनाने डोंबिवलीतील एक दानशूर व उद्योगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/comments?page=2404", "date_download": "2018-10-19T00:37:27Z", "digest": "sha1:VJV6V3EGW5ZKSTO2MOM32SG6IUZDGS6Y", "length": 5128, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख खूब लड़ी मर्दानी ... चालेल प्रियाली 03/28/2007 - 00:58\nचर्चेचा प्रस्ताव स्थावर मालमत्ता - गरज, उपभोग आणि गुंतवणूक धन्यवाद् खिरे 03/27/2007 - 20:43\nलेख अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१ तात्या टच\nलेख खूब लड़ी मर्दानी ... उत्तम लेख शशांक 03/27/2007 - 20:18\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन संकेतस्थळ फार सुंदर झालेले आहे माझे शब्द 03/27/2007 - 20:12\nलेख गुलजार नावाचा कवी कुतुहल. माधवी गाडगीळ 03/27/2007 - 20:10\nलेख विश्वचषकाचा ज्वर उतरला\nलेख गुलजार नावाचा कवी आनंददायी वरूण 03/27/2007 - 20:01\nलेख विश्वचषकाचा ज्वर उतरला कलियुगाचा महिमा/अवांतर शशांक 03/27/2007 - 19:52\nलेख मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी सर्व ज्योतिषतज्ञांनी\nलेख मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी विषय भलतीकडे जातोय धोंडोपंत 03/27/2007 - 17:45\nलेख अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१ वा वा तात्या धोंडोपंत 03/27/2007 - 17:41\nलेख गुलजार नावाचा कवी समविचारी राजेंद्र 03/27/2007 - 16:20\nलेख खूब लड़ी मर्दानी ... छान राजेंद्र 03/27/2007 - 16:17\nलेख ग्राउंडहॉग डे (१९९३) मस्त राजेंद्र 03/27/2007 - 14:57\nलेख अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१ सुंदर\nलेख अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१ लवकर टाका प्रियाली 03/27/2007 - 13:30\nचर्चेचा प्रस्ताव स्थावर मालमत्ता - गरज, उपभोग आणि गुंतवणूक पटले पण चित्रा 03/27/2007 - 13:05\nलेख मराठीतली फार्शी-१ बरोबर चित्तरंजन 03/27/2007 - 09:50\nलेख मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी मुंगूसबळी प्रियाली 03/27/2007 - 09:45\nलेख लिझ माइटनर - भाग २ आवडले असते पण... लिखाळ 03/27/2007 - 08:38\nलेख गुलजार नावाचा कवी मुझको भी तरकीब सिखादे.. तो . 03/27/2007 - 08:37\nलेख मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी प्रायश्चित्त योगेश 03/27/2007 - 08:27\nलेख मराठीतली फार्शी-१ वाह लिखाळ 03/27/2007 - 08:24\nलेख मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी अवांतर लिखाळ 03/27/2007 - 08:21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T00:02:51Z", "digest": "sha1:BGYEF4SHRCUQN6EM3IEEPFXHF64GIZSL", "length": 4378, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोल विश्वचषक मैदान - विकिपीडिया", "raw_content": "\nसोल विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 서울월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाची राजधानी सोल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ६६,८०६ आसनक्षमता असलेले व २००१ साली खुले करण्यात आलेले हे दक्षिण कोरियामधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. सध्याच्या घडीला दक्षिण कोरिया फुटबॉल संघ आपले सामने येथून खेळतो.\n२००२ फिफा विश्वचषक मैदाने\nदक्षिण कोरियामधील फुटबॉल मैदाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१४ रोजी ११:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%93_%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T01:31:26Z", "digest": "sha1:DSXI4QTTHZZYKM6NQOBOS3IXKKJWB4MT", "length": 5339, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिमाओ सब्रोसा - विकिपीडिया", "raw_content": "\nसिमाओ पेद्रो फॉन्सेका सब्रोसा\n३१ ऑक्टोबर, १९७९ (1979-10-31) (वय: ३८)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २nd, इ.स. २००७.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: मे ३१, इ.स. २००८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-fasting.html", "date_download": "2018-10-19T00:43:48Z", "digest": "sha1:LNSUNWUJ24WRWNX7BLU2HV4WJKDZ4J5S", "length": 7343, "nlines": 22, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " ख्रिस्ती उपवास — बायबल काय म्हणते?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nख्रिस्ती उपवास — बायबल काय म्हणते\nप्रश्नः ख्रिस्ती उपवास — बायबल काय म्हणते\nउत्तरः पवित्र शास्त्र ख्रिस्ती विश्वासणार्यांस उपवास करण्याची आज्ञा देत नाही. परमेश्वर ख्रिस्ती विश्वासणार्याकडून त्याची मागणी करीत नाही. त्याचवेळी, बायबल उपवासास उत्तम, लाभदायक, आणि उपयुक्त मानते. प्रेषितांच्या कृत्यांत महत्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी विश्वासणार्यांनी उपवास केल्याचे लिहिले आहे (प्रेषितांची कृत्ये 13:2, 14:23). उपवास आणि प्रार्थना बरेचदा परस्पर निगडीत असतात (लूक 2:37; 5:33). बरेचदा, उपवासाचा जोर अन्नाच्या अभावावर असतो. त्याऐवजी, उपवासाचा हेतू हा असला पाहिजे की आम्ही जगीक गोष्टींवरून आपली दृष्टी काढून पूर्णपणे देवाकडे लक्ष द्यावे. उपवास हा देवास, आणि स्वतःस, हे दाखविण्याचा मार्ग आहे की आम्ही त्याच्यासोबतच्या आमच्या नात्याविषयी गंभीर आहोत. उपवास आम्हास एक नवीन दृष्टिकोण प्राप्त करण्यास व देवावर नव्याने अवलंबून राहण्यात मदत करते.\nजरी पवित्र शास्त्रात उपवास हा नेहमी अन्नत्याग असतो, तरीही उपवास करण्याचे इतर मार्गही आहेत. आमचे सर्व लक्ष देवावर लावण्यासाठी एखाद्या गोष्टीचा अस्थायीरित्या त्याग करण्यास उपवास मानता येते (करिंथकरास 1ले पत्र 7:1-5). उपवास हा निश्चित समयापुरता मर्यादित असला पाहिजे, विशेषेकरून अन्नापासून उपवास करीत असतांना. न खाता अधिक काळपर्यंत राहणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उपवासाचा हेतू शरीरास दंड देणे हा नाही, तर परमेश्वराकडे पुन्हा लक्ष लावणे होय. उपवासाला \"डाएटिंग करण्याची पद्धत\" समजता कामा नये. बायबलनुसार उपवासाचा हेतू वजन कमी करणे हा नाही, पण देवाबरोबर सखोल सहभागित्व प्राप्त करणे हा आहे. कोणीही उपवास करू शकते, पण काही जण अन्नाचा उपवास करू शकत नाहीत (उदाहरणार्थ, मधुमेहाचे रोगी). देवाचे निकट सान्निध्य प्राप्त करण्यासाठी कोणीही अल्पकाळाकरिता एखाद्या गोष्टीचा त्याग करू शकतो.\nह्या जगातील गोष्टींवरून आपले लक्ष दूर करण्याद्वारे, आपण अधिक यशस्वीरित्या ख्रिस्ताकडे आपले लक्ष लावू शकतो. उपवास हा आम्हाला जे हवे आहे ते करण्यासाठी देवास प्रवृत्त करण्याचा मार्ग नाही. उपवास आमच्यात परिवर्तन घडून आणतो, देवामध्ये नाही. उपवास हा इतरांपेक्षा अधिक आध्यात्मिक दिसण्याचा मार्ग नाही. उपवास हा नम्र प्रवृत्तीने आणि आनंदी वृत्तीने केला पाहिजे. मत्तय 6:16-18 घोषित करते, \"तुम्ही जेव्हा उपास करिता तेव्हा ढोग्यांसारिखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोड विरूप करितात. मी तुम्हाला खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करितोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोड धू; अशा हेतूने की, तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.\"\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nख्रिस्ती उपवास — बायबल काय म्हणते\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nशुभ वार्ता अतिमहत्वाचा प्रश्न नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-19T01:14:19Z", "digest": "sha1:ZIRSDG2XWR4VA2HT7LGFQLMRXJS5TQTK", "length": 8759, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संभाजी महाराजांना श्रेय देण्यात महाराष्ट्र कमी पडला! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंभाजी महाराजांना श्रेय देण्यात महाराष्ट्र कमी पडला\nपिंपरी – छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. मात्र निधड्या छातीच्या संभाजी महाराजांना त्यांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला की काय असा प्रश्न मनात येतो, अशी भावना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.\nदिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आहेर गार्डन येथे प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी डॉ. कोल्हे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अभिनेते शंतनु मोघे, निर्मात्या सोजल सावंत, दिग्दर्शक कार्तिक केंढे, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, उपमहापौर सचिन चिंचवडे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक शाम लांडे, समीर मासुळकर, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, करुणा चिंचवडे, विक्रांत लांडे, अमित गावडे आदी उपस्थित होते.\nडॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी लहानपणापासूनच प्रचंड कुतूहल, आकर्षण आणि प्रचंड अभिमान होता. संभाजी महाराजांची भूमिका साकारायची हे महाविद्यालयापासूनचे स्वप्न होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत हे स्वप्न पूर्णत्वाला आले. महाविद्यालयात असताना विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी माझ्या वाचनात आली, त्यामुळे मी भारावून गेलो. डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील संभाजी महाराजांची भूमिका पाहून संभाजी महाराज अधिकच जवळचे वाटू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. मात्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला असा प्रश्न कायम मनात भेडसावत होता.ज्या लढवय्या राजाच्या बलिदानानंतरही अठरा महिने रयतेने लढा दिला तो राजा असामान्यच होता, असेही त्यांनी नमूद केले.\nकार्यक्रमाची सुरुवात शाहीर हेरंब पायगुडे यांच्या पोवाडा गायनाने झाली. प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. आभार डॉ. शाम अहिरराव यांनी मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#दिल्ली वार्ता: कसे थांबविणार राजकारणाचे गुन्हेगारीकरण\nNext articleविवेक तिवारींच्या हत्या प्रकरणी केजरीवालांचे वादग्रस्त वक्‍तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2017/05/", "date_download": "2018-10-19T00:49:54Z", "digest": "sha1:EGHCBNNPQEQF6RN7QHKNMZYPKASLFUVA", "length": 8030, "nlines": 179, "source_domain": "kayvatelte.com", "title": "May | 2017 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nनोटाबंदी झाल्याचा तो काळ होता, की ज्याने माझे आयुष्यभराचे खर्चाचे नियम बदलुन टाकले. मी जरी टेक्नोसॅव्ही असलो, तरी खर्च करण्याच्या बाबतीत पारंपारीक पद्धत म्हणजे कॅश वापरायचो. मग तो किराणा असो, की लाईट बिल असो. तशी पण हल्लीची मंडळी कॅशलेस … Continue reading →\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nकेरळ मधे रमजानच्या पहिल्याच दिवशी गाय कापुन कॉंग्रेस ने काय मिळवले असेल बरं, गाय कापणारा पण हिंदू , खाणारे पण हिंदू. दिवस पण असा निवडला की रमजानचा पहिला दिवस बरं, गाय कापणारा पण हिंदू , खाणारे पण हिंदू. दिवस पण असा निवडला की रमजानचा पहिला दिवस गाय कापणे मुस्लिम धर्माशी कोरिलेट व्हावे एवढाच उद्देश दिसतो या … Continue reading →\nहे उबंटू म्हणजे नेमकं काय आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं वाचा पुढे. सध्या जगात खूप निगेटीव्हिटी भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघायला मिळतो. पोट भरलेले असतांना पण प्रत्येक व्यक्ती आपल्याच पोळीवर तुप कसे ओढून घेता … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2018-10-19T00:34:46Z", "digest": "sha1:UYUZIRLY6TBHCMLCIJKDUX7DJLP7WXXB", "length": 5495, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे - १२०० चे\nवर्षे: ११८४ - ११८५ - ११८६ - ११८७ - ११८८ - ११८९ - ११९०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nडिसेंबर १९ - पोप क्लेमेंट तिसरा याची पोपपदी निवड.\nऑक्टोबर २० - पोप अर्बन तिसरा.\nइ.स.च्या ११८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/filmnews/news/hritik-super-30-new-movie-IIT", "date_download": "2018-10-19T00:38:14Z", "digest": "sha1:FSYHAHM6MWCKDI3252QNRHOSYTEXVSWI", "length": 5562, "nlines": 110, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "ह्रतिक रोशनचे विद्यार्थी होण्यासाठी १५ हजार कलाकारांनी दिली ऑडिशनANN News", "raw_content": "\nह्रतिक रोशनचे विद्यार्थी होण्यासाठी १५ हजार कलाकारांनी दिली ऑडिशन...\nह्रतिक रोशनचे विद्यार्थी होण्यासाठी १५ हजार कलाकारांनी दिली ऑडिशन\nमुंबई - ‘सुपर ३०’ हा ह्रतिक रोशनचा आगामी चित्रपटाची निर्मिती लवकरच होणार आहे. या चित्रपटात आयआयटी कोचिंग क्लासचा समर्पित शिक्षक ह्रतिक साकारणार आहे. पाटणा येथील यशस्वी कोच आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यासाठी ३० विद्यार्थ्यांची भूमिका करणारे कलाकार हवे आहेत. यासाठी तब्बल १५,००० तरुणांनी ऑडिशन दिली आहे. चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा त्या ३० जणांच्या शोधासाठी जीवाचे रान करीत आहेत. उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश, बिहार, मुंबई आणि दिल्लीत यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली. १५ हजार तरुणांमधून ७८ कलाकारांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून यांचे वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. यातून गुणवंत ३० कलाकारांची निवड केली जाणार आहे. या सर्वांना ह्रतिक रोशनसोबत अभिनय करण्याची संधी मिळणार आहे.शूटींगला सुरूवात करण्यापूर्वी या ३० कलाकारांचे स्वतः ह्रतिक वर्कशॉप घेणार आहे. विकास बहल दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटाचे वर्किंग टायटल ‘सुपर ३०’ असे ठेवण्यात आले आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekh-news/khap-panchayat-supreme-court-of-india-1658945/", "date_download": "2018-10-19T00:39:40Z", "digest": "sha1:WRG4STBEE4VOC63YITUJGDJX6NNXNQMA", "length": 31564, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "khap panchayat Supreme Court of India | हल्लाबोल | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकेवळ हरियाणा आणि उत्तरप्रदेश नव्हे तर जिथे समाज सुधारणेच्या चळवळीचा समृद्ध इतिहास आहे\nसर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतींबाबतीत नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल देऊन त्यांच्या कारवायांना चाप बसवण्यासाठी काही मार्गदर्शक सूत्र जाहीर केली आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. एक तर ही याचिका २०१० पासून प्रलंबित होती, आणि दरम्यानच्या काळात अनेक राज्यांमध्ये तथाकथित इभ्रतीच्या नावाखाली घडलेल्या खुनांच्या किंवा अन्य प्रकारच्या अत्याचारांच्या घटना वाढलेल्या दिसतात. पूर्वी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (NCRB) अशा स्वरूपाच्या गुन्ह्यंची नोंद ठेवत नव्हती, परंतु महिला संघटनांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर २०१४ पासून तथाकथित इभ्रतीच्या नावाने जे खून पाडले गेले आहेत, त्याची वेगळी नोंद ठेवायला सुरुवात केली आहे. २०१४ मध्ये असे २८ गुन्हे अधिकृतरीत्या नोंदवले गेले, तर २०१५ मध्ये त्यांची संख्या १९२ पर्यंत गेली; नंतरची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. पण प्रसार माध्यमातून समोर आलेल्या घटना पाहिल्या तर हा चढता आलेख असावा, याबद्दल शंका नाही.\nकेवळ हरियाणा आणि उत्तरप्रदेश नव्हे तर जिथे समाज सुधारणेच्या चळवळीचा समृद्ध इतिहास आहे, अशा महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ राज्यात देखील हे गुन्हे मोठय़ा प्रमाणात घडताना दिसतात. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने विशेष करून पोलीस आणि प्रशासनावर अशा प्रसंगात सक्रिय हस्तक्षेप करून असे गुन्हे घडणार नाहीत हे पाहण्याची जबाबदारी टाकली आहेच, शिवाय त्यांनी ती पार पाडली नाही तर त्यांच्या वर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही समाधानाची बाब आहे.\nहा खटला चालू असताना न्यायालयाने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले असता, ‘बलीयान’ खाप पंचायतीचे प्रमुख नरेश टिकैत यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, न्यायालयाने अशा स्वरूपाचे आदेश दिल्यास ‘आम्हाला मुलींना जन्माला घालणे बंद करावे लागेल; त्यांना स्वत:चे निर्णय घेण्याइतके शिक्षणच देता कामा नये.’ हा केवळ न्यायालयाचा अवमान नव्हे तर अवघ्या स्त्री जातीबद्दल व्यक्त केलेली तिरस्कार आणि द्वेषभावना आहे. कायदा, संविधान वगैरेचा आधार घेऊन स्त्रियांना निर्णय स्वातंत्र्य बजावण्याची संधी देण्यापेक्षा त्यांचे अस्तित्वच नष्ट करून टाकावे, इतक्या तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया एकीकडे थक्क करणारी जरी असली तरी त्यात असामान्य काहीच नाही, हे पण लक्षात घ्यायला हवे. समाजाची स्त्रियांवर विविध प्रकारे संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी जी मानसिकता घडवली गेली आहे, त्याचे आपण वेगवेगळे आविष्कार पाहत असतो. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये अंकित सक्सेना या तरुण मुलाला त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी दिवसा ढवळ्या रस्त्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून मारून टाकले. अंकित आणि त्याची प्रेयसी लहानपणापासून एकमेकांचे शेजारी होते, परंतु वडिलांना तिचा आंतरधर्मीय लग्न करण्याचा निर्णय सहन झालाच नाही. तिथे कुठल्या जात पंचायतीने त्यांना असे करायला सांगितले नव्हते; अर्थात आपल्या समाजात आपली निर्भर्त्सना होईल याची सुप्त भीती त्यांच्या मनात असणार. केवळ जात पंचायतींमुळे नाही तर वैयक्तिक मानसिकतेतून थंड डोक्याने, कट रचून देखील असे अत्याचार घडत असतात, हे आपण पाहतो.\nअशा असंख्य घटनांच्या मुळाशी स्त्रियांच्या लैंगिकतेवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची जी विचारधारा आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. मुलगी वयात आली की, तिचा घरात आणि घराभोवती मुक्त वावर संपुष्टात येतो, तिचा पोशाख, तिचे बोलणे-चालणे नियंत्रित केले जाते. हरियाणामध्ये शाळा, कॉलेजमधून मुलींची अनुपस्थिती जाणवल्यानंतर शिक्षकांनी चौकशी केली तर पालक निर्विकारपणे ‘ती मेली’ असे सांगत; या ‘गायब होणाऱ्या’ तरुणींच्या माध्यमातून देखील इभ्रतीच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांचा प्रश्न सुरुवातीला समोर आला.\nमानवजातीच्या सामाजिक विकासात सुरुवातीच्या काळात सरमिसळ लैंगिक संबंध असताना, स्त्रियांच्या योनिशुचितेला अर्थातच महत्त्व नव्हते; परंतु शेतीचा शोध लागल्यानंतर जसा समाज स्थिरावत गेला, आणि विशेषत: उत्पादन व्यवस्थेच्या विकासातून जेव्हा गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले, तेव्हा या वरकड उत्पादनावर कोणाचा अधिकार असेल असा प्रश्न तयार झाला, आणि वारस हक्काची संकल्पना तयार झाली. त्यातून एक पतिव्रत कुटुंबाची रचना पुढे आली आणि वारस हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण आवश्यक बनले, त्याचे पुढे पितृसत्ताक व्यवस्थेत रुपांतर झाले. योनिशुचितेला इतके महत्त्व प्राप्त झाले की मध्ययुगीन युरोपात युद्धावर जाताना पुरुष चक्क आपल्या पत्नीच्या कंबरेभोवती पट्टा बांधून त्याला कुलूप लावून जात (‘चॅस्टिटी बेल्ट’) होते\nभारतात पितृसत्ताक व्यवस्थेला जातीव्यवस्थेची जोड असल्याने हे नियंत्रण कमालीचे कठोर झाले. जातीची शुचिता कायम ठेवण्यासाठी पर-जातीच्या पुरुषाबरोबर संबंध येता काम नयेत, म्हणून स्त्रियांच्या लैंगिकतेवर कडक र्निबध लादले गेले. त्याच बरोबर सती प्रथा, बाल-जरठ विवाह किंवा विधवा-पुनर्विवाहास बंदी अशा पितृसत्ताक प्रथांना धर्माचा आधार देऊन जातव्यवस्था बळकट कशी केली गेली हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले आहे. स्त्रियांना स्वत:चा जोडीदार निवडण्याचा, आपल्या पसंतीचे लग्न करण्याचा अधिकार राहिलाच नाही. स्त्रियांना जसा ‘होय’ म्हणण्याचा (स्वीकार) अधिकार नव्हता तसा नाही म्हणण्याचा (नकार) पण अधिकार नव्हता.\nपितृसत्ताक समाजव्यवस्थेत सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक इभ्रत यांच्यातील सीमा रेषा धुसर होऊन स्त्रिया प्रतिष्ठेच्या वाहक बनल्या. त्यांनी जर या तथाकथित इभ्रतीला धोका पोहचवला तर त्यांना कठोर शिक्षा तर असतेच. पण त्याच बरोबर त्या स्वत:च्या समूहाच्या इज्जतीच्या देखील प्रतीक असतात, त्यामुळे त्यांच्या इभ्रतीला ठेच पोहचवली तर त्या ज्या समूहाचा भाग आहेत, त्या संपूर्ण समूहाची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येते. म्हणूनच धर्म, जात, वंशाचे रक्षण करण्याच्या नावाखाली होणाऱ्या दंगलींमध्ये स्त्रियांना टोक बनवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात, गुजरातपासून बोस्नियापर्यंत तेच घडते.\nस्त्रिया वाहक आणि प्रतीक असल्या तरी या प्रतिष्ठेचे रक्षक पुरुष असतात, आणि सामाजिक रीती रिवाजातून ही संकल्पना रुजवून ही मानसिकता दृढ केली जाते. याचे असंख्य सूक्ष्म प्रकार पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मुलगी वयात आली की, तिचा पोशाख बदलतो. लग्न झाल्यानंतर डोक्यावर पदर तर येतोच, शिवाय परपुरुषा समोर जाताना स्वत:ला झाकावे लागते. (दुर्दैवाने आजही हे सुरू आहे, हे आपण नाकारू शकत नाही. ) प्रत्येक सामाजिक समूहात तपशीलात फरक असला तरी आशय तोच असतो. स्त्रियांचे रक्षण म्हणजे त्यांच्यावर राखण ठेवणे हाच त्याचा अर्थ आहे.\nशिवाय हा राखण करण्याचा अधिकार केवळ त्यात्या कुटुंबातल्या पुरुषांना नसून, समाजातल्या समस्त पुरुषांना तो बहाल केला जातो. अनेक तथाकथित प्रतिष्ठेच्या नावाखाली झालेल्या अत्याचारांच्या प्रकरणात असे दिसून येते की, आंतरधर्मीय/जातीय विवाह करणाऱ्या जोडप्याच्या कुटुंबीयांचा आक्षेप नसला तरी समाजाचे तथाकथित रक्षक हस्तक्षेप करून त्यांना चिथावणी देतात. अशी उदाहरणे मुळातूनच खोडून काढली नाहीत तर जात/धर्म/वांशिक समूहाची शुचिता भंग पावेल, या भीतीपोटी अशा जोडप्यांना भयंकर शिक्षा फर्मावण्याचे काम सामुहिक ‘संस्कृती रक्षक’ करत असतात. समाजातल्या इतरांवर जरब बसवून कोणीही समाजाने घालून दिलेल्या रीती रिवाजांचे उल्लंघन करण्याची हिम्मत दाखवू नये हा त्यामागचा हेतू असतो. त्याच बरोबर हे तथाकथित संस्कृती रक्षक आपला व्यवहार केवळ आपापल्या जाती समूहापर्यंत मर्यादित ठेवत नाहीत, तर त्याला सार्वजनिक स्वरूप देताना दिसतात. तरुणींनी कॉलेजमध्ये जाताना जीन्स घालू नयेत इथपासून स्त्रियांनी पबमध्ये बसून मद्यसेवन करून नये यासाठी तरुण मुलांचे/पुरुषांचे गट त्यांच्यावर हल्ले करायला पुढे येतात. मुलामुलींनी बागेत बसून गप्पा मारल्या तर त्यांना हटकतात. पोलीस, प्रशासन, यांची हीच पितृसत्ताक मानसिकता असल्यामुळे, संविधानाची शपथ घेऊन संविधानाचे दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे सत्तेचा आणि अधिकारांचा गैरवापर करून त्यांना धमकावतात, केसेस टाकतात आणि स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याचे काम शासन पातळीवर देखील राहते.\nहादियाच्या प्रकरणात तर भारतीय स्त्रियांना संविधानाने दिलेल्या मूलभूत व्यक्तिगत स्वातंत्र्यावर केरळ उच्च न्यायालयानेच टाच आणली, आणि तिचा आंतरधर्मीय प्रेम विवाह हा ‘लव जिहाद’चा मामला असण्याची शक्यता सांगून हादियाला चक्क तिच्या वडिलांच्या ताब्यात देऊन टाकली भारतीय संविधानाने बहाल केलेल्या तिच्या व्यक्तिगत निवड स्वातंत्र्याची पर्वा न करता आजच्या धर्माध-जातीय अस्मितेच्या राजकारणासाठी वापर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालायची दारे ठोठावल्यानंतरच तिला तिच्या पतीकडे परत जाता आले, आणि ते सुद्धा तिला सर्वोच्च न्यायालयासमोर आपले म्हणणे सांगण्याची संधी मिळाली म्हणून\nम्हणून सर्वोच्च न्यालयाचा या निकालाला महत्त्व आहे, कारण त्यांनी एकीकडे ही सार्वजनिक मानसिकता तथाकथित इभ्रतीच्या नावाने होणाऱ्या गुन्ह्यंना कशी जबाबदार आहे असे आपल्या निकालात स्पष्ट करताना, दुसरीकडे ते रोखण्याची जबाबदारी शासनावर टाकली आहे. अश्या गुन्ह्यंसाठी विशेष कायदा करावा असेच न्यायालयाने सुचविले आहे. परंतु आपल्याकडे केवळ कायदे करून चालणार नाही, तर या मानसिकतेविरुद्ध त्याचे बळी असलेल्यांनी आवाज उठवला पाहिजे. त्याची सुरुवात झालेली आहे. ‘निर्भया’ प्रकरणाच्या वेळी हजारो तरुण-तरुणींने रस्त्यावर उतरून अभूतपूर्व आंदोलन करून आपला क्लेष व्यक्त केला. कंजारभाट समाजातल्या नव्या पिढीने त्यांच्यातल्या विवाहाच्या पहिल्या रात्री नववधूचे ‘कौमार्य’ तपासणाऱ्या कुप्रथेला आव्हान दिले आहे. अलीकडे केरळमध्ये विद्यार्थ्यांच्या पोषाखाबद्दल आंबटशौकीन विधाने करणाऱ्या एका प्राचार्याच्या विरोधात मुलींनी हातात कलिंगडाच्या फोडी घेऊन आंदोलन केले. पाळी असलेल्या स्त्रिया ‘अशुद्ध’ आहेत असे पुजाऱ्याने म्हंटल्यावर ‘हॅपी टू ब्लीड’ मोहिमेत हजारो स्त्रिया सहभागी झाल्या. आपआपल्या पद्धतीने समाजातल्या पितृसत्ताक, स्त्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मानसिकतेच्या विरोधात ‘हल्ला बोल’ सुरू झाला आहे. अलीकडे जगभरातल्या अनेक प्रसिद्ध स्त्रियांनी समाजतल्या विविध क्षेत्रात होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल ‘मी टू’ मोहिमेच्या माध्यमातून धाडसाने बोलायला सुरुवात केली आहे.\nज्या गोष्टींबद्दल बोलायचे नाही असे पितृसत्ताक संकेत झुगारून स्त्रिया व्यक्त होत आहेत. लढाई दीर्घ काळाची असेल, पण स्त्रिया ती जिंकणार हे निश्चित आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/12660", "date_download": "2018-10-19T01:23:34Z", "digest": "sha1:F54A6N4D4OCPQJ2CW6YXS2GGNXSRITIK", "length": 37222, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची\nश्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची\nतेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्‍यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.\nसरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍या आदिवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणानं लढणार्‍या श्रीमती मेधा पाटकर यांना तेंडुलकरांचं हे 'चळवळं' रूप फार जवळून अनुभवता आलं. तेंडुलकरांच्या सक्रीय सहभागामुळं मेधाताईंच्या आंदोलनाला बळ मिळालं.\nआपलं सर्वस्व पणाला लावून गेली अनेक वर्षं आदिवाशांसाठी शासनकर्त्यांविरुद्ध लढा देणार्‍या या ज्येष्ठ व आदरणीय सामाजिक कार्यकर्तीचं हे मनोगत...\nतेंडुलकर गेल्याला वर्षं होऊन गेलं, हे अजूनही खरं वाटत नाही. तसेही ते कुठे कुणाच्या अध्यातमध्यात होते कुठे समाजाच्या वा साहित्याच्या धकाधकीत, चकमकीत झळकत होते कुठे समाजाच्या वा साहित्याच्या धकाधकीत, चकमकीत झळकत होते कधी स्पर्धेत उतरल्याचे वा जिंकल्याहरल्याचे दिसत होते कधी स्पर्धेत उतरल्याचे वा जिंकल्याहरल्याचे दिसत होते नाही. तरीही ते असायचे. नुसते असायचेच नाहीत, तर पाहत असायचे. घडामोडींच्या चक्रभेदात कधीतरी त्यांचं भाष्य कानी आलं किंवा वाचायला मिळालं तर ते धीरगंभीर स्तंभागत भासायचे. या नश्वर आयुष्यातून त्यांचं उठून जाणं घडूच कसं शकतं नाही. तरीही ते असायचे. नुसते असायचेच नाहीत, तर पाहत असायचे. घडामोडींच्या चक्रभेदात कधीतरी त्यांचं भाष्य कानी आलं किंवा वाचायला मिळालं तर ते धीरगंभीर स्तंभागत भासायचे. या नश्वर आयुष्यातून त्यांचं उठून जाणं घडूच कसं शकतं तेही माझं भेटणं राहून गेलं असताना तेही माझं भेटणं राहून गेलं असताना \"घाई करू नका. कामाच्या धावपळीत नको. शांतपणे या. काळजी घ्या. मी आहे इथेच. निवांत\", अशी त्यांची संथ वाक्यं कानात घुमत व लाजवतही असताना\nतेंडुलकरांचा पिंडच चिकित्सकाचा. त्यांच्याशी सहज, सलगीच्या बोलण्यातही चिकित्सा असायचीच. आपल्या 'खोलीत' व तंद्रीत असल्यागत, तरी परखड भाष्य करीतच संवाद पुढे नेण्याची त्यांची हातोटीच. तिथेही इथूनतिथून सर्व घडामोडी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचत असतील, कुणाकडून, हा प्रश्न आपल्यालाच छ्ळायचा. अगदी सत्ताधीशांच्या मूल्यघसरणीपासून ते नर्मदेच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत त्यांचं मत असायचं आणि ते नेमकं गरिबांच्या, पीडितांच्या बाजूचं. आम्हांलाही स्पष्ट संदेश व समर्थक मिळायचा. साहित्य संमेलनाच्या निमितानं व धर्मांधतेविरुद्धच्या आक्रोशाने, सत्ताधीशाच्या उर्मटतेला त्यांचा जवाब गोळ्या घालण्याइतकाच कठोर असायचा. त्यावर वादंग माजायचा. सर्वांनाच माहीत असायचं की, तेंडुलकरांच्या हातात कलमाशिवाय दुसरं हत्यार येणे नाही, तरीही चर्चाचर्वण व्हायचंच. मात्र आपली चीड व्यक्त करून तेंडुलकर अनेकांना विचार करायला भाग पाडायचे.\nनर्मदेवर मोठंच ऋण ठेवून गेले तेंडुलकर. त्यांची पायखूणही कुठेतरी नर्मदेच्या खो‍र्‍यात अजून असेल, असंच वाटतं. ते माझ्यासह आले ते एका प्रदीर्घ मुलाखतीच्या निमिताने. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीकठाक असायची म्हणून काय झालं, ते चक्क बोटीसारख्याच डोलणार्‍या बसमधून हापेश्वरपर्यंत प्रवास करून पोहोचले. भरडजवळच्या होळीत अंधाराचा तुकडा निवडून नाचणार्‍या आदिवासी पोरींना पाहून भरपूर हसले. रात्रभर डोमखेडीच्या होळीत, ढोलांच्या दणकट आवाजातही नाजूक संवेदनेने सर्व टिपत राहिले. कित्येक किलोमीटर चालले, माळ चढले, नदी पार करून गेले. त्यानंतर कुठेही, केव्हाही आंदोलनाच्या कार्यक्रमांना हजर राहिले. कधी 'मी बोलणार नाही', अशी अट घालायचे, कधी 'कशाला त्यांना पत्र लिहायला सांगता' म्हणायचे, परंतु प्रत्येक संकटसमयी 'तें' सही करायला हजर असायचे. त्यांचं पंतप्रधानांना व्यक्तिगत पत्र गेलं वा त्यांनी मुख्यमंत्र्यांना आग्रहानं लिहिलं की लगेच भरभरून प्रतिसाद देण्याइतपत सरकार संवेदनशील नव्हतं, नाही - परंतु आदिवासींनाच उखडून टाकले जाण्याविरुद्धचा संताप तेंडुलकरांची सहजसाथ कधीही न आटू देणारा असाच होता. अन्यायाविरुद्धही केवळ भावनेपोटी नव्हे, तर पूर्ण विचारांती 'तें' आपली बाजू मांडायचे, घ्यायचे. मोजक्या शब्दांत.\nनंदीग्रामच्या हत्याकांडानंतर सर्वांच्या सहीने जाहीर करण्याच्या पत्राचा एक मसुदा त्यांच्याकडे गेला. अनेक मान्यवरांच्या मान्य-अमान्यतेचा विचार करून तो काहीसा सौम्य झाल होता. तेंडुलकरांनी तो बाजूला ठेवून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करणारा, भर्त्सना करणारा दुसरा मसुदा स्वत: लिहून पाठवला. कदाचित ते त्यांचं स्वत: लिहिलेलं असं शेवटचं आंदोलनकारी पत्र असेल. त्यांचा सहजसुंदर आधार, जनचळवळींना पाठींबा हा हिशेब मांडण्याच्या पलीकडचा आणि कुठलीही प्रतिष्ठा नव्हेच, तर निष्ठा व्यक्त करणारा होता. नर्मदा बचाओ आंदोलनावर फिल्म काढण्यासाठी म्हणून इंग्लंडच्या निकोलस क्लॅक्सक्टन या पारितोषिकविजेत्या चित्रपटनिर्मात्याने तेंडुलकरांना गाठलं होतं. तासन् तास अनेक दिवस त्या पटकथेवर काम केल्यानंतरही, शबाना आझमीने त्या लघुपटात काम करण्याचं कबूल केल्यावरही, लघुपट फार व्यक्तिवादी होत आहे, हे चळवळीला शोभेसं होणार नाही, असं माझं म्हणणं तत्काळ मान्य करून त्यांनी सर्व काम बाजूला ठेवलं. त्यांच्या मनाचा मोठेपणा, तसंच निर्व्याज सहयोग हा आंदोलनासाठी एक ठेवा होता. याबाबत बाबा आमट्यांशीच त्यांचं साधर्म्य मानायला हवं.\nश्रमिक संघटना व अन्य चळवळींवर चित्रपट निर्मितीसाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील त्यांच्या कार्यकाळात तेंडुलकर फिरायचे तेव्हाही, त्यांना असलेलं चळवळींचं भान, चळवळींची सखोल जाण व कार्यकर्त्यांविषयीची नि:स्पृह स्नेहभावना जाणवायची, पदोपदी. थोरामोठ्यांच्या नादी न लागता ते आपल्या चिंतनात गढलेले असायचे आणि अगदी 'सामान्य' म्हणवल्या जाणार्‍या व्यक्ती, घटना, गाण्या-बजावण्यावरही खूप प्रेम करायचे. मिश्किल चेहराही पाघळला की तसं स्पष्ट जाणवायचं. त्याचवेळच्या त्यांच्या बरोबरच्या प्रवासात मुकुंद सावंतसारख्या कुशल फोटोग्राफरवरची त्यांची माया आणि गाडीत आमच्या डब्यातच चुकून टपकलेल्या नेत्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून मारलेल्या गप्पा अजून मनावर गोंदलेल्या आहेत, नोंदल्या नसल्या तरी. 'उंबरठा' चित्रपटापर्यंत समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांची मनोमन टिपलेली व प्रकट केलेली समज अन् विश्लेषण अमूल्य झाले आहेत, ते त्यांच्या अशाच घडामोडींच्या पलीकडे, जनात नि मनात उतरून हुडकण्याच्या वृत्तीमुळे.\nकार्यकर्त्यांशी निवडकच तरीही सूचक बोलणारे तेंडुलकर सामाजिक मुद्द्यांवर भरभरून लिहून गेले म्हणूनच त्यांचे विचार हे जागतिकीकरण, उदारीकरण वा उपभोगवादी विकासाच्या विरुद्ध होते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. म्हणूनच एका माध्यम-मित्राने 'एन्रॉन'ला पाठिंबा, म्हणजेच एन्रॉनविरोधी लढ्याला विरोध दर्शवण्यासाठी त्यांना प्रकल्प दाखवण्याच्या निमित्ताने नेले, त्यांच्या भेटीचा फोटो सगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापवून आणला तरी तेंडुलकर आंदोलनाच्या विरोधी भूमिका घेणार नाहीत, हे माहीत असल्याने आम्हीही त्यांना कधी त्याबद्दल विचारलं नाही.\nतेंडुलकरांसह त्यांच्याच मंतरलेल्या खोलीत घालवलेले, नव्हे जपलेले क्षण आज आयुष्याच्या कोर्‍या वहीतील सुकल्या पण न सडलेल्या, सुंदर, निरंतर काष्ठ झालेल्या फुलागत भासताहेत. नर्मदेवर, आंदोलनांवर बोलणं सुरू करूनही तेंडुलकर कधी व्यक्तिगत आयुष्यावर यायचे ते कळायचंही नाही. व्यक्ती समष्टीतील अंतर सहज पुसणे फार थोड्यांना, थोरांनाच जमतं. तेंडुलकर त्यातील एक. स्वत:चं व्यक्तिगत आयुष्य ते फारच कमी उलगडायचे. मन हादरून गेलेलं आपणच जाणवून घ्यायचं. ते जाणवूही द्ययचे नाहीत. आपल्या मात्र मनात शिरायचे. नेमकं ओळखून म्हणायचे, \"फार थकलेल्या दिसताहात. निराशा तर नाही ना आली तरी कळू शकते म्हणा. पण तुमच्या ओठी येऊन चालणार नाही. पोटी तर नाहीच नाही. सारं संपल्यागत वाटलं की तुम्ही सारी मंडळी आहात, हेच मला जाणवतं\". शिवाय आणखीही काहीकाही. तेंडुलकर गेल्यानंतर आता हे सगळं सांगावं तर व्यक्तिगत नात्याचा दावा करण्यासारख्ण होईल आणि त्याचा जपला सुगंधही निष्प्राण होईल. नकोच. तरी तेंडुलकरांची त्यांच्या एकटेपणातही आमच्यावर असलेली नजर, की पाखर, आम्हां कार्यकर्त्यांना हळवं करून जायची. साध्यासुध्या संवादातही ते 'राष्ट्रीय समानता' पेरायचे. साहित्यिकाची संवेदना रणनीतीवरील भाष्यात उमटायची.सत्तास्थानावर बसलेल्यांचा पर्दाफाश करायचे, तितक्याच प्रखरतेने सामाजिक मंचांची, त्यावरील कार्यकर्त्यांचाही पोलखोल करायचे. चार-दोन शब्दांतच. स्पष्ट, तरी सौम्य. त्यांच्या संपर्कातल्या एका माध्यमकर्त्याने आमच्यावर, माझ्यावर, केलेली टीका ऐकून, वाचून म्हणायचे, \"सोडून द्या हो. ते जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या बाजूचे आहेत. त्यामुळे आपली भूमिका थोडी बदलणार आहे आली तरी कळू शकते म्हणा. पण तुमच्या ओठी येऊन चालणार नाही. पोटी तर नाहीच नाही. सारं संपल्यागत वाटलं की तुम्ही सारी मंडळी आहात, हेच मला जाणवतं\". शिवाय आणखीही काहीकाही. तेंडुलकर गेल्यानंतर आता हे सगळं सांगावं तर व्यक्तिगत नात्याचा दावा करण्यासारख्ण होईल आणि त्याचा जपला सुगंधही निष्प्राण होईल. नकोच. तरी तेंडुलकरांची त्यांच्या एकटेपणातही आमच्यावर असलेली नजर, की पाखर, आम्हां कार्यकर्त्यांना हळवं करून जायची. साध्यासुध्या संवादातही ते 'राष्ट्रीय समानता' पेरायचे. साहित्यिकाची संवेदना रणनीतीवरील भाष्यात उमटायची.सत्तास्थानावर बसलेल्यांचा पर्दाफाश करायचे, तितक्याच प्रखरतेने सामाजिक मंचांची, त्यावरील कार्यकर्त्यांचाही पोलखोल करायचे. चार-दोन शब्दांतच. स्पष्ट, तरी सौम्य. त्यांच्या संपर्कातल्या एका माध्यमकर्त्याने आमच्यावर, माझ्यावर, केलेली टीका ऐकून, वाचून म्हणायचे, \"सोडून द्या हो. ते जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या बाजूचे आहेत. त्यामुळे आपली भूमिका थोडी बदलणार आहे मला सगळं कळतंय. तुम्ही स्वत:ला जपा\". नकळत ते स्वत:लाही 'आमच्या' भूमिकेत सामावून घ्यायचे. अशावेळी आदरार्थी शब्दही फार आपुलकीचे, एकेरीच जाणवायचे. तेंडुलकरांचं व्यक्तिमत्त्व तसं होतं - मलाच काय, अनेकांना ते आपलेच जवळचे नि:स्पृह मित्र भासावेत, असं.\nकार्यक्रमात भेटले की गर्दीतही तेंडुलकर शांतपणे भेटायचे. स्वत:ही सेलिब्रिटी बनून राहायचे नाहीत, आणि इतरांच्या पुढेमागे तर अजिबात उभे ठाकायचे नाहीत. म्हणूनच त्यांना 'विरळा' ही उपाधी शोभून दिसते. या वेगळे व विरळेपणातही चाललेली त्यांच्या मनाची घालमेल, अंतरातील विश्लेषण प्रक्रिया व नातेजोडीचे मनस्वी प्रयत्न मला जाणवायचे. त्यांतील कशाकशावरही भाष्य करणं जमायचं नाही म्हणून कधीमधी त्यांना पत्र लिहावं लागायचं. 'तें'चं त्रोटक, पण सूचक, मोहक पत्र आणि आपले मात्र अघळपघळ यांतला फरक व्यक्तिमत्त्वातलाच, हे जाणवून कसेकसेच वाटले तरी एका संवाद-भेटीत असे भेद मिटायचे. प्रिया, सुषमा, तनुजा, राजू या सार्‍या स्वतंत्र, वेगळ्या व्यक्तिमत्त्वांना, अनेक कलाकारांना, विद्या आपटेसारख्या जिव्हाळ्याच्या सहयोगीला नाही का ते स्नेहभावे गुंफायचे ते नाहीत तर सारे विखुरतील का दोर तुटल्यागत\nमनस्वी वृत्ती हेच खरं मोठेपणाचं, सखोल विचारांचंही लक्षण. भावनाशीलता ही विचारांना मारक नव्हे, तर पूरक ठरणारी अशी तेंडुलकरांकडे होती. त्यातूनच ते ठाम तरी नम्र असायचे. 'चिंता : स्वरूप व उपाय' या डॉ. प्रदीप पाटकरांच्या पुस्तकप्रकाशनाच्या कार्यक्रमात तेंडुलकर फार थकल्या अवस्थेत भेटले. भाषणाच्या ओघात मानसशास्त्रावरील पुस्तक असताना मानसशास्त्र व शास्त्रज्ञांवरच घसरले. त्यांची ही मनमोकळी बातचीत - काही लपवाछपवी नसलेली, फार लोभस होती. कामाच्या ओढाताणीत, तत्कालीक उद्दिष्टांपोटी, हा सहवास भरभरून घेऊ न शकल्याची हळहळ ते अनेकांसाठी मागे ठेवून गेले, हे नक्की. खरंतर प्रिया, राजू व पत्नीही गेल्यावर सोबतीसाठी हपापलेले तरी एकलयात्रेचे वारकरी असे तेंडुलकर खचले होते. कशाकशासाठी, कौटुंबिक जबाबदारी म्हणून काय करावे लागते आहे, याबद्दल क्वचित कुणाजवळ बोलून जात होते, परंतु एवढ्या दिपवत्या कर्तबगारीच्या या साहित्यिक-कलाकाराचे एकटेपण समजण्यासाठीही त्यांचे 'साथी' बनण्याचे धाडस फार कमी व्यक्तींमध्ये होते, हेच खरं. प्रियाच्या पुस्तकप्रकाशनासाठी हट्टानं झटणारे, जिव्हाळा वाटेल त्या व्यक्ती-कार्यासाठी सतत झुरणारे तेंडुलकर हे केवळ 'तें'नी लिहिलेल्या पत्रांतून व्यक्त होणारे नव्हते. त्यांच्याशी शांत, प्रदीर्घ, मानवीय संवाद हाच एक विरळा अनुभव होता. तो तोडून ते सार्‍या जगाच्या पलीकडे निघून गेले. आपण गेल्यानंतर श्रद्धांजली सभा, लेख असं काही नको, असं ते सांगून गेले होते. आयुष्याची निरर्थकता तेव्हा त्यांना जाणवली असेल का आता त्यांच्या सार्थक व अतुलनीय योगदानाबद्दल आपण लिहायचं, बोलायचं ते आपल्या समाधानासाठी. ते हयात असताना जमलं नाही, ते आपल्याच विश्वात निघून गेल्यावर तेंडुलकरांना कोण सांगणार आता त्यांच्या सार्थक व अतुलनीय योगदानाबद्दल आपण लिहायचं, बोलायचं ते आपल्या समाधानासाठी. ते हयात असताना जमलं नाही, ते आपल्याच विश्वात निघून गेल्यावर तेंडुलकरांना कोण सांगणार हिशोबी जगात बिनहिशोबी वृत्तीचा हा समृद्ध माणूस अखेर किती काळ टिकणार\nश्रीमती मेधा पाटकर यांचं छायाचित्र www.narmada.org यांच्या सौजन्याने.\nया लेखातील काही भाग पूर्वी अन्यत्र प्रकाशित.\nअप्रतिम लिहिलंय..ह्या मोठ्या अनुभव संपन्न माणसांचं विश्वच वेगळं असतं की अनुभवाची प्रत्येक पायरी चढतांना ते विश्व अधिक समृद्ध, प्रगल्भ आणि सामान्यांपासून वेगळं होत जातं कोण जाणे.\nधड ना पाटकर धड ना\nधड ना पाटकर धड ना तेंडुलकर>>>>\nतीरकस मग तुम्ही लिहा की. तेंडुलकर किंवा पाटकर, दोन्हींबद्दल वाचायला मिळणे चांगलेच. आणि खास करून दुसरे कोणी त्यावर मेहनत घेऊन, आपला वेळ खर्च करुन लिहत असेल तर, नाही का\nचिन्मय... मस्त झालाय लेख..\nचिन्मय... मस्त झालाय लेख.. \nह्या मालिकेतले लालन सारंग, रोहिणी हट्टंगडी ह्यांचे लेख सर्वात जास्त आवडले होते.. त्यानंतर हा..\nविजय तेंडुलकरांची लेखमाला म्हटल्यावर त्यांच्यावरचेच लेख अपेक्षित आहेत. सगळे लेख वाचले नाहियेत पण जे वाचलेत त्यात चिन्मयची मेहनत दिसून येते. आपल्याला जागेवर बसल्याबसल्या या मुलाखती, लेख वाचायला मिळताहेत हे काय कमी आहे (आता माझी मुलाखत घेतली तर काळं कुत्रं सुद्धा वाचणार नाही, पण विषय सुद्धा एका टॅलेंटेड व्यक्तीचा अन बोलणारेही तितकेच टॅलेंटेड किंवा कर्तृत्ववान म्हटल्यावर अबव्ह अ‍ॅव्हरेज तर नक्कीच, फडतूस अजिबात नाही).\nचिनूक्ष, दर्जेदार नेहमी प्रमाणेच. या लेखमालेचे पुस्तक, किंवा इथेच कायमस्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे.\nअप्रतिम. मन भरून अन भारून\nअप्रतिम. मन भरून अन भारून टाकणारी ही लेखमाला बंद होणार नाही अशी आशा.\nआता त्यांच्या सार्थक व अतुलनीय योगदानाबद्दल आपण लिहायचं, बोलायचं ते आपल्या समाधानासाठी >> अगदी, अगदी. यासाठी तर आहेच, पण 'इथे' तयार होत चाललेला एक महत्वाचा दस्तावेज हेही महत्व आहेच. मोठी माणसे मोठ्या माणसांबद्दल किती बोलतात अन त्यातलं किती आपणा-सामान्यांपर्यंत पोचतं\nहे सारे दिवे. वाट दाखवणारे. प्रकाश दाखवणारे. या प्रकाशात आपण कितपत अन काय काय बघून घ्यायचं, ते आपलं आपल्यावर. बाकी दिवे त्यांचं काम करणारच.\n तेंडुलकरांबद्द्ल या लेखमालेतुन नवनवीन माहिती मिळते आहे ते नर्मदा बचाव आंदोलनशी पण संमंधित होते हे वाचुन त्यांच्याबद्द्लचा आदर अजुनच वाढला आहे\nपरिश्रमपूर्वक हे दस्तावेजीकरण ( काय मस्त शब्द आहे) केल्याबद्दल धन्यवाद.\nचिनूक्सच्या श्रमाला दाद. मात्र लेख विषय असलेया व्यक्ती वादग्रस्त .त्यांचे कौतुक करण्याचे कारण नाही....\n>मात्र लेख विषय असलेया\n>मात्र लेख विषय असलेया व्यक्ती वादग्रस्त .त्यांचे कौतुक करण्याचे कारण नाही....\nही प्रतिक्रीया पण लवकरच ऊडवली जाईल.\n<< मुख्यमंत्र्यांना आग्रहानं लिहिलं की लगेच भरभरून प्रतिसाद देण्याइतपत सरकार संवेदनशील नव्हतं >>\nसरकार आणि संवेदना ही दोन परस्परविरोधी टोकं आहेत जे कधिच एकत्र येवु शकत नाही. हे अजुनही मेघाजींना कळलेले दिसत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 19 2009\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/titali-cyclone-hits-the-shores-of-odisha/", "date_download": "2018-10-19T00:20:56Z", "digest": "sha1:F5ZMAXICDY77EHDSVD3UN7EK7YJZAQUR", "length": 9545, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर थडकले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर थडकले\nझाडे आणि वीजेचे खांब कोसळले, रस्ते आणि रेल्वे वाहतुक विस्कळीत; जिवीत हानी नाही\nचक्रिवादळाची पूर्वसूचना मिळालेली असल्यामुळे सुमारे 3 लाख नागरिकांना बुधवारीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. राज्यभर 1.112 आश्रय छावण्यांमध्ये या नागरिकांनी तात्पुरता मुक्काम केला आहे. गंजम जिल्ह्यातील 105 आणि आंध्रातील विझियानगरममधील 18 गर्भवती स्त्रियांना जगतिसिंगपूरम येथे हलवण्यात आले आहे. वादळाच्या शक्‍यतेमुळे खुर्दा आणि विझियानगरमची रेल्वे वाहतुक बुधवारी रात्रीपासून बंद ठेवण्यात आली होती. रेल्वेमार्गांवर काही ठिकाणी झाडे आणि खांब पडल्यामुळे अडथळे आले आहेत. ते हटवण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nभुवनेश्‍वर: “तितली’ हे चक्रिवादळ आज पहाटेच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागावर थडकले. यामुळे अनेक भागात वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली. तसेच गंजम आणि गजपती जिल्ह्यात झोपड्यांचे आतोनात नुकसान झाले. मात्र या भागात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आंध्रच्या श्रीकाकुलम जिल्हा, ओडिशाच्या गोपालपूर या भागांतही पहाटे 4.30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान “तितली’चा फटका बसला. वादळ किनाऱ्यावर आल्यानंतर तासभर ताशी 126 किलोमीटर वेगाने वारे वाहिले होते.\nओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रापारा, भद्रक आणि बालासोर या एकूण आठ जिल्ह्यांना “तितली’मुळे मोठे नुकसान झाले असल्याचे विशेष मदत आयुक्‍त बी.पी.सेठी यांनी सांगितले. चक्रिवादळामुळे या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागातील वीज आणि दूरध्वनी यंत्रणा कोलमडून पडली. मात्र मोठी वित्त अथवा जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. रस्त्यांवर झाडे आणि वीजेचे खांब पडल्यामुळे रस्ते वाहतुकीमध्ये अडथळे आले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मदत आणि पुनर्वसनाची कामे वेगाने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच चक्रिवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत साहित्य उपलब्ध करून देण्याचीही सूचना दिली गेली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहंदवाडा चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nNext articleकोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-248357.html", "date_download": "2018-10-19T00:09:39Z", "digest": "sha1:WZOH7RCXRBHEX5WSLSVLA5S4DLZW7OXC", "length": 13674, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "27 गावांच्या ठरावावरून साहित्य संमेलनात वाद", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n27 गावांच्या ठरावावरून साहित्य संमेलनात वाद\n05 फेब्रुवारी : डोंबिवली इथल्या 90व्या साहित्य संमेलनाचं आज सूप वाजलं. डोंबिवली साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात झालेल्या ३० ठरावांमध्ये कल्याण डोंबिवलीच्या हद्दीतील २७ गावांबाबत झालेल्या ठरावावरून वाद निर्माण झाला. शिवसेनेने संमेलनातल्या या ठरावाचा जाहीर निषेध केला. शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ठरावासाठी हे योग्य व्यासपीठ नसल्याचं ठासून सांगितलं. मात्र त्यामुळे संमेलनाचा समारोप हा साहित्यापेक्षा या राजकीय ठरावाच्या वादामुळेच गाजला.\nया समारोपाला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. 'अब्दुल कलामांचा जन्मदिन वाचक दिन म्हणून साजरा केला तेव्हा दोन कोटी पुस्तकांचे वाचन झाले. आता यंदाच्या मराठी भाषादिनी इंटरनेटवर मराठी वाढावी हा शासनाचा प्रयत्न असेल. त्यासाठी विकिपीडिया, इंटरनेटवर कोट्यवधी पाने टाकण्याचा संकल्प केला आहे.'असं म्हणत विनोद तावडे यांनी मराठी भाषा आणि साहित्य याबाबतच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं.\nकला ही राजश्रित असू शकत नाही त्यामुळे आम्ही साहित्य, कलेला पुरस्कृत करू, असे उद्गार काढत मराठी भाषा आणि साहित्य याबाबतच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sahitya sammelanडोंबिवलीसमारोपसाहित्य संमेलन\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Goodyear", "date_download": "2018-10-19T01:10:17Z", "digest": "sha1:KRYXAY2J3EF6GWSRMVX45FZ4JMJJFYLM", "length": 3678, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Goodyearला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Goodyear या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:गुडईअर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://samarthsugar.com/2015-04-09-05-29-56/ministers-massage1/32-tenders/307-purchase-tender-notice-date-03-08-17-e-on-line-auction.html", "date_download": "2018-10-19T01:18:26Z", "digest": "sha1:V2JLH3YKKMCPFZMYRCIPXI4CAVSTZTXC", "length": 5866, "nlines": 115, "source_domain": "samarthsugar.com", "title": "Purchase Tender notice Date: 03/08/17 | E-On Line Auction", "raw_content": "\nप्रेसमड विक्री २०१७ - २०१८\nगळीत हंगाम शुभारंभ दि. १८/१०/२०१८ सकाळी १० वा. व युनिट नं २ तीर्थपुरी दु. २ वा. आयोजित केली आहे. (2)\nगळीत हंगाम शुभारंभ दि. १८/१०/२०१८ सकाळी १० वा. व युनिट नं २ तीर्थपुरी दु. २ वा. आयोजित केली आहे.\nकै. अंकुशरावजी टोपे साहेब जयंती सप्ताह - कार्यक्रम रूपरेषा\nबॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ २०१८-१९\nकै. अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या जयंती निमित्त कारखाना स्थळी पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन\nविधान मंडळातील उकृष्ट भाषणाचा पुरस्कारा निमित्त मा. राजेश टोपे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ\nवास्तुपूजन व श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २२/०८/२०१८\nसन २०१७-२०१८ गळीत हंगाम सांगता कार्यक्रम\nविधान मंडळातील उकृष्ट भाषणाचा पुरस्कार\nकै. अंकुशरावजी टोपे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रण\nकर्मयोगी अंकुशराव टोपे ६००००१ पोत्याची पूजा\nकारखाना संबंधित वृत्तपत्राच्या बातम्या .\nकर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन\n'सागर' 'समर्थ' मध्ये १५ हजार हेक्टरवर उस लागवड\nसमर्थ साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप\nवाचा आजचा सकाळ✍✍ ऊसाच्या पिकाला प्रगत तंत्रज्ञानाची जोड ः एकरी उत्पादनात वाढ बातमीदार लक्ष्मीकांत कुलकर्णी\nपरिपत्रक : दि १७ / १० / २०१७\nपरिपत्रक दि ०१ /०७ / २०१७\nऊस विकास शेतकरी मेळावा\nऊस पिक किड नियंत्रण परिसंवाद\nऊस रोपांच्या सहाय्याने बेणेमळा लागवड योजना\nऊस लागवड प्रोत्साहन योजना २०१६ – २०१७\nदुष्काळी परिस्थितीत खोडवा व्यवस्थापन\nऊस उत्पादकांना कारखान्याकडून कंपोष्ट खात ,प्रेसमड व समर्थ गांडुळखात ( व्हर्मी कंपोष्ट ) माफक दरात उपलब्ध\nऊस पिकासाठी ठिबक सिंचन संच योजना २०१५ – २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/palakatvacha-nav-kshitij-news/article-by-sangeeta-banginwar-on-mother-1590830/", "date_download": "2018-10-19T01:03:42Z", "digest": "sha1:OBKJOPWX5CGPKD3TMV6SF6JQN7TJSQ7F", "length": 24573, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article by Sangeeta Banginwar on Mother | प्रेमाची पाखर | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nपालकत्वाचं नवं क्षितिज »\nसध्या मी बऱ्याच पालकांना आणि मुलांना भेटत असते.\nसध्या मी बऱ्याच पालकांना आणि मुलांना भेटत असते. समाजात बऱ्याच जणांना वाटत असतं, अनाथाश्रमात (हा शब्दच खरं तर चुकीचा आहे. आज कागदोपत्रीदेखील सगळीकडं बालसंगोपन केंद्र असं म्हटलं जातं.) वाढलेल्या मुलांना घर कसं कळणार तिथं मुलांना कोण कशाला माया लावेल तिथं मुलांना कोण कशाला माया लावेल असं वाटणं स्वाभाविक असेल कदाचित, परंतु एक सुजाण व्यक्ती म्हणून आपण थोडा विचार केला तर कदाचित आपल्याला वाटतं त्यापेक्षा खरंच वेगळं चित्र असू शकतं.\nयाच सदरातून ‘पाखर संकुल’मधील पूजाला एका लेखामधून भेटलो. आज तेथीलच या काही यशोदा माता. शुभांगी बुवा वा माई यांनी स्थापन केलेल्या या ‘पाखर संकुल’मध्ये काम करणारे सगळेच नेहमी बोलायला तयार असतात म्हणून तेथील काही मातांशी केलेला संवाद हा सगळ्या वाचकांपर्यंत पोचावा, असं मला सारखं वाटायचं. मी चार-पाच महिन्यांपूर्वी ‘पाखर संकुल’मध्ये या सगळ्यांसोबत चार दिवस राहिले होते. वासंती आणि जयश्री या दोघींशी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांचा उत्साह बघून मी भारावून गेले. त्या आणि तिथल्या सगळ्या मातांनी ‘पाखर संकुल’चं गोकुळ बनवलं आहे आणि या सगळ्या तिथल्या यशोदामैया\nजयश्री म्हणाली, ‘‘ताई, इथं प्रत्येक मूल हे वेगळं. त्यामुळं मला नेहमी वाटतं, आम्ही या मुलांसोबत रोज मोठं होत असतो, रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं. एक दिवस जरी इथं आले नाही तरी घरी करमत नाही. इथं सकाळी मुलांना आंघोळ घालण्यापासून त्यांना भरवणं, त्यांची शी-शू, त्यांचं रडणं, त्यांचे आजारपण सगळं मी गेली दहा वर्ष अनुभवतेय. प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या तोंडून ‘आई’ ऐकण्यासाठी तळमळत असते आणि या मुलांच्या तोंडून पहिला ‘आई’ हा शब्द आमच्यासाठी निघतो. केवढा आनंद होतो आम्हाला ‘पाखर संकुल’मुळे मी आज कित्येक मुलांची आई बनले आहे. गोष्टींमधून आपण कृष्ण आणि त्याची आई, यशोदा मातेच्या कथा वाचतो, परंतु आमचं भाग्य आहे, आज आम्ही कित्येक कृष्णांच्या यशोदा झालो आहोत. मला नेहमी वाटतं, देवानं मला या सगळ्या मुलांची आई होण्यासाठीच जन्म दिला.’’\nजयश्री तशी शांत, पण वासंती मात्र एकदम बोलायला मोकळी. ती स्वत: बारावीपर्यंत शिकलेली आहे. साध्या घरात जन्म. गरज म्हणून नोकरी सुरू केली. परंतु अशाही परिस्थितीत तिच्यातील कलाकार जिवंत आहे. ती सुंदर कविता करते, सध्या ती ‘पाखर संकुल’वर एक छान कविता लिहिते आहे. तिच्याशी मी जेव्हा गप्पा मारल्या, तेव्हा तिला भरभरून बोलायचं होतं. तिनं हेही सांगितलं की मी जे काही तुमच्याशी बोलत आहे, ते येथील प्रत्येक आईच्या मनातील भाव आहेत, मी फक्त त्यांच्यावतीने हे भाव तुमच्यासमोर व्यक्त करते आहे.\nवासंती म्हणाली, ‘‘ताई मी आठ वर्षांपूर्वी इथं आले तेव्हा फक्त काहीतरी काम करून पैसे कमवायचे आणि घराला आधार द्यायचा या भावनेनं. इथं आल्यावर माई म्हणाल्या, ‘तू काय करू शकतेस’ मी त्यांना म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल ते काम करीन.’ माई म्हणाल्या, ‘आजपासून तू या बाळांची यशोदा हो, बाळांना माया दे, त्यांच्या अंगावरून हात फिरवत जा, त्यांना जवळ घेत जा, त्यांना गाणी म्हणून झोपव, त्यांना प्रेमानं भरव.’ माई म्हणत गेल्या तसं मी करू लागले. मला गाणी म्हणायला खूप आवडतं, या बाळांसाठी गाणी म्हणत म्हणत कधी सगळ्या मुलांची आंतरिक ओढ निर्माण झाली हे कळलंच नाही. एक वेगळंच नातं या सगळ्यांसोबत जुळलं\nइथं यायच्या आधी मी घरातल्या वातावरणामुळं खूप दु:खी असायची, वाटायचं ‘मलाच का एवढी दु:खं आहेत’ इथं आल्यावर या बाळांना भेटले आणि वाटलं, ‘या बाळांच्या मनात किती दु:ख असेल बरं, यांना तर कुणाजवळ सांगताही येत नाही. तरीसुद्धा आनंदात दिसतात हे सगळे.’ या बाळांसोबत राहून माझं दु:ख शून्य होत गेलं. मी ठरवलं, ‘आपण यांना मायेची ऊब द्यायची, आपण या बाळांचे आई-बाबा व्हायचं आणि या सगळ्या बाळांसाठी प्रेमाची पाखर बनायचं, जे आमच्या माईंचं स्वप्न आहे.’\nयशोदामाईचं काम करताना मला माईंनी नर्सिगचा कोर्स करायला सांगितलं. या कोर्समुळं माझ्यातील आत्मविश्वास आणखीनच वाढला आणि बाळांना दवाखान्यात नेणं तसंच त्यांची काळजी घेणं यात मला खूप मदत झाली. माई आम्हा सगळ्यांनाच नवीन नवीन शिकायला प्रवृत्त करत असतात.\nइथं आलं की बाळांनी ‘आई आई’ म्हणून हाक मारणं, येऊन मिठी मारणं, त्याचं हसणं या सगळ्यात कामाचा शीण कधीच वाटत नाही. आमच्या इथं बाळांचं नामकरण, त्यांचे वाढदिवस, सगळे सण खूप आनंदात साजरे होतात. एकदा आम्हाला माईंनी मातृशक्ती पुरस्कार देऊन सगळ्यांचा गौरव केला. गोकुळअष्टमीला आम्हाला यशोदेप्रमाणे नटवलं आणि आमचा सत्कार केला.\nआम्ही सगळ्या यशोदामातापण एकमेकींना खूप समजून घेतो आणि आनंदाने खेळीमेळीत काम करतो. आमच्या इथं नवीन बाळ आलं की माई आमच्यापैकी कुणालातरी हाक मारतात आणि बाळाला कुशीत घेऊन आत न्यायला सांगतात. जी आई बाळाला घेऊन आत येते, आम्ही सगळे मिळून तिचं अभिनंदन करतो. बाळंतपण झाल्याप्रमाणं तिचे लाड करतो. आम्ही ‘आई’ होण्याचं भाग्य खूप वेळा अनुभवतोय आणि देवाचे आभार मानतो की त्याने आम्हाला या कामासाठी निवडलं.\nआम्ही जेव्हा बाळांना घेऊन दवाखान्यात जातो, त्या वेळेस दोन बाळं सोबत दिसली की कधीतरी कुणीतरी विचारतं, ‘जुळं आहे का’ आम्ही म्हणतो, ‘जुळं नाही, तिळं आहे. एक घरी आहे.’ विचारणारा हैराण होऊन बघतो. आम्ही सगळ्या आई मिळून हे ठरवलं आहे, ‘बाहेर, दवाखान्यात अथवा कुठेही बाळांना सोबत न्यायचं असेल तर तिथं यांना आपली मुलं म्हणूनच न्यायचं. संस्थेतील बाळं, किंवा बिचारी बाळं असं म्हणून कुणीही यांना संबोधलेलं आम्हाला आवडत नाही. आमची बाळं ही अनाथ नाहीत मुळी, बाहेरचे लोक यांना अनाथ, बिचारे म्हणणारे कोण’ आम्ही म्हणतो, ‘जुळं नाही, तिळं आहे. एक घरी आहे.’ विचारणारा हैराण होऊन बघतो. आम्ही सगळ्या आई मिळून हे ठरवलं आहे, ‘बाहेर, दवाखान्यात अथवा कुठेही बाळांना सोबत न्यायचं असेल तर तिथं यांना आपली मुलं म्हणूनच न्यायचं. संस्थेतील बाळं, किंवा बिचारी बाळं असं म्हणून कुणीही यांना संबोधलेलं आम्हाला आवडत नाही. आमची बाळं ही अनाथ नाहीत मुळी, बाहेरचे लोक यांना अनाथ, बिचारे म्हणणारे कोण आमचं ‘पाखर संकुल’ हे एक मस्त कुटुंब आहे आणि आम्ही सगळे या कुटुंबाचे अविभाज्य भाग आहोत.\nआमच्या इथं एक ‘ईश्वर’ नावाचं बाळ होतं. ते सारखं आजारी असायचं, आम्हाला फारसं माहिती नव्हतं, त्याला नेमका काय त्रास होता ते आम्ही मात्र त्याला दवाखान्यात नेणं, त्याच्यासोबत राहणं हे सगळं करायचो. दरवेळेस ईश्वरला दवाखान्यात न्यावं लागणार असं म्हटलं की ‘धस्स’ व्हायचं, पण लगेच विचार यायचा, ‘आपल्या ईश्वरला काही होणार नाही, तो नक्की परत येईल.’ दरवेळेस तो बरा होऊन परत यायचा. पुढं त्याला त्याचे हक्काचे आई-बाबा भेटले आणि आता तो मस्त त्याच्या हक्काच्या घरी असतो.\nजेव्हा बाळ संस्थेत येतं, त्या वेळेस वाटतं ‘कसं एवढय़ाशा जिवाला कुणी आपल्यापासून दूर करू शकतं’ मग माई आम्हाला सांगतात, ‘अगं, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. तिथल्या नकारात्मक वातावरणात राहण्यापेक्षा, आपल्या इथं ते जास्त सुरक्षित आणि प्रेमानं राहतं. शिवाय त्यांना थोडय़ाच दिवसात हक्काचं घर आणि आईबाबा भेटतातच. आपण नेहमीच या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन प्रेमानं सगळं करत राहायचं. त्या बाळाला त्याच्या हक्काच्या घरी जाताना आपणही आनंदी व्हायचं.’ मुलं जेव्हा दत्तक प्रक्रियेतून त्यांच्या हक्काच्या घरी जातात, त्या वेळेस आनंद तर होतोच, परंतु वाईटही वाटतं, डोळ्यात आनंदाश्रू आणि दु:खाश्रू दोन्ही असतात.’’\nबऱ्यापैकी सगळ्याच बालसंगोपन केंद्रात आपल्याला थोडय़ाफार फरकाने हाच भाव अनुभवायला मिळेल. काही अपवाद हे प्रत्येक गोष्टीलाच असतात. काही संस्थांमध्ये पैशाचा गैरवापर, मुलांसोबत गैरवर्तणूक, कामात गोंधळ अशा समस्या दिसतात. मला नेहमी वाटतं, बालसंगोपन केंद्र आणि दत्तक प्रक्रिया या विषयात काम करणारे सगळे लोक हे थोडे जास्त संवेदनशील आणि प्रामाणिक असावेत. हे सगळे लोक या मुलांच्या अस्तित्वाचा पाया रचण्यात मोठय़ा प्रमाणात सहभागी असतात. प्रत्येक संस्थाचालकाने आपल्या संस्थेतील कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणं हे महत्त्वाचं ठरतं ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/america-opposes-food-security-act-of-india-276832.html", "date_download": "2018-10-19T00:33:09Z", "digest": "sha1:24LKJSJ2H5VT4GDMBWFVCSGZQNWGFETF", "length": 13217, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताच्या अन्नसुरक्षा कायद्याला अमेरिकेचा विरोध", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nभारताच्या अन्नसुरक्षा कायद्याला अमेरिकेचा विरोध\nभारताचा अन्नसुरक्षा कायदा धोक्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारताकडून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती.\n13 डिसेंबर: भारतात अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा मानला जाणारा कायदा म्हणजे अन्न सुरक्षेचा कायदा. पण अमेरिकेनं भारताच्या या अन्नसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध केला आहे.यामुळे हा कायदा धोक्यात येण्याची शक्यता आहे.\nअर्जेंटिनात सुरू असलेल्या जागतिक व्यापार परिषदेत ही घटना घडली आहे. भारताचा अन्नसुरक्षा कायदा धोक्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारताकडून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती. याला कडाडून विरोध केलाय. याआधी अशा अनेक गोष्टींना अमेरिकेकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारत यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nअन्न सुरक्षा कायदा भारतात 2013 साली संसदेत पास करण्यात आला होता. हा कायदा गरीबांना अन्न मिळावं या ध्येयाने बनवला गेला आहे. त्यात महिला विशेषत: गर्भवती महिलांसाठी या कायद्यात काही तरतूदी आहेत. त्यामुळे या कायद्याबाबतीत आता भारत काय धोरण स्वीकारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/then-we-will-put-the-bullets-say-hansraj-ahir-on-doctors-at-chandrapur-278007.html", "date_download": "2018-10-19T01:26:15Z", "digest": "sha1:G4YCGF36GQOWLVPRX2PL535LBKHIG64J", "length": 13608, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, हंसराज अहिरांची डाॅक्टरांना धमकी", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n...मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, हंसराज अहिरांची डाॅक्टरांना धमकी\nतुम्ही माओवाद्यांना कशाला गोळ्या देतात, मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकीच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी डाॅक्टरांना दिली.\n25 डिसेंबर : तुम्ही माओवाद्यांना कशाला गोळ्या देतात, मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकीच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी डाॅक्टरांना दिली.\nचंद्रपूरमध्ये हंसराज अहीर यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शासकीय रुग्णालयातील मेडिकल उद्घाटन करण्यात आलं. पण, अहीर आज आले असताना काही डाॅक्टर सुट्टीवर गेल्याचं त्यांना कळालं. त्यामुळे संतापले अहिर डाॅक्टरांवर चांगलेच संतापले.\n\"मी केंद्रीय गृहराज्यमंत्री आहे. मी आज कार्यक्रमाला येणार हे माहिती असून सुद्धा डाॅक्टारांनी कार्यक्रमाला दांडी मारणे ही कितपत योग्य आहे , माओवाद्यांना लोकशाही नको आहे. ज्या लोकांना अशी लोकशाही नको आहे. त्यांनी माओवाद्यांमध्ये भरती व्हायला पाहिजे. जा तिथे, मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, तुम्ही कशाला लोकांना गोळ्या देतात अशी धमकीच अहिर यांनी डाॅक्टरांना दिली.\nडाॅक्टर कार्यक्रमाला गैरहजर राहिले म्हणून अहिर नाराज झाले. डाॅक्टरांना समज देण्याऐवजी अहिर डाॅक्टरांवर भलतेच भडकल्यामुळे वाद ओढावून घेतलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chandrapurdoctorhansraj ahirकेंद्रीय गृहराज्यमंत्रीचंद्रपूरहंसराज अहिर\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6", "date_download": "2018-10-19T00:01:18Z", "digest": "sha1:CPTYPM7CPXQ5KW5L75L5EIXVH36WMPLG", "length": 7119, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिचेल मार्श - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म २० ऑक्टोबर, १९९१ (1991-10-20) (वय: २६)\nशेवटचा आं.ए.सा. १३ फेब्रुवारी २०१५: वि इंग्लंड\n[[]] (संघ क्र. ५६)\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी ० ०\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nमिचेल रॉस मार्श हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - २०१५ क्रिकेट विश्वचषक\n2 बेली (उप) • 3 डोहर्टी • 8 मार्श • 16 फिंच • 23 क्लार्क (क) • 25 जॉन्सन • 30 कमिन्स • 31 वॉर्नर • 32 मॅक्सवेल • 33 वॉटसन • 38 हेझलवूड • 44 फॉकनर • 49 स्मिथ • 56 स्टार्क • 57 हॅडिन (†) • प्रशिक्षक: लिहमन\nरायझिंग पुणे सुपरजायंट – सद्य संघ\n३ रहाणे • ५ अपराजित • ७ धोणी (†) • ११ दिंडा • १३ डू प्लेसी • १८ अंकित • २५ मार्श • २९ भाटिया • ४५ दी. चहार • ४९ स्मिथ (क) • ६३ झाम्पा • ९९ अश्विन • 100 ख्वाजा • अगरवाल • बैन्स (†) • रा. चहार • क्रिस्चियन • फर्ग्युसन • जस्करन • ताहीर • पांडे • स्टोक्स • तंडन • ठाकूर • तिवारी • त्रिपाठी • उनाडकत • मुख्य प्रशिक्षक: स्टीफन फ्लेमिंग\nसहय्यक प्रशिक्षक: हृषीकेश कानिटकर\nगोलंदाजी प्रशिक्षक: एरिक सिमन्स\nइ.स. १९९१ मधील जन्म\nइ.स. १९९१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२० ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nरायझिंग पुणे सुपरजायंट सद्य खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=20", "date_download": "2018-10-18T23:59:08Z", "digest": "sha1:MA3SVVPBB57P77CPMOECTKTJG5PHAKTE", "length": 6188, "nlines": 156, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश\n-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय\nस्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ...........\nस्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............\nसंपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणि चमत्कार\n- ग्रंथ परिचय –\nचला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला\nसनल एडामारुकू यांचे अभिनंदन\nढोंगी बाबा सुरेंद्र शर्माच्या 'अध्यात्मिक शक्ती वापरून मी कुणालाही ठार मारू शकतो' ह्या दाव्याला आव्हान देऊन श्री. एडामारुकू ह्यांनी दुरदर्शनवर सर्वांसमोर खोटे सिद्ध केले.\nआणखी शब्द- फुलांची नावे\nमहिला आरक्षण विधेयक.. गरज की धोका\nआज महिला दिनानिमित्त सादर होणारे महिला आरक्षण विधेयक संमत झाले नाहि हा सरकारचा पराभव वगैरे चर्वित चर्वण चालु रहाणार आहे.\n(खालील वाक्यं संवाद म्हणून वाचू नयेत)\n'काल स्मिताकाकू भेटल्या होत्या. अदितीचं सांगत होत्या. त्यांच्याकडे न्यूज आहे..'\n'तो गे आहे, माहीत नव्हतं का तुला\n'काय मग, हनीमूनला कुठे जाणार\n'डॉक्टर, एम. सी. च्या वेळी मला...'\nज्यांना बेन्नी लावा हा काय प्रकार आहे हे माहित नसेल त्यांना शिर्षकावरुन काहीही समजले नसेल. मलाही नुकताच हा प्रकार कळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=21", "date_download": "2018-10-19T01:08:03Z", "digest": "sha1:X3NYUAEHXIRJRUBQCORHOR3UB6C5JLHP", "length": 7178, "nlines": 146, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ६: डीएनेचे काव्य\nडीएनेचं काव्य, शरीराचं संगीत\nसहजच मराठीतली नेहमीची स्थळे चाळत असताना मला खाली दिलेली यादी सापडली आणि धक्काच बसला.\nमटामध्ये प्रसिद्ध झालेली २००५ सालातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांची यादी\nताठ कणा - डॉ. पी. एस. रामाणी\nनटरंग आणि अतुल कुलकर्णी\nअलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत.\nनुकतंच काही कामाच्या निमित्ताने काही इंग्रजी लघुकथांचे मराठी अनुवाद अभ्यासण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले, की बर्‍याच अनुवादकांच्या बेसिकमध्येच राडा आहे.\nवेद् आपौरुषेय आहेत का \nवेदांबद्दल 'संस्कृत' समुदायात बरीच रोचक आणि ज्ञान वाढवणारी चर्चा चाललेली आहे.\nकाहि वाक्प्रयोग आणि अर्थ\nअसे बरेच वाक्प्रयोग आहेत जे आपण सर्रास वापरतो पण त्याचा अर्थ नेहमी माहित असतोच असे नाहि. जसे मागे 'तुंबड्या लावणे' म्हणजे काय मला माहित नव्हते त्याची इथे (उपक्रमावर)चर्चा करून अंदाज आला.\nवैदिक ऋचांचे रसग्रहण (नासदीय सूक्त १०.१२९)\nऋग्वेदात जगाच्या उत्पत्तीबद्दल विप्रश्न करणारी काही सूक्ते आहेत. त्यात दोन \"भारत एक खोज\" या दूरदर्शन मालिकेच्या सुरुवातीला ऐकून आपल्या परिचयाची झालेली आहेत.\nगेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे.\nभाषेची गंमत अनुभवतांना आपल्या संग्रही भाषेचे ज्ञानही सहजपणाने जमा होते हे सांगतांना शांता शेळके यांनी राजीनामा या शब्दाचा गंमतीशीर प्रवास सांगितला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T01:29:33Z", "digest": "sha1:KXFWPQN5OXPFG2IYHJJTX2OLENODC5CG", "length": 16096, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुही चावला - विकिपीडिया", "raw_content": "\n१३ नोव्हेंबर, १९६७ (1967-11-13) (वय: ५०)\nजुही चावला (जन्म: ११ नोव्हेंबर १९६७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदीखेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.\nअभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे. तसेच भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स ह्या संघाची ती शाहरुख खानसोबत सह-मालकीण आहे.\n1987 प्रेमलोक शशिकला कन्नड चित्रपट\n1988 कयामत से कयामत तक रश्मी सिंग फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार\nकलियुग कर्नुडू जया तेलुगू चित्रपट\nपरूवा रागम शशिकला तमिळ चित्रपट\n1989 अमर प्रेम पायल बंगाली चित्रपट\nकिंदरी जोगी गंगा कन्नड चित्रपट\nविकी दादा श्यामली तेलुगू चित्रपट\nलव्ह लव्ह लव्ह रीमा गोस्वामी\n1990 काफिला कल्पना अवस्ती\nतुम मेरे हो पारो\n1991 शांती क्रांती शांती क्रांती कन्नड चित्रपट\nशांती क्रांती शांती क्रांती तेलुगू चित्रपट\nनट्टक्कू ओरू नल्लावन नट्टक्कू ओरू नल्लावन तमिळ चित्रपट\nबेनाम बादशा बेनाम बादशा\nकर्ज चुकाना है कर्ज चुकाना है\n1992 अपोन पोर अपोन पोर बंगाली चित्रपट\nबोल राधा बोल बोल राधा बोल\nराधा का संगम राधा का संगम\nराजू बन गया जंटलमन राजू बन गया जंटलमन\nमेरे सजना साथ निभाना मेरे सजना साथ निभाना\nबेवफा से वफा बेवफा से वफा\nदौलत की जंग दौलत की जंग\nइज्जत की रोटी इज्जत की रोटी\nहम हैं राही प्यार के हम हैं राही प्यार के फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार\nकभी हां कभी ना कभी हां कभी ना पाहुणी कलाकार\n1994 ईना मिना डिका ईना मिना डिका\nद जंटलमन द जंटलमन\nअंदाज अपना अपना अंदाज अपना अपना पाहुणी कलाकार\nघर की इज्जत घर की इज्जत\nसाजन का घर साजन का घर\n1995 राम जाने राम जाने\nआतंक ही आतंक आतंक ही आतंक\n1997 येस बॉस येस बॉस\nमिस्टर ॲन्ड मिसेस खिलाडी मिस्टर ॲन्ड मिसेस खिलाडी\nदीवाना मस्ताना दीवाना मस्ताना\n1998 सात रंग के सपने सात रंग के सपने\nहरीकृष्णनन्स हरीकृष्णनन्स मल्याळम चित्रपट\nझूट बोले कौवा काटे झूट बोले कौवा काटे\nअर्जुन पंडित अर्जुन पंडित\nशहीद उद्धम सिंग शहीद उद्धम सिंग\nफिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी\n2001 वन टू का फोर वन टू का फोर\nएक रिश्ता एक रिश्ता\nआमधनी अठन्नी खर्चा रुपय्या आमधनी अठन्नी खर्चा रुपय्या\n2003 ३ दीवारें ३ दीवारें\nझंकार बीट्स झंकार बीट्स\n2004 देस होया परदेस देस होया परदेस पंजाबी चित्रपट\n2005 माय ब्रदर निखिल माय ब्रदर निखिल\n७½ फेरे ७½ फेरे\n2006 बस एक पल बस एक पल\nवारिस इश्क दा वारिस वारिस इश्क दा वारिस पंजाबी चित्रपट\nक्रेझी ४ क्रेझी ४\nकिस्मत कनेक्शन किस्मत कनेक्शन\n2009 लक बाय चान्स लक बाय चान्स\n2011 आय ॲम आय ॲम\n2012 मैं कृष्ण हूं मैं कृष्ण हूं\nसन ऑफ सरदार सन ऑफ सरदार\n2014 गुलाब गँग गुलाब गँग\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील जुही चावलाचे पान (इंग्लिश मजकूर)\nफिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री\nमीना कुमारी (१९५४) • मीना कुमारी (१९५५) • कामिनी कौशल (१९५६) • नूतन (१९५७) • नर्गिस (१९५८) • वैजयंतीमाला (१९५९) • नूतन (१९६०)\nबिना रॉय (१९६१ ) • वैजयंतीमाला (१९६२) • मीना कुमारी (१९६३) • नूतन (१९६४) • वैजयंतीमाला (१९६५ ) • मीना कुमारी (१९६६ ) • वहिदा रेहमान (१९६७ ) • नूतन (१९६८) • वहिदा रेहमान (१९६९ ) • शर्मिला टागोर (१९७०) • मुमताज (१९७१) • आशा पारेख (१९७२) • हेमा मालिनी (१९७३) • डिंपल कापडिया आणि जया बच्चन (१९७४) • जया बच्चन (१९७५) • लक्ष्मी (१९७६) • राखी (१९७७) • शबाना आझमी (१९७८) • नूतन (१९७९ ) • जया बच्चन (१९८०)\nरेखा (१९८१) • स्मिता पाटील (१९८२) • पद्मिनी कोल्हापुरे (१९८३) • शबाना आझमी (१९८४) • शबाना आझमी (१९८५) • डिंपल कापडिया (१९८६) • निरंक (१९८७) • निरंक (१९८८) • रेखा (१९८९) • श्रीदेवी (१९९०) • माधुरी दीक्षित (१९९१) • श्रीदेवी (१९९२) • माधुरी दीक्षित (१९९३) • जुही चावला (१९९४) • माधुरी दीक्षित (१९९५) • काजोल (१९९६) • करिश्मा कपूर (१९९७) • माधुरी दीक्षित (१९९८) • काजोल (१९९९) • ऐश्वर्या राय (२०००)\nकरिश्मा कपूर (२००१) • काजोल (२००२) • ऐश्वर्या राय (२००३) • प्रीती झिंटा (२००४) • राणी मुखर्जी (२००५) • राणी मुखर्जी (२००६) • काजोल (२००७) • करीना कपूर (२००८) • प्रियांका चोप्रा (२००९) • विद्या बालन (२०१०) • काजोल (२०११) • विद्या बालन (२०१२) • विद्या बालन (२०१३) • दीपिका पडुकोण (२०१४) • कंगना राणावत (२०१५) • दीपिका पडुकोण (२०१६) • आलिया भट्ट (२०१७)\nइ.स. १९६७ मधील जन्म\nफेमिना मिस इंडिया विजेत्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=22", "date_download": "2018-10-19T00:35:49Z", "digest": "sha1:UTV4T62YNE47GQOO6O4X2DDOCTMWXTF4", "length": 7812, "nlines": 149, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदत हवी आहे\n१ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'चे संकेतस्थळ २००८ सालच्या महाराष्ट्रदिनी सुरू झाले.\nमहाबँक पुरस्कार वितरण समारंभ २००९\nवैदिक ऋचांचे रसग्रहण (मण्डूकसूक्त ७:१०३)\nउपक्रमावर \"आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले\" या मालिकेत सध्या ऋग्वेदाबद्दल चर्चा चालू आहे. त्यात ऋग्वेदाबद्दल भारावून टाकणारे साहित्य अशा प्रकारचा उल्लेख आला आहे.\nमित्रहो, महिन्यापूर्वी \"महाजालीय शारदीय अंक\" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं.\nमराठी वर्णमालेसंबंधी शासनाचे धोरण\nमराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन \nसंबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथे आहे...\nआज http://www.misalpav.com/node/10423 हे वाचले आणि सामान्यामधल्या असामान्यत्वाचे दर्शन झाले. आपल्या मुलीवर 'इदम् न मम' चा संस्कार करणारी ती माउली धन्य होय. असे आदर्श प्रसारमाध्यमांनी आपल्या समोर ठळकपणे आणायला हवे.\nपद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार\nखालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्‍या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.\nदासबोध : स्वाध्यायाद्वारे अभ्यासाची संधी\nसंकेतस्थळांची नैतिक आणि सामाजिक जवाबदारी\nगेल्या काही दिवसात संकेतस्थळांवरील लेखन पाहिले असता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे संकेतस्थळांवरून होणारे अनुचित लेखन आणि त्याचा जनमानसावर होणार परिणाम. मतमतांतरे ही चालायचीच.\nइंग्रजी पुस्तके - माहिती हवी आहे\nतुमच्या वाचनात आलेल्या, तुम्हाला माहित असलेल्या, चांगल्या, वाचनीय, देशी, विदेशी आणि कोणत्याही विषयाशी(इतिहास, अर्थ, प्रवास वर्णन, कादंबरी इ.इ.) संबधित इंग्रजी पुस्तकांबद्दल माहिती हवी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/09/", "date_download": "2018-10-18T23:57:32Z", "digest": "sha1:G34RBKYCUF5KUH3NNPLBK4HKZAOIUJ53", "length": 9376, "nlines": 188, "source_domain": "kayvatelte.com", "title": "September | 2009 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nक्रेडीट कार्ड वाली कन्या….\nआजच भुंगाच्या ब्लॉग वर क्रेडिट कार्डवाल्या कन्येची पोस्ट वाचली. एक जुनी गम्मत आठवली. एक दिवस माझा मुड खूप खराब होता. सकाळपासून कस्टमर्स सारखे कम्प्लेंट्स करित होते. काही ना कांही इशू होतेच रिझॉल्व न होणारे. नुसता वैताग आला होता. असं होतं … Continue reading →\nतुम्ही विमानात किती सेफ आहात\nपरवाच एक बातमी वाचली, म्हणे १०० टक्के वैमानिकांची उड्डाणा नंतर अल्कोहोल साठी ब्रिथ ऍनॅलायझर टेस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. ही बातमी वाचली , आणि काळजात एकदम चर्र्र्र झालं. म्हणजे याचा अर्थ आज पर्यंत १०० टक्के वैमानिकांची तपासणी होत नव्हती असा होतो. … Continue reading →\n.. याच ठिकाणा पासून मिलिटन्सी सुरु झाली होती. बारामुल्ला.. दोन्ही बाजुला अर्धवट जळलेली काश्मिरी पंडितांची घरं दिसत होती. टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता, सर इसी जगहसे टेररिझम शुरु हुवा था. साथ साथ रहने वाले हजारो काश्मिरी पंडीतोंकॊ उनके पडोसियोने मार डाला, … Continue reading →\nशशी थरुर शशी थरुरच्या नावाने सारखा काहितरी इशु करायची सवयच लागलेली आहे मिडीयाला. त्या कॅटल क्लास च्या कॉमेंट मुळे मला पण थोडा राग आलाच होता, पण नंतर वाटलं, इन द लाइटर व्हेन जेंव्हा बघितलं , आणि ते वाक्य जेंव्हा वाचलं … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5735-bigg-boss-day-57-open-nominations-to-be-held-today", "date_download": "2018-10-19T00:26:33Z", "digest": "sha1:BPPF6P2DENMFULWJ3PWRHYQOEIAGCHHG", "length": 10512, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस च्या घरामधील ५७ वा दिवस - तोंडाला काळे फासून पार पडणार नॉमिनेशन प्रक्रिया ! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील ५७ वा दिवस - तोंडाला काळे फासून पार पडणार नॉमिनेशन प्रक्रिया \nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल त्यागराज खाडिलकर घराबाहेर पडले. भूषण, रेशम आणि त्यागराज डेंजर झोन मध्ये होते ज्यामध्ये त्यागराज यांना कमी मत मिळाले त्यामुळे ते घराबाहेर गेले. घरातून बाहेर गेल्यावर त्यागराज यांनी घरच्यांना काही गैरसमज असतील ते घरच्यांनी मनामध्ये ठेऊ नका असे देखील सांगितले. आता नवीन आठवडा सुरु झाला आहे बिग बॉस नक्कीच बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना साप्ताहिक कार्य, कॅप्टनसीचे कार्य, आणि बरेच नवे टास्क मिळणार आहेत. तेंव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार कोण बनणार नवा कॅप्टन कोण बनणार नवा कॅप्टन कोण कोणाला नॉमिनेट करणार कोण कोणाला नॉमिनेट करणार हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nआज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. आजची नॉमिनेशन प्रक्रिया सर्व सदस्यांसमोर पार पडणार आहे असे बिग बॉस घोषित करणार आहेत. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पाडली जाणार आहे असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले.\nया नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे त्याच्या चेहऱ्याला शाहीची पावडर फासणे अनिवार्य असणार आहे तेंव्हा कोण कोणाला नॉमिनेट करणार कोण घराबाहेर जाणार हे बघणे रंजक असणार आहे.\nतेंव्हा हे सगळे हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस च्या घरामधील ५७ वा दिवस - तोंडाला काळे फासून पार पडणार नॉमिनेशन प्रक्रिया \n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-10-19T00:01:47Z", "digest": "sha1:BUARDU3TIKRWFXWY4LYB6DMLVHEJCYPV", "length": 5435, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १६६० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १६६० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६३० चे १६४० चे १६५० चे १६६० चे १६७० चे १६८० चे १६९० चे\nवर्षे: १६६० १६६१ १६६२ १६६३ १६६४\n१६६५ १६६६ १६६७ १६६८ १६६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इ.स. १६६०‎ (२ क, २ प)\n► इ.स. १६६१‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६६३‎ (१ प)\n► इ.स. १६६४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६६५‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६६६‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६६७‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६६८‎ (१ क, १ प)\n► इ.स. १६६९‎ (३ क, १ प)\n► इ.स.च्या १६६० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे १६६० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६६० चे दशक\nइ.स.चे १७ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58130", "date_download": "2018-10-19T01:17:59Z", "digest": "sha1:GZMWQOI7KTUKTH3HPJT6YINR3P7R63PW", "length": 8186, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खादाड बडबडगीते | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /परागकण यांचे रंगीबेरंगी पान /खादाड बडबडगीते\nपापडी चुरमुरे कुरकुरीत लागले\nमिरची अन कांदा चरचरित लागले\nचिंचेची चटणी आंबट गोड\nशेव फरसाण कैरीची फोड\nसगळ्याची मिळून केली भेळ\nअसा आमचा भातुकलीचा खेळ\nश्रीखंड खाऊ गप गप\nढेकर देऊ अsब अssब\nपरागकण यांचे रंगीबेरंगी पान\nएक होत्या आजीबाई त्यांना\nआजीचा स्वयंपाक फारच गोडं\nएक होती ईडली ती खुप खुप\nती खुप खुप चिडली\nसांबार होते गरम गरम\nईडली झाली नरम नरम\nचमच्याने पाहिले इकडे तिकडे\nईडलीचे केले तुकडे तुकडे\nईडली झाली होती मस्त\nआम्ही मुलांनी केली फस्त\nवडे-घारगे, केशरी भात, भाज्या\nखिरी गोड लाडु, भजी वा करंज्या\nतसे तुप ताजे पुरी वा गव्हाची\nमुलां हौस वाटे अश्या भोजनाची\nहे श्लोकाच्या चालीवर म्हणावे.\nमिरची कैरी कोथिंबीर आलं त्या\nमिरची कैरी कोथिंबीर आलं\nत्या चौघांचं भांडण झालं\nआई आली पदर खोचून\nमाझ्याशिवाय चव येणार कशी\nअरुण कुमार गोरे खातो कच्ची\nसो सो सुटले वारे\nअरुण मला दे रे,\nअरुण मला दे रे (हे अ‍ॅक्टिंग सकट बरं का \nमी नाही देत जा रे\nटिपू टिपू छू रे\nपराग, वरची खादाड बडबडगीते तू\nपराग, वरची खादाड बडबडगीते तू लिहिली आहेस का\nछान ... नवीन अ‍ॅडिशन्स \nछान ... नवीन अ‍ॅडिशन्स \nगजा: हो लेकीच्या मदतीने.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-govt-to-bring-bill-to-legalise-bullock-cart-race-257670.html", "date_download": "2018-10-19T00:34:28Z", "digest": "sha1:SK4MUX5NUWB5AQQGMWVMH4NYX7R62GR5", "length": 18782, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकार आज विधेयक विधानसभेत मांडणार", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nबैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकार आज विधेयक विधानसभेत मांडणार\nबैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबतचं विधेयक आज मांडलं जाणार आहे.\nरोहिदास गाडगे सह, गोविंद वाकडे, राजगुरुनगर\n06 एप्रिल : बैलगाडा शर्यती बंद असल्यानं सुने सुने पडलेले घाट,मैदानं आता पुन्हा असे दुमदुमणार आहेत. कारण बैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबतचं विधेयक आज मांडलं जाणार आहे.\nराज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागला आहे. या मागणीसोबतच राज्यात बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी या मागणीने जोर धरला होता. तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी मिळाल्यानंतर राज्यातल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीला बळ आलं होतं. या मागणीचा विचार करून सरकारने मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्यामुळे आज विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर बैलगाडा शर्यतीच्या मंजूरीचं विधेयक मांडण्यात येणाराय. त्यानंतर आजच हे विधेयक विधान परिषदेतही मांडलं जाणयाची शक्यता आहे.\nराज्यात बंदी घालण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी राज्यसरकार कडून नवीन कायदा केला जाणार आहे. त्यामुळे बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांमध्येमध्ये उत्साह दिसतोय. मात्र मागील 6 वर्षापासून बंद असलेल्या बैलगाडा शर्यतीमूळे, ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक अंगावर बराच परिणाम झाला आहे.\nबैलगाडा शर्यतीबाबतची घोषणा होताच शर्यतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बाजारपेठा आत्तापासूनच अशा बहरू लागल्या आहेत. बैलांच्या खरेदी विक्रीतही कमालीची तेजी आली आहे. शर्यातींमुळे ग्रामीण भागातल्या यात्रा आणि त्यावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आणि रोजगारही आता सुरु होतील, या आशेनं बैलगाडा मालक शेतकर्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.\nएक नजर टाकुया बैलगाडा बंदी च्या प्रवासावर\n- सप्टेंबर 2012 ला प्राणी कल्याण कायदा समितीकडून बैलगाडा शर्यतींवर बंदी का घालण्यात येऊ नये\n- राज्य सरकारने शर्यतीवर बंदीचा अध्यादेश काढला\n- मात्र त्या अध्यादेशाला विधी आणि न्याय विभागाची मान्यता नव्हती, असा बैलगाडा मालकांचा दावा\nबैलगाडा मालकांची न्यायालयीन लढ्याला सुरुवात\n-26 नोव्हेंबर 2012 -उच्च न्यायालयाने प्राणी कल्याण कायदा समितीच्या बाबी लक्षात घेत बंदी कायम ठेवली\n-डिसेंबर 2012 -बैलगाडा मालकांची उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव\n-11 फेब्रुवारी 2013 -सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या बैलगाडा शर्यतींवरच्या बंदीच्या निर्णयाला स्थगिती\n-15 फेब्रुवारी 2013 -नियम आणि अटींवर राज्यात बैलगाडा शर्यती सुरू\n-2013 ते 2014 दरम्यान बैलगाडा शर्यतींमध्ये अनेक अटी आणि नियमांचं उल्लंघन झाल्याचं प्राणी मित्रांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं\n-प्राणी मित्रांच्या तक्रारीची दखल घेत सुप्रीम कोर्टाने बंदी पुन्हा कायम केली\n- जानेवारी 2017 -बंदीनंतर 3 वर्षांनी तामिळनाडूमध्ये जलीकट्टू सुरू करण्यासाठी मोठा उद्रेक\n-राज्यांना नवा कायदा करण्यासंदर्भात सूचना\n- कायद्यासाठी 'पेटा'चा आधार घेण्याची सूचना\n-तामिळनाडूमध्ये जलिकट्टूसाठी कायदा करण्यात आला\n- तामिळनाडू सरकारनं कायदा करून जलिकट्टूसाठी केंद्राकडे परवानगी मागितली\n- त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विधेयक आणलं जाणार\nपण नवीन कायद्यानुसार राज्यात सुरु होणाऱ्या बैलगाडा शर्यतींवर पुन्हा नियम आणि अटी लादल्या जातील. या नियमांचं उल्लंघन केलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. 3 ते 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही असेल. या नियमांच्या चौकटीत राहूनही बैलगाडा शर्यतींचा नाद घुमेल यातच बळीराजाला आनंद आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58286", "date_download": "2018-10-19T01:35:36Z", "digest": "sha1:JE4XIP6MGEAXAZQV66EVUXQOBC2YU2FA", "length": 26993, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुम्ही कोणाचे \"जबरा फॅन\" आहात का :-) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुम्ही कोणाचे \"जबरा फॅन\" आहात का :-)\nतुम्ही कोणाचे \"जबरा फॅन\" आहात का :-)\nफॉल्लो करू ट्विटरपे, टॅग् करू फेसबूक पे, तेरे क्विझ मे गूग्गल को बीट कर दिया..\nमिर्रर मे तू दिखता है, नींद मे तू टिकता है, तेरे मॅडनेस ने मुझे धीट कर दिया..\nतू है सोडे की बॉटल, मे हू बंटा तेरा..\nमै तो हॅन्डल करू,\nमेरे दिल के मोबाईल का तू\nमै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..\nमै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..\nतुझे देखते ही दिल मे ढॅनग टडॅनग हो गया..\nनाही नाही... ही फॅन या शाहरूखच्या आगामी चित्रपटाची जाहीरात नाही. ती करायची गरजही नाही. त्या \"फॅनची हवा\" अगोदरच सगळीकडे झाली आहे. एवढेच नव्हे तर \"चला हवा येऊ द्या\" मध्येही लवकरच ही हवा बघायला मिळणार आहे.. तर हा धागा ना त्या पिक्चरवर आहे, ना या गाण्यावर आहे. ना हा शाहरूखवर लिहिलेला लेख आहे.. धाग्याचा विषय तोच आहे जो शीर्षकात लिहिला आहे. तुम्ही कोणाचे 'जबरा फॅन' आहात का.. असालच.. मग शेअर करा की राव..\nपण मला हा धागा सुचायला मात्र फॅन चित्रपट आणि त्यातले वरचे गाणेच जबाबदार आहे. कसले जबरा गाणे आहे राव. उगाच नाही त्याला फॅन एंथम घोषित केलेय. जेव्हापासून ऐकलेय तेच ऐकतोय आणि तेच गातोय.. नव्हे त्याच्यावरच नाचतोय.. खुद्द शाहरूख देखील कसला जबरा नाचलाय त्यावर. ते पाहताना आणि हे गाणे ऐकताना आपण शाहरूखचे फॅन असल्याचा पुरेपूर फील येतोय. गेले काही दिवस मी तो घेतोय.\nहेडफोन शक्यतो मी वापरत नाही पण हे गाणे ऐकण्यासाठी म्हणून मुद्दाम जवळ बाळगायला सुरुवात केलीय. ऐकताना अगदी ट्रेनमध्येही बसल्या जागी माझी मुंडी हलायला लागते. उठून सीटवर उभे राहत नाचत नाही हेच सहप्रवाश्यांचे नशीब. पण आज तर कहर झाला. रस्ता क्रॉस करताना काय कसा माहीत तोल सुटलाच. सिग्नलला लागलेल्या गाड्यांचा पुरता टाईमपास झाला असणार. मलाही हे तेव्हा समजले जेव्हा क्रॉस केल्यावर मागाहून येणार्या मित्राने मला गाठून विचारले, \"काय रुनम्या ठिक आहेस ना.. कुठल्या डान्स कॉम्पिटीशनमध्ये भाग घेत आहेस का.. रोड क्रॉस करताना नाचतोयस काय.. आणि ते पण असा.....\"\nआता हे असा म्हणजे कसा ते त्यालाच माहीत.. आपल्याला काय.. आपण तर शाहरूखचा जबरा फॅन आहे आणि हे सांगायला आपल्याला जराही लाज वाटत नाही.. तुम्हीही कोणाचे जबरा फॅन असाल तर न लाजता जरूर सांगा.. मला तर प्रतिसादांत अजून बरेच काही लिहायचे आहे पण तुर्तास मोबाईलवर असल्याने लेखनसीमा\nमला शाखा च्या फॅन पेक्षा एक\nमला शाखा च्या फॅन पेक्षा एक 'रईस' म्हणून जाहिरात येत होती ती जास्त इंटरेस्टिंग वाटत होती. तो कधी येत आहे माहीत आहे का\nऋन्मेष - बाय द वे तो एक 'फ्रेण्ड्स' नावाचा मराठी चित्रपट पाहा. तुला बहुधा स्वजो च्या प्रत्येक सीन करता एक धागा काढावासा वाटेल\nअखिल भारतीय बलात्कारपटू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. रणजीत यांचा मी जबरा फॅन आहे. संघटनेचे महासचिव असलेले शक्तीकपूर, गुलशन ग्रोव्हर यांच्याबद्दलही नितांत आदर आहे. पण अध्यक्ष ते अध्यक्षच \nयाचबरोबर पाटीलसाहब हमेशा कहा करते थे वाल्या लायन उर्फ अजित यांचाही मी पंखा आहे.\nएक भिवई वर करून अदमास घेणारे के एन सिंग यांचाही जबरा फॅन आहे.\nआपल्या मर्यादेत कमीनापण करणा-या पण कमीनेपणाचे इरादे बुलंद असलेल्या प्रेमचोप्रा साहेबांचा पण मी पंखा आहे.\nएकेक अशी महान रत्नं आपल्याला सिनेसृष्टीने दिलीत. हे नसते तर नायकाला महान कुणी केलं असतं आपल्याकडे वाईटपण घ्यावं आणि चांगलं ते दुस-यावर लुटावं हा गुण आपणास वरील विभूतींकडून शिकावयास मिळतो.\nमराठीमधे रणजीत यांना तोडीस तोड राजशेखर यांना मान द्यावा लागेल.\nमाझं जरा अधिक 'हास्यास्पद'\nमाझं जरा अधिक 'हास्यास्पद' आहे. दामुअण्णा मालवणकर, लॉरेल अँड हार्डी, जॉनी वॉकर, मेहमूद ... आणि सध्यां भाऊ कदम \nभाऊ, भाऊ कदम आपला पण सध्या\nभाऊ, भाऊ कदम आपला पण सध्या फेवरिट. \"हवा\" मधे तो नुसता आला तरी हसू येते. मात्र त्याला स्त्रियांचे रोल दिलेले आवडत नाहीत.\nसिनेमे खुप कमी बघत असल्यामुळे\nसिनेमे खुप कमी बघत असल्यामुळे सिनेसृष्टीत कोणाचीच पंखा नाही पण पत्रकार दिलिप मंडलची पंखा आहे.\nndtv न्युज वरिल रविश कुमारची पण पंखा आहे.\nजबरा फॅन म्हणले तर फ़क्त आमचे\nजबरा फॅन म्हणले तर फ़क्त आमचे गुरु परमपुज्य १२००१ ब्रिटिश स्पेशल एयरबोर्न सर्विसेजचे मुकुटमणी अन विलक्षण सकारात्मक उर्जेने पुर्ण अश्या श्री. एडवर्ड माइकल्स \"बेयर\" ग्रिल्स भगवान ह्यांचा मी फॅन आहे वाटेत येईल ते कापून खाऊ हा बाणा अन सर्वात भयानक परिस्थिती मधुन दिव्य प्रकारे बाहेर पड़ताना सुद्धा आमचे गुर्जी कायम हसतमुख असतात ह्याचे विशेष कौतिक वाटते वाटेत येईल ते कापून खाऊ हा बाणा अन सर्वात भयानक परिस्थिती मधुन दिव्य प्रकारे बाहेर पड़ताना सुद्धा आमचे गुर्जी कायम हसतमुख असतात ह्याचे विशेष कौतिक वाटते आयुष्यात एकदा तरी गुर्जीना भेटायची आत्यंतिक आस आहे आम्हाला तर.\nआपलं असं कै पक्क नै ब्वा.\nआपलं असं कै पक्क नै ब्वा. म्हणजे शिकत असतांना मैने प्यार किया चित्रपट पाहिला. अन ती भाग्यश्री आवडायला लागली. पुढे दिल मधील माधुरी दिक्षीत आवडायला लागली. पुढे वयोमानाप्रमाने काहीही आवडायला लागलं. एक अशी आवड नै राहीली. आत्ता सकाळपासून विनाकारण शषीकपूर आणि शबाना आझमीचं हे गाणं पाहतोय. दोघेही गाण्यात पाहतांना उगाच भारी वगैरे वाटतं आहे.\n(टीप : गाणं फक्त प्रौढांसाठी आहे, लहान मुलांनी लिंकवर क्लिक करु नये असे वाटतं. )\nनाही, कोणाचे फॅन होणे मला\nनाही, कोणाचे फॅन होणे मला आवडत नाही.\nशास्त्रीय संगीतातले काही एक\nशास्त्रीय संगीतातले काही एक कळत नाही, पण या गाण्याचा जबरा फॅन आहे.\nखेळ: सचिन, धोनी. सिनेमा:\nखेळ- साबा करीम गाणे- शब्बीर\nगाणे- शब्बीर कुमार, मो. अजीज\nअभिनय- कमल सदाना, चाैधरी(नाव विसरलो), पैलवान चोप्रा इ.इ.\nबाकीचं जसं आठवेल तसं लिहीन......\nमी ज्याचा जबरा फॅन आहे\nमी ज्याचा जबरा फॅन आहे त्याबद्दल :\nओम भगभुगे भग्नी भागोदरी ओम फट स्वाहा\nसिंगिंग, अ‍ॅक्टिंग सबकुछ करेगा अपना तारीक शहा \nपण सध्या 'फॅन' वर बंदि\nपण सध्या 'फॅन' वर बंदि घालायची मागणी\nराखी सावंत नामक महान अभिनेत्रीने केली आहे ना.\nशब्द जबरी असा आहे ना.\nशब्द जबरी असा आहे ना.\nफॅनवर राखीची बंदी.. आता हा काय नवीन स्टंट\nफारेण्ड रईसला वेळ आहे. मागे कुठेतरी वाचलेले की रईस ईदला रीलीज करायचा आहे तर सलमानचा सुलतान आपली ईद त्याला देणार का.. तर तेव्हा किंवा दिवाळीत येईलच.. ईंटरेस्टींग आहे खरे तो सुद्धा.. बनिये का दिमाग और मियाभाईकी डेअरींग.. समोरून नवाझुद्दीन सिद्दीकीलाही तगडा रोल असेल तर दोघांची जुगलबंदी बघायला मजा येईल.\nफॅन कधीच कोणाचा/ची नाही.बरेचजण/णी तेवढ्यापुरते आवडले होते/त्या,इतकेच.\nमला खूप नट नट्या आवडत\nमला खूप नट नट्या आवडत असतानाही मी कोणाचीही अशीजबरी फॅन बनु शकले नाही याचे मला कायम वैषम्य वाटत आलेय.\nहम हमारैच फ्यान हय\nहम हमारैच फ्यान हय\nजबराचे हेडसेट खरंच खूप मस्त\nजबराचे हेडसेट खरंच खूप मस्त आहेत.\nमला खूप नट नट्या आवडत असतानाही मी कोणाचीही अशी जबरी फॅन बनु शकले नाही याचे मला कायम वैषम्य वाटत आलेय.\nसाधनाजी वैषम्य वाटून घेऊ नका. जबरा फॅन हे प्रकरण फार च कमी आढळते.\nकिंबहुना कोणाचे तरी फॅन असणे हे देखील सर्वांच्या नशिबी असतेच असे नाही.\nअश्या लोकांना मग जबरा फॅन लोकांची मानसिकता समजणे कठीण जाते. कोण एखाद्याचा ईतका कसा फॅन बनू शकतो हे पचनीच पडत नाही. यावरच फॅन चित्रपटात प्रोमोमध्ये डायलॉग आहे.\nहम हमारैच फ्यान हय\nमेरा तो मानना है जो इन्सान खुदसे प्यार नही करता वो किसी और से प्यार कर ही नही सकता. अगर तुम्हे किसी का तहे दिल से फॅन होना है तो तुम्हे पहले खुदका फॅन होना जरूरी है. उसके बाद ही वो भरोसा आता है के मै जिसका फॅन हू वो कोई मामुली इन्सान हो ही नही सकता\nलोल नंदिनी . ऋन्मेष - ती\nलोल नंदिनी :). ऋन्मेष - ती याबद्दल बोलत आहे.\nपहिले नाव शाहरु़ख खानचेच\nफक्त आजकाल त्याचे मूव्हीज जरा घसरत चालले आहेत...त्यामुळे रीपीट रन ओफ स्वदेस, वीर झारा वगैरे चालू आहे...:)\nवॉव.. खरेच जबरा.. शाहरूख हे\nशाहरूख हे नाव एक ब्रांड आहे माहीत होते पण त्याच्या गाण्याचे बोलही ब्रांड आहेत\nमाऊ, हो खरेय ते.. पण त्याचे\nमाऊ, हो खरेय ते.. पण त्याचे जुने पिक्चर बघण्यातही एक मजा असते.. मागच्याच आठवड्यात मी रात्री 1 ते 5 स्वदेश पाहिला..\nबाकी फॅन आणि रईस हे दोघे किंवा दोघांपैकी एक तरी हा दुष्काळ नक्की संपवेल. चित्रपटही चांगला निघेल आणि आपला हक्काचा फिल्लमफेअर एवॉर्ड सुद्धा तो घेऊन जाईल\nरईस ची वाट बघुया आता\nबाकी मी मराठी चित्रपटांची, पुस्तकांची आणि मायबोलीचीही जबरा फॅन आहे...:)\nकाही ईतर क्षेत्रातील -\nबॉलीवूड हिरोईन - आवडत्या बरेच आहेत. प्रियांका चोप्रा, दिपिका पदुकोन आणि कतरीना कैफ या टॉप तीन. पण फॅन म्हणता येणार नाही.\nमराठी हिरो - स्वप्निल जोशी. हो याचा फॅन आहे. पण अप्रत्यक्ष फॅन म्हणू शकतो. कारण शाहरूखचा फॅन आहे म्हणून याचा फॅन आहे. हा मला मराठीतील शाहरूख वाटतो\nमराठी हिरॉईन - सई ताम्हाणकर. अर्थातच. दुसरी कुठली मराठी हिरोईन दूर दूर पर्यण्त नाही.\nसिंगर - सोनू निगम आणि आतिफ अस्लम.. दोघांचा ईक्वली\nक्रिकेट - सौरव गांगुली उर्फ दादा. दुसरे कुठलेही नाव ही जागा घेऊ शकत नाही. खुद्द सचिनही नाही. त्याची जागा देव्हार्यात सेपरेट आहे.\nईतर क्रिडाप्रकार - सानिया मिर्झा. एकेकाळी होतो. हिच्या खेळापासून स्टाईलचा आणि ईतरही कैक गोष्टींचा.\nराजकारण - बाळासाहेब ठाकरे. बाकी राजकारण गेले चुलीत. पण भाषण ठोकावे तर बाळासाहेबांनीच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T00:16:55Z", "digest": "sha1:CNHNQS22EP2CBQNS7ZNJ3E3UZ66JDGU4", "length": 4208, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेपाळचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार १६ डिसेंबर १९६२\nनेपाळचा ध्वज (नेपाळी:नेपालको झण्डा) हा जगातील एकमेव आयताकृती किंवा चौरसाकृती नसलेला ध्वज आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/world/news/model-dies-during-photoshoot", "date_download": "2018-10-19T01:28:34Z", "digest": "sha1:NVXNFFIPEJ7O5ITUONUQC54T56U7UJHX", "length": 5154, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "रेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले !ANN News", "raw_content": "\nरेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले \nरेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले \nटेक्सास: अमेरिकेतील टेक्सास येथील नेवासोटा स्थानकात एक १९ वर्षीय महिला स्वतःचे फोटो काढत असताना तिला एका ट्रेनने उडवल्याची घटना घडली आहे. फ्रेझोनिया थॉम्पसन असे ह्या मॉडेलचे नाव असून ती १९ वर्षाची होती.\nस्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी फ्रेझानिया गरोदर होती. एका ट्रेनमधून उतरुन ती रेल्वे ट्रॅकवर फोटो काढत होती. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रेनने तिला उडवलं.रेल्वे ट्रॅकवरील तिचा शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nज्या ट्रेनने फ्रेझानियाला उडवलं, त्या ट्रेनची कंपनी, युनियन पॅसिफिकचे प्रवक्ते जेफ डी ग्राफ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट सुरु असल्याचं आम्ही पाहिलं नाही. मात्र ट्रेन जवळ आल्यावर चालकांच्या टीमने फोटोग्राफर आणि इतरांना ट्रॅकवर पाहिलं. त्यांना अलर्ट करण्यात आलं. तसंच ट्रेन थांबवण्याचाही प्रयत्न केला.”\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82/", "date_download": "2018-10-19T00:51:24Z", "digest": "sha1:M3YATK4Y4TVCI3UXRGN253HDWB6YXYBK", "length": 8094, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय पुरुष व महिला तिरंदाजी संघ अंतिम फेरीत, 2 पदक निश्‍चीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय पुरुष व महिला तिरंदाजी संघ अंतिम फेरीत, 2 पदक निश्‍चीत\nजकार्ता: भारताच्या महिला व पुरुष तिरंदाजांनी कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिलांनी उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंना कडवी टक्कर दिली. ज्योती वेन्नम, मुस्कान किरार आणि मधुमिता कुमारी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 225-222 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे.\nभारताच्या पुरुष तिरंदाजांनी कम्पाऊंड गटाच्या सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी चायनीज तैपेईचे आव्हान 230-227 असे मोडून काढले. रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांचा भारतीय संघात समावेश आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपाइन्सचा 227-226 अशा अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता. आता भारतीय संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना कोरियाच्या संघासोबत होणार आहे.\nआशियाई स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना केवळ एकच सुवर्णपदक पटकावता आलेले आहे, तर देशाच्या नावावर दोन रौप्य व पाच कांस्यपदकं आहेत. 2014च्या इंचॉंन आशियाई स्पर्धेत पुरुष कम्पाऊंड संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्या संघात रजत चौहान, संदीप कुमार आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश होता. त्रिशा देब, पुर्वषा शेंडे व ज्योती वेन्नम यांचा समावेश असलेल्या महिला संघाला 2014च्या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुंबईत 50 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nNext articleअमरनाथ यात्रेची सांगता\nPak vs Aus Test : पाकिस्तानचा दुसरा डाव 9 बाद 400 धावांवर घोषित\nवेस्टइंडिज संघाला धक्का, सलामीवीर लेविसने एकदिवसीय व टी20 मालिकेतून घेतली माघार\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nबीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली; पण ठेवली ‘एक’ अट\nपाकिस्तानी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ‘या’ प्रकरणी दिली कबुली\nपुणेरी पलटण पूर्णपणे तयार, आपल्या शहरातील मैदानावर #पडेंगे भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/02/04/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-19T00:14:03Z", "digest": "sha1:ODQTEU3PV5I5YD5QHF5CAG6PVXCMKJRO", "length": 30825, "nlines": 373, "source_domain": "kayvatelte.com", "title": "उल्लेखनीय… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← नौकरी मधे काय मिळवलं \nथोडी पाय टेकवायला जागा आणि हात धरायला बार असेल तर ... बरं वाटतं.\nसायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो- जर चांगला मोकळा रस्ता असेल आणि जड वाहनांची भिती नसेल तर.आजकाल तर अगदी १६ वर्षाचा मुलगा झाला की मोटरबाइक चालवणं सुरु करतो.हल्ली पालकांची क्रय शक्ती वाढल्यामुळे मुलांचे असे लाड पुरवणे अगदी कॉमन झालेलं आहे. मुल १६ चं झालं, की लगेच बाइक किंवा स्कुटीची किल्ली हातात दिली जाते. क्लासेस, कॉलेज वगैरे जर ५-६ किमी अंतरावर असेल तर सायकल ने सहज जाता येऊ शकते. असो..\nमला वाट्त की हेच कारण असावं की आजकालची मुलं थोडी जास्त हेल्दी दिसतात- ओव्हर वेट म्हंटलं तर वाईट वाटेल म्हणून हेल्दी शब्द वापरलाय. थोड्या प्रमाणात याला पालक पण जबाबदार आहेत. आपल्या मुलांनी सायकल चालवली तर ते त्यांना कमीपणाचं वाटते, तसेच कॉलेजमधली इतर मुलं जर बाइक आणत असतील तर मग आपण सायकल कशी चालवायची जर आपण सायकल नेली तर आपण ऑड मॅन आउट होऊ अशी भिती पण असते मुलांना.\nसायकल साठी स्पेशल लेन\nसायकल्स …अगदी कुल सायकल्स चांगल्या ७-८ हजाराच्या अव्हेलेबल आहेत भारतामधे. अनिकेतच्या ब्लॉग वर बघा बरीच माहिती मिळेल. सायकलींग चे फायदे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. असंच वाचतांना एक लेख वाचण्यात आला , त्यात त्याने काही युरोपियन देशात आणि अमेरिकेतील काही राज्यात सायकल स्वारांसाठी वेगळॆ लेन सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती दिलेली होती. सायकल चालकांना मुख्य भिती असते ती कारची आणि जड वाहनांची .सेपरेट लेन मुळे रस्त्यावरून अपघाताची भिती न बाळगता सायकल चालवता येऊ शकते. सायकल चालवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे नक्कीच वाखाणण्यासारखे आहे.\nजेंव्हा एखाद्या सिग्नलला उभं रहाण्याची वेळ येते तेंव्हा थोडं त्रासदायकच होतं. वाकडं होऊन एका पायावर जोर देऊन उभं रहावं लागतं. याच कारणासाठी डेन्मार्क मधे खास सायकल स्वारांना थॊडी विश्रांती मिळावी म्हणून रस्त्याच्या बाजुला स्टॅंड्स उभे केले आहेत. त्यावर पाय ठेऊन सायकल स्वार कम्फर्टेबली उभा राहू शकतो. त्याच सोबत धरुन उभं रहायला एक बार पण दिलेला आहे- एक लहानशी पाटी पण लक्ष वेधून घेते.. तुम्ही सायकल चालवल्या बद्दल तुमचे आभार.. खूप छान वाटलं वाचल्यावर म्हणून इथे शेअर करायला पोस्ट करतोय… जेंव्हा आपण पर्यावरणाची काळजी करतो तेंव्हा केवळ विज, पाणी आणि प्लास्टीकचाच विचार न करता इतरही गोष्टींचा विचार करायला हवा 🙂 त्यातलीच एक म्हणजे पेट्रोल बचत…\n← नौकरी मधे काय मिळवलं \nही स्टॅन्डचई सुविधा छानच वाटतेय. आपल्याकडेही असं काहीतरी करायला हवं. नेमकं अशाच गोष्टींचं आपल्याकडे अनुकरण होत नाही. युरोप अमेरिकेत सायकलस्वार कसले स्टायलिश दिसतात. व्यायाम, वाहतुकीच्या खर्चात कपात, कमी प्रदुषण इतके गुण असणा-या सायकलस्वारीला कमी दर्जाचं मानण्याचं काहीच कारण नाही. नटरंगच्या अतुल कुलकर्णीनेसुद्धा वाढवलेलं वजन कमी करून स्लिम होण्यासाठी सायकल चालवली होती म्हणे. निदान या गोष्टीचं तरी अनुकरण व्हावं.\nआपल्याकडे असं करणं कठीण नाही.फक्त मुंबईला शक्य होणार नाही. इथे तर लोकांना चालायला पण जागा नसते. सगळे फुटपाथ भाजीवाल्यांना आंदण दिलेले आहेत..सायकलिंग एक मस्त अनुभव आहे.\nजर्मनीमध्ये खूप प्रोत्साहन आहे सायकल चालवण्याला. सायकलसाठी वेगळ्या लेन आहेत, खास रूट आहेत – कधी कधी सायकलने अंतर गाडीच्या निम्म्याएवढं कमी होतं लोकल ट्रेन आणि लांबच्या गाड्यांमधून सायकली नेण्याची व्यवस्था असते. बहुसंख्य स्टेशनवर सायकली भाड्याने मिळतात. आमच्या ऑफिसमध्ये एक सहकारी होता … तो बहुतेक शुक्रवारी ट्रेनमधून सायकल घेऊन ऑफिसला यायचा, आणि जाताना १२० किमी – typo नाही – एकशे वीस किलोमीटर सायकलवर जायचा दोन अडीच तासात\nखुप छान सोय आहे ही.. आपल्या कडे सायकल चालवणं डाउन मार्केट समजलं जातं..जितके लोकं सायकलैंग करतात त्यांची पोटं सपाट असतात.सुंदर व्यायाम आहे..\nआणि १२० किमी.. म्हणजे ग्रेटच.. फक्त चांगली सायकल हवी..\n मी नाही वाचलेलं..तु सोडलं का आता सायकलींग मग\nहो, मी पण आता सायक घेणार आहे, बायको सारखी म्हणते वजन कमी करा म्हणुन.\nत्यामुळे आजकाल मला जातो तिथे सायकलीच दिसु लागले.\nआतातर तुमच्या ब्लागवरही सायकल\nहे देवा, माझं काही खरं नाही, सायकल घ्याविच लागेल बहुतेक\nघरोघरी मातीच्याच चुली.. अहो दुर्लक्ष करायचं.. मी बरेच दिवस फिरायला जायचो आता मध्यंतरी खुप टुर झाल्यामुळॆ बंद पडलंय..पुन्हा सुरु करायचंय\nमला सुद्धा सायकल आवडते, पण आपल्याकडचे रस्ते त्याला अनुकुल नाहीत.\nसिग्नल जवळचे स्टॅंड्स, कल्पना छान आहे…\nजवळपास फिरायला आपण कार काढतो.. ते बंद करुन सायकलींग करावं. मी घेतोय विकत एक सायकल..\nमी १०वी पर्यंत सायकल चालवली. नंतर मात्र बंद झाली. ठाण्यात पासपोर्ट ऑफिस जवळ सायकल लेन सुरू झाली होती मात्र काही दिवसात तिच्यावर फेरीवाल्यान्नी कब्जा केला. जो पर्यंत आपण सायकल जास्त प्रमाणात वापरत नाही तोपर्यंत त्यासाठी वेगळे रस्ते नाही होऊ शकत… मुंबई मध्ये तर हे ज़रा जास्तच कठीन दिसतय..\nमुंबईची लोकसंख्या हाच प्रॉब्लेम आहे.. जर लोकसंख्या कमी झाली तरच हे शक्य आहे.पण लहान गावात हे सहज शक्य आहे. तिथे असे प्रकार ट्राय करायला हवेत..\nतुमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर ब्लॉग लिहीला आहे. कृपया भेट द्या आणि नक्की वाचा. You will enjoy it. – http://vikrantdeshmukh.blogspot.com\nविक्रांत वाचला.. मस्त लिहिलाय.. कॉमेंट पण टाकली बघ..\nयुरोप मधे आहेच.. पुण्यात सायकल लेन आहेत मला ही नविन माहिती आहे. कुठे आहे\nखरचं उल्लेखनीय आहे. पुण्यात साइकल साठी काही ठिकाणी राखीव मार्ग पाहिले पण त्याचा खरेखुरे साइकलस्वार किती वापर करतात हा प्रश्नच आहे. बाकी भारतात इतर कुठे साइकल चालवायला प्रोत्साहन दिल्याचे वाचनात नाही.\nजाता जाता: आत्ता पेट्रोल पुन्हा ३-४ रुपयांनी वाढते आहे तेंव्हा बुडाखाली साइकल येणे पर्यावरणाबरोबरच खिशाचे देखील रक्षण करील. 🙂\nआता लोकांना सायकलच वापरावी लागेल.. इतकं महाग झालं पेट्रोल की मग काय करणार\nइथे न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलीफोर्निया आणि बऱ्याच इतर राज्यातही आहे अशी वेगळी लेन. अर्थात साईड स्टँड वगैरे नाही. ते सगळं जर्मनी, हॉलंड आणि एकूण युरोपातच खूप आहे. मूळ मुद्दा म्हणजे आपल्या देशात म्हणजे जिथे याची सगळ्यात जास्त गरज आहे तिथे असं काही नाहीच आहे..:-(\nआपल्या कडे आधी इन्र्फास्ट्रक्चर तयार करावं लागेल , नंतरच शक्य होइल ते. इथे पायी चालणाऱ्यांना पण रस्ते नाहीत, फुटपाथ भाजीविक्रेत्यांनी घेउन टाकलाय- उरलेल्या रस्त्यावर ( मध्यभागी )कार्स, स्कूटर्स, मग सायकल्साठी जागाच कुठे उरते\nइथे बरेच जण सायकल चालवताना दिसतात पण व्यायाम म्हणून. एकतर सहा महिने थंडीचे-त्यातले चार हमखास स्नो, त्यामुळे शक्य नसले तरी समरमध्ये खूपच जोर असतो. जुन्या गावी समरमध्ये काही ऒफिसला सायकलवर जात असत. आमच्या इथे वेगळी लेन नाहीये पण खूपच काळजी घेतली जाते.बाकी मुंबईत हे शक्य दिसतच नाही.:(आणि लोकांनी मनात आणलं तरी डिस्टन्समुळे शक्य नाही. मात्र बहुतेक सगळ्या स्टेशनवर सायकल स्टॆंड असतात आणि भरलेलेही असतात.:)\nमुंबईला पण जवळपास मार्केटला वगैरे जायला म्हणुन वापरता येइल असा अंदाज आहे. मी घ्यायची म्हणतोय\nखरंच चांगला व्यायाम आहे तो . मला आता आवश्यक आहे व्यायाम.. 🙂\nना पार्किंगची कटकट, शरीराचा मस्त व्यायाम, प्रदूषणाला आळा, इंधनाची बचत (नाही तरी संपलच आहे म्हणा), सगळ्यानाच चालवता येणारी अशी ही साइकल. भविष्यात सगळ्यात जास्त मागणी साइकललाच होणार हे नक्की.\nआताच सुरु झालेली आहे मागणी. अनिकेतचं बघुन प्रभास गुप्तेने पण घेतली सायकल.. आता मी पण घ्यायची म्हणतोय लवकरच\nअजुन बराच वेळ आहे व्हॅलंटाइन डे ला.. लिहु या वेळेवर काहीतरी.. 🙂\nसायकल चालवायला मजा येते. लहानपणी शाळा, क्लास, ला जायला मैत्रिणींबरोबर सायकल भरपुर चालवली. अजुन सुद्धा आवडेल चालवायला. मी जपानला लोकांना पाहीलेय अगदी ब्लेझर घालुन टाय लावुन बिनधास्त सायकल ने जातात ऑफिसला. पण तिथे कोणी कोणाला हसत नाही.\nमला आता आठवत पण नाही की सायकल शेवटली कधी चालवली होती ते. पण आता मात्र पुन्हा इच्छा होते आहे चालवायची. 🙂\nअसे काही आशादायी वाचायला मिळाले की बरे वाटते. 🙂\nपुण्यात सायकल ट्रॅक आहेत. पण ते सर्वत्र नाहीत. कात्रज-स्वारगेट आणि स्वारगेट-हडपसर या बीआरटी मार्गावरच उपलब्ध आहेत. ते ही सलग नाहीत. मध्येच अतिक्रमण वगैरे असा प्रकार आहे.\nलहान शहरात सहज शक्य आहे.. अगदी आरामात करता येऊ शकतं. जर आपल्या इथे ओव्हर ब्रिज बांधले जाउ शकतात तर सायकल साठी रस्ते का नाही आपल्याकडे जे सरकारी विभाग आहेत ते सगळे खाबु आहेत. त्यामुळे अतिक्रमण हे तर अविभाज्य अंग आहे आपल्या रस्त्यांचे.. (दुर्दैवाने)\nओरेगन राज्य, जिथे आम्ही राहतो ते अमेरिकेतलं most bike friendly state आहे.जवळ जवळ सगळीकडे बाइक लेन्स आणि बरीच लोक नेहमीच सायकल वापरतात. खरं तर इथे मुव्ह झाल्यावर मी ते लिहीणार होते आणि आळसामुळे राहूनच गेलं..:) या पोस्टमुळे आठवलं….आमच्याकडे पण सध्या एक बाइक आहे आणि नवरा बर्‍यापैकी वापरायचा. आता परत स्प्रिंग आला की जोमाने वापरेल….\nमुंबईला शक्यच नाही सायकल चालवणं . ऍक्सीडॆंट ची जास्त भिती असते इथे रस्त्यावर. जर तुमच्या वाहनाची स्पिड कमी असेल तर ऍक्सीडॆंट चे चान्सेस जास्त\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2286", "date_download": "2018-10-19T00:18:33Z", "digest": "sha1:VIXZ4S5FHIFOULHOWFRM5F5QGWCTJ3JY", "length": 48339, "nlines": 242, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ह्या मनूचा हा लोच्या कुणी समजावून सांगेल काय? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nह्या मनूचा हा लोच्या कुणी समजावून सांगेल काय\nमनूने स्त्रियांना गुलाम करा असे म्हटले आहे, हा मनुस्मृती कधीही न वाचताच ऐकीव हिंदुविरोधी कम्युनिस्ट१ प्रचाराला बळी पडलेल्यांचा समज आहे. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' असे मनुस्मृतीत म्हटले आहे. काही पुरोगामी स्त्रिया, तर मनुस्मृती न वाचता पाच हजार वर्षांपूर्वी आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते असा आक्रोश २करत असतात. प्रत्यक्षात मनू हा अतिशय समतावादी होता असे म्हणतात. उदाहरणार्थ मनूने म्हटले आहे :\nअनुरूप वर मिळत नसल्यास मुलीचे लग्नच करू नये.\nज्या घरात स्त्री सुखी असते ते घरही सुखी असते.\nस्त्री आणि लक्ष्मीत भेद नाही.\nवरील वाक्ये वाचल्यावर मनू हा कम्युनिस्ट असावा की काय अशी शंका येते. तुमचे काय मत आहे मनू हा पहिला कम्युनिस्ट होता काय मनू हा पहिला कम्युनिस्ट होता काय\nविधवेने जोगिणीचे आयुष्य कंठावे.२\nस्त्री परावलंबी असते. तिला बापावर, भावावर, नवऱ्यावर, मुलावर अवलंबून राहावे लागते. (थोडक्यात स्त्री अबला आहे)\nअसे मनूने म्हटले असल्याचे सांगतात.\nह्या मनूचा हा लोच्या३ कुणी समजावून सांगेल का\n१. मनूला विरोध करणारा तो कम्युनिस्ट अशी कम्युनिस्ट ह्या शब्दाची नवी सोपी व्याख्या दिसते.\n२. एका संघिष्टाच्या शब्दांत, \"केवळ 'फॉरिनचा' नवरा मिळाला म्हणून साधे शिक्षणाचे, नोकरीचे स्वातंत्र्य गमावून वर्षानुवर्षे एच फोर बांडगुळाचे आयुष्य जगणार्‍या मुली पाच हजार वर्षांपूर्वी आम्हाला व्यक्तीस्वातंत्र्य नव्हते असे या ओळीवरून वाटते असा नेहेमीप्रमाणेच एक पुस्तकही वाचायचे कष्ट न घेता आक्रोश करतात तेंव्हा तो हास्यास्पद वाटतो...\"\n३. विधुराने कसे जगावे हे बहुधा मनूने सांगितलेले नाही.\n४. हा शब्द लवासाप्रेमी पत्रकार निळू दामले ह्यांच्याकडून साभार\nवसंत सुधाकर लिमये [01 Feb 2010 रोजी 19:02 वा.]\n तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्या जवळ नसली तरी ह्या प्रस्तावाच्या निमीत्ताने आणखी १-२ प्रश्नांची भर तुमच्या यादीत घालतो आहे.\n'मनूस्मृती' 'वसिष्ठस्मृती' वगैरे स्मृती म्हणजे इस्लाम धर्मातील 'शरिया' प्रकाराशी साधर्म्य दाखवणार्‍या आहेत का इस्लाममधे जीवन कसे जगावे ह्याची उत्तरे प्रथम कुराणात नंतर शरीयामधे आणि शेवटी स्वतःच्या बुद्धीला धरुन शोधावीत असे म्हणतात. तसेच हिंदू धर्मात प्रथम शृती (वेद) मग स्मृती आणि नंतर स्वतःच्या बुद्धीला धरुन शोधावित असे म्हणतात.\nम्हणजेच मनुस्मृती हा हिंदूधर्माचा शरीया समजावा का\nअकबर बादशहाच्याला आपल्या मुलींना अनुरूप नवरे मिळणे शक्यच नव्हते असे वाटत असे. त्यामुळे त्याने \"अनुरूप वर मिळत नसल्यास मुलीचे लग्नच करू नये. \" ही विचारसरणी अंगिकारली होती. ;-) त्यालाही मनुवादी म्हणून टाका एकदाचे.\nऔरंगझेबही मनुवादी होता. झेबुन्निसानेही कुठे लग्न केले. एकंदर मोघल मनुवादीच होते.\nमुघल राजकन्यांना मुभा नव्हती\nअकबराने आपल्या कारकिर्दित मुघल राजकन्यांना लग्न करण्यास मुभा नाही असा कायदा केला होता. अकबराच्या मुलींची नावे मला माहित नाहीत परंतु शहाजहानच्या मुली जहांआरा आणि रोशनआरा यांचे लग्न झाले नव्हते. झेबुन्निसा, झीनतुन्निसा आणि इतर औरंगझेब कन्यांचे लग्नही झाले नव्हते.\nदारा शिकोहने जहांआराला वचन दिले होते की तो सम्राट झाला तर हा कायदा रद्द करेल पण दुर्दैवाने तसे झाले नाही.\nसर्वच मुघल राजे मनुवादी म्हणा. फक्त एक संस्कृत आणि हिंदु धर्म जाणता प्रकांड पंडित दारा वगळता. ;-)\nअसो. अकबराचे असा कायदा करण्यालायक नेमके काय झाले होते ते कोणाला माहित आहे का मी विसरले आहे. काही म्हणता आठवत नाही.\nफक्त अकबर बिरबलाच्या प्रसिद्ध कथांत बादशहा जावयांसाठी सूळ बनवण्याचा आणि सर्व जावयांना सुळी देण्याचा निश्चय केला होता आणि जोधा-अकबरमध्ये त्याचे आपल्या मेव्हण्याशी बरे नव्हते असे दाखवल्याचे आठवते.\nकाही हजार वर्षापूर्वी कोणीतरी माणसाने, त्या कालातील जीवनपद्धती काय होती हे सांगितले म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे आज मी तीच जीवनपद्धती (जीवनाचे तत्वज्ञान नव्हे) स्वीकारणे ( माझा धर्म कोणताही असो) हा वैयक्तिक दुबळेपणा आणि गुलामगिरीच आहे. माणसाने स्वतंत्रपणे विचार करून स्वतःची जीवनपद्धती अंगिकारावी. असली जुनी बांडगुळे त्याज्य समजावी\nमनुस्मृती जशीच्या तशी वाचायला मिळेल\nबाबासाहेब जगताप [03 Feb 2010 रोजी 10:10 वा.]\nमाणसाने स्वतंत्रपणे विचार करून स्वतःची जीवनपद्धती अंगिकारावी. असली जुनी बांडगुळे त्याज्य समजावी\nमनुस्मती न वाचता त्यावर चर्चा घडत असेल तर ते धोक्याचेच आहे. धम्मकलाडू सुध्दा मनुस्मृतीची लेखनाला समर्थक ठरतील अशी दोनतीन वाक्ये देऊनच चर्चेची अपेक्षा करीत आहेत. मनुस्मृती कॉपीराईट च्या जोखडात नसेल तर उपक्रमवर किंवा धम्मकलाडू किंवा चर्चेत सहभागी अजून इतर कोणीतरी ती जशीच्या तशी (आमच्या विश्वासासाची कदर करुन) ब्लॉगवर टाकावी. धम्मकलाडूंच्या ओळींवर चर्चा करतांना मला पामराला त्यांच्या\nया प्रश्नांचा भला धाक वाटतो. वाचनाचं सोडा हो पण हा माणुस आमचा पगार काढतो म्हणजे काय\nप्रकाश घाटपांडे [05 Feb 2010 रोजी 16:14 वा.]\nमनुस्मती न वाचता त्यावर चर्चा घडत असेल तर ते धोक्याचेच आहे.\nधम्मकलाडू सुध्दा मनुस्मृतीची लेखनाला समर्थक ठरतील अशी दोनतीन वाक्ये देऊनच चर्चेची अपेक्षा करीत आहेत.\nवरील दोन वाक्यात विसंगती वाटते. मनुस्मृती वाचल्यानंतर समर्थन , विरोध, असहमती, अंशत: सहमती वगैरे बाबी उदभवणार आहेत.\nधम्मकलाडुच्या सहीतील वाक्ये ही स्वगतार्थी आहेत. त्याचा धाक नको.\nप्रकाश घाटपांडे [02 Feb 2010 रोजी 04:04 वा.]\nया पुर्वी उपक्रमावर मनुस्मृतीवर चर्चा झाली होती. मला तर मनुस्मृती हा विषय शहरात आल्यावर समजला. तोही आंबेडकरी चळवळी मुळे. स्मृती श्रुती पुराणोक्त फलप्राप्तर्थ्यम | असे काही श्राद्ध पक्ष श्रावणी ऋषीपंचमी अशा वेळी वारंवार उच्चारले जाणारे शब्द कानात घुमतात.\nकोणत्या मनूबद्दल चर्चा चालू आहे\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [02 Feb 2010 रोजी 11:48 वा.]\nमानव जातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु, स्वायंभुवम मनु, प्राचेतस मनु. बह्मदेवाचा शिष्य मनु.\nवरील पैकी कोणी वरीजनल मनुस्मृती लिहिली आहे \nसुपरस्क्रिप्टमधील चार हा आकडा कुठे आहे\n(या चर्चेतले इतकेच कळलेला)\nहोगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने\nशाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है\nबिपिन कार्यकर्ते [02 Feb 2010 रोजी 16:34 वा.]\nमी पण तुमच्याच बोटीत आहे साहेब.\nमी खूप बारकाईने शोधले तेव्हा असे लक्षात आले की २ हा आकडा रिपिट झालाय. म्हणून ४ चा ३ झालाय\nनितिन थत्ते [02 Feb 2010 रोजी 16:33 वा.]\nलेखात मांडलेली मतेसुद्धा बहुतेक मनुस्मृती (किंवा त्यासंबंधी पुस्तके*) न वाचताच लिहिलेली आहेत असे दिसते.\nक्ष हजार वर्षांपूर्वी स्त्री स्वातंत्र्य नव्हते याबद्दल कोणी शोक करणार नाही. आक्षेप या लेखाप्रमाणेच 'मनु समतावादी होता' असे म्हणणार्‍यांविषयी आहे.\n*माझे मनुस्मृती विषयक ज्ञान नरहर कुरुंदकर यांचे मनुस्मृतीवरील पुस्तक व आ ह साळुंके यांचे मनुस्मृती समर्थकांची संस्कृती या दोन पुस्तकांपुरतेच मर्यादित आहे.\nसविस्तर प्रतिसाद नंतर देईन.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nलेखात मांडलेली मतेसुद्धा बहुतेक मनुस्मृती (किंवा त्यासंबंधी पुस्तके*) न वाचताच लिहिलेली आहेत असे दिसते.\nबेलाशक. माझी ही मते अतिशय 'ओरिजिनल' आहेत. सविस्तर आतुरतेने प्रतिसादाची वाट पाहतो आहे.\nप्रत्येक शोषणवादी व्यवस्था आपली पकड राखण्यासाठी काळानुसार स्ट्रॅटेजिक लवचिकता धारण करत असते. हा प्रकार वेगळा नाही.\nप्रमोद सहस्रबुद्धे [02 Feb 2010 रोजी 16:47 वा.]\nवे.शा.सं. बापटगुरुजींनी भाषांतरीत केलेली मनुस्मृती गजानन बुक डेपोने छापली आहे आणि उपलब्ध आहे.\nहा अनुवाद जवळपास ८० वर्ष जुना आहे. हा वाचल्यास बराच उलगडा होऊ शकतो.\nआमच्या मराठी पुस्तके प्रकल्पासाठी या पुस्त्काच ई-प्रकाशन करायचा बेत आहे. त्यानंतर बराच प्रकाश पाडता येईल.\nया पुस्तकावद्दल मी काही वर्षांपूर्वी लिहीले होते. पण ते सध्या ई-स्वरुपात नाही. माझे मत काही फारसे चांगले नाही. आसपासचे श्लोक वाचले की कळते 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' च्या शेजारीच त्याविरुद्ध लिहिलेले आढळते.\nकेलात की येथे कळवा\nआमच्या मराठी पुस्तके प्रकल्पासाठी या पुस्त्काच ई-प्रकाशन करायचा बेत आहे. त्यानंतर बराच प्रकाश पाडता येईल.\nनितिन थत्ते [06 Feb 2010 रोजी 17:58 वा.]\nधम्मकलाडू यांना माझ्याप्रतिसादाची सविस्तर प्रतीक्षा आहे हे वाचून आनंद झाला.\nआद्य कम्यूनिस्ट मनूचे जे समतावादी आणि स्त्रीस्वातंत्र्यवादी विचार आहेत त्यापैकी काही खाली देत आहे.\n(टीपः आत्ता माझ्याकडे कुरुंदकरांचे पुस्तक नाही पण डॉ आ ह साळुंखे यांचे आहे. त्यातून हे श्लोक घेतले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे साळुंख्यांनी हे मूळ संस्कृत श्लोक पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत. माझ्या संस्कृतच्या तुटपुंज्या आकलनानुसार त्या श्लोकांचा अर्थ खाली दिल्याप्रमाणेच साधारन आहे हे मी व्हेरिफाय केले आहे)\nकन्येच्या जाणत्यापित्याने अणुभरही द्रव्य घेऊ नये, लोभाने शुल्क घेणारा अपत्याची विक्री करणारा ठरतो (३. ५१) कन्यादान मात्र 'सालंकृत' करायचे आहे.\nमनुस्मृतीत स्त्रियांची पूजा करण्याविषयी जो श्लोक धम्मकलाडू यांनी वर दिला आहे त्यातील \"पूजा\" या शब्दाचा अर्थ मानसन्मान देणे असा नसून वस्त्रालंकार देणे असा आहे. म्हणजे आपण आचार्य / गुरू इत्यादींची पूजा करतो तेव्हा त्यांना मान देतो त्यांच्या सल्ल्यानुसार आचरण करतो. तसे काही अभिप्रेत नाही.\nजर स्त्रीला आकर्षक बनवले नसेल तर ती स्त्री पुरुषाला आनंदित करू शकत नाही आणि पुरुष आनंदी नसेल तर तो प्रजननास उद्युक्त होत नाही (३.६१-६२)\nएका पुरुषाची साक्ष चालेल पण चारित्र्यसंपन्न असलेल्या अनेक स्त्रियाम्ची साक्ष चालणार नाही (८.७७)\nस्त्रीधनापैकी एक पैसाही पतीच्या परवानगीशिवाय खर्च करू नये (९.१९९)\nस्त्रीच्या विवाहाखेरीज दुसर्‍याकोनत्याही संस्काराच्या वेळी वैदिक मंत्र म्हणायचा नाही (३.१२१)\nज्या यज्ञात स्त्रीने आहुती दिली असेल त्या यज्ञात ब्राह्मणांनी भोजन करू नये (४.२०५)\nअसा यज्ञ सज्जनांच्या वैभवाचा नाश करनारा आणि देवांना प्रतिकूल असतो (४.२०६)\nज्या स्त्रिया आहुती देतात त्या नरकात पडतात आणि ज्याच्या वतीने देतात तोही नरकात पडतो (११.३७)\nअग्निहोत्रामध्य कन्येने वा युवतीने आहुती देऊ नये (११.३६)\nपती कामतृप्तीसाठी दुसर्‍यास्त्रीकडे गेला असता स्त्रीने तीन वर्षे वाट पाहून मग त्याच्याकडे जावे (९.७६)\nपत्नी अप्रिय बोलली तरी पतीने लगेच दुसरे लग्न करावे (९.८१)\nपती चारित्र्यहीन असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे पूजा करावी (५.१५४)\nपत्नी आधी मरण पावली तर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला अग्नी देऊन पुन्हा लग्न करावे (५.१६८)\nपतीचा मृत्यू झाल्यावर पत्नीने शरीर सुकवून आयुष्य घालवावे पन दुसर्‍या पुरुषाचे नावही घेऊ नये (५.१५७)\nपत्नीला विकले किंवा टाकून दिले तरी ती पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही (९.४६)\nविवाहविधीमध्ये शास्त्रात विधवेचा पुनर्विवाह कोठेही सांगितलेला नाही (९.६५)\nपाणिग्रहणाचे मंत्र कन्यांसाठीच आहेत अकन्यांसाठी (एकदा लग्न होऊन गेलेल्याम्साठी) नाहीत (८.२२६)\nकन्या एकदाच दिली जाते (९.४७)\nस्त्री ही रत्नासारखी असते असे एक वचन आहे. त्याचा खरा अर्थ 'रत्नांचा संग्रह कुठूनही करावा' हे वाचले की लक्षात येतो.\nसध्या बहुधा एवढे पुरेसे व्हावे.\nधम्मकलाडू आणि तत्सम सर्व मनुस्मृतीसमर्थकांना मी उल्लेखिलेली दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनाहूत सल्ला.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nकन्या एकदाच दिली जाते - कोणाला\nमाझ्या संस्कृतच्या तुटपुंज्या आकलनानुसार त्या श्लोकांचा अर्थ खाली दिल्याप्रमाणेच साधारन आहे हे मी व्हेरिफाय केले आहे\nधन्यवाद. अन्यथा, दुय्यम स्रोताचा कायदा तुम्हालाही लागू होता. ह. घ्या.\nकन्या एकदाच दिली जाते (९.४७)\nम्हणजे बहुधा कन्या एकदाच दिली जाते - लग्नात, असे असावे. लग्नाशिवाय कन्या अनेकांना देता येते असाही त्याचा अर्थ होऊ शकेल. किंबहुना, तसा अर्थ आपल्या पूर्वजांनी आधीच काढला असावा.\n१. कुंतीभोजाने तरुण कुंतीला दुर्वासांच्या सेवेला धाडणे आणि दुर्वासांनी तिला पाच देवांच्या वशीकरणाचा मंत्र देणे.\n२. महाभारतातील माधवीची कथा\n३. द्रौपदीची कथा (द्रुपदाने तिचे कन्यादान होलसेलमध्ये केले का ते माहित नाही.)\n५. अप्सरांबद्दल न बोलणे योग्य. त्यांना मानवी (म्हणजेच मनुचे) कायदे लागू नाहीत. ;-)\nशोधले तर आणखीही संदर्भ मिळावेत. असो.\nपत्नीला विकले किंवा टाकून दिले तरी ती पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही\nहरिश्चंद्र आणि युधिष्ठीर दोघेही मनुस्मृती कोळून प्यालेले असावेत.\nविवाहविधीमध्ये शास्त्रात विधवेचा पुनर्विवाह कोठेही सांगितलेला नाही\nपण विधवेला पुत्रप्राप्ती झाली तर चालत असावी. अंबिका अंबालिकांप्रमाणे.\nकायद्यातून पळवाटा कशा शोधाव्यात त्याचीही अनेक उदाहरणे मिळतील.\nमनुस्मृतीचा काळ नेमका कोणता असावा असा एक प्रश्न पडला. बहुधा, मनुच्या नावावर मध्ययुगात किंवा तत्पूर्वीच्या काळात कोणीतरी भरभक्कम बिल फाडले असावे असे वाटते आहे.\nनितिन थत्ते [07 Feb 2010 रोजी 04:52 वा.]\nहा हा हा. दुय्यम स्रोताचा कायदा माहिती असल्यानेच ती टीप दिली होती. (आता तपासायची गोष्ट म्हणजे साळुंख्यांनी मनुस्मृतीत नसलेलेच श्लोक किंवा बदललेले श्लोक तर दिले नाहीत ते काम इतरांवर सोपवावे हे बरे).\nकन्या एकदाच दिली जाते हे विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात म्हटले आहे. त्याचा संदर्भ कन्यादान या विधीशी असावा. कन्यादान एकदाच होते म्हणजे विवाह (स्त्रीचा) एकदाच होऊ शकतो असे म्हणायचे असावे.\nलग्नाशिवाय तर देता येतच होत्या. कारण कन्या ही एक मालमत्ताच समजण्याची पद्धत होती.\nद्रुपदाने होलसेल कन्यादान केले नसावे कारण लग्न करून घरी येऊन कुंतीने 'वाटून घ्या' सांगेपर्यंत अर्जुन आणि द्रौपदीचे लग्न झाले आहे अशी द्रुपद, द्रौपदी, अर्जुन यांच्याबरोबरच धर्म, भीम, नकुल आणि सहदेव यांचीही समजूत होती. त्यानंतरही 'वाटून घ्या' या विषयात द्रौपदीचे मत घेतले असावे असे वाटत नाही. (द्रौपदीखेरीज बाकीच्यांचेही मत घेतले नसावेच).\n@मनुस्मृतीचा काळ- मौर्य साम्राज्यातील ब्रुहद्रथ () या राजाला मारून पुष्यमित्र शुंग हा त्याचा ब्रह्मण मंत्री राज्यावर बसला त्यानंतरच्या काळात इ. पू. २०० ते इ. स. २०० या काळात मनुस्मृती लिहिली गेली असावी. मनुस्मृती ही जवळजवळ आजच्या स्वरूपात इ. स. ६०० पासून आहे असे मत पां वा काणे यांनी व्यक्त केल्याचे साळुंखे म्हणतात. कुरुंदकरांनीही असेच म्हटल्याचे स्मरते.\n(साळुंख्यांनी दाखविलेली अजून एक गोष्ट म्हणजे याच काळाच्या थोड्याच पूर्वी लिहिला गेलेला कौटिल्याचा ग्रंथ मात्र इतका दुष्ट नाही).\nगंमतीची गोष्ट म्हणजे असले काही वेदांमध्ये लिहिलेले नसावे; तरी आमचा धर्म \"वेदांवर आधारित\" असल्याचे हिंदू मानत असतातच.नितिन थत्ते\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nद्रुपदाने होलसेल कन्यादान केले नसावे कारण लग्न करून घरी येऊन कुंतीने 'वाटून घ्या' सांगेपर्यंत अर्जुन आणि द्रौपदीचे लग्न झाले आहे अशी द्रुपद, द्रौपदी, अर्जुन यांच्याबरोबरच धर्म, भीम, नकुल आणि सहदेव यांचीही समजूत होती. त्यानंतरही 'वाटून घ्या' या विषयात द्रौपदीचे मत घेतले असावे असे वाटत नाही. (द्रौपदीखेरीज बाकीच्यांचेही मत घेतले नसावेच).\nतसे नाही. द्रौपदी विवाह आणि तत्कालीन राजकारण हा लेख वाचा. पाचांशी लग्न स्वतः द्रुपदाने लावून दिले. माझा वरील प्रतिसाद टवाळखोर आहे पण हा लेख टवाळखोर नाही हे.वे.सां.न.ल. :-)\nधम्मकलाडू आणि तत्सम सर्व मनुस्मृतीसमर्थकांना मी उल्लेखिलेली दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनाहूत सल्ला.\nतूर्तास तुमचा अनाहूत सल्ला स्वीकारतो आणि मला तत्सम मनुस्मृतिसमर्थकांच्या रांगेत बसविल्याबद्दल मी तुमचा निषेध करतो. वेळ मिळेल तसा सविस्तर प्रतिसाद देईनच. पण एकंदरच मनू हा स्त्रीमुक्तिवादी नव्हता, आद्य कम्युनिस्ट नव्हता, समतावादी नव्हता हे स्पष्ट होत असल्यामुळे मी थोडासा निराशच झालो आहे. माझ्या संघिष्ट मित्राला तुमची यादी पाठवायला हवी.\nराजेशघासकडवी [08 Feb 2010 रोजी 03:33 वा.]\nस्त्री स्वातंत्र्याची भारतातली दारूण अवस्था लक्षात येण्यासाठी दोन हजार वर्षापूर्वीचा मनु कशाला वाचायला हवा जयवंत दळवींच्या \"आत्मचरित्राऐवजी\" मध्ये त्यांच्या एकत्र (सधन) कुटुंबातल्या बायकांच्या हलाखीचं वर्णन केलेलं आहे. विसाव्या शतकातली परिस्थिती डोळे उघडणारी आहे.\nमाझ्याकडे कुठे तरी पुस्तकांच्या पसार्‍यात मनुस्मृतीचं भाषांतर - मनुला वंदनीय मानणार्‍याने केलेलं - आहे. ते वाचून काही वर्षं झाली. त्यात कुरूंदकरांनी आक्षेपार्ह म्हणून दिलेले बहुतेक श्लोक सोयीस्करपणे गाळलेले आहेत... तरी जे शिल्लक आहे ते शहारे आणणारं आहे.\nएकविसाव्या शतकात जग किती सुंदर आहे याची कधी कधी आपल्याला कल्पना येत नाही...\nनितिन थत्ते [08 Feb 2010 रोजी 05:46 वा.]\n>>स्त्री स्वातंत्र्याची भारतातली दारूण अवस्था लक्षात येण्यासाठी दोन हजार वर्षापूर्वीचा मनु कशाला वाचायला हवा\nतो न वाचल्यामुळे मनु समतावादी होता (आणि परकीय आक्रमणांमुळे स्त्रियांवर बंधने लादावी लागली) असे 'समज' जाणीवपूर्वक निर्माण केले जाऊ शकतात.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nआसपास बघितले तरी दिसेल\nखरे तर दळवींचे आत्मचरित्रही वाचायची गरज नाही. डोळे उघडे ठेवून आसपास बघितले तरी ही हलाखी दिसेल. मुद्दा तो नाहीच. असे असले तरीही काही बाबतीत विसाव्या शतकाच्या शेवटच्या काही दशकांतले जग सुंदर होते व एकविसाव्या शतकातले जग अतिशय सुंदर आहे ह्याबाबत वादच नाही. कारण एवढी समानता, एवढ्या शक्यता, एवढी संधी माणसाच्या इतिहासात कधी उपलब्ध नसावी. (ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी मानवनिर्मित समस्या बघितल्या तर सध्याचे हे जग कुरूपही आहे. येणाऱ्या पिढ्या कदाचित म्हणतीलही, \"इट वॉज द बेस्ट ऑफ़ टाइम्ज़. इट वॉज़ द वस्ट ऑफ टाइम्ज़...\" पण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे.)\nचर्चाप्रस्तावात मला म्हणायचे होते की, अजूनही काही नव-पुराणमतवादी \"आपली भारतीय संस्कृती किती थोर\" ह्या रम्य देखाव्याच्या निर्मितीसाठी प्राचीन ग्रंथांतल्या सोयीच्या ओळींची मदत घेत असतात. पण थत्त्यांनी दिलेल्या ओळींसारख्या ओळी मात्र ही मंडळी सोयीस्करपणे विसरत असतात. कारण कसेही करून त्यांना, स्वतःच्या समाजापुरती तरी, जुनी व्यवस्था टिकवायची आहे.ही मंडळी नोस्टॅल्जिक आहेत.\nथोडक्यात हे नवमनुवादी, मनुस्मृतिसमर्थक मनूसारखेच आहेत. दुतोंडी किंवा काँडिसेंडिंग. मला जे म्हणायचे आहे ते प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांनी नेमके लिहिले आहे. की \"'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' च्या शेजारीच त्याविरुद्ध लिहिलेले आढळते.\"\nजाता-जाता मनुस्मृतीतली स्त्रियांना कमी लेखणारी आणखी काही वाक्ये बघा:\nबालया वा युवत्या वा वृद्धया वा-अपि योषिता | न स्वातन्त्र्येण कर्तव्यं किं चिद् कार्यं गृहेष्व् अपि ||\n[लहान मुलगी असो, तरुण स्त्री किंवा वृद्धा, कुठल्याही स्त्रीला, अगदी स्वतःच्या घरातही, स्वतंत्रपणे कुठलीही गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य नाही.]\nबाल्ये पितुर् वशे तिष्ठेत् पाणिग्राहस्य यौवन | पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत् स्त्री स्वतन्त्रताम ||\n[स्त्रीने लहानपणी (लग्नापूर्वी) पिता, लग्नानंतर पती, पतीच्या मृत्यूनंतर पुत्र अवलंबून असायला हवी. स्त्रीने कधीच स्वतंत्र असू नये.] **\n**भाषांतर इंग्रजीवरून केले आहे. दोष आढळल्यास जाणकारांनी ते दूर करावेत, ही नम्र् विनंती.\nराजेशघासकडवी [08 Feb 2010 रोजी 21:39 वा.]\nथत्ते व धम्मकलाडूंनी दिलेलं कारण पूर्णपणे पटलं. स्त्रियांची परिस्थिती वाईट आहे हे सिद्ध करायचे नसून तिचे मूळ आपल्या धर्मग्रंथातच आहेत हे सिद्ध करायचं आहे.\nनव-पुराणमतवादी \"आपली भारतीय संस्कृती किती थोर\" ह्या रम्य देखाव्याच्या निर्मितीसाठी प्राचीन ग्रंथांतल्या सोयीच्या ओळींची मदत घेत असतात.\nहा आटापिटा सोडून \"पूर्वजांनी काही (किंवा बर्‍याच) वाईट गोष्टी केल्या. आम्ही त्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.\" अशी भूमिका घेतली तर दवडली जाणारी बरीच वाफ सत्कारणी लावता येईल.\nस्त्रीने पातीनिधानानान्तारही त्याला अप्रिय कृत्य करू नये\nखामाशील असावे ,नियाम्शील ,ब्रह्मचारी रहावे\nपुत्र प्रप्तीसाठीही परपुरुषाची अपेक्षा करू नये\nअध्याय ५ श्लोक १५६ ते १६० ( महाभारत काळात बहुधा मनुस्मृती मानत नसावे )\nपत्नी गेल्यावर पुरुषांनी तिचे यथाविधी दहन करून गृहस्थास्राम चालवण्यासाठी पुन्हा विवाह करावा\nअध्याय ५ व श्लोक १६८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/tools?sort=title-desc", "date_download": "2018-10-19T00:38:34Z", "digest": "sha1:2D4LZDIBWMWGVRE3IMKF6HPL3KNG4CYX", "length": 6132, "nlines": 131, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज …\nअगरवूड ची शेती फायद्याची:…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी*…\nऍग्री राईज क्रॉप कव्हर चे…\nN.M.K गोल्डन सीताफळाची रोपे…\nसुपरवायझर पाहिजे सुपरवायझर पाहिजे\nफार्म सुपरवायझर पाहिजे 1 ते 2 वर्ष अनुभव हवा राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल महाराष्ट्र बाहेर राहण्याची तयारी हवी खलील नंबर वर संपर्क करा looking for supervisor for farm work Free accommodation available Experience: minimum. 1-2 years experience…\nफार्म सुपरवायझर पाहिजे 1 ते 2…\nGujarat 02-05-18 सुपरवायझर पाहिजे\nसिड्स आॅईलमिल मशिन पाहीजे सिड्स आॅईलमिल मशिन पाहीजे\nमिनी सिड्स आॅईलमिल मशिन पाहीजे.सिगंलफेज सुर्यफुल,शेगंदाने,करडी आॅईल बनवन्यासाठी..\nमिनी सिड्स आॅईलमिल मशिन …\nMaharashtra 28-12-17 सिड्स आॅईलमिल मशिन पाहीजे\nश्री सेवा लॅबोरेटरी आणि केमिकल्स श्री सेवा लॅबोरेटरी आणि…\nश्री सेवा लॅबोरेटरी & केमिकल्स माती व पानदेठ परीक्षण माती परीक्षण: ऑक्टोंबर छाटणीच्या १५ दिवस आधी. पानदेठ परीक्षण: इथरेल फवारणीच्या आधी २० दिवस अगोदर काडीच्या शेंड्याकडून २ रे किवा ३ रे पान. पानदेठ परीक्षण: फुलोऱ्यापुर्वी ( ३० दिवसांनी ) काडीच्या…\nश्री सेवा लॅबोरेटरी & केमिकल्स…\nNashik Division 07-10-18 श्री सेवा लॅबोरेटरी आणि…\nश्री सेवा ऍग्रो बायो सायन्सेस श्री सेवा ऍग्रो बायो सायन्सेस\nमाती व पाणी परीक्षण केंद्र माती परीक्षण हि काळाची गरज आहे आपण ज्या शेतीतून पिढ्यानपिढ्या उत्पादन घेतो आहे. त्या शेतीच आरोग्य जपणं हेही आपल कर्तव्य आहे. त्यामुळे जर या काळ्या आईला दीर्घयुष्य ठेवायचं असेल तर या अत्यंत महत्वाच्या अशा माती आणि पाणी…\nमाती व पाणी परीक्षण केंद्र…\nNashik Division 30-09-18 श्री सेवा ऍग्रो बायो सायन्सेस\nशेडनेट करने आहे शेडनेट करने आहे\nसातारा येथे 10 गुंटा जागेवर शेडनेट करने आहे\nसातारा येथे 10 गुंटा जागेवर…\nHome - Tools (साधन सामग्री)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-sz7-point-shoot-digital-camera-silver-price-p36P98.html", "date_download": "2018-10-19T01:07:12Z", "digest": "sha1:PAA4N2RTVAZY3IRWLCNJ5CDVXK77SXVG", "length": 16195, "nlines": 387, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nसेन्सर तुपे MOS Sensor\nऑडिओ विडिओ इंटरफेस AV Output (NTSC/PAL)\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 14.1\nविडिओ फॉरमॅट AVCHD, MP4\nमेमरी कार्ड तुपे SD/SDHC/SDXC\nइनबिल्ट मेमरी Approx. 70 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच सझ७ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2013/04/28/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T00:55:40Z", "digest": "sha1:PNONK2ASLBSLBU25A7JYJ7QGCTUYNID5", "length": 32344, "nlines": 417, "source_domain": "kayvatelte.com", "title": "मालक पण इथेच जेवतात… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का\nमालक पण इथेच जेवतात…\nहॉटेल मधे शिरल्या बरोबर मालकाच्या टेबलच्या मागे असलेला एक बोर्ड ” मालक पण इथेच जेवतात ” लक्ष वेधून घेतो. या हॉटेलच्या क्वॉलिटी बद्दलची खात्री देण्यासाठी फार पूर्वी बनवला गेला असावा, ( हॉटेल पण ७२ वर्ष जूने आहे )पण तो अजूनही तसाच ठेवलेला आहे. पूर्वी हॉटेल मधे जेंव्हा मालक स्वतःच जेवतात म्हंटल्यावर जेवण चांगले असेलच यावर गिऱ्हाइकाचा विश्वास बसायला मदत व्हायची. मी हे लिहितोय ते हॉटेल माटुंग्याच्या रामा नायक यांचे उडपी श्रीकृष्ण बोर्डिंग बद्दल.\nकाही वर्षापूर्वी हॉटेल मधे खाणं हे कमी पणाचं समजलं जायचं. घरच्या लोकांनी बाहेर हॉटेल मधे जाऊन खाणं हा गृहिणीलाही अपमान वाटायचा स्वतःचा, पण हल्ली हे बदललेले आहे. गृहिणी सकट सगळे जण जेवायला बाहेर जातात, आणि त्यात काही कमीपणाचे मानले जात नाही. हॉटेल मधलं अन्न म्हणजे कमी प्रतीचे, त्या मधे स्वच्छतेचा अभाव, आणि इतर बऱ्याच काही गोष्टींचा समज होता. चांगल्या हॉटेल्स ची कमतरता तर होतीच, आणि म्हणून नेमक्या ह्याच काळात म्हणजे साधारण १९४० च्या सुमारास कर्नाटकातून आलेले. केळीच्या पानावर साधे सरळ अगदी घरगुती चवीचे दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण त्यांनी देणे सुरु केले – या गॅरंटी सकट की जेवण स्वच्छ बनवलेले आहे, आणि मालक पण इथेच जेवतात, म्हणजे चांगल्या प्रतीचे आहे \nह्या हॉटेल ची माहिती मला राजाभाऊं कडून समजली. राजा भाऊंनी एकदा फेसबुक वर पोस्ट टाकली होती, की इथे जेवायला जातोय म्हणून, आणि नेमका दोन दिवसानंतर माझा पुण्याचा मित्र आला होता, तो शुद्ध शाकाहारी असल्याने त्याला घेऊन इथे जेवायला गेलो, आणि त्या नंतर तर ह्या हॉटेल चा अगदी डाय हार्ड फॅन झालोय मी. आता या कर्नाटकी शेट़्टीच्या हॉटेल मधे वेगळे असे काय आहे की याचे खास वेगळेपण आजही टिकून आहे तर तुम्हाला ते समजून घेण्यासाठी इथे एकदा यायलाच हवे.\nस्वच्छ ते बद्दल तुमच्या मनात काही शंका आहेत जर उत्तर होय असेल, तर शेजारीच अजून एक पाटी आहे, तुम्ही आमच्या स्वयंपाक घरात जाऊन पाहू शकता. स्वयंपाक घरात सहज नजर टाकली तरी पण स्वच्छ पांढऱ्या ऍप्रनमधले लोकं काम करतांना दिसतात.मी आत जाऊन पाहिले नाही, पण जे काही समोर दिसतं त्या बद्दल अजिबात काही कम्प्लेंट करायला चान्स नाही.\nसेंट्रल वरच्या मा्टुगा स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर डाव्या हाताला पहिल्या मजल्यावर असलेले हे रामा नायक यांचे , “ऊडपी श्रीकृष्ण भोजनालय”‘१९४२ साली सुरु केलेले हॉटेल आजही ७१ वर्षानंतर त्याच दिमाखात उभे आहे. आपली परंपरा जपत .रामा नायक ह्यांच्या पुढल्या पिढीने बऱ्याच गोष्टी अगदी पूर्वी ज्या प्रमाणे होत्या त्या तशाच ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो – अगदी चवी सकट इथे जेंव्हा पहिल्यांदा जेवायला गेलो होतो तेंव्हाच ह्या हॉटेलच्या अगदी प्रेमात पडलो होतो.\nदाक्षिणात्य पद्धतीचे म्हणजे चार प्रकारचे जेवण असते. एक म्हणजे तामिळ, दुसरे आंध्रा, तिसरे केरळी आणि चौथे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिभेवर ज्याची चव आपला जम बसवलेली आहे ती म्हणजे कर्नाटकी उडपी. ह्या तिनही प्रकारात एक वेगळी चव असते. नुसता सांबार जरी म्हंटलं, तरी, त्याच्या चवीमधे फरक असतोच. कर्नाटकी किचीत गोडसर चव असलेला सांबार असो काय किंवा आंध्रा मधला आंबटसर चवी कडे झुकणारे सांबार असो, दोन्ही मला अगदी सारखेच प्रिय आहेत. अर्थात केरळी, तामिळ सांबार – जे साधारण सारख्याच चविचे असतात, त्याची पण एक वेगळीच मजा असते.\nकांदा, लसूण न घालता केलेले कर्नाटकी पद्धतीचे रस्सम म्हणजे रामा नायक कडला माझा विक पॉइंट इथे रस्सम आमसूलाचे, चिंचेचे, किंवा कधी टोमॅटोचे पण असते. रस्सम वाढायला तो वेटर आला, की त्याल समोर उभा ठेवून चार पाच वाट्या रीचवल्या शिवाय मी जेवणाची सुरुवात करित नाही.त्यातले आमसुलाचे रस्सम माझे फेवरेट. केरळी, मद्रासी रस्सम मधे कांदा, लसूण असतो, पण इथे तसे काही नाही. तिखट नाही, पण चवदार असे रस्सम इथे असते. ह्या हॉटॆल मधे अनलिमिटेड जेवण हे केळीच्या पानावर वाढले जाते. ऑथेंटीक कोस्टल कर्नाटका स्टाइलचे जेवण असल्याने सगळ्याच भाजांमधे नारळाचा अगदी सढळ हाताने केलेला वापर हा ओघाओघाने आलाच.\nपरवा जेंव्हा इथे जेवायला गेलो होतो, तेंव्हा काटेकोहोळ्याची भाजी होती,(काटेकोहोळे म्हणजे ज्या पासून आग्ऱ्याला पेठा बनवला जातो तो एक भोपळ्याचा प्रकार) आणि सुरण ची कडधान्याच्या उसळी मधे केलेली भाजी होती.काटेकोहळ्याची भाजी होऊ शकते, आणि ती चवदार असते यावर विश्वास ठेवायला भाग पाडले या रामा नायक यांच्या हॉटेल ने ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. भरपूर नारळाचा चव घातल्याने आणि वेगळे कर्नाटकी मसाले ( म्हणजे नेमके कुठले असतील बरं ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. भरपूर नारळाचा चव घातल्याने आणि वेगळे कर्नाटकी मसाले ( म्हणजे नेमके कुठले असतील बरं) घातल्याने एका वेगळ्याच चवीची ओळख झाली होती. पानकोबीची भाजी पण कधी नव्हे ती चवीने खाल्ली. 🙂\nसुरुवातीला ताज्या कैरीचे लोणचे, दोन भाज्या, दही आणि दोन तवा चपाती ( इथे फुलके मिळत नाहीत) वाढल्या जाते. हे संपवल्यावर भाताचा डॊंगर समोरच्या केळीच्या पानावर वाढून तो वेटर निघून गेला. हा डॊंगर संपेल हा प्रश्न मनात पडतो, पण सुरुवातीला, काटेकोहोळ्याची भाजी आणि भात, नंतर ती उसळ सदृष भाजी आणि भात, संपवण्यातच सगळा डोंगर संपला.\nवेटरचे लक्ष होतेच, त्याने समोर पुन्हा एक लहानशी टेकडी एवढा भात वाढला. सांबर भात, रस्सम भात, आणि शेवटी दही भात -लोणचं, आणि सोबत ७-८ आप्पलम घेऊन जेवण संपवले. स्विट डिश मधे अर्थात आमरस घेतला. काचेच्या उभ्या ग्लास मधे असलेला हा आमरस म्हणजे शेवटच्या तृप्तीच्या कळसा वरचा चमकणारा हिरा\nबाहेर निघालो, तर बरीच मोठी रांग होती, म्हणून इथे जेवायला जायचे असेल तर लंच टाइम म्हणजे एक ते दोन च्या दरम्यान जाणे टाळा, रांगेत उभे रहाणे टळू शकेल. जायचं कसं एकदम सोप्पं आहे. माटुंग्याला उतरा, पूर्वेला बाहेर पडल्यावर ,कोणालाही विचारा. 🙂 रामा नायक … मुंबई मधली एक शाकाहारी जेवणाची खास जागा. चुकवू नये अशी एक जागा 🙂\nमुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का\n42 Responses to मालक पण इथेच जेवतात…\nफॉर अ चेंज व्हेज खादाडी पोस्ट टाकली आहे. दोन ऑप्शन होते, एक म्हणजे पुण्याचं रानमळा, आणि रामा नायक.. आता रानमळ्यावरची पोस्ट पेंडींग ठेवतो काही दिवस.\nसाउथ इन्डियन जेवण मस्तच असते.कॉलेज ला असताना आंध्रा मेस होती शेजारी.चवीत बदल हवा असेल तेंव्हा नक्की जाणे व्हायचे. रस्सम माझाही विक पॉइंट.मुंबईत आल्यावर जाऊया आपण नक्की\nनक्की.. कधी येणार ते सांग. नाही तर नेमका त्याच वेळेस मी टूर वर : असे व्हायला नको.\nइतके सुरेख वर्णन….आत तर जावेच लागेल….\nनक्की जाऊन ये. फक्त लंच टाइम चा वेळ टाळता आला तर पहा.\nरुईया आणि दादर-माटुंगा चे दिवस आठवलेत… रामा नायक, goodluck कॅफे, mani’s लंच होम आणि किंग्स सर्कल चे रामा नायक ह्यांचेच ‘इडली हाऊस’, आणि इतर सगळी खाण्याची ठिकाणे… सध्या फोटोच बघून समाधान मानते… 😦\nकिंग्ज सर्कल च्या इडली हाऊस पासूनच रामा नायक यांनी सुरुवात केली होती.ते तर पहिले हॉटेल होते त्यांचे. माटुंग्याला खाण्याची चंगळ अजुनही आहेच. स्पेशली, दाक्षिणात्य खादाडी साठी तर बेस्ट आहे हा भाग. मद्रास कॅफे मधली मिळगीपुडी उपमा तर सुपरक्लास.. हल्ली तिथे रागी दोसा मिळणे सुरु झाले आहे, पण चवीला काही फारसा आवडला नाही तो.\n इतकी वर्षं तिकडे खाल्ले तरी मला पहिले हॉटेल माहीत नव्हते… तुमचं हे पोस्ट वाचून मी कॉलेजची वर्षे मी ह्याच भागात काढली असल्याने मला ह्या सगळ्या हॉटेल’स ची खूपच आठवण आली..\nThank God जेवणाचे फ़ोटो नाही टाकलेत काका :)पोस्ट\nया पोस्टचे श्रेय तुलाच जाते. तुझा मेल आला, आणि आठवलं की ब्लॉग वर बरेच दिवसात काही लिहिलेले नाही, म्हणून ही पोस्ट लिहायला घेतली. 🙂\nहे माझंही आवडतं हॉटेल आहे दादा. पुर्वी अंधेरीला नोकरीला होतो, तेव्हा आठवड्यातून एकदा हमखास भेट असायची इथे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या. धन्यवाद 🙂\nमला माहिती नव्हतं, मी नेहेमी मद्रास काफे मधे जायचो, किंवा मणीज मधे. पण हे मात्र अप्रतीम आहे अगदी.\nएकदम जबरी पोस्ट. तुमच्या लेखनातूनच तिथली चव समजते आहे.\nBTW, मुंबईतील खादडीवर बहुदा ही तुमची पहिलीच शुद्ध शाकाहारी पोस्ट असावी 😉\nदोन ऑप्शन होते, एक तुमच्या पुण्याचा एक खास हॉटॆल शोधून काढले आहे पुण्याला चिंचवड जवळ.’वाघरे यांचा रानमळा” एकदम अफलातून आहे. नक्की जा एकदा. 🙂\nरच्याक… आत्ता एक खादडी नक्की 🙂\nखिमा मस्त आहे तिथला.. 🙂\nअरे एकदम फेमस आहे .कधी व्हेज साठी जावेसे वाटले तर नक्की जा. लिमिटेड थाळी पण पुरेशी असते. माटुंग्याला बरेच जॉइंट्स आहेत .\nते पण खरंच . आमच्या घरी मी पट्टीचा खाणारा , बाकी सगळे कढी भात वाले 🙂\nकाय post टाकलीत हो एकदम nostalgic झालो . माटुंग्या चा रामा नायक असो वा पुण्यातली ‘बादशाही’ . तेच feeling हो .\nअप्रतिम.… कोणत्याही pizza – burger joint ला ती मजाच नाही . अगदी लहानपणीच्या आणि मग पुढे college च्या काही छान आठवणी जाग्या केल्या बद्दल खूप आभार .\nआपण शेवटी काय , आठवणींवरच जगत असतो, आजचा दिवस म्हणजे उद्या साठी ची एक आठवण\nतोंडाला पाणी सुटलं हो…….\nमुंबईला आल्यावर माटुंग्याला एक चक्कर मारायला हरकत नाही.\nप्रत्येक ठिकाणची चव वेगळी असते, इथली पण स्वतःची एक वेगळी चव आहे.\nमस्त पोस्ट काका… आता लवकरच पुण्याच्या रानमळया ची पोस्ट येऊ द्या… लवकरच चिंचवडला जात आहे १ वर्षासाठी तरी.. विथ wife.. 😉 .. 🙂 ..\nअरे वा – अभिनंदन. किती वर्षांनी भारतात परत येतो आहेस छान वाटत असेल ना घरी परत येतांना\nकाका.. मी भारतातच आहे.. मणिपाल,उडुपी जवळ.. आता प्रोजेक्ट साठी पुणे..\nओह. मला वाटलं की सगळ्या आयटी वाल्यांप्रमाणे अमेरिकेलाच आहेस की काय. मणिपाल प्रसिद्ध आहे , माहिती आहे त्याबद्दल. 🙂\nअजून शिकतोय हो मी… 🙂 ..\nग्रेट. मणिपास युनिव्हर्सिटी चांगली आहेच.\nमी कुठल्याच प्रकारच्या जेवणाची तुलना केलेली नाही. एखादी गोष्ट रोज जेवायची म्हंटलं तर कंटाळा हा येणारच. पण कधी तरी एखाद्या वेळेस नक्की आवडतात असे वेगळे प्रकार.\nअमेरिकेतून पटकन जाऊन जेवून यावं असं वाटलं :-).\nनेक्स्ट ट्रिप ला ट्राय करायला हरकत नाही. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2018-10-19T00:38:28Z", "digest": "sha1:5QDX7GS6YHBQ344GVLC56BAYZ6RSKM4S", "length": 74361, "nlines": 1194, "source_domain": "tarunbharat.org", "title": "Tarun Bharat | युरोप", "raw_content": "\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nशबरीमला प्रकरणी केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. कारण घटनेनुसार मंदिर हा राज्यसूचीतला विषय आहे....\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nअलाहाबादचे नाव पुन्हा प्रयागराज ठेवल्यामुळे, ४०० वर्षांपासूनचा हिंदूंवरील अपमानास्पद कलंक मिटला आहे. मक्केचे नाव रामनगर...\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nगोव्यातील दोन काँग्रेस आमदार भाजपात\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nरुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार\nपुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण\nदिवाळीआधी येणार २० रुपयांची नवी नोट\nदोन हजार आणि दोनशेच्या फाटक्या नोटा बदलून मिळणार\nबँकांचे कर्ज बुडविल्यास पासपोर्ट होणार जप्त\nयूपीआयच्या माध्यमातून ३० कोटी व्यवहार\nनोटबंदी नव्हे, रघुराम राजन यांच्यामुळे विकासदर घसरला\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nपंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी\nप्लॅस्टिक कचर्‍यापासून जैवइंधन बनविणारा प्रकल्प अंतिम टप्प्यात\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nआसाम पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर कीर्तीचक्र बहाल\nसंपुआ काळातील बँक अधिकार्‍यांवर नजर\n‘मी टू’ तक्रारींसाठी उच्चस्तरीय समिती\nआयोगाचे काम समाधानकारकच : सर्वोच्च न्यायालय\nसर्वोच्च न्यायालयाने उठवली फतव्यांवरील स्थगिती\nकार्ती चिदम्बरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त\nविजय मल्ल्याची बंगळुरूमधील संपत्ती जप्त होणार\nराफेल करार प्रक्रियेची माहिती सादर करा\nजगन्नाथ मंदिरात सशस्त्र पोलिसांना प्रवेश नाही\n‘शबरीमला’वर तत्काळ सुनावणी नाही\nसात रोहिंगे म्यानमारच्या स्वाधीन\nतातडीच्या सुनावणीच्या खटल्याचे मापदंड निश्‍चित करणार : गोगोई\nभारत आमचा शत्रू; पाक खरा मित्र\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त\nनीरवची ६३७ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nएनएसजी सदस्यत्वासाठी ब्रिटनचे भारताला विनाअट समर्थन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’\nसोमवारपासून अमेरिकेतील परदेशींची हकालपट्टी\nयामीनच्या पराभवामुळे भारताला मालदीवमध्ये संधी\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nअनिल अंबानी प्रकरणी भाजपा करणार काँग्रेसची पोलखोल\nखुलासा करा, नाहीतर राजीनामा द्या\nजागांची भीक मागण्यापेक्षा स्वबळावर लढू : मायावती\nमोदी सरकारने शेतकर्‍यांना दिले ११ हजार कोटी रुपये\nसपानेही दिला काँग्रेसला झटका\nमित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान होऊ\nमायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही\nदेशाचे तुकडे करण्यासाठी काँग्रेस तयार : संबित पात्रा\nराजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ‘हाता’ला हत्तीची साथ नाही\nमोदी सरकार आव्हान असल्याची काँग्रेसची कबुली\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\nअजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले\nब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा\nशस्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण\nआधुनिकीकरणामुळे मिग-२९ झाले घातक\nराफेल विमानकरार धाडसी निर्णय : हवाईदल प्रमुख\nसर्जिकल-२ मध्ये टिपले पाकचे १५ सैनिक\nसर्जिकल स्ट्राईक-२ केल्याचे संकेत\nगुलाम काश्मिरातील उद्ध्वस्त लॉन्चपॅड पुन्हा सक्रिय\nस्वत: उडविल्यानंतर केले राफेलचे कौतुक\nसर्जिकल स्ट्राईकमधील जवानाला वीरमरण\nपाक सैनिक, अतिरेक्यांना धडा शिकवण्याची वेळ\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nयंदा भारताचा विकासदर ७.३ टक्के\nसेल्फीच्या वेडापायी सात वर्षांत जगभरात २५९ मृत्यू\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nपाकला मिळणार ४८ चिनी लष्करी ड्रोन्स\nइंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, ३४ विद्यार्थी ठार\nमाझे हेलिकॉप्टर पाकच्याच हद्दीत होते\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nधनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\nवंजारा यांची मुक्तता वैधच\nसेनेचे अराफत शेख भाजपात\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nशशी थरूर की राहुल गांधी\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nशशी थरूर की राहुल गांधी\nराहुलच्या एचएएल सभेवरून वादळ\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nआता अलिगढ मुस्लिम विद्यापीठ\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ आसमंत\n०७ ऑक्टोबर १८ आसमंत\n३० सप्टेंबर १८ आसमंत\n२३ सप्टेंबर १८ आसमंत\n२८ सप्टेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२७ सप्टेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nनवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\n►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\n►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\n►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\n►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nनवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\n►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\n॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\n►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल सौद्यामध्ये रिलायन्स डिफेन्ससोबत फक्त १० टक्केऑफसेट गुंतवणुकीचा करार करण्यात आला आहे. आमची आणखी १०० भारतीय कंपन्यांबरोबर बोलणी सुरू आहे. त्यातील ३० कंपन्यांसोबत भागीदारी निश्‍चित झाली आहे, असे दसाँ एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी एका...13 Oct 2018 / No Comment / Read More »\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nलंडन, २६ सप्टेंबर – भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कचरा म्हणून प्लॅस्टिक फेकलेे जाते. या कचर्‍याचा पुनर्वापर केला जात नाही. मात्र, आता या प्लॅस्टिकचा वापर काही प्रमाणात बांधकाम क्षेत्रात करता येऊ शकतो. एका प्रयोगामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. वाळू किंवा रेतीऐवजी प्लॅस्टिकचा वापर करता येणार...27 Sep 2018 / No Comment / Read More »\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\n►चीनसह पाकला खडे बोल, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर – भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेच्या ३९ व्या बैठकीत चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड योजनेंतर्गत चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला (सीपीईसी) पुन्हा एकदा कडाडून विरोध केला आहे. याशिवाय भारताने सिंध प्रांतात सुरू असलेल्या धरणाच्या उभारणीवरही आक्षेप घेतला....16 Sep 2018 / No Comment / Read More »\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\n►पत्रकारांची राहुल गांधींवर सरबत्ती, वृत्तसंस्था लंडन, २७ ऑगस्ट – गेल्या तीन दिवसांपासून लंडनच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर परतीच्या प्रवासात मात्र तोंडघशी पडण्याची वेळ आहे. ‘गांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय आहे,’ या गुगली प्रश्‍नाने राहुल यांची पुरती...28 Aug 2018 / No Comment / Read More »\nदाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक\nवृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्डचा पळपुटा डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीचा खजिनदार जबीर मोतीला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे. जबीर मोती हा पाकिस्तानी नागरिक...20 Aug 2018 / No Comment / Read More »\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन\nवृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. लंडनमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल अर्थात् व्ही. एस. नायपॉल यांनी ३० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले. २००१ मध्ये नायपॉल...13 Aug 2018 / No Comment / Read More »\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था\n►जागतिक बँकेचा सुखद अहवाल ►मोदी सरकारच्या ‘अच्छे दिना’ची खिल्ली उडविणारे तोंडघशी, वृत्तसंस्था पॅरिस, ११ जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या आर्थिक धोरणांची आणि ‘अच्छे दिन’ संकल्पनेची खिल्ली उडविणारे विरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. जपानला मागे टाकत भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचा...12 Jul 2018 / No Comment / Read More »\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश\nवृत्तसंस्था लंडन, ५ जुलै – इंग्लंड येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयामुळे विजय मल्ल्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. विजय मल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. भारतातील १३ बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला आहे. फसवणूक आणि मनी...6 Jul 2018 / No Comment / Read More »\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा\nवृत्तसंस्था हेग, २७ जून – रासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदी कायम ठेवण्याच्या उद्देशाने भरवण्यात आलेल्या रासायनिक शस्त्रास्त्र परिषदेला भारताने पाठिंबा दर्शविला आहे. भारताचे नेदरलॅण्डमधील राजदूत आणि भारताच्या रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंधक संघटनेचे स्थायी प्रतिनिधी वेणू राजामनी यांनी बंदीबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. राजमोनी यांनी...28 Jun 2018 / No Comment / Read More »\nयुरोपियन युनियनचाही अमेरिकेला ‘धक्का’\n►आयात शुल्क वाढवल्याने व्यापारयुद्धाची तीव्रता वाढली, वृत्तसंस्था ब्रुसेल्स, २२ जून – युरोपमधून आयात होणार्‍या वस्तूंवर अमेरिकेने शुल्क वाढवल्यावर युरोपियन युनियननेही अमेरिकेला जोरदार धक्का देत अमेरिकेतील प्रतिष्ठित उत्पादनांवर आयातशुल्क वाढवले आहे. आयातशुल्क वाढवण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये हार्ले डेव्हिडसनची मोटारसायकल, बॉरबन आणि लिव्हाईजच्या जिन्सचा समावेश आहे. नवीन शुल्क...23 Jun 2018 / No Comment / Read More »\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (228) आंतरराष्ट्रीय (382) अमेरिका (135) आफ्रिका (7) आशिया (207) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (31) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (149) ई-आसमंत (50) ई-प.महाराष्ट्र (2) ई-मराठवाडा (43) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (49) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (729) आसमंत (680) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (16) महाराष्ट्र (374) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (16) मराठवाडा (7) मुंबई-कोकण (64) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (45) राज्य (604) आंध्र प्रदेश-तेलंगणा (14) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (75) ओडिशा (7) कर्नाटक (73) केरळ (36) गुजरात (63) गोवा (7) जम्मू-काश्मीर (79) तामिळनाडू (27) दिल्ली (45) पंजाब-हरयाणा (11) बंगाल (31) बिहार-झारखंड (33) मध्य प्रदेश-छत्तीसगड (26) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,632) अर्थ (68) कृषी (22) नागरी (718) न्यायालय-गुन्हे (250) परराष्ट्र (76) राजकीय (222) वाणिज्य (16) विज्ञान-तंत्रज्ञान (33) संरक्षण (115) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (667) अग्रलेख (326) उपलेख (341) साहित्य (5) स्तंभलेखक (874) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (30) डॉ.परीक्षित स. शेवडे (39) डॉ.वाय.मोहितकुमार राव (36) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (2) ब्रि. हेमंत महाजन (47) भाऊ तोरसेकर (95) मयुरेश डंके (1) मल्हार कृष्ण गोखले (45) यमाजी मालकर (43) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (44) ल.त्र्यं. जोशी (25) वसंत काणे (12) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (50) श्यामकांत जहागीरदार (50) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (51) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (43) सोमनाथ देशमाने (40) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (30)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/dilip-walse-patil-maharashtra-budget-session-2018-1651146/", "date_download": "2018-10-19T00:37:01Z", "digest": "sha1:R6AA2RTFFVOE6NRYW2QGQQB3MEB572DN", "length": 15463, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dilip Walse Patil maharashtra budget session 2018 | सोडवणुकीकडून अडवणुकीकडे | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसध्या विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे आणि गांभीर्यही नष्ट झाले आहे.\nसध्या विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे आणि गांभीर्यही नष्ट झाले आहे. पूर्वी विधिमंडळात अडवणूक करण्याऐवजी प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न असायचा. कारण निवडून आलेले प्रतिनिधी हे स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलेले समर्पित कार्यकर्ते किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपापल्या भागाच्या विकासासाठी संस्था उभारणारे, संस्थात्मक राजकारणाची पाश्र्वभूमी असणारे त्या त्या भागातील मोठे राजकारणी असायचे. गेल्या काही काळात केवळ निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी ठरायला लागली. त्यातून सभागृहात येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून कामकाजाचा दर्जा टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे दर्जा घसरायला लागला. मी आमदार म्हणून निवडून आलो त्या वेळी तर आमच्याच पक्षाचे सरकार होते; पण तरीही जनहिताच्या कामांवरून आमच्याच सरकारशी संघर्ष करत होतो. आताचे आमदार तसे करताना दिसत नाहीत. प्रश्नांचा दर्जाही व त्याला सरकारकडून येणारी उत्तरे समाधानकारक नाहीत हे आमदार, मंत्री आणि विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने आतापर्यंत केलेल्या कामाच्या अनुभवावरून सांगता येईल. सभागृहात आजकाल अनेक आश्वासने दिली जातात, पण त्यांचे पुढे काय होते याचा पाठपुरावा होत नाही. विरोधक या नात्याने आम्हीही कमी पडतो व सरकार आपल्याच आश्वासनांच्या पूर्ततेबाबत उदासीन दिसते. सभागृहातील कामकाजात भाग घेताना बहुतांश आमदार केवळ आपल्या मतदारसंघापुरते बोलतात. राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलतानाही त्यात आपल्या मतदारसंघातील किरकोळ मुद्दय़ांवरच भाष्य केले जाते. अनेक जण केवळ वृत्तपत्रीय आणि टीव्हीवरील बातम्यांवरून आपला अजेंडा ठरवतात. त्यातील सत्य-असत्यता, योग्य-अयोग्यता तपासत नाहीत.\nसध्या विरोधक या नात्याने आम्ही म्हणावे तितके आक्रमक नाही, असा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्यही आहे. सरकार म्हणून काही ठोस भूमिका घ्याव्या लागतात हे आम्ही जाणून असल्याने प्रत्येक वेळी लोकानुनयी भूमिका घेऊन सवंग आक्रमकता आम्ही दाखवत नाही. त्यामुळे आम्ही कमी आक्रमक दिसतो. त्याचबरोबर राज्य सरकारही विधिमंडळ कामकाजाबाबत गंभीर नाही. मंत्री सभागृहात उपस्थित नसतात. तारांकित प्रश्न असो की लक्षवेधी सूचना, मंत्र्यांकडून नीट उत्तरे मिळत नाहीत. दिवसभराची कामकाज पत्रिका ठरवतानाही बेजबाबदारपणा दिसतो. एका दिवसात पूर्ण होऊच शकणार नाही इतके प्रचंड विषय दाखवले जातात. ते सभागृहात येतच नाहीत. सरकार त्याबाबत काहीच करत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्यावरून एका सत्तारूढ पक्षाच्याच गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद करावे लागले. नंतर सरकारने दुसऱ्या दिवशी तो निर्णय स्थगित केला. सरकारने दुसऱ्या दिवशी जो निर्णय घेतला तो आधीच घेतला असता तर कामकाज झाले असते. या सर्व परिस्थितीमुळे विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे निव्वळ एक उपचार ठरत असल्याची सामान्यांची भावना झाली आहे. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर एकत्र येणारे सत्ताधारी-विरोधक हे रोजगार हमी कायद्यासारख्या प्रसंगावेळी दिसलेले चित्र दुर्मीळ होत आहे. रिस्पॉन्सिबल अपोझिशन अँड रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट (जबाबदार विरोधक आणि प्रतिसाद देणारे सरकार) असे चित्र लोकशाहीत आवश्यक असते, पण असे म्हणता येईल अशी परिस्थिती दोन्ही बाजूंच्या बाबतीत नाही.\nदिलीप वळसे पाटील (माजी विधानसभाध्यक्ष)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/avala-supari-recipe", "date_download": "2018-10-19T01:31:47Z", "digest": "sha1:QLYQ2XAC3WJ6AL5MHUQQ272EXYVTHVEF", "length": 9699, "nlines": 249, "source_domain": "www.tinystep.in", "title": "अशी घराच्या-घरी बनवा आवळा सुपारी - Tinystep", "raw_content": "\nअशी घराच्या-घरी बनवा आवळा सुपारी\nसध्या आवळा बाजारात उपलब्ध आहे तो पर्यंत त्याचे वर्षभरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साठवणून करता येते. पाचक म्हणून आवळा सुपारी हा उत्तम असते ही आवळा सुपारी घरच्या-घरी कशी तयार करायची हे आम्ही सांगणार आहोत\n१. अर्धा किलो आवळा\n२. मीठ एक चमचा सेंधव किंवा पादेलोण (काळे मीठ) असेल तर उत्तम\n३. २५ ग्राम आल्याचा (अद्रकाचा) रस\n१. आवळे धुवून प्रेशर कुकरच्या भांड्यात ठेवावे, त्या भांड्यात पाणी घालू नका. पण कुकरमध्ये खाली पाणी घाला.\n२. शिट्टी न लावत १५ ते २० मिनटे आवळे उकडून घ्या. (आपल्याला आवळे नुसत्या वाफेवर शिजवायचे आहेत पाणी न घालता) आवळे मऊ होई पर्यंत शिजवा पण अति देखील शिजवू नका.\n३. शिजवून झाल्यावर बाहेर काढल्यावर आवळे गार होऊ द्या. नंतर त्यातून बी काढा आणि बारीक तुकडे किंवा किसले तरी चालतील.\n४. हे आवळ्याचे तुकडे एका मोठ्या परतत किंवा मोठ्या ताटात घ्या. आल्याच्या रसात मीठ घाला आणि तो रस आल्याचा तुकड्यांना चांगल्या पद्धतीने लागेल असा लावा. ( या आवळ्यामुळे ताट घरोबा होण्याची शक्यता असते काळजी घ्या).\n५. हे ताट ७ ते ८ दिवस उन्हात कडकडीत वाळू द्या. वाळत ठेवण्याआधी त्यावर आवडत असल्यास जिरेपूड भुरभरा.\nकच्च्या आवळ्याची आवळा सुपारी\nसाहित्य व प्रमाण हे वरील आवळा सुपारी सारखेच कच्चे आवळे किसून किंवा तुकडे करून त्यात सेंधव मिश्रित आल्यचा रस घालून ताटात घालून ७-८ दिवस ऊन्हात वाळवा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/6068-makarand-deshpande-and-kranti-redkar-in-lead-roles-in-film-truckbhar-swapna", "date_download": "2018-10-19T00:25:39Z", "digest": "sha1:3MOKZU5IEN47ZEEILFITSDEDNFOMEJY2", "length": 14154, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "मकरंद-क्रांतीच्या ‘ट्रकभर स्वप्नां’ चा प्रवास - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमकरंद-क्रांतीच्या ‘ट्रकभर स्वप्नां’ चा प्रवास\nNext Article अशोक पत्की यांचा मुलगा 'आशुतोष पत्की' या चित्रपटाद्वारे झळकणार रुपेरी पडद्यावर\nसिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन सिनेमांच्या शोधात असणारे मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकारही ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत.\nप्रमोद पवारांचं दिग्दर्शक बनण्याचं 'ट्रकभर स्वप्नं' प्रत्यक्षात\n‘ट्रकभर स्वप्नं’ २४ ऑगस्टला चित्रपटगृहात - पहा ट्रेलर\n'ट्रकभर स्वप्न' सिनेमाद्वारे 'मुकेश ऋषी' मराठीत\nअभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या प्रमोद पवार यांनी ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. मकरंद-क्रांती यांनी या जोडप्याची भूमिका साकारली आहे. मकरंद देशपांडे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून थेट हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला प्रयोगशील अभिनेता. अभिनेता-दिग्दर्शक अशी प्रतिमा असलेल्या मकरंदने मराठी-हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. ‘कयामत से कमायत तक’ पासून मकरंदचा हिंदी सिनेसृष्टीत सुरू झालेला प्रवास ‘प्रहार’, ‘सर’, ‘सत्या’, ‘फरेब’, ‘मकडी’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सिनेमांनी सजलेला आहे. यात आता ‘ट्रकभर स्वप्न’ या मराठी सिनेमाचाही समावेश झाला आहे. पण या सिनेमातील मकरंदची भूमिका आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी विरुध्द आहे. मकरंदने या सिनेमात सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे.\nया सिनेमात मकरंदच्या जोडीला क्रांती रेडकर ही मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ‘सून असावी अशी’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झालेल्या क्रांतीने ‘जत्रा’, ‘लाडी-गोडी’, ‘नो एन्ट्री’ यांसारख्या सुपरहिट मराठी सिनेमांसोबतच प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ मध्येही अभिनय केला आहे. क्रांतीबाबत बोलायचं तर नृत्यात पारंगत असलेली, तसंच कोणत्याही भूमिकेला अचूक न्याय देण्यास सक्षम असलेली अभिनेत्री… असं असलं तरी अद्याप तिने कधीही सर्वसामान्य गृहिणीची भूमिका साकारलेली नव्हती. त्यामुळेच ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमाने एक अनपेक्षित जोडी सादर करीत सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे.\nमकरंदने या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. दोन मुलं आणि पती-पत्नी अशा चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची ही कथा आहे. सर्वसामान्यांची स्वप्न फार मोठी नसतात. आपलं एक घर असावं, मुलं आणि पत्नीसोबत सुखाचे चार क्षण घालवावे, आठवड्याच्या एखाद्या संध्याकाळी चौपाटीवर फेरफटका मारावा आणि सुखाने जीवन जगावं ही सर्वसामान्यांचं स्वप्न. याच स्वप्नांच्या दुनियेत मकरंद आणि क्रांती रमल्याचे ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.\n‘ट्रकभर स्वप्न’मध्ये मकरंद आणि क्रांती सोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. २४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. या सिनेमाची प्रस्तुती आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा. लि यांनी केली आहे. मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. ‘पुष्पक फिल्म’ ‘ट्रकभर स्वप्न’ हा चित्रपट २४ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित करणार आहे.\nNext Article अशोक पत्की यांचा मुलगा 'आशुतोष पत्की' या चित्रपटाद्वारे झळकणार रुपेरी पडद्यावर\nमकरंद-क्रांतीच्या ‘ट्रकभर स्वप्नां’ चा प्रवास\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/9?page=12", "date_download": "2018-10-19T00:00:19Z", "digest": "sha1:HIB5PFE33FNL6HORI3QKIKU7BWC6GOFN", "length": 7783, "nlines": 160, "source_domain": "mr.upakram.org", "title": "धर्म | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवाईट करणाऱ्याचे खरेच वाईट होते काय\nमहाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे.\nखरे म्हणजे आंबेडकर मोठे होते महान होते पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .\nSubject: पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .\nअवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते. आत्मा मात्र जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे गीतेत सांगितले आहे.\nआजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक\nआजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक’ येत्या एप्रिल मध्ये प्रसिद्ध होत आहे. या अंकाचे अतिथी संपादकत्व मला मिळाले होते.\nस्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ...........\nस्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............\nचला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला\nभारत ज्योतिषशास्त्राचे माहेरघर -मोहन भागवत\nआजच्या लोकसत्तात (दि. १९ मार्च २०१०) एक बातमी वाचली. ती बातमी अशी:\nभारत ज्योतिषशास्त्राचे माहेरघर -मोहन भागवत\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nया पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.\nया पुर्वी प्रियाली यांनी दीलेल्या चर्चा प्रस्ताव :-मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली. (दि. १५०४.२००७)\nजगातील सर्व प्रमुख धर्मांनी स्त्रियांना हीन लेखले आहे.त्यांचा छळ केला आहे.आपल्याकडे तर धर्मरूढींच्या नावाखाली निरपराध विधवांचे केशवपन करून त्यांना विद्रूप बनवले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/matitarth-news/vaidya-khadiwale-1611278/", "date_download": "2018-10-19T01:33:43Z", "digest": "sha1:M26GH5HXWYBSRH3VZGGHFONE67T453RF", "length": 20522, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vaidya khadiwale | विशेष मथितार्थ : कर्मयोगी दादा | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nविशेष मथितार्थ : कर्मयोगी दादा\nविशेष मथितार्थ : कर्मयोगी दादा\nआपण दोघेही मानवतेचेच काम करतो, विचारधारा वेगळ्या असल्या तरी\nज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांची मुलाखत सुरू होती. मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला अचानक लक्षात आले की, नंतरची वेळ वैद्य प. य. खडीवाले यांना दिलेली आहे. वेळेस पोहोचणे आवश्यक आहे. त्याने मृणालताईंना विनंती केली आणि संध्याकाळी परत येतो, असे सांगितले. मृणालताई हसत हसत हो म्हणाल्या आणि त्यांनी सांगितले की, दादांना मी विचारलेय म्हणून आवर्जून सांग. त्या पत्रकाराला आश्चर्यच वाटले, कारण दादा म्हणजेच वैद्य खडीवाले हे पूर्णपणे हिंदूुत्ववादी आणि मृणालताई समाजवादी. ते त्या पत्रकाराने बोलूनही दाखविले, त्यावर मृणालताई म्हणाल्या त्यांना मी जे ओळखते ते खूप वेगळे आहे. दादा हा खूप मोठा आणि चांगला माणूस आहे, विचारधारा कोणतीही का असेना. त्यानंतर मृणालताईंनी एक किस्सा सांगितला. ७०-८०- च्या दशकात मृणालताईंच्या पुण्यातील कार्यालयाला मध्यरात्री आग लागली, पूर्ण कार्यालय जळून खाक झाले. ताई म्हणाल्या, त्या रात्री अडीच-तीन वाजता एक माणूस माझ्याकडे दहा हजार रुपये घेऊन आला आणि म्हणाला, तुमचे काम खूप चांगले आहे, ते थांबता कामा नये. उद्या सकाळी उगवत्या सूर्यासोबत कामाला लागा, त्यासाठी माझ्यासारख्या लहान माणसाकडून ही गंगाजळी. त्या माणसाचे नाव वैद्य खडीवाले. मृणालताई म्हणाल्या, त्यांनी मी म्हटलेही की, अहो आपल्या विचारधारा वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या आहेत. त्यावर ते म्हणाले, आपण दोघेही मानवतेचेच काम करतो, विचारधारा वेगळ्या असल्या तरी ..अशा या दादांचे जाणे चटका लावून जाणारे होते.\nसडेतोड बोलणे हा दादांचा एक महत्त्वाचा गुण. त्यांच्या औषधांच्या कारखान्यातील िभतीवर विविध सामाजिक कार्याना वाहून घेतलेल्या रा. स्व. संघाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या तसबिरी आहेत. एकदा एका संघस्वयंसेवकानेच त्यांना प्रश्न केला की, यात इंदिरा गांधींची प्रतिमा कशासाठी त्यावर क्षणाचाही विलंब न लावता दादा उत्तरले, त्या पंतप्रधान होत्या हे या देशाचे भाग्य. त्यांचे कार्यकर्तृत्व अफाट होते. नंतर तसे कुणाला फारसे जमले नाही. म्हणून त्यांना ते स्थान आहे. त्यांनी घेतलेला आणीबाणीचा निर्णय हा अपवाद मानावा. दादांचे कार्यकर्तृत्व एवढे अफाट होते की, राजकारणातील विविध पक्षांचे नेते त्यांच्याकडे कोणत्या तरी औषधासाठी आलेले असायचे आणि मग त्यांची कानउघाडणी करणारे दादा लोकांना पाहायला मिळायचे. एकदा एका नेत्याने दादांना सांगून पाहिले की, लोकांसमोर नको, त्यावर दादा म्हणाले, मी लोकांचा माणूस आहे आणि तू लोकनेता. जे व्हायचे ते लोकांसमोरच. घाबरत असशील तर राजकारण सोड त्यावर क्षणाचाही विलंब न लावता दादा उत्तरले, त्या पंतप्रधान होत्या हे या देशाचे भाग्य. त्यांचे कार्यकर्तृत्व अफाट होते. नंतर तसे कुणाला फारसे जमले नाही. म्हणून त्यांना ते स्थान आहे. त्यांनी घेतलेला आणीबाणीचा निर्णय हा अपवाद मानावा. दादांचे कार्यकर्तृत्व एवढे अफाट होते की, राजकारणातील विविध पक्षांचे नेते त्यांच्याकडे कोणत्या तरी औषधासाठी आलेले असायचे आणि मग त्यांची कानउघाडणी करणारे दादा लोकांना पाहायला मिळायचे. एकदा एका नेत्याने दादांना सांगून पाहिले की, लोकांसमोर नको, त्यावर दादा म्हणाले, मी लोकांचा माणूस आहे आणि तू लोकनेता. जे व्हायचे ते लोकांसमोरच. घाबरत असशील तर राजकारण सोड पथ्य न पाळणाऱ्या रुग्णांचीही ते अशीच झाडाझडती घेत असत.\nप्रसंगी कठोर वाटणारे हे दादा, मनातून मात्र करुणामयी होते. जणू काही महाकारुणिक बुद्धाचा दुसरा अवतारच. लहान मुलांना झालेल्या वेदना त्यांना पाहवायच्या नाहीत. त्यातून अनाथ मुलांसाठीचे केंद्र उभे राहिले. थॅलेसेमियाच्या रुग्णांचे रक्तावाचून होणारे हाल त्यांना पाहवले नाहीत आणि मग त्यातून पुण्यामध्ये या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारी रक्तपेढी त्यांनी स्वखर्चाने उभी केली. त्यांचे हे काम पाहून अखेरीस राज्य शासनाने थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारा कायदा केला व त्यांच्यासाठी रक्तपेढय़ा अस्तित्वात आल्या. दृष्टिहिनांचे हाल पाहून त्यांनी नेत्रपेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात नेत्रपेढी अस्तित्वात आली आणि गेल्या अनेक वर्षांत सुमारे साडेतीन हजारांहून अधिक दृष्टिहिनांना दृष्टी प्राप्त झाली आहे. दादा हे असे अनोखे कर्मयोगी होते. त्यांनी कमावलेले सारे काही सढळ हस्ते समाजासाठी खर्च केले. वाचनातून माणूस घडतो यावर त्यांचा ठाम विश्वास. अलीकडची पिढी वाचत नाही, कारण त्यांना काही सकस उपलब्ध नाही असे त्यांना वाटत होते. म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांसाठी सकस साहित्यनिर्मिती करण्याचा ध्यास त्यांना लागून राहिला होता. पूर्णपणे रंगीत छपाई असलेले ज्ञानभांडार ते लहान मुलांना उपलब्ध करून देण्यात गुंतले होते.\n‘लोकप्रभा’-‘लोकसत्ता’वर दादांचे मनापासून प्रेम होते. ‘लोकप्रभा’साठी त्यांनी गेली सहा वर्षे सातत्याने लिखाण केले. रामनाथ गोएंकाजींच्या प्रेमापोटी मी हे सारे करतो, असे सांगून ते ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमांना मात्र येत असत. नानाजी देशमुखांमुळे त्यांचा रामनाथजींशी विशेष स्नेह होता. सुमारे सहा वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या वतीने पाच वैद्यांचा सन्मान करण्यात आला, त्यात दादांचा समावेश होता. त्या वेळेस राष्ट्रपतींनी एक इच्छा सहज व्यक्त केली. तुम्ही हो म्हणालात तर देशातील गुणवान विद्यार्थ्यांना तुमच्याकडे एक वर्ष शिक्षणासाठी पाठविता येईल. त्यावर दादा म्हणाले, तुम्ही विद्यार्थी पाठवा, त्यांचा खर्च मी करणार तेव्हापासून देशातील उत्तम विद्यार्थी त्यांच्याकडे येण्यास सुरुवातही झाली. अशा कर्मयोगी दादांचे जाणे पोकळी निर्माण करणारे आहे. त्यांचा कर्मयोग आपण सर्वानीच आपापल्या परीने पुढे नेणे हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरावी\n‘लोकप्रभा’ परिवारातर्फे दादांना भावपूर्ण आदरांजली\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-w610-point-shoot-digital-camera-black-price-p6BfR.html", "date_download": "2018-10-19T00:40:45Z", "digest": "sha1:SMLULCS57CEWDN2T4OGG44DA5B56T3JX", "length": 16950, "nlines": 386, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकक्रोम उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 2,444)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Sony Lens\nअपेरतुरे रंगे f/2.8 - f/5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1600 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 26 mm Wide Angle\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 1 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 19 Languages\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230400 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 4:3\nइनबिल्ट मेमरी 21 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबर शॉट दशकं व६१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-10-19T00:01:42Z", "digest": "sha1:MVCNGLUH4CWEHMWRBX4KBYMYW7JY4R4F", "length": 6827, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्युबा फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nक्युबा फुटबॉल संघ (फिफा संकेत: CUB) हा कॅरिबियनमधील क्युबा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला क्युबा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०९ व्या स्थानावर आहे. १९३८ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवणारा क्युबा हा कॅरिबियनमधील पहिला देश होता. क्युबा आजवर ७ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला असून १९७१ साली त्याला चौथे स्थान मिळाले होते.\nउत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियनमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्ककॅफ)\nकॅनडा • मेक्सिको • अमेरिका\nबेलीझ • कोस्टा रिका • एल साल्व्हाडोर • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा\nअँग्विला • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बर्म्युडा1 • बॉनेअर3 • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह • केमन द्वीपसमूह • क्युबा • कुरसावो • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • फ्रेंच गयाना2 3 • ग्रेनेडा • ग्वादेलोप3 • गयाना2 • हैती • जमैका • मार्टिनिक3 • माँटसेराट • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट मार्टिन3 • सिंट मार्टेन3 • सुरिनाम2 • त्रिनिदाद आणि टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\n1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5200-family-entertainer-marathi-film-cycle-trailer", "date_download": "2018-10-19T00:26:40Z", "digest": "sha1:VQP3WNCNMFG2BRMLZLOXJIR3WGQDPGMD", "length": 10907, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "कुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nकुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\nPrevious Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\n“आपला मानूस” चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स “सायकल” हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सायकल या चित्रपटाच्या लक्षवेधक प्रवासाच्या काही झलकी स्टुडिओ दाखविणार आहेत. एका विशेष समारंभात सायकल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या समारंभाला सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थिती होते.\n“सायकल” चित्रपटाच्या टीमचा पुणेकरांशी संवाद\n\"सायकल\" च्या प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन - पहा फोटोज्\n'वायकॉम18 मोशन पिक्चर्स' चा पुढचा मराठी सिनेमा “सायकल” रिलीज होत आहे ४ मे २०१८ ला \n“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले त्याला त्याची सायकल परत मिळेल का त्याला त्याची सायकल परत मिळेल का या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.\nकॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही.\n४ मे २०१८ रोजी शुक्रवारी “सायकल” हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे सादरीकरण असून, एमएफए व थिंक व्हाय नॉट यांच्या सहयोगाने हॅपी माइंड एंटरटेनमेंट द्वारा याची निर्मिती केलेली आहे.\nPrevious Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nकुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/chintandhara-loksatta-philosophy-14-1661799/", "date_download": "2018-10-19T00:39:54Z", "digest": "sha1:W6YGQ374KRQYQQA6A7MJASBCIDBP5ENW", "length": 14739, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chintandhara loksatta philosophy | ७१. आम्ही डोळां पाहिला | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n७१. आम्ही डोळां पाहिला\n७१. आम्ही डोळां पाहिला\nखऱ्या सद्गुरूचा जो सहवास आहे त्याचा परिणाम अमीट असतो.\nखऱ्या सद्गुरूचा जो सहवास आहे त्याचा परिणाम अमीट असतो. या सद्गुरूंना पांडुरंग बुवा ‘नयनांचा विसावा’ म्हणतात याचं कारण या जगातल्या सर्व गोष्टी एकतर अपूर्ण आहेत किंवा त्यांच्या प्राप्तीनं होणारा आनंदाभासदेखील काही काळ टिकणाराच आहे. त्यामुळे या जगातल्या यच्चयावत व्यक्ती आणि वस्तूंना पाहून डोळ्यांना अर्थात मनाला कधीच तृप्तीचा, पूर्णत्वाच्या जाणिवेचा अर्थात विसाव्याचा अनुभव लाभत नाही. केवळ सद्गुरू हाच पूर्ण असतो. त्याच्या बोलण्यात आणि वर्तनातही पूर्ण ज्ञानच भरून असतं. त्यामुळे मनाची तगमग शांत होते. तो नयनांचा विसावा पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही, असं पांडुरंग बुवा सांगतात. मग कुणी समजावतं की अहो, भगवंत प्रत्येक जीवमात्रांत भरून आहेच ना तरी तो दिसतो का तरी तो दिसतो का कुणी म्हणतं, तो सर्वात असूनही सर्वाच्या अतीत, पलीकडे भरून आहेच ना कुणी म्हणतं, तो सर्वात असूनही सर्वाच्या अतीत, पलीकडे भरून आहेच ना मग परमात्मा आणि सद्गुरू यांच्यात कोणताही भेद नसल्यानं देहात नसलेले सद्गुरू हेही दिसत नसले, तरी सर्वत्र आहेतच. त्यावर पांडुरंग बुवा कळवळून म्हणतात..\nकुणी म्हणती सर्वभूतीं भगवंत भरला\nकुणि म्हणती साक्षिरूपें भगवंत व्यापिला\nकुणि म्हणती तो अतीत सर्वाच्या राहिला\nनका बोलूं ज्ञान कोणी,\nचैतन्यब्रह्म माझे कुणि मजला दाखवा\nकुणी मला सांगताहेत की, भगवंत सर्व भूतमात्रांत भरून आहे. कुणी सांगतात की तो साक्षीरूपानं व्यापून आहे. कुणी सांगतात की तो सर्वामध्ये असूनही सर्वाच्या पलीकडे आहे. मला हे ज्ञान सांगू नका हो कारण मी या डोळ्यांनी त्याला पाहिलं आहे कारण मी या डोळ्यांनी त्याला पाहिलं आहे कसं आणि कुठं पाहिलं आहे कसं आणि कुठं पाहिलं आहे\nया ठायीं देव माझा डोळ्यांनीं पाहिला\nया ठायीं भक्तिक्रीडा भावानें खेळला\nया ठायीं मंजु बोल गुरु माझा बोलला\nगुण त्याचे जणूं पहा \nचैतन्यब्रह्म माझे कुणि मजला दाखवा\nभगवंत असूनही दिसत नाही, हे ज्ञान नका सांगू. कारण त्या देवाला म्हणजेच माझ्या सद्गुरूंना मी याच ठायी, याच गोंदवल्यात माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. या इथं तो भावपूर्वक भक्तीक्रीडा खेळला आहे अनेकानेक जिवांच्या अत्यंत सामान्य जीवनात त्यानं भक्तीप्रेमाचे रंग भरले आहेत. अनेकांची ओबडधोबड जीवनं त्यानं मोठय़ा प्रेमानं घडवली आहेत. अनेकांचा चिंता आणि काळजीनं भरलेला प्रपंच त्यानं तृप्तीचा करून दिला आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर स्वत:ला सोपवून दिलं त्यांच्या पाषाणहृदयातूनही उदात्त भक्ताची मूर्ती त्यानं घडवली आहे. अनेकांच्या शुष्क अंत:करणात त्यानं शुद्ध प्रेमाचा झरा निर्माण केला आहे. हे सगळं याच इथं घडलं होतं हो.. मी अनुभवलं होतं.. याच इथं, माझ्या गुरूचे मंजूळ बोल याच आसमंतात व्यापून राहिले होते. मधुर असं नाम त्यांनी इथंच उच्चारलं होतं आणि सहज गोड बोलण्यातून त्यांनी जिवाचं हित साधणारा बोधही इथंच आपल्या मुखातून प्रकट केला होता. या गोंदवल्यातून वाहणारी माणगंगा नदी ही जणू त्यांच्याच गुणांच्या चिंतनात अखंड वाहात आहे. माझ्या अंत:करणातली माणगंगाही अजून त्यांच्याच गुणस्मरणात पाझरत आहे अनेकानेक जिवांच्या अत्यंत सामान्य जीवनात त्यानं भक्तीप्रेमाचे रंग भरले आहेत. अनेकांची ओबडधोबड जीवनं त्यानं मोठय़ा प्रेमानं घडवली आहेत. अनेकांचा चिंता आणि काळजीनं भरलेला प्रपंच त्यानं तृप्तीचा करून दिला आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर स्वत:ला सोपवून दिलं त्यांच्या पाषाणहृदयातूनही उदात्त भक्ताची मूर्ती त्यानं घडवली आहे. अनेकांच्या शुष्क अंत:करणात त्यानं शुद्ध प्रेमाचा झरा निर्माण केला आहे. हे सगळं याच इथं घडलं होतं हो.. मी अनुभवलं होतं.. याच इथं, माझ्या गुरूचे मंजूळ बोल याच आसमंतात व्यापून राहिले होते. मधुर असं नाम त्यांनी इथंच उच्चारलं होतं आणि सहज गोड बोलण्यातून त्यांनी जिवाचं हित साधणारा बोधही इथंच आपल्या मुखातून प्रकट केला होता. या गोंदवल्यातून वाहणारी माणगंगा नदी ही जणू त्यांच्याच गुणांच्या चिंतनात अखंड वाहात आहे. माझ्या अंत:करणातली माणगंगाही अजून त्यांच्याच गुणस्मरणात पाझरत आहे तो माझा सद्गुरू मला पुन्हा दाखवा हो\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201405?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-10-19T00:43:09Z", "digest": "sha1:UVOIIOIX4PWOXF5SOEAA6Y6XHXD4GD2A", "length": 12377, "nlines": 98, "source_domain": "aisiakshare.com", "title": " May 2014 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३४ : सूर्यास्त बाबा बर्वे 45 मंगळवार, 06/05/2014 - 09:55\nचर्चाविषय पुराणमतवादी म्हणजे नक्की कोण पिसाळलेला हत्ती 151 बुधवार, 07/05/2014 - 11:34\nमाहिती अ‍ॅकलेशिया कार्डिया - एक जिवंत अनुभव--१ तिरशिंगराव 10 बुधवार, 14/05/2014 - 19:58\nमाहिती अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२ तिरशिंगराव 17 गुरुवार, 15/05/2014 - 07:42\nललित वना-मनात मिलिंद 5 गुरुवार, 15/05/2014 - 16:17\nमाहिती धेनुकाकटचे गौडबंगाल – भाग 5 चंद्रशेखर 8 रविवार, 18/05/2014 - 15:24\nचर्चाविषय मोदी मॅजिक आणि Tipping point मी 10 सोमवार, 19/05/2014 - 23:48\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३५ : पर्यटन उपाशी बोका 55 बुधवार, 21/05/2014 - 00:09\nमौजमजा सो बॅड द्याट इट्स गुड अस्वल 55 गुरुवार, 22/05/2014 - 02:54\nमाहिती गुरुत्वीय लहरी - अलिकडे काय संशोधन सुरू आहे ३_१४ विक्षिप्त अदिती 23 शुक्रवार, 30/05/2014 - 21:30\nललित चढती 'श्रे'णी जयदीप चिपलकट्टी 17 सोमवार, 05/05/2014 - 09:43\nसमीक्षा फरिश्ते फारएण्ड 18 शुक्रवार, 23/05/2014 - 21:24\nमाहिती धेनुकाकटचे गौडबंगाल भाग 4 चंद्रशेखर 18 गुरुवार, 08/05/2014 - 16:42\nमौजमजा (कॉंग्रेस का हरली) ३_१४ विक्षिप्त अदिती 46 शुक्रवार, 16/05/2014 - 23:50\nमौजमजा NDE बद्दलच्या किरकोळ शंका ............सार... 31 रविवार, 18/05/2014 - 03:14\nमाहिती फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य प्रभाकर नानावटी 78 सोमवार, 19/05/2014 - 14:18\nललित शक्यता अस्वल 14 मंगळवार, 20/05/2014 - 02:56\nभटकंती जर्मनी - स्वित्झर्लँड : अन्न ऋषिकेश 27 गुरुवार, 22/05/2014 - 16:32\nमौजमजा < वाचनः बदलत्या जागा उर्फ आत बसलेली व्यक्ति > अनुप ढेरे 69 गुरुवार, 29/05/2014 - 18:15\nललित भुतं : एक चिंतन अस्वल 43 बुधवार, 14/05/2014 - 02:59\nमाहिती श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो प्रभाकर नानावटी 196 शुक्रवार, 02/05/2014 - 15:36\nभटकंती जर्मनी - स्वित्झर्लँड : तयारी ऋषिकेश 45 सोमवार, 19/05/2014 - 11:03\nविकीपानांसाठी भारतातील घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आक्षेप असलेल्या प्रकरणांच्या इतिहासाची माहिती हवी माहितगारमराठी 14 शुक्रवार, 30/05/2014 - 13:30\nमाहिती धेनुकाकटचे गौडबंगाल- भाग 3 चंद्रशेखर 39 शुक्रवार, 02/05/2014 - 17:23\nललित खांब, मार आणि मी सोकाजीरावत्रिलोकेकर 10 मंगळवार, 06/05/2014 - 01:58\nचर्चाविषय रोगापेक्षा उपाय भयंकर रजनीश सावंत 8 शुक्रवार, 09/05/2014 - 00:29\nकविता मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी - विदेश 4 शुक्रवार, 09/05/2014 - 17:36\nललित मे महिन्याच्या - उन्हाळ्याच्या सुट्टीतील दिनक्रम:- चित्रा राजेन्द्... 14 बुधवार, 14/05/2014 - 19:22\nचर्चाविषय पुढच्या पाच वर्षात काय होईल राजेश घासकडवी 171 शुक्रवार, 16/05/2014 - 19:20\nपाककृती मसालेदार चटपटीत गुजराती ढोकळा सुशेगाद 13 शनिवार, 17/05/2014 - 03:17\nमाहिती अ‍ॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३ तिरशिंगराव 3 शनिवार, 17/05/2014 - 14:26\nबातमी अनाकलनीय चंद्रशेखर 7 बुधवार, 28/05/2014 - 15:45\nचर्चाविषय अजित डोवाल : बस नाम हि काफी है विषारी वडापाव 17 शनिवार, 31/05/2014 - 12:00\nललित माझी जात-धर्म-प्रांतादि अस्मिता सिद्धि 43 शनिवार, 03/05/2014 - 08:12\nललित एका पुतळ्याची व्यथा कथा विवेक पटाईत 4 रविवार, 11/05/2014 - 10:50\nमौजमजा सिनेमा आणि प्रेम राजेश घासकडवी 20 बुधवार, 14/05/2014 - 23:49\nललित सुसंस्‍कृत माणसांचा मूर्खपणा तर्कतीर्थ 31 गुरुवार, 15/05/2014 - 17:20\nललित पत्र-कथा श्वेता 1 गुरुवार, 15/05/2014 - 21:12\nपाककृती स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला) विवेक पटाईत 20 रविवार, 25/05/2014 - 19:54\nचर्चाविषय कॉ. शरद पाटील: महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतला शेवटचा तारा धनुष 67 गुरुवार, 08/05/2014 - 05:45\nस्मिता पाटील (जन्म : १७ ऑक्टोबर १९५५)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञ व नोबेलविजेता लेखक हेन्री बर्गसन (१८५९), 'दुर्दैवी रंगू' कादंबरीचे लेखक भारताचार्य चिं. वि. वैद्य (१८६१), अभिनेत्री मेलिना मर्क्यूरी (१९२०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९२६), अभिनेता ओम पुरी (१९५०), टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (१९५६).\nमृत्युदिवस : गणितज्ज्ञ चार्ल्स बॅबेज (१८७१), शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन (१९३१), मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (१९५१), ज्ञानपीठविजेते तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायणन (१९७६), लेखक शंकर पाटील (१९९८), संतसाहित्यिक डॉ. गं. बा. ग्रामोपाध्ये (२००२)\n१३८६ : हाईडेलबर्ग विद्यापीठाची स्थापना.\n१८५१ : हर्मन मेलव्हिललिखित 'मोबी डिक' कादंबरीची प्रथमावृत्ती प्रकाशित.\n१९०६ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली.\n१९२२ : 'बीबीसी'ची स्थापना.\n१९५४ : टेक्सस इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.\n१९६७ : रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ शुक्रावर उतरले. परग्रहावर उतरणारे ते पहिले यान होते.\n१९७७ : 'रेड आर्मी फॅक्शन' (उर्फ बादर-माइनहॉफ गट) ह्या कडव्या डाव्या संघटनेचे तीन सदस्य आंद्रिआस बादर, गुड्रुन एन्स्लिन, यान-कार्ल रास्प ह्यांची तुरुंगात आत्महत्या.\n२००४ : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन पोलीसहल्ल्यात ठार.\n२००७ : माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्या मोटार ताफ्यावर आत्मघातकी हल्ला. भुत्तो सुखरूप, पण १३९ मृत आणि ४५० जखमी.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://ratnadeep.blogspot.com/2005/10/blog-post_27.html", "date_download": "2018-10-19T00:48:14Z", "digest": "sha1:XPGLW2GGC7EWUYB6H6USFHOZSXK5TZHS", "length": 3071, "nlines": 60, "source_domain": "ratnadeep.blogspot.com", "title": "लहरी: नाठाळ ख़ड्ड्या....", "raw_content": "\nप्रथम तुज पाहता, प्रथम तुज पाहता\nस्पर्श होता तुझा, विसरलो भान मी\nआत्ताच एकास, चुकवुनी आलो मी,\nआत्ताच एकात, जाउनी आलो मी,\nसकाळपासुन हा ख़ेळ, खेळत आलोय मी\nअसाच सामोरे येता, प्रिया बाईक ही डगमगती,\nसस्पेन्शन गर्जती, टायर-ट्युब ही वाजती,\nनवीन कोरी बाईक माझी, याचसाठी का रे होती \nरमेश, सुरेश, करीर त्यांचे काय जाती,\nदिवसभर लक्झ्युरी कार ने ते फ़िरती,\nसामान्य नागरीक मात्र तुमच्यासारख्या,\nदिवसभर तुम्ही, त्रास असा देता\n\" यावरील \"yes\" हा पर्याय वापरणे सुरु करा\nब्लॉग तर छानच आहे - कविता पण मस्त आहे.\nपण त्याची मजा ह्या \"Anonymous Comment Spam\" ने खिळखिळी होतेय\nतु ब्लॊग करतोस हे माहीत नव्हते अशाच चांगल्या लेखांची अपेक्षा करत आहोत ...\n- आणखी एक शुभचिंतक :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/arogya-jagar-aaushad-bagicha-439913-2/", "date_download": "2018-10-19T01:32:29Z", "digest": "sha1:DJRLRDJWKCMTRFXNJPURCAW36ED5BWIV", "length": 8932, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#अौषध_बगीचा : जुई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजुईची नाजूक वेल आणि त्या वेलीवर फुलणारी पांढरी नाजूक धुंद करणारी फुले साऱ्यांनाच आकर्षीत करतात. जुईच्या फुलापानांचे महत्त्व खूप आहे. जईची वेल गुणकारी आहे. म्हणून पूर्वीच्या काळी दारात जुईची वेल नेहमी फुललेला असे.\nहृदयविकारावर – जुईच्या सुगंधी फुलांचा अर्क हृदयासाठी गुणकारी आहे.\nदाताच्या रोगांवर – कोणत्याही दंतरोगांवर जुईच्या पानांचा खूप अपयोग होतो. दात दूखत असल्यास कचाकचा जुईची पाने दाताने चावून मग थुंकावीत. अथवा पानांच्या रसाने दात घासावेत व हिरड्यांच्या बळकटीसाठी पानांचा रस तोंडात घोळवत ठेवावा. अशाप्रकारे दंतरोगावर जुईची पाने उपयुक्‍त आहे.\nपित्तनाशक – जुईच्या सुगंधी फुलांचा अर्क दोन थेंब जर रोज गाईच्या दूधातून पोटात घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.\nमुरडा झाला असल्यास – पोटात मुरडा झाला असल्यास जुईच्या फुलांचा अर्क गाईच्या दूधातून पोटात घ्यावा.\nरक्‍तदोषावर – जुईच्या पानांचा व फुलांचा रस रक्‍तदोष दूर करतो.\nजुनाट व्रणावर – जुईचा पाला वाटून लावल्याने जुनाट व्रण बरे होतात. जुईचा पाला वाटून जेवढी व्रणाची किंवा जखमेची जागा असेल तेवढ्यावर पाल्याचे पोटीस बसवावे. जखम लगेच बरी होते.\nनाकातील माळीण बरी करण्यासाठी – जुईची सुगंधी फुले हुंगल्याने उष्णतेने नाकात फोड झाला असल्यास तो लगेच बरा होतो.\nआळस जाण्यासाठी उत्साहवर्धक – जुईच्या फुलांचा गजरा करून तो जवळ बाळगल्यास अथवा स्त्रियांनी तो केसात माळल्यास उत्साह वाटतो. जीवन जगण्याची तरतरी येते व आळस जातो. फुलांपासून बनवलेले अत्तर किंवा परफ्युमचे दोन थेंब रोज स्नान करताना घ्यावयाच्या पाण्यात टाकले असता शरीर शुद्ध व उत्साही तसेच आनंदी बनते. सकारात्मक ऊर्जा शरीरात खेळू लागते.\nत्वचारोगावर – जुईच्या पानांचा लेप लावला असता त्वचा विकार बरे होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी – जुईची पाने किंचित मधात चुरडून चेहऱ्यावरील पिंपल्सना लावली असता चेहरा नितळ व्हायला मदत होते.\nअशाप्रकारे जुईची पाने व सुगंधी फुलांचा अर्क खूपच गुणकारी आहे.म्हणूनच श्रीलक्ष्मीला जुईची फुले प्रिय आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपवारसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य पण… – उदयनराजे भोसले\nNext article#अौषध_बगीचा : झेंडू\nजागतिक आहार दिनाचे महत्व\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 2)\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 1)\nखांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekh-news/articles-in-marathi-on-womens-reservation-1612157/", "date_download": "2018-10-19T01:07:31Z", "digest": "sha1:ZNQQMA22HGOZIKGZGFI5ISB6FTSXHKMV", "length": 57725, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Womens Reservation | महिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमहिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा\nमहिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा\nमहिला आरक्षणाची पंचविशी नुकतीच साजरी झाली.\nमहिला आरक्षणाची पंचविशी नुकतीच साजरी झाली. आपल्या देशाला स्त्रियांचा राजकारणातला प्रवेश नवीन नव्हताच, परंतु गावपातळीवर जेव्हा तिच्या प्रवेशाची गरज निर्माण झाली तेव्हा आरक्षणाचीही गरज निर्माण झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी तेहतीस टक्के व मग पन्नास टक्के प्रतिनिधित्व मिळायला लागले आणि स्त्रियांचा हा राजकारणातला प्रवेश वेगवेगळ्या स्तरावर महत्त्वाचा ठरू लागला. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर स्त्री म्हणून तिला आत्मभान येऊ लागले. सुरुवातीला फक्त माहीत असलेले, मग मिळालेले आणि नंतर तिने आत्मसात केलेले अनेक अधिकार तिने गेल्या पंधरा-वीस वर्षांत राबवायलाही सुरुवात केली आणि ग्रामीण पातळीवर स्त्रीनेतृत्व निर्माण होऊ लागले.\nही या महिला आरक्षणाची चांगली आणि महत्त्वाची बाजू आहेच, पण याला दुसरीही बाजू आहे, ती आहे, त्याच्या मानवीपणाची. सत्ता आणि संपत्ती या राजकारणातल्या अपरिहार्य गोष्टी. त्याचा मोह अनेकांना न आवरणारा आणि त्यापायी अनेक गोष्टी घडवणारा. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपणही राजकारणात उतरावं असं स्त्रीला वाटणं किंवा आपल्या नातलग स्त्रीला राजकारणात उतरवावं अशी पुरुषाची इच्छा असणं अशक्य नव्हतंच.\nपण ही इच्छा काय काय घडवते ते सांगणाऱ्या या सत्य घटना, ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकांनंतर अनुभवास आलेल्या. या घटना आहेत या नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्य़ातल्या. शैली कथात्मक असली तरी या घटना मात्र खऱ्या आणि प्रामाणिक आहेत.\nपहिली घटना जयश्रीची आहे. जिच्या नकळत तिच्याच पराभवाचा सौदा झाला होता..\nसकाळपासून चहाच्या आधणाची ही तिसरी वेळ होती.. जवळपास २० कप चहा झाला होता आणि घरातील साखरेच्या डब्याने तळ गाठला होता. जयश्री मनातल्या मनात गावातील तीन वॉर्डमध्ये असणाऱ्या मतदारांची बेरीज करीत होती. जयश्री या निवडणुकीत सरपंचपदासाठी उभी राहिली होती. त्यामुळे एकीकडे निवडणूक व दुसरीकडे मदत करणाऱ्यांसाठी चहापाणी करता-करता खर्चाचा व मतदारांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढय़ात तिच्या मोठय़ा मुलाने तिच्याकडून एक हजार रुपये मागितले. कारण विचारल्यावर त्याने सांगितले की काल प्रचारासाठी फिरलेल्या गाडय़ांचे पेमेन्ट करायचे आहे. पैसे द्यावेत की नाही, या विचारात जयश्री होती, कारण तिला माहिती होते की निवडणुकीसाठी होणाऱ्या सर्व खर्चावर तिचा नवरा लक्ष ठेवून आहे. मुलाला सरळ नाही म्हणावं तर तो नाराज होईल, तेव्हा ‘सध्या पैसे नाहीत, बँकेतून काढल्यावर देईन.’ असे मोघम उत्तर देऊन ती स्वयंपाकाला लागली. अकरा वाजता तिला तालुक्याला जायचे होते. निवडणुकीचे चिन्ह मिळणार होते आणि ती एकटीच नव्हे तर तिच्या बरोबर जवळपास २५-३० बायामाणसं जाणार होती. स्वयंपाक करताना जयश्रीच्या मनात ऐवढय़ा माणसांचा प्रवासाचा, खाण्या-पिण्याचा खर्च किती होईल याची बेरीज सुरू झाली.. गेले पंधरा दिवस जयश्री, तिचा नवरा कोणालाही शेताकडे जायला सवड झाली नव्हती. शेतीतील सर्व जबाबदारी लहान दिरावर सोपवून जयश्री व तिचा नवरा दिवसरात्र निवडणुकीच्या कामात बुडाले होते. संध्याकाळी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चिन्ह मिळाल्यावर गाजावाजासह गावात परत यायला चांगलीच रात्र झाली होती. गडबडीत सगळी तशीच झोपली. सकाळी उठून पहाते तर तिला नवरा दिसेना. संध्याकाळ होत आली तरी त्याचा पत्ता लागेना तेव्हा मात्र जयश्री घाबरली. घरी त्यांच्या सामानाची शोधाशोध केली तर त्यांची पिशवी, मोबाइल, घडय़ाळ काहीच नव्हते. मोबाइलही बंद होता. जयश्रीचा धीर सुटत चालला होता. जशी-जशी बातमी पसरली तशी घरी येणाऱ्यांची गर्दी वाढली. सर्वच लोक जयश्रीच्या निवडणुकीत उभे राहण्याचा संबंध तिच्या नवऱ्याच्या गायब होण्याशी लावत होते. आतापर्यंत ही बातमी पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचली होती त्यांनी तिला न घाबरण्याचा सल्ला दिला व थोडय़ाच वेळात तुझ्या नवऱ्याला शोधून आणतो, असा धीरही दिला. दुसऱ्या दिवसाची दुपार उलटली तरी नवरा किंवा त्याच्या बद्दलची माहिती काहीच आले नाही. मग मात्र तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशीची सकाळची दुपार झाली तरी कोणतीच बरी-वाईट बातमी कानावर आली नाही. इतका वेळ वाट बघणारे पक्षातील लोक आता जयश्रीला प्रचार सुरू करण्यासाठी आग्रह करू लागले, शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. जयश्रीने मात्र बाहेर पडण्यास ठाम नकार दिला, शेवटी कार्यकत्रेच तिच्या वतीने प्रचार करू लागने. जयश्रीने बँकेतून काढलेल्या पशातून उरलेले सर्व पैसे मुलाकडे सोपवले व कार्यकर्त्यांच्या प्रवासाचे, गाडय़ांचे व खाण्या-पिण्याचे पैसे देण्यास सांगितले. संध्याकाळी मुलगा पुन्हा तिच्याकडे पैसे मागायला आला तेव्हा तिने जवळचे सर्व पैसे संपल्याचे सांगितले. जयश्रीने सर्व हिशेब करून बघितला तर आतापर्यंत जवळपास ६५ हजारांवर खर्च झाला होता व एकाही मतदारापर्यंत मत मागण्यासाठी पोचता आले नव्हते. नवऱ्याच्या शोधाशोधीसाठी पुन्हा काही पदरमोड झाली होती ती वेगळी. जयश्री सगळीकडून संकटात सापडली होती व निवडणुकीत उभे राहण्याचा पश्चात्ताप करीत होती. चार दिवस सतत चिंता करून शिणलेल्या जयश्रीला सपाटून ताप भरला व तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. दवाखान्यात औषधांच्या ग्लानीत जयश्रीला समजले की तिचा नवरा सुखरूप घरी परत आला आहे, पण तो कुठे गायब झाला होता याबद्दल काहीच सांगत नाही. दवाखान्यातून घरी गेल्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ चोवीस तास उरले होते. शेवटच्या २४ तासांत जयश्रीने जमेल तेवढय़ा मतदारांच्या भेटी घेतल्या मात्र मतदानापूर्वीच तिला पराभव झाल्यासारखे वाटत होते. न राहावून शेवटी तिने नवऱ्याला मुलाची शपथ देऊन विचारले की, ‘तो कुठे गायब झाला होता’ तेव्हा नवऱ्याने सांगितले की, निवडणुकीसाठी सारखा पसा लागत होता. बँकेतील सर्व शिल्लक जवळपास संपली होती. उलट याच्या-त्याच्याकडून मागितलेली उधारी वाढली. म्हणून त्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी जयश्रीच्या पराभवाचा सौदा करून काही पैसे पदरात पाडून घेतले व काही दिवस मुद्दामहून घरापासून लांब राहिला. जयश्रीचा पराभव तर नक्कीच होता मात्र आपल्या उमेदवारीमुळे झालेला खर्च, नवऱ्याने केलेला सौदा तिच्यासाठी पराभवापेक्षा क्लेशकारक ठरला\nदिवसेंदिवस वाढणारा निवडणुकीचा खर्च, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी रचलेल्या क्लृप्त्या व हे सर्व करूनही असणारी विजयाची अनिश्चितता यामुळे सुरुवातीला निवडणूक लढविणारे जसा-जसा खर्च वाढतो तसे-तसे बेचन होतात. नंतर माघारही घेता येत नाही व पुढे ही जाता येत नाही अशा स्थितीत जयश्रीच्या बाबतीत घडली तशी सौदेबाजी होते व निवडणुकीत जिंकण्यासाठी ‘मनीपॉवर’ कशी उपयोगात येते हे अधोरेखित झाले. पण दुसरीकडे तर ‘सत्ता-पॉवर’ मिळवण्यासाठी भावनेलाच हात घातला जातो, असंही दिसतं. तसं घडलं शालिनीच्या बाबतीत. नवरा जर राजकारणात लोकप्रिय पुढारी असेल तर त्याच्या पश्चात त्याच्या विधवेला उमेदवारी देणे हा प्रघात अगदी मोठय़ा पदांपासून ते छोटय़ाशा मतदारसंघातही दिसून येतो. मात्र अशी सहानुभूती मिळवून विजयी होणारी स्त्री कर्तृत्व गाजवतेच असे नाही. शालिनीचा नवरा जाऊन काही महिने झाले होते. त्या धक्क्यातून ती बाहेर पडली नव्हती. शालिनीचा नवरा गेली दहा वर्षे ग्रामपंचायतीचा सरपंच आणि नंतर उपसरपंच होता. उपसरपंचपदाचा कालावधी पूर्ण व्हायला काहीच महिने शिल्लक असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले. गावातील राजकीयदृष्टय़ा सक्रिय मंडळींच्या चर्चा होऊ लागल्या. पुढे आलेल्या सर्व स्त्रियांच्या जिंकण्याची शक्यता पडताळून बघितली असता शालिनीच्या जिंकण्याची शक्यता जास्त वाटली. नवऱ्याच्या पश्चात तिला सहानुभूतीची मते मिळू शकतील असा विश्वास पुढाऱ्यांना वाटत होता. मग काही लोकांनी शालिनीला सरळ सांगून टाकले की, तिचे नाव पॅनलतर्फे सरपंचपदासाठी पुढे आले आहे, तेव्हा तिला निवडणूक लढवायचीच आहे. तिच्यावर न मागता अचानक एक नवीन जबाबदारी येऊन पडली. तिला काय प्रतिसाद द्यावा हे कळेना. तिच्या संमतीची वाट न बघता परस्पर तिची कागदपत्रे मागवून उमेदवारीचा अर्जदेखील भरून झाला. शालिनीला प्रचारासाठी नेण्यात येत होते. काहीही बोलले तरी तिला दु:खामुळे सारखे रडू कोसळायचे. बघणाऱ्याला तिच्याबद्दल कमालीची सहानुभूती वाटायची. नवऱ्यानंतर सरपंच बनून तूच नवऱ्याची गादी पुढे चालव, असेही काही मंडळी तिला म्हणायची. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आला. शालिनीला ना जिंकण्याची उत्सुकता होती ना पराजयाची भीती. अपेक्षेप्रमाणे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेली शालिनी सरपंच म्हणून निवडून आली. विजयी मिरवणुकीत तिच्याऐवजी तिला पुढे आणणारेच मिरवले. पुढील सर्व नियोजनदेखील त्यांनीच केले. हे सर्व करताना शालिनीचा सहभाग सही पुरता, मान डोलवण्यापुरता मर्यादित होता. याचे तिच्या लेखी काहीच महत्त्व नव्हते. तिच्या पुढे एकटीने संसार कसा रेटायचा, पशांची बाजू कशी सांभाळायची इत्यादी बरेच वैयक्तिक प्रश्न होते त्याचीच चिंता तिला होती. इकडे तिचे नाव पुढे करणारे सदस्य उपसरपंचपदावर बसले. त्यांच्याकडेच पंचायतीची सर्व सूत्रे आली. शालिनीने ज्या स्त्रियांना निवडणुकीत हरवलं होतं, त्यांच्यापैकी प्रतिमा फारच नाराज होती. प्रतिमा बरीच वर्ष बचतगटात होती. तिला मनापासून निवडणूक लढवायची, सरपंच बनायची इच्छा होती. मात्र शालिनीच्या उमेदवारीमुळे तिची इच्छा पूर्ण झाली नाही. प्रतिमा जरी निवडून आली नव्हती तरी तिला शालिनीचा राग येत नव्हता. उलट तिला वाटायचे की शालिनीने पंचायतीच्या बठकीला जावे, इतरांच्या भरवशावर कारभार चालवू नये. तसे ती शालिनीला समजवायची मात्र शालिनीपर्यंत प्रतिमाचे समजावणे पोहचतच नव्हते. शालिनीचे नाव पुढे आणून तिला सरपंचपदापर्यंत पोहाचविणाऱ्यांनी एका दगडात दोन साध्य प्राप्त केले होते. पहिले साध्य म्हणजे मतदारांची सहानुभूती आणि शालिनीच्या नवऱ्याच्या कामगिरीच्या जोरावर फारसे प्रयत्न न करता पॅनलतर्फे शालिनीचा सरपंचपदावर विजय आणि दुसरे साध्य म्हणजे येणारी पाच वर्षे शालिनीला नावापुरते, सहीपुरते पुढे करून सत्ता आपल्या हातात ठेवणे. शालिनी जिंकूनही काही करू शकत नव्हती तर तिकडे प्रतिमा पराजित झाल्यामुळे काही करू शकत नव्हती. त्यांना जिंकवून देणारे मात्र न लढता सत्ता उपभोगत होते.\nसुनंदाच्याही बाबतीत खरं तर तेच घडलं पण स्वत:च्याच कुटुंबीयांकडून. गावातील एखाद्या कुटुंबातील पुरुषाकडे बरीच वर्षे सत्ता असल्यानंतर जेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव होते तेव्हा कुटुंबातील स्त्रियांची इच्छा असो किंवा नसो त्यांना निवडणूक लढवावीच लागते. सुनंदाला गेल्या काही महिन्यांपासून जिंकून यायचेच असे घरातील सर्व मंडळी उठता-बसता, खाता-पिता बजावत होती. सुनंदाला घरातल्या निवडणूक लढविणाऱ्यांना सर्व मदत पुरविण्याची गेली वीस वर्षे सवय झाली होती. मात्र या वेळी पहिल्यांदाच निवडणूक लढविणे, जिंकणे हे दोन्ही शक्य असल्यामुळे सुनंदा आनंदात होती पण थोडी ताणातही. लग्न करून सासरी आल्यावर तिच्या लक्षात आले की तिचे सासरे गावातील महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यांना गावात मान आहे, वचक आहे. कधी-कधी तिचे सासरे जिल्ह्य़ाच्या ठिकाणी तर कधी मुंबईलादेखील जायचे. सासऱ्यांच्या पश्चात वारसा तिच्या मोठय़ा दिराकडे आला. तिचे मोठे दीर व्यवसाय करायचे व त्यामुळे व्यवहार ज्ञान व हिशेबाच्या बाबतीत ते सासऱ्यांच्या दोन पावलं पुढेच होते. दिरांच्या स्वभावाला कंटाळून तिच्या थोरल्या जाऊबाई आपल्या मुलांसकट माहेरीच जास्त राहायच्या. अशात जेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले तेव्हा दिराने प्रथम पत्नीचा विचार केला. मात्र ती सोबत राहत नसल्यामुळे तिचे नाव त्यांनी बाद केले आणि सुनंदाच्या नावाचा विचार केला. दिराने तिचे फोटो, कागदपत्रे बनविण्यासाठी तालुक्याच्या कचेरीत चलण्याचे थेट फर्मानच सोडले. तिच्या नवऱ्यानेही तिला स्पष्टपणे सांगितले की सरपंचाची सीट आपल्याच कुटुंबातून निघाली पाहिजे. ही निवडणूक म्हणजे तिच्यासाठी मतदारांची मतं जिंकण्यापेक्षा कुटुंबातील लोकांची मनं आणि मान राखण्याची होती. घरच्यांसाठीही सुनंदा नव्हे तर तिचे सरपंचपद महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी तिला जिंकविण्यासाठी कंबर कसली होती. आपण निवडून आलो नाही तर जाऊबाईसारखे आपल्याला माहेरी जावे लागेल का आणि समजा जिंकलोच तर दिरांचे काय काय ऐकावे लागेल आणि समजा जिंकलोच तर दिरांचे काय काय ऐकावे लागेल याची तिला चिंता लागली. सुनंदासाठी जिंकणे किंवा हरणे दोन्हीही जोखमीचे होते. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यावर तिची मिरवणूक निघाली, फटाके, ताशे, गुलाल याच्या जल्लोषात तीही काही वेळासाठी आनंदून गेली.\nसुनंदा जिंकून आली आणि दिरांचा बोलण्याचा बाज बदलला. त्यांचे सुनंदाशी बोलणे वाढले मात्र हे संभाषण एकतर्फी व्हायचे. म्हणजे दीर सांगायचे, सुनंदाने मान डोलवायची किंवा फारतर हो म्हणायचे. सुनंदाला हे सर्व विचित्र वाटत होते. सुनंदाला आठवले की तिच्या लांबच्या नात्यातली सासू-सीताकाकू पंधरा वर्षांपूर्वी गावाची पहिली महिला सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. सुनंदाने सीताकाकूंना भेटून विचारायचे ठरवले. सीताकाकूंचे वय पन्नाशीच्या पुढे होते व त्यांनाही सुनंदाचे सरपंचपदावर निवडून येणे माहिती झाले होते. सीताकाकूंनी तिला स्पष्टच सांगितले की, त्या जेव्हा सरपंचपदावर होत्या तेव्हा सुनंदाचे सासरे उपसरपंच होते. सर्व सूत्र उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सचिवच सांभाळत होते. सीताकाकू तर महिनोन्महिने ग्रामपंचायतीकडे फिरकत नव्हत्या. कुठे सही करायची असली तर घरीच कागदपत्रे यायची किंवा कुणी भेटायला आले तरी घरीच यायचे. अगदीच एखादा कार्यक्रम असला तर किंवा सरकारी अधिकारी येणार असतील तेव्हाच सीताकाकूंना पंचायतीमध्ये जावे लागायचे. सुनंदाला आपल्या समस्येवरचा तोडगा सापडला. तिने ठरवून टाकले की जर दिरानेच उभे केले आहे तर सरपंचाची सर्व कामे व जबाबदाऱ्या तेच सांभाळतील. नाहीतरी पाच वर्षांच्या मानासाठी आयुष्यभर कुटुंबाशी वैर घेऊन आपले आयुष्य कोणाला धोक्यात घालायचे आहे या विचाराने सुनंदा झाली.\nवच्छलाचा अनुभव तर आणखीनच वेगळा. आदिवासी समाजाला कायदेशीर तरतुदीमुळे मिळालेले प्रतिनिधित्व गावातील जाती वर्चस्वावर काय परिणाम करतात याबाबतचा आहे. वच्छला धुर्वे, छत्तीसगड राज्यातून २० वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्य़ातील एका गावात आपला नवरा, सासू-सासऱ्यांसह आली होती. तिच्याच कुटुंबाप्रमाणे अन्य काही आदिवासी कुटुंबेदेखील कामासाठी गावात आली व तिथेच राहू लागली. सर्वच कुटुंबांचा १८-२० वर्षांत विस्तार झाला. एकही आदिवासी कुटुंब नसणाऱ्या गावात २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांत सरपंचपद आदिवासी समाजातल्या स्त्रीसाठी राखीव झाले. निवडणुकीत राखीवपद त्या गावासाठी जातीनिहाय लोकसंख्येनुसार होते. पहिल्यांदाच गावात आदिवासी स्त्री सरपंच बनणार होती. घटना दुरुस्तीमुळे झालेला हा देखील एक महत्त्वाचा बदल, ज्यामुळे सर्व जाती-जमातीच्या लोकांना विशेषकरून स्त्रियांना पंचायतीमध्ये निवडून येण्याची संधी मिळाली. वच्छलाला प्रपंच व शेतीची कामे यामुळे गावही पुरते ओळखीचे झाले नव्हते. ती कोणत्याही बचत गटात नव्हती. जास्त शिक्षण न झाल्यामुळे केवळ सहीपुरताच कागद-पेनाशी संबंध होता. वच्छला सारख्याच इतर ही काही आदिवासी स्त्रिया गावात होत्या. त्यांचीही परिस्थिती थोडय़ाफार फरकाने तिच्यासारखीच होती. वच्छलासारखीच आणखी एकीला प्रत्यक्ष सरपंचपदावर निवडून येण्यासाठी उमेदवारी मिळाली. मात्र ती निवडणुकीत पडली. वच्छला सरपंच झाली. मात्र वच्छलाच्या जिंकण्याने गावात अजिबात उत्साह, आनंद नव्हता. गावात ओबीसी अर्थात अन्य मागास वर्गीय समाजाचे लोक जास्त होते. आतापर्यंत त्यांच्याच समाजातील सरपंच झाले होते. पहिल्यांदाच आदिवासी समाजातील बाई सरपंच झाली होती. जरी तिला उभे करणारे आणि मतदान करणारे गावातीलच होते तरी तिचे सरपंच बनणे गावातील लोकांना पसंत नव्हते. गावात धूसफूस सुरू झाली. काही लोक सरळ तहसील कचेरीवर गेले आणि पुन्हा मतदान घेण्याचे निवेदन तहसीलदाराला देऊन आले. अर्थात फेरमतदान झाले नाही. वच्छलाबाई सरपंच पदावर आहेत, मात्र या निवडणुकीमुळे ओबीसी विरुद्ध आदिवासी समाज यातील मतभेद व्यक्त झाले. गावातील अल्पसंख्येतला आदिवासी समाज या प्रकारामुळे चांगलाच दुखावला. एवढी वर्ष गावात राहून गावातील लोकांनी आपल्याला स्वीकारले नाही, असे त्यांना वाटू लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जातीनिहाय आरक्षण कायद्यात आलं असलं तरी समाजाच्या पचनी मात्र अद्याप पडलेलं नाही. सत्तेचा हा लोभ जाती, वर्ण, यांतील भेद दूर करू शकत नाही, हेच सत्य आहे.\nनिवडणूक जरी गाव पातळीवर होत असली तरी त्याचे पडसाद कुटुंब पातळीवर कसे उमटतात त्याचे परिणाम सांगणारी आणखी एक घटना. नागपूर जिल्ह्य़ात एका छोटय़ा ग्राम पंचायतीच्या सदस्य व सरपंच म्हणून बराच अनुभव गाठीशी असणाऱ्या सुधाकररावांना जेव्हा कळले की पुढील निवडणुकीच्या वेळी सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले आहे, तेव्हा सहाजिकच त्यांच्या मनात आपल्या पत्नीचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून आले. त्यांनी तसे आपल्या पत्नीला बोलूनही दाखविले. पती सर्व सांभाळून घेतील व कुटुंबाचा मान ही राहील असा साधा विचार योगेश्वरीने केला. योगेश्वरीच्या घरी एकत्र कुटुंबाची सामायिक शेती होती. शेतीचे हिस्से झाले नव्हते पण गेली बरीच वर्ष फक्त राजकारण करीत राहिल्यामुळे शेतीच्या कामांबाबत व कागदपत्रांबाबत सुधाकरला फारशी माहिती नव्हती. एके दिवशी लहान भावाने सुधाकरजवळ विषय काढला की आता सर्व बहिणींची लग्नं झाली आहे व आपली मुलंही मोठी होताहेत, तेव्हा आता शेतीच्या हिस्से-वाटणीचा विचार करायला काहीच हरकत नाही. भावाचे अचानक शेतीच्या वाटणीसंबंधीचे विचार सुधाकरला वेगळेच वाटले. त्याने शेतीच्या वाटणीचा संबंध निवडणुकीशी जोडला. त्याला भीती वाटू लागली की समजा उद्या वाटणी झालीच तर आपल्याला शेती जमेल का, मग सरपंचपदही नाही आणि शेती जमत नाही अशी नामुष्की आपल्यावर ओढवेल, या भीतीने त्याचे स्वास्थ्य हरवले. भावाच्या शेतीच्या वाटणीबाबतच्या विचाराला कसे पुढे ढकलता येईल याचा विचार करून सुधाकरने सरपंचपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून योगेश्वरीचे नाव मागे घेऊन भावाच्या पत्नीचे नाव जाहीरच करून टाकले. निवडणूक झाली व योगेश्वरीची जाऊ सरपंच म्हणून पदावर आली. खरंतर योगेश्वरीच्या मनात सरपंच बनण्याचे स्वप्न नव्हतेच, मात्र नवऱ्याने असुरक्षिततेपोटी घेतलेला निर्णय हा पूर्णत: चुकीचा आहे, हे तिला कळत होते. आयुष्यभरासाठी तो सल आता तिच्या मनात ठसठसत राहाणार आहे..\nतर दुसरा नंदाचा अनुभव घराची शांती भंग करणारा. पारडी गावातील नंदा पाच वर्षे सदस्य म्हणून ग्राम पंचायतीचा अनुभव घेऊन आली होती. त्यानंतरची पाच वर्षे ती पंचायतीच्या बाहेर होती. मात्र गावातील सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचा ती अचूक अंदाज घेत होती. नंदाची सरपंच बनायची तीव्र इच्छा होती. त्यासाठी ती जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती. मात्र रोस्टरमध्ये सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले नाही. सरपंचपदासाठी जरी नंदा इच्छुक होती तसेच इतर पुरुषही इच्छुक होते. सरपंच पुरुषच होणार असे त्यांनी ठरवून टाकले होते त्यामुळे निवडणूक लढवणे सोपे नव्हते. हाताशी प्रचार-प्रसार करायला माणसांची गरज होती. माणसं म्हटली की त्यांच्यावर होणारा खर्चही ओघानेच आला. नंदा व तिच्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे नंदाचा नवरा तिने यावेळी निवडणूक लढवू नये अशा मताचा होता, मात्र नंदा जिद्दीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभी राहिली. स्वत:कडचे सगळे, इतरांकडून उसने मागून तसेच स्वत:चे सोन्याचे कानातले गहाण ठेवून नंदाने जवळपास तीस हजार रुपये निवडणुकीसाठी खर्च केले. तिचा नवरा तिला त्याबाबत सारखा रोखत होता. पण नंदावर निवडणुकीचा पुरता रंग चढला होता. तिने खर्चाची तमा न बाळगता जिंकून येण्यासाठी कंबर कसली होती. या मुद्दय़ावरून नंदाचे तिच्या नवऱ्याशी वारंवार भांडणे होत होती. त्याचा परिणाम नकळत त्यांच्या वाढत्या वयाच्या मुलांवर होत होता. निवडणूक झाली. नंदा बोटांवर मोजण्या इतपत मतांच्या फरकाने विजयी झाली. या विजयानंतर नंदाची सरपंच बनण्याची आशा अधिकच दृढ झाली. एकवेळ सदस्य म्हणून निवडून येणे सोपे, पण सरपंचपदावर निवडून येण्यासाठी सदस्यांना मॅनेज करणे महाकठीण असते, हा अनुभव सर्व गावांत थोडाफार सारखाच असतो. नेमकी इथेच गडबड झाली. प्रत्यक्षात वेगळेच घडले. तिच्या बाजूने तिचे सोडून कोणाचेच मत पडले नाही. नंदा पुरती कोलमडून गेली. सरपंचपदासाठीच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासून नवरा व तिची भांडणे सुरू झाली. नवऱ्याचे म्हणणे होते, नंदाने निवडणूक लढवायला नको होती कारण त्याकरिता लागणारा पसा त्यांच्याकडे नव्हता. जो होता तो इतर कौटुंबिक गरजांसाठी होता. मुलीच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसेही वापरावे लागले होते. त्यामुळे मुलगीही नाराज झाली. पण नंदाचे म्हणणे होते की, निवडणूक लढवून तिने कोणतीच चूक केली नाही. तिला तिच्या विश्वासातल्या माणसांनी दगा दिला, नाहीतर सरपंचपदावर तिचा विजय निश्चित होता. पण या एका घटनेने त्यांच्या घरातील सौख्य, शांती मावळत नेलं ते कायमचं.\nघटना दुरुस्तीमुळे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांची संख्या व प्रतिनिधित्व यात वाढ झाली असली तरी त्यांच्या उमेदवारीला खूप पदर आहेत. पुरुषांसारखीच राजकीय आकांक्षा बाळगणारी स्त्री निवडणुकीत अपयशी झाली तर कुटुंब तिला आधार देत नाही उलट दोष देते, असे दिसते. कुटुंबातील सत्ता टिकवणे असो की कुटुंबातील सदस्यांची मर्जी सांभाळायची असो, स्त्रियांची मदत या बाबतीत अगदी सोयीस्करपणे घेतली जाते, मात्र त्यांना काय वाटते किंवा त्यांचे विचार काय आहेत हे लक्षात घेतले जात नाही. तसेच जर स्त्रियांच्या राजकारणातील सहभागामुळे कुटुंबातील सदस्यांनी नकारात्मक भूमिका घेतली तर स्त्रियांसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते. असे झाल्यास स्त्रियांचा सहभाग राजकारणात अपेक्षेप्रमाणे वाढणार नाही. स्त्रियांच्या राजकारणांतील सहभागाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना कुटुंब, समाज व्यवस्था, अर्थ व्यवस्था सर्वाचीच मदत लागेल. तेव्हा या सर्व पातळीवर स्त्रियांच्या राजकीय सहभागाबाबत सकारात्मक विचार रुजवावा लागेल व त्यांचा पाठिंबाही मिळवावा लागेल.\nस्त्रियांना मिळालेल्या आरक्षणाचा उपयोग वर लिहिलेल्या व्यवस्थांनी स्वत:चे हित साध्य करण्यासाठी न करता ज्या उद्देशाला समोर ठेवून हे आरक्षण लागू केले त्याची पूर्तता करण्यासाठी करायला हवा तर अधिकाधिक स्त्रिया सशक्तपणे राजकारणात उतरतील.\n(या लेखातील घटना सत्य असल्या तरी नावे, कुटुंबाचे तपशील बदलले आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=2", "date_download": "2018-10-19T01:19:55Z", "digest": "sha1:IHQPY2YISDXQ3LX5Z5YY67SHKOIYXIES", "length": 3709, "nlines": 63, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहिण-भाऊ", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nआपलेच ओठ दादा आपलेच दांत\nथोर सारे विसरत मागील रे ॥\nतिचे आईबाप नसतात. आईबाप गेले म्हणजे कोठले माहेर असे लोक म्हणतात. ते का खरे होणार मरताना मायबाप बोलले ते का दादा विसरेल \nशेवटील शब्द आई तुला जे बोलली\nकाय विस्मृती पडली त्यांची दादा ॥\nताईला प्रेम देई तिला रे तूंच आता\nमाय बोले मरता मरता दादा तुला ॥\nया ओव्या वाचता वाचता कोणाचे डोळे भरून येणार नाहीत स्त्रियांच्या अंतरंगातील हे थोर दर्शन आहे.\nबहिणीला ओवाळणी घालावी लागेल म्हणून तर भावाला चिंता नसेल ना पडली अरे, बहीण का पैशासाठी भुकेलेली असते \nलागेल घालावी फार मोठी ओवाळणी\nचिंता काय अशी मनी भाईराया ॥\nनको धन नको मुद्रा नको मोतियाचा हार\nदेई प्रेमाश्रूची धार भाईराया ॥\nपानफुल पुरे पुरे अक्षता सुपारी\nनको शेला जरतारी भाईराया ॥\nभावाला केव्हा पाहीन असे तिला होते. तिच्या डोळयांतून पाणी येते. तिला चैन पडत नाही.\nयेरे येरे भाऊ किती झाले दडपण\nकधी हृदय उघडीन तुझ्यापुढें ॥\nयेरे येरे भाऊ किती पहावी रे वाट\nपाण्याचा चाले पाट डोळयांतून ॥\nजिवाच्या जीवना अमृताच्या सिंधु\nदेई गा तूं बंधू उठाउठी ॥\nजिवाच्या जिवलगा प्रेमाच्या सागरा\nसुखाच्या माहेरा येई गा तूं ॥\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-10-19T01:02:04Z", "digest": "sha1:TKMJ3QB3MAT2QZ3PB74MQJKY27XVHV6G", "length": 5002, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिमोरचा समुद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nतिमोरचा समुद्र (बहासा इंडोनेशिया: लाउत तिमोर, पोर्तुगीझ: Mar de Timor) हा इंडोनेशियाजवळील एक उथळ समुद्र आहे. तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर बेट, पूर्वेस अराफुरा समुद्र, दक्षिणेस ऑस्ट्रेलिया तर पश्चिमेस हिंदी महासागर आहे. हा समुद्र सुमारे ६,१०,००० चौरस किमी (२,४०,००० चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळावर पसरला आहे व त्याची सरासरी खोली ४०५ मीटर (१,३२९ फूट) तर कमाल खोली ३,२०० मीटर (१०,५०० फूट) इतकी आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१५ रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-10-19T00:50:30Z", "digest": "sha1:RYYSMJP4TLVC7XELEG76LLV5PVWJFQVN", "length": 4904, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम रेनक्विस्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nविल्यम हब्ज रेनक्विस्ट (William Hubbs Rehnquist; १ ऑक्टोबर, इ.स. १९२४, मिलवॉकी, विस्कॉन्सिन - ३ सप्टेंबर, इ.स. २००५:आर्लिंग्टन, व्हर्जिनिया) हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १६वे सरन्यायधीश होते. राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनने नियुक्ती केलेले रेनक्विस्ट हे २६ सप्टेंबर १९८६ पासून मृत्यूपर्यंत ह्या पदावर होते. त्यापूर्वी ते १९७२ ते १९८६ च्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.\nवॉरन बर्गर अमेरिकेचे सरन्यायधीश\nइ.स. १९२४ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nअमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश\nअमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१५ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T00:51:39Z", "digest": "sha1:IYL7ZJDVIFZRGMRCCRVVIFTIGVKZPUWB", "length": 3381, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हसन - विकिपीडिया", "raw_content": "\nहसन भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर हसन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१६ रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-45789909", "date_download": "2018-10-19T01:19:19Z", "digest": "sha1:FW7WZ7TXCMNLFB4GDN3Y4MYB4CVOX5Y7", "length": 6875, "nlines": 111, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : जेव्हा बिहारची मैथिली गाते मराठी गाणं - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : जेव्हा बिहारची मैथिली गाते मराठी गाणं\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nइंटरनेटवर एक नाव सध्या खूप गाजतंय. मैथिली ठाकुर. तिच्या भावंडांसोबत भजन आणि शास्त्रीय संगीत गाणारी मैथिली घराघरांत पोहोचली आहे.\nती सारेगामप, रायझिंग स्टार अशा कार्यक्रमामध्ये झळकली आहे. तिच्यासोबत तिचे दोन भाऊ ऋषभ आणि अयाची देखील असतात. ऋषभ तबला वाजवतो तर अयाची तिला गाण्यात साथ देतो.\n'ऑर्गन'ला नवसंजीवनी देतोय कोकणातला हा अवलिया\nजर्मन म्युझिक अल्बममध्ये ठाण्यातल्या शाळकरी मुलांचं गाणं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : हा सोन्याने लखलखणारा गरबा पाहून तुमचे डोळे दिपतील\nपाहा व्हीडिओ : हा सोन्याने लखलखणारा गरबा पाहून तुमचे डोळे दिपतील\nव्हिडिओ काश्मीरमधला एक कट्टरवादी ते भाजपचा उमेदवार, मोहम्मद फारुक यांची कहाणी\nकाश्मीरमधला एक कट्टरवादी ते भाजपचा उमेदवार, मोहम्मद फारुक यांची कहाणी\nव्हिडिओ लंडनच्या शारदाताईंसाठी धम्मचक्र परिवर्तन दिन असा असतो खास\nलंडनच्या शारदाताईंसाठी धम्मचक्र परिवर्तन दिन असा असतो खास\nव्हिडिओ नृत्य आणि लोकसंगीताचा संगम असलेली रामलीला नक्की पाहा\nनृत्य आणि लोकसंगीताचा संगम असलेली रामलीला नक्की पाहा\nव्हिडिओ येमेनमध्ये 1 कोटीहून अधिक लोकांचा भूकबळी जाणार\nयेमेनमध्ये 1 कोटीहून अधिक लोकांचा भूकबळी जाणार\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : भुकेसाठी या महिलांवर मुलांना टाकून देण्याची वेळ\nपाहा व्हीडिओ : भुकेसाठी या महिलांवर मुलांना टाकून देण्याची वेळ\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=231&Itemid=410", "date_download": "2018-10-19T00:04:31Z", "digest": "sha1:AZ2HZBFP256JQBSA2M2DU2A3P4M5RQBH", "length": 9032, "nlines": 77, "source_domain": "saneguruji.net", "title": "सुखदु:खाचे अनुभव", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nमागील प्रकरणात आपण मुलीचे लग्न लागून ती प्रथम सासरी जाते तोपर्यंतचा प्रकार पाहिला. आता या प्रकरणात संसारातील सारे बरेवाईट अनुभव ओव्यांत ओतलेले तुमच्यापुढे ठेवले आहेत. सासुरवास हा शब्दच किती भयंकर आहे. परंतु कितीही सासुरवास असला तरी सासरीच राहावयाचे. माहेरी फार तर दोन दिवस. स्त्रिया सांगतात :\nसासरी सासुरवास माहेरी माहेरवास\nसत्तेचा परी घांस सासर्‍यास ॥\nलग्न लावून एकदा सासरी मुलगी गेली म्हणजे मग माहेरी कोणती सत्ता कधी एखादे लुगडे, खण फार तर मिळायचा. वटसावित्रीच्या त्या अमर गाण्यात सावित्री यमदेवाला म्हणते :\nमापिलेंच देई माता मापिलेंच देई पिता\nमाझा उमोप दाता देई रे आतां ॥\nआई मोजके देईल, बाप मोजके देईल, परंतु पती हा मोजमाप न करता देणारा आहे. अशा या पतिदेवाकडे पाहूनच सारे सासरचे इतर हाल नववधू विसरते. सासरच्या वर्णनात स्त्रियांनी किती सुंदर उपमा दिल्या आहेत. सासरचे बोल म्हणजे कार्ल्याचे वेल, रेशमाच्या गाठी, वळचणीचा येता जाता लागणारा वासा, सडसड येणारे पाण्याचे शिंतोडे, मिरच्यांचे वा निवडुंगाचे काटेरी घोस, विषाचे पेले- कोणती द्यावी उपमा परंतु असे हे सासरचे हाल मुलगी का सोसते परंतु असे हे सासरचे हाल मुलगी का सोसते सारी कटू बोलणी मुकाटयाने का सहन करते सारी कटू बोलणी मुकाटयाने का सहन करते आपल्या आई-बापांच्या नावाला कमीपणा येऊ नये म्हणून :\nसासरचे बोल कडू विषाचे ग प्याले\nतुझ्यासाठी गोड केले मायबाई ॥\nसासूचा सासुरवास रडवीतो पदोपदीं\nलेक थोराची बोलेना कोणाशी परी कधीं ॥\nसासरचे बोल जसे निवडुंगाचे घोस\nशीलवंतांच्या मुली सोस उषाताई ॥\nसासरी माहेरचा भाऊ आलेला असावा. त्याच्या कानांवर घरातले बोल येतात. आपल्या बहिणीला कसे टोचून बोलतात हे तो चोरून ऐकतो. त्याचे डोळे भरून येतात :\nसासरचे बोल भाऊ ऐकतो चोरोनी\nनेत्र येतात भरोनी भाईरायाचे ॥\nलग्नापूर्वी वडिलांनी पाहिले असते तर. परंतु वडिलांनी फार काळजी घेतली नाही :\nबापे दिल्या लेकी आपण बसले सुखे ओटी\nमायेला चिंता मोठी वागण्याची ॥\nबाप ओटीवर पानसुपारी खात बसला तरी मुलीला कसे वागवतील याची आईला काळजी; आणि मुलगीही सासरच्या हालात कशी वागते ती काळजी. परंतु मुलगी आईबापांस निश्चित करते :\nचंदनासारखी देह मी झिजवीन\nलेक तुमची म्हणवीन बाप्पाजी हो ॥\nचंदन आपला सुगंध पसरते, त्याचप्रमाणे सासरच्या हालांनी झिजून माझ्या चारित्र्याचा सुगंध पसरेल. सासरी गेलेली लहान मुलगी. तिला भूक लागते. तिचे वाढण्याचे वय, परंतु कोणाजवळ बोलणार ती पोट आवळून बांधते :\nभूक लागते माझ्या पोटा परवंटा देत्ये गांठी\nतुमच्या नांवासाठी बाप्पाजी हो ॥\nसासरी सारीच बोलणार. सासू-सासरे, दीर-नणंदा सर्वांचाच बोलण्याचा अधिकार. पहाटेपासून प्रहरभर रात्र होईपर्यंत राबराब राबावे, भारतीय स्त्रिया काय म्हणतात ऐका :\nसासुरवाशिणी तूं ग वाडयातला बैल\nकधी रिकामी होशील उषाताई ॥\nस्त्रियांचा हा जन्म नको घालूं सख्या हरी\nरात्र ना दिवस परक्याची ताबेदारी ॥\nनाचण्याचा कोंडा नाही कशाच्या काजा कामा\nमुलगीचा जन्म राया देऊं नये ॥\nआपण किती म्हटले की, आम्ही स्त्रियांना देवतांप्रमाणे वागवतो, तरी स्त्रियांचा अभिप्राय तोच खरा. या भारतात स्त्रियांचा जन्म नको, असे आपण म्हणायला लावले. याची लाज भारतीय पुरुषांना वाटली पाहिजे, सासरच्या मंडळीस वाटली पाहिजे :\nसकाळी उठून सडासारवणाचे काम असते. देवा-तुळशीला नमस्कार असतो :\nसकाळी उठून सडा घालूं गोमूत्राचा\nमाझ्या ग कंथाचा वाडा आहे पवित्राचा ॥\nमाझ्या पतीचा वाडा पवित्र आहे. सर्वत्र स्वच्छता ठेवली पाहिजे. शिवाय आमच्या घरावरून देवळाचा रस्ता जातो. सकाळी लोक देवदर्शनाला जातील. रस्ता स्वच्छ ठेवला पाहिजे :\nसकाळी उठून काम करित्यें घाईघाई\nमाझ्या ग दारावरून मंदिराची वाट जाई ॥\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://savepunetrafficmovement.blogspot.com/2008/04/it-has-to-be-now.html", "date_download": "2018-10-19T00:00:54Z", "digest": "sha1:V4TPDFHWCUTFJUQPCNLV5XZ2IQJ6SAAR", "length": 9761, "nlines": 44, "source_domain": "savepunetrafficmovement.blogspot.com", "title": "SPTM - SavePuneTraffic.com: It has to be now...", "raw_content": "\nबरेचसे लोक हल्ली वाहतूकीत अत्यंत बेशिस्तपणे वर्तन करत व बेजबाबदारीने सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास गाड्या चालवत असल्यामूळेच आजची लाजिरवाणी परिस्थिती उद्भवलेली आहे.यांत सर्व स्तरांवरचे लोक कळत नकळत भाग घेत असतात.\n१)कित्येकदा नियम पाळून लाल सिग्नलला थांबल्यावर मागच्या वाहनांचे कर्णकर्कश्य होर्न व शिवीगाळ किंवा कधीकधी धक्केपण सहन करावे लागतात.\n२)चूकीच्या दिशेने येणारी वाहने टाळण्यासाठी कसरत करावी लागते व रस्ता पायी ओलांडणा-या पादचा-यांना आपल्या डोक्याच्या मागेपण डोळे असते तर बरे व सोपे झाले असते अस वाटू लागते.\n३)नुसते फ़टके देउनसुध्धा किंवा दंड करूनपण या नियमभंग करणा-या महाभागांना अक्कल येइल असे मला वाटत नाही.यांचे licences जप्त करून त्यांच्या रेको्र्डमध्ये नोंद केली तर थोडाफ़ार फ़रक होउ शकेल.रस्त्यांच्या कडेला उभे असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत किंवा दयायाचना करून चिरीमिरी देणा-या व ती हळूच घेणा-या पोलिसांना पण जबर शिक्षा झाली पाहिजे.\n४) बंगळूरचे पोलिस कसे उत्तम वाहतूक नियंत्रण करतात ते पहावे.त्या सर्वांकडे walkie talkie असतो व कोणी नियम मोडून पळालाच तर पुढच्या चौकांत त्याला धरले जाते.\n५)अमेरिका व इतर पा्श्चात्य देशांत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.मध्यरात्री सिग्नलला दूसरी कुठलीहि गाडी नसली तरी तो तोडला जात नाही हे कित्येकांनी पाहिले असेलच.\n6) येथे तावून सुलाखून निघतो'Every cloud has a silver liningपुणे शहरात गाडी चालवण्याचा \"अनुभव\" असल्यास खरच जगाच्या कुठल्याहि कोप-यांत वाहन चालवायला अतिशय सोपे जाते.पूर्वी मला कलकत्त्याबद्दल असे वाटायचे,पण कै.गोपाळकृष्ण गोखल्यांनी 'What Bengal thinks today,rest of India thinks tomorrowम्हणल्याप्रमाणे तेथील बेशिस्त वाहने चालविण्याचे आपण पुण्यांत नुसते अनुकरणच केले नाही,तर बाजी मारलीम्हणल्याप्रमाणे तेथील बेशिस्त वाहने चालविण्याचे आपण पुण्यांत नुसते अनुकरणच केले नाही,तर बाजी मारली तेथे मात्र आता खूपच सुधारणा झाली\n७)लेन शिस्त हा प्रकार 'आपल्या' प्रिय पुण्यांत नाही कारण पुण्यनगरी 'आपलीच' आहेबिनधास्त बेफ़िकिर वाहने चालविण्याचे सुख फ़क्त इथेच आहे.\n८)No entry रस्त्यांवरून उलट्या दिशेने वाहन चालविणा-यांच्या चेह-यावर एक आसूरी आनंद दिसतोत्यांना अडवायचे धाडस केले तर आपलाच जीव धोक्यात पडतो आणि अर्वाच्च शिवीगाळ पण कधीकधी ऐकण्याचे \"भाग्य\" लाभू शकते\n९)कोणीहि कुठल्याहि लेनमध्ये वाहने हाकावीत,हिरवा दिवा लागल्यावर बरेचदा सर्वात डावीकडच्या लेनमधले वाहन सर्व पुढे जाणा-या वाहनांना ओलांडून उजवीकडे वळून जाते हे आपण नेहमीच पाहतोगणवेश घातलेल्या 'मामा'ला हे दृश्य रोजच दिसत असल्यामूळे तो शिट्टी वाजवून जाब विचारत नाही व वाजवलीच कधी तर त्याच्या आधी तो लेन breaker पसार झालेला असतोगणवेश घातलेल्या 'मामा'ला हे दृश्य रोजच दिसत असल्यामूळे तो शिट्टी वाजवून जाब विचारत नाही व वाजवलीच कधी तर त्याच्या आधी तो लेन breaker पसार झालेला असतोयामूळे येथे कायम alert रहावे लागतेयामूळे येथे कायम alert रहावे लागतेत्यामूळे आपण येथे तावून सुलाखून निघतो\n१०)जास्त म्हाता-या मंडळीची मात्र येथे फ़ारच पंचाईत व कुचंबणा होते कारण ते पायी रस्ते ओलांडत असले तर बहुतांशी वाहने वेग कमी करून त्यांना सुखरूप जाउ देण्याऐवजी त्यांच्यावर जास्तच जोराने \"आक्रमण\" करतात३ वर्षापूर्वी एक म्हातारीला उडवून मृत्यूमुखी पोचविणा-या वाहनचालकाने पळून जाताना शिवी तर दिलीच, पण शिवाय उद्गार काढले की \"एक म्हातारी कमी झाली तर काय फ़रक पडतो३ वर्षापूर्वी एक म्हातारीला उडवून मृत्यूमुखी पोचविणा-या वाहनचालकाने पळून जाताना शिवी तर दिलीच, पण शिवाय उद्गार काढले की \"एक म्हातारी कमी झाली तर काय फ़रक पडतो\nत्यामूळे आजकाळ बरेचसे वृद्ध लोक एके काळच्या \"पेन्शनरां\"च्या पुण्यांत रस्त्यांवर यायचे \"धाडस\" करत नाहीत व लोपलेल्या जून्या काळाच्या रम्य आठवणीत रमून आपापल्या खिडक्यांमधून बाहेरच्या धावत्या व गतीमान युगाच्या \"गतीशील\" व स्वैर चाललेल्या वाहनांचे अचंब्याने अवलोकन करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-10-19T00:49:58Z", "digest": "sha1:RGNPSMV26GCRUVOLMURGPLI3ULXPOZYP", "length": 5129, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जावा (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\n'जावा' शब्दाशी संबंधित पुढील लेख उपलब्ध आहेत:\nजावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज - सन मायक्रोसिस्टिम्स् कंपनीने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि संगणक भाषा (प्रोग्रॅमिंग लँग्वेज)\nजावा बेट - इंडोनेशियातील सर्वात जास्त लोकसंख्येचे बेट\nजावा कॉफी - जावा बेटांवर उत्पन्न होणारी एका प्रकारची कॉफी\nभाषा जावा - जावा बेटावर बोलली जाणारी एक भाषा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०११ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-dr-sanghamitra-bandyopadhyay-1602407/", "date_download": "2018-10-19T00:56:56Z", "digest": "sha1:E7CIZK6PADA6EZCHQ4V2N63XHQWK6BR5", "length": 16057, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Dr Sanghamitra Bandyopadhyay | डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसंगणनात्मक जीवशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.\nकोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत, पण त्यांची ओळख केवळ सांख्यिकीतज्ज्ञ ही नाही तर संगणनात्मक जीवशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. संगणकशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकशास्त्र या तिन्ही शाखांचा मिलाफ त्यांच्या आजवरच्या कामात आहे. त्यांचे नाव डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय. संघमित्रा यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेत नुकताच इन्फोसिसचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nसंघमित्रा यांचा जन्म १९६८ मधला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतल्यानंतर संगणक अभियांत्रिकीत कोलकाता विद्यापीठातून मास्टर्स पदवी घेतली. नंतर खरगपूर आयआयटीमधून त्या एमटेक व नंतर सांख्यिकी संस्थेतून पीएचडी झाल्या. संगणक अभियांत्रिकीचा हा प्रवास त्यांना जीवशास्त्रीय संशोधनाकडे केव्हा घेऊन गेला हे त्यांनाही कळले नाही. संगणकातील प्रगत तंत्र, आरेखनावरून निष्कर्ष, यंत्र शिक्षण, जैवमाहितीशास्त्र या शाखेत त्यांना सारखीच गती आहे. त्यांना २०१० मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. एकीकडे सांख्यिकी संस्थांच्या पाच शाखांचे काम सांभाळत असताना त्या कर्करोग, अल्झायमर, एचआयव्ही या रोगांच्या उत्पत्तीवर गेली दहा वर्षे संशोधन करीत आहेत. संगणकशास्त्राच्या मदतीने पेशींच्या वर्तनावर लक्ष ठेवता येते हे त्यांनी सांगितले. जैविक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी संगणकाचा वापर केला. मानवी पेशीची गुपिते समजली तर कर्करोग व एड्सवर मात करणे शक्य आहे यात शंका नाही, ते आव्हान पेलणाऱ्या वैज्ञानिकांपैकी त्या एक आहेत. कर्करोगाच्या पेशींचे वर्तन संगणकीय नकाशाच्या माध्यमातून तपासण्याचे काम त्या करीत आहेत व त्याला जगात मान्यता मिळाली आहे. स्तनाचा व आतडय़ाचा कर्करोग कसा होतो व नेमकी सुरुवात कशी होते याचा शोध त्या घेत आहेत. सूक्ष्म आरएनए पातळीवर हे संशोधन आहे, रेणूंच्या एकमेकांशी ज्या आंतरक्रिया होतात त्यातून प्रथिनांच्या निर्मितीचे नियंत्रण केले जाते. पेशीत जेव्हा प्रथिननिर्मितीत असमतोल निर्माण होतो तेव्हा पेशींचे विभाजन व पेशींचा मृत्यू यातील समतोल बिघडतो तिथून कर्करोगाची खरी सुरुवात होते, असे त्यांचे म्हणणे आहे. आरएनए हे जनुकीय खुणेसारखे असतात. त्यातून कर्करोग आधीच समजू शकतो किंबहुना या खुणाच कर्करोगाचा सांगावा घेऊन येतात, पण तो आपल्याला एरवी समजत नाही. आरएनए रेणूंचे कर्करोग पेशीतील वर्तन व निरोगी पेशीतील वर्तन यांच्या माहितीच्या आधारे संघमित्रा यांनी काही जैवसंगणकीय नकाशे तयार केले आहेत. जनुकीय क्रमवारीने आता कर्करोगाचे निदान खूप आधीच करता येणे शक्य आहे. आणखी पन्नास वर्षांनी रक्ताच्या चाचणीसारखीच कर्करोगाची चाचणी अगदी सर्वपरिचित झालेली असेल, असे त्या सांगतात. त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचा वापर सांदिया नॅशनल लॅबोरेटरी येथे दूषित पाण्यातील घटक ओळखण्यासाठी केला जातो. त्यांनी स्तनाच्या कर्करोगाची जनुकीय खूण म्हणजे जेनेटिक मार्कर शोधला, तो संशोधनात खरा असल्याचे सिद्ध झाले. भारतीय विज्ञान अकादमीचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार, विज्ञान-तंत्रज्ञान विभागाची स्वर्णजयंती फेलोशिप, भारतीय अभियांत्रिकी अकादमीचा तरुण अभियंता पुरस्कार, हुम्बोल्ट फेलोशिप असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण संघमित्रा यांच्या पाठीमागे त्यांचे पती उज्ज्वल मौलिक भक्कमपणे उभे आहेत. त्यांना अनेक कंपन्यांचे देकार आले, पण त्यांनी सांख्यिकी, संगणकविज्ञान क्षेत्रातच काम करण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या या संशोधनातून कर्करोग, अल्झायमर व एड्सचे कोडे उलगडण्यास मदत होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-shastra-right-place-for-money-plant-116061000017_1.html", "date_download": "2018-10-19T00:49:10Z", "digest": "sha1:3RNINKVBIKQ6SJCENNNT3SO5DXBAHEKG", "length": 14605, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान\nघरात मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी आणि धन येतं असे मानले आहे. म्हणूनच अनेक लोकं आपल्या घराबाहेर बगीचा नसला तरी घरात मनी प्लांट नक्की लावतात. परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे जर हे प्लांट योग्य दिशेत लावले नाही तर आर्थिक नुकसान झेलावं लागू शकतं.\nवास्तू शास्त्रज्ञांप्रमाणे घरात मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा सर्वोत्तम दिशा आहे. या दिशेत हे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.\nगुरूवारी करू नये हे काम...\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू... (बघा व्हिडिओ)\nअशा घरात राहते पैशांची चणचण आणि आजारपण\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\nसावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान\nVastu Article घरासाठी वास्तू टिप्स\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mesavarkar.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T00:11:09Z", "digest": "sha1:LGR4SD3Z5FMIBX4WE3DECTSFROGRFAYG", "length": 11432, "nlines": 67, "source_domain": "mesavarkar.com", "title": "नियमावली | ‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा", "raw_content": "‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा\n‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा\nमी सावरकर २०१८ - नियमावली\n३. समाज सुधारक सावरकर\nस्पर्धेतील प्रत्येक गटासाठी :\n1 ले बक्षीस रु 10,000\n2 रे बक्षीस रु 5,000\n5 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु 1000\nउपरोक्त बक्षिसांखेरीज सहा गटातील सहा प्रथम क्रमांकाचे स्पर्धकांमधून एक सर्वोत्तम विजेता निवडण्यात येईल आणि सदर स्पर्धकाला अंदमानचे पर्यटन आम्ही पुरस्कृत करीत आहोत. यामध्ये भारतातून विमानाने जाण्या येण्याचा आणि तेथील वास्तव्याचा खर्च स्पर्धकाला करावा लागणार नाही. स्वा. सावरकर यांचे पुण्यतिथीचे निमित्ताने २६ फेब्रुवारी २०१९ ला अंदमान येथे एक खास समारंभ होणार आहे. या सभेत या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आपले वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळणार आहे. आपणाला माहित आहेच की स्वा. सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर तेथील तुरुंगात ठेवले होते. हजारो लोक या स्थळाला दर वर्षी भेट देत असतात. आम्हाला हे कळविण्यात आनंद वाटतो आहे की ही अंदमान भेट पुरस्कृत करून त्याचा खर्च उचलण्याचा निर्णय एक सावरकर भक्त कॅप्टन निलेश गायकवाड ( सावरकर अभिवादन यात्रेचे प्रणेते आणि अध्यक्ष शिवसंघ प्रतिष्ठाण) यांनी घेतला आहे.\n१) गट क्र. १ - इयत्ता ५ – ८ (व्हाट्सअँपवर क्रमांक ९९२१६०००६१ )\n२) गट क्र. २ - इयत्ता ९ – १२ (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६२ )\n३) गट क्र. ३ - महाविद्यालयीन विद्यार्थी (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६३ )\n४) युवा गट - वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६४ )\n५) वरिष्ठ गट - वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६५ )\n६) ज्येष्ठ गट - वय वर्षे ६० आणि पुढे (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६८ )\n१) ‘मी सावरकर २०१८’ ही वक्तृत्व स्पर्धा सर्व भारतीय पुरुष/स्त्री नागरिकांसाठी खुली आहे परदेशातूनही प्रवेशिका येऊ शकतात.\n२) स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमामधून सहभागास खुली राहील .\n३) या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडून कोणतीही फी (प्रवेश शुल्क) आकारली जाणार नाही.\n४) प्रत्येक सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाने आपले भाषण स्वखर्चाने ऑडिओ व्हिजुअल (दृकश्राव्य) स्वरूपात आधी रेकॉर्ड करून घ्यायचे आहे. हे रेकॉर्डिंग मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप, कॅमेरा व इतर उपकरणे वापरून करण्यास कोणतीही हरकत नाही.\n५) स्पर्धेच्या मुख्य भाषणासाठी सात मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. रेकॉर्डिंगचे सुरुवातीस आपला गट, आपले नांव , गांव आणि विषय नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० सेकंद जास्तीचा वेळ दिलेला आहे. मर्यादित वेळेपेक्षा जास्त कालावधीचे सहभाग नाकारले जातील व स्पर्धेसाठी अपात्र ठरतील.\n६) आपले रेकॉर्डिंग वरील मोबाईल नंबरवर व्हाट्सअँप द्वारा किंवा mesavarkar@gmail.com या पत्त्यावर ई-मेल द्वारा पाठवावेत.\n७) स्पर्धेसाठी रेकॉर्डिंग पाठविण्याची अखेरची तारीख दिनांक ३० एप्रिल २०१८ (सोमवार) रात्री बारा वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या रेकॉर्डिंग अपात्र राहतील.\n८) ‘मी सावरकर’ या स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेते निवडण्यात येऊन त्याची माहिती यशस्वी स्पर्धकास फोन अथवा ई-मेल द्वारे २० मे २०१८ पर्यंत कळविण्यात येईल.\nमूल्यमापन हे खालील दोन निकषांवर आधारित केले जाईल.\nअ) भाषणातील मुद्दे, त्यांची स्वीकारार्हता. सावरकरांचे विचारांची सुसंगत मांडणी आणि समालोचन.\nब) विचारांचे सादरीकरण, भाषेचा दर्जा आणि श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवण्याची क्षमता.\n१०) स्पर्धेतील भाषण हे पाठ केलेले किंवा उस्फुर्त असू शकते. लिखित भाषण वाचून वक्तृत्वास मनाई आहे. तथापि फक्त मुद्दा बघण्यास हरकत नाही. आपण घरी हे रेकॉर्डिंग केले असल्याने आपण या अटींचे पालन कराल असे आम्ही विश्वासाने ग्रुहीत धरत आहोत.\n११) आपले भाषणाचे आम्ही खास नेमलेले परीक्षक परीक्षण करतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि निर्णयाबद्दल सहभागी व्यक्ती किंवा इतर कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.\n१२) सहभागी स्पर्धकांना हे मान्य आहे आणि ते पुढील गोष्टीची पुष्टी/अनुमोदन करतात की ‘मी सावरकर – २०१८' चे आयोजक स्वानंद चँरिटेबल ट्रस्टची सहभागी स्पर्धकाच्या रेकॉर्डिंगवर पूर्ण मालकी आणि अधिकार राहील. स्पर्धेतील रेकॉर्डिंगचा ते कुणाच्याही पूर्वपरवानगीशिवाय योग्य तसा उपयोग करू शकतील. यावर कोणालाही कोणताही आक्षेप घेता येणार नाही.\n१३) वरील अटी आणि नियम यांना आपण पूर्णपणे बांधील अहात आणि तशी निसंधिग्ध संमती आपण देणे आवश्यक आहे.\nसंयोजक : स्वानंद चँरिटेबल ट्रस्ट, पुणे\nसह संयोजक : हिंदू हेल्पलाईन\nसीए धनंजय बर्वे (अध्यक्ष), सीए रणजीत नातू , प्रविण गोखले , शैलेश काळकर, सीए अमेय कुंटे.\nCopyright © 2018 ‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा -All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mobilecasinofun.com/mr/mr-spin-casino-sign-in-best-free-spins/", "date_download": "2018-10-19T00:59:36Z", "digest": "sha1:BT4CJGVOMDSSGHPGX3KSTJR2XPHRMRQJ", "length": 21941, "nlines": 243, "source_domain": "www.mobilecasinofun.com", "title": "Mr Spin Casino Sign In | सर्वोत्तम 50 मोफत नाही | Pay By Phone Bill", "raw_content": "\nकारण ही यादी एम्बेड कोड व्युत्पन्न\nरूंदी: ('%' किंवा 'px' मध्ये)\n; व्युत्पन्न & कॉपी करा\nहिट \"व्युत्पन्न & कॉपी करा\" एम्बेड कोड व्युत्पन्न करण्यासाठी बटण. तो कॉपी केली जाईल आपल्या क्लिपबोर्डवर. आपण आता आपल्या वेबसाइटचे HTML जेथे आत एम्बेड कोड पेस्ट करू शकता आपण यादी दर्शवू इच्छित.\nTopSlotSite.com, नाव हे सर्व म्हणते 800 आपले स्वागत आहे बोनस\nपर्यंत £ $ € 800 TopSlotSite.com व्हीआयपी स्लॉट मध्ये आपले स्वागत आहे\nSlotFruity.com फोन भरणा व्हीआयपी कॅसिनो £ 5 मोफत प्लस करण्यासाठी £ 500 अतिरिक्त\nLucks कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे बोनस आनंद घ्या: 100% पर्यंत बोनस £ $ € 200\nगोल्डमन कॅसिनो 1000 सर्व नवीन खेळाडू व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस ऑनलाइन\nगोल्डमन कॅसिनो 100% ते £ 1000 व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस वर\nव्हेरा आणि जॉन ऑनलाइन कॅसिनो\nVera &; जॉन कॅसिनो ठेव £ 50, £ 150 खेळा, दावा 100 बोनस नाही\nViks कॅसिनो 100% आपल्या पहिल्या ठेव अप सोबत £ 1,000 वर बोनस 50 बोनस मृत बुक नाही - 25 बोनस डेस्कटॉप वर नाही आणि 25 बोनस मोबाईल वर नाही\niGame कॅसिनो 450 मोफत कोणतीही अनामत आवश्यक नाही\nआपली स्क्रीन राहतात Casino.ie आयरिश थेट विक्रेता कॅसिनो क्रिया प्रवाह\nLiveCasino.ie ठेव £ 200, £ 400 शीर्ष थेट विक्रेता आयरिश कॅसिनो खेळा\nOJO नाही Wagering आवश्यकता प्ले\nOjo कॅसिनो प्ले, पर्यंत प्राप्त 50 आपल्या पहिल्या ठेव वर मोफत स्पीन\nमधूर मुख्यपृष्ठ कॅसिनो प्रथम ठेव बोनस 150% करण्यासाठी £ 150 + 20 बोनस नाही\nप्रेशर Gluck यूके कॅसिनो\nप्रेशर Gluck यूके कॅसिनो 100% ते £ 50 + वर 50 मुक्त स्पीन\nPlay फ्रँक कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे बोनस: 100% पर्यंत बोनस £ $ € 50 +100 अतिरिक्त स्पीन\nकॅसिनो पॉप ऑनलाइन कॅसिनो\nCasinoPop आपले स्वागत आहे बोनस: 200% पर्यंत बोनस 50 युरो + 100 मुक्त स्पीन\nGenting ऑनलाइन कॅसिनो 100% ठेव मॅच बोनस £ 20 पासून £ 200\nमियामी अ थ्रो ऑफ डाइस कॅसिनो ऑनलाइन\nमियामी अ थ्रो ऑफ डाइस कॅसिनो 50 मोफत नाही 1 ठेव, इथपर्यंत 190 आपण जमा तेव्हा Free नाही + 100% ते £ 2500 मध्ये आपले स्वागत आहे बोनस वर\nरॉयल पांडा यूके कॅसिनो 100% ते £ 100 + वर 10 मुक्त स्पीन\nमधूर राजा कॅसिनो ऑनलाइन\nमधूर राजा कॅसिनो ठेव £ 200, £ 400 खेळा, दावा 20 बोनस नाही\n32लाल कॅसिनो, £ 50 जमा £ 160 मोफत पर्यंत प्राप्त\nStrictlySlots.co.uk Boku फोन पैसे भरणा व प्रचंड स्लॉट निवड\nCoinFalls.com फोन बिलिंग आणि व्हीआयपी यूके कॅसिनो, विजय बिग आणि नाणी वाढता थांबवा नका\nCoinFalls कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे बोनस: £ 5 कोणतीही अनामत बोनस, 100% पर्यंत आपले स्वागत आहे बोनस £ $ € 500 +50 मोफत नाही\nसुरक्षित Casino.uk.com यूके व्हीआयपी कॅसिनो बँकिंग\nपूर्व 2006 एसएमएस देयके प्रथम यूके मोबाइल कॅसिनो\nmFortune कॅसिनो, मोफत £ 5 मध्ये आपले स्वागत आहे बोनस प्लस, 100% प्रथम ठेव सामना करण्यासाठी £ 100\nलकी Niki जपानी असलेली यूके कॅसिनो\nलकी Niki यूके कॅसिनो, 25 प्रथम ठेव £ 10 किंवा अधिक मोफत नाही\n डॉ स्लॉट यूके एसएमएस बिलिंग jackpot मोबाइल कॅसिनो\nडॉ स्लॉट 20 नाही ठेव + पर्यंत मोफत स्पीन 100 अतिरिक्त नाही\nग्रेट ब्रिटन मोफत स्पीन आणि फोन बिलिंग देयकासाठी MrSpin\nश्री फिरकी अप 50 Free Sins &; 100% प्रथम ठेव सामना\nआपल्या खिशात मूळ फोन बिलिंग कॅसिनो\nAHTI Games 100% इथपर्यंत 50 सुपर नाही, एकही 1200 ऑनलाइन कॅसिनो गेम\nमॉन्स्टर कॅसिनो मोफत नाही आणि jackpots\nमॉन्स्टर कॅसिनो, पर्यंत £ 500 मध्ये आपले स्वागत आहे बोनस प्लस 50 मोफत नाही बोनस\nRoxy पॅलेस कॅसिनो यूके मध्ये आपले स्वागत आहे बोनस 100% करण्यासाठी £ 100 + 50 स्पीन\nPlay लिओ वेगास मध्ये आपले स्वागत आहे च्या बोनस 100% करण्यासाठी £ 300 +30 मोफत नाही\nUnibet कॅसिनो, विक्रेता आणि क्रीडा एक सर्व सट्टा राहतात\nUnibet कॅसिनो 10 रेग मोफत नाही, इथपर्यंत 190 आपण जमा तेव्हा Free नाही + 200% ते £ 200 मध्ये आपले स्वागत आहे वर\nBGO आंतरराष्ट्रीय कॅसिनो हजारो विश्वसनीय\nBGO कॅसिनो, आपल्या 1 ठेव दुप्पट बोनस रोख मध्ये £ 100 आणि 100 Starburst Free Spinच्या\nCasimba , सुपर फास्ट वाढत कॅसिनो ब्रँड\nश्री ग्रीन, आपल्या 1 ठेव दुप्पट बोनस रोख मध्ये £ 100 आणि 100 स्टारबर्स्ट मोफत नाही\nSpinLand यूके खेळाडू घ्या 50 मोफत नाही\nRedBet कॅसिनो आणि क्रीडा बेटिंग\nलाल पण ऑनलाइन कॅसिनो, ते € 100 मध्ये आपले स्वागत आहे बोनस अप\nश्री प्ले कॅसिनो, 100 नाही + 100% £ 200 बोनस प्रदेश\nशेवटी तारे 10 स्टारबर्स्ट स्लॉट कोणतीही अनामत आवश्यक मोफत नाही, 100% match up to £500 in bonus funds &; 100 1 तीन ठेवींवर क्लियोपात्रा वर नाही\nCoolPlay कॅसिनो, खेळ शेकडो, ग्रेट बोनस आणि मोफत नाही\nCoolPlay ऑनलाइन कॅसिनो अप £ 200 ठेव बोनस प्लस मोफत नाही ते\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो |- £ 500 ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस ; £ € StrictlySlots.co.uk £ 500 ठेव मॅच बोनस ऑनलाइन पुनरावलोकन\nफोन पे सह स्लॉट मधूर बोनस खेळ - £ 5 मोफत ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 505 पुनरावलोकन\nकॅसिनो ऑनलाइन आणि मोबाइल | CoinFalls | £ 5 + ते £ 500 मोफत ठेव सामना अप ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 5 मोफत + ते £ 500 मॅच अप\nकॅसिनो यूके - मोबाइल आणि ऑनलाइन - £ 5 मोफत स्लॉट बोनस + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nफोन बिल jackpots करून काटेकोरपणे स्लॉट ठेव ; $पहा ताज्या कराराचा आज ; $पहा ताज्या कराराचा आज\nस्लॉट किलकिले | मोबाइल आणि ऑनलाइन बोनस ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 200 पुनरावलोकन\nकॅसिनो ऑनलाइन | शीर्ष स्लॉट साइटवर प्ले करण्यासाठी £ 800 ठेव बोनस सह ; £ € $ पर्यंत $ € £ 800 ठेव सामना पुनरावलोकन\nगोल्डमन कॅसिनो | फोन बिल करून स्लॉट आणि पे खेळ साइट ; £, €, पासून $, £ $ करू शकता, स्वीडिश SEK1000 पुनरावलोकन\nLucks कॅसिनो ऑनलाइन | फोन बिल एसएमएस £ 200 बोनस द्या ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 200 पुनरावलोकन\nसर्वोत्तम कॅसिनो गेम | कप्पा मधूर | शीर्ष थेट प्ले ; £ साइट अद्यतनांसाठी तपासा पुनरावलोकन\nश्री फिरकी कॅसिनो साइन इन करा - £ 5 ठेव मोफत बोनस कराराचा ; £ € 100 पुनरावलोकन\n Or Try समय क्षेत्र फिरकी instead 🙂\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो |- £ 500 ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस\nफोन पे सह स्लॉट मधूर बोनस खेळ - £ 5 मोफत\nकॅसिनो यूके - मोबाइल आणि ऑनलाइन - £ 5 मोफत स्लॉट बोनस + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nफोन बिल jackpots करून काटेकोरपणे स्लॉट ठेव\nकॅसिनो ऑनलाइन आणि मोबाइल | CoinFalls | £ 5 + ते £ 500 मोफत ठेव सामना अप\nव्यक्त कॅसिनो तुलना साइट - फोन बिल करून द्या मोफत खेळ - £ 100 च्या मोफत\n100% Bonus Up To $5 कोणतीही अनामत आवश्यक आपले स्वागत आहे बोनस\nस्लॉट किलकिले | मोबाइल आणि ऑनलाइन बोनस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=7", "date_download": "2018-10-19T01:24:58Z", "digest": "sha1:U4GH57SH2HAGH32YL635U6VLNIFNAMHP", "length": 3871, "nlines": 58, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहिण-भाऊ", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nपरंतु सर्वच भावजया वाईट नसतात. कधी भावजयाच मनाच्या थोर असतात व भाऊ उलट असतात. भावजयीचे कौतुक करायला नणंद तयार असते :\nभावा ग परीस भावजय फार भली\nकोणा अशीलाची केली वयनीबाई ॥\nभावा ग परीस भावजय ग रतन\nसोन्याच्या कारणें चिंधी करावी जतन ॥\nकोणा कुलशीलवंताच्या घरची ही किती चांगली वागते. सोन्यासारखी आहे. माझा भाऊ म्हणजे फाटकी चिंधी. परंतु सोन्यासाठी ह्या चिंधीला जपले पाहिजे. लहानशी चिंधी सोन्याला सांभाळते. किती सुंदर दृष्टान्त किती चांगली वागते. सोन्यासारखी आहे. माझा भाऊ म्हणजे फाटकी चिंधी. परंतु सोन्यासाठी ह्या चिंधीला जपले पाहिजे. लहानशी चिंधी सोन्याला सांभाळते. किती सुंदर दृष्टान्त भाऊ व भावजय यांचे परस्पर प्रेम पाहून बहिणीला धन्यता वाटते :\nअतिप्रीत बहु प्रीतीची दोघेजण\nविडा रंगे कातावीण भाईरायाचा ॥\nइतर जगातल्या भावजया पाहिल्या म्हणजे स्वत:च्या भावजयीची किंमत कळते :\nभाऊ माझे सूर्यकान्त उगवले ॥\nभाऊ तेजस्वी, जरा प्रखर. परंतु वैनी अगदी शांत व सौम्य पाहून बहिणीला समाधान होते \nभावाचे वर्णन करताना बहिणीच्या वाणीत सारी सरस्वती जणू येऊन बसते. माझे भाऊ म्हणजे देवळातील निर्मळ आरसे, देवळातले अभंग खांब, देवळाजवळची शीतळ झाडे :\nमाझे दोघे भाऊ देवळाचे खांब\nअभंग प्रेमरंग मला ठावें ॥\nमाझे दोघे भाऊ बिल्लोरी आरसे\nदेवळीं सरिसे लावीयेलें ॥\nमाझे दोघे भाऊ मला ते वाणीचे\nदेवाच्या दारींचे कडुलिंब ॥\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/four-men-kill-youth-to-realise-their-millonaire-dream-police-arrested-them-1664080/", "date_download": "2018-10-19T01:34:18Z", "digest": "sha1:VUX627NJRWZ3W4XOHHI3LVSV6XCCBCMY", "length": 12358, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Four Men Kill youth to Realise their Millonaire Dream, Police Arrested them | धक्कादायक! लक्षाधीश होण्यासाठी नरबळी देणारे चौघेजण अटकेत | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nलक्षाधीश होण्यासाठी नरबळी देणारे चौघेजण अटकेत\nलक्षाधीश होण्यासाठी नरबळी देणारे चौघेजण अटकेत\nझटपट श्रीमंत होण्याच्या नादात मांत्रिकाच्या सांगण्यावरून चार जणांनी एका १९ वर्षांच्या मुलाचा बळी दिला आहे. पोलिसांनी मांत्रिकासह चौघांना अटक केली\nअंधश्रद्धेच्या विळख्यातून देशाची सुटका कधी होणार हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येण्याचे मुख्य कारण म्हणजे मथुरा येथे घडलेली घटना. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मांत्रिकाच्या सांगण्यावरून चार जणांनी एका १९ वर्षांच्या मुलाचा बळी दिला आहे. पोलिसांनी असा सल्ला देणाऱ्या मांत्रिकाला आणि तरूणाचा बळी देणाऱ्या चौघांना अटक केली आहे.\nसचिन नावाचा एक रिक्षा चालक बेपत्ता झाला, ज्याची शोधाशोध सुरू झाली. पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी विनोद साइनी आणि राजेंद्र यादव या दोघांना अटक केली. कारण ते सीसीटीव्हीत दिसले होते. सचिन बेपत्ता होण्याआधी हे दोघे त्याच्यासोबत दिले होते. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी सुरु केली. ज्यानंतर विनोद आणि राजेंद्र यांनी आपल्यासोबत आणखी दोघे होते असे सांगितले. या चौघांनी सचिनचे अपहरण केले आणि तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याला ठार केले असी माहिती समोर आले आहे. तरूणाचा बळी दिला तर तुम्ही लखपती व्हाल असे तांत्रिकाने सांगितले होते म्हणून आम्ही हा बळी दिला. अशी कबुली या चौघांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिेले.\nया चौघांविरोधात कलम ३०२ आणि कलम ३६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अजूनही चौकशी सुरू असल्याचे सरदार पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. विनोद आणि राजेंद्र यांनी रिक्षा बोलावली. ही रिक्षा सचिन चालवत होता. ते दोघेही सचिनला महादेव घाट या ठिकाणी येऊन गेले. तिथे त्याचा बळी देण्यात आला एका केबलने गळा आवळून सचिनची हत्या करण्यात आली. मांत्रिकाच्या आहारी जाऊन लक्षाधीश होण्याच्या खोट्या मोहाला चारजण बळी पडले आणि लक्षाधीश झाले नाहीत तर थेट तुरुंगात येऊन पोहचले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra/news/rajya-sabha-passes-sc-st-act-amendment-bill", "date_download": "2018-10-19T00:11:47Z", "digest": "sha1:VUB5XBP3JR75LQVI33L4KBBPA4GQNIUE", "length": 5766, "nlines": 111, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा; आता तत्काळ अटकANN News", "raw_content": "\nअॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा; आता तत्काळ अटक...\nअॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा; आता तत्काळ अटक\nअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अॅट्रॉसिटी कायदा) सुधारणा सूचविणाऱ्या विधेयकाला आज राज्यसभेत मंजुरी मिळाली. याआधी मंगळवारी लोकसभेतही हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, या कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यास आरोपीला तत्काळ अटक करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.\nसुप्रीम कोर्टाने १९ मे रोजी एक आदेश देऊन अॅट्रॉसिटी कायद्याखाली आरोपीला तत्काळ अटक करण्यास मनाई केली होती. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे नमूद करत कोर्टाने हे आदेश दिले होते. या आदेशाचे देशभरात पडसाद उमटले होते. दलित संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. हा आदेश दलितांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सरकारने याबाबत योग्यती भूमिका घ्यावी अशी मागणी होत होती. भाजपच्या मित्रपक्षांकडूनही यासाठी दबाव वाढवण्यात आला होता. भाजपच्या दलित खासदारांनीही जुना कायदा लागू करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला छेद देण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याचे निश्चित केले. तसं विधेयक संसदेत आणून त्यास दोन्ही सभागृहात मंजुरी मिळवण्यातही सरकारने यश मिळवले आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=8", "date_download": "2018-10-19T01:02:15Z", "digest": "sha1:NHX4AMG2BPRVZZMIAOHGRZO5WULHM4Y6", "length": 3763, "nlines": 56, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहिण-भाऊ", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nमाझे भाऊ नवानवसाचे आहेत, त्यांच्यावर दृष्ट नको पडायला. ते कडू असले तरी देवाच्या दारातले आहेत, देवाने दिलेले आहेत :\nमाझा भाईराया कसा का असेना\nत्याच्यासाठीं प्राणा टाकीन मी ॥\nभाऊ कसा असला तरी त्याच्यावर प्रेम करायला बहीण तयार आहे. मग गुणी भावाबद्दल तिला किती प्रेम वाटेल माझा भाऊ उदार, शहाणा, मातृभक्त आहे. लोकांची लांबून आलेली पत्रे माझा भाऊ सभेत वाचून दाखवतो, तो कसा हसतो, कसा गोड दिसतो. किती वर्णावे \nकाशींतले कागद आले डब्यांतून\nवाचले सभेंतून भाईरायांनी ॥\nपूर्वी कोणी काशीस जाई तेव्हा सर्व गावाचा निरोप घेऊन जाई, सुखरूप परत आला तर सारे गाव सामोरे जाई. बहुधा बरीच मंडळी एकदम निघत, आणि मग नळकांडयातून पत्र आले सांडणीस्वाराबरोबर किंवा कोणाबरोबर, तर सारा गाव कुशलवार्ता व इतर बातमी ऐकायला जमा होई. तेथे पत्र कोण वाचून दाखवी \nमाझा आहे भाऊ शहाणा सुरता\nत्याच्या लौकीकाची वार्ता चोहीकडे ॥\nअसा हा भाऊ आणखी कसा आहे ऐका :\nहाताचा उदार मनाचा खंबीर\nगुणारे गंभीर भाईराया ॥\nगोड गोड बोले हंसणें किती गोड\nजगत्रीं नाहीं जोड भाईरायाला ॥\nकुणा ना दुखवील हंसून हांसवील\nसार्‍यांना सुखवील भाईराया ॥\nभाऊ नुसता गोड बोलणारा, गोड हसणारा नाही.\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A7%E0%A5%A9:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-10-19T00:14:20Z", "digest": "sha1:4USCILRNZRMGYTH6JD7QCMTBOHZQWUJY", "length": 6540, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी+१३:०० - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+१३:०० ~ १६५ अंश प – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश १६५ अंश प\nयूटीसी+१३: निळा (डिसेंबर), केशरी (जून), पिवळा (वर्षभर), फिका निळा – सागरी क्षेत्र\nयूटीसी+१३:०० ही यूटीसीच्या १३ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ ओशनियामधील काही देशांमध्ये वापरली जाते.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://bestappsformobiles.com/google-app-apk-download-best-apps-mobiles/?lang=mr", "date_download": "2018-10-19T01:29:08Z", "digest": "sha1:AB6BG6A2OANAQVGISGERAHD3YCY7OJMR", "length": 8219, "nlines": 142, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "Google अनुप्रयोग APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nGoogle अनुप्रयोग APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nGoogle अनुप्रयोग APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nGoogle अनुप्रयोग APK डाउनलोड\n– जगशील क्रीडा उपक्रम scores and schedules\n– Films उदाहरणे, casts, आणि मोजमापन\n– माहिती, inventory माहिती, आणि अतिरिक्त\n– Keep च्या आत च्या विषयी शोधणे विषय की curiosity आपण\n– सुरू your morning with हवामान आणि मुख्य माहिती\n– Get updates on क्रीडा उपक्रम, चित्रपट, आणि प्रसंगी\n– If Google can not पूर्ण a Search, आपण शोध एक सूचना मिळेल outcomes जेव्हा आपण कनेक्शन पुन्हा\nGoogle अनुप्रयोग आपण काय करू शकता याबद्दल अधिक जाणून घ्या: http://www.google.com/search/about\n* काही Google फीड पर्याय सर्व आंतरराष्ट्रीय ठिकाणी उपलब्ध नाहीत\nGoogle अॅप Google एलएलसी करून\nAndroid साठी FireDL APK डाउनलोड करा\nAPK WeChat Android साठी डाउनलोड करा\nयेथे Google अनुप्रयोग APK फाइल नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा\nअंतिम अद्ययावत: जुलै 24, 2018\nफाइल आकारमान: 70 MB\nGoogle अनुप्रयोग APK डाउनलोड करा\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nप्रमाणे लोड करीत आहे ...\nTweet लक्षात असू दे\nफायरफॉक्स रॉकेट .APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nFotolr फोटो स्टुडिओ v1.2.0 – APK डाउनलोड करा\nMiitomo APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nGoogle मुख्यपृष्ठ APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nSuperSU APK डाउनलोड – Android साठी मोफत साधने अनुप्रयोग | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nटाउनशिप नवीनतम आवृत्ती 5.7.0 APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nProtonMail APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nGoogle मुख्यपृष्ठ APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nडायमंड डायरी सागा APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nGoogle प्ले संगीत (Android टीव्ही) APK डाउनलोड…\nProtonMail APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nGoogle मुख्यपृष्ठ APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nडायमंड डायरी सागा APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nGoogle प्ले संगीत (Android टीव्ही) APK डाउनलोड…\nAndroid साठी मायक्रोसॉफ्ट काठ APK डाउनलोड करा | …\nAndroid साठी शूर ब्राउझर APK डाउनलोड | …\nAndroid साठी ROBLOX APK डाउनलोड करा | सर्वोत्तम…\nAndroid साठी डॉल्फिन ब्राउझर APK डाउनलोड करा | …\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-248353.html", "date_download": "2018-10-19T00:50:17Z", "digest": "sha1:NXFQG4ZGR3PMVV4WZEVJJIBSA7Y6RQPX", "length": 13534, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या- उद्धव ठाकरे", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nशपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या- उद्धव ठाकरे\n05 फेब्रुवारी : भांडुप इथे उद्धव ठाकरेंच्या झालेल्या सभेत त्यांनी भाजपला चांगलंच लक्ष्य केलं.भाजपच्या उमेदवारांची हुतात्मा चौकात घेतलेल्या शपथेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. हुतात्मा चौकात शपथ घ्यायची होती तर ती अखंड महाराष्ट्राची घ्या, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.\n14 जागा दिल्या असत्या तर पारदर्शकता आली असती का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. येत्या काही दिवसांत काही लोकं मित्रो मित्रो म्हणत येतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगत मोदींना त्यांनी टोलाही लगावला.\nविजयाची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 'मुंबईकर असल्याचं काही जणांना सांगावं लागतं,त्यांच्यात पारदर्शकता कधी येते त्याची आम्ही वाट बघतोय.' असंही ते म्हणाले. ' वशिला असता तर युती तुटली नसतीच.' असा टोमणाही त्यांनी मारला.\nराज्याच्या कारभारात पारदर्शकता हवी, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.'मुंबईला तळहाताच्या फोडासारखी जपतो, मुंबईत केलेल्या कामांवर बोला ना' असं सांगत भांडुपकरांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देण्याचा वादाही त्यांनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/crime/news/husband-killed-her-wife", "date_download": "2018-10-19T00:15:03Z", "digest": "sha1:PJVLESKTFKRBMQPE4HEXOSHBYFHDQWSF", "length": 5500, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "चारीत्र्यावरील संशयाने पत्नीला संपवलेANN News", "raw_content": "\nचारीत्र्यावरील संशयाने पत्नीला संपवले...\nचारीत्र्यावरील संशयाने पत्नीला संपवले\nविरार: विरारमध्ये एका नवविवाहितेला पतीनंच पेटवून दिल्याची घटना घडली. यात ह्या महिलेचा मृत्यू झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला असून सध्या चौकशी चालू आहे.\nविरार पश्चिमेला असणा-या शुभ-लाभ इमारतीत राहणाऱ्या अपर्णा सांबारेचं अवघ्या महिन्याभरापूर्वी 11 फेब्रुवारीला सागर सांबारेशी लग्न झालं होतं. अपर्णा नेहमी सोशल मीडियावर मित्रांशी चॅटिंग करायची यावरुन त्या दोघांत नेहमी वाद व्हायचा. सागरला तिच्या चारित्र्यावर संशय होता. काल संध्याकाळी सागरनं अपर्णाच्या वडिलांना फोन करुन तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. मात्र, ही हत्या असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला तशी तक्रारही पोलिसात त्यांनी दिली.\nत्यावरुन पोलिसांनी सागर सांबारेला ताब्यात घेतलं. दरम्यान, 28 वर्षीय सागर हा एका खाजगी कंपनीत कामाला असून ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो कामावरून बराच लवकर निघाला होता. त्यामुळे सागरवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले असले तरी अद्याप अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/in-first-rain-malin-village-263597.html", "date_download": "2018-10-19T00:39:17Z", "digest": "sha1:BUQM6IBXG7PAXXJ7BCB4KTIOTRJUH4CH", "length": 12764, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nपुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था\nगावातील अनेक रस्ते खचले आहेत. तर भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहे.\n25 जून : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली आहे. गावातील अनेक रस्ते खचले आहेत. तर भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहे.\nमाळीण गावावर 30 जुलै 2014 रोजी दरड कोसळल्यानं संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं 2 एप्रिल रोजी माळीण गावच्या पुनर्वसनाच्या कामाचं उद्घाटन केलं. यावेळी माळीण गावातील नव्यानं बांधण्यात आलेल्या घरं, शाळा आणि मंदिरांचं बांधकामांचं लोकार्पण करण्यात आलं.\nदरम्यान 20 अधिकाऱ्यांच्या टीम कडून पाहणी करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय.कंत्राटदाराने एक वर्षाची गॅरंटी घेतली असल्याने ते पुन्हा दुरुस्त करणार येईल.इंजीनिअरिंग कॉलेजच्या 20 जणांची टीम उद्या माळीण गावाला भेट देणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43117?page=2", "date_download": "2018-10-19T01:39:01Z", "digest": "sha1:4V5LYFMCREYSLG46LTZP5CDGR6VSUKIC", "length": 30776, "nlines": 343, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीवरचे धम्माल धागे - संकलन | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोलीवरचे धम्माल धागे - संकलन\nमायबोलीवरचे धम्माल धागे - संकलन\nआपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.\nकृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्‍या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही खालील फॉरमॅटमधे द्या.\n* हिंदी/मराठी चित्रपटातील भयानक रित्या चित्रीत झालेली गाणी\n* हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups - निंबुडा - http://www.maayboli.com/node/17790\n* मी केलेला वेंधळेपणा\n* उखाणे - मायबोली इश्टाईल\n* एक धागा किश्श्यांचा - अरूण\n* २०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का\n* 'देव' म्हणजे काय\n* लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112872.html\n* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/30221\n* मुलं लाजवतात तेव्हा \n* तुम्ही किती व्यवस्थित आहात\n* माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन..... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/13195\n* देशी दारुचे दुकान आणि माझा आध्यात्मिक साक्षात्कार.... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12656\n* आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल \n* ‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी \n* ***...कुजबुज...*** (वा वा. एकदा तरी वाचाच\n* कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक - HH - http://www.maayboli.com/node/26066\n* पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी'\n* कौंटुबिक जिव्हाळ्याच्या, भारतीय संस्कृतीचं वेधक चित्रण करणार्‍या, सशक्त पटकथा असलेल्या आणि बुद्धीमान प्रेक्षकांना जीवनाबद्दल सखोल विचार करण्यास भाग पाडणार्‍या हिंदी/मराठी सिनेमांचं परिक्षण (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/125869.html\n* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग तिसरा - स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/43312\n* घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे\n* मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स - संतोष किल्लेदार - http://www.maayboli.com/node/28519\n* ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/49629\n* श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) - ललिता-प्रीति - http://www.maayboli.com/node/42733\n* येताय ना दिवाळीला\n* सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व - Rajesh Kulkarni - http://www.maayboli.com/node/56622\n* \"बाजीराव मस्तानी\" : चित्रपटविचार - अमेय२८०८०७ : http://www.maayboli.com/node/56857 (ही आईने अकबरीला टशन आहे असं सगळ्या विचारवंतांचं म्हणणं आहे.)\n* कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल\n* \"क्रांती\" - कर ले घडी दो घडी\n1157634594 (कांद्याच्या थालीपीठाच्या निमित्ताने काही आरोग्यदायी टिप्स\nहे मी पन्नास वेळा तरी वाचलं..\nहे मी पन्नास वेळा तरी वाचलं.. प्रत्येक वेळी डोळ्यातुन पाणी आलं हसुन... जबरी आहे एकदम.. ऑफिसात आजुबाजुचे लोक्स माझ्याकडे पाहताहेत आता. आवरायला हवं.\n>> अ‍ॅक्चुअली खरा जोक तर टण्याने केला होता. ते वाचून मी एकटी ऑफिसमधे बसून जे काय हसलेय ते आठवलं तरी.....\nसाधना इतकंच नाही तर त्या\nसाधना इतकंच नाही तर त्या नंतरचा टण्याचा प्रतिसादही हहपुवा आहे :\nबी संतु ह्यांच्या आईचा इथे काय संबंध.. तु कशाला वैयक्तिक पातळीवर उतरतो आहेस बाकी लोक उतरत असले तरी तू नको असे करुस.\n1193935824 इथल्या उचापती नावाच्या आयडीच्या पोस्टस.\n ह्या धाग्यामुळे जुन्या माबोवरील भन्नाट लेख नजरेस पड्ले , लवकरच वाचुन काढ्ण्यात येतील सध्या १ आईने अकबरी (नंदिनी लिंक बद्द्ल आभार) वाचला नि वेड्यासारखी हसले. दिवसभराचा वैताग नकळत उडुन गेला\nबी संतु ह्यांच्या आईचा इथे काय संबंध.. तु कशाला वैयक्तिक पातळीवर उतरतो आहेस बाकी लोक उतरत असले तरी तू नको असे करुस. >> + १००\nबी चा निरागस प्रश्न नि त्यावर टण्याचा प्रतिसाद कहर आहे.. एवढ्यातल्या एवढ्यात १०-१५ वेळा वाचल पण हसु थांबायच नाव नाही.. डोळ्यातुन पाणी येइस्तोर हसतेय ..\nअरे ती 'आपले बाबा' वाली कथा\nअरे ती 'आपले बाबा' वाली कथा पण असायला हवी इथे. कहर प्रतिसाद होते त्यावर.\n(सासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे\nसासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे>>>> ही उचापतीची नागिण कहाणी ना\nहा जुना अचाट आणि अतर्क्य विभाग. यामधे धूम २, देवदास, कुछ कुछ होता है, खुशी, आग, महाराजा, माहेरची साडी आणि इतर अनेक 'नितांतसुंदर' चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल. एंजॉय\nही उचापतीची नागिण कहाणी\nही उचापतीची नागिण कहाणी ना\nमामी एका लग्नाची दुसरी गोष्ट\nमामी एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेचा धागा वाचयला 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' पाहिले नसेल तरी करमणुक होईल का\nतु 'विक्षिप्त लोकांचे किस्से' असा काहिसा धागा काढला होतास ना तो पण बसेल बहुधा ह्यात.\nअकबरी तर लाईफ्टाईम हसवणार आहे\nमामी हा उत्साहाने भरलेला आयडी\nमामी हा उत्साहाने भरलेला आयडी आहे. सलाम त्यासाठी हा धागा पण त्याला अपवाद नाहीच.\nइथं वर दिलेले धागे अधूनमधून वर येतातच कि. मला काही सुचतंय. कुणी बाफ काढणार का त्यावर \n१. मायबोलीवरचे धम्माल पण उपेक्षित, अनुल्लेखित धागे\n२. मायबोलीवरचे उपेक्षित, शोषित व वंचित(वाचकाविना) धागे\n३. मायबोलीवरचे उर्मट, उद्धट पण लोकप्रिय धागे\n४. मायबोलीवरचे उर्मट, उद्धट आणि खटाखट धागे\n५. मायबोलीवरचे लोळणाट्टम धागे ( ही लोळण मानवी प्राण्याला निरीक्षणाने जमू शकते).\n६. मायबोलीवरचे अंत पाहणारे धागे\nहा मिळाला जुन्या माबोवरचा लग्नातल्या गमतीजमती.\nमामी भन्नाट धागा सुरु\nमामी भन्नाट धागा सुरु केलाय..आता वीकांत मजेत जाईल\nमामी मस्त धागा सुरू केलात\nमामी मस्त धागा सुरू केलात\nहळदी कुंकू आणि अल्कोहोल ड्रीकींग बाय मराठी विमेनइन अमेरिका - (जुनी मायबोली) http://www.maayboli.com/hitguj/messages/46/121394.html\nनतिचरामि. मुपो जुनी मायबोली.\nHitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा\nपुरुष जन्मा ही तुझी\nपुरुष जन्मा ही तुझी कहाणी\nतो फ्रेंच किसवाला बीबी घातलाय का लिस्टमध्ये\nमी अ‍ॅडमिन असतो तर -\nमी अ‍ॅडमिन असतो तर - चमन\nमागे सीआयडी मालिकेवरचे काही\nमागे सीआयडी मालिकेवरचे काही शेर इथे एका धाग्यात लिहिले होते. कोणाला तो धागा आठवतोय का\nतो फ्रेंच किसवाला बीबी घातलाय\nतो फ्रेंच किसवाला बीबी घातलाय का लिस्टमध्ये\n<<< मी दिली आहे त्याची लिंक वरती .\n\"मुलं लाजवतात तेंव्हा\"ची लिंक\n\"मुलं लाजवतात तेंव्हा\"ची लिंक पण अ‍ॅड करा यात\nधमाल धागे गोळा करताना लक्षात\nधमाल धागे गोळा करताना लक्षात आलं की काही अप्रतिम विनोदी लेख आहेत जे इथे नोंदवणं गरजेचंच आहे. ते नसतील ही लिस्ट अर्धवट वाटेल. त्यामुळे विनोदी लेखांच्या लिंक्स इथे नमुद करायला हरकत नाहीत. खूपच धागे हेडरमध्ये घालण्यापेक्षा जे अति-विनोदी आणि अति-लोकप्रिय आहेत ते हेडरमध्ये नमुद केले जातील. बाकीचे प्रतिसादात आहेतच.\nवत्सला, ती स्टिकची साखळी मी\nवत्सला, ती स्टिकची साखळी मी खरडलेल्या एका कवितेपासून सुरू झाली होती. माझी कविता मी कधीच उडवून टाकलीये. नाहीतर त्या प्रतिसादांमधे बहुतेक सगळ्या स्टिकांचे दुवे होते बहुतेक.\nमामी, विनोदी लेखांसाठी वेगळा\nमामी, विनोदी लेखांसाठी वेगळा धागा काढ की. कथांसाठी आहे तसा. इथे सगळी सरमिसळ होइल.\nअगं सिंडे, मग अशा माझ्या\nअगं सिंडे, मग अशा माझ्या धाग्यांना एकत्र करणारा एक आणखी धागा काढावा लागेल की : 'मायबोलीवरचे विनोदी लेख, विनोदी धागे, विनोदी कथा'.\nमुळात आयडियाची कल्पना आहे की जिथे जिथे निखळ करमणूक आहे ते सगळं एकत्र करूयात. सगळ्यांचाच शोधाशोधीचा त्रास वाचेल.\nबर्बर राफाचे सुरूवातीचे लेख,\nराफाचे सुरूवातीचे लेख, धुंद रवी ह्यांचे काही लेख, टण्याने काढलेला बहर धागा, फारेंडाने लिहिलेली चित्रपट परीक्षणं सगळं विनोदी धाग्यांमध्ये घालायला हवं.\nमामीचे विबासंपण टाका त्यात.\nमामीचे विबासंपण टाका त्यात.\nहो, मामींचे विबासं आणि अमांचे\nहो, मामींचे विबासं आणि अमांचे फटाके.\nतसे खूप आहेत पण आता आठवेचनात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 19 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%BD%E0%A4%BD-%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96", "date_download": "2018-10-19T00:14:17Z", "digest": "sha1:FWOJXMIRKXMWQ5UDBOAEBS4I46LIDUBC", "length": 23782, "nlines": 207, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "जुलेऽऽ! चलो लडाख!!", "raw_content": "\nलेह लडाखचे अजस्त्र पहाड, अव्वाच्या सव्वा पसरलेला पँगाँग लेक, मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्‍याचं काळं करणारं रणरणतं ऊन… हजारो पर्यटकांना लेहला नेऊन आणल्यामुळे लेहबद्दल पर्यटकांच्या मनात असलेली भीती सपशेल काढून टाकण्यात वीणा वर्ल्डची गेल्या पाच वर्षांची मेहनत सार्थकी लागली असं मी म्हणेन.\nयावर्षी तीन वेळा मला लेह लडाखची वारी करायचीय. त्यातली पहिली भेट या आठवड्यात पार पाडून मी मुंबईत परत आले, एकटीच नव्हे तर माझ्यासोबत एकशे चाळीस महिलांना घेऊन. लेह लडाख सहलीवरून परत येताना सर्वांच्या चेहर्‍यावर ‘यस आय हॅव बीन टू लेह लडाख’चा आनंद समाधान आणि विजय अशा सर्व छान छान भावना होत्या. या सहलीने निश्‍चितपणे आमचा प्रत्येकीचा कॉन्फिडन्स वाढला होता. आणि हे यावर्षीच नाही तर गेली पाच वर्ष हजारो महिलांना लेह लडाखची यशस्वी सफर घडवून एक आगळी अनुभूती देण्यात वीणा वर्ल्ड यशस्वी झालंय. सर्वांसाठी असलेल्या फॅमिली टूर्स तर सध्या रोजच सुरू आहेत पण महिलांसाठीच असलेल्या लेह लडाखच्या तीन सहलींपैकी एक आत्ता समर व्हेकेशनमध्ये जाऊन आली, दुसरी निघतेय १९ जुलैला आपल्या जवानांच्या साक्षीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी आणि तिसरी आहे आपला स्वातंत्र्य दिन सोहळा लेह लडाखला पार पाडणारी १२ ऑगस्टची वुमन्स स्पेशल.\nह्यावेळी मला जाणवलेला फरक म्हणजे लेहची इंटरनेट कनेक्टिविटी बर्‍यापैकी सुधारलीय. गेल्यावर्षी गेले तेव्हा आठ दिवस इंटरनेट कनेक्शन ठप्पं होतं. फोन बंद.व्हॉट्सअ‍ॅप बंद, इमेल बंद. मेल डाऊनलोड व्हायला काही सेकंदाचा वेळ लागला तरी पॅनिक होणार्‍या आमच्या सरावलेल्या मनाला असा संपर्क तुटणं म्हणजे आकाश कोसळल्यासारखी अवस्था. आधी बेचैन व्हायला झालं पण मग परिस्थितीची जाणीव होण्याइतपत माझी बुद्धी स्थिरावली. इथली लोकं ‘इंटरनेट चालू झालं तर शिमगा, नाहीतर जे आहे त्यात आनंद’ मानतात, आणि आपण मात्र आपल्या गरजा आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता किती वाढवून ठेवलीय इथे लेहला इंटरनेटच नाही तर आयुष्यच सहा महिने बंद होतं. ही माणसं सहा महिने त्यांचं लडाखी आयुष्य जगतात आणि थंडीचे सहा महिने स्वतःला घरात बंदिस्त करुन घेतात किंवा चक्क दुसरीकडे बस्तान हलवितात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही मधे मधे बंद होऊन जातो, मग साठवलेल्या सुकवलेल्या भाजीपाल्यावर निभवावं लागतं. कधी दरड कोसळली तर रस्तेही बंद. पण आकांडतांडव नाही की नाराजी नाही, कोणत्याही परिस्थितीत भागवायचं, जमवून घ्यायचं. ही सहल मला कायम जमिनीवर आणते. मस्तीभरी मुशाफिरी करणार्‍या आणि अनेक महिलांना ती करायला लावणार्‍या माझ्या मनाला रिअ‍ॅलिटीची जाणीव करुन देते ही ‘लेह लडाखची’ सहल. आलिशान हॉटेल्स, गुळगुळीत रस्ते, दिमाखदार लक्झरी कोचेस ह्या सगळ्यांच्या संपूर्ण विरुद्ध असं लेह आकाशात विहार करणार्‍या मला एकदम वास्तवात घेऊन येतं.\nलेह लडाख हे तसं नेहमीचं प्लेजर टूरचं डेस्टिनेशन नाही बरं, पण तरीही मी जेंव्हा पहिल्यांदा लडाखला गेले तेव्हा माझी अवस्था ‘आय वेंट, आय सॉ अ‍ॅन्ड आय फेल इन लव्ह’ अशी झाली, तेंव्हाच ठरवलं की अशा अद्वितीय ठिकाणी आमची वुमन्स स्पेशलची गँग यायलाच पाहिजे आणि गेल्या पाच वर्षात वीणा वर्ल्डसोबतच्या महिलांनी आणि आमच्या सर्वच पर्यटकांनी लेह लडाख दणाणून सोडलं. आज इथे वीणा वर्ल्डच्या पंधरा वीस सहली सुरू आहेत ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. हजारो पर्यटकांना लेहला नेऊन आणल्यामुळे लेहबद्दल पर्यटकांच्या मनात असलेली भीती सपशेल काढून टाकण्यात वीणा वर्ल्डची गेल्या पाच वर्षांची मेहनत सार्थकी लागली असं मी म्हणेन.\nमे पासून नोव्हेंबरपर्यंत लेह लडाखच्या वेगवेगळ्या सहली सुरु असणार आहेत. त्यामध्ये आहे सात दिवसांची लेह लडाखची मोस्ट पॉप्युलर अशी सहल. ज्यांच्याकडे जास्त दिवस आहेत त्यांच्यासाठी दहा दिवसांची पँगाँग-नुब्रा-कारगिलला वास्तव्य करणारी मुंबई-लेह-मुंबई ही सहलही आहे आणि सिंगल्स स्पेशल सहलींच्या यशानंतर आम्ही वीस ते पस्तीस वयोगटातल्या सिंगल ट्रॅव्हलर्सना घेऊन जातोय चौदा ऑगस्टला लेह लडाखला.\nलडाखच्या भेटीत सगळ्यांनाच वेध लागलेले असतात ते पँगाँग लेक पाहायचे. ‘पँगाँग त्सो’ या तिबेटी भाषेतल्या नावाचा अर्थ ‘लांब, चिंचोळा, जादुई तलाव’ असा आहे. या तलावाची जादू त्याच्या काठावर उभं राहिल्यावर प्रत्येकाच्या मनावर अंमल करते. निलमण्यांचा रस असावा तसा निळ्या पाण्याचा हा तलाव आणि सूर्यकिरणांमुळे घडीघडी बदलणार्‍या त्याच्या रंगछटा आपल्याला मोहवून टाकतात. चौदा हजार फूटांवरच्या या पँगाँग लेकच्या क्षणाक्षणाला बदलणार्‍या निळाईच्या छटा, एकीकडे माथ्यावर बर्फाचे मुकूट मिरवणारे आणि पायथ्याशी वाळूचे डोंगर सांभाळणारे उंच उंच पहाड, वळणावळणावर रंग बदलणारे कधी जांभळी तर कधी सोनेरी कधी हिरवी तर कधी तपकीरी रंगछटा उधळणारे डोंगर, मध्येच दिसणार्‍या भव्य बुध्द मूर्ती आणि ओम मणि पद्म हुमचा जागर करणार्‍या प्राचीन मॉनेस्ट्रीज अशा लडाखच्या लँडस्केपचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे वर्षाच्या कोणत्याही काळात, कोणत्याही ऋतूत, कशाही हवामानात जराही विचलीत नं होता भक्कमपणे उभा ठाकलेला आपला भारतीय जवान.\nलेह लडाखची सीमा आपले दोन्ही सख्खे शेजारी चायना आणि पाकिस्तान ह्यांना भिडलेली आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने हा सगळा प्रदेश अतिसंवेदनशील आहे. साहजिकच इथे एकवेळ स्थानिक दिसणार नाहीत पण आपले जवान कर्तव्यदक्षतेनं पोस्ट सांभाळताना दिसतात. लेह शहरातील हॉल ऑफ फेम तर प्रत्येक पर्यटकासाठी मस्ट आहे. भारतीय जवानांच्या शौर्याचे चित्रमय प्रदर्शन घडवणारे हे सभागृह आणि तिथे दाखवली जाणारी कारगिल युध्दावरची डॉक्यूमेंट्री बघितल्यावर प्रत्येकाचा उर अभिमानानं भरुन येतो.\nदेशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमेचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे पण सियाचेनच्या रस्त्यावर, खार्दुंगलाच्या छावण्यांमध्ये सजग असणार्‍या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुन थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खूजे आहोत ह्याचीही जाणीव होते.\nलडाखच्या सहलीत या भूप्रदेशाचे आणखी एक पूर्ण वेगळं रुप पाहायला मिळते ते नुब्रा व्हॅलीमध्ये. या परिसरात चक्क वाळूच्या टेकड्या आहेत. अ‍ॅडव्हेंचरवाल्यांसाठी लडाखमधल्या या सँड ड्यून्समध्ये सवारी करायला डबल हम्पड कॅमल्स असतात. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणार्‍या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. आपण लकी असलो तर हिमालयातल्या कोल्ड डेझर्टचा कायम लक्षात राहणारा असा हा अनुभव मिळतो.\n अरे हो, विसरलेच की, हे ‘जुलेेऽऽऽ’ प्रकरण म्हणजे लडाखी लोकांचा ‘नम्र नमस्कार’. जेव्हा कुणीही एक दुसर्‍यांना भेटतात तेव्हा एकमेकांना ‘जुलेेऽऽऽ’ म्हणून ग्रीट करतात. प्रथेप्रमाणे जो वयाने लहान असतो त्याने आधी जुलेेऽऽऽ म्हणायचं. लडाखी माणूस जपानी माणसासारखा सतत नम्रपणे थोडासा झुकून बोलणारा, शांत आणि सोबर, पेशन्स जणू त्यांच्या रक्तारक्तात मुरलेला. कदाचित तिथल्या अतिखडतर अशा आयुष्याशी झगडताना तो आपोआप त्यांच्यात भिनला असावा. आपल्यालाही ‘पेशन्स’ अंगात बाणवायचा असेल तर अशा खडतर आयुष्याशी-निसर्गाच्या लहरींशी चार हात करणार्‍या लोकांच्यात जाऊन राहावं काही दिवस, कोणत्याही स्पिरिच्युअल क्लासला जायची गरज भासणार नाही, खात्रीने सांगते.\nलेह लडाखच्या सहलींमध्ये जसे भारतीय जवानांचे, मिलिटरी कॅम्पचे, लष्करी कॉनव्हॉयचे दर्शन ठिकठिकाणी घडत असते, त्याचप्रमाणे मॉनेस्ट्रीज, स्तुप आणि भव्य बुध्द मूर्तीही पाहायला मिळतात. ११व्या शतकातील वॉल पेंटिंग्जनी सजलेला आल्ची गोम्पा, डिस्कीट येथील उघड्यावरची १०६ फूट उंचीची मैत्रेय बुध्दाची मूर्ती, लडाखमधील सर्वात मोठा हेमिस गोम्पा या सगळ्यातून इथल्या लोकजीवनाचे रंग अनुभवता येतात. लडाखचं पारंपरिक लोकनृत्य पाहाताना त्यातील संथ लयीतल्या हालचाली मोहवून टाकतात.\nया दोन्ही सहलींसाठी मुंबई ते मुंबई आणि पुणे ते पुणे पर्याय उपलब्ध आहेत. दरवर्षी या सहलींना जोरदार प्रतिसाद मिळतो, पण लेह लडाखच्या मर्यादा लक्षात घेऊन मर्यादित बुकिंग घ्यावे लागते त्यामुळे आता उशीर करू नका, लगेच आपली सीट बुक करा. या सहलीमुळे तुम्ही आजादीचा अनुभव घेणार आहातच, त्याबरोबर आपल्या आजादी के रखवाले असलेल्या जवानांनाही भेटणार आहात.\nसो, हिमालयाच्या अनोख्या निसर्ग सौंदर्याबरोबरच आगळ्यावेगळ्या अनुभवांनी खचाखच भरलेली, जवानांच्या दर्शनाने पुनित करणारी ही अफलातून सहल तुम्हाला साद घालतेय, आज नाही ठरवलं तर एक वर्ष थांबावं लागेल. तेव्हा बॅग भरो, निकल पडो भेटूयाच लेह लडाखला, वुमन्स स्पेशलच्या सहलीवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1876", "date_download": "2018-10-19T00:21:19Z", "digest": "sha1:6XVP7Q2F2E5AR437WPWG7JBPZBTOG5QW", "length": 7000, "nlines": 35, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुंतवणूक आणि इंशुरन्स (मुख्यत्वे युलिप) गल्लत नको. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुंतवणूक आणि इंशुरन्स (मुख्यत्वे युलिप) गल्लत नको.\nजीवनात आपण काही गोष्टिंची उगाचच गल्लत करत असतो. आता हेच पहाना कोण तरी आपला मित्र, ओळखीचा किंवा नातेवाईक असतो, त्याने कोणत्यातरी इंशुरन्स कंपनीची नुकतीच एजंन्सी घेतलेली असते. खाजगिकरणानंतर देशात अनेक इंशुरन्स कंपन्या सुरु झाल्या आहेत. जवळपास प्रत्येक तालुक्याचे ठीकाणी या कंपन्यानी युनिट मॅनेजर किंवा सेल्समॅनेजर म्हणून भरती केली आहे त्यांचे काम एकच स्वप्ने दाखवून एजंट नेमणे आणि गावो गावी अगदि गल्लीबोळात इंशुरन्स एजंट नुसते बोकाळले आहेत. मग एक दिवस असाच एकजण आपल्याकडे त्याचेसोबत त्या कंपनीचा युनिट मॅनेजर किंवा सेल्समॅनेजर बरोबर घेवून येतो व मग दोघे मिळून आपल्याला सांगता फक्त तीन वर्ष प्रत्येक वर्षी फक्त रु.१ लाख भरा तीन वर्षानी दुप्पट होतिल आणि आपण गिराहिक बनवतो आणि आपण एखादा युलिपचा प्लान विकत घेतो. तीन वर्षानी आपल्या लक्षात येते कि आपण फसविले गेलो. यात विषेश अस काहिच नाही, कारण आपणालाच माहित नसत आपल्याला खरच कशाची गरज आहे ते.\nइंशुरन्सची गरज असेल तर निव्वळ इंशुरन्सच घेतला पाहिजे शक्यतो टर्म इंशुरन्स घ्यावा एकतर तो स्वस्त असतो साधारणपणे २८ वर्षी घेतला तर १० लाख रुपयांच्या विम्यासाठी ३ हजार रुपये हप्ता येतो.\nगुंतवणूक करावयाची असेल तर निव्वळ गुंतवणूकिचेच् प्रोडक्ट घेतले पाहिजे. आता युलिप हे शेअर बाजाराशी संबंधीत प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्हाला शेअर बाजाराची जोखिम समजली आहे व शेअर बाजाराचे फायदेहि समजले आहेत अस ग्राह्य धरले तर वागवे ठरु नये. मग अशावेळी म्युचल फंडातील गुंतवणूक करणेच इष्ट होइल. कारण जोखिम तर दोन्हीकडे सारखिच आहे. शेअर बाजाराची. पण चार्जेस मात्र इंशुरन्स (युलिप) साठी १ ल्या वर्षी सरासरी ३०% असतात (२०% ते ६०% पर्यंत प्रोडक्ट व कंपनी नुसार्) व पुढे १% ते १०% असतात. म्हणजेच गुंतवले जातात फक्त् ७०% म्हणजे जी काय वाढ होणार ती ७०% रकमेवरच. म्युचल फंडात गुंतवणूकीसाठी २.२५% प्रत्येक वेळी एंट्री लोड आहे व आता सेबीचे नविन मार्गदर्शक तत्वांनुसार एंट्री लोड अजिबात लागणार नाही (कार्यवाही होणे बाकी आहे).\nआपण असे ग्राह्य धरुया कि दर वर्षी युलिप व म्युचल फंडातून सारखेच म्हणजे १०% परतावा मिळाला आहे तर म्युचल फंडातिल ९७.७५ रुपयांवर १०% वाढ् मिळेल व युलिप मधे ७० रुपयांवर १०% वाढ् मिळेल . इंकम टॅक्सची कलम ८०-सी सवलतीच्याही योजना म्युचल फंडातहि आहेतच. पण आपली गरज तपासुन गुंतवणूक करणे चांगले.\nनिषर्षच काढायचा तर गुंतवणुक हि गुंतवणुक म्हणूनच करावी आणि इंशुरन्स हा आपले पश्चात कुटुंबाचे संरक्षणासाठीच घ्यावा.\nचांगला लेख. अजुन येउ द्या.\nमेडीकल इंशुरन्सबद्दल काही माहीती देउ शकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/30?page=5", "date_download": "2018-10-19T00:00:29Z", "digest": "sha1:KK6J5UPKEVVBMXFO645I23457QV3O5KL", "length": 7938, "nlines": 174, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अनुवाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकाळ आणि अवकाश : आईन्स्टाईन व पुढे..\nकाळ आणि अवकाश : आईन्स्टाईन व पुढे..\n- प्रा. अभय अष्टेकर\n- मराठी अनुवाद : वरदा वैद्य\nदीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती\nव्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण\nव्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त)\nया भागात या लेखमालेचा समारोप होतो आहे. सुरुवातीचा मुद्दा हा की अभ्यास करताना व्याकरणाचे दृश्य आणि कार्यकारी स्वरूप काय असते खरे तर या मुद्द्याने शेवट होऊ शकतो.\nव्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ६\nहा भाग पुन्हा लांबीला लहान लिहिलेला आहे. यातील मुद्द्यांची उपक्रमावर बाकी ठिकाणी ज्वलंत चर्चा होत आहे. ती विचारपूर्ण आणि आवेशपूर्ण मते या लेखाच्या अनुषंगानेही मांडली तर संवादात भर पडेल, म्हणून हा लिहून काढायची घाई केली.\nव्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ५\nहा भाग जरा लांब लिहिलेला आहे. पण यात तीन मोठ्या चर्चा करण्यालायक कल्पना आहेत.\nपहिली ही की व्याकरणाचा पाया लोकांतली भाषा आहे. व्याकरण शब्दांत अर्थ भरत नाही, तो संबंध लोकांना व्याकरणाशिवाय कळतो.\nलिप्यंतर - एक नवीन पहाट\nभारतीय भाषांमधील मजकूर / लेख खूप मोठ्या प्रमाणावर जाळ्यावर पाहावयास मिळत आहेत. यात दोन आव्हाने दिसून येतात.\n१) विविध अशास्त्रीय (प्रोप्रायटरी) फॉन्टचे युनिकोडीकरण ही समस्या :\nहा लेख C. D. C. Reeve यांच्या प्लेटो रिपब्लिक या इंग्रजी अनुवादावर आधारित आहे.\nकाय वाट्टेल ते होईल\nअनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची ही आत्मकथा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81-1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-19T01:29:53Z", "digest": "sha1:ZA465BSWIJYYLUI6X5TMFMLS6V3HYEGU", "length": 10938, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर रु. 1 लाख कोटीची गरज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर रु. 1 लाख कोटीची गरज\nप्रकल्पग्रस्तांना रोख स्वरुपात पाच पट मोबदला : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती\nपुणे – राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. प्रकल्प उभे राहिले, मात्र पुनर्वसनाचा मोबदला शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही. ज्यांना जमिनी मिळाल्या नाहीत, त्यांना रोख स्वरुपात पाच पट मोबदला दिला जाणार आहे. या मोबदल्यापोटी राज्य शासनाला 1 लाख कोटी रुपयांची गरज भासणार असल्याची माहिती महसूल आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nशासनाकडून सार्वजनिक कामांसाठी जमिनीचे संपादन करण्यात येते. यामध्ये धरण बांधणे यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश होतो. धरण बांधण्यासाठी जमिनी घेण्यात आल्या. धरणे उभी राहिली, मात्र या धरणग्रस्तांना अजूनही जमिनी अथवा रोख स्वरुपाचा मोबदला मिळालेला नाही. 60 ते 70 वर्षे होऊन गेली, तरी या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही.\nप्रकल्पांसाठी जमिनी घेतल्या गेल्या, त्यात त्या शेतकऱ्यांचा काय दोष, असा सवाल करून महसूलमंत्री पाटील म्हणाले, “तीन पिढ्या गेल्या तरी प्रकल्पग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्याचबरोबर भूकंपग्रस्त व पूरग्रस्त नागरिकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून ते मार्गी लावायचे आहेत. कोयना धरणग्रस्तांपैकी अनेकांना अजूनही मदत मिळालेली नाही. प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी आता जमिनी नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना रोख स्वरुपात जमिनीच्या पाच पट मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नुकतीच सातारा जिल्ह्यातील वसना वांग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना सुमारे 182 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचधर्तीवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी त्यांना रोख स्वरुपात पाच पट मोबदला देण्याचा विचार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले पुनर्वसनाचे विषय मार्गी लागतील. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.\n… शासनाला तोटा सहन करावा लागेल\nपूर्वी शासनाकडे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या. या जमिनीचे संरक्षण होण्यासाठी त्यावर अतिक्रमणे होऊ नयेत, म्हणून शासनाने जमिनींचे वाटप केले. या जागांवर नागरिकांनी घरे बांधली. 50-60 वर्षे झाली हे नागरिक या जागेवर राहत आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर वर्ग -2 (मालक सरकार) अशी नोंद घालण्यात येते. त्यामुळे या वर्ग-2 च्या जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी सरकारदरबारी 50 टक्के रक्कम भरावी लागते. यातून राज्य शासनाला दरवर्षी एक हजार कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळे वर्ग-2च्या जमिनी वर्ग-1 करण्यास परवानगी दिली, तर शासनाला तोटा सहन करावा लागेल, असे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास नकार दर्शविला होता. या जागा कायमस्वरुपी मालकी हक्काने दिल्या तर त्यातून शासनाला एकरकमी पैसे मिळतील. 1 हजार कोटींपेक्षा जास्त असतील, असे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनागेवाडी येथे अपघातात एकजण ठार\nNext article#दृष्टीक्षेप: “तिहेरी तलाक’च्या वटहुकुमाचे स्वागत\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n11 गावांच्या प्रभाग रचनेची सुनावणी पूर्ण\nकामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही\n“जायका’चा निधी त्वरित पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.radiosharada.in/programs/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-19T01:43:14Z", "digest": "sha1:XEEOSO4OLNW2GKLXNY4QLVGFXEUXXDP2", "length": 5194, "nlines": 117, "source_domain": "www.radiosharada.in", "title": "दिनांक ११ मार्च २०१७ शनिवार – Sharada Radio Station – 90.8 MHz", "raw_content": "\nदिनांक ११ मार्च २०१७ शनिवार\nदिनांक ११ मार्च २०१७ शनिवार\nसकाळ सदरचे नाव संध्याकाळ\n७:०० वंदे मातरम – वाहिनी गीत, मंगलध्वनी, रूपरेषा ४:००\n७:०५ अभंगवाणी (तुकारामगाथा निरुपण-६४५ भाग ०८) ४:०५\n७:२० कृषी संदेश ४:२०\n७:२५ आरोग्यधन (पोटदुखीची कारणे) ४:२५\n७:३० हवामान अंदाज + बाजारभाव ४:३०\n७:३५ बळीराजा तुझ्याचसाठी (मुक्त संचार गोठा फायदेशीर) ४:३५\n७:४५ भक्तितरंग गीतगंगा ४:४५\n८:१५ यशोगाथा (सचिन अभंग मुलाखत) ५:१५\n८:३० गाणे मनातले ५:३०\n९:०० तंत्र शेतीचे (उस पिक परिसंवाद – डॉ. बडगुजर भाग-०२) ६:००\n९:१५ गीतगंगा भक्तितरंग ६:१५\n९:४५ साद प्रतिसाद (रमाबाई रानडे जीवनचरित्र) ६:४५\n१०:०० किलबिल (शिष्टाचार) ७:००\n१०:३० पुस्तकवाचन (अग्निपंख भाग ३५) ७:३०\n११:०० प्रसारण समाप्तीची उद्घोषणा ८:००\nNext Next post: दिनांक १२ मार्च २०१७ रविवार\nप्रसारणाची वेळ: सकाळी ७:०० वा. ते संध्या. ८:०० वा.\nआपण रेडिओ व्यवस्थित ऐकू शकत नसल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा: +91 2112 254727\nशारदा कृषी वाहिनी (गीत)\nनवज्ञानाचा सूर्य उगवला, शेतीच्या अंगणी\nप्रगत शेतीचा मंत्र देतसे, शारदा कृषी वाहिनी||धृ||\nचर्चा आणिक विचार विनिमय,\nआधुनिकतेचा सूर नवा हा, कृषकांच्या जीवनी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nनवे बियाणे, खते कोणती\nरोग कोणते, पिके कोणती\nकृषी सल्ला हा ऐक सांगते, बळीराजाची वाणी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nगीतकार: श्री. संदीप सुभेदार (शारदानगर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-10-19T00:30:41Z", "digest": "sha1:ZQZWT4QDTFNZVXPRV3TDSYDNKQJRCTZM", "length": 7345, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्‍री पेल्हाम - विकिपीडिया", "raw_content": "\n२७ ऑगस्ट १७४३ – ६ मार्च १७५४\n२५ सप्टेंबर, १६९४ (1694-09-25)\n६ मार्च, १७५४ (वय ५९)\nहेन्‍री पेल्हाम (इंग्लिश: Henry Pelham; २५ सप्टेंबर १६९४ - ६ मार्च १७५४) हा युनायटेड किंग्डमचा तिसरा पंतप्रधान होता. ब्रिटिश राजकारणी थॉमस पेल्हाम-होल्सचा हेन्‍री हा धाकटा भाऊ होता. हेन्‍रीच्या मृत्यूनंतर थोरला भाऊ थॉमस हा चौथा पंतप्रधान झाला.\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १६९४ मधील जन्म\nइ.स. १७५४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-265-hs-point-shoot-camera-with-additional-16gb-card-price-pdqjWH.html", "date_download": "2018-10-19T00:52:54Z", "digest": "sha1:4V6LNELEEOUFEDFHRLHRBILOAROCN7UI", "length": 15381, "nlines": 386, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 14 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 to 16 MP\nऑप्टिकल झूम 10x to 16x\nस्क्रीन सिझे 3 inch\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट कॅमेरा विथ ड़डिशनल १६गब कार्ड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-18T23:56:42Z", "digest": "sha1:3E4IAS4EL6KAGXADPTEND2XYVTTXAIFQ", "length": 10615, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कालेकर-येरवळेकर रयत संघटनेत पुन्हा रूळले? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकालेकर-येरवळेकर रयत संघटनेत पुन्हा रूळले\nकराड, दि. 2 -कृष्णा कारखाना आणि पंचायत समितीच्या राजकारणावरून उंडाळकरांच्या रयत संघटनेपासून काही काळ दुरावलेल्या सर्जेराव लोकरे, पांडुरंग पाटील आणि डॉ. अजित देसाई या तिघांची रयत संघटनेच्या कार्यक्रमांतील हजेरी वाढू लागली आहे. यावरून हे तिघेही पुन्हा रयत संघटनेत रूळत चालल्याची चर्चा कराड दक्षिणेत सुरू आहे.\nकृष्णा कारखान्यात 2010 मध्ये अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनलने ऐतिहासिक सत्तांतर केले. ते सत्तांतर घडवून आणण्यात सर्वाधिक वाटा विलासकाकांच्या रयत पॅनेलचा होता. किंबहुना रयत संघटनेमुळेच संस्थापक पॅनलची निर्मिती झाली होती. त्या निवडणुकीत येरवळेचे सर्जेराव लोकरे आणि कालेचे पांडुरंग पाटील हे संस्थापक पॅनलचे उमेदवार होते. यापैकी सर्जेराव लोकरे त्यावेळी उमेदवारी घेण्याच्या तयारीत नव्हते. मात्र, उंडाळकरांच्या आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. सत्तांतर होऊन कारभार सुरू झाल्यानंतर अडीच-तीन वर्षातच सत्ताधार्‍यांपैकी काही संचालकांचे बिनसले. अविनाश मोहिते आणि उंडाळकरांच्या रयत संघटनेचे पटेनासे झाले. संचालक मंडळातील उंडाळकर समर्थक रयत संघटनेपासून दूर गेले. कृष्णेच्या 2015 च्या निवडणुकीत सर्जेराव लोकरे, पांडुरंग पाटील हे पुन्हा अविनाश मोहितेंच्या पॅनलमधून उमेदवार झाले. मात्र, संस्थापक पॅनलचा निसटता पराभव होऊन भोसले गट सत्तेवर आला. यावेळी उंडाळकरांची रयत संघटना भोसले गटाबरोबर होती. पांडुरंग पाटील, सर्जेराव लोकरे पराभूत झाले. मात्र, डॉ. अजित देसाई यांच्या पत्नी निवडून आल्या.\nकालेचे डॉ. अजित देसाई हे 2012 च्या पंचायत समिती निवडणुकीत उंडाळकर गटाचे उमेदवार होते. डॉ. देसाई विरूध्द दयानंद पाटील अशी लढत त्यावेळी झाली होती. त्यात डॉ. देसाई यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. तसेच त्यांच्या पराभवाबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा झाली होती. त्यावरून तेही रयत संघटनेपासून दुरावले होते. तथापि, आता त्यांचीही रयत संघटनेच्या कार्यक्रमांना हजेरी दिसत आहे. त्याचा प्रत्यय दि. 24 ऑगस्ट रोजी ङ्गसमाजकारणातील भगीरथफ, या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात आला. या कार्यक्रमाला तिघेही उपस्थित होते.\nविलासकाकांच्या सुरूवातीच्या राजकीय काळात सर्जेराव लोकरे आणि पांडुरंग पाटील यांचे वडील उंडाळकरांचे खंदे समर्थक राहिले होते. येरवळेचे रघुनाथ लोकरे (रघूबाबा) यांना उंडाळकरांनी खरेदी-विक्रीचे काहीकाळ चेअरमनही केले होते. जुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीची जाण ठेऊन विलासकाकांनीही त्यांच्या मुलांना राजकारणात संधी दिली. हे ऋणानुबंध लोकरे, पाटील, देसाई यांच्यासारखे कार्यकर्ते सहजासहजी विसरू शकणार नाहीत. म्हणूनच काही काळाच्या दुराव्यानंतर बाजार समिती, खरेदी-विक्री संघात त्यांचे येणे-जाणे वाढले आहे. यावरून कालेकर-येरवळेकर पुन्हा रयत संघटनेत रूळू लागल्याची चर्चा कराड दक्षिणेत सुरू आहे. तसेच ङ्गसुबह का भुला अगर शाम को घर आये, तो उसे भुला नही कहतेफ, या म्हणीप्रमाणे त्यांना पुन्हा आपल्यात सामावून घेण्यासाठी रयत संघटनाही सकारात्मक आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोरेगावात मटका अड्ड्यावर छापा\nNext articleसातार्‍यात 20 किलो प्लास्टिक जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T01:16:14Z", "digest": "sha1:6HNZYTBGRVO6DIUHP3EYMRJAO567AXI6", "length": 4251, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमिल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nकोमिल्ला बांगलादेशमधील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर त्रिपुराच्या सीमेलगत आहे.\nकोमिल्लाची मिठाई व बाटिककाम केलेले कापड प्रसिद्ध आहे. येथे अनेक वंशीय लोक राहतात. अफगाण व ब्रिटिश प्रभावामुळे येथे घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्ती बांगलादेशमधील इतर ठिकाणांपेक्षा अनेकपटीने जास्त आढळतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/30-thousand-km-roads-work-will-be-complete-before-2019-devendra-fadnavis-maharashtra-government-1664416/", "date_download": "2018-10-19T00:59:51Z", "digest": "sha1:M2QCZCCHOBLJNXVDV5WABT54UXQJZKSW", "length": 14270, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "30 thousand km roads work will be complete before 2019 devendra fadnavis Maharashtra government | ‘३० हजार किलोमीटरचे रस्ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करणार’ | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘३० हजार किलोमीटरचे रस्ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करणार’\n‘३० हजार किलोमीटरचे रस्ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करणार’\nमंत्रालयात सोमवारी मुख्यमंत्र्यांनी खास बैठक घेऊन हायब्रिड अ‍ॅन्युइटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला.\nराज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ३० हजार कि.मी.लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.\nमंत्रालयात सोमवारी मुख्यमंत्र्यांनी खास बैठक घेऊन हायब्रिड अ‍ॅन्युइटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांने उद्दिष्ट असून १४ हजार ८४४ कि.मी. लांबीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापूर्वी ४४५२ कि.मी. लांबींच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. ६७५६ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबपर्यंत कार्यारंभ आदेश देऊन ऑक्टोबरपासून कामांना सुरुवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असून डिसेंबर २०१९ पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस.मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी यू.पी.सिंह, पंकज उके, राजेंद्र प्रसाद आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nमुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग उभारणीसाठी आवश्यक विविध बाबींवर कालबद्घ कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.\nबैठकीत या प्रकल्पाशी निगडित विविध बाबींवर जिल्हानिहाय आढावा सादर करण्यात आला. संपादित जमिनींचा मोबदला तातडीने देण्यात यावा, तसेच इतर अन्य प्रशासकीय मान्यतेबाबतीत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/gangster-santosh-ambekar-nagpur-police-1663158/", "date_download": "2018-10-19T00:38:41Z", "digest": "sha1:BCA664FXF7CFKLYPXIVM7E7NYHJQXXZE", "length": 14740, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "gangster santosh ambekar nagpur police | आंबेकरला कोठडीतच ठेवण्याची पोलिसांची योजना | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nआंबेकरला कोठडीतच ठेवण्याची पोलिसांची योजना\nआंबेकरला कोठडीतच ठेवण्याची पोलिसांची योजना\n२२ जानेवारी २०१७ रोजीची ही खुनाची घटना आहे. बाल्या गावंडे हा आपला काटा काढेल, अशी भीती आंबेकरला होती.\nगुन्हा सिद्धीसाठी अभ्यास; १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी\nकुख्यात बाल्या गावंडे हत्याकांडात नऊ आरोपी निर्दोष सुटल्यानंतर ‘डॉन’ संतोष आंबेकर हा न्यायालयात शरण आला. मात्र, आंबेकरला इतर आरोपींप्रमाणे संशयाचा लाभ मिळू नये व त्याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. जुन्या आदेशाचा अभ्यासही करण्यात येत आहे. या प्रकरणात शुक्रवारी त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\n२२ जानेवारी २०१७ रोजीची ही खुनाची घटना आहे. बाल्या गावंडे हा आपला काटा काढेल, अशी भीती आंबेकरला होती. यातूनच त्याने बाल्याच्या हत्येची सुपारी योगेश कुंभारेला दिली. योगेशने शुभम व अन्य साथीदारांच्या मदतीने बाल्या गावंडे याच्या हत्येचा कट रचला. बाल्या ओळखीचा असल्याने त्याला सहजासहजी संशय येणार नव्हता. योगेशने बाल्याला २२ जानेवारीला कार्यक्रमासाठी कळमन्यातील तुकारामनगर येथील घरी बोलावले. तेथे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह झुडुपी जंगलात फेकला होता. या प्रकरणात कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. १० मे रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यात संतोष आंबेकर याचेही नाव होते. हत्याकांडानंतर मात्र संतोष पसार झाला. तेव्हापासून तो फरार होता. न्यायालयानेही फरार घोषित करून संतोषविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. या प्रकरणातील इतर आठ आरोपींची १२ डिसेंबरला सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली. त्यानंतर आंबेकर हा न्यायालयाला शरण येईल, अशी माहिती होती. गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता तो प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ओ. जैन यांना शरण आला.\nत्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. आज कळमना पोलिसांनी त्याची १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. इतर आरोपी निर्दोष सुटल्यानंतर आपण काही दिवसांनी जामिनावर कारागृहाबाहेर निघण्याच्या विश्वासाने त्याने आत्मसमर्पण केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.\nमात्र, पोलीस त्याचा कारागृहातील मुक्काम अधिकाधिक दिवस वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याकरिता या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार त्यालाच दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय इतर आरोपींसंदर्भात सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही वरिष्ठ पोलीस अधिकारी अभ्यास करीत आहेत. त्यामुळे आंबेकरला जामीन मिळणे कठीण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\n२०१९ च्या निवडणुकीचेही आखाडे\nआंबेकर आजवर फरार होता. मात्र, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका आहे. निवडणुकीत गुंडांची मदत घेण्यात येत असल्याचे सर्वज्ञात आहे. त्याचे स्थानिक भाजप नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता २०१९ मध्ये तो शहरात असणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीला बराच कालावधी शिल्लक असताना त्याने आत्मसमर्पण करून कारागृहाबाहेर येणे अपेक्षित असून त्यासाठी राजकीय पुढारी पोलीस तपासावर प्रभाव टाकतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/major-reshuffle-in-state-administration-28-ias-officer-transfers-maharashtra-government-1664431/", "date_download": "2018-10-19T00:37:44Z", "digest": "sha1:KMTDNMHDJZATABBCQ2CB6UJURCLYQSZS", "length": 14550, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Major reshuffle in state administration 28 IAS officer transfers Maharashtra government | राज्य प्रशासनात मोठे फेरबदल | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nराज्य प्रशासनात मोठे फेरबदल\nराज्य प्रशासनात मोठे फेरबदल\nराज्य शासनाने सनदी सेवेतील २८ अधिकाऱ्यांच्या वर्षां-दीड वर्षांतच बदल्या करून प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत.\n( संग्रहित छायाचित्र )\n२८ सनदी अधिकाऱ्यांच्या अल्पावधीतच बदल्या\nराज्य शासनाने सनदी सेवेतील २८ अधिकाऱ्यांच्या वर्षां-दीड वर्षांतच बदल्या करून प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्याही बदल्या करून त्यांच्या जागी नवीन नेमणुका करण्यात आल्या आहेत. शिक्षण आयुक्तांच्या तीन वर्षांत तीन वेळा बदल्या करण्यात आल्या. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द करून त्यांची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली.\nपुढील वर्षांत लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आल्याची चर्चा आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांच्या अगदी कमी कालावधीत बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंग खुशवाह यांची विक्री कर विभागात सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कर्वे यांच्यावर मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नवी मुंबई येथे पणन आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी जालन्याचे जिल्हाधिकारी एस. आर. जोंधळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.\nगेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या परिवहन आयुक्तपदावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील शिक्षण आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांची बदली महाऊर्जाचे महासंचालक म्हणून करण्यात आली. शिक्षण आयुक्तपदाची जबाबदारी विशाल सोलंकी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली करून त्यांच्यावर पुणे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुगदल यांना नागपूरचेच जिल्हाधिकारी करण्यात आले आहे.\nऔरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.\nबुलढाण्याचे जिल्हाधिकारी सी. एस. फुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त संजय यादव यांची अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.\nपुढील वर्षांत लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, बऱ्याच अधिकाऱ्यांच्या अगदी कमी कालावधीत बदल्या करण्यात आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/nevada/las-vegas-jet-charter-flight/?lang=mr", "date_download": "2018-10-19T01:07:16Z", "digest": "sha1:VZI26KLSZJPTW6QD7M6KMTOYF6YGNBMJ", "length": 15569, "nlines": 83, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "पासून किंवा लस वेगेस खाजगी विमान एअर सनद सेवा, एनव्ही", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nपासून किंवा लस वेगेस खाजगी विमान एअर सनद सेवा, एनव्ही\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा जवळ नेवाडा प्लेन भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा भाडेपट्टी\nपासून किंवा लस वेगेस खाजगी विमान एअर सनद सेवा, एनव्ही\nकार्यकारी व्यवसाय खासगी जेट एअर सनद लास वेगास, हेंडरसन, माझ्या जवळचे नेवाडा प्लेन भाड्याने कंपनी 702-919-0800 कॉर्पोरेट Businessperson झटपट कोट रिक्त पाय उड्डाणाचा सेवा, deadhead पाय विमान उघडा आणीबाणी किंवा वैयक्तिक शनिवार व रविवार प्रवास वर कॉल करा 702-919-0800, व्यावसायिक उड्डाण करणारे हवाई च्या तेथे उपासनेच्या काही टाळून करताना आपण पटकन आपल्या गंतव्य मिळवू शकता. आपण विमान सेवा भाडेपट्टी तेव्हा, आपण उड्डाणे घेणारे हवाई परिवहन आपल्या वेळापत्रकानुसार उडता येत नाही आणि. आपण विमानतळावर पोहचता तेव्हा,, सामान चेक येथे लांब ओळी टाळून करताना आपण आपल्या उड्डाण सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान बोर्डिंग.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nलक्झरी विमान भाड्याने लास वेगास प्रवासी लक्षात ठेवा यामध्ये एकदा ते आराम डिझाइन विमानात आहेत. आरामदायक जागा ते लांब आणि उड्डाण आनंद करणे आवश्यक आहे पाय खोली प्रदान. व्यवसाय उड्डाणासाठी, चार्टर सेवा सहकारी व्यत्यय न व्यवसाय सभा करू शकता, जेथे त्यांच्या यात्रा बहुतांश करण्यासाठी एक खाजगी सेटिंग उपलब्ध. आपले उड्डाण अनेकदा जवळ आपल्या घरी विमानतळावर वर आपण निवडून आपल्या गंतव्य जवळ एक आपण घेऊ शकता, वेळ आपल्या ट्रिप जमिनीवर प्रवास आवश्यक आहे कमी.\nशोधणाऱ्या प्रवास स्वस्त रिक्त पाय करार लाभ घेऊ शकता. या सौद्यांची पारंपारिक चार्टर सेवा पेक्षा थोडी अधिक लवचिकता आवश्यक, पण ते आपण इतर प्रवासी उचलण्याची त्याच्या घरी विमानतळ किंवा रिक्त पाय विमान बाहेर नेतृत्वाखाली जेथे विमानात च्या परतीच्या प्रवासाचा वापरत आहात कारण आपण पैसे वाचवू. रिक्त पाय दूर चार्टर सेवा कार्य खर्च कमी आणि तरीही लास वेगास मध्ये एक खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा फायदा घेऊ कोण प्रवाशांना या बचत पास सक्षम आहे, एनव्ही.\nआपण प्रवास किंवा प्रकाश उड्डाण करणारे हवाई परिवहन इच्छित असल्यास काही फरक पडत नाही, midsized, जड, कार्यकारी विमानांमध्ये, किंवा आपण आवश्यक तेव्हा आपल्या पुढील भेटीसाठी खाजगी विमानाचा झोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान, 24/7. आम्हाला आपण मदत आम्हाला एक कॉल देऊ शकता 702-919-0800\nइतर स्थान आम्ही आजूबाजूला लास वेगास क्षेत्र सेवा\nलास वेगास, नेवाडा 89101\nलास वेगास, उत्तर लास वेगास, तलाव, हेंडरसन, Nellis AFB, ब्ल्यू डायमंड, बोल्डर सिटी, जीन, भारतीय स्प्रिंग्स, Moapa, Overton, सर्चलाइट, मंदिर बार मरिना, लोगान डेल, Pahrump, पर्वतीय रस्ता, Nipton, Dolan स्प्रिंग्स, Meadview, पारा, Cal Nev अॅरी, Tecopa, Shoshone, Bunkerville, अव्वल, बुलल्हेआद सिटी, मेसक्युट, क्लोराईड, Ben Laughlin चा, Amargosa व्हॅली, फोर्ट Mohave, बेकर, लिटलफिल्ड, गोल्डन व्हॅली, Hackberry, किंगमन, बॅट बीच, GUNLOCK\nएक खाजगी जेट रीनो चार्टर\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखाजगी जेट सनद खर्च\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nआपले स्वत: चे खाजगी जेट सनद भाड्याने कसे\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87.php", "date_download": "2018-10-19T01:26:00Z", "digest": "sha1:A6VJTCSIHH5UXF56PZ6UEDFTGDMADBZV", "length": 80142, "nlines": 1188, "source_domain": "tarunbharat.org", "title": "भय्यूजी महाराजांचे जाणे… | Tarun Bharat", "raw_content": "\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nशबरीमला प्रकरणी केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. कारण घटनेनुसार मंदिर हा राज्यसूचीतला विषय आहे....\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nअलाहाबादचे नाव पुन्हा प्रयागराज ठेवल्यामुळे, ४०० वर्षांपासूनचा हिंदूंवरील अपमानास्पद कलंक मिटला आहे. मक्केचे नाव रामनगर...\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nगोव्यातील दोन काँग्रेस आमदार भाजपात\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nरुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार\nपुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण\nदिवाळीआधी येणार २० रुपयांची नवी नोट\nदोन हजार आणि दोनशेच्या फाटक्या नोटा बदलून मिळणार\nबँकांचे कर्ज बुडविल्यास पासपोर्ट होणार जप्त\nयूपीआयच्या माध्यमातून ३० कोटी व्यवहार\nनोटबंदी नव्हे, रघुराम राजन यांच्यामुळे विकासदर घसरला\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nपंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी\nप्लॅस्टिक कचर्‍यापासून जैवइंधन बनविणारा प्रकल्प अंतिम टप्प्यात\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nआसाम पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर कीर्तीचक्र बहाल\nसंपुआ काळातील बँक अधिकार्‍यांवर नजर\n‘मी टू’ तक्रारींसाठी उच्चस्तरीय समिती\nआयोगाचे काम समाधानकारकच : सर्वोच्च न्यायालय\nसर्वोच्च न्यायालयाने उठवली फतव्यांवरील स्थगिती\nकार्ती चिदम्बरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त\nविजय मल्ल्याची बंगळुरूमधील संपत्ती जप्त होणार\nराफेल करार प्रक्रियेची माहिती सादर करा\nजगन्नाथ मंदिरात सशस्त्र पोलिसांना प्रवेश नाही\n‘शबरीमला’वर तत्काळ सुनावणी नाही\nसात रोहिंगे म्यानमारच्या स्वाधीन\nतातडीच्या सुनावणीच्या खटल्याचे मापदंड निश्‍चित करणार : गोगोई\nभारत आमचा शत्रू; पाक खरा मित्र\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त\nनीरवची ६३७ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nएनएसजी सदस्यत्वासाठी ब्रिटनचे भारताला विनाअट समर्थन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’\nसोमवारपासून अमेरिकेतील परदेशींची हकालपट्टी\nयामीनच्या पराभवामुळे भारताला मालदीवमध्ये संधी\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nअनिल अंबानी प्रकरणी भाजपा करणार काँग्रेसची पोलखोल\nखुलासा करा, नाहीतर राजीनामा द्या\nजागांची भीक मागण्यापेक्षा स्वबळावर लढू : मायावती\nमोदी सरकारने शेतकर्‍यांना दिले ११ हजार कोटी रुपये\nसपानेही दिला काँग्रेसला झटका\nमित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान होऊ\nमायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही\nदेशाचे तुकडे करण्यासाठी काँग्रेस तयार : संबित पात्रा\nराजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ‘हाता’ला हत्तीची साथ नाही\nमोदी सरकार आव्हान असल्याची काँग्रेसची कबुली\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\nअजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले\nब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा\nशस्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण\nआधुनिकीकरणामुळे मिग-२९ झाले घातक\nराफेल विमानकरार धाडसी निर्णय : हवाईदल प्रमुख\nसर्जिकल-२ मध्ये टिपले पाकचे १५ सैनिक\nसर्जिकल स्ट्राईक-२ केल्याचे संकेत\nगुलाम काश्मिरातील उद्ध्वस्त लॉन्चपॅड पुन्हा सक्रिय\nस्वत: उडविल्यानंतर केले राफेलचे कौतुक\nसर्जिकल स्ट्राईकमधील जवानाला वीरमरण\nपाक सैनिक, अतिरेक्यांना धडा शिकवण्याची वेळ\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nयंदा भारताचा विकासदर ७.३ टक्के\nसेल्फीच्या वेडापायी सात वर्षांत जगभरात २५९ मृत्यू\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nपाकला मिळणार ४८ चिनी लष्करी ड्रोन्स\nइंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, ३४ विद्यार्थी ठार\nमाझे हेलिकॉप्टर पाकच्याच हद्दीत होते\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nधनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\nवंजारा यांची मुक्तता वैधच\nसेनेचे अराफत शेख भाजपात\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nशशी थरूर की राहुल गांधी\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nशशी थरूर की राहुल गांधी\nराहुलच्या एचएएल सभेवरून वादळ\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nआता अलिगढ मुस्लिम विद्यापीठ\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ आसमंत\n०७ ऑक्टोबर १८ आसमंत\n३० सप्टेंबर १८ आसमंत\n२३ सप्टेंबर १८ आसमंत\n२८ सप्टेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२७ सप्टेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nनवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\n►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\n►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\n►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\n►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nनवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\n►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\n॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00\nHome » अग्रलेख, संपादकीय » भय्यूजी महाराजांचे जाणे…\nभय्यूजी महाराजांचे जाणे मनाला चटका लावून गेले. ती हळहळ, ती अस्वस्थता मनाच्या कुठल्याशा कप्प्यात घर करून गेली. राजबिंडे व्यक्तिमत्त्व, स्वत: उभारलेल्या सूर्योदय आश्रमाचा व्याप आता आवरण्यापलीकडे चाललेला, सभोवताली भक्तांच्या गोतावळ्याचा परीघही दिवसागणिक विस्तारत चाललेला, ऐहिक म्हणावी अशी सारी सुखं भोगून झालेली, ती भोगण्याची आसक्ती निमाली असं नसलं, तरी त्यात कुठल्याही अडचणी नसताना, सामान्यातल्या सामान्य माणसाला सतावणारी चिंता, त्यांच्यासारख्या आध्यात्मिकतेच्या दृष्टीने एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेल्या, संतपदाच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या व्यक्तीच्याही ठायी असू शकते, हे धगधगते वास्तव अनेकांच्या डोळ्यांवरची झापड बाजूला सारणारे ठरले आहेे. समोर बसलेल्या समुदायाला कालपर्यंत जीवनाचे सार सांगणार्‍या, अडचणींना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठीचे धैर्य देणार्‍या भय्यूजी महाराजांना कुठल्याशा एका बेसावध क्षणी स्वत:चे आयुष्य अस्तित्वहीन करावेसे वाटणे, यातून अनेकानेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मानवी आयुष्याच्या विवंचना अशा सर्वदूर विखुरल्या असताना, त्याच्याशी दोन हात करण्याचे सामर्थ्य कमावणे, खरंतर कुण्या येरागबाळ्याचे काम नव्हे. म्हणूनच, सामान्य माणसाच्या आकलनापलीकडची शक्ती ठायी बाळगून संतपदाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍यांचा संघर्ष, त्यांची कहाणी काही और ठरते. त्याच मार्गाचे एक पांथस्थ ठरलेले भय्यूजी महाराज कित्येकदा वादग्रस्तही ठरले. त्यांच्या दुसर्‍या लग्नाचा मुद्दा असो, की राजकीय वर्तुळातील लोकांशी असलेली त्यांची जवळीक… कधीकाळी मॉडल बनायला म्हणून घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचे, तेथून यू-टर्न घेऊन थेट अध्यात्माच्या मार्गावर येऊन थांबणे, त्या मार्गावरील प्रवासाचा त्यांचा दृढ निश्‍चय, समाजाच्या विविध स्तरातून त्यांना लाभलेला भक्तांंचा गोतावळा, ज्याचा डोलारा सांभाळणे जिकिरीचे व्हावे अशा एखाद्या आश्रमाची उभारणी, अशातच दुसरे लग्न करण्याचा निर्णय… लौकिकार्थाने भारदस्त, आश्‍चर्यजनक, कौतुकास्पद आणि क्वचितप्रसंगी संशयास्पदही… असा हा प्रवास अविरत सुरू राहिला. अध्यात्माच्या पलीकडे जाऊन विविध सामाजिक प्रकल्पांच्या उभारणीची सकारात्मक किनारही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला लाभली आहे. असं सगळंच गुण्यागोविंदानं चाललेलं असताना, निदान आभास तरी तसाच असताना, अद्याप वयाची पन्नाशीही न गाठलेले हे व्यक्तिमत्त्व, एक दिवस लोकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत स्वत:ची ईहलोकीची यात्रा संपविण्याचा अत्याधुनिक मार्ग अवलंबून मोकळे होते… सारे प्रश्‍न मागे ठेवून… आपल्या कौटुंबिक समस्यांचा पसारा आवरणे अशक्य होत असल्याची खंत छोट्याशा डायरीत खरडलेल्या चार ओळींतून नोंदवत जगाचा निरोप घेण्याची त्यांनी अनुसरलेली तर्‍हा खरंतर कुणाच्याच मनाला भावलेली नाही. ज्यानं, सार्‍या बंधनातून मुक्त होण्याचा, विपरीत परिस्थितीशी लढण्याचा मार्ग जगाला दाखवायचा, तोच असा स्वत:च्या समस्यांपुढे ढासळलेला, पराजय पत्करलेला बघितल्यावर सामान्य माणसानं हतबल, केविलवाणं होणं स्वाभाविकच. हे खरंच की, आपल्या समाजातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनातल्या संतपदाच्या कल्पनाही अगदीच वरच्या टोकाच्या. वस्त्रांच्या भगव्या रंगात संतत्वाचे सारे गुण, त्याचे माहात्म्य शोधण्याची सवय जडलेल्या समूहात भगवी वस्त्रं परिधान न करताही संतपदाचे तेच बिरूद लेऊन वावरण्याची तर्‍हा फार थोडी माणसं अनुसरू शकलीत. भय्यूजी महाराजांनी तो प्रयत्न करून पाहिला. त्यात काहीअंशी त्यांना यशही लाभले. देशाच्या कानाकोपर्‍यातून सभोवताल जमा झालेला भक्तसंप्रदाय उगाच थोडी एकवटता आला त्यांना… पण संन्यस्त आणि ऐहिक जीवनाची सांगड घालताना होणारी तारेवरची कसरत कमालीची जीवघेणी ठरली अन् कल्पनेपलीकडच्या विरक्तीवरही दुर्दैवाने मात करून गेली. त्या दिशेनं प्रवास करण्यासाठी धडपडणारं एक व्यक्तिमत्त्व स्मृतिशेष करून गेलं…\nया संपूर्ण प्रकरणात दोष कुणाला द्यायचा एखाद्याला श्रेष्ठत्व, देवत्व बहाल करून स्वत: मोकळं होणार्‍या अन् मग स्वत:च्या अपेक्षांचं ओझं समोरच्यावर लादून स्वत: मात्र नामानिराळं राहणार्‍या कथित भक्तांंच्या गर्दीला एखाद्याला श्रेष्ठत्व, देवत्व बहाल करून स्वत: मोकळं होणार्‍या अन् मग स्वत:च्या अपेक्षांचं ओझं समोरच्यावर लादून स्वत: मात्र नामानिराळं राहणार्‍या कथित भक्तांंच्या गर्दीला की लग्नही करायचं, संसारही थाटायचा, ऐश्‍वर्यसंपन्न आणि विरक्त-संन्यस्त जीवनाची एकाच वेळी आस धरत उगाच फरफट करून घेत धडपडण्याच्या प्रयत्नांना की लग्नही करायचं, संसारही थाटायचा, ऐश्‍वर्यसंपन्न आणि विरक्त-संन्यस्त जीवनाची एकाच वेळी आस धरत उगाच फरफट करून घेत धडपडण्याच्या प्रयत्नांना आपल्यापेक्षा काहीसे वेगळेपण सोबतीला घेऊन जगणार्‍या माणसांची समाजाला नेहमीच भुरळ पडते. तसेही, गर्दीचा एक भाग बनून कुणाचा तरी जयघोष करण्यात धन्यता मानणार्‍यांची कमतरता नाही येथे. त्या गर्दीपासून स्वत:ला जरासे वेगळे करीत वागण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या वाट्याला मात्र उगाच अशी फरफट येते. देखणं रूप, पैसाअडका, अफाट जनसंपर्क, गाठीशी असलेली उमेद, काहीतरी करून दाखवण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द उराशी बाळगून मॉडेल बनण्यासाठी म्हणून बाहेर पडलेला एक तरुण स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतंत्र विश्‍व उभारतो; पण एका गाफील क्षणी स्वत:चेच अस्तित्व पणाला लावून बसतो. लोकांच्या मनात स्वत:च स्वत:बद्दल निर्माण केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एक दिवस स्वत:ला गमावून बसतो… सारेच अजब, अतर्क्य, अनाकलनीय… या प्रकरणाने अजूनही काही प्रश्‍न, काही मुद्दे उपस्थित केले आहेत. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मुठीत सामावेल इतक्या छोट्या झालेल्या जगात, इतस्तत: विखुरलेल्या समस्यांनी मानवी समूहासमोर निर्माण केलेली जगण्याची विवंचना, त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता, त्या आडून आलेली आक्रमकता, स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढताना इतरांना धरातीर्थी पाडण्याच्या इराद्यातून नकळत बळावलेली कठोर मानसिकता, त्यानुरूप वागता आले तर ठीक, नच आले तर होणारी घालमेल, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता, याचा तर हा परिणाम नव्हता आपल्यापेक्षा काहीसे वेगळेपण सोबतीला घेऊन जगणार्‍या माणसांची समाजाला नेहमीच भुरळ पडते. तसेही, गर्दीचा एक भाग बनून कुणाचा तरी जयघोष करण्यात धन्यता मानणार्‍यांची कमतरता नाही येथे. त्या गर्दीपासून स्वत:ला जरासे वेगळे करीत वागण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या वाट्याला मात्र उगाच अशी फरफट येते. देखणं रूप, पैसाअडका, अफाट जनसंपर्क, गाठीशी असलेली उमेद, काहीतरी करून दाखवण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द उराशी बाळगून मॉडेल बनण्यासाठी म्हणून बाहेर पडलेला एक तरुण स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतंत्र विश्‍व उभारतो; पण एका गाफील क्षणी स्वत:चेच अस्तित्व पणाला लावून बसतो. लोकांच्या मनात स्वत:च स्वत:बद्दल निर्माण केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एक दिवस स्वत:ला गमावून बसतो… सारेच अजब, अतर्क्य, अनाकलनीय… या प्रकरणाने अजूनही काही प्रश्‍न, काही मुद्दे उपस्थित केले आहेत. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मुठीत सामावेल इतक्या छोट्या झालेल्या जगात, इतस्तत: विखुरलेल्या समस्यांनी मानवी समूहासमोर निर्माण केलेली जगण्याची विवंचना, त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता, त्या आडून आलेली आक्रमकता, स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढताना इतरांना धरातीर्थी पाडण्याच्या इराद्यातून नकळत बळावलेली कठोर मानसिकता, त्यानुरूप वागता आले तर ठीक, नच आले तर होणारी घालमेल, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता, याचा तर हा परिणाम नव्हता हिमांशु रॉय नावाच्या पोलिस अधिकार्‍याने काही दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या असो, ज्याला आसरा दिला त्यानेच एका कुटुंबातील पाच जणांचा घात केल्याची परवाची नागपुरातील घटना असो, की भय्यूजी महाराजांचा दुर्दैवी अंत, बदललेली जीवनशैली आणि एकूणच आयुष्याबद्दलच्या धारणांची गल्लत तर होत नाहीय् ना हिमांशु रॉय नावाच्या पोलिस अधिकार्‍याने काही दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या असो, ज्याला आसरा दिला त्यानेच एका कुटुंबातील पाच जणांचा घात केल्याची परवाची नागपुरातील घटना असो, की भय्यूजी महाराजांचा दुर्दैवी अंत, बदललेली जीवनशैली आणि एकूणच आयुष्याबद्दलच्या धारणांची गल्लत तर होत नाहीय् ना अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करण्याच्या नादात सामान्यजनांची तर ओढाताण होतेच आहे, पण बौद्धिक, आध्यात्मिक पातळीवर वरच्या स्तराला पोहोचलेल्यांनाही या परिस्थितीशी झगडता येत नसेल, तेही त्या स्थितीपुढे हतबल, पराभूत होणार असतील, तर सामान्यजनांची काय कथा अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करण्याच्या नादात सामान्यजनांची तर ओढाताण होतेच आहे, पण बौद्धिक, आध्यात्मिक पातळीवर वरच्या स्तराला पोहोचलेल्यांनाही या परिस्थितीशी झगडता येत नसेल, तेही त्या स्थितीपुढे हतबल, पराभूत होणार असतील, तर सामान्यजनांची काय कथा अध्यात्म, विरक्ती, संन्यस्त जीवन, सर्वसंगपरित्याग वगैरे बाबी इतक्या सहज नाहीत, हे सर्वप्रथम तर भक्तांंनी ध्यानात घेतले पाहिजे. त्यासंदर्भातील दावा करणार्‍यांची जबाबदारी तर त्याहून अधिक ठरते, एवढे तरी यानिमित्ताने समजून घेऊ या…\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nशशी थरूर की राहुल गांधी\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (228) आंतरराष्ट्रीय (382) अमेरिका (135) आफ्रिका (7) आशिया (207) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (31) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (149) ई-आसमंत (50) ई-प.महाराष्ट्र (2) ई-मराठवाडा (43) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (49) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (729) आसमंत (680) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (16) महाराष्ट्र (374) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (16) मराठवाडा (7) मुंबई-कोकण (64) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (45) राज्य (604) आंध्र प्रदेश-तेलंगणा (14) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (75) ओडिशा (7) कर्नाटक (73) केरळ (36) गुजरात (63) गोवा (7) जम्मू-काश्मीर (79) तामिळनाडू (27) दिल्ली (45) पंजाब-हरयाणा (11) बंगाल (31) बिहार-झारखंड (33) मध्य प्रदेश-छत्तीसगड (26) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,632) अर्थ (68) कृषी (22) नागरी (718) न्यायालय-गुन्हे (250) परराष्ट्र (76) राजकीय (222) वाणिज्य (16) विज्ञान-तंत्रज्ञान (33) संरक्षण (115) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (667) अग्रलेख (326) उपलेख (341) साहित्य (5) स्तंभलेखक (874) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (30) डॉ.परीक्षित स. शेवडे (39) डॉ.वाय.मोहितकुमार राव (36) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (2) ब्रि. हेमंत महाजन (47) भाऊ तोरसेकर (95) मयुरेश डंके (1) मल्हार कृष्ण गोखले (45) यमाजी मालकर (43) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (44) ल.त्र्यं. जोशी (25) वसंत काणे (12) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (50) श्यामकांत जहागीरदार (50) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (51) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (43) सोमनाथ देशमाने (40) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (30)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nबिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी\nजहागीरदार | लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/27655", "date_download": "2018-10-19T01:46:45Z", "digest": "sha1:5JCDR4SPMRLFU46LITVFK3ECGWYBRPYL", "length": 10829, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बी एम एम २०११ : सर्वसाधारण व्यवस्थापन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बी एम एम २०११ : सर्वसाधारण व्यवस्थापन\nबी एम एम २०११ : सर्वसाधारण व्यवस्थापन\nबी एम एम २०११ : सर्वसाधारण व्यवस्थापन कसं होतं\nबी एम एम २०११ शिकागो BMM 2011 Chicago\nबीएमएम २०११ चे इतके सारे\nबीएमएम २०११ चे इतके सारे बाफ..२०१३ ची पूर्वतयारी का\nअधिवेशनात कार्यक्रम खूपच छान\nअधिवेशनात कार्यक्रम खूपच छान होते. पण ते संख्येने अजस्त्र (अगणित म्हणू हवे तर) होते. त्यामुळे कित्येक चांगल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही.\nसुरज एक तारे अनेक..वेळ एक कार्यक्रम अनेक.. या समस्येमुळे मला तरी बहुतेक सर्वच कार्यक्रमात श्रोते सदोदित सचिंत मुद्रेने बसलेले दिसत होते. 'मी अमुक एका कार्यक्रमाला बसलो आहे खरा. पण छे तिकडे तो दुसरा कार्यक्रम चालू आहे. तिकडे जावे की काय तिकडे तो दुसरा कार्यक्रम चालू आहे. तिकडे जावे की काय' असा एक सार्वत्रिक प्रश्न, सगळ्याच कार्यक्रमातील श्रोत्यांना पडलेला दिसत होता. बर्याच ठिकाणी श्री ना अथवा सौ ना एका कार्यक्रमाला बसायचे होते आणि त्याचवेळी त्यांच्या अर्धान्गाला दुसरीकडे जायचे होते. त्यांचे मग लाडाचे संवाद आणि एक दोन वाक्यात संपूर्ण कार्यक्रमाचे काढलेले वाभाडे (म्हणजे 'चल अगं तिकडे जाऊ.. हे काय भंकस चालू आहे' वगैरे.), प्रेक्षकात बसून ऐकताना करमणूक होत होती. यावर उपाय म्हणून काही जोडपी दारातूनच डोकावून पाहत होती (आम्ही कधीच रिस्क घेत नाही' असा एक सार्वत्रिक प्रश्न, सगळ्याच कार्यक्रमातील श्रोत्यांना पडलेला दिसत होता. बर्याच ठिकाणी श्री ना अथवा सौ ना एका कार्यक्रमाला बसायचे होते आणि त्याचवेळी त्यांच्या अर्धान्गाला दुसरीकडे जायचे होते. त्यांचे मग लाडाचे संवाद आणि एक दोन वाक्यात संपूर्ण कार्यक्रमाचे काढलेले वाभाडे (म्हणजे 'चल अगं तिकडे जाऊ.. हे काय भंकस चालू आहे' वगैरे.), प्रेक्षकात बसून ऐकताना करमणूक होत होती. यावर उपाय म्हणून काही जोडपी दारातूनच डोकावून पाहत होती (आम्ही कधीच रिस्क घेत नाही). पण चिंता स्थायी होती हे खरेच. आपण काय बघतोय, या पेक्षा आपलं काय चुकतं आहे हा विचार जास्त प्रबळ होता.\nत्यामुळेच बहुतेक सर्व कार्यक्रम चालू असताना मधेच नवी मंडळी जथ्याने येत होती आणि बसलेल्या पैकी काही जुनी मंडळी जथ्याने उठून जात होती. (बसलेल्यांच्या पायावर पाय देऊन सॉरी हं\nबृमम पुरस्कार वितरणाच्या वेळेस हे अगदी प्रकर्षाने जाणवले. शंकर महादेवन अजून पूर्ण पणे विंगेत गेला देखील नव्हता, की मंडळी पाखरांसारखी जथ्याने उठून मार्गस्थ झालेली होती. 'मंडळी कृपया बसून घ्या. आता पुरस्कार द्यायचे आहेत.' या वारंवार केलेल्या विनंतीचा देखील काहीही उपयोग झाला नाही. अगदी ठार बहिरट (हे आडनाव नाही ) असल्यासारखी मंडळी तडक निघून गेली..आणि शेवटी अगदीच घोंगडी चे मालक शिल्लक राहिले होते. घाई आणि पुढे काय\nशास्त्रीय संगीताचा हाउस फुल कार्यक्रम चालू होता, त्याच वेळेस कीनोट स्पीच चालू होते. माझ्या अंदाजा प्रमाणे 'स्वरांगण' आणि 'समीप रंगमंच' हे दोन कार्यक्रम देखील एकाच वेळेस चालू होते.\nउद्घाटनाचा कार्यक्रम आणि सतारीचा कार्यक्रम देखील असेच एकमेकात अडकले होते. शेवटी दुपारी ११.३० वाजता सतारीवर अहिर-भैरव ऐकायला मिळाला. अर्थात त्यामुळे 'स्वामी' बघता आले नाही.\nनशीब म्हणजे 'मराठी बाण्याच्या' जोडीला अजून काही नव्हते\nया सर्वात कडी म्हणजे ज्या मंडळीनी एक दिवसाचा पास काढला होता ती मंडळी तर दिवस भर रॉकेट सारखी हिंडत होती. त्यांना श्वास घ्यायची देखील उसंत नव्हती. ती कार्यक्रमाला जात नव्हती तर एका कार्यक्रमात घुसून तशीच पुढच्या कार्यक्रमात बाहेर पडत होती. एक दिवसात सगळ्या (म्हणजे all) कार्यक्रमाना 'touch' करून पैसा वसूल चा प्रयत्न जोरात चालू होता.\nएक नक्की की सर्वच कार्यक्रम अतिशय उत्कृष्ठ दर्जाचे होते. आणि म्हणूनच एक प्रेक्षक म्हणून अधिवेशनाच्या शेवटी, थोडे पहिले आणि बरेच पाहायचे राहून गेले असे वाटत राहिले.\nकार्यक्रमांचा दर्जा वाढवणे नक्कीच साध्य झाले आहे. आता त्यांच्या संख्येवर लक्ष देता येईल का\nतसेच सकाळी नवाच्या ठोक्याला नाच-गाण्याचे कथा-कवितेचे रंगीत-संगीत कार्यक्रम ठेवू नयेत असेही सुचवावेसे वाटते..\nबोस्टन मध्ये कार्यक्रमांची वेळ ठरवताना या गोष्टीवर जरूर विचार व्हायला हवा असे वाटते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nबी एम एम २०११ शिकागो BMM 2011 Chicago\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/6090-friendship-day-quote-gauri-nalawade", "date_download": "2018-10-19T00:35:01Z", "digest": "sha1:KYAS3QOR63X22BB57KGVY6Z6M47QZEBT", "length": 6952, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Friendship Day Quote - गौरी नलावडे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nPrevious Article निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत - 'खोटे' च्या दुनियेतील 'खरा' माणूस\nगौरी नलावडे - माझ्या मते मैत्रीचे दोन अर्थ म्हणजे जिथे मित्र आहेत तिथे कुटुंब आहे आणि दुसरे म्हणजे असेही काही मित्र आहेत जे हक्काच्या घराचा, कुटुंबाचा एक भाग बनले आहे.\nअशीच आपल्या इंडस्ट्रीमधील माझी हक्काची आणि लाडाची मैत्रिण म्हणजे खुशबू तावडे. खरं तर आम्ही एकमेकींचे निमो आहोत, आम्ही दोघी खोल समुद्रात कधीही हरवलो तरी आम्ही एकमेकांना नक्की शोधून काढू याची आम्हांला खात्री आहे. अशी आमची ही मैत्री. माझ्या निमोवर उर्फ खुशबूवर माझे जिवापाड प्रेम आहे आणि अर्थात तिचे पण माझ्यावर.\nPrevious Article निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत - 'खोटे' च्या दुनियेतील 'खरा' माणूस\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3686", "date_download": "2018-10-19T01:27:28Z", "digest": "sha1:HC3VL4VX4YFVQR3VV4ZBDIAV7FE6G7AG", "length": 24957, "nlines": 115, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ममता शर्मांचं वक्तव्य | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nया ममता शर्मा कोण\nया आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा. जयपूरमधल्या एका कार्यक्रमातल्या भाषणात त्यांनी आधुनिकतेचा आव आणत, \"स्वतःला 'सेक्सी' म्हणवून घेण्यात स्त्रीला लज्जास्पद वाटण्याचं कारण नाही\" असं विधान केलं.\nतुम्ही ममता शर्मांशी सहमत आहात की असहमत\nया संदर्भात खालील स्फुटं वाचावीत असं सुचवावंसं वाटतं.\n१) २८ फेब्रुवारी २०१२ च्या \"लोकसत्ता\" तल्या \"अन्वयार्थ\" सदरातला \"देश म्हणजे पेज थ्री नव्हे\" हा लेख.\n२) २८ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ् इंडिया तले ममता शर्मांच्या वक्तव्यावरील टाइम्स् व्ह्यू आणि काऊंटर व्ह्यू\n३) ४ मार्चच्या संडे टाइम्समधे पान २० वर छापलेला ममता शर्मां यांचा इंटरव्ह्यू.\nया बाबतीत मी ५ मार्चला टाइम्स् ऑफ इंडियाला खालील आशयाचं पत्र पाठवलं आहे.\n\"........... ममता शर्मा एक गोष्ट विसरताहेत ती म्हणजे ज्यावेळी अनेक अर्थ असलेल्या एखाद्या शब्दाला एखादा असभ्य/अश्लील अर्थ असतो त्यावेळी बहुतकरून तो त्याच अर्थानी वापरला जातो. \"सेक्सी\" या शब्दालाही असा अर्थ आहे. जर ममता शर्मा आपल्याला असा कुठला अर्थ असल्याचं माहीत नाही असं म्हणत असतील तर तो एक तर मूर्खपणा आहे किंवा खोटेपणा आहे.\"\nहे पत्र छापून येईल की नाही ते माहीत नाही.\nमुन्नी बदनाम हुई या (कु)प्रसिद्ध गाण्याच्या गायिकेचे नाव ममता शर्मा आहे ना या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का की व्यक्ती वेगळ्या आहेत पण एकीच्या तोंडात दुसरीचे शब्द गेले की व्यक्ती वेगळ्या आहेत पण एकीच्या तोंडात दुसरीचे शब्द गेले सहज शंका म्हणून विचारते.\nअसो. सदर ममता शर्मांनी हे वाक्य कोणत्या संदर्भात म्हटले आहे त्याचा आगापीछा न लागल्याने उगा या बाईंवर तोंडसुख घेण्याची गरज वाटत नाही. कदाचित त्यांचे वक्तव्य प्रसंगानुरूप किंवा विषयानुरूप असावे.\nपरंतु, या बाईंच्या वक्तव्याआडून कोर्डे आपला प्वाइंट पुढे करत असतील तर तसे न करता त्यांनी पुढे येऊन मुद्दा मांडावा.\nशरद् कोर्डे [07 Mar 2012 रोजी 08:00 वा.]\nमुन्नी बदनाम हुई या (कु)प्रसिद्ध गाण्याच्या गायिकेचे नाव ममता शर्मा आहे ना या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का की व्यक्ती वेगळ्या आहेत पण एकीच्या तोंडात दुसरीचे शब्द गेले की व्यक्ती वेगळ्या आहेत पण एकीच्या तोंडात दुसरीचे शब्द गेले सहज शंका म्हणून विचारते.\nदोन्ही ममता एकच की वेगवेगळ्या याबद्दल मला काही कल्पना नाही.\nअसो. सदर ममता शर्मांनी हे वाक्य कोणत्या संदर्भात म्हटले आहे त्याचा आगापीछा न लागल्याने उगा या बाईंवर तोंडसुख घेण्याची गरज वाटत नाही. कदाचित त्यांचे वक्तव्य प्रसंगानुरूप किंवा विषयानुरूप असावे.\nयासाठीच मी 'लोकसत्ता' व 'टाइम्स्' यातले संदर्भ दिले आहेत.\nपरंतु, या बाईंच्या वक्तव्याआडून कोर्डे आपला प्वाइंट पुढे करत असतील तर तसे न करता त्यांनी पुढे येऊन मुद्दा मांडावा.\nममताबाईंचं वक्तव्य मला खटकलं. त्याबद्दल माझं मत मी टाइम्स् ला लिहिलेल्या पत्रात (ज्याचा आशय मी माझ्या लिखाणात दिलाय) व्यक्त झालेलं आहे. इतर उपक्रमींचं मत काय आहे ते जाणून घेण्याच्या उद्देशानी मी ममताबाईंच्या वक्तव्याबद्दल लिहिलं आहे. मी आणखी कुठला \"प्वाइंट\" पुढे करत असेन अशी आपल्याला शंका आहे\nआपण दिलेले संदर्भ दुवे नसल्याने तपासून पाहणे कठीण आहे. तरीही मी लोकसत्तेतील दुवा शोधला. तो आपल्या वरील लेखापेक्षा वेगळा नाही. त्या लेखात हे वाक्य कोणत्या संदर्भात आले त्याबद्दल काहीही न लिहिता फक्त तोंडसुख घेण्याचेच उदाहरण दिसले. तेव्हा आपण संदर्भ येथे लिहून पुरवावे ही विनंती.\nममताबाईंचं वक्तव्य मला खटकलं. त्याबद्दल माझं मत मी टाइम्स् ला लिहिलेल्या पत्रात (ज्याचा आशय मी माझ्या लिखाणात दिलाय) व्यक्त झालेलं आहे. इतर उपक्रमींचं मत काय आहे ते जाणून घेण्याच्या उद्देशानी मी ममताबाईंच्या वक्तव्याबद्दल लिहिलं आहे. मी आणखी कुठला \"प्वाइंट\" पुढे करत असेन अशी आपल्याला शंका आहे\nजर वाक्य ससंदर्भ असते तर खटकले असते काय उदा. त्या ग्लॅमर इंडस्ट्रीतील स्त्रियांबद्दल बोलत असल्या तर उदा. त्या ग्लॅमर इंडस्ट्रीतील स्त्रियांबद्दल बोलत असल्या तर एखाद्या ग्रामकल्याण संस्थेच्या वर्धापन दिनी या बाई उठून स्त्रियांनी सेक्सी असावे वगैरे वक्तव्य करणार नाहीत असे वाटते. तेव्हा आपण दुवे द्यावे, अन्यथा ते संदर्भ येथे लिहून कळवावे. आपल्या अर्धवट माहिती देण्याच्या प्रकारामुळे आणि आपल्या या पूर्वी टाकलेल्या अनेक चर्चांमुळे ममताताईंचे नाव पुढे करून आपण आपले \"स्त्रीविषयक धोरण\" (स्त्रियांनी सेक्सी असू नये, तोकडे कपडे घालू नये, मेक-अप करू नये) पुढे करत आहात असे वाटले.\nतेव्हा योग्य दुवे द्यावे किंवा नेमके काय झाले ते स्पष्ट मांडावे.\nटाइम्स् च्या संदर्भांचे दुवे\nशरद् कोर्डे [09 Mar 2012 रोजी 07:53 वा.]\nदुवे पाठवण्याचं तंत्र मला अवगत नाही. विचारून विचारून ई-पेपरवरून दुवे मिळवले. पण पाठवताना १० टक्के रोमन अक्षरांची मर्यादा आड आल्यामुळे प्रतिसाद जाऊ शकला नाही. माझं कॉम्प्यूटर वापरण्याचं द्न्यान टायपिंगपुरतच मर्यादित आहे. तथापि संदर्भ अगदी अलीकडचे असल्यामुळे आपल्याला ते ई-पेपरच्या मुंबई एडिशनच्या अर्काइव्हज् वरून पाहता येतील असं वाटतं. टाइम्स् व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू एडिटोरियल् पानावर आहेत.\n) च्या अंतर्गत ह शब्द छेडछाड म्हणून ग्राह्य धरला जात असावा\nलोकांनी मुलीच नाव ममता ठेवावं का असा प्रश्न उपस्थित होउ नये म्हणजे झालं.\nअवांतर: ममता की सेक्सी\nलोकांनी मुलीच नाव ममता ठेवावं का असा प्रश्न उपस्थित होउ नये म्हणजे झालं.\nममता हे नाव तसे जुने आहे त्यामुळे आता प्रश्न उपस्थित करून फारसा फरक पडणार नाही. लोकांनी मुलीचे नाव \"सेक्सी\" ठेवावे का असा प्रश्न पडू शकतो. 'चीनी कम' या चित्रपटात अमिताभ एका दहा वर्षाखालील मुलीला सेक्सी म्हणत असतो असे आठवते आणि कुछ कुछ होता है मधली नात आजीला \"सेक्सी\" म्हणत असते.\nममता नाव असलेल्या व्यक्ती वादग्रस्त असल्याने मी तसे म्हंटले.\n>>लोकांनी मुलीचे नाव \"सेक्सी\" ठेवावे का\nकिंवा श्रीमतीच्या एवजी वापरण्यास हरकत असावी काय\n'दुर्लक्श करणे' हि समझदारी है\nतुम्ही ममता शर्मांशी (म्हणजे त्यांच्या मताशी) सहमत आहात की असहमत\nनाही. पुरुशाला सुंदर स्त्रीला पाहताच खावून टाकावेसे जरी वाटले तरी तो तीला खावून टाकू शकत नाही. आवडत्या खाद्य पदार्थाकडे जसे कोणी आवंढा गिळत, जीभ चाटत पाहतो, तसेच पुरुश तरुण परस्त्रीकडे पाहतो. त्याचे ते स्त्रीच्या प्रत्येक शरीरावर नजर फिरवणे स्त्रीला देखील आवडत असले तरीही त्या पलीकडे दोघांनी सार्वजनिक स्थळी आपली मर्यादा पाळायला हवी. दोघे मैथुनासाठी तयार असतील तर चार भिंती, एक छत असलेली जागा शोधून आपला कार्यभाग साधायला हवा. स्त्रीला सेक्सी म्हणणे हे ह्या कामाचे पुरुशाकडून पहिले पाऊल मानले तर स्त्री मला सेक्सी म्हटलेले आवडते असे म्हणत असेल तर त्याचा अर्थ ' ती स्त्री एका पायावर उभी राहून तयार आहे.' असाच निघतो.\nजर स्त्री आपली मैथुनविशयाबतच्या सार्वजनिक मर्यादा ओलांडत म्हणत असेल कि मला पुरुशांनी 'सेक्सी' म्हटलेले आवडते, इतर स्त्रीयांनी देखील लाज वाटून घेवू नये. तर पुरुशांनी एक पाऊल अजून पुढे टाकले तर काय बिघडेल\n'उक्ती पेक्शा कृती श्रेश्ठ असते.' या न्यायाने, उद्या पुरुशांनी देखील भररस्त्यात आपल्याला आवडलेल्या स्त्रीकडे आपले लिंग कपड्यांबाहेर काढून, हलवून दाखवले तर स्त्री त्यापुढे मैथुनासाठी पुढची पायरी ओलांडण्यासाठी त्याहून उत्तेजक कृती करून दाखवण्यास तयार असेल का तेवढे गट्स ती दाखवू शकेल कां\nभारतात तरी हे नक्कीच होवू शकत नाही. उलट त्या लगेच आमचा विनयभंग झाला म्हणून रडीचा डाव खेळतील, जरी तो पुरुश तिला आवडला असला तरी. सार्वजनिक स्थरावर बेशरम होण्यात भारतीय स्त्रीया पुरुशांशी बरोबरी करू शकतात कां\nमाझे तरी हेच मत आहे कि घराबाहेरील बायकांच्या तोंडाला लागायचे नसते. त्या शर्माकडे, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्शच करायला हवे.\nहहपोदु. धन्यवाद रावले साहेब. यू मेड माय डे.\nरावले यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. त्यातल्या कोणत्याही मुद्द्याचे समर्थन वा खंडन करण्यासाठी आतापर्यंत कोणीही पुढे आले नाही, यावरुनच या प्रतिसादाची ताकद ध्यानात येते.\nहम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता\nरावले साहेब.. तुस्सी ग्रेट हो\nघराबाहेरील बायकांच्या तोंडाला लागायचे नसते\nहे तर लय आवडले =))\nधम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये\nएकंदर सदस्य ह्यांच्याशी सहमत. पण ...\nस्त्रीला सेक्सी म्हणणे हे ह्या कामाचे पुरुशाकडून पहिले पाऊल मानले तर स्त्री मला सेक्सी म्हटलेले आवडते असे म्हणत असेल तर त्याचा अर्थ ' ती स्त्री एका पायावर उभी राहून तयार आहे.' असाच निघतो.\nअसाच अर्थ तुम्ही कसा काढला हे जाणून घ्यावेसे वाटते. सेक्सी म्हणणे आवडणे आणि तयार असणे ह्यात फरक आहे. शिवाय म्हणण्याला संदर्भ कुठला आहे, कुणी म्हटले आहे ह्यावरही बरेच अवलंबून असावे. उदा. कतरिना कैफला राजू श्रीवास्तवने1 सेक्सी म्हटले आणि कॅटरिनाला ते आवडल्यास कतरिना एका पायावर उभी राहून तयार आहे असा अर्थ काढणे हास्यास्पद आहे हे बहुधा शेंबड्या पोरांनाही माहीत असावे.\nअसो. आमच्या महाविद्यालयात सेक्सी हा शब्द आम्ही 'सुंदर', 'मस्त', 'चिकणे' सारख्या शब्दांऐवजी वापरत असू. मुलींशिवाय इतर अनेक गोष्टी सेक्सी असत. उदाहरणार्थ सेक्सी कवर ड्राइव, सेक्सी रोड वगैरे वगैरे.\nअसो. ममता शर्मांच्या वक्तव्यावर कोरड्यांचे आक्षेप पटत नाहीत. कोर्डे बहुधा अतिमागील पिढीचे असावेत अशी शंका येते आहे. असो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रावले, कोर्ड आणि शेंबड्या पोरांसकट सगळ्यांना शुभेच्छा.\n1. खरे तर यूनुस परवेजचे नाव घ्यायचे होते आधी. 'बेटी, तुम आज बहुत सेक्सी दिखाई दे रही हो. ज़रा बचके. आगे मत बढ़ो. आगे ख़तरा है' असा डायलॉग कदाचित यूनुस परवेझने कतरिनाला मारला असता.\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रावले, कोर्डें आणि इतर सर्वांना शुभेच्छा\nअसो. आमच्या महाविद्यालयात सेक्सी हा शब्द आम्ही 'सुंदर', 'मस्त', 'चिकणे' सारख्या शब्दांऐवजी वापरत असू. मुलींशिवाय इतर अनेक गोष्टी सेक्सी असत. उदाहरणार्थ सेक्सी कवर ड्राइव, सेक्सी रोड वगैरे वगैरे.\nमी कुठल्याच स्त्रीला तिच्या तोंडावर वा तीला चिडवण्याच्या हेतूने अजूनतरी 'सेक्सी' असे तोंडावाटे म्हटले नव्हते, म्हणायचो नाही. मित्रांमध्ये जेंव्हा एखाद्या मदमस्त तरुणी वा स्त्री बद्दल तिचा उल्लेख आल्यावर, 'च्यायला ती काय सेक्साड* आहे ना' असे म्हणत असू/ असतो.\n*(गुड चे बेस्ट होते तसे सुपरलेटीव रूप)\nतुम्ही जी वर दिलेल्या तुमच्या उदाहरणांमध्ये 'ताई, आज तू किती सेक्सी दिसतेस गं' असे सुद्द्या उदाहरण द्यायचं होतं. ते तुमच्याकडून राहून गेलंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://shikshanmitra.blogspot.com/2014/07/blog-post_42.html", "date_download": "2018-10-19T00:40:54Z", "digest": "sha1:MOZ7IFVG4XFIWZOH5R2ARQTKRYZXRGDN", "length": 6386, "nlines": 47, "source_domain": "shikshanmitra.blogspot.com", "title": "ShikshanMitra.blogspot.in: ऑनलाईन मराठी विश्वकोश", "raw_content": "\nसंगणक-इंटरनेट शिका प्रमाणपत्र मिळवा\nयुट्यूब विडीयो डाउनलोड करा\nकंम्पूटर सिखो हिंदी में\nनारळाच्या करवंट्या पासून कलाकृती\nचला बनवुया कागदी फुले\nईयत्ता 1ते8 ची पाठ्यपुस्तके डाउनलोड.\n'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) या विश्वकोश ग्रंथांचा ६ सीडींचा (४५० ग्रॅम वजनाचा) संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) या नोंदींची, १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेली) २०,१८२ पाने समाविष्ट आहेत. जी संगणकावर कधीही बघता येतात. यासाठी संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.\nघराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत.\n( वरील मजकूर http://www.marathivishvakosh.in या संकेतस्थळावरून साभार )\nऑनलाईन मराठी विश्वकोश पाहण्यासाठी http://www.marathivishvakosh.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.\nमाहीती / लेख या ऑनलाईन मराठी विश्वकोशात शोधण्यासाठी ,वरील चित्रात बाणाने दाखविलेल्या सर्च बार मधे जी माहीती शोधायची आहे त्यासबंधी किवर्ड देवनागरीत लिहून सर्च या बटनावर क्किक करा.मराठीत टाईप करण्यासाठी सर्च बटनाच्या जवळच्या किबोर्डच्या चित्रावर क्लिक करा आपोआप आभासी कळफलक ( vertual keyboard - खालील चित्राप्रमाणे ) सक्रिय होईल .vertual keyboard च्या मदतीने मराठीत टाईप करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-10-19T00:01:06Z", "digest": "sha1:U5G2TS53Q4TLFCQLMOKUUZKPRZPLULYB", "length": 6221, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रीन बे पॅकर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रीन बे पॅकर्सचा लोगो\nग्रीन बे पॅकर्स हा अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यामधील ग्रीन बे ह्या लहान शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या एन.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो.\nग्रीन बेचे विस्कॉन्सिनमधील स्थान\nअमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स (ए.एफ.सी.)\nपूर्व उत्तर दक्षिण पश्चिम\nबफेलो बिल्स बॉल्टिमोर रेव्हन्स ह्युस्टन टेक्सन्स डेन्व्हर ब्रॉन्कोज\nमायामी डॉल्फिन्स सिनसिनाटी बेंगाल्स इंडियानापोलिस कोल्ट्स कॅन्सस सिटी चीफ्स\nन्यू इंग्लंड पेट्रियट्स क्लीव्हलंड ब्राउन्स जॅक्सनव्हिल जॅग्वार्स ओकलंड रेडर्स\nन्यू यॉर्क जेट्स पिट्सबर्ग स्टीलर्स टेनेसी टायटन्स लॉस एंजेलस चार्जर्स\nनॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स (एन.एफ.सी.)\nपूर्व उत्तर दक्षिण पश्चिम\nडॅलस काउबॉईज शिकागो बेअर्स अॅरिझोना कार्डिनल्स अटलांटा फाल्कन्स\nन्यू यॉर्क जायंट्स डेट्रॉईट लायन्स कॅरोलायना पँथर्स लॉस एंजेलस रॅम्स\nफिलाडेल्फिया ईगल्स ग्रीन बे पॅकर्स न्यू ऑर्लिन्स सेंट्स सॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स\nवॉशिंग्टन रेडस्किन्स मिनेसोटा व्हायकिंग्स टँपा बे बक्कानियर्स सिअ‍ॅटल सीहॉक्स\nनॅशनल फुटबॉल लीग संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/sbi-bank-atm-withdrawal-limit-has-been-slashed/", "date_download": "2018-10-19T00:19:59Z", "digest": "sha1:FNXRKJ7NEIGE73S2MG6YIJSXLSSR5SJO", "length": 6966, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "SBI Bank : आता एटीएममधून काढता येणार फक्त ‘एवढी’ कॅश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nSBI Bank : आता एटीएममधून काढता येणार फक्त ‘एवढी’ कॅश\nनवी दिल्ली – दिवाळी सण येण्यापूर्वी स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय)ने एटीएममधून कॅश काढण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता एसबीआय खातेधारांना एटीएममधून एका दिवशी केवळ 20 हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी खातेदारास एटीएममधून एका दिवसात 40 हजार रूपये काढण्याची मर्यादा होती.\nस्टेट बँक आॅफ इंडियाचा हा नवीन नियम 31 आॅक्टोबर पासून लागू होणार आहे. हा नियम एसबीआयच्या क्लासिक डेबिट कार्ड आणि मेस्ट्रो डेबिट कार्ड्सवर सुध्दा लागू करण्यात येणार आहे.\nएसबीआयने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटलं आहे, क्लासिक आणि मेस्ट्रो डेबिट कार्डव्दारे प्रतिदिन कॅश काढण्याची मर्यादा 40 हजारावरून 20 हजार करण्यात आलेली आहे. हा नियम 31 आॅक्टोबर 2018 पासून लागू होईल. एसबीआयने म्हटलं आहे की, ज्या खातेदारांना रोज ज्यादा कॅश काढावी लागते, ते उच्च वेरिएंट कार्ड घेऊ शकतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसभासदांचा विश्‍वास संपादन करण्याची गरज\nNext articleभैरवनाथ विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-april-fool-day-1653971/", "date_download": "2018-10-19T00:37:49Z", "digest": "sha1:LTUCSPBN4SILC3EQGQ2KOMTY74AFEXMR", "length": 22497, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on April Fool Day | ‘प्रँक’गिरी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nप्रँक्सचं जाळं फार मोठं आणि विस्तारलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं.\n१ एप्रिल अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्या निमित्तानेच सगळ्यांनी या वर्षी आपल्या जवळच्यांना कशा प्रकारे ‘एप्रिल फूल’ बनवायचं याचा विचार सुरू केला असेल. पण ‘एप्रिल फूल’चं हे गणित एका दिवसांत संपणारं राहिलेलं नाही, कारण सबंध र्वष एप्रिल फूल साजरं होईल याचे बेत आखणारी अशी ‘एप्रिल फूल’च्या यशस्वी उद्योगातूनच जन्माला आलेली एक संस्कृती आहे, तिचं नाव आहे ‘प्रँक्स’. येत्या ‘एप्रिल फूल डे’च्या निमित्ताने जगभर धुमाकूळ घालत असलेल्या या ‘प्रँक्स’ नावाच्या प्रकरणावर टाकलेला प्रकाशझोत..\nलहान असताना १ एप्रिलच्या दिवशी ‘ते बघा मागे पाल आहे’, ‘ए, बघ तुझ्या मागे ‘अमुक अमुक’ प्राणी आलाय’, ‘तुझे केस कुठे आहेत’ इत्यादी गोष्टी सांगून किंवा काही तरी खोटं आणि मजेशीर सांगून लोकांना फसवण्यात आणि ‘एप्रिल फूल’ बनवण्यात आपल्याला गंमत वाटायची. मग आपण मोठे होत गेलो आणि ‘एप्रिल फूल’ नावाचं प्रकरण फक्त लहानपणीच्या आठवणींमध्ये रेंगाळत राहिलं. ३१ मार्च म्हणजे अनेक चाकरमानी मंडळींसाठी युद्धाचा दिवस आणि त्यानंतर लगोलग येणारा १ एप्रिल म्हणजे या ना त्या प्रकारे काही तरी टवाळक्या आणि गंमत करून लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून हसवण्याचा दिवस. खरं तर ‘एप्रिल फूल’ हा दिवस कधी आणि का सुरू झाला याचा इतिहास जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक खंडांमध्ये वेगवेगळा ऐकू येतो, पण हा दिवस सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ‘एप्रिल फूल’ म्हणत हसू उमटवतो हे नक्की. बरं या मजेमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना फसवण्यासाठी आणि गंमत करण्यासाठी अमलात आणल्या जाणाऱ्या पद्धती. या पद्धतींना नावं बरीच पण आजच्या पिढीमध्ये प्रचलित नाव म्हणजे ‘प्रँक’. आता हे प्रँक्सचं जाळं फार मोठं आणि विस्तारलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं.\n१ एप्रिलला आपण लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवत असलो तरी लोकांवर प्रँक्सचा प्रयोग करण्यासाठी काळ वेळ गरजेची नाही. ते कुठेही, कधीही आणि कसेही करता येतात. कारण एखाद्याची गंमत करायला वेळेची नाही तर शकलेची गरज असते हे इतकं सोपं आहे. तर एखाद्यावर ‘प्रँक’ करण्याचे अनेक प्रकार आहेत. काही तरी नुस्के वापरून समोरच्याला आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावायचा आणि मग समोरची व्यक्ती आपल्या या फसव्या खेळात गुंतत जाताना त्याची मजा घ्यायची, लक्ष नसताना एखाद्याच्या काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीने घाबरवायचं किंवा आजूबाजूची चार माणसं त्याच्याकडे बघून हसतील अशा रीतीने त्याला गोत्यात आणायचं असे नानाविध प्रकार या संस्कृतीत मोडतात. दूरदर्शन प्रचलित नसताना आसपासच्या आणि कुटुंबातल्या लोकांबरोबर छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात १ एप्रिलच्या दिवशी या प्रँकचा वापर होऊन धकाधकीच्या जीवनात आनंद लुटला जाई. मात्र लोकांची होणारी फजिती आणि त्यामुळे आसपासच्या लोकांमध्ये पिकणारं हसं लक्षात घेऊन याचा वापर दूरदर्शनवरच्या कार्यक्रमांमधून केला जाऊ लागला. पाश्चिमात्य देशांनी जगात हे जाळं त्यांच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमांतून आणखी पसरावण्याचं काम केलं. ‘द टॉम ग्रीन शो’, ‘इमप्रॅक्टिकल जोकर्स’, ‘जस्ट फॉर लाफ्स : गॅग्स’ असे कार्यक्रम त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रँक्समुळे लोकांनी डोक्यावर उचलून धरले आणि केवळ पश्चिमेतच नाही तर भारतातही हे असे कार्यक्रम बघणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यशस्वी ठरले. भारतात खऱ्या अर्थाने लोकांना हा प्रकार आवडायला लागला जेव्हा सायरस ब्रोचा रस्त्यावरच्या लोकांना ‘एम.टी.व्ही. बकरा’ बनवत फिरू लागला.\nरस्त्यावर चालता चालता अचानक कोणी तरी मधे यावं आणि काही तरी गमतीदाररीत्या वेडंवाकडं करून आपल्याला बुचकळ्यात पाडावं आणि हे असं झाल्यावर आपली होणारी परिस्थिती किती विलक्षण आणि मजेशीर असेल ही कल्पनाच गमतीदार आहे. आणि हे असं सगळं जेव्हा कॅमेऱ्यात टिपून टीव्हीवर दाखवलं जातं तेव्हा अनेकांना हसू आवरत नाही आणि यातूनच प्रँक्सची लोकप्रियता वाढीस लागली.\nचार्ली चॅप्लिन, लॉरेन अ‍ॅण्ड हर्डी किंवा आजच्या काळातला मिस्टर बीन म्हणजे मूक अभिनय करून सगळ्यांना हसवणारे पण त्यांच्या कार्यक्रमातसुद्धा या ना त्या प्रकारे ते समोरच्या एखाद्या व्यक्तीला मजेशीर छोटा-मोठा त्रास देत, शारीरिक हालाचालींद्वारे विनोद करताना दिसतात. हे सगळं अगदी शब्दश: प्रँक्समध्ये मोडत नसलं तरी त्याच्या जोडीला ‘गॅग’ म्हणजे छोटे छोटे विनोदी आणि हसू फूलवणारे किस्से गाजू लागले आणि त्याचा वापर प्रँक्स करण्यासाठी होऊ लागला.\nआता तर सोशल मीडिया आणि यूटय़ूबच्या जमान्यात हे जाळं अधिकच फोफावत चाललं आहे. भारताबाहेरचे अनेक यूटय़ूब व्लॉगर्स आपल्या यूटय़ूब चॅनल्सवर असंच मित्रपरिवार आणि परिवारातल्या मंडळींवर प्रँक्स करीत फॉलोअर्स आणि लाइक मिळवताना दिसतात. ‘द एस फॅमिली’, ‘दिस इज एल अ‍ॅण्ड एस’, ‘फेझ रग’ असे अनेक यूटय़ूब चॅनल्स या प्रँक्स आणि मजा मस्तीमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात दिसत आहेत. ‘एस फॅमिली’च्या ऑस्टिनने तर त्याची वर्षभराची मुलगी एल हरवली असं भासवत कॅथरिनला प्रँकच्या नावाखाली अक्षरश: सळो की पळो करून सोडलं होतं. अशा या व्लॉगर्सना विशेष पसंती मिळण्याचं कारणदेखील असं की हे प्रँकस्टर व्लॉगर्स एखादय़ाची टर खेचून गप्प बसत नाहीत कारण मग त्यांच्यात सुरू असतं एकमेकांवर असे प्रँक्स करण्याचं एखादं लडिवाळ युद्ध. कोण कोणाची किती फजिती करतो आणि कोण कोणाला किती फसवतो हे बघण्याची मजाच काही और असते. त्यामुळे दररोजच्या आयुष्यातसुद्धा त्यांना फॉलो करणारे अनेक जण त्याचं अनुकरण करताना दिसतात. त्यामुळे टीव्हीवरून यूटय़ूबवर आलेलं हे प्रकरण मग खऱ्या आयुष्यातही अनुभवताना दिसून येतं.\nहे प्रँक्स जितके बघताना मजेशीर आणि आनंद देतात तितकेच आपल्यासोबत घडले तर मात्र राग आणि तिटकारा देऊन जातात. म्हणतात ना ज्या गोष्टी आपण सहन करू शकतो त्याच आपण समोरच्या व्यक्तीसोबत कराव्यात तसंच आपण जर या प्रँक्सच्या नादात एखाद्याची टर उडवत असू तर ते आपल्यालाही हसत हसत घेता आलं पाहिजे. नाही का\nएकंदरीतच काय तर जसं १ एप्रिलचा दिवस म्हणजे लोकांना एप्रिल फूल बनवण्याचा दिवस तसं त्याच्यातून निर्माण झालेलं हे ‘प्रँक्स कल्चर’ म्हणजे धकाधकीच्या आयुष्यात कोणत्याही सणावाराची वाट न बघता समोरच्याला अगदी वाट्टेल तेव्हा एप्रिल फूल नाही पण फूल बनवणं. याचं प्रयोजन एकच आणि तो म्हणजे आनंद मिळवणं आणि देणंसुद्धा. मग तो समोरच्याला निरुपद्रवी थोडासा त्रास देऊन असेल किंवा त्याची पंचाईत करून असेल पण त्यातला आनंद महत्त्वाचा. बरं मंडळी तुम्ही सावध राहा. कारण १ एप्रिलला तुम्हालाही कोणी तरी फूल बनवू शकतंआणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ‘प्रँक्स’पासून सावधान कारण ते अगदी आजही होऊ शकतं.. \nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2997", "date_download": "2018-10-19T00:42:55Z", "digest": "sha1:I7NNUW47LT4THPKBE6KTUP7FQ3C6MJM2", "length": 13586, "nlines": 77, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आधुनिकोत्तरवादः आक्षेप, प्रवाद, परिणाम इ. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआधुनिकोत्तरवादः आक्षेप, प्रवाद, परिणाम इ.\n' या चर्चेमध्ये अनेक उपक्रमींना त्यांची मते मांडता आली नाही. धनंजय यांनी एका उपप्रतिसादात उपचर्चा सुरू केली जावी, असे मत मांडले. रिकामटेकडा यांना 'आस्वाद-अनुभव ही संज्ञा क्वालियासारखी' वाटल्याने त्या धाग्यावर मते मांडणे थांबवले. पुष्कर जोशी यांनी परिणामांबाबत काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर कदाचित इच्छा असूनही उपक्रमींनी भाष्य करणे टाळले. या सर्वांचे कारण चर्चेची मर्यादित व्याप्ती असल्याचे मला जाणवले. म्हणून आधुनिकोत्तरवादाच्या आकलनापलिकडे चर्चा करता यावी, यासाठी हा चर्चाप्रस्ताव टाकत आहे.\nआधुनिकोत्तरवादावर अनेक प्रकारचे आक्षेप आहेत. एक मूख्य आक्षेप म्हणजे आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय हे नेमके सांगता येत नाही. अनेक व्याख्या सापडतात पण त्यांच्यात परस्परविरोधही जाणवतो. देरिदा, फुको प्रभृतींनी केलेली मांडणी समजत नाही. इतर अभ्यासकांनी घेतलेल्या आक्षेपांना आधुनिकोत्तर विचारवंत उत्तर देण्याचे टाळतात*. विकिपानावर आधुनिकोत्तरवादावरील टिकेबद्दल स्वतंत्र पानच आहे. आधुनिकोत्तरवादी विचारवंतांमध्येही अनेक मतप्रवाह आहेत. काही जण आधुनिकोत्तरवादास आधुनिकवादाचेच एक अंग मानतात. त्याशिवाय आधुनिकोत्तरवादाचे काही परिणामही सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रांत दिसून येतात.\nआधुनिकोत्तरवादाचे परिणाम नेमके काय आहेत आक्षेपांमध्ये नेमकी काय कारणमिमांसा आहे आक्षेपांमध्ये नेमकी काय कारणमिमांसा आहे प्रवाद असल्यास ते कोणते आहेत या सर्व बाबींवर येथे चर्चा करता येईल. या चर्चेवर असल्यास एकच बंधन आहे व ते म्हणजे चर्चा आधुनिकोत्तरवादाशी संबंधित असावी. चर्चाप्रस्तावक म्हणून चर्चेत एकमेकांच्या मतांचा आदर राखला जावा अशी अपेक्षा आहे.\n*चॉम्स्कींचे आधुनिकोत्तरवादाबद्दल मत. या दुव्यावरील मजकूर विश्वसनीय आहे असे खात्रीने सांगता येत नाही.\nचॉम्स्की-फुको यांच्यातील चर्चा: भाग १ (फुको फ्रेंचमध्ये बोलतात पण इंग्रजी सबटायटल्स दिलेली आहेत.)\nचॉम्स्की-फुको यांच्यातील चर्चा: भाग २\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Dec 2010 रोजी 03:16 वा.]\n'काहीच खरे नसते, काहीच बरोबर नसते' (हे सोडल्यास) (सत्य हे बहुआयामी असते. निखळ सत्य असे काही नाही.)\nअसे काही मांडले तर तो अतिरेक असतो. कदाचित हे कला प्रकारात विद्रोहाला शोभून दिसेल. पण हेच तत्वज्ञान, विज्ञान (सामाजिक धरून) यात बरेचदा शोभून दिसत नाही.\nचक्राकार खोटेपणा आहे हा भाग वेगळा.\n'सांगता येत नाही' हे मला पटते.\nचिंतातुर जंतू [06 Dec 2010 रोजी 06:40 वा.]\nदेरिदा, स्पिवाक, क्रिस्टेवा प्रभृती 'फ्रेंच स्कूल'च्या बुध्दिवाद्यांनी आधुनिकोत्तरतेच्या विषयात बुध्दिभेद केला आहे या चॉम्स्कीच्या वरच्या मुद्द्याशी (तो नक्की त्याचा असो नसो) मी सहमत आहे. या विषयावरच्या सैध्दांतिक मांडणीत याच लोकांची दादागिरी असल्यामुळे प्रचंड अडचणी होतात हा विचारही मला पटतो. म्हणूनच मी पहिल्या धाग्यात त्यांचा उल्लेखही टाळला होता. पण मग ज्यांना आधुनिकोत्तरतेविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुकता आहे त्यांसाठी काही उपाय आहे का\nमाझं मतः सैध्दांतिक मांडणीत गोंधळ असल्यामुळे संज्ञा आणि व्याख्यांत अडकू नये. त्याऐवजी सांस्कृतिक अभिव्यक्तीकडे पहावं. चित्रपट, वाङ्मय आदि कलांमध्येही भोंगळपणा आणि मुद्दाम गोंधळ माजवणारे पुष्कळ आहेत. तरीही ज्या कलाकृतींनी आधुनिकोत्तर संवेदनांद्वारे काही अ-टाकाऊ अभिव्यक्ती मांडली अशा काही कलाकृती सापडतात. त्यांच्या पुरेशा नमुन्यांचा विचार केला तर आधुनिकोत्तरता का यावर थोडा प्रकाश पडेल. कदाचित विषयाच्या आपल्या आकलनात विधायक भर पडू शकेल. तरीही 'हे सर्व थोतांड आहे.' असं वाटत राहिलं तरीही मग हरकत नाही.\nटीपः मी वर दिलेला चॉम्स्की-फूको डिबेटचा व्हिडिओ पाहिलेला नाही.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nवॉट्स इन योर हेड\nसर्ल पेटी तत्त्वावर आधारित तात्त्विक झोंबीकडून आधुनिकोत्तरतेवर काय प्रतिक्रिया मिळेल\nतात्त्विक झोंबींना जर मानवाचे सर्व फिजिकल ऍट्रिबुट्स असतील तर त्यांच्या वातावरणाला (उदा. टाचणी टोचणे) प्रतिक्रियाही मानवांप्रमाणे भिन्न असतील, असे वाटते. तात्त्विक झोंबींच्या प्रतिक्रिया आणि मानवी प्रतिक्रिया यांच्यात फरक असण्याची शक्यता फक्त मानवांमध्ये काही अशारीर आहे हे मान्य केल्यास किंवा मानवाचे शारीर झोंबींमध्ये पूर्णपणे उतरवणे नाही यामुळेच घडेल असे वाटते.\nपळवाट: माझा क्वालिया वगैरे संकल्पनांच्या अभ्यास नाही. तेव्हा माझे मत चुकीचे असू शकते.\nआधुनिकोत्तरवादाचे परिणाम नेमके काय आहेत\nआधुनिकोत्तर म्हंजी काय हेच काय क्लियर न्हाय त्यामुळं परिणाम काय सांगता येणार न्हाय.\nआधुनिकोत्तर म्हंजी पुन्हा इतिहासातल्या गोष्टींकडं नव्या दृष्टीनं पाहणं.\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं \nआधुनिकोत्तर चळवळीत इतालो काल्व्हिनो यांचे नावही घेतले जाते. त्यांच्या बॅरन इन द ट्रीज या पुस्तकाची ओळख इथे.\nदीड महिन्याने धागा पुन्हा वर आला आहे परंतु \"हे पुस्तक वाचा आणि तो चित्रपट बघा\" असे इम्पिरिकल ज्ञान खूपच विसविशीत वाटते आहे. त्यातून आधुनिकोत्तरवाद समजाविण्यापेक्षा कोणीतरी सरळपणे व्याख्या, वर्णन, गुणधर्म, वैशिष्ट्ये, आधुनिकतेपेक्षा वेगळेपणा, इ. सांगावे ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-10-19T00:41:20Z", "digest": "sha1:MKXTKIAQ3F4KAXF62G5B7FZREIPHHLBW", "length": 6264, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामिरेस - विकिपीडिया", "raw_content": "\nरामिरेस सान्तोस दो नासिमेंतो\n२४ मार्च, १९८७ (1987-03-24) (वय: ३१)\nरियो दि जानेरो, ब्राझील\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २२ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २२ मे २०१२\nरामिरेस (पोर्तुगीज: Ramires Santos do Nascimento) हा एक ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू आहे. रामिरेस चेल्सी व ब्राझिलसाठी मिडफील्डर म्हणून खेळतो.\nब्राझील संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ जेफरसन • २ डॅनियल अल्वेस • ३ थियागो सिल्वा (क) • ४ दाव्हिद लुईझ • ५ फर्नांदिन्हो • ६ मार्सेलो व्हियेरा • ७ हल्क • ८ पाउलिन्हो • ९ फ्रेड • १० नेयमार • ११ ऑस्कार • १२ हुलियो सेझार • १३ दांते • १४ माक्सवेल कावेलिनो आंद्रादे • १५ एन्रिके • १६ रामिरेस • १७ लुईझ गुस्ताव्हो • १८ एर्नानेस • १९ विलियान • २० बेर्नार्द • २१ झो • २२ व्हिक्तोर • २३ मैकों • प्रशिक्षक: स्कोलारी\nइ.स. १९८७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2017/07/", "date_download": "2018-10-19T00:50:40Z", "digest": "sha1:66QKV6ZVQ3UUPBJPDYKCYQ3AGN5DSKIO", "length": 7186, "nlines": 175, "source_domain": "kayvatelte.com", "title": "July | 2017 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nजी एस टी – नेमकं काय आहे\nमी काही चार्टर्ड अकाउंटंट नाही, पण माझा स्वतःचा व्यवसाय असल्याने ह्या जिएसटी कडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन इथे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख. एखादी वस्तु एखाद्या फॅक्टरी मधे तयार होते, तेंव्हा त्यावर पुर्वी सर्वप्रथम १) एक्साइज ड्युटी, २) सेल्स टॅक्स – … Continue reading →\nघरा मधे इनमिन तिन माणसं. राजाभाऊ, रमा आणि राहुल. वन बिएच के म्हणजे फार लहान नाही मुंबईच्या मानाने. एक हॉल , किचन, एक बेडरुम आणि सोबतच एक ३ बाय ५ चे लॅटबाथ हे हॉल ला लागुन, असे की हॉल … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-10-19T00:01:25Z", "digest": "sha1:ZGQN46AWN7I64W2QLKP27UDYJKLAN3PT", "length": 4637, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १०२० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १०२० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: ९९० चे १००० चे १०१० चे १०२० चे १०३० चे १०४० चे १०५० चे\nवर्षे: १०२० १०२१ १०२२ १०२३ १०२४\n१०२५ १०२६ १०२७ १०२८ १०२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १०२० चे दशक\nइ.स.च्या ११ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aaalekh.blogspot.com/2017/04/schrodingers-cat.html", "date_download": "2018-10-19T00:46:48Z", "digest": "sha1:EUAZBYMYVCJAI2WKLMBKMDIHXVU7J76G", "length": 10701, "nlines": 72, "source_domain": "aaalekh.blogspot.com", "title": "Aaalekh: schrodinger's cat", "raw_content": "\nसमुद्र किनार्‍यावर बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही. हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून जातो. लाटांचे एकत्र येणे, प्रचंड शक्तीने किनार्‍याकडे वाहत वादळत येणे आणि शेवटी फुटून जाणे; लाटांच्या निर्मीती आणि संपण्यातून निघणारा प्रचंड आवाज. ही एक अव्याहत प्रक्रीया असते. पाणी, आवाज आणि गतिमानतेचे सतत आवर्तन. डोळ्यांच्या शेवटच्या मर्यादेपर्यंत पसरलेले अथाह पाणी, त्याचे निळसर अथांगपण आणि बघणार्‍याने ह्या अमर्यादाला नकळत जोडलेले वैयक्तिक संदर्भ असा काहीसा प्रकार. लाटांसोबत आपणही प्रदीर्घ अंतर कापून दूरवर जाऊन पोचतो आहोत असा आभास होतो.\nघेउनी दूर - दूर डोळ्याना\nलाट एकेक चालली होती\nहे दूर जाणे तसे निर्हेतुक असते. विचारांची गती इतर कुठल्याही गतीला मागे टाकणारी गोष्ट आहे. लाटांसोबत वाहत जाणारे विचार दूरवर न जातील तर नवलच. खूप आधी घडून गेलेल्या गोष्टी, बालपणातले पुसट संदर्भ, मागे पडून गेलेली गावे, हरवलेले लोक आणि अशा एक ना हजार अनेक वैयक्तिक अनुभवांचे गुंते उलगडत जातात. हे बघणे आणि हे विचार असूनही नसल्याप्रमाणे असतात. स्थळकाळाच्या सीमेमध्ये असून नसण्याची, जिवंत असण्याची किंवा नसण्याची अवस्था. ह्याचे कारण बहुधा निरिक्षकाचे अस्तित्व-भान विसरून जाणे हे असावे. बघणारा भानावर आला की ही अधे-मध्येची (श्रोडींगरच्या मांजराची 'क्वांटम' अवस्था ) संपून समोर दिसणार्‍या आणि इंद्रियांनी ओळखता येणार्‍या गोष्टी राहून जातात. बघणारा आणि बघितले जाणारे बहुधा एकच असावे ह्या विचाराला थेट तडा जातो तो इथेच. इथे दृष्य आणि दृष्टा अशी सीमा पाडली जाते.\nएकूण बघणार्‍याचे भान ही अवस्थांतर संपवून एकाच अवस्थेत वापस खेचून घेणारी बाब असावी. एरवी दाटून असलेली एकच-एक महावस्था बघणार्‍याच्या उपस्थितीने भंग पावते. परिपूर्ण असलेल्या चित्राला मधोमध चीर पडावी आणि त्याची अनेक शकले व्हावीत असे काहीतरी. निसर्गाच्या अपरिमेय पटावर माणसाचे हे अवस्थांतर आणि ही तगमग ठरलेलीच असते. वस्तूंचे असणे , नसणे आणि सापेक्षतेच्या अनेक सिध्दांतांची उजळणी घडवून आणणारे हे अनुभव असावेत. समुद्र , डोंगरांची उत्तुंग शिखरे, दर्‍या- खोर्‍या, घनदाट जंगले माणसाला खेचून घेतात - ते बहुतेक ह्याच अनुभवांच्या मुशीतून जाण्यासाठी.\nथेंबाचा समुद्र होण्याचे काय बखान\nआर- पार पसरून राहिलेला विस्तार\nथेंबाचा समुद्र होणे आणि समुद्राच्या अफाट विस्तारात त्याचा पुन्हा कणामध्ये विलय होणे, हा अनुभव प्रत्येकासाठी नवीन असला तरी मानवी इतिहासाइतकाच तो प्राचीन आहे. पहिल्यांदा अनुभवणार्‍याच्या कुतुहलाइतपतच त्याची नवलाई.\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nबेरंग - भाग १\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. --...\nकधी काळ आपला नाही म्हणून कधी लोक आपले नाहीत म्हणून कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून कधी आधार सापडले नाहीत म्हणून कधी व्यवस्था आपली नाही म...\nएलिझाबेथ बिशपची एक 'सेस्टीना'\nन्याहारीत मिळालेला चमत्कार सहा वाजता आम्ही कॉफीची वाट पाहात होतो कॉफी आणि पाव जे एका विशिष्ट बाल्कनीतून वाटले जाणार होते एखाद्...\nमी बरेच दिवस झाले लिहायचे ठरवतो आहे. पण काही लिहून होत नाही. म्हणजे लांब पल्ल्याचं लिखाण. एखादी कादंबरी किंवा कथा लिहीली पाहिजे. पात्र कल्प...\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nबेरंग - भाग ४ , ५\nमोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक...\nसमुद्र किनार्‍यावर बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही. हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून ...\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने ग झलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-10-19T00:59:26Z", "digest": "sha1:CL5FRVDYJKYUD4WNLZL2Z3XPUVEK4Y45", "length": 4189, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हाकोन चौथा, नॉर्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nहाकोन हाकोन्सन तथा नॉर्वेचा चौथा हाकोन (मार्च किंवा एप्रिल, १२०४ - १६ डिसेंबर, १२६३) हा १२१७ ते १२६३ दरम्यान नॉर्वेचा राजा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १२०४ मधील जन्म\nइ.स. १२६३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१८ रोजी ०६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pakfashionweek.com/mr/3d-acrylic-nail-art-halloween-best-ideas-2017/", "date_download": "2018-10-18T23:59:41Z", "digest": "sha1:FFARACLQOXZOSMF4RHRZ4ESBJLECM3RF", "length": 10965, "nlines": 103, "source_domain": "www.pakfashionweek.com", "title": "3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2018 | पाक फॅशन आठवडा | खिळे आणि फॅशन स्पॉट", "raw_content": "पाक फॅशन आठवडा | खिळे आणि फॅशन स्पॉट\nपाक फॅशन आठवडा ( PFW) सर्व फॅशन आणि फॅशन उद्योगातील आहे.\n3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2018\n3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2018\nकरून Javaid रोजी जानेवारी 7, 2018 मध्ये ऍक्रेलिक खिळे 4564 दृश्ये\n3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2018,5 / 5 ( 1मते )\nमतदान करण्यासाठी आपण JavaScript सक्षम करणे आवश्यक\n3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2017:\nसंबंधित आपल्याला आवडू शकते:\nऍक्रेलिक नखे डिझाइन्स चकाकी\nऍक्रेलिक नखे काळा डिझाइन\nइस्टर ऍक्रेलिक नखे डिझाइन\nऍक्रेलिक नखे चित्ता डिझाइन\nऍक्रेलिक नखे निळा आणि इतर डिझाइन\nख्रिसमस साठी ऍक्रेलिक नखे डिझाइन\nगोंडस हॅलो जुगारात घातलेले एकूण पैसे ऍक्रेलिक नखे डिझाइन / ऍक्रेलिक नखे…\nऍक्रेलिक नखे कला brushes\nऍक्रेलिक नखे डिझाइन 2017 लघु आणि मॅट\nऍक्रेलिक नखे हिरे डिझाइन\nटॅग्ज: #3D acrylic nail art Halloween #3d acrylic nails #भितीदायक हॅलोवीनच्या नखे #सोपे प्रकरण नखे कला #हॅलोवीनच्या ऍक्रेलिक नखे #हॅलोवीनच्या शवपेटी नखे #प्रकरण नखे चित्रे डिझाइन\nसंबंधित पोस्ट \"3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2018\"\nसर्वोत्तम पद्धती पाणी ऍक्रेलिक खिळे काढा\nआपल्याला प्राप्त करणे आवश्यक आहे सर्वोत्तम गोष्ट\nसोपे म्हणता नेल पॉलिश रीमूव्हर सह ऍक्रेलिक खिळे बंद करण्याची\nऍक्रेलिक नखे सर्वात आकर्षक एक आहेत\nऍक्रेलिक नखे डिझाइन्स ब्लू आणि इतर\nब्लू……ब्लू……ब्लू सर्वात तरतरीत एक आहे\nऍक्रेलिक खिळे कसे करायचे ते: पायऱ्या (मार्गदर्शक तत्त्वांचे)\nमहिला खूप बद्दल ज्याचे समाधान करणे अवघड आहे असे त्यांच्या\nसर्वोत्तम पद्धती पाणी ऍक्रेलिक खिळे काढा\nसोपे म्हणता नेल पॉलिश रीमूव्हर सह ऍक्रेलिक खिळे बंद करण्याची\nऍक्रेलिक नखे डिझाइन्स ब्लू आणि इतर\nऍक्रेलिक खिळे कसे करायचे ते: पायऱ्या (मार्गदर्शक तत्त्वांचे)\nगडी बाद होण्याचा क्रम मध्ये / हिवाळी हेअर कल 2018 चेक आउट करण्यासाठी\n20 FAB आणि पुरुष थंड फ्लॅट-टॉप haircuts\nजाणून घ्या किती सहज अॅसीटोनच्या त्वरीत ऍक्रेलिक खिळे काढा\nऍक्रेलिक नखे ठळक आणि sassy मुलींसाठी नखे डिझाइन्स\nअॅसीटोनच्या वापर न करता घरी ऍक्रेलिक खिळे काढा कसे\n13 या वेळ वापरून पहा अंबाडा Hairstyle विविध प्रकार\nबद्दल जाणून साठी ऍक्रेलिक नखे डिझाइन, हे पोस्ट भेट.\nसर्वोत्तम पद्धती पाणी ऍक्रेलिक खिळे काढा\nसाठी उन्हाळी काही छान ऍक्रेलिक नखे डिझाइन्स\nमहिला गुणवत्ता ऍक्रेलिक नखे कला Brushes\nसर्व आपण जाणून घेणे Gel खिळे वि ऍक्रेलिक खिळे बद्दल गरज\n3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2018\nकाही सर्वोत्तम जपानी ऍक्रेलिक नखे डिझाइन्स\nछान ऍक्रेलिक नखे डिझाइन्स गुलाबी रंग\n19 मध्यम केस गरमागरम केस शैली स्तर\nसोपे जीवन म्हणता रसायने न ऍक्रेलिक खिळे काढा\n13 पुरुष प्रयत्न sexiest लांब hairstyles\n#नवीन फॅशन #स्किन केअर टिपा #नवीन मेहंदी डिझाइन्स #पोलिश remover सह ऍक्रेलिक नखे बंद करण्याची कसे #नवीन केस फॅशन #ऍक्रेलिक नखे पांढरा डिझाइन #गरम पाणी ऍक्रेलिक नखे काढून टाकणे #हिवाळी कपडे #वेदना न बनावट नखे दूर कसे #मेकअप टिपा #महिला हिवाळा पोशाख #पाणी ऍक्रेलिक नखे काढून टाकणे #काळा नखे ​​डिझाइन 2017 #सोने काळा नखे #काळा नखे ​​डिझाइन\n© 2017 पाक फॅशन आठवडा द्वारा समर्थित | खिळे आणि फॅशन स्पॉट.\n17 सर्वोत्तम ऍक्रेलिक नखे हिरे डिझाइन्स\n19 मध्यम केस गरमागरम केस शैली स्तर\n13 पुरुष प्रयत्न sexiest लांब hairstyles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/konkan-ganesh-utsav-268069.html", "date_download": "2018-10-19T00:18:24Z", "digest": "sha1:7Z7TVWS5ZIQZLNLQVBQIRGWVI5XMIHSS", "length": 13563, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nकोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन\nकोकण म्हणजे गणेशोत्सव...कोकणात गणपती उत्सवाची धूम काही वेगळीच असते.\n25 आॅगस्ट : कोकण म्हणजे गणेशोत्सव...कोकणात गणपती उत्सवाची धूम काही वेगळीच असते. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणाऱ्या सिंधुदुर्गातले गणेशभक्त नव्या शेता-भातातून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातायत.\nठिकठिकाणी आनंदी वातावरणात गणेशाचे घराघरात आगमन झालंय. काही लोकांनी कालच गणपती बाप्पाला आपल्या घरी आणले आहे. तर काही लोकांनी आज आणले आहे. बहुतांश लोकांचे घरी गणपतीचे आगमन झाले आहे. कोकणातील वाडी वस्तीवर पारंपरिक पद्धतीने गणपती डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरून गणपतीचे आगमन होत असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.\nशेतक-याला सुखी ठेवण्याचे साकडे सुद्धा घालण्यात येत आहे. कोकणातील गणपती सण सर्वात मोठा सण असल्याने सामूहिक पद्धतीने अनेक गावात एकाच दिवशी एकाच वेळी, पारंपरिक पद्धतीने गणपतीचे आगमन गावात होत आहे. दापोली तालुक्यातील खेडच्या गावात दरवर्षी सगळे गणपती शेताच्या बांधावरून डोक्यावरून गणपती भात शेतीच्या बांधावरून डोक्यावर गणपतीची मूर्ती आणली जाते. लाखो चाकरमानी गणरायाच्या सेवेसाठी कोकणात दाखल झाले आहे. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/environment/news/keeping-environment-in-mind-ganesh-mandals-will-use-paper-cups-to-distribute-prasad", "date_download": "2018-10-19T00:21:23Z", "digest": "sha1:JJIRND3ML5O36NCF25NRGFGZUE2TTCI7", "length": 6525, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "गणेश मंडपांतूनही प्लास्टिक हद्दपारANN News", "raw_content": "\nगणेश मंडपांतूनही प्लास्टिक हद्दपार...\nगणेश मंडपांतूनही प्लास्टिक हद्दपार\nप्लास्टिक हद्दपार करण्याचा निर्णय यंदा गणेशोत्सव मंडळेही गांभीर्याने घेणार आहेत. प्रसादासाठी आत्तापर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, यंदा अनेक लहानमोठी मंडळे ते टाळणार असून, मंडपातही प्लास्टिकच्या पिशव्या आणू न देण्याचे गणेशोत्सव मंडळांनी ठरवले आहे.\nमाटुंग्याच्या जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा अनेक मंडळांसाठी आदर्श आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही पर्यायांचा वापर करून या मंडळाने इतरांनाही प्लास्टिकचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. हे मंडळ नारळ, मोसंबी, सफरचंद, केळी आणि सुका मेवा असा प्रसाद भक्तांना देते. हा प्रसाद साधारण तीन ते साडेतीन किलोचा होतो. यापूर्वी नॉनवुवन पॉलिप्रॉपिलीन पिशवीतून हा प्रसाद दिला जायचा. मात्र, यंदा त्यासाठी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्यात येणार आहेत. या पिशवीची किंमत नेहमीच्या पिशव्यांपेक्षा अडीचपट आहे. तरीही पर्यावरणस्नेही पर्याय म्हणून कापडी पिशव्यांमधूनच प्रसादवाटप होईल, अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते सतीश नायक यांनी दिली.\n'मोदक आणि पंचखाद्याच्या प्रसादासाठी यापूर्वी लहान प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत होता. यंदा त्यांच्याऐवजी बटरपेपरच्या पिशव्या आणि कार्डबोर्डचे खोके वापरण्यात येणार आहेत. प्लास्टिकच्या झिपलॉकच्या पिशव्यांपेक्षा या पिशव्या आणि खोक्यांची किंमत २५ टक्के अधिक आहे. मात्र, मोठ्या मंडळांनी प्लास्टिकबंदीचा नियम पाळला तर लहान मंडळेही स्वाभाविकपणे त्यांचे अनुकरण करून प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यास मदत करतील', असा विश्वास नायक यांनी व्यक्त केला.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/sound-level-meter-decibel-meter-1599946/", "date_download": "2018-10-19T01:25:54Z", "digest": "sha1:PK76GZNBZW3VUIF7FP26DQ2YQXLPXOCC", "length": 17697, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sound level meter decibel meter | डेसिबल | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nप्रत्यक्षपणे आवाजाचे (ध्वनीचे) मापन करणे खूपच कठीण असते.\nसण समारंभ म्हटलं की आवाज, गोंगाट आलाच. लग्न, बारसे, वाढदिवस.. वाहनांचा गोंगाट, कारखान्यातील यंत्रांचा आवाज. असे कितीतरी लक्ष विचलित करणारे आवाज आपल्याला त्रासदायक वाटतात.\n आवाज कितपत मोठा असावा असे अनेक प्रश्न येतात.\nप्रत्यक्षपणे आवाजाचे (ध्वनीचे) मापन करणे खूपच कठीण असते. कारण प्रत्येक मानवी कर्णेद्रियाच्या मर्यादा भिन्न भिन्न असतात. म्हणूनच ध्वनीचे मापन करताना त्याचा मोठेपणा, दाब आणि तीव्रता मोजली जाते.\n२०व्या शतकाच्या सुरुवातीला ध्वनीची तीव्रता ‘बेल’ या एककात मोजत असत. पण या मोठय़ा एककापेक्षा हल्लीच्या आधुनिक काळात ‘डेसिबल’ हे एकक वापरण्यात येते. एक डेसिबल म्हणजे ‘बेल’चा एक दशांशवा भाग. डेसिबल हे dB या चिन्हाने दर्शवतात. ध्वनीची तीव्रता पातळी ध्वनीपातळीमापक (sound level meter) च्या साहाय्याने मोजता येते.\nप्रत्यक्षात डेसिबल ही लॉगॅरिदमिक श्रेणी आहे. शून्य डेसिबल म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठय़ा आवाजाची मात्रा १० डेसिबल. तर २० डेसिबल म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या १०० पट मोठा आवाज; ३० डेसिबल म्हणजे हजारपट मोठा आवाज.\nसर्वसामान्यांचा संबंध सभोवतालच्या ध्वनीपातळीशी येतो. आपली आपापसातील कुजबुज ३० डेसिबल क्षमतेची, दोघांतले संभाषण ६० डेसिबल क्षमतेचे, तर घरगुती आवाज उत्पन्न करणाऱ्या वस्तूंमधून ५० डेसिबल ते ९५ डेसिबल क्षमतेचा ध्वनी निर्माण होतो. आपल्या कर्णेद्रियांच्या क्षमतेनुसार ८५ डेसिबलपुढील ध्वनी इजा पोहोचवतो. तर १२० डेसिबलपुढील ध्वनी कधीही भरून न येणारी हानी पोहोचवतो. ध्वनीचे प्रसारण तरंगांच्या साहाय्याने विविध माध्यमातून विविध क्षमतेने होते. समुद्रसपाटीवरील हवेच्या माध्यमात १९४ डेसिबलचा ध्वनी सर्वात जास्त क्षमतेचा मानला जातो.\n८० पेक्षा जास्त क्षमतेच्या ध्वनीचा मानवी आरोग्यावर, मानसिकतेवर परिणाम होतो. हृदयविकार, बहिरेपणा, निद्रानाश, लक्ष केंद्रित न होणे, बोलता न येणे, एकलकोंडेपणा यासारखे विकार संभवतात. तान्ह्य़ा बाळाची कर्णनलिका लहान असल्याने २० डेसिबलपेक्षा मोठा आवाजही त्यांना हानी पोहोचवू शकतो. म्हणूनच आपण आपल्या आवाजाची तीव्रता कमी ठेवणे हितकारक असून ध्वनिप्रदूषण रोखले पाहिजे.\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nकेदारनाथ सिंह (हिंदी, २०१३)\nभारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २०१३ चा, म्हणजे ४९ वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे केदारनाथ सिंह हे दहावे हिंदी साहित्यिक आहेत. ८० वर्षीय केदारनाथ सिंह यांना मानचिन्ह व ११ लाख रु. अशा स्वरूपातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nउत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यच्या चकिया गावी ७ जुलै १९३४ रोजी जन्मलेल्या केदारनाथ सिंह यांना आपल्या पुरबिहा मातीचा विसर कधीच पडला नाही. गावाशी, मातीशी नाते त्यांच्या अनेक कवितांतून प्रकट नहोते. वाराणसीच्या उदय प्रताप कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९५६ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी हिंदी साहित्यात एम.ए. केले. त्यानंतर १९८४ मध्ये ‘आधुनिक हिंदी कवितामें बिंब विधान’ (प्रतिमासृष्टी) या विषयावर त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. गोरखपूरला काही दिवस शिक्षक म्हणून काम केल्यानंतर ते नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते हिंदीचे प्रोफेसर झाले.\nग्रामीण भागातील निसर्गाचे, लोकगीतांचे,शेतीप्रधान जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. ‘अभी बिलकुल अभी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. ‘जमीन पक रही है’ हा दुसरा कविता संग्रह वीस वर्षांनी- १९८० मध्ये- प्रकाशित झाला. ‘यहाँसे देखो’, ‘अकालमे सारस’, ‘उत्तर कबीर और अन्य रचनाएँ’, ‘तालस्टॉय और साईकल’, ‘बाघ’ हे त्यांचे काव्यसंग्रह. त्यांच्या ‘कुछ चिठ्ठियाँ’ या पत्रसंग्रहातून त्यांच्या कवितेचे गमक उलगडत जाते. ‘कल्पना और छायावाद’, ‘मेरे समयके शब्द’, हे लेखसंग्रह, भाषा व कविता विषयक चिंतन मांडणारे आहेत. याशिवाय ब्रेख्त, बॉदलेअर आदींच्या तसेच रशियन कवितांचे अनुवाद व काही ग्रंथसंपादने त्यांनी केली. माणूस व निसर्ग यांतील नाते, भाषेचे मानवी जीवनातील स्थान, जगण्यातील करुणा, आजचे अवतीभवतीचे प्रश्न अशा अनेक आशयांनी युक्त अशी त्यांची कविता आहे. भोजपुरी बोलीत बोलणारा हा कवी पुढे खडी बोलीत काव्यरचना करू लागला. या दोन्ही भाषांविषयी त्यांना आपलेपणा आहे म्हणून ते लिहितात-\n‘हिंदी मेरा देश है; भोजपुरी मेरा घर\nमै दोनोंको प्यार करता हूँ..\nऔर देखिए न, मेरी मुश्किल पिछले साठ बरसोंसे\nदोनोंको दोनोंमे खोज रहा हूँ’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-1-j1-10-30vr-101mp-digital-slr-camera-red-with-4gb-card-camera-bag-price-pdFQvE.html", "date_download": "2018-10-19T00:31:21Z", "digest": "sha1:PZUHWY4URODLEFDQV4ZSYX6GNZIQ52D6", "length": 15742, "nlines": 383, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग किंमत ## आहे.\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग नवीनतम किंमत Jul 05, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅगऍमेझॉन उपलब्ध आहे.\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 24,190)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Nikon 1 J1\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1\nऑप्टिकल झूम Up to 2.9x\nमॅक्सिमम शटर स्पीड 4000 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 1 Seconds\nस्क्रीन सिझे 3 Inches\nविडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080 pixels\nइनबिल्ट मेमरी 4 GB\nबॅटरी तुपे Lithium Ion\nनिकॉन 1 ज१ 10 ३०वर 10 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा रेड विथ ४गब कार्ड कॅमेरा बॅग\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/06/11/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-18T23:57:40Z", "digest": "sha1:CYMHIHQ7NRAIQHNWSJTL7BKDJCLG6TX2", "length": 111570, "nlines": 719, "source_domain": "kayvatelte.com", "title": "इंटरनेट चे गुलाम | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← २ लक्ष आभार…\nकॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी →\nलहान वयात मुलांना इंटरनेट हाताळू देणं हे हल्ली एक फॅड झालंय. आजच्या बदलत्या युगात मुलांना इंटरनेट आलंच पाहिजे ( त्यात काय यायचं आहे ) पण हा पालकांचा एक अट्टाहास असतो. मग मुलांना सातवी आठवी मधेच नेट वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. बरेचदा जर मुलगा इंटरेस्टेड नसेल तरीही नेट वापरण्यासाठी एनकरेज केले जाते.\n१८ वर्ष वय असे पर्यंत मुलाचे गुगल मधे किंवा याहू मधे अकाउंट उघडता येत नाही. मग आई वडीलच स्वतः खोटं वय घालुन मुलाचा इ मेल अकाउंट उघडुन देतात बरेचदा. या खोटे पणाची काही आवश्यकता आहे का मुलांना नेट वर जाउ द्यायचं, इ मेल अकाउंट उघडून द्यायचे – मग मुलाने सगळ्यांसमोर आपला इ मेल पत्ता दिला की कौतुकाने त्याची पाठ थोपटायची- आमचा ’बाळू’ किनाई खुपच फास्ट आहे, त्याला इंटरनेट सगळं कळतं.. असंही म्हणणारे पालक मला भेटले आहेत.\nएकदा अकाउंट उघडला की मग मेल मधे स्पॅम मधे कुठल्या गोष्टी येतात हे इथे जास्त इलॅबोरेट करून सांगत नाही- कारण सगळ्यांनाच ते माहिती आहे. आपण मॅच्युअर्ड लोकं ते डिलिट करतो, मुलं ते पहातात अर्थात त्या साठी मी मात्र मुलांना दोष कधीच देणार नाही, कारण त्यांचं ते वयच असतं अशा गोष्टींकडे अट्रॅक्ट होण्याचे .एकदा इ मेल अकाउंट उघडला की मुलं बाहेरच्या जगाला गरज नसतांना एक्स्पोझ होतात. बरेच ईंटरनेट शार्क्स फिरत असतातच अशा मुलांना जाळ्यात पकडायला.\nएवढ्या कोवळ्या वयात मुला मुलींना नेट वर एक्स्पोझ करण्याचे काहीच कारण नाही. १३- १४ वय असतं मुलांचं. या वयात ’त्या’ गोष्टी पहाव्याशा वाटणं साहजीकच आहे, आणि चान्स मिळाला की ते पहाणारच. मग शाळेतला एखादा फ्रेंड त्या साईटची लिंक देतो आणि मुलगा एकदम गरज नसतांना ’मोठा’ होतो. पालकांनी एकदा नेट असेस दिला की संपलं सगळं. सुरुवातीला वडीलधारी माणसं समोर असतात, तेंव्हाच नेट लावायचं, हा दंडक असतो, पण लवकरच मग मुलं एकटॆ असतांना पण नेट लाउन टाइम पास (\n१३- १४ वर्षांची मुलं ऑर्कुट ,फेस बुक वगैरे सोशल साईट्स वर रजिस्टर करतात . कितपत योग्य वाटतं हे प्रत्येक लॅप टॉप ला कॅमेरा असतोच, थोडं स्पष्टच लिहितोय, कॅमेरा सुरु करून स्ट्रिपिंग करणे आणि सायबर सेक्स चे अट्रॅक्शन मुलांना ऍडीक्ट बनवते इंटरनेटचे . इंटरनेट जंकी प्रत्येक लॅप टॉप ला कॅमेरा असतोच, थोडं स्पष्टच लिहितोय, कॅमेरा सुरु करून स्ट्रिपिंग करणे आणि सायबर सेक्स चे अट्रॅक्शन मुलांना ऍडीक्ट बनवते इंटरनेटचे . इंटरनेट जंकी दुर्दैवाने ही गोष्ट घरच्या लोकांच्या लक्षात येत नाही- आणि जेंव्हा येते तेंव्हा वेळ गेलेली असते .ही काल्पनिक गोष्ट नाही, कृपया नोंद घ्या- माझ्या परिचितांच्या मुलाच्या बाबतीत झालंय हे, आणि म्हणूनच हे पोस्ट लिहायला घेतलंय .\nबरेच पालक हे मुलांना इंटरनेटची सवय () व्हावी म्हणून ऑनलाइन खेळ खेळू देतात. त्याच सोबत कधी मुलगा खेळणं बंद करुन चॅटींग आणि सोशल साईट्सच्या आहारी जातो हे घरच्यांच्या लक्षात पण येत नाही.काही पालक मोठी इंटरेस्टींग कारणं सांगतात, मुलांना नेट वर जाऊ द्यायची, त्यातली काही खाली देतोय बघा :-\n१)जसे होमवर्क दिलंय शाळेत ( ७ वीचं) त्यामधे खूप काही माहिती हवी आहे, त्या साठी नेट आवश्यक असतेच. हे इतके तकलादू कारण आहे की यावर काय बोलावे हे समजत नाही. घरी एनसायक्लोपेडीयाची सिडी घेउन दिली, किंवा हार्ड कॉपी आणून दिली मुलांना तरीही काम होऊ शकतं, नेट वर जायची गरज नाही\n२)दुसरे कारण, की मुलाला आयटी द्यायचंय, तेंव्हा आतापासूनच कॉम्प्युटरची सवय असलेली बरी.\n३) अरे आम्हाला काही फारसं येत नाही कॉंप्युटरचं, पण आता पासून हातात दिलं, तर त्याची भीड चेपेल. अशी अनंत कारणे देता येतात. मी स्वतः मुलींना १२वी होई पर्यंत नेट वर जाऊ दिले नव्हते, आणि तिचे काहीही अडले नाही.नेट न वापरल्यामुळे इतर मुलांच्या तुलनेत ती कमी पडली नाही कधीच. इथे फक्त तीनच कारणं देतोय पण अशी अनंत कारणॆ लोकं सांगतात.\nमित्राशी गप्पा मारतांना तो म्हणाला की त्याच्या घरी इंटरनेट एक्स्प्लोरर वर सेफ्टी ऑन केलेली आहे, त्यामुळे मुलाला इतर ( म्हणजे सेक्स रिलेटेड) काही पहाता येणार नाही. इंटरनेट एक्स्प्लोरर वर सेफ्टी लेव्हल सेट करता येते. मी त्याचं कॉंप्युटर चेक केलं, तर त्या मधे गुगल क्रोम पण दिसलं- त्याच्या १४ वर्षाच्या मुलाने डाउन लोड केलेले दिसले. आयई तर तो मुलगा वापरत नव्हता.क्रोमची हिस्टरी चेक केली तर नको ते सगळं सापडलं- अगदी पोर्न ट्युब डॉट कॉम साईट पण नेहेमी व्हिजीट करायचा तो. आता या मधे त्या १४ वर्षाच्या मुलाला दोष द्यायचा की त्याच्या आईवडिलांना\nया वयात लागलेली इंटरनेटची सवय ही नंतर सुटणे अवघड जाते. मी पाहिले आहे, बरेच लोकं तर ट्विटींग वगैरे मधे इतके गुंतलेले असतात की जर कॉम्प्युटर वर नसतील तर ते सेल फोन वरुन पण ट्विट करतात. बरं ते असू द्या, इंटरनेट मुलांच्या रोगामधे कधी परावर्तीत झालाय हे पण पालकांच्या लक्षात येत नाही.\nजसे मुलं रात्री टॉयलेटला जायला चार वाजता उठले तरीही नेट वर जाउन आधी इ मेल्स चेक करतात पुन्हा झोपण्या पुर्वी .सकाळी उठल्याबरोबर आधी नेट वर जाउन मित्रांना स्टेटस अपडॆट करतात. सेल फोन वर मेसेंजर असतो आणि चोविस तास नेट वर ऑन लाइन असतात. नेट बंद झाले तर सायबर कॅफेत जाउन वेळ घालवतात. बरेचदा ही इंटरनेटवर खूप जास्त वेळ घालवायची सवय आईच्या लक्षात येते पण मुलांना काही म्हंटले तर स्वतःच्या इंटरनेट खऱ्या वापराबद्दल लपवाछपवी करतात मुलं . आणि ही अशी टेंडन्सी दिसली की समजा मुलगा ऍडीक्ट झालाय नेटचा.\nचायना मधे अठरा वर्षाखालील दहा टक्के मुलं इंटरनेट ऍडीक्ट झालेले आहेत. यावर उपाय म्हणजे इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले तरीही मुलांमधे काही सुधारणा नाही असेही वाचण्यात आलेले आहे.\nइतकं घाबरायचं कारण नाही, पण जर टीनएजर मुलांचे तुम्ही पालक असाल, तर थोडं लक्ष अवश्य द्या मुलांच्या नेट च्या वापराकडे. फेसबुक वरचे वर वर हार्मलेस दिसणारे खेळ जसे फार्म व्हिले, पोकर वगैरे खूप ऍडीक्टीव्ह आहेत- फार्म व्हिले वर तर मुलं तास अन तास आपलं शेत सजवत बसतात. तेंव्हा सांभाळा\nThis entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged इंटरनेट, इंटरनेटचे गुलाम, ऍडीक्शन, गुलाम, जंकी, नशा, नेट, नेट जंकी. Bookmark the permalink.\n← २ लक्ष आभार…\nकॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी →\n89 Responses to इंटरनेट चे गुलाम\nएकदम सही पोस्ट लिहीली आहे काका… खरी तर ही मला टार्गेट करते… ट्विटरला मी कितीही नाही म्हटलं तरी ऍडिक्ट झालोय… पालकांनी फॉलो करण्यासारख्या सर्व गोष्टी अगदी सगळ्यांना समजतील अशा भाषेत दिलंय\n(खरे तर मी “या” पोस्टवर कमेंटच का देतोय, हेच मला कळत नाही…\n(ह्म्म, मी इंजिनिअरिंग लागल्यानंतर सेकंड सेमिस्टर पासून, म्हणजे वर्षभरापूर्वीपासून रेग्युलर नेट वापरतोय, त्याअगोदर क्वचितच माझा संबंध येत होता\nकाळजी घेणं आवश्यक आहे. अरे इंटरनेटच्या आहारी न जाणं कधीही चांगलं. काहीच मिळत नाही यामुळे. अभ्यास सोडून याच्या मागे आपण कसे लागतो ते समजत पण नाही. थोडा वेळ कंट्रोल करत जा. अरे ट्विटर वर अपडेट दिले नाही तर काहीही होत नाही. कोणी तुला मिस करणार नाही, की का अपडेट दिले नाहीस म्हणून. आता एक प्रयत्न म्हणुन अपडेट करणं कमी कर.. बघ जमेल \nट्विटरवर अपडेट केल्याने/न केल्याने तसं काहीच फलित प्राप्त होणार नाही, याची मला आपणहून जाणीव आहे… पण आता अशी मानसिकताच बनलिय की ट्विटरवर आपल्या अतिशय आवड असलेल्या गोष्टी/क्षेत्राबद्दल मी इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा त्वरित अपडेट राहू शकतो उदा. नासा, इएसए, क्लेटन, सोहिची, जस्टीन बीबर, व इतर अनेक टेक्निकल साइट्सचे बॉट क्लाएन्ट्स/व्यक्तींना मी फॉलो करतो… इन्स्टंटलि अपडेट राहता येतं, ऑर्कुट नाही म्हणून आहे, डिलीट करण्यापेक्षा चालू राहावं म्हणून ठेवलंय, फेसबुकच्या साईटचा तर मला अजुन लेआउटच कळलेला नाहिये, फक्त माझं ट्विटर जोडून दिलंय तिकडं, आपोआप अपडेट करून घेतं फेसबूक\nबाकी निरर्थक* गोष्टींबद्दल सांगायचेच झाले, तर मी डायल-अप वरून नेट जोडतो, कसले युट्यूब अन कसले काय (ह्म्म, ज्याची तुम्ही भिती वर्तवली आहे, त्यापासून क्वचितच कोणी अनुभव घेतला नसेल, मीही यातून मुळीच विलग नाही.)\nमला तर नेटचा बराचसा फायदाच झाला आहे आतापर्यंत तरी (पुढेही होईलच\nमाझी स्ट्रीम आयटीची… वेब डिझायनिंग, सीएसएस (तुमच्या ब्लॉगचे टेम्प्लेट याद्वारेच बनवलेले आहे), ओपन सोर्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी व रिलेटेड इश्युज, बग्ज शोधणे/दुरूस्त करणे (ह्म्म, ओपन सोर्स असलेल्या सर्वच प्रोग्रॅम्समधले नव-नविन बग्ज शोधता/ दुरूस्त करता येतात, कोणालाही… मला जमते, त्यामुळे मी ट्विटरशिवाय तिकडेच पडलेलो असतो, लाँचपॅड वर अन IRC वर)\nउलट अशा कामांमुळे मला माझी लायकी तर कळतेच, पण बाहेरील तज्ञ लोकं नेमकं काय शिकतात, कशावर जास्त भर देतात, त्यांचे सल्ले, व त्यांच्याशी संवाद साधल्याने वाढणारे संवाद-कौशल्य मला कधीतरी नक्कीच फायदेशीर ठरेल.\nगुगल रीडरला मी तुम्हा निवडक लोकांचे ब्लॉग्ज जोडलेले आहेत, त्यामुळे कधी-मधी वाचतो, आवश्यक वाटल्यास प्रतिक्रिया नोंदवतो… यामुळे माझे नॉलेज वाढले नाही तर नवलच\nमला इतर गोष्टींपेक्षा नेटवरूनच जास्त मिळालीय… जास्त करूनच चांगलीच… नेट म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दलचे ज्ञान मिळवण्यासाठी असलेली अफाट आकाशगंगाच आहे… ह्म्म, काही बेचव* गोष्टींचा विचार सोडला, तर सगळं काही लहान वयापासून सगळ्यांनी घेण्यासारखंच आहे नेटवर… जे जग टिव्हीवर/पेपरवर/पुस्तकांमध्ये कळत नाही ते इथे कळते… विकिपेडिया, परदेशी नावाजलेल्या युनिवर्सिटीज च्या अधिकृत साईट्स, झालेच तर मनोगत, उपक्रम इत्यादी बरीच मोठी लांबलचक यादी आहे… फक्त येथे ब्राउज करणार्‍याच्या हातात असतं, की कुठला मार्ग निवडायचा ते…\nतुमच्या एका मताशी मी पक्का सहमत… “वय” ही एक अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे.\n~ तुमच्यासारख्या अनुभवी अडल्ट लोकांना (/पालकांना) नेटवर कसलिही बंधने असो/नसो, माझ्यामते तरी, काहीच हरकत नसते, व परिणाम/दुष्परिणाम यांबद्दल आधीच कल्पना असते, त्यामुळे अशा वयोवृद्ध कॅटेगरीच्या लोकांचा कल जास्त वैचारिक माहिती शोधण्याकडेच किंवा स्वतःकडील अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याकडे जास्त असतो. (उदा. तुम्ही)\n~ आता जरा माझ्या वयाचे मुलं/मुली, साधारणतः १७-२१ वर्षे वयाच्या मुलांची ही कॅटेगरी ऍडोलेसन्ट असते… ह्या काळातच मुलांना नाही त्या गोष्टींना झेलावे/पचवावे लागते. जर अलिप्त राहण्याचा अशा मुलाने प्रयत्न केलाच तर त्याचे सह-मित्र/मैत्रिणी ते हाणून पाडण्यात क्रियाशील व नेहमी सक्रिय असतात, किंवा ३र्ड पर्सन म्हणून डिवचण्याची अनेकांची खोड असते… एकदा का असे झाले, की मग जरा तो मुलगा/मुलगी तारूण्यात आल्यासारखे स्वत:ला वाटून घेतात.. पुढली स्वप्ने रंगवतात… ही झाली या कालमर्यादेतली वाईट बाजू.. नाण्याच्या कधीही दोन बाजू असतात, तुम्ही कितीही नकार दिलात तरी ते एक कठोर सत्य आहे… ही वाईट बाजू अनुभवणारे माझ्यामते ९९ टक्क्यांच्या वर असावेत, बाकीचे आध्यात्म वगैरे पवित्र गोष्टींनी बांधले गेल्यामुळे याचा उपभोग(चुकीच्या जागी चुकीचा शब्द*) घेण्यास असमर्थ असतात. असो… चांगली बाजू पाहिली तर, याच वेळेस अशा मुलांमध्ये एक नविन शक्ती संचारत असते, जी त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने इत्यादींना पुर्ण करण्यासाठी त्याचे/तिचे मनोबल उंचावण्यास मदत करते. याच काळात (आवडत्या किंवा सर्वच क्षेत्रांशी निगडित) ज्ञान मिळवण्याची धडपड, दुसर्‍यांचे अनुभव जाणण्याची तिव्र उत्सुकता इत्यादी प्रकार (नॅचरल आहे शेवटी) तुम्हीही नक्कीच अनुभवले असणार “जे नाही करायला सांगितलं ते पहिले करून पाहण्याची लालसा” हे सुद्धा एक कटू सत्य प्रत्येकाच्या (माणुस सोडून इतर जनावरांमध्ये असे कमीच दिसून येते म्हणा “जे नाही करायला सांगितलं ते पहिले करून पाहण्याची लालसा” हे सुद्धा एक कटू सत्य प्रत्येकाच्या (माणुस सोडून इतर जनावरांमध्ये असे कमीच दिसून येते म्हणा) बाबतीत घडते, संयमी लोकं फारच विरळ आहेत, बोटांवर मोजण्याइतके असतील कदाचित) बाबतीत घडते, संयमी लोकं फारच विरळ आहेत, बोटांवर मोजण्याइतके असतील कदाचित नेट हा ह्या बाबतीत, या मार्गातील एक पॉईंट आहे, ज्याचा दुष्परिणाम अशा मुला/मुलींच्या हाताळण्यावर अवलंबून असतो… याबद्दल तुम्ही, इतरांनी, मी आधीच भाष्य केलेले आहे… पण नेट नसले तरी समाज आपणहून अशा गोष्टी आपोआप (नॅचरलिच म्हणता येईल नेट हा ह्या बाबतीत, या मार्गातील एक पॉईंट आहे, ज्याचा दुष्परिणाम अशा मुला/मुलींच्या हाताळण्यावर अवलंबून असतो… याबद्दल तुम्ही, इतरांनी, मी आधीच भाष्य केलेले आहे… पण नेट नसले तरी समाज आपणहून अशा गोष्टी आपोआप (नॅचरलिच म्हणता येईल) एक्पोज करत असतो या वयातील मुलांच्या नजरेसमोर… कसे, मुलगा/मुलगी मध्ये काही शारिरिक फरक आहेत ना, उघड डोळ्यांनी ते जाणवतात ना… आता ज्याने “समाजरचना” यावर केवढा विचार केला असेल, किती कॉम्प्लेक्स विषय आहे हा… शेवटी दोन सेक्सच्या बॉडीज मध्ये ऍट्रॅक्शन नसेल, तर त्याबद्दल बोलणंच नको) एक्पोज करत असतो या वयातील मुलांच्या नजरेसमोर… कसे, मुलगा/मुलगी मध्ये काही शारिरिक फरक आहेत ना, उघड डोळ्यांनी ते जाणवतात ना… आता ज्याने “समाजरचना” यावर केवढा विचार केला असेल, किती कॉम्प्लेक्स विषय आहे हा… शेवटी दोन सेक्सच्या बॉडीज मध्ये ऍट्रॅक्शन नसेल, तर त्याबद्दल बोलणंच नको सगळं काही नॅचरल आहे (येथे इंटरनेटचा विचार डोक्यात आणू नका, मी अवांतर विषयाशी निगडित विषयाकडे वळलो आहे…), एखाद्या मानसशास्त्रातील तज्ञलाच याबद्दल अधिक खोलवर विचारणे योग्य ठरेल, जर तुम्ही कधी विचारलेच, तर इथे त्याबद्दल नक्की पोस्टा… सगळं काही नॅचरल आहे (येथे इंटरनेटचा विचार डोक्यात आणू नका, मी अवांतर विषयाशी निगडित विषयाकडे वळलो आहे…), एखाद्या मानसशास्त्रातील तज्ञलाच याबद्दल अधिक खोलवर विचारणे योग्य ठरेल, जर तुम्ही कधी विचारलेच, तर इथे त्याबद्दल नक्की पोस्टा… नाण्याच्या या दोन्ही बाजू हे मुलं/मुली (इन्क्ल्युडिंग मी टू..) अनुभवतात, त्यांच्यावरील बालपणीचे संस्कार त्यांना यावेळी निश्चितच मदत करू शकतात, पण रोखू मात्र निश्चित्च शकत नाही, तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी…\n~ टीनएजर्स, ८-१५ वयोवर्गातील मुलं… अतिशय गोड व नाजुक, कोमल… अगदी देवाघरची फुलंच वाटतात… याच काळात पालकांची खरी कसोटी असते, असे मला वाटते… जे काय तुम्ही करू शकता, ते याच काळात आपली संस्कृती, आपली परंपरा, निती-मुल्ये, मातृभाषा, मातृभूमी, स्वभावनिर्मिती असे अनेक संस्कार करणे पालकांनी याच काळात करणे अत्यावश्यक आहे… अपशब्द, द्वेष, मत्सर, घरगुती भांडणे, त्यांच्यासमोर नको ते करणे, दम, धाक आदी अशा गोष्टींवर पालकांचा संयम असणे अत्यावश्यक आहे… आपल्या याच पाल्याच्या हातात आपल्या पुढील पिढीची धुरा आपण देणार आहोत, त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे… समाज, निरनिराळे विषय, कला, विज्ञान, संगीत, खेळ इत्यादींमध्ये त्याला रस आणुन द्यावा, जेणेकरून या आणि अशांपैकीच एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये त्याला आपोआप आवड निर्माण होते, आपसूकच तुम्हाला कधी हात उगारावा लागेल… कॉम्प्युटर, नेट वगैरे मला १२वीत जाईपर्यंत तोडओळखीपुरते माहित होते, थेट संबंध येऊन फक्त १ वर्ष लोटलंय (सध्या मला १९ वं वर्ष चाली आहे, मार्चमध्ये मी १८ चा पुर्ण झालो होतो)…. आता या वयातील मुलांच्या बाबतीत नेटबद्दल कसे हाताळायचे, यासाठी निश्चितच तुम्ही अनुभवी पालक लोक समर्थ असाल\nकाका, एक राहिलंच, माझा ब्लॉग, मराठी मंडळी, टेक मराठी इत्यादी ठिकाणांसाठी लिहिण्यातच माझा वेळ (लाँचपॅड व IRC सोडून) जातो… आता तुम्ही म्हणाल हे सुद्धा लिहिण्याचं काय कारण बरोबर आहे, पण मला आतापर्यंत कधीच अभ्यासक्रमाशी संबंधित असलेले पुस्तके वाचण्यात रस आला नाही आणि निश्चितच येणारही नाही… उलट आम्हाला जे काही आता आहे, ते मी आधीच शिकून बसलोय, आता नुसतं कॉलेजला येणं-जाणं एवढंच… इतरांसारखं न समजणं सारख्या गोष्टी माझ्यासोबत काही वेळाच घडतात… शिवाय मला एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचण्याची सवय मुळीच नाही (परिक्षेच्या काळातच/PL मध्येच मी सगळी वाचून काढत असतो बरोबर आहे, पण मला आतापर्यंत कधीच अभ्यासक्रमाशी संबंधित असलेले पुस्तके वाचण्यात रस आला नाही आणि निश्चितच येणारही नाही… उलट आम्हाला जे काही आता आहे, ते मी आधीच शिकून बसलोय, आता नुसतं कॉलेजला येणं-जाणं एवढंच… इतरांसारखं न समजणं सारख्या गोष्टी माझ्यासोबत काही वेळाच घडतात… शिवाय मला एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचण्याची सवय मुळीच नाही (परिक्षेच्या काळातच/PL मध्येच मी सगळी वाचून काढत असतो 😛 ) त्यामुळे रिकामं बसण्यापेक्षा इकडे नेटवर काहीतरी काड्या-कुड्या करणं मला निश्चितच खूप आवडतं…\n(अरेरेऽऽ, कमेंट आहे का काय आहे हे\nतू अगदी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलास बघ. एकदा १७-१८ झाले की मग काहीच हरकत नाही, फक्त उपयोगी कामासाठीच नेट चा वापर केला जातो या वयानंतर , कारण थोडी जाणीव आलेली असते .\nआयटी स्ट्रिम असल्याने अर्थातच नेटची उपयोगीता असतेच. पण हा लेख जो लिहिलाय तो एका मित्राच्या मुलाच्या अनूभवामुळे. तसंही झालेलं मी स्वतः पाहिलेलं आहेच. याच वयात थोडं काळजी घ्यावी लागते इतकंच मला म्हणायचं होतं. एकदा १७-१८ झाले की बराच चांगल्या वाईटात्ला फरक समजलेला असतो.\nमी तुमच्या पोस्ट्स सबस्क्राइब केल्या आहेत, त्यामुळे नवीन पोस्ट लगेचच वाचतो, आत्तापर्यंत comment टाकण्याचा योग आला नव्हता. ह्या post मधली माहिती अगदी योग्य आणि छान दिलीये. इंटरनेट चा दुरुपयोग टाळण्यासाठी अधिक चांगले उपाय हवेत.\nप्रतिक्रियेकरता आभार. उपाय तर हवेच, आणि म्हणूनच हे पोस्ट लिहिलं..\nमी माझ्या मुलींना अजूनही नेट पासून दूरच ठेवले आहे. मोठ्या मुलीला इंजिनिअरींगला ऍडमिशन मिळे पर्यंत इ मेल ऍड्रेसपण उघडून दिला नव्हता.. तिने पण कधी हट्ट धरला नाही ही गोष्ट पण खरी. दुसरी मुलगी दहावीत आहे, तिला पण नेट पासून अजूनही दूरच ठेवले आहे. म्हंटलं १२वी नंतर नेट.. टच वुड , आता नेट अलाउ केलं तरीही मोठी मुलगी नेट वर नसतेच कधी. फक्त मेल चेक करते दोन तिन दिवसातुन एकदा.\nब्रिटानिका एन्साय्क्लोपिडीया २४०० रुपयांचा आणला होता. खूप सुंदर आहे तो. पुर्ण पैसे वसुल झाले चार वर्षात. 🙂\nप्रत्येकाने जमेल तेवढे आणि तसे कंट्रोल करावे बस्स.. पालकांनी डॊळे बंद करुन विश्वास ठेउ नये मुलांच्यावर इतकंच\nमी थोडा विचार करुन उत्तर लिहितो नंतर\nमी विचार हाच करीत होतो की पुर्ण बंद केल्याने काय नुकसान झाले मला काही नुकसान झाल्यासारखे वाटत नाही. मुलगी बिई आयटी मधे आहे, पण इंटरनेटचा अनुभव नसल्याने काही फारसे परीणाम झालेले नाहीत. फर्स्ट क्लास मिळालाच.\nराहिली उत्सुकतेची गोष्ट, ती तर योग्य वेळी पुर्ण होईलच त्याच्या साठी आता पासुन इतक्या इझिली ते सगळं कशाला उपलब्ध करुन द्यायचं त्याच्या साठी आता पासुन इतक्या इझिली ते सगळं कशाला उपलब्ध करुन द्यायचं मला वाटतं की जी गोष्ट ज्य वयात करायची त्याच वयात केलेली योग्य. इतक्य लवकर काही आवश्यकता नाही त्या गोष्टीची. मी जी गोष्ट लिहिली आहे मित्राच्या मुलाची ती सत्य घटना आहे, आणि म्हणूनच हा लेख लिहायला घेतला. पण अशा गोष्टी पाहिल्यावर त्या गोष्टींच्या बद्दल आकर्षण जास्त वाढलं तर मला वाटतं की जी गोष्ट ज्य वयात करायची त्याच वयात केलेली योग्य. इतक्य लवकर काही आवश्यकता नाही त्या गोष्टीची. मी जी गोष्ट लिहिली आहे मित्राच्या मुलाची ती सत्य घटना आहे, आणि म्हणूनच हा लेख लिहायला घेतला. पण अशा गोष्टी पाहिल्यावर त्या गोष्टींच्या बद्दल आकर्षण जास्त वाढलं तर त्यावर समजा मुलांचा ताबा राहू शकला नाही तर त्यावर समजा मुलांचा ताबा राहू शकला नाही तर शेवटी ते कोवळं वय असतं. बरं इतर नेट वर असणारे शार्क्स.. त्यांचं काय\nत्या वयात या गोष्टींचे आकर्षण हे सगळ्यांनाच असते, पण ते तसेच राहिले बरेच वर्ष. फक्त कधी तरी एखादं पुस्तक हाती पडायचं मित्राकडुन तेवढंच. माझ्या लहानपणी टीव्ही पण नव्हता 😦\nएखादं प्ले बॉय कोणीतरी मित्र आणायचा, तेवढंच त्या पेक्षा जास्त माहिती काही मिळाली नव्हती. बंदी जी घातली आहे, ती पण सांगुन , की हे वय फक्त अभ्यासाचं, एकदा डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली की हवे तेवढा वेळ घालव नेट वर. आणि एकदा समज आली , की मग सेफ असतं तसं.. फक्त योग्य वयात फ्री सोडावं मुलांना- एवढंच म्हणणं आहे माझं\nनचिकेतच्या मताशी थोडासा सहमत. मुलांना ज्या गोष्टीची माहिती लपून मिळवायची ते ती मिळवतीलच, पण आपणहून ते दरवाजे सताड उघडे करून देणे नक्कीच योग्य नाही. आपल्या वयात आपण जे केले ते आपल्या आणि आपल्या मित्रान्पर्यन्त मर्यादित होते, त्याचे जास्त वाईट परिणाम शक्य नव्हते, पण इंटरनेट च्या युगात त्याचे परिणाम फार भयंकर आहेत. कोणी पाहणार नाही म्हणून वेब कॅम वर केलेले स्ट्रिपटीज़ इंटरनेट वर पूर्ण जगाला पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. माझ्या मते मुलांचा कंप्यूटरशी संबध येऊ द्यावा (प्रोग्रँमिंग, डाउनलोड केलेले गेम्स, हार्डवेर एक्स्पोजर इ.) पण जोपर्यंत ते मेच्यूर होत नाहीत तोवर शक्यतो इंटरनेट पासून दूरच ठेवावे.\nबाकी तुमचे २००००० चा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन 🙂\nतुमची पोस्ट वाचली. नेटवरचे शार्क्स घातक आहेत, शंकाच नाही पण नचिकेतच्या मुद्द्याला मीही सहमत आहे. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवणं घराच्या हद्दीत शक्य असेल पण त्या भिंतींबाहेरही आता सर्वत्र नेट पसरलं आहे.\nनेटपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्यानं फॉर्बिडन फ्रूट इफेक्ट मुळे ती इंटरनेटकडे अधिकच आकर्शित होण्याची किंवा कुतूहल अवास्तव वाढण्याचीही शक्यता वाढते.\nसगळ्यात जवळचं म्हणदे माझं स्वतःचंच उदाहरण, थोडं वाईट आहे तरीही सांगतो. नववीत असल्यापासून मी इंटरनेटवर वावरतोय. कॉलेजची जवळजवळ सर्व वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढली आहेत. धक्कादायक गोष्ट अशी की मी कॅफेत असतो याचा नव्वद टक्के वेळा घरच्यांना पत्ताही नसायचा. अन् ही फक्त माझीच गोष्ट नाही तर त्या कॅफेत खेळणाऱ्यांपैकी जवळजवळ सगळ्यां मुलांची तीच गत. (अर्थात, सगळे दहावी पास… त्या कॅफेत शाळकरी मुलांना परवानगी नव्हती) पण असे कॅफेज कमीच असतात. चांगल्या कॅफेत फिरकू न दिल्यावर मुलंही नाईलाजानं नको त्या कॅफेत जातात. त्या कॅफेजचा उद्देशही “तसलाच” असल्यानं तिथं काय चाललं असेल याचा नेम नाही.\nईमेल, सोशल नेटवर्किंग मुलांवर “लादणं” केव्हाही अयोग्यच. (पण झपाट्यानं वाढणाऱ्या या आभासी सत्याच्या दुनियेची किमान जाणीव तरी नव्या पिढीला लवकर झालेली बरी असं माझं वैयक्तिक मत आहे) हल्ली घरच्या संगणकावर, इंटरनेटवर नियंत्रण ठेवणं सहजशक्य असतं. कोणकोणत्या साईट्स बघितल्या गेल्यात , कोणती अॅप्लिकेशन्स वापरून इंटरनेटशी संपर्क साधला गेलाय हे सहज कळू शकतं. थोडक्यात, नियंत्रित वातावरणात मुलांना नेट वापरू देणं शक्य आहे.\nपालकांना धोक्यांची जाणीव असणं मात्र अत्यावश्यक आहे.\nआजूनही बरंच काही सांगावसं वाटतंय पण शब्दात नीट मांडता येत नाहीये. जमलंच तर परत प्रतिसाद नक्कीच देईन.\nहा एक वेगळा अ‍ॅंगल आहे.\nमुला-मुलींच्या मधे तेवढा फरक पडतोच.. 🙂 मुलं जात्याच थोडी जास्त चंचल असतात .\n“प्रत्येक लॅप टॉप ला कॅमेरा असतोच, थोडं स्पष्टच लिहितोय, कॅमेरा सुरु करून स्ट्रिपिंग करणे आणि सायबर सेक्स चे अट्रॅक्शन मुलांना ऍडीक्ट बनवते इंटरनेटचे”\nमाझ्या होस्टेल मध्ये माझ्या रूम शेजारी राहणार्‍या मुलीच्या बाबतीत ही गोष्ट घडली…आख्या कॉलेज ने पहिल…. समजदार लोंकाच्या बाबतीत असे घडते तर लहान मुलांच्या बाबतीत बोलायला नकोच…\nएक अतिशय सुंदर विडिओ आहे यावर पण आत्ता लिंक सापडत नाहीये…. मिळाल्यवर नक्की देईन\nसागर . लवकर पोस्ट कर म्हणजे इतरांना पण पहाता येईल.\nआपल्याला न मिळालेली साधने(त्यामुळे आपल्या प्रगतीच्या संधी हुकल्या असे वाटणारे पालक)आपल्या मुलांना मीळवून देण्याच्या हट्टाग्रहापाई मुलांच नुकसान करतात.साधन आणि साध्य यातला फरकच कळत नाही.\nतुम्ही अगदी बरोबर सायकोलॉजिकल अनॅलिसिस केलंय प्रॉब्लेमचं. अगदी हेच होत असावं, आपल्याला मिळालं नाही, मग द्या मुलांना- अगदी कॅडबरी पासून तर कॉंप्युटर पर्यंतसाधन आणि साध्य यातला फरकच कळत नाही.\nमला यावर काही सुचतय .स्वतंत्र पोस्ट टाकलीय प्रतिक्रीया द्या…..\nअतिशय उत्तम लेख आहे. मी देखील अशी अनेक मुलं पाहिली आहेत. फार गंभीर बाब आहे ही. मुळात पालक जागृत होणे गरजेचे आहे.\nनमस्कार आणि ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार. मी पण एकदम घाबरलो होतो त्या गुगल क्रोमची हिस्ट्री बघुन. सगळीकडे तो मुलगा जायचा, फेसबुक, ऑर्कुट , वगैरे आणि सगळ्या पोर्न साईट्स.. पालकांचे लक्ष हवे हेच महत्वाचे.\nविनय अनिल बावडेकर says:\nकाका, केवळ इंटरनेटच नव्हे, तर टी. व्ही. चा पण लहान वयात नाद लागणे म्हणजे सुद्धा धोकादायक आहे. हल्ली अनेक चॅनेल्स वर कसल्या प्रकारची गाणी लागतात हे तुम्हाला माहितच आहे. आणि तसले अंग विक्षेप तरुण मुलांच्या मनात नाही त्या इच्छा आणि लालसा जागृत करतात आणि त्याचे परिणाम आपण पेपर मधे वाचतच आहोत. तरुण मुलांनी मुलींची अब्रु लुटणे, हे प्रकार हल्ली वाचायला मिळतात. ह्याला कारण म्हणजे नको त्या वयात आधुनिकतेच्या नावा खाली मुलांना नको तेवढी मोकळीक देणे.\nखरंय, योग्य वयात मोकळीक द्यावी, म्हणजे थोडं समजायला लागल्यावर, तो पर्यंत लक्ष हवंच\nविनय, हे अगदी बरोबर. इंटरनेटच्या सोबतीने केबल टी.व्ही. मुळे नको ती दृश्य लहान मुलांना पहावी लागतात. एखाद दुसरं चॅनेल बंद करता येईल पण हल्ली सर्वच चॅनल्सवर हे प्रकार सुरू आहेत.\nकिती सुक्ष्म निरीक्षण आहे महेंद्रजी तुमचं. या गोष्टीकडे आजकाल आपण सर्रास दुर्लक्ष करतो. मग नंतर पश्चाताप करायची सुद्धा संधी मिळत नाही. सुरेख लेख. आवडला.\nविशाल, तुमच्या सगळ्या पोस्ट मेल मधे येतातच, आणि वाचतो पण. प्रतिक्रियेकरता आभार.. 🙂 तुम्ही स्वतः लिहिणे सुरु केलेत हे फार छान\nमला असं वाट्तं की १३-१५ हे वय अभ्यासाचं आहे, करियरच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे. दहावी पासूनच जर अभ्यासाची सवय लागली तर १२वीत चांगले मार्क पडतात. टाइम पास करायला मुलांना टिव्ही आहे , थोडा वेळ टिव्ही जरी पाहिला, तरीही फ्रेश होतो मुड. नेट चाच आग्रह कशाला हवा नेट जर चांगल्या कामासाठी वापरला, मुलांचे लक्ष डायव्हर्ट होणार नाही चॅट, पोर्न साईट्स मधे इन्वहाल होणार नाही याची खात्री असेल तर मग नेट वर टाइम पास करु द्यायला काहीच हरकत नाही असे वाटते.\nशेवटी मुलांची मानसिक सेफ्टी महत्वाची- त्यांनी ऍडीक्ट होऊ नये हे पण महत्वाचे नाहीतर अभ्यास सोडून सगळं करत बसतिल.. .\nPingback: संस्कृती,प्रकृती आणि विकृती | कळविण्यास कारण कि……\nखरं आहे तुमचं. जग बदलतंय\nजर शाळांमधेच जर कम्प्लसरी केलं तर मग काय करु शकतो आपण तरी फक्त एकदमच मोकळं सोडून द्यायचं असं केलं नाही की झालं.\nमी स्वत : नुकताच बारावी झालो.\nमी नेट ऍडिक्ट नसलो तरी नेट सेव्ही आहे..\nमाझा बराचसा वेळ नेट आणि संगणकावर जातो,\nमात्र आजही माझे ऑर्कुट वर अकाऊंट नाही वा पी सी वर एकही गेम नाही..\nरंगकर्मी .कॉम चालवणे एवढे एकच काम मी करत असतो( आणि लिखाण)\nही आत्मस्तुती नाही ,स्वतःवर आपण कंट्रोल ठेवु शकतो नाही ठेवला पाहिजे याचे उदाहरण आहे\nपण मीही थोडासा ऍडिक्ट नेस कडे झुकत आहे असे वाटत आहे ,सध्या स्वतः वर बंधने घातली आहेत,फायदा होईल असे वाटते.\nदुर्दैवाने माझे अनेक मित्र यात फसलेले आहेत ,काही जण तर क्लास चुकवुन नेट वर असतात ….\nपोर्न हा एक भाग आहेच ,पण मुलींशी चॅट करण हा दुसरा महत्त्वाचा पॉइंट त्याना आकर्षित करतो…\nया सगळ्यात मुलगा आणि पालक दोघानीही योग्य भुमिका आणि काळजी घेतली पाहिजे.\nहे सेफ्टी गार्डस वैगैरे सगळे झुट असते आणि ते कोणालाही तोडता येते..\nआपण हे लिहिलेत ते बरे झाले,\nअसे एकदा काउंटर स्ट्राईक बद्दलही लिहा\nतुझ्या वयाची मुलं थोडी मॅच्युअर असतात. पण अगदीच ८ वी ते १०वी म्हणजे अजिबात मॅचुरिटी नसते. आणि नेमकी तिथेच भिती असते सगळी. काउंटर स्ट्राइक बद्दल काय लिहावं प्रत्येकाचा इंडीव्हिज्युअल प्रश्न आहे हा. जसे समजेल तसे प्रत्येकाने आपापल्या आप्तांना सांभाळावे बस्स एवढंच.\nआपल्या मतांशी मी सहमत आहे.\nकाका, एक न एक मत पटलं.\nचॅटींग आणि तत्सम गोष्टींमुळे बोलण्याची लय आणि शिष्टाचार हरवुन गेलेले बरेच जण आहेत.\nइंटरनेटचा चांगला वापर करणारे सुद्धा आहेत, पण खुप थोडे…\nपालकांची जवाबदारी चांगलीच वाढली आहे, इंटरनेटचा ऍक्सेस मुलांना देणं तर आवश्यकच आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणं अवघड आहे….\nमी पण इंटरनेट वर असेस नसावा हे म्हणत नाही. फक्त पालकांनीच ठरवावे की आपल्या मुलांना कधी पासुन त्या विश्वात जाउ द्यायचे..\nमहेंद्र, खूप काही लिहिता येईल पण माझी टिपणी तुझ्या पोस्टपेक्षा मोठी होईल…. 🙂 आपणा सगळ्यांचे हेच मत असणार परंतु ते सगळेच व्यवहारात आणणे शक्य नाही.\nशाळांमध्येच ज्या गोष्टी कंपलसरी /रेकमेंड केल्या जातात तिथे पर्याय नसतो. इंटरनेटचा वापर करायला द्यायला लागणार. निदान १५ च्या पुढे तर इलाजच नाहीये आणि त्या आधीही कदाचित द्यावे लागेल. तेव्हां पालकांनी अतिशय जागरूक राहायला हवे. सतत मुलांशी संवाद साधायला हवा. काय वाईट काय चांगले, या वयात हे का करू नये, अमूक एक गोष्ट आयुष्यात होणारच आहे तेव्हां त्याची आज घाई का नको, अभ्यास किती व कसा महत्वाचा आहे…. एक ना दोन…. अनेकविध अंगानी चर्चा सतत घडायला हवी. जितकी मुले ओपन होतील, मनातले सांगतील तितका जास्त उपयोग होईल आणि त्यांना पालकांची भीती हिटलरशाही न वाटता विश्वास-आधार वाटला पाहिजे. नाहितर जग खुलेच आहे नं… कोंबडे झाकून ठेवले म्हणून उगवायचे थोडेच न राहते. आणि मग परिणाम भयावहही होऊ शकतात.\nएखादी गोष्ट नको करू म्हटले की ती करायचा मोह होणे यातून कोणी तरी सुटलेय का अगदी तू आणि मीही नाहिच तेव्हां मुलांकडून भलत्याच अपेक्षा ठेवल्या तर उद्या काही भलतेच अघटित समोर यायचे.\nआपण सगळे घरात सिनेमा पाहात बसलो असलो तर अगदी लहान मुलेही लव्हसिन्स/बेडसिन्स येण्याआधी डोळ्यावर हात ठेवतात….. कधी कधी तर यापुढे असा कुठला शॉट येणार आहे हे आपल्यालाही माहित नसते. मग त्यांना कसे बरे कळलेय ती तर इतकी लहान आहेत की इंटरनेट स्वत:हून वापरतच नाहीत. कॉम्पुटरवर फक्त कार्टून्स किंवा त्यांच्या छोट्या गेम्सच्या सीडीज फक्त लावतात.\nखरे तर इंटरनेटचा नुसता एवढाच धोका नाहीये…. वाचन संपूर्ण बंद पडलेयं, खाली जाऊन खेळणे, मैदानी खेळ जवळपास संपलेत. सतत उठून अतिशय व्हायोलंट व हाणामारीचे गेम्स खेळत राहायचे. फार मोठ्या प्रमाणावर फसवाफसवी…. मुलगा असून मुलगी/मुलगी असून मुलगा असल्याचे भासवणे, वर तू लिहिलेस ते सारे काही आलेच पाठोपाठ….. पण तरिही इंटरनेट बंदी घालण्यापेक्षा उपलब्ध असलेली अनेक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर्स मुलाला/मुलीला सांगून लोड करावीत. अगदी मेलमध्ये येणा~या आक्षेपार्ह चित्रांपासून ते साईट्सपर्यंत सारे काही कंट्रोल करता येते. टाईप केलेली एक न एक की शोधता येते. बाकी मटासारख्या पेपराच्या डाव्या व उजव्या कोप~यात रोजच्यारोज येणारे मटेरियल पाहता हसावे का रडावे हेच समजत नाही.\nतू खरंच एक पोस्ट लिही या विषयावर. विषय घे , कितव्या वर्षी मुलांना इंटरनेट वर जाउ द्यावे या विषयावर. मला वाटतं की कमीत कमी १७-१८ योग्य वय आहे. त्या आधी जर काही गरज नसेल तर कशाला उगिच त्या विश्वाला एक्स्पोझ करायचं मुलांना अर्थात प्रत्येकाचा व्ह्यु वेगळा असेल या बाबत, पण एक मात्र आहे की मुलांवर लक्ष ठेवावेच लागेल त्या पासून काही सुटका नाही.\nमला वाटतं, की जर आपण त्यांना अशा लोकांपासून प्रोटेक्ट करु शकत असू तर करण्यात काय हरकत आहे\nअतिशय योग्य लिहील आहे तुम्ही काका. आजकाल इंटरनेट, तव, videos हि सगळी आकर्षण इतक्या सहजासहजी उपलब्ध असतात कि वयात येणाऱ्या मुलांना आयती संधी मिळते. त्यांना पण दोष देऊ नाही शकत. पालकांनी जागरूक राहून लक्ष दिल नाही तर ह्या मुलांच्या भविष्याकडे कोण पाहील सगळ्यात आधी सुरुवात होते ती gaming zone वरून, आज काल चौकाचौकात असे zone असतात, अन एका तासाला १० १५ रुपये लागतात फक्त, अश्या ठिकाणी उधारी पण चालू असते. पालकांनी फक्त घरीच नाही तर अश्या गोष्टींकडेहि लक्ष द्याव.\nजे माझ्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत १४ व्या वर्षी घडलं, ते बघुन थोडी कॉशन नोट म्हणून हे पोस्ट लिहिलं. उद्देश , केवळ या प्रॉब्लेम च्या सिव्हिअरीटी कडे दुर्लक्ष न करणे..\nमहेंद्रजी आपल्या ह्या पोस्त मुळे माझ्यातल्या आईला नक्कीच अंतर्मुख केले आहे. पण काही शाळा मात्र अश्या आहेत कि मुलांना अभ्यास ऑन लाईन देतात, फार दूर नाही आमच्या ठाण्यातली एक प्रसिद्ध वस्त्र कंपनीच्या मालकाच्या नावे असलेली शाळा तर शिशु वर्गाच्या वर्कशिट्स पालकांना डाउनलोड करावयास सांगते ज्यांना नाही जमत त्यांनी विकत घ्यावात वाट्टेल त्या किमतीला. आता बोला. एवढ करून जरा मोठ्या मुलांना प्रोजेक्ट्स, क्लासवर्क इ. देखील नेटचाच वापर करून कराव्या लागतात.\n पालकांची जागरुकता, आपला पाल्य काय करतोय नेट वर , त्याच्या फुटप्रिंट्स कडे लक्ष ठेवणे महत्वाचे.\nते प्रोजेक्ट्स वगैरे नुसता खेळ असतो \nमहेंद्रकाका, इथे अमेरिकेत शाळांपासुन मुलांना इंटरनेट वापरताना पाहातेय..त्यांचा अभ्यासक्रम इ. माहिती मला नाही आहे पण सारखं नेटवर जात असतात आणि मग टीनएज मध्ये जे व्हायचं ते होतंच..अर्थात त्यांच्या संस्कृतीत बसण्यासारख्या गोष्टी आपल्याला झेपणारही नाहीत…असो…विषय काय आणि मी कुठे भरकटलेय..\nपण मुलांवर फ़क्त नेट नाही तर कंप्युटर गेम्स, एक्स-बॉक्स आणि सध्या इथे फ़ॉर्मात असलेले वी(Wii) सारखे गेम्स यासगळ्यावर नियंत्रण ठेवायची गरज निर्माण झाली आहे..त्याला येतं कळतं यात पालक कसे काय फ़ुशारकी दाखवु शकतात हेच माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे…मग पालकच मुलांना चढवतात…..\nयामुळे मुल-पालक संवाद कमी होतोय हे कुणीच लक्षात घेत नाहीत…बघावं तेव्हा पोरं आपली गॅजेट्स मध्ये…थोडं बाहेर खेळणं इ.पण हवं ना\nमला पण तेच म्हणायचं होतं. इंटरनेट म्हणजेच सगळं जग नाही. नेट वर नाही म्हणजे मागासलेला अशी प्रतिमा तयार केली जाते.\nमैदानी खेळ तर बंदच झाले आहेत. संध्याकाळी मुलं फक्त पीएस २ च्या सिडीज एक्स्चेंज करतांना दिसतात. खेळणे म्हणजे पीएस २.\nपालक मुलांमधला संवाद कमी होतोय , दुर्दैवाने ते खरे आहे..\nखरोखर अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा लेख. नेट हा प्रकार किती addictive आहे हे दिसतंच. नेटची आवड असणं वेगळं आणि त्याचं व्यसन लागणं वेगळं. मला वाटतं वयात आलेल्या मुलामुलींच्या पालकांची परीक्षा घेणारा काळ. \nया गोष्टीकडे इतक्या कॅज्युअली पाहू नये इतकंच. परिक्षेचा काळ आहे हे नक्कीच, परीक्षा पण पास होणे गरजेच\nमुलांचे नेट वापरणे हि समस्या खरीच आहे, आणि बिकटही आहे. मात्र माझे विचार तुमच्यापेक्षा थोडे भिन्न आहेत. मनुष्यस्वभाव असा आहे की ज्या गोष्टींची बंदी घातली जाते त्या गोष्टींचे आकर्षण जास्त वाटू लागते. आपण लाख नेट बंद करू. पण मित्र, नेट काफे इत्यादी मार्ग आहेतच की. कुठे कुठे निर्बंध घालणार माझे असे मत आहे की कुठल्याही गोष्टींचे निर्बंध घालण्यापेक्षा ज्या गोष्टी वाईट त्यांची खुल्या दिलाने मुलांशी चर्चा करून त्यांच्या वाईट परिणामांची जाणीव करून देणे जास्त परिणामकारक आहे. आमच्या मुलांना आम्ही मुक्तपणे नेट वापरू देतो, पण आमच्या अपरोक्ष नाही. माझी मुलं आपणहून म्हणतात की आम्हाला ओर्कुट फेसबुक पहायचे पण नाही. कारण आम्ही त्यांना ओर्कुटचे दुष्परिणाम (लहान मुलांवर होणारे) सांगितले होते. अगदी मागच्या आठवड्यातली गोष्ट, मावशीकडे गेले फोटे तिकडे मावशीने त्यांना फार्मविले दाखवले. आणि त्यांना खेळता यावे म्हणून त्यांचा फेसबुक आयडी उघडला. पण लगेच मुलांनी मला सांगितले की असे असे झाले आहे आणि आम्हाला तो आयडी नको. तुमच्या आयडी वर फक्त फार्म विले खेळतो. मुलाला एकदा ह्युटूब बद्दल कळले. तेव्हा त्याने आपणहून विचारले की हे सेफ आहे का.\nमाझे एक पूर्वीचे बॉस आहेत त्यांचा मंत्र आहे की “Trust but verify” हा मंत्र ऑफिस बरोबर घरी पण लागू पडतो असा आमचा तरी अनुभव आहे. तेव्हा सरसकट बंदी ह्यावर मी तरी सहमत नाही. 🙂\nअर्थात व्यक्ती परत्वे आपल्या मुलांचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या पध्दती वेगळ्या असतात.\nकदाचित मी अतीशय एक्स्ट्रीम स्टेप घेतली असेल हे पण शक्य आहे. पण त्या मूळे काही बिघडले नाही ,हे पण तितकेच खरे.\nमुलांचं मन खूप स्वच्छ असतं, त्याला आपण तसंच निर्मळ ठेवण्यास थोडी मदत केली तर त्यांचं स्वप्निल आयुष्य थोड्ं जास्त जगतील ते असे वाटते..\nमुलींना नेहेमी सांगतो, आपल्याला कुठलेच आरक्षण नाही, तेंव्हा मार्क्स मिळवाल तरच पुढे काही स्कोप आहे, चांगल्या कॉलेज मधे ऍडमिशन वगैरे मिळेल, नाहीतर कुठली तरी फालतूकोर्सला ऍडमिशन घ्यावी लागेल.\nआणि १३-१५ हे वय अभ्यासाचे असते असे माझे मत आहे. जर मुलांना अगदी फारच अट्रॅक्शन असेल नेट चे तर ठिक आहे, पण त्यांना पालकांनीच तो मार्ग दाखवणे काही योग्य वाटत नाही. मुलांना पण शाळेत थोड्ंफार समजतही असेल , पण …\nमी पण नेट वर बंदी घालावी असे म्हंटले नाही, फक्त कुठल्या वयात त्यांना नेट ऍसेस द्यायचा यावर माझे मत आहे १७-१८ च्या पुढे, थोडी मॅच्युरिटी , चांगल्या- वाईटाची जाण आल्यावर \nकाका, आपला उपाय जरा कठिन वाटतो. माझ्या मते मुळ प्रश्न हा आई वडील मुलाला अश्या गोष्टी कश्या वापरायला शिकवतात ते आहे.मुलाना जर पालाकानी नीट संस्कार , पुरेसा वेळ आणि योग्य माहिती दिली तर अश्या सर्व गोष्टींचा मुले योग्य पद्धतीने सामना करू शकतील, आणि हा उपाय कायमस्वरूपी असेल .\n(आणि हो, gmail मधे अकाउंट उघडन्यासाठी आता १८ वर्षांची अट नाही )\n१८ वर्ष वय लागत नाही मला वाटतं ही नविन डेव्हलपमेंट आहे.\nआपले निरीक्षण चांगले आहे, आपली मताशी सहमत आहे, ,,,,,,,,\nब्लॉग वर स्वागत. माझ्या लेखाचा अर्थ इंटरनेट पासून मुलांना दूर ठेवावा असा नव्हता, फक्त पालकांनी स्वतःच योग्य वय काय असावे ते ठरवून मग मुलांना परमिशन द्यावी एवढंच म्हणणं होतं माझं.\nतुमच्या मताशी 100% सहमत आहे.नेट मूलाना लहान वयात देणे धोक्याचे आहे ते फक्त बिघडतील म्हणून नाही.तर अनेक कारणे आहेत.बालपण करपणे,खेळ खेळण्यापेक्षा बघण्याकडे कल वाढणे,गेम खेळताना ऐकाग्रता वाढते पण अतिरेक म्हणजे व्यसन …मूलाना घडवणे आपल्या मोठ्यांच्या हातात आहे.\nत्याना जे देतो तेच त्याना आवडू लागते ..त्याना सवय कसली लावायची ते त्यांच्या लहानपणीच ठरवून त्याच वस्तू देणे उदा…\nआपल्याला वाटते त्याने वाचण करावे मग वाचायला लागायच्या आधीच पुस्तके त्याच्या पुढयात टाकून ठेवायची.गाड्या घेऊन दिल्यात तर ते नव्या गाडीचा हट्ट करतील..चांगलेकाय वाईएत काय याची जाणीव त्या गोष्टी माहीत होण्याआधीच कल्पना दिलेली असली पाहिजे म्हणजे उद्या मोठी ज़ल्यावर आपला विश्वास असतो आपले मूळ जगाच्या पाठीवर कुठेही जाओ ते चुकणार नाही.\nआपल्या कृतीतूनच आपला विश्वास निर्माण होतो.आणि त्याची जाणीव पाल्याला वाईएत मारगा पासून रोखातेच असे माज़े मत आहे\nमला केवळ इतकीच इच्छा होती की या विषयावर प्रत्येकाने थोडा तरी विचार करावा. हा लेख अजुन जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी इच्छा होती. पण असो..\nमहेंद्रजी तुमच्या मतांशी सहमत…स्वातंत्र्य द्याव पण ते ठराविक वयानंतर..खरच काही फ़ार बिघडत नाही असल्या समन्वयाने घातलेल्या बंधनाने…मी तर वयाची विशी ओलांडल्यावरच आलो हया आंतरजालात…बाकी अतिशिस्तपण काही ठिकाणी मारक ठरते हे ही तेवढच सत्य…माझा एक जवळचा मित्र आहे.त्याला शाळा-कॉलेजात असतांना आमच्या बरोबर सिनेमाला ही कधी पाठवले नाही त्याच्या आईवडिलांनी, पण पुढे जाउन त्यांनी काय काय दिवे लावले ते काय सांगु तुम्हाला…माझ्या आईवडिलांनी आम्हाला कधीच हे करुन नको ते करु नको सांगीतल नाही पण त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासच मला बर्याच वाईट गोष्टींपासुन दुर ठेवण्यासाठी कारणीभुत ठरला…बाकी हया इंटरनेटच्या युगात त्या ’शार्क्स ’ पासुन मुलांना वाचवण्यासाठी थोडीफ़ार बंधने हवीतच…\nकमांडींग मोड मधे सांगितलं तर कदचित ऐकणार नाहीत. पण मला असं वाटतं की तू १२वी पास होइ पर्यंत नेट पासून दूर रहावं. या पुढे तुझी इच्छा.. असं म्हंटलं तर मुलं दूर रहातात हा माझा अनूभव आहे.\nनेहेमीच हे सांगत असतो की अभ्यासात मागे पडु नका, नेट वर जाल तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकेल.. 🙂 बस्स . तेवढंच पुरेसं आहे.\nप्रतिक्रियेकरता आभार. सभोवतालचा प्रभाव जास्त भितीदायक असतो. त्यापासूनच सांभाळायचं असते. त्या साठी घरचे संस्कार दृढ असले की पुरेसे असते.\nदादा, तुम्ही दोन मुलींचे वडील आहात त्यामुळे एक वडील म्हणुन तुम्ही योग्य काळजी घेतलीत. शिवाय तुम्ही स्वत: रोजच्या रोज इंटरनेट वापरता त्यामुळे मुलांनी इंटरनेट वापरण्याचा योग्य काळ तुम्हाला चटकन लक्षात आला. खरंच नसतं हो काही लहान मुलांनी नेटवर जावं असं. मी ब-याच साईट्स चेक करते. लहान मुलांसाठी व्हिडीओ असलेली kideos.com सुद्धा पाहिली पण त्यात काही विशेष सापडलं नाही. उलट वेबसाईटवर नको ती जाहिरात लावलेली होती. मुलांनी १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत नेट न पाहिलेलंच बरं, त्याने काहीच फरक पडत नाही.\nमी स्वत:चा इंटरनेटचा पहिल्या दिवसाचा अनुभव तर लिहिलाच आहे पण त्यानंतर मी इंटरनेट वापरायला लागले आणि फार चटकन गोष्टी कळू लागल्या. भिड चेपावी म्हणुन सुरूवातीपासून सवय असायला हवी होती वगैरे असं कधीच काही वाटलं नाही. नेटवर मिळणारं साहित्य बाजारात विकतदेखील उपलब्ध असतं. मुलाला चांगलं वळण लागावं आणि त्याने लहान वयात नको त्या गोष्टींच्या आहारी जाऊ नये म्हणून पालकांनी अभ्यासाच्या सी.डी. विकत आणाव्या असंच मी म्हणेन. ब-याच पालकांना वाटतं की आपल्याला जे कळत नाही, ते आपल्याला मुलाला तरी कळावं म्हणून ते कॉम्प्युटर आणुन देतात. पण मुलगा/मुलगी त्याचा काय वापर करतात हे त्यांना माहित नसतं, चेक करणं तर खूप लांबची गोष्ट झाली. तुमचा हा लेख खूप चांगला आहे. प्रत्येक आईवडीलांनी वाचावा असा. मी सुद्धा हे सर्व लक्षात ठेवेन.\nही बाब फारच नाजूक आहे. आणि या बाबतचे आपले धोरण प्रत्येक आई वडिलांनीच आपल्या मुलासाठी ठरवायचे आहे.\nइन्सायक्लोपेडीयाची सिडी घेतली की सगळं काम होतं. 🙂\nमी स्वतः अकरावीत असताना नेट वापरायला सुरूवात केली, पण डायल-अप असल्याकारणे मेल बघण्यापलीकडे काही करता यायचं नाही तेव्हा…टेलीफोनची बिलं(\nआता नेट अगदी स्वस्तात उपलब्ध असल्याकारणे मुलांच्या हाती सहज पडतं आणि हल्ली कशाच्याही आहारी जाण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत काळजी घेणं गरजेचं वाटतं…\nपण वरती एकाने उत्तम शब्द वापरलाय…नेट सॅव्ही असावंच…ऍडीक्ट नव्हे\nनिरंजन म्हणतात तोच मार्ग\nत्या काळात डायल अप होतं आणि प्रोसेसर ची स्पिड पण कमी होती, पण आता तसं नाही. ब्रॉड बॅंड आणि हायस्पिड प्रोसेसर मुळे खूप काही करता येतं.\nनेट सॅव्ही असावं, या गोष्टीशी मी पण सहमत आहेच. फक्त नेट कुठल्या वयात मुलांना फ्री असेस द्यायचा ते पालकांनी निर्णय घ्यायचा.\nआपण लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे. मी सुद्धा असाच एक अपराधी पालक आहे. mail ID बनवून देणं किंवा internet ची ओळख करून देणं या गोष्टी मी मुलाला सातवी आठवीतच करून दिल्या. कारणं अशीच तू वर सांगितलेली. पण मी एक शहाणपणा केला कि broadband internet connection कधीच घेतलं नाही. नेहमी mobile वरून नेट access केलं. त्याचा फायदा असा झाला कि मी घरी असल्या शिवाय नेट access बंद झाला. जे काही करायचं ते मी किंवा बायको समोर असताना. त्यामुळे माझा मुलगा ‘तश्या’ sites पासून लांब राहिला. arkut वगैरे जरी पाहिलं तरी त्याचा फारसा त्रास झाला नाही.\nआता मुलगा दहावीत गेला म्हणून broadband internet connection घेण्याचा विचार चालला होता (मुलाने मागितले नसताना). तुझा ब्लोग वरील हा लेख वाचला आणि डोळे उघडले. धन्यवाद.\nप्रसाद रोकडे, पनवेल. नवी मुंबई.\nप्रतिक्रियेकरता आभार. मेल पाठवलाय.\nमी विनायक सोमण, तुमच्या ब्लॉगचा प्रचंड मोठ फॅन आहे. काय सही लिहिता बॉस्स \nहा बाकी एक मोठा अवघड प्रश्न आहे. जर गावाकडे पालकांना इंग्रजी येत नसेल् तेंव्हा तर ते थोडे जास्तच कठीण आहे मुलांना कंट्रोल करणे.मुलांना आपल्याला जे येत नाही ते यावं म्हणून बरेच पालक खूप पैसे वगैरे खर्च करण्यासाठी तयार असतात, पण मुळात फारसे काही समजत नसेल कॉम्प्युटर बद्दल तर कठीण होतं.\nतू त्या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडलीस ते फार बरे झाले. नाहीतर खूप कठीण झालं असतं. माझं स्पष्ट मत आहे की १८+ हे इंटरनेट साठी योग्य वय आहे.. 🙂\nमराठी मधे लिहायचे असेल तर http://baraha.com वर जाऊन सॉफ्टवेअर डाऊन लोड करून घे. अगदी सोपं आहे लिहिणं.\nत्यात जी घटना लिहिलेली आहे, ती माझ्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत घडलेली आहे, आणि म्हणूनच हा लेख लिहायल उद्युकत झालो होतो.\nप्र. के. फडणीस says:\nआज अचानक हा ब्लॉग समोर आला. माझे वय ७८ आहे व माझी नातवंडे अमेरिकेत त्यामुळे हे प्रष्न मला कधी जाणवलेच नव्हते नवतरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्व वयाच्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचनीय आहेत. अशा प्रष्नांना एकचएक असे उत्तर नसतेच. प्रष्न आहे याची जाणीव झाली कीं ज्यालात्याला स्वत:चे उत्तर शोधावे लागते.\nसर्व तरुण मंडळीना माझी नम्र विनंति आहे कीं तुम्ही रोमन लिपीचा वापर सोडून द्या एक काळ होता जेव्हां मला फार दु:ख होई कीं संगणकावर मराठीचा वापर सुलभ नाही. तेव्हांहि Loksatta Font Freedom चा उपयोग मी मुक्तपणे करत होतो.युनिकोडचा जमाना आला. आता नागरी लिपीचा वापर सुलभ आहे मग आम्ही मराठी माणसे रोमन लिपीचा वापर कां करतों एक काळ होता जेव्हां मला फार दु:ख होई कीं संगणकावर मराठीचा वापर सुलभ नाही. तेव्हांहि Loksatta Font Freedom चा उपयोग मी मुक्तपणे करत होतो.युनिकोडचा जमाना आला. आता नागरी लिपीचा वापर सुलभ आहे मग आम्ही मराठी माणसे रोमन लिपीचा वापर कां करतों तेव्हढ्याच keystrokes लागतात ना तेव्हढ्याच keystrokes लागतात ना आपण नागरी लिपी वापरणार नाही तर कोण वापरणार आपण नागरी लिपी वापरणार नाही तर कोण वापरणार पाकिस्तानी, चिनी कीं युरोपिअन\nहे विषयाला सोडून झाले\nआवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.\nगुगल ट्रान्सलेट वर मराठी टाईप करणं पण फार सोपं आहे. एक विंडॊ उघडली की सहज टाइप करता येतं.\nPingback: छंद, विरंगुळा की व्यसन | काय वाटेल ते……..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-10-19T01:21:13Z", "digest": "sha1:T75LFBG3YHM2ZH26BHRSYTTZJ3LEXBWG", "length": 15632, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:लपविलेला वर्गला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:लपविलेला वर्गला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:लपविलेला वर्ग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:लाल दुवे असणारे लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:संदर्भांना शीर्षक नसलेली पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:संदर्भ त्रुटी असणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:लाल वर्ग असणारे लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:मृत दुवे असणारे लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विकिपीडिया वर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विकिपीडिया वर्ग/doc ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:लपविलेला वर्ग/doc ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Hidden category (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:संदर्भांना शीर्षक नसलेली पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:माहितीचौकट टाकण्याची विनंती असणारे सर्व विकिपीडिया लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Articles without EBI source (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:स्टाईल्स वापरणारे लपविलेले साचे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:देश अथवा प्रांताचा अस्पष्ट संकेत असणारी विकिपीडिया पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:देशाचा अस्पष्ट संकेत असणारी विकिपीडिया पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Articles with Wayback Machine links (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Pages using Timeline (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Articles without InChI source (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Articles with Internet Archive links (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Tivenbot (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:छापतांना वगळा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Files with no machine-readable author (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Files with no machine-readable source (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:All dead-end pages (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Articles that need to be wikified from जानेवारी २०११ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Dead-end pages from जानेवारी २०११ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:All articles that need to be wikified (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Taxoboxes with an invalid color (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २०१३ मध्ये दुव्यांना निःसंदिग्धीकरण आवश्यक असलेले लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:लेखन त्रुटी असणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिडाटाशी कलम जोडण्यात समस्या असणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:माहितीचौकटीत त्रुटी असणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:संदर्भ हवा साचा चुकीच्या पद्धतीने वापरणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Emoji असलेले लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:स्त्री चरित्रलेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:स्त्री चरित्रलेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:पुरुष चरित्रलेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:१२ जानेवारी मंत्रालय कार्यशाळा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Infobox holiday with missing field (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:कारटोग्राफर नकाशे असलेली पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:२३ व २४ जुलै २०१८ - पाबळ कार्यशाळेतील लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिडाटा वापरणारे माहितीचौकट साचे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Uses of Wikidata Infobox for taxons (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:नकाशासह विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिपीडियावर अर्ध सुरक्षित पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:माहितीचौकट टाकण्याची विनंती असणारे सर्व विकिपीडिया लेख (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Articles without EBI source (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:स्टाईल्स वापरणारे लपविलेले साचे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:देश अथवा प्रांताचा अस्पष्ट संकेत असणारी विकिपीडिया पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:देशाचा अस्पष्ट संकेत असणारी विकिपीडिया पाने (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:Articles with Wayback Machine links (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8-108050800008_1.html", "date_download": "2018-10-19T01:37:40Z", "digest": "sha1:KWP3Y6LDQYUTTJFM7CEKJBPXCD3R36OR", "length": 9949, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विपरितकर्णी आसन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया आसनाच्या शेवटच्या अवस्थेत शरीर संपूर्ण उलटे होते. म्हणूनच याला विपरितकर्णी आसन असे म्हणतात.\nकृती - या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पाय जवळजवळ घ्यावे. हातांची बोटे जमिनीवर आणि मान सरळ ठेवावी. हळू हळू दोन्ही पायांना 30 अंशात आणावे. त्यानंतर काही सेकंद थांबावे. नंतर पायांना 45 डिग्री अंशांत वाकवावे. तिथे काही क्षण थांबावे.\nत्यानंतर पायांचा 90 अंशाचा कोन केल्यानंतर दोन्ही हात जमिनीवर ठेवून नितंब हळूहळू उंच करावे. दोन्ही हात नितंबावर ठेवावे आणि पाय सरळ करावे.\nडिग्री अंशावर पोहचल्यानंतर पायाला झटका देऊन उचलू नये. पाय उचलताना गुडघ्यात वाकवू नये. नितंब उचलताना उजव्या व डाव्या बाजूला पाय झाल्यास मान आखडण्याची शक्यता असते. पाय नितंबाच्या रेषेत असावेत. ज्यांना उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, कमरेचे किंवा मानेचे दुखणे असेल त्यांनी हे आसन करु नये.\nफायदा - या आसनाने पोट, यकृत, किडनी, मूत्राशय आदींना चांगला व्यायाम होतो. यासंदर्भातील आजारावरही हे आसन प्रभावी आहे. रक्तशुद्धी होण्यास मदत होते.\nयोगा केल्यानं जीवनात आनंद\n... योगा की जीम लावू मी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1882", "date_download": "2018-10-18T23:58:57Z", "digest": "sha1:5CWM52F2TM3UJMTG4I66QXBHIULAEBRT", "length": 39247, "nlines": 186, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एका वर्षात ३ ग्रहणे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका वर्षात ३ ग्रहणे\nसध्या काही हिंदी वाहिन्यांवर एका वर्षात ३ ग्रहणे आली तर जगात कश्या वाईट घटना घटतात, या विषयावर चर्चा झाल्याचे बघीतले.\n- महाभारत काळात व्दारका बुडाली\n- अमेरीकेने जपानवर केलेला अणुबाँब हल्ला\n२००९ सालची भारता दिसणारी ३ मोठी ग्रहणे आहेत.\n१) २६/०१/२००९ - सूर्य ग्रहण\n२) २२/०७/२००९ - सूर्य ग्रहण\n३) ३१/१२/२००९ - चंद्र ग्रहण\nउपक्रमावरच्या ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी ह्या ग्रहणांचा भारतातल्या जनतेवर काय परीणाम होणार आहे, याचा काही अभ्यास केला आहे का असल्यास काय परीणाम होणार आहे\nमहाभारत काळात व्दारका बुडाली\nमहाभारत काळात इसवीसन नव्हते व यंदाची ग्रहणे एकाच वर्षात म्हणजे एकाच इसवी सनात आहेत.. तेव्हा याचा काहीही संबंध असावा असे वाटत नाही. बाकी ज्योतिषीच जाणोत\nबाकी कोणी ग्रहण बघायला जातंय का मला तिकीटेच नाहि मिळाली :(\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\n'एकाच वर्षात'चा नेमका अर्थ\nपर्स्पेक्टिव [29 Jun 2009 रोजी 15:32 वा.]\nमहाभारत काळात इसवीसन नव्हते व यंदाची ग्रहणे एकाच वर्षात म्हणजे एकाच इसवी सनात आहेत.. तेव्हा याचा काहीही संबंध असावा असे वाटत नाही. बाकी ज्योतिषीच जाणोत\n'एकाच वर्षात'चा नेमका अर्थ कसा घ्यावा यावर बरेच अवलंबून आहे.\n'एका पंचांगवर्षात' (calendar year अशा अर्थी - मग ते पंचांग हिंदू चांद्र, ग्रेगोरियन, हिजरी अथवा भारतीय सौर, कोणतेही असो) असा अर्थ घेतल्यास, कोणते पंचांग प्रमाण मानावे याने फरक पडू शकेल.\nमात्र 'लागोपाठ येणार्‍या तीन ग्रहणांपैकी पहिले ग्रहण आणि तिसरे (शेवटचे) ग्रहण यांच्यात एका वर्षाहून अधिक काळ लोटलेला नाही' असा अर्थ घेतल्यास प्रमाण पंचांगाचा फारसा संबंध येत नसल्याने त्याने फरक पडू नये, असे वाटते. ('एक वर्ष' म्हणजे तीनशे पासष्ट दिवस, की बारा चांद्रमास, या व्याख्येच्या निश्चितीसाठी आणि किमानपक्षी दुसर्‍या व्याख्येच्या बाबतीत बारा चांद्रमासांचा कालावधी नेमका कसा निश्चित करावा यासाठी 'कोणते पंचांग प्रमाण' याचा किंचित संबंध येऊ शकेल, एवढ्याच कारणासाठी 'प्रमाण पंचांगाचा फारसा संबंध न येण्या'विषयीच्या शब्दप्रयोगाचे प्रयोजन. म्हणजे केवळ scale ठरवण्यापुरता 'कोणते पंचांग ग्राह्य' याचा संबंध; point of origin ठरवण्यासाठी नव्हे.)\n(थोडक्यात, 'सरकलेल्या संदर्भचौकटीचा फंडा'\nविनायक गोरे [29 Jun 2009 रोजी 13:16 वा.]\nएकाच महिन्यात तीने ग्रहणे वाईट अशा आशयाचा लेख \"सकाळ\"मध्ये वाचल्याचे आठवते. त्यात महाभारत युद्धाआधी एका महिन्यात तीन ग्रहणे झाल्याचे लिहिले होते. काळ बहुधा इ. स. पू. ३०२९ असा काहीसा होता.\nपर्स्पेक्टिव [29 Jun 2009 रोजी 14:56 वा.]\nसूर्यग्रहण हे केवळ अमावास्येच्या दिवशी तर चंद्रग्रहण हे केवळ पौर्णिमेच्या दिवशी घडू शकते, असे काहीसे कधीतरी वाचल्याचे आठवते. (यामागील शास्त्रीय कारणमीमांसा नीटशी कळली नाही आणि आता आठवतही नाही. कदाचित श्री. आनंद घारे किंवा श्री. धनंजय किंवा अन्य कोणी यावर प्रकाश पाडू शकतील असे वाटते.)\nमात्र या कारणास्तव, एका महिन्यात खगोलशास्त्रीयदृष्ट्या केवळ एकच पौर्णिमा आणि एकच अमावास्या येणे शक्य असल्यामुळे, एका महिन्यात तीन ग्रहणे होणे अशक्य आहे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)\nअवांतर: आपल्या हिंदू चांद्रपंचांगात कोणत्याही दिवशी तिथी नेमकी कोणती मानावी याबद्दलचे संकेत इतर कालगणनापद्धतींपेक्षा थोडे वेगळे असल्याने तिथीचा क्षय (म्हणजे मधली एखादी तिथी गायब होणे) आणि तिथीची वृद्धी (म्हणजे एकच तिथी लागोपाठ दोन दिवस येणे) असे प्रकार घडू शकतात, आणि म्हणून एखाद्या महिन्यात तिथीच्या वृद्धीने एकापेक्षा अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या येणे शक्य आहे. (अधिक सखोल माहितीअभावी यावर अधिक प्रकाश पाडण्यास मी असमर्थ आहे. या विषयात ज्यांचा सखोल अभ्यास आहे अशा व्यक्ती अधिक माहिती देऊ शकतील असे वाटते.) परंतु अशा पद्धतीने केवळ कालगणनापद्धतीच्या चमत्कृतीमुळे येणार्‍या एकाहून अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या या खगोलशास्त्रीयदृष्ट्या एकाहून अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या मानता येणार नाहीत असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)\nपर्स्पेक्टिव [29 Jun 2009 रोजी 15:40 वा.]\nमात्र या कारणास्तव, एका महिन्यात खगोलशास्त्रीयदृष्ट्या केवळ एकच पौर्णिमा आणि एकच अमावास्या येणे शक्य असल्यामुळे, एका महिन्यात तीन ग्रहणे होणे अशक्य आहे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)\n१. एका पौर्णिमेला चंद्रग्रहण, त्यापुढील अमावास्येला सूर्यग्रहण आणि त्यापुढील पौर्णिमेला पुन्हा चंद्रग्रहण\n२. एका अमावास्येला सूर्यग्रहण, त्यापुढील पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि त्यापुढील अमावास्येला पुन्हा सूर्यग्रहण\nअसे होणे खगोलशास्त्रीयदृष्ट्या शक्य आहे का माहीतगारांनी कृपया प्रकाश पाडावा.\nकारण, तसे शक्य असल्यास, वरील एका प्रतिसादात (मीच) मांडलेल्या 'सरकत्या संदर्भचौकटीच्या फंड्या'प्रमाणे 'एका महिन्यात तीन ग्रहणे होणे शक्य आहे' ('एका महिन्याच्या कालावधीत' अशा अर्थाने) असे कदाचित मानता येईल. (तरीही लागोपाठच्या दोन कालावधींमधला अंत्यबिंदू नेमक्या कोणत्या कालावधीचा भाग मानावा या मुद्द्यावरून याबद्दल थोडा साशंक आहेच.) त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरावर बरेच अवलंबून आहे.\nकित्येकदा दोन चंद्रग्रहणे होतात, असे मला वाटते. (मागे आनंद घारे यांनी चंद्राच्या गतींबद्दल लेख लिहिला होता. त्यातून याविषयी काही ढोबळ विचार करता येऊ शकेल.)\nएका चांद्र महिन्यात जास्तीतजास्त दोन ग्रहणे होऊ शकतात. एक अमावास्येला आणि एक पूर्णिमेला.\nतिथीचा क्षय किंवा वृद्धी\nतिथीचा क्षय: आजच्या सूर्योदयाच्यावेळी जर प्रथमा असेल, आणि जर त्या दिवसभराच्या काळात द्वितीया लागून संपली आणि उद्याच्या सूर्योदयाला तृतीया लागलेली असली, तर द्वितीयेचा क्षय झाला असे समजतात.\nवृद्धी: नुकतीच सुरू झालेली प्रथमा जेव्हा पुढच्या सूर्योदयालाही शिल्लक असते तेव्हा लागोपाठ दोन दिवस सूर्योदयाला प्रथमा असल्याने, तिची वृद्धी झाली असे समजण्यात येते. प्रत्यकात कुठलीही तिथी गाळली जात नाही किंवा दोनदा येत नाही.\nएका इंग्रजी महिन्यात कदाचित दोन चंद्रगहणे आणि एक सूर्यग्रहण येऊ शकेल, एका चान्द्रमासात शक्यच नाही.--वाचक्‍नवी\nपर्स्पेक्टिव [29 Jun 2009 रोजी 17:24 वा.]\nसूर्योदयाच्या वेळची तिथी ती त्या दिवसाची तिथी, एवढे अंधुकसे (ऐकीव माहितीच्या आधारावर) माहीत होते. परंतु एखाद्या वेळची तिथी ही कशी ठरवायची, त्यामागील नेमका आधार काय, याची कल्पना नाही. त्यावर नेमका प्रकाश टाकता आल्यास चांगले होईल.\nआजच्या सूर्योदयाच्यावेळी जर प्रथमा असेल, आणि जर त्या दिवसभराच्या काळात द्वितीया लागून संपली आणि उद्याच्या सूर्योदयाला तृतीया लागलेली असली, तर द्वितीयेचा क्षय झाला असे समजतात.\n'दिवसभराच्या काळात द्वितीया लागून संपली' म्हणजे नेमके काय\n(थोडक्यात, एखादी तिथी संपून दुसरी तिथी नेमक्या कोणत्या क्षणी सुरू झाली, हे कशाच्या आधारावर ठरते\nकृपया अधिक प्रकाश पाडावा.\nचंद्राची चंचल व स्थिरगती आणि तिथी.\nतिथीचा क्षय वा वृद्धी होण्याचे मुख्य कारण चंद्राची चंचल वा स्थिरगती. चंद्र २४ तासात कमीतकमी साडेअकरा अंश तर जास्तीतजास्त सव्वापंधरा अंश चालतो. जेव्हा चंद्राची गती अत्यंत जलद असेल तेव्हा तिथीचा(आणि नक्षत्राचाही) क्षय होतो आणि अतिशय मंद असेल तेव्हा वृद्धी. रवीपासून चंद्राचे १२ अंश अंतर पूर्ण झाले की एक तिथी पूर्ण झाली. एकूण अंश ३६०, म्हणून महिन्यात ३० तिथ्या असतात.\nसूर्य कोणत्याही राशीत असो, त्यापासून चंद्र जितक्या अंश अंतरावर असेल त्या अंतरावरून तिथी ठरते. अमावास्येला सूर्य-चंद्र एकत्र असतात. चंद्र सूर्याच्या १२ अंश पुढे गेला की एक तिथी संपते. सूर्यास्ताच्या वेळी चंद्र डोक्यावर आला की त्या क्षणी सप्तमी संपून अष्टमी लागली असे समजावे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आकाशाचे १५ भाग करावेत. बरोब्बर सूर्यास्ताला चंद्र ज्या क्रमांकाच्या भागात असेल ती (शुक्लपक्षातली) तिथी. कृष्णपक्षात सूर्योदयाच्या वेळी चंद्र ज्या क्रमांकाच्या भागात असेल तो क्रमांक ३० मधून वजा केला की त्यावेळची तिथी मिळते.\nकिचकट आहे, पण याहून कुणी सोपे करून सांगितले तर बरे होईल.--वाचक्‍नवी\nविनायक गोरे [29 Jun 2009 रोजी 17:31 वा.]\nहा दुवा बघा. इथे ३० दिवसात तीन ग्रहणे म्हटले आहे. सकाळात एका महिन्यात तीन असे म्हटले होते.\nपर्स्पेक्टिव [29 Jun 2009 रोजी 17:44 वा.]\n...'एका महिन्याच्या कालावधीत' असा अर्थ योग्य आहे तर\n(तरीही अंत्यबिंदू हे कोणत्या कालावधीत मानायचे यावरून थोडा साशंक आहेच. म्हणजे मध्यरात्र-ते-मध्यरात्र (किंवा मध्यान्ह-ते-मध्यान्ह किंवा सकाळी दहा वाजता-ते-चोवीस तासांनंतर सकाळी दहा वाजता) असा एक दिवस मानल्यास त्यातील सुरुवातीची मध्यरात्र (अथवा जो असेल तो उगमबिंदू) हा त्या दिवसाचा भाग तर शेवटची मध्यरात्र (अथवा जो असेल तो अंत्यबिंदू) हा पुढील दिवसाचा उगमबिंदू म्हणून त्या दिवसाचा भाग न मानला जाता पुढील दिवसाचा भाग मानला जातो, तसेच काहीसे. पण लागोपाठ येणार्‍या पौर्णिमा-अमावास्यांना ग्रहण-ग्रहण-ग्रहण असे एकंदरीत शक्य आहे तर\nहे असे होते. (म्हणजे चंद्रग्रहण-सूर्यग्रहण-चंद्रग्रहण अशी तीन ग्रहणे.) पण सूर्यग्रहण जगात थोड्या भागात दिसते, चंद्रग्रहण त्या मानाने थोड्या मोठ्या भागात दिसते. ज्या ठिकाणी त्या वर्षी सूर्यग्रहण दिसते, त्या ठिकाणी आधी मागे चंद्रग्रहणे दिसतात.\n(माझ्या एका मित्राने सांगितले की शनि जन्माच्या कुंडलीतल्या घरात परत आला की जीवनात महत्त्वाच्या घटना घडतात. नोकरी लागत/जाते, लग्न होते, मूल होते, वगैरे. आता शनि प्रत्येकाच्या पत्रिकेत साधारण जन्मानंतर ३० वर्षांनी जातो. तिथे अडीच वर्षे राहातो. आता \"तीस वर्षांच्या आसपास अडीच वर्षांत आयुष्यातली कुठलीतरी महत्त्वाची घटना घडते,\" असे कोणी म्हटल्यास कोण खंडन करायला धजावेल मी तरी नाही धजावणार.)\nपर्स्पेक्टिव [29 Jun 2009 रोजी 18:11 वा.]\n(माझ्या एका मित्राने सांगितले की शनि जन्माच्या कुंडलीतल्या घरात परत आला की जीवनात महत्त्वाच्या घटना घडतात. नोकरी लागत/जाते, लग्न होते, मूल होते, वगैरे. आता शनि प्रत्येकाच्या पत्रिकेत साधारण जन्मानंतर ३० वर्षांनी जातो. तिथे अडीच वर्षे राहातो. आता \"तीस वर्षांच्या आसपास अडीच वर्षांत आयुष्यातली कुठलीतरी महत्त्वाची घटना घडते,\" असे कोणी म्हटल्यास कोण खंडन करायला धजावेल मी तरी नाही धजावणार.)\nशनीच्या साडेसातीच्या फंड्याशी याचा संबंध आहे काय (म्हणजे ती अडीच वर्षे अधिक त्याच्या लगेचच आधीची आणि लगेचच नंतरची प्रत्येकी अडीच वर्षे अशी एकूण साडेसात वर्षे (म्हणजे ती अडीच वर्षे अधिक त्याच्या लगेचच आधीची आणि लगेचच नंतरची प्रत्येकी अडीच वर्षे अशी एकूण साडेसात वर्षे\nपण 'शनी पत्रिकेत जाणे' म्हणजे नेमके काय (साडेसाती हा प्रकार आयुष्यात दोनदा तीस वर्षांच्या अंतराने लागतो असे ऐकले होते, असे वाटते. जन्मानंतर तीस वर्षांनी नसावा, असे वाटते. चूभूद्याघ्या.)\nवर माझ्या मित्राने सांगितलेली कल्पना त्याने कुठल्यातरी पाश्चिमात्य मासिकात वाचली.\nशनी पत्रिकेत कुठल्यातरी घरात असतो. (म्हणजे जन्माच्या वेळी कुठल्यातरी राशीत असतो.) पुन्हा त्या घरात कधी येणार\n\"साडेसाती\"मध्ये शनी चंद्रराशीत किंवा त्याच्या आजूबाजूच्या दोन राशींमध्ये असतो. प्रत्येक राशीत २.५ वर्षे=३*२.५=७.५ वर्षे. (चंद्र)रास म्हणजे जन्माच्या वेळेला चंद्र जीत असतो ती रास. जर जन्मताना शनी चंद्राच्या राशीत नसला तर तो तिथे काही वर्षांनी पोचतो. मग पुन्हा तीस वर्षांनी घिरटी मारून तिथे पोचतो. वरील स्थितीपेक्षा हे थोडे वेगळे आहे - तिथे शनी त्याच्या जन्माच्या वेळच्या स्थानावर परततो.\nशनीचा परिभ्रमणकाळ (रेव्होल्यूशन पीरियड) ~३० वर्षे आहे. इतकेच म्हणायचे आहे.\nतुम्हाला ठाऊक होते का जगातली साधारण २५% मुले शनीच्या साडेसातीतच जन्मतात जगातली साधारण २५% मुले शनीच्या साडेसातीतच जन्मतात कारण चंद्र महिन्यातील ३/१२अंश काळ शनीच्या आसपास असतो. या मुलांची पुढची साडेसाती ~३० वर्षाच्या वयातच येते. योगायोगाने वरील दोन वर्णने अशा मुलांसाठी पटतात.\nएका महिन्याचा कालावधी म्हणजे-- उदाहरणार्थ, आज सकाळी दहा वाजल्यापासून पुढच्या महिन्यात आजच्याच तारखेला सकाळी दहा वाजेपर्य़ंत. अशा काळादरम्यान तीन ग्रहणे होऊ शकतील. --वाचक्‍नवी\nउपक्रमावरच्या ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी ह्या ग्रहणांचा भारतातल्या जनतेवर काय परीणाम होणार आहे, याचा काही अभ्यास केला आहे का असल्यास काय परीणाम होणार आहे\n असा काही अभ्यास मी तरी केलेला नाही. आणि जैमिनिय प्रकाराचा अभ्यास करण्या इतका वेळही मजपाशी नाही.\nतीन चार जन्म मिळून मग मला सगळ्या शाखांचा अभ्यास करणे जमेल असे वाटते.\nसूर्य मालिकेतील, सूर्य, एक ग्रह आणि त्याचा उपग्रह हे त्यांच्या भ्रमणकक्षेत फिरत असताना ते अशा स्थानांवर पोचतात जेंव्हा एकाची सावली दुसर्‍यावर पडते किंवा एक दुसर्‍या दोघांच्या मधे येतो. या काळात जे अतिभव्य आणि कल्पनेच्यापेक्षाही सुंदर असे अवकाश दृष्य आपल्या नजरेस पडते त्याचा रसास्वाद घेण्याचे सोडून काहीतरी खुळचट कल्पनांवर आधारित गोष्टींचा कीस काढत बसणे मला तरी रुचत नाही आणि योग्यही वाटत नाही.\nअरे वा बरीच रोचक माहिती मिळाली.. धन्यवाद\nमात्र, तूर्तास माझ्या दृष्टीने महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या ओळखीत कोणी पटणा/त्याभागात ग्रहण बघणे अरेंज करतेय का (म्हणजे करताहेत बरेच मात्र एवाना जागा फुल्ल झालेल्या आहेत :( )\nमला रेल्वेचे आरक्षण नाहि मिळाले :( तेव्हा अश्या एखाद्या संस्थेतर्फे जाईन म्हणतो.. कोणाच्या महितीत जागा शिल्लक असेल तर खरड/व्यनीने कळावा.\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nऐका वर्षात की ऐका चांद्र महीन्यात\nएका वर्षात होणार्‍या ३ पेक्षा अधीक ग्रहणांबद्दल बरीच वेगवेगळी माहित वाचायला मिळते. उदाहरणादाखल हा दुवा पाहा.\nटिव्हीवर ज्या पद्धतीने ही माहिती दाखवतात त्यामुळे खुप मनोरंजन होते.\nमला पडलेला प्रश्न, ऐका वर्षात की ऐका चांद्र महीन्यात ह्याचे अजुनतरी मला काही उत्तर मिळाले नाही.\nएका चान्द्रमासात साडे एकोणतीस दिवस असतात. त्यात दोन पोर्णिमा किंवा दोन अमावास्या असणे शक्य नाही. तेव्हा एका चान्द्रमासात तीन ग्रहणे शक्य नाहीत. ३१ दिवसांच्या काळात तीन ग्रहणे शक्य आहेत. --वाचक्‍नवी\nनितिन थत्ते [30 Jun 2009 रोजी 08:29 वा.]\nमी पूर्वी केव्हातरी वाचल्याने सामान्यत: वर्षात ७ ग्रहणे होतात. त्यातील चंद्रग्रहणे सर्वत्र (ग्रहणकाळात चंद्र दिसत असलेल्या सर्व ठिकाणी) दिसतात. सूर्य ग्रहणे मात्र सर्वत्र दिसत नाहीत. त्यामुळे ३ ग्रहणांचे एवढे काय कौतुक ते कळत नाही.\nवरील वाक्य विकिपिडियातील आहे. किमान संख्याच ४ आहे. तीन ग्रहणे म्हणजे काहीच नाही. सगळी चर्चा म्हणजे वाहिन्यांचा टाइमपास आणि अंधश्रद्धा प्रसार वाटतो.\nविसोबा खेचर [30 Jun 2009 रोजी 10:14 वा.]\nकाही वाईट घटना -\n२) लादेनने जुळे मनोरे पाडले\n३) तमिळनाडूला बसलेला सुनामीचा फटका\n४) मुंबैवरील दहशतवादी हल्ला..\nवरील घटना घडल्या त्या त्या वर्षी तीन ग्रहणे लागली होती का\nअ) लागली असतील तर तीन ग्रहणे आणि वाईट घटना यांचा संबंध असून तो एक अभ्यासनीय विषय आहे असे म्हणावयास हरकत नाही,\nब) लागली नसतील तर, 'एका वर्षी तीन ग्रहणे लागोत वा न लागोत, वाईट घटना या घडतच असतात. सबब तीन ग्रहणांचा आणि वाईट घटनांचा काडीमात्र संबंध नाही' असे म्हणावयास जागा आहे..\n- महाभारत काळात व्दारका बुडाली\n- अमेरीकेने जपानवर केलेला अणुबाँब हल्ला\nया घटना घडल्या त्या वर्षी काही चांगल्या गोष्टीही घडल्या असण्याची शक्यता आहे. सबब, 'एकाच वर्षी तीन ग्रहणे आणि चांगल्या गोष्टी' यांचा आपसात काही संबंध आहे किंवा कसे, हादेखील एक अभ्यासनीय विषय होऊ शकतो..\n(नियतीवर श्रद्धा असलेला) तात्या.\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nसृष्टीलावण्या [30 Jun 2009 रोजी 15:02 वा.]\nसध्या काही हिंदी वाहिन्यांवर एका वर्षात ३ ग्रहणे आली तर जगात कश्या वाईट घटना घटतात, या विषयावर चर्चा झाल्याचे बघीतले.\nत्या 'काही वाहिन्या' म्हणजे फक्त इंडिया टिव्ही असेल. भिकार आणि अंधश्रद्धेने बुजबुजलेल्या बातम्या देण्यात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही.\nगडद जांभळं, भरलं आभाळ,\nमृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ\nखोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||\nइंडिया टिव्ही आणि आईबीएन-7\nकाल ७/७/ २००९ चंद्र ग्रहण झाले. भारतात ते दिसणार नसल्यामुळे काही वाइट प्रकार घडल्याचे ऐकण्यात आले नाही.\nदा.कॄ. सोमणांनी लोकांना टिव्हीवर दाखवल्या जाणार्‍या भितीदायक चर्चेकडे जास्त लक्ष देऊ नये असा सल्ला दिलेला आहे.\nदोन ग्रहणांचा आपण सगळ्यांनीच अनुभव घेतला. काही वाईट घटना न घडल्याने आधी दाखवलेल्या घटनांशी तुलना करायला मिडीयाला एकही \"ब्रेकिंग न्यूज\" मिळाली नाही. हे एक बरे झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2421", "date_download": "2018-10-19T00:06:52Z", "digest": "sha1:SQEYZW6A7PGB7BWG6RORCAHGFVIYQROI", "length": 12190, "nlines": 47, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहास कालीन पुणे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुण्यात साहित्य संमेलन नुकतेच होउन गेले. त्यानिमीत्ताने काही इतिहास कालिन पुस्तके विशेष करुन य ना केळकरांचे मिळाल्यास घ्यावे या हेतुने मी दुपारी गेलो होतो. त्या दिवशी अमिताभ बच्चन येणार होते त्यामुळे गर्दीचे आधी जाउन आलो. \"मराठे शाहीतील वेचक वेधक\" व अजुन दोन पुस्तके मी घेतली. सर्वसामान्यांना नसणारी बरिच माहिती त्यात आहे. आपल्या वाचकांना त्याचा आनंद मिळावा या हेतुने त्यातील एक प्रकरणातील माहिती खाली देत आहे. इतिहासप्रेमी वाचकांनी हे पुस्तक जरुर संग्रही बाळगावे.\nआता पुणे खुपच बदललय. पण आताच्या इमारतींच्या जागी पुर्वी म्हणजे दोनशे वर्षापुर्वी किवा पेशव्यांच्या काळात काय होते हे ऐकुन त्याचे चित्र मनःचक्षूंसमोर आणण्यात एक वेगळाच आनंद मिळतो.\nशनिवार वाडा आणि आजूबाजूच्या परिसरात त्या काळापासुन् ऐतिहासिक द्रुष्ट्या महत्वाच्या आणि लक्षणीय अशा इमारती अजुनही आपली नामोनिशाणी टिकवून आहेत.\nआपण आता शनिवारवाडा पुलावर वाड्याकडे तोंड करुन उभे आहोत . आता पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याहीच. त्यांचा वाडा शनिवारवाड्यासमोरच. आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता.\nआता थोडे पुढे जाऊ या. रस्ता वळतो आणी तिथेच पेशवाईतले प्रसिध्द सावकार सरदार ओंकारांचा वाडा. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.\nआता जेथे दै.सकाळ आहे त्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता. आणि जिथे सकाळ कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणार्या सरदार विसाजीपंत बिनिवाल्यांचा वाडा. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. आता दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिध्द सरदार हसबनीस यांचा वाडा होता. थोडे पुढे आले की गांधर्व संगीत महाविद्यालयाची इमारत आहे तिथेच मेहुणपुरा भाग आहे. हे नाव का पडले याबद्दलही बर्‍याच आख्यायिका आहेत. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात वगैरे पण खरं तर थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता असा उल्लेख सापडतो.\nआता जिथे प्रभात चित्रपट गृह दिसते तिथे पेशवाईतले प्रसिध्द् सावकार किबे राहात्. इंदुरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नुतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौकी मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा.\nनू.म.वि. किबे वाड्यात दुसर्‍या मजल्यावर शाळेची घंटा असे. त्यावेळी शाळा एका ठीकाणी भरत नसे. म्हणुन सर्वांना ऐकु जाईल अशा रितीने घंटेची योजना केलेली होती.\nप्रभातच्या थोडे अलीकडे घोड्याची पागा होती. तिथे आता एक बोळ आहे. या बोळाच्या आंत एक प्रचंड चौक होता आणि तिथंच एक अंधारी अशी 'तेल्याची तालीम' होती. आसपास तेल्यांची दुकानं असल्यामुळे बहुतेक हे नाव पडले असावे.\nप्रभातच्या उजव्या हाताला पेशव्यांचे मामा सरदार बळवंत मेहदळे यांचे निवासस्थान. बळवंत मेहेंदळे पानपतच्या लढाईत मृत्युमुखी पडले. पुढे त्यांचे चिरंजीव अप्पा बळवंत मेहेंदळे दरबारी सरदार झाले. त्यांचेच नाव आता त्या चौकाला दिले गेले. मधे मी असाच शनिवार पेठेत फिरत असतांना एका परराज्यीय तरुणानी मला \"ए.बी चौक कहां है\" असे विचारले तेव्हा अर्थबोध झाला नाही पण नंतर कळल्यावर खुप वाईट वाटले.\nअसो तिथेच जवळ पुण्यातले पहिले थिएटर 'आनंदत्सोव'. तिथे पुर्वी सर्कस, नाटकं, कुस्त्या, जादूचे प्रयोग होत असत नंतर त्याचे रुपांतर थिएटरमध्ये करण्यात आले. त्याकाळी ते एकमेव असल्यामुळे भलतेच लोकप्रिय झाले होते.\nआता सतार मेकर मेहेंदळेंचे जे जुने दुकान आहे तिथे पुर्वी गवत्या मारुती चौक होता. पिंपळाचा पार असलेल्या या चौकात गवताचा व्यवसाय चालत असे. आता पारही नाही आणि काहीच नाही. टार रोड झालेत.\nपण त्याच्या लगोलगच आनंदाश्रम ही अजुनही तशीच असलेली इमारत. महादेव चिमणाजी आपटे हे एक मोठे विद्वान आणि वकील गृहस्थ होते. वासुदेव बळवंतांच्या खटल्यात् या आपटेंनी वकिली केली. त्यांनी आनंदाश्रमात अनेक जुन्या, पुराण्या पोथ्या मूळ स्वरुपात संग्रहीत केल्या होत्या. या पोथ्या पुन्हा छापावयाच्या अशी त्यांची इच्छा होती. याचसाठी आश्रमात छापखानाही टाकला होता. महादेव चिमणाजींनी पुढे संन्यास घेतला. त्यांची समाधीही आनंदाश्रमात आहे. या आपटेंचे पुतणे म्हणजे मराठी साहित्यातील प्रख्यात कादंबरीकार हरी नारायण आपटे. ह.ना. आपटे तिथेच रहात असत. मराठी साहित्याला मिळालेली अमोल देणगी या आनंदाश्रमातुन मिळालेली आहे.\nआनंदाश्रमाच्या शेजारीच आत्ताची नुतन मराठी विद्यालय प्रशाला. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे त्यावेळी इथे न्यू पूना कॉलेज होतं आणी त्याहि आधी खाजगीवाल्यांचा वाडा या जागेत होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमवीची इमारत उभी आहे.\nमाहिती. फोटो जरूर पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T01:41:58Z", "digest": "sha1:3FS4MUCVIPLI6SZ5NSQFWJFYW3CQIDT4", "length": 17109, "nlines": 150, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "मुनस्यारीतली महिला होळीची गोड गाणी", "raw_content": "\nमुनस्यारीतली महिला होळीची गोड गाणी\nउत्तराखंडच्या कुमाऊँ प्रदेशात, होळी विविध प्रकारे साजरी केली जाते आणि ती अनेक दिवस चालते. . या काळात गावोगावी महिला उत्सव साजरा करतात, आनदाने नाचतात, गातात. त्याची गाणी डोंगररांगांमध्ये दुमदुमतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्चमध्ये सादर होणाऱ्या मालिकेसाठी ही छायाचित्र कथा\n'चंद्र बदनी खोलो द्वार / तिहारे मनमोहन ठाढ़े हैं होली खेलन को' (‘चंद्र तनु दार उघड /तुझा मनमोहन होळी खेळण्यासाठी बाहेर खोळंबला आहे. )\nमार्चच्या थंडीत एका दुपारी, पंचाचुली शिखरांच्या पायथ्याशी महिलांचा आवाज घुमत होता. सकाळी पाऊस होऊन गेलेला, आणि नभ अजूनही दाटलेले होते. मी पिथौरागढ जिल्ह्याच्या मुनस्यारी विभागात होते. तेथील सरमोली गावातल्या पंचायतीच्या कार्यालयाजवळ पोचता पोचताच, ढोलकीची थाप मोठी होत गेली. डोंगराचे वळण पार करताच विस्तीर्ण मोकळ्या आकाशाखाली, हिमालयाच्या छायेत दहा-बारा महिला फेर धरून गाणी गात होत्या, नाचत होत्या.\nउत्तराखंडच्या कुमाऊँ प्रदेशात, या वर्षी होळी ८ मार्चला सुरू झाली. इथे होळी केवळ रंगांपुरती मर्यादित नसून, तो संगीत, ताल आणि सुमधुर गाण्यांचा उत्सव असतो. या प्रदेशात होळी विविध प्रकारे आणि अनेक रूपात साजरी केली जाते आणि त्या सगळ्याचा गाभा आहे संगीत. वर्षाच्या या वेळी केवळ महिलाच नाही तर पुरूषदेखील सुरेल होलियार - होळी गायक बनतात.\nकुमाऊँच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये बराच काळ चालणारी ‘बैठकी होळी’ लोकप्रिय आहे. महिलांच्या बैठका त्यांच्या घरी होतात. त्या बाजाची पेटी, तबला आणि ढोलाच्या तालावर हिंदी, ब्रजभाषा, अवधी आणि कुमाऊँनी या भाषांमधली गाणी गातात.\n\"आमच्यासाठी हसण्याची, मजा करण्याची, मोठ्याने गायची आणि नाचायची फक्त हीच वेळ आहे. इतर वेळी आमचा सगळा वेळ शेती, मुले आणि गुरांमध्ये जातो. गाण्यांतून आम्ही एकमेकींची थट्टा-मस्करी करतो किंवा गावातील लफडी आवडीने चघळतो. तुम्ही त्यांना नाचताना पाहिलं नाहीत तर डोंगररांगांमध्ये गुपचूप मान खाली घालून अपार मेहनत करणाऱ्या याच त्या स्त्रिया आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही,\" सरमोलीच्या सुंदरी लचपाल सांगतात.\nबैठकी होळी १९व्या शतकाच्या मध्यावर . उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याचे प्रख्यात संगीतकार उस्ताद अमानुल्लाह खान यांनी अल्मोरात सर्वप्रथम बैठकी होळी सादर केली होती. \"असे म्हणतात की १८५०च्या सुमारास, खान यांनी अल्मोरात येऊन शास्त्रीय संगीताची सुरुवात केली,\" अल्मोराचे होळी गायक नवीन बिश्त सांगतात. \"असे असले तरी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे काहीही ज्ञान नसलेले लोक देखील होळीची गाणी शिकू शकतात आणि गाऊ शकतात. म्हणूनच होळी गायकांची परंपरा अजूनही येथे टिकून आहे.\"\nहिंदू कालगणनेनुसार, कुमाऊँत होळी डिसेंबरमध्ये, पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरु होते. पण उत्सवात खरा रंग भरतो तो मार्चमध्ये धुळवडीच्या एक आठवडा आधी. याच सुमारास, बैठकी असणारी होळी खडी होते. आता सर्व उभं राहून, नाचून वसंताच्या आगमनाचा उत्सव साजरा करतात. काही गावांमध्ये, महिला घरोघरी जाऊन होळीच्या गाण्यांवर नाचतात.\nयाशिवाय महिला होळीदेखील साजरी केली जाते. होळीच्या एक आठवडा आधी केवळ महिला घरांमध्ये आणि देवळांमध्ये ही होळी साजरी करतात. एकत्र येऊन, नृत्य करून त्या राधा-कृष्ण, गणेश आणि शंकरासाठी गाणी गातात.\nमार्चच्या सुरुवातीला, मी पिथौरागढ जिल्ह्याच्या मुनस्यारी विभागातील गावांमध्ये तीन महिला होळी उत्सवांमध्ये सहभागी झाले. समुद्रसपाटीपासून २,२७० मीटर उंचीवर वसलेल्या कथेत थंडगार मुनस्यारीतील (‘बर्फाळ स्थान’) उत्सव या छायाचित्र कथेत रेखाटले आहेत. यात कुमाऊँ महिलांनी गायलेली गाणीदेखील रेकोर्ड केलेली आहेत.\nसुंदरी लचपाल ढोलकी वाजवतायत आणि त्या तालावर सरमोलीच्या पंचायतीच्या कार्यालयाबाहेर महिला गाणी गात फेर धरून नाचतायत. ढोलकीला बांधलेल्या फिती इष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी आहेत.\nपंचायतीच्या कार्यालयाजवळ महिला पोहचताच, इतर जणी त्यांच्या कपाळाला गुलाल लावतात - जसा जसा उत्सव रंगत जातो, तसतशी हवेतली गुलालाची उधळणही वाढत जाते.\nव्हिडिओ पहा: फेर धरून नाचत होळीचे गीत गाताना सरमोली गावातल्या महिला . डोंगररांगांमध्ये अजूनही थंडी आहे, आणि फेर धरून नाचणाऱ्या महिलांच्या मधोमध पेटविलेला विस्तव उत्सवात अजूनच ऊब आणत आहे\nसुंदरी लचपालकडून हिरा देवी ढोलकी घेताना. महिला आळीपाळीने नाचतायत, तर ८ वर्षांचा भावेश सिंग उत्साहाने टाळ वाजवित आहे. सरमोलीत महिला होळी पाच दिवस चालते\nचुलीवर जवळजवळ ५० जणींसाठी वाफाळता चहा तयार होतोय. भजी, हलवा, चिप्स आणि चहा सर्वांना दिला जातो. महिला हळूहळू सगळ्या पाड्यांवर वस्तीत उत्सव साजरा करत जातात, प्रत्येक पाड्यावर तिथले गट या महिलांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. \"महिला एका दिवशी गावातल्या एका भागात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागात उत्सवाचे आयोजन करतातजेणेकरून प्रत्येकालाच होळीचं आयोजन करण्याची संधी मिळेल. यासाठी येणारा खर्च सर्व जण वाटून घेतात. ,\" घोरपट्टा मल्ला गावाच्या मंजु त्रिपाठी सांगतात\nव्हिडिओ पहा: घोरपट्टा मल्ला गावाच्या रजनी जोशी मथुरेत होळीच्या गीतावर नृत्य करत आहेत\n९ मार्चला घोरपट्टा मल्लाच्या महिला बैठकी होळी साजरी करताना. होळी गीतांच्या पुस्तकातून त्या राधा-कृष्ण, शिव आणि गणेश यांची गाणी गातायत\nढोलकी आणि डफ हे कुमाऊँनी होळीचे अत्यावश्यक घटक आहेत ढोलकी आणि डफ असल्याशिवाय कुमाऊँनी होळी साजरीच होऊ शकत नाही.\nबैठकीच्या होळी नंतर खडी(उभी) होळी येते – येथे आजच्या यजमान, मंजु त्रिपाठी आणि सात वर्षांची चेतना सिंग होळीच्या गीतांवर नाचत आहेत\nसरमोलीत, माटी संगठनच्या एका-खोलीच्या कार्यालयात, दारकोट, नानसेम, नया बस्ती, सरमोली आणि संकधुरा येथून आलेल्या महिला बसल्या आहेत. ही संघटना महिला होळी चा उत्सव साजरा करण्यासाठी गावकऱ्यांच्या घरांमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून देते. बाहेर नुकतीच बर्फ पडायला सुरुवात झाली आहे.\nमहिला एकमेकींना गुलाल लावताना, पाऊस आणि बर्फवृष्टी असतानाही कितीतरी जणी उत्साहाने होळीसाठी येऊ लागल्या आहेत\nव्हिडिओ पहा: हे गीत आहे: 'जोहार आणि मुनस्यारी ही रंगीबेरंगीआणि प्रसन्न ठिकाणे आहेत. माझे हृदय जोहार आणि मुनस्यारीत वसले आहे. मी नाचते आणि मी गाते...'\n१० मार्चला, मुनस्यारीची गावे बर्फाने आच्छादलेली आहेत. डोंगररांगांमध्ये उत्सवाची गाणी निनादत असताना पंचाचुलीची हस्तिदंती शिखरे उत्सव पाहण्यात मग्न आहेत.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपिथोरागढच्या पर्वतराजीतील ‘सोन्याची खाण’\nसेरा बडोलीला मिळालं डाकघर\nजैतीचे अखेरचे रिंगल विणकर\nकीडा जडीने झाला पिथोरागढच्या कुटुंबांचा कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/35402", "date_download": "2018-10-19T00:40:19Z", "digest": "sha1:5WJ74LQSLY3LYHQFHJ7XO52KCDHJ6Q2Q", "length": 4493, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द, शब्द.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द, शब्द....\nइकडून तिकडे नेती वाहून\nनाही कधीही हमाल रे\nशब्द मोकळे खुशाल रे\nशब्द नेमके अर्था दाविती\nकधी ना लावी गुर्‍हाळ रे\nकुणीही करु दे अर्थ अनर्थी\nलाऊ न घेती किटाळ रे\nकितीही मोठा अर्थ बांधिती\nशब्द केवढे विशाल रे\nउलगडून तो दावित असता\nहोती आपण रुमाल रे\nकधीही ना बेताल रे\nआपण अपुल्या जागी र्‍हाती\nहे मुलखाचे खट्याळ रे\nरंगत आणिती जीवनात या\nशब्द नुसती धमाल रे\nरंग न अंगा लावून घेती\nशब्दरत्न अन् शब्दशस्त्र ही\nशुद्धस्वरुप हे निश्चळ योगी\nयांना कसला विटाळ रे ......\nव्वा ... शब्दांचा शब्दांतून\nव्वा ... शब्दांचा शब्दांतून मांडलेला महिमा .... छान\nशेवटचे कडवे अधिक आवडले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2422", "date_download": "2018-10-19T00:16:26Z", "digest": "sha1:3DQCD6XCU22ZSVODQAYKCEOLL4HTCDNI", "length": 8575, "nlines": 55, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ऐतिहासीक पुणे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनूमविच्या समोर असलेली हुजूरपागा ही पेशव्यांच्या काळात एक मोठी घोड्यांची पागाच होती. शे दोनशे घोडी तिथे असत. एक मोठा चौकही तिथे होता.\nनूमविला लागुनच पूर्वी प्रसिध्द असलेला जॉन स्मॉल मेमोरियल हॉल होता. त्याकाळी शे दोनशे श्रोत्यांची सभा म्हणजे भरगच्च सभा समजली जात असे. अनेक मोठमोठ्या वक्त्यांची भाषणे या हॉलमध्ये झालेली आहेत.ख्रीश्चन मिशनर्‍यांचे ते एक कार्यालयही होते. काळाच्या ओघात सगळंच बदलले. सध्या इथे संतोष भुवन हे उपहारगृह् आहे.\nलक्ष्मी रोड ओलांडला की लागलीच उजव्या हाताला मराठे दीक्षितांचा वाडा. हा जप्तीतील वाडा इंग्रजांनी त्यांना बक्षीस दिलेला होता.\nत्याला लागुनच नाना फडणिसांचे निवासस्थान. विश्रामबाग वाडा हा वाडा आजही आपली खुण जपून उभा आहे. तिथे आता जन्म=मृत्यू नोंदणी कार्यालय असले तरीही विश्रामबाग वाड्याचे त्यावेळचे वैभव त्याचा दरारा त्याकाळी वेगळाच होता. विश्रामबाग वाड्यासमोरच 'पुष्करणीचा हौद\" हा प्रसिध्द हौद होता. पेशवाईतील एक न्यायाधीश टोकेकर जोशी यांनी हा हौद बांधला. हौदाला सुंदरशी नक्षी व कारंजीही होती. या हौदाला सदाशिव हौदातुन पाणी पुरवीण्यात येत असे.\nनंतर ठोसरांचा वाडा लागतो. ठोसर हे दुसर्‍या बाजीरावांचे शिक्षक होते. त्यांना हा वाडा नाना फडणिसांनी बक्षीस दिला होता. नंतर दिवाणबहादुर गोडबोले यांचा वाडा- या गोडबोलेंच्या वंशजांनी 'पूना गैझेटर' या जुन्या वृत्तपत्रातुन पुण्याचा इतिहास लिहिला आहे. हे गोडबोले बंधु त्यावेळी फार प्रसिध्द होते.\nआताची नातूबाग ही नाना फडणिसांची बागच होती. त्याला 'काळेवावर' म्हणत. या बागेत वाडाही होता. पण नाना मोठे हौशी आणि दर्दी. ही बाग म्हणजे त्यांच्या रसिकतेचे एक मुर्तिमंत प्रतीक होती. यापुढे एकदम पर्वती ही एकच ऐतिहासीक दृष्ट्या महत्वाची जागा. आता वाटेत हौसिंग सोसायट्या वगैरे झाल्यात. पण पुर्वी तिथे गवताशिवाय काहीच नव्हते.\nपेशवे आणि त्यानंतरच्या काळातील काही लक्षणीय वास्तुंची ही आठवण पुणेकरांना या सर्व आता पहायलाही मिळणार नाहीत. प्रत्येक वास्तुने आता नवं आधुनीक स्वरूप प्राप्त केलंय. पण तरीही या भागात पेशव्यांच्या काळात बड्या व्यक्ती राहात, वावरत होत्या या गोष्टीला आजही एक वेगळे महत्त्व आहे.\nहे वाडे होते/ आहेत ते सध्या वापरांत आहेत काय (जी यादी दिली आहे त्यावरून इतकी विस्तिर्ण जागा ऐतिहासिक म्हणून मोकळी नसावी असे वाटते.) आपण दिलेल्या माहिती सोबत वाड्यांची सद्यस्थिती, त्यांचा आता होणारा वापर आणि फोटो मिळाले असते तर आणखी बहार आली असती.\nआता येथे प्रेते पुरण्याची जागा आहे. हा बदल कधी आणि कसा झाला असावा\nइलाही ये तूफान है किस बला का\nके हाथोंसे छूटा है दामन हया का\nविकीपीडियावरून फोटो साभार येथे. विश्रामबाग वाड्याचा खाली जो भाग दिसतो आहे त्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये महिला किंवा ग्रामीण उद्योगातून तयार केलेल्या वस्तू विकतात. काही भाग सरकारी कार्यालयांसाठी वापरला जातो असेही वाटते.\nनातूबाग मला वाटते पूर्वीच्या काळची खूप मोठी जागा असावी. सध्या राजा केळकर संग्रहालयाचा पत्ता नातूबाग म्हणून दिला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/591", "date_download": "2018-10-19T00:26:34Z", "digest": "sha1:U64JA7D5DST22MTDFKUAO3S2KS5PGGWM", "length": 19888, "nlines": 88, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जैन साहित्यातील विश्वाकार - भाग २ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजैन साहित्यातील विश्वाकार - भाग २\nआता जैन दर्शनाऐवजी \"झेन\" दर्शनाचा विचार करणार आहोत. दोघांचा संबंध काय खूप दाट संबंध नसेल. पण दोन्हींचा जन्म एकाच संस्कृतीतला आहे.\nझेन ही गोष्ट भारतीय आहे, ह्यावर चटकन विश्वास बसत नाही. पण बुद्धधर्माच्या ह्या शाखेचा उगम भारतातच झाला. चीनमध्ये नाही आणि जपानातही नाही. विमलकीर्तिनिर्देश ह्या नावाचे प्रसिद्ध आणि प्राचीन बौद्ध सूत्र आहे. त्यात झेन तत्त्वज्ञान प्रथम प्रकाशित झाले असे मान्य झालेले आहे.\nह्या झेनच्या उपासनेत कोअन (koan) म्हणून प्रकार असतो. एक लघुतमकथा, असे तिचे रूप असते. प्रयोजन आध्यात्मिक असते. अनभिज्ञ माणसाला ती गोष्ट बहुतेकदा बुचकळ्यात पाडते. ब-याचदा ती विनोदीही असते. कथांचे प्रकार असंख्य आहेत. पण एक ठरलेले कथानक असे:\nएक शिष्य आपल्या गुरूकडे जातो. त्याचे शिक्षण बरेचसे पूर्ण झालेले असते. पण अजून काही प्रश्न त्याच्या मनात उरलेले असतात. त्यांपैकी एक ब-यापैकी जड प्रश्न तो गुरूला विचारतो. म्हणजे जीवनाचा अर्थ काय, मनाला लगाम कसा घालावा, अस्तित्व म्हणजे तरी काय, इत्यादि.\nह्यावर गुरू विचित्र उत्तर देतो. त्याचा प्रश्नाशी काहीही संबंध नसतो. कधीकधी तो निरर्थक बोलतो, तर कधी बोलतच नाही. कधी कानठळ्या बसतील इतक्या जोरात ओरडतो, तर कधी अासनावरून उठून चक्क शिष्याच्या थोबाडीत देतो\nपण गंमत अशी की त्याच्या ह्या \"उत्तराला\" अर्थ असतो. त्याने वेळ बघूनच हे केलेले असते. तोवेळपर्यंत मेहनत करून त्याने आपल्या चेल्याला असा काही तयार केलेला असतो की त्याच्या विक्षिप्त उत्तराने चेल्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. आणि तत्क्षणी तो \"पोचतो\". त्यानंतर त्याचा लागलेला दिवा कधीच विझत नाही.\nविमलकीर्तिनिर्देशसूत्रात असे प्रसंग जवळपास प्रत्येक प्रकरणात आहेत. जग ज्यांना \"झेन\" म्हणते अशी कूट उत्तरे ऐकून त्या एकाच कथासूत्रात सहस्रशः लोकांना बोधी प्राप्त झाली आहे.\nहे इथे सांगण्याचा हेतू काय, तर आपल्या आध्यात्मिक साहित्यातही असल्या उत्तरांना स्थान आहे. सरळ उत्तर शक्य नसते तेव्हा असे वाकड्यातले उत्तर दिले जाते. विश्व मानवाच्या आकाराचे आहे, हे असेच कूट विधान आहे का, ह्यावर पुढील भागात चर्चा . . .\n झेन चे विवेचन आवडले\nमात्र 'पोचणे' हा विभाग सतत घडतच असतो... एकदा दिवा लागला आता परत काही बघायला नको, असे काही प्रत्यक्षात घडत असेल असे वाटत नाही.\nमात्र परत परत 'पोचणे' हा सर्वांचा अनुभव असतो. वेगवेगळ्या स्वरूपात तो सर्वांनाच येत असतो.\nमात्र काहीवेळा झेन गुरुंचे अतर्क्य (क्सिझोफ्रेनिक) वागणेही असेल का) वागणेही असेल का त्याचा अर्थ बिचारे शिष्य मात्र एन्लायटन्मेट असाच घेत असणार... असो\nएक साधा माणूस. गुरु कडे जातो.ध्यान करतो नि 'पोचतो'. आता 'पोचलो', पुढे साधी राहणी असावी म्हणून आश्रम घर सोडून डोंगरावर रहायला जातो. एका छोट्या चौकोनात स्वतः पुरते शेत लावतो बाकी वेळ ध्यानात घालवतो.\nअसे बरेच दिवस जातात.\nएक दिवस दुसराच झेन गुरु तेथे जाता जात डोकावतो. रात्र काढायचे ठरवतो. हा 'पोचलेला' माणूस सायंकाळी ध्यानाहून परत आल्यावर स्वागत करतो खायला भात करतो नि सांगतो की उद्या पुरता तांदुळ या रांजणात आहे तो घेऊन तुम्ही उद्याचा भात करून घ्या. मी पहाटेच ध्यानाला जाईन.\nदुसर्‍या दिवशी ध्यान संपवून तो घरी येतो तेव्हा पाहतो की, गुरु तर् गेले पण जातांना रांजण फोडले आहेत, झोपडी मोडून टाकली आहे.\nतो पाहून क्षणभर आवाक् होतो आणी मग आनंदाने नाचायला लागतो.\nआता माझे प्रश्न -\nसाधा माणूस '३ वेळा' कसा काय पोचतो.\nआता कशावरून गुरु चे वागणे हे त्याला 'पोचवण्याचेच होते'\nकशावरून गुरु गांजा पिऊन गोंधळ घालत नव्हते\nआपले दोन्ही लेख वाचण्यासारखे आणि अजून उत्सुकता वाढवणारे आहेत. तरी खालील प्रतिक्रीया ही केवळ गंमत म्हणून केलेली घ्या:\nया लेखातील शिष्याचे प्रश्न आणि गुरूची उत्तरे वाचताना, आपण \"दारूचा तांब्या\" या चर्चाप्रस्तावात जे काही प्रश्न विचारत आहात त्यावर उपक्रमावरील \"गुरू माणसांना\" त्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यावीत याची आगळी वेगळी कल्पना दिली आहेत तेंव्हा आता उपक्रमावर आपल्याला वर उल्लेखलेल्या गुरू ने दिलेल्या प्रकारातील उत्तरे मिळू शकतील, म्हणून म्हणतो, अमंळ सावध रहा\nआणि आधी म्हणल्याप्रमाणे वरील प्रतिक्रीया ह.घ्या. :-)\nअसे नाही वाटते की जास्त शेखी मिरवायची म्हणजे म्हणजे शब्दांचे खेळ करायचे. पांढर्‍यावर काळे करायचे. पुर्वीच्या काळी जास्त वेळ असलेले आणी बाकी काही काम येत नसलेले लोक असे बळचकर लिहीत बसायाचे आणी ते असे साहीत्य प्रकाशीत करायचे. आजकाल कसे अभिनय येत असेल नसेल तरी काही अभिनेते आपल्या पोरांना घेऊन सिनेमे काढतात. तसे काही लेखक, प्रकाशक आपला पिढीजात धंदा असले साहीत्य घेऊन चालवायचे. नाही म्हणले तरी फिलोसॉफी कायम फॅशनमधे. मार्केटींगमधे तरबेज असतील कारण हे असले खपवायचे म्हणजे ...\nपण काही म्हणा विक्षिप्त प्रकार करणार्‍या गुरूंचे चेले मात्र स्मार्ट , काहीतरी मस्त अर्थ लावुन जायचे. ईग्रंजीत पब्लीक रिलेशंन्स मधे ज्याला स्पिन डॉक्टर , डॅमेज कंट्रोल् म्हणतात. हा प्रकार तेव्हा पासुन सुरू झाला म्हणायचा.\nअस तर नसेल ना कि गुरू बिचारा सांगुन सांगुन थकला अन मुस्काटात भडकवायला लागला मग घाबरुन इतर लोक बरोबर वागायला लागली. झाले,... किर्ती झाली.. मठाचा धंदा वाढला, कामाचा व्याप. मग तीच गोष्ट अजुन लोकांना सांगण्यापेक्षा डाव्या थोबाड फोडले कि हा अर्थ, उजवे कि..मडके फोडले की मडके बदला दुषित पाण्यापासुन् विकार होतील्, झोपडी मोडली की नॉट् अर्कॉडींग टू वास्तूशात्र, प्लीज रिबील्ट असे शॉर्ट ऍन्ड ईझी पॉकेट बुक्स सुरु झाले असतील.\nमाझ्यामते कॉन्सपीरसी थेअरी पण अशीच सुरु झाली अन टीकाकार पण तेव्हाच उदयास आले.\nतुम्ही गुरुला नावे ठेवणे सोडा पाहू, एका थोबाडीत गुरुंनी केवढे कार्य केले, किती नवीन क्षेत्र निर्माण केली, केवढ्या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्ण सोडवला.\nवरील सर्व मुद्दे कमीअधिक प्रमाणात बरोबर अाहेत. \"गुरू\" ह्या प्रकारात शतकानुशतके जितका भ्रष्टाचार झाला आहे तितका आणखी कुठेच नसेल. स्वतःला गुरू म्हणवून घेतलं आणि थोडंफार विचित्र वागलं की खंडीभर लोक गोळा करता येतात आणि पैसा करता येतो हा अनुभव आहे. कारण हा विषयच कठिण आहे. लोक फसतात. संसाराला जितके घाबरलेले आहेत तितक्या प्रमाणात जास्त फसतात. मलाही तो विषय कठिण पडतो. मी त्याच्यावर बोलणार नाही. मी जे लिहितो आहे ते त्याचा आवाका फार मर्यादित आहे. त्यात जैन धर्माबद्दल काही नाही. जैन धर्माचा मी अभ्यास केलेला नाही. झेनबद्दल काही नाही, कारण तेही माहीत नाही. ह्यात फक्त एका चमकदार कल्पनेचा विचार आहे. तो विचार करण्यास उपयोगी पडेल म्हणून गुरू-शिष्यांचे आणि सूत्रांतले प्रसंग मी \"रिपोर्टिंग\" म्हणून देत आहे. बाकी सर्व वैयक्तिक कल्पनाविलास आहे. ह्या सर्व साहित्यिक कृती आहेत असं समजा, म्हणजे हे एक रसग्रहण आहे हे लक्षात येईल. पण श्रेष्ठ साहित्यकृती आपली दृष्टी बदलू शकते. आणि दृष्टी बदलण्यात \"भौतिक\" काहीच नाही. म्हणून एक सोय म्हणून आत्मिक म्हणायचं. बाकी काही नाही.\nव्यक्तिगत विचाराल तर मला गुरू म्हणून कोण माहीत नाही. इकडे भारताच्या तोंडात मारतील इतके गुरू झाले आहेत. शिवाय अमुक माई आणि तमुक श्रीश्री येऊन जात असतातच. माझा विश्वास नाही. तथाकथित शिष्यांवर तर मुळीच नाही. यमनियम न पाळणारे लोक ध्यान-प्राणायामाच्या बाता मारतात त्यावर विश्वास ठेवण्याइतका मी पेंद्या झालेलो नाही. विश्वास दोन गोष्टींवर आहे. एक म्हणजे आपण ज्याला सायन्स म्हणतो ते, की ज्याच्यात कष्ट-कष्ट करून लोक सत्य शोधत असतात. पण शास्त्रकाटा म्हणजे निव्वळ सायन्स नाही, ह्याही गोष्टीवर माझा विश्वास आहे. सायन्स हा एक भाग झाला. उत्तम कविता, किंवा बंदिश, किंवा नाटक, किंवा शिल्प, ह्यांच्यात फक्त रंजकता आहे हे कुणाला पटेल त्याच्यातही सत्यशोधन आहे. इतकी साधी भूमिका आहे.\nआता राहिली गोष्ट दारूच्या तांब्याची. मला मीच लिहिलेला प्रस्ताव दिसत नाही आहे. काटला की काय मधल्यामधे काय यार. जरा सैल सोडा. मला खरोखर उत्सुकता होती, \"तांब्या\" म्हणजे काय ह्याची.\nझेन ची ओळख आवडली.\nझेन हा शब्द 'ध्यान' वरुन आला आहे असे वा´चले होते.\nया झेन गुरुंच्या कथा मस्तच असतात. ओशोंच्या व्याख्यानांत अनेकदा त्यांचा समावेश असतो.\n कष्ट करा ... कष्ट करा \n'ध्यान' वरूनच आला आहे. सुंदर ते zen, उभे wit वरी . . .\nझेन नक्की वाचा. छान विरंगुळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2011/11/12/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T01:16:05Z", "digest": "sha1:WK3E3BXAIEWTX6EYSUJJGGXXRN4KR5C2", "length": 25142, "nlines": 475, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "जीवनरसदायी आवळा | Abstract India", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nकेवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला “रसायनाचे’ असे फायदे मिळतात.\nवाजीकरण व रसायन हा आयुर्वेदाचा महत्त्वाचा विषय. सळसळते तारुण्य हे सप्तधातू-रसांवर व विशेषकरून वीर्यधातूवर अवलंबून असते. अर्थात जगण्यात व जीवनात रस असावा लागतो, हे निश्‍चितच. च्यवनप्राशसारखी काही रसायने आहेतच, पण मोठ्या प्रमाणात हिरडा व आवळा हीच महत्त्वाची रसायनद्रव्ये. योग्य योजनेद्वारा रसायनाने वीर्यवृद्धी होते. शरीरातील संपूर्ण चलनवलन व पेशीपेशीमधील किंवा सर्व अंतर्गत अवयवरचनेतील संदेश देवाणघेवाणसुद्धा रसायनामुळेच व्यवस्थित चालते. जगण्यातील रस हाही व्यक्‍ती-व्यक्‍तीतील संपर्क व संवाद यामुळेच वाढतो व त्यासाठी आवश्‍यकता असते ताकदवान व निरोगी चेतासंस्थेची. या सर्व कार्यासाठी उत्तम पर्याय आहे “आवळा’.\nआवळ्याचे अनेक प्रकार असतात. डोंगरी आवळ्यात बी मोठी असते, गर त्यामानाने कमी असतो व गरात धागे अधिक असतात. हे आवळे चवीला अधिक तुरट असतात. काही प्रकारचे आवळे मोठे रसरसशीत, अधिक गर व अधिक रस असणारे असतात. अपरिपक्‍व म्हणजे नीट न वाढलेले आवळे व झाडावरून गळून खाली पडून वाळलेले आवळे औषधाच्या दृष्टीने तेवढेसे उपयोगी नसतात. असे आवळे वाळवून आवळकाठी वा आवळकाठीचे चूर्ण म्हणून विकले जाते किंवा त्यांना भिजत घालून च्यवनप्राशसारख्या रसायनात वापरलेले दिसते. असे कमी दर्जाचे आवळे वापरल्यामुळे अशा वस्तूंचा प्रभाव खूपच कमी झाला असल्याचे दिसते. त्यामुळे अशी उत्पादने स्वस्त वाटली तरी त्यांची उपयोगिता व गुण खूपच कमी असतात.\nत्यामुळे औषधांचे उत्पादन करतेवेळी आवळे रसरसशीत व ताजे हवेत. अशा रसरसशीत, ताज्या आवळ्यांचा रस साखरेबरोबर वा मधाबरोबर घेण्याने उपयोग होतो. मीठ लावून आवळे खाण्यात कसा आनंद होतो, हे चार तरुण मुलींना विचारायला हरकत नाही. आवळ्याचे लोणचे हा एक पचनासाठी मदत करणारा अप्रतिम पदार्थ आहे. त्याहीपेक्षा उपयोगी व महत्त्वाचा पदार्थ आहे मोरावळा. साखरेच्या पाकात मुरलेला आवळा म्हणजे मोरावळा. पूर्ण आवळे टोचे मारून गरम पाण्यात किंचित वाफवून साखरेच्या पाकात टाकून किंवा किसून साखरेच्या पाकात टाकून मोरावळा केला जातो. मोरावळा करण्याची कृती कोणतीही असली तरी मोरावळा मुरू देणे म्हणजेच जुना होऊ देणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून जुना मोरावळा गुणांमध्ये श्रेष्ठ असतो. पित्तशामक म्हणून मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. वाढलेले पित्त- मग ते उन्हाळ्यातील असो वा इतर ऋतूतील- नेहमीच त्रास देते व ते मेंदूचे व डोळ्यांचे अधिक नुकसान करते. अशा वेळी मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. यकृत व्यवस्थित काम करत नसल्यास किंवा यकृताचा आकार वाढत असल्यास मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो. अशा वेळी दिवसातून दोनदा मोरावळा खाण्याने खूप उपयोग होताना दिसतो. गुलाबाची फुले साखरेत टाकून तयार झालेला गुलकंद सेवन केल्यासही शरीरात शीतता व शांतता उत्पन्न होते, परंतु ज्यांना गुलकंदाची गोड चव फारशी आवडत नाही, मोरावळ्याची आंबटगोड चव आवडते व ज्यांना पित्तशमनाची अधिक गरज आहे व मुख्य म्हणजे ज्यांना रसायनाचा फायदा हवा आहे त्यांनी मोरावळा सेवन करणे अधिक योग्य ठरते.\nकेवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला “रसायनाचे’ असे फायदे मिळतात. म्हणूनच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमा या काळात आवळी भोजन, आवळीपूजन वगैरे करण्याची परंपरा असल्याचे दिसते. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसावे, विश्रांती घ्यावी, तेथे बसून काही खावे- जेणेकरून झाडाच्या आजूबाजूला असलेल्या प्राणशक्‍तीचा उपयोग होईल, अशी प्रथा असलेली दिसते. भगवान विष्णूंना जशी तुळशी प्रिय आहे तसा त्यांना आवळाही प्रिय आहे. म्हणून आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णुपूजन केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात.\n“आवळा देऊन कोहळा काढणे’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की बारीकशी वस्तू देऊन त्याच्या मोबदल्यात मोठा मोबदला मिळविणे. कोहळा हेसुद्धा रसायनच आहे, पण त्यात सर्व सहा रस नसतात, तर पाच रस असतात. कोहळ्याचाही वीर्यवर्धनासाठी उपयोग होतो. म्हणून आकाराने लहान असलेल्या आवळ्याची तुलना आकाराने मोठ्या असलेल्या कोहळ्याशी करून अशी म्हण व्यवहारात आली असावी.\nअसा हा बहुगुणी, रसायनी, तारुण्य देणारा, नवजीवन देणारा आवळा. आवळ्यापासून बनविलेला मोरावळा व पूर्ण रसायनात रूपांतर केलेले “संतुलन च्यवनप्राश’, “संतुलन अमरप्राश’, “संतुलन आत्मप्राश’, “संतुलन सुहृद्‌प्राश’ असे अनेक प्रकारचे प्राश मनुष्याला आयुष्यवृद्धी व शांती देण्यासाठी खूपच उपयोगी पडताना दिसतात.\nfrom → आवळा, च्यवनप्राश, पित्तशमन, रक्‍तसंवर्धन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/34018", "date_download": "2018-10-19T01:09:00Z", "digest": "sha1:Y7R65J6EWZL6YYKOII6GMGOJ46KCED4D", "length": 3320, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'ब्र' कविता महाजन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /हर्ट यांचे रंगीबेरंगी पान /'ब्र' कविता महाजन\n'ब्र'च्या उत्कृष्ट हिंदी अनुवादासाठी अनुवादक स्मिता दात्ये यांना महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचा एम. एम. जगताप पुरस्कार जाहीर. अभिनंदन स्मिताताई. अभिनंदन कविता महाजन.\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-dsc-rx1rm2-436-mp-black-price-pjSIf1.html", "date_download": "2018-10-19T00:37:33Z", "digest": "sha1:VC7TY465J2E4N3F5WPDGSMX774XSMVZ3", "length": 14404, "nlines": 361, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक नवीनतम किंमत Sep 17, 2018वर प्राप्त होते\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅकइन्फिबीएम उपलब्ध आहे.\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 2,26,671)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक वैशिष्ट्य\nसोनी दशकं र्क्स१र्म२ 43 6 पं ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/update?page=135&order=created&sort=asc", "date_download": "2018-10-19T01:19:27Z", "digest": "sha1:IZTAGKDQAFB6PJ3M7K4O3WXGXDMY2ADE", "length": 4322, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसादानुसार लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञान सागर 06/27/2007 - 09:13 06/27/2007 - 09:13\nमाहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे. योगेश 06/17/2007 - 15:22 26 06/26/2007 - 11:11\nअंतस्थ हेतू - निव्वळ अर्थार्जन \nडेन्मार्क बद्दल माहिती हवी आहे लिखाळ 06/22/2007 - 14:06 3 06/25/2007 - 10:54\nमुलांसाठी मराठी संकेतस्थळ -२ गुंडोपंत 06/22/2007 - 06:35 18 06/24/2007 - 18:02\nशिक्षण काय फक्त पोट भरण्यासाठीच\nकसा वाटतो आपला महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/strike-in-solapur-today-on-the-university-name-change-issue-274170.html", "date_download": "2018-10-19T01:00:37Z", "digest": "sha1:LK3BKLUXWZT4PQDNZF2EHD35FA6Z2HCX", "length": 13322, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोलापुरात नामांतराच्या वादामुळे शिवा संघटनेने पुकारला बंद", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसोलापुरात नामांतराच्या वादामुळे शिवा संघटनेने पुकारला बंद\nविद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव न दिल्याने शिवा संघटनेने आज सोलापूर बंदची हाक दिलीय.\nसोलापूर, 13 नोव्हेंबर: मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने सोलापुरात मोठा वाद निर्माण झालाय.विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव न दिल्याने शिवा संघटनेने आज सोलापूर बंदची हाक दिलीय.\n२००४ साली विद्यापीठाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती असा दावा शिवा संघटनेने केलाय. पण आता सोलापुर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव दिल्याने शिवा संघटनेकडून निषेध व्यक्त केला जातो आहे. जर का सोलापूर विद्यापीठाला सिध्देश्वरांचे नाव दिले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु असा इशारा शिवा संघटनेने दिलाय. त्यामुळे सोलापुरात सुरक्षा वाढवण्यात आलीय. दरम्यान शहर पोलिसांनी शिवा संघटना आणि लिंगायत समाजाला मोर्चा सोलापूर बंद करु नये असे आवाहन केलं आहे. मात्र शिवा संघटना बंद करण्याबाबत ठाम आहे.\nत्यामुळे नामांतराचा वाद कसा सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ruchkarjevan.blogspot.com/2010/08/god-shira.html", "date_download": "2018-10-19T00:42:46Z", "digest": "sha1:UCIKM6OKVGBGEHAVUWYRKZJ74QEHI5CU", "length": 6383, "nlines": 127, "source_domain": "ruchkarjevan.blogspot.com", "title": "रुचकर जेवण: गोड शिरा (सत्यनारायण प्रसाद)- God Shira", "raw_content": "\nगोड शिरा (सत्यनारायण प्रसाद)- God Shira\nसर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी\n१/२ कप बारीक रवा\n१/४ कप पिकलेलं केळं, चिरून\n१ १/२ कप दुध\n१/२ कपापेक्षा किंचिंत कमी साजूक तूप\n१ टीस्पून बदामाचे कप\n१. कढईत तूप गरम करा. त्यात रवा घालून गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या.\n२. रव्याचा छान वास सुटला कि, त्यात केळं घाला आणि परता.\n३. एकीकडे दुध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.\n४. रव्यात बदामाचे कप,बेदाणे,वेलची पूड आणि केशर घालून परता.\n५. उकळते दुध-पाणी घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा. रवा शिजून फुलून येईल.\n६. गॅस बंद करा. त्यात साखर घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवा. वाफेवर साखर विरघळली कि, थोड्यावेळानी शिरा सर्व्ह करा.\nक्या बात.. क्या बात.. हा शिरा अप्रतिम असतो. आणि तो फार थोड़ा देतात. म्हणून या शि-यासाठी मी निर्लज्जपणे सत्यनारायणाच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा हात पुढे करतो. आणि पुडीत दिला तर खिशात घालतो..मस्त पाककृति..\nहा शिरा माझा पण एकदम फेवरीट आहे :) लहानपणी मी पण पुन्हा पुन्हा मागून खायचे :)\nकल्याणी ,असा जर रोज रोज चं मस्त मस्त खात गेली तर वजन कस कमी होईल \nमी आज 1st time तुमच्या site वर visit केला आणि तुमच्या recipe इतक्या सुंदर आहेत कि त्यांना कॉपी करण्याचा मोह आवरू शकले नाही.\nपण इकडे कॉपी करण्याचा option नाहीये मी तुमच्या recipe कश्या कॉपी करू .\nतुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा\nउपवासाचे पदार्थ/ Fasting recipes\nHow to make vegetable stock (व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.amitkarpe.com/2010/10/website-development-for-social.html", "date_download": "2018-10-19T01:25:24Z", "digest": "sha1:KND5E2N5AXEYQKKCYTOZ4YZ5YXVHQCLD", "length": 13916, "nlines": 149, "source_domain": "www.amitkarpe.com", "title": "Amit Karpe: Website Development for Social Organization and NGOs | सामाजिक संस्थासाठी विषय वेब साईट बांधणी", "raw_content": "\nमागील आठवड्यात मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी मध्ये (सामाजिक) संस्था बांधणी मदत योजनेच्या (Institution Building Support Scheme) एका दिवसभरच्या सत्रात भाग घेतला. या सत्राचा मुख्य विषय वेब साईट बांधणी आणि तिचा वापर असा होता. दहा सामाजिक संस्था (न्गोस) महाराष्ट्रभरातून तिथे आल्या होत्या. त्या वेळी माधव शिरवळकर यांनी Internet हे मध्यम किती प्रभावी आहे आणि त्याचा जगभर कसा उपयोग होतोय, हे सांगितले. माधव शिरवळकर हे Pujasoft Technology Pvt., Ltd. या माहिती तंत्रज्ञान (Information Technology ) क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ( Founder & CEO ) आहेत. यांनी अनेक मराठी आणि इंग्लिश भाषेत संगणक आणि इंटरनेट या वर आधारित पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या माग्रदर्शन पर भाषणात त्यांनी अनेक Company, सरकारी , सामाजिक संस्था इंटरनेट आणि वेब साईट चा वापर प्रचारासाठी किवां प्रसिद्धीसाठी करण्याची विविध उदाहरणे सांगितली. आणि नव्याने उदयास आलेल्या Social Networking & Web 2.0 ची बरीच उदाहरणे सांगितली.\nनंतरच्या सत्रात मजकूर ( Content ) यावर चर्चा झाली. यात जयेश जोशी यांनी मार्ग्रदर्शन केले. हे मध्यम आणि प्रकाशन (Media and Publishing ) क्षेत्रात लेखक ( Content Writer ) म्हणून काम करतात. तसेच सेवा योग या वेब साईट च्या माध्यमातून अनेक सरकारी योजनांची माहिती सामाजिक संस्थान पर्यंत पोहचवतात. या चर्चेत मजकूर हा साधा असला तरी चालेल, पण तो केंद्रित ( Focus ) असला पाहिजे. वेब साईट मध्ये जास्तीत जास्त माहिती हि चित्र, आलेख या स्वरुपात असावी (Image, Presentation, Facts & Figure, Graph). एक चित्र हे हजार शब्दांची मांडणी करू शकते. तसेच इंटरनेट वापरणारे हे प्रत्येक मजकूर किवां प्रत्येक ओळ वाचत नाही. त्यामुळे चित्र, चित्रफिती, ध्वनिफिती चा जास्तीत जास्त वापर करावा. छोटा, साधा आणि सोपा मजकूर सुद्धा खूप महत्वाचा असतो. मांडणीचा, सजावटीचा कल्पकतेने विचार करावा. वेब साईट प्रसिद्ध व्हावी म्हणून काही उपाय सुचविले. 1. Link Exchange 2. Google Analytics 3. Google Rank or SEO 4. Social Network. वेब साईट हि लक्ष वेधक असली पाहिजे. बघणाऱ्याला गुंतवता आले पाहिजे. काही वेगळ्या आणि कल्पक साईट ची उदाहरणे पुढे दिली : http://www.refdesk.com/ http://lifehacker.com/ http://www.gimmeabuck.com/. blogging आणि twitting चा उपयोग सर्वांनी करावा.\nसमारोपाचे सत्र हे विनय प्रभाकर सहस्रबुद्धे यांनी घेतले. या योजनेचा (संस्था बांधणी मदत प्रकल्पाच्या) सर्व संस्थांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच वेब साईट मार्फत देणगी आणि नवीन नवीन कार्यकर्ते, हितचिंतक मिळावे आणि संस्थेची माहिती आणि कीर्ती सर्वदूर पसरावी. यात तांत्रिक आणि आशय यावर लक्ष असावे. जगातील सर्वात खतरनाक दहशदवादी, लादेन कडे जगातील सर्वात उत्तम अशा तंत्रन्यान संच ( team ) आहे. हि सर्व मंडळी इंटरनेट आणि संगणक यात अतिशय हुशार आहेत. जर वाईट वृत्तीची लोक याचा वापर, एवढे महत्व देऊन करत असतील तर आपणही चांगल्या कामासाठी याचा वापर केलाच पाहिजे. आणि मुख म्हणजे सर्वांनी माध्यमाशी मैत्री केली पाहिजे. तसेच पुघील काळातील काही निरोप त्यांनी सांगितले. पुढील काळात अश्या सर्व संस्थासाठी Nation First Forum या नावाचे सोशल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. तसेच १७-१८ डिसेंबर २०१० रोजी दिल्ली इथे संमेलन होणार आहे. ज्यात पर्यावरण हा मुख मुद्दा असणार आहे.\nसमुत्कर्ष इन्फोटेक ( Samutkarsha Infotech ) या कंपनीने ५ वेब साईट तयार केल्या.\nआणि पाथेय ( Patheya Consultancy Services ) या कंपनीने ५ वेब साईट तयार केल्या.\nभारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nविचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर\nअनामवीरा ६ - शचीन्द्रनाथ सान्याल\nआणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)\nगेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश...\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होत...\nअखेरचे आठ दिवस -- संत एकनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-19T00:04:41Z", "digest": "sha1:OODFZLNWOGUDNOEXEM5DK2CZKKHS4M7Q", "length": 10088, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लगेच श्रीगोंद्याला औद्योगिक वसाहत मंजूर करू- खा. सुळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलगेच श्रीगोंद्याला औद्योगिक वसाहत मंजूर करू- खा. सुळे\nश्रीगोंदा – राज्यातील आणि देशातील सरकारविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालल्याने जनसामान्यांना जगणे मुश्‍कील बनत चालले आहे. भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करीत आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आल्यास पहिल्याच महिन्यात श्रीगोंदयासाठी औद्योगिक वसाहत मंजूर करू, असे आश्‍वासन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.\nमंगळवारी (दि.2) खा. सुळे श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी महिला व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सुळे म्हणाल्या, भाजप सरकारच्या काळात समाजातील प्रत्येक घटक असमाधानी आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडत चालले आहेत. सिलेंडरचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याची फसवी घोषणा ठरली आहे. भाजपचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी बेताल वक्तव्य करीत आहे. मात्र मुख्यमंत्री या बाबींवर शब्दही बोलत नाहीत. या सर्व बाबींमुळे भाजप सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्याने राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. श्रीगोंदा तालुका देखील राष्ट्रवादीच्या बरोबर राहिला आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीच्या खा. सुळे यांनी काढले.\nआमदार राहुल जगताप म्हणाले, माजी मंत्री बबनराव पाचपुते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतात. गेल्या चार वर्षांत तालुक्‍यासाठी हजारो कोटींचा निधी आणल्याच्या खोट्या भूलथापा मारतात. पाचपुते यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात तालुक्‍यात केलेली विकासकामे आणि मी गेली चार वर्षांत विरोधी पक्षाचा आमदार असताना केलेली विकासकामे याबाबत कधीही खुल्या मंचावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे, असेही आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले. आमदार राहुल जगताप म्हणाले, भाजपचे घोषणाबाज सरकार उलथवून टाकण्यासाठी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असले तरी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे.\nयावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के आदी उपस्थित होते.\nखा. सुळेंनी साधला विद्यार्थिनीशी संवाद\nखा.सुळे यांनी येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मुक्तपणे ‘युवासंवाद’ साधला. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्‍नांना खा.सुळे सविस्तर उत्तरे दिली. महागाई, शेतकरी आणि त्याच्या समस्या, शिक्षक, फी वाढ, मुलींची सुरक्षितता, राजकारणातील तरुणांचा सहभाग आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी खा.सुळे यांच्याशी तब्बल तासभर चार केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआसू परिसरात वन्य प्राण्याचा वावर\nNext articleशेंडी गावाची दारूबंदी करावी-आ. पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/40107", "date_download": "2018-10-19T00:30:17Z", "digest": "sha1:5WRBVGO7OY67V2FFYTMTNMU6SJZTUBBS", "length": 44310, "nlines": 254, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमची पहिली गाडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आमची पहिली गाडी\nझालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती. आणि गाडीत बसून जायला मिळालं तरी मी तेवढ्यावर खूष होते. शिवाय ड्रायव्हिंग शिकून घेतलं तर नवरा तेही काम माझ्यावर सोपवून आरामात राहील अशी साधार भीती होती. त्यामुळे नवरा एकटाच ड्रायव्हिंग स्कूलला गेला. त्या शिकवणार्‍या गुरूने काय पाहून देव जाणे पण याला प्रोफेशनल लायसन्स काढायचा अर्ज भरायला लावला. साहजिकच आर टी ओ ने प्रथेनुसार एकदा नापास करून दुसर्‍या टेस्टमधे त्याला एकदाचे लायसन्स दिले.\nलायसन्स काढून झाले. आता गाडी घेऊया म्हणून विचारविनिमय सुरू झाला. तेव्हा नवी मारूती ८०० तशी आमच्या आवाक्याबाहेर होती. माटिझ, इंडिका वगैरे नव्या नव्या दिसायला लागल्या होत्या. गाड्यांची कर्जे आतासारखी स्वस्त आणि सहज मिळत नव्हती. आणि आवाक्याबाहेर कर्ज काढायचं नाही हा आमचा कोकणातला बाणा. साहजिकच तेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एखादी सेकंड हॅण्ड प्रीमियर पद्मिनी ऊर्फ \"फियाट\" घेऊया असा विचार सुरू झाला. ती गाडी प्रीमियर पद्मिनी हे मला माहित आहे पण तिचं प्रचारातलं नाव फियाटच. तेव्हा मी तेच म्हणणार ही १९९६-९७ ची गोष्ट आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात नंतरही बरीच वर्षे फियाट गाड्या चालत होत्या, पण गोव्यात फियाट तेव्हा खूप स्वस्त मिळायला लागल्या होत्या. तसेही तिथे सगळे वर्रात गोंयकार ही १९९६-९७ ची गोष्ट आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात नंतरही बरीच वर्षे फियाट गाड्या चालत होत्या, पण गोव्यात फियाट तेव्हा खूप स्वस्त मिळायला लागल्या होत्या. तसेही तिथे सगळे वर्रात गोंयकार आमच्या बँकेतला शिपाई म्हणे, \"तू फियाट घ्यायच्यापेक्षा ट्रक का घेत नाहीस आमच्या बँकेतला शिपाई म्हणे, \"तू फियाट घ्यायच्यापेक्षा ट्रक का घेत नाहीस\" पण आपण नवीनच ड्रायव्हिंग शिकलोय, तेव्हा भलीभक्कम लोखंडी फियाटच बरी. कुठे आपटली तर काय घ्या\" पण आपण नवीनच ड्रायव्हिंग शिकलोय, तेव्हा भलीभक्कम लोखंडी फियाटच बरी. कुठे आपटली तर काय घ्या असा विचार करून माझ्या नवर्‍याने फियाटच घ्यायची ठरवली.\nदर पावसाळ्याच्या आधी तो स्कूटर रंगवायला द्यायचा त्या गॅरेजवाल्याचा चारचाकी गाड्या रंगवणे आणि दुरुस्ती करणे हा खरा प्रमुख धंदा. त्याच्या कानावर आम्हाला फियाट घ्यायची आहे हे पडताच त्याने उत्साहाने जुन्या गाड्या शोधायला सुरुवात केली. एक दिवस त्याचा फोन आला. \"पात्रांव, उसगावला एकाची जुनी फियाट विकायची आहे. बघून येऊया.\" माझा नवरा लगेच धावला. गाडी पाहताच कोणीही प्रेमात पडेल अशी देखणी. फिकट निळ्या रंगाची डौलदार गाडी पाहून माझा नवरा खूश झाला. शिवाय गाडीचा मालक आर टी ओ चा भाऊ. तेव्हा कागदपत्रांचाही काही प्रॉब्लेम नव्हता. गाडी फारशी चाललेली नाही हे ऐकल्यावर आम्हाला वाटलं की गाडी नव्यासारखी असेल, टायर बरे दिसत होते. शेवट २५००० ला गाडी घ्यायची ठरली. तिथून बाहेर पडताना गाडीच्या मालकाची मुलगी सहज म्हणाली, \"तुम्ही आमची गाडी घेताय आम्ही आता नवी गाडी घेणार आहोत. ही गाडी एकसारखी बंद पडते आम्ही आता नवी गाडी घेणार आहोत. ही गाडी एकसारखी बंद पडते\" तेव्हा शंकेची पाल खरं म्हणजे चुकचुकायला हवी होती. पण आम्हाला वाटले की गाडी फार वापरात नाही, त्यामुळे असं होत असेल. बरं मेक्यानिक मोहंमद म्हणाला \"पात्रांव तू भिऊ नको. मी गाडी नीट ठेवीन तुझ्यासाठी.\" झालं. गाडीची बारीक सारीक कामे करून गाडी एकदाची घरी आली आणि आम्ही गाडीचे मालक झालो\nही फियाटची कामे म्हणजे काय याचा कोणी अनुभव घेतला असेल त्याला कळेल. एक तर ती पत्र्याची गाडी, त्यामुळे गंज येणे, पत्र्याला भोके पडणे, काहीवेळा पत्रा कोणीतरी खाल्ल्यासारखा दिसणे इ नाना प्रकार असतात. उन्हापावसात फियाट ठेवली की तिची रया गेलीच ही गाडी बराच काळ छप्पराखाली जागेवर उभी असायची त्यामुळे पत्र्याची कामे नसली तरी विजेची, ब्रेक वगैरेची दुरुस्ती, पॉलिश, सीट कव्हर्स इ इ करायला हवे होते. तर त्या कामांचे आणखी १० एक हजार झाले. पण गाडी दिसत होती फारच सुरेख. माझा नवरा गाडीला रोज इंजिन चालू करून सोसायटीत चक्कर मारून आणायचा. तेवढ्यात सासूसासरे आले होते. मग प्ल्यान केला की आपल्या गाडीने देवळात जाऊया. दिवसभर बाहेर रहायचे आणि नवर्‍याला तर गाडी चालवायची सवय नाही म्हणून एक धंदेवाईक ड्रायव्हर बरोबर घेतला आणि आमची गाडी निघाली.\n१०/१२ किमि जाईपर्यंत कसला तरी जळका वास यायला लागला. थोड्याच वेळात इंजिनाकडून धूर यायला लागला आणि गाडी बंद पडली. आम्ही पटापट गाडीतून बाहेर आलो. ड्रायव्हरने गाडीचा जबडा उघडला आणि थंड व्हायला दिली. तोपर्यंत त्या गावातले लोक जमा होऊन सल्ले द्यायला लागले होते. गाडी सुरू होत नाही हे लक्षात आल्यावर सगळे प्ल्यान गुंडाळून ठेवले आणि आमची वरात परत घरी गेली. नवरा स्कूटर घेऊन महंमदकडे धावला.\nमहंमदने गाडी सोडून दिली होती तिथे जाऊन पाहणी केली आणि सुवार्ता दिली की इंजिनात पाणी गेलंय. गाडीचं इंजिन उतरवायला पाहिजे. झालं होतं असं की रेडिएटर गळका होता. फियाटच्या रेडिएटरमधे रोज पाणी भरून त्याची पातळी बघत बसावी लागते. आता या गाडीचा रेडिएटर गळका आहे हे त्या महंमदच्या आधीच लक्षात आलं का नाही देवजाणे. शंका घ्यायला वाव नक्कीच होता. पण हे आम्हाला तेव्हा माहित नव्हतं. गाडी टो करून तो घेऊन गेला. मग नवर्‍याचे त्याच्या गॅरेजकडे हेलपाटे सुरू झाले. दोन एक महिने काढून, कायबाय करून गाडी परत चालती झाली. दरम्यान महंमदचं \"हे काम करूया ते काम करूया\" वगैरे सुरूच होतं. शेवटी त्याच्याकडचा इलेक्ट्रिशियन सांतान हळूच म्हणाला, \"महंमदचं सगळं ऐकू नको रे गाडी चालू झाली की पुरे गाडी चालू झाली की पुरे\" झाली एकदाची गाडी तयार.\nआता माझा नवरा अगदी लक्ष देऊन रेडिएटरमधे पाणी भरणे वगैरे कामे करायला लागला. जवळपासच्या फेर्‍या सुरू झाल्या. एकदा आम्ही त्या सांतानलाच बरोबर घेऊन रत्नागिरीला सुद्धा जाऊन आलो. आणि गाडी नीट चालते आहे म्हणून आम्ही सुटकेचा श्वास टाकला. पुढच्या वेळेला माझ्या नवर्‍याने एकट्याने गाडी चालवत सुखरूप रत्नागिरी गाठली. ४ दिवसांनी परत येताना निघायला जरा उशीरच झाला होता. कुडाळला पोचेपर्यंत ५ वाजून गेले. बाजारात चहा प्यायला थांबलो आणि परत निघताना गाडी सुरूच होईना फियाट बंद पडली की बरेच लोक जमा होतात हा माझा अनुभव आहे. तसेच बरेच जण आले, आणि एकाने न सांगताच बाजूला असलेल्या गॅरेजवाल्याला बोलावले. तो दुरुस्ती करीपर्यंत आणखी उशीर झाला आणि मग काळोखातून ड्रायव्हिंग नको म्हणत आम्ही तिथेच मुक्काम ठोकला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गोव्याला आलो. त्यामुळे आणखी एक रजा घ्यावी लागली. आणखी काही दिवसांनी रविवारी फिरायला म्हणून गेलो आणि तिथे गाडी बंद पडली. मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच फियाट बंद पडली की बरेच लोक जमा होतात हा माझा अनुभव आहे. तसेच बरेच जण आले, आणि एकाने न सांगताच बाजूला असलेल्या गॅरेजवाल्याला बोलावले. तो दुरुस्ती करीपर्यंत आणखी उशीर झाला आणि मग काळोखातून ड्रायव्हिंग नको म्हणत आम्ही तिथेच मुक्काम ठोकला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गोव्याला आलो. त्यामुळे आणखी एक रजा घ्यावी लागली. आणखी काही दिवसांनी रविवारी फिरायला म्हणून गेलो आणि तिथे गाडी बंद पडली. मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच तशी मोठी गुणाची गाडी\nफियाट जास्त चाललेली नाही हा प्लस पॉइंट नव्हे हे आतापर्यंत आम्हाला कळले होते. दरम्यान माझ्या नवर्‍याने गाडीचा डॉक्टर बदलला. हा दत्ता मेक्यानिक कायम दारू प्यायलेला असायचा. दारू प्यायला नाही तर त्याचे हात थरथरायचे म्हणे त्याच्या गॅरेजमधे एक झुरळांनी कुरतडल्यासारखा दिसणारा फियाटचा सांगाडा होता आणि त्यात एक नरकासूर कायमचा उभा करून ठेवलेला होता. मुलांना पण तिथे गेले की मज्जा वाटायची. फियाटचे स्पेअर पार्ट्स खूप स्वस्त मिळायचे आणि मेक्यानिकची फी पण अगदी थोडी. त्यामुळे गाडीची दुरुस्ती महाग वाटत नसे. काही दिवस बरे गेले. आम्ही एक दोन वेळा बेळगाव, एकदा मालवण, आणि एकदा रत्नागिरीला फार काही न होता जाऊन आलो.\nपण आतापर्यंत माझ्या नवर्‍याचा गाडीबद्दलचा उत्साह कमी झाला होता. रोज इंजिन सुरू करणे म्हणजे कंटाळवाणे काम. त्यामुळे हळूहळू २ दिवसांनी, मग ४ दिवसांनी, मग आठवड्याने अशी गाडीला सुरू करण्यातली गॅप वाढत चालली होती. साहजिकच गाडीची बॅटरी चार्ज न झाल्यामुळे इंजिन सुरू न होणे वगैरे प्रकार व्हायला लागले होते. बॅटरी काढून २/३ वेळा चार्ज करून आणावी लागली होती. फियाटचा एक दुर्गुण म्हणजे तिला जर रोज स्टार्ट मारला नाही तर इंजिन पटकन सुरू होत नाही. मग शेजारच्या पोरांना बोलावून ती ढकलायला लागते. तेही प्रकार सुरू झाले होते. मग गाडीचे टायर्स एकदा बदलून झाले. नंतर गाडी हळूहळू घरापेक्षा जास्त वेळ दत्ताच्या गॅरेजमधे पडून रहायला लागली होती.\nअशातच एकदा नवरा मुलीला आणायला तिच्या शाळेत गेला. घरी येताना बस स्टॆँडच्या बाजूच्या मुख्य चौकात गाडी बंद पडली. लगेच दोन पोरांनी मदत करून गाडी बाजूच्या पेट्रोलपंपावर ढकलून ठेवली आणि मग दत्ताला बोलावून आणून ती परत चालू करणे वगैरे सोपस्कार पार पडले. पण घरी येताच कन्यारत्नाने जाहीर केले की बाबाने मला घरी न्यायला यायचे असेल तर फियाट आणता कामा नये. स्कूटर चालेल. तोपर्यंत चिरंजीवसुद्धा फियाटमधून कुठेही जाऊया नको म्हणायला लागले होते. मग आम्हीच कधीतरी हायवेवर एक फेरी मारून यायचो. होता होता एक दिवस एक भंगारवाला विचारायला आला, \"साहेब तुमची गाडी द्यायची आहे काय\" आम्हाला कसंतरीच वाटलं. कारण काही झालं तरी ती आमची पहिली गाडी. दिसायला फार सुंदर. आणि गुणीसुद्धा. हो. कधीही मेक्यानिकपासून लांब बंद पडली नाही\" आम्हाला कसंतरीच वाटलं. कारण काही झालं तरी ती आमची पहिली गाडी. दिसायला फार सुंदर. आणि गुणीसुद्धा. हो. कधीही मेक्यानिकपासून लांब बंद पडली नाही त्या भंगारवाल्याला पळवून लावला. पण मग आणखी भंगारवाले यायलाच लागले.\nतोपर्यंत गाडीची १५ वर्षे पुरी झाली होती. एकदा ग्रीन टॅक्स भरून गाडी परत पास करून घ्यावी लागली. शेवटी नवराही कंटाळला. \"गाडी दुरुस्तीला दिली आहे का\" याऐवजी, \"गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं\" याऐवजी, \"गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं\" असं शेजारी विचारायला लागले. तेव्हा अगदीच अति झालं असं म्हणून एका भंगारवाल्याला ती गाडी दहा हजाराला देऊन टाकली आणि माझ्या नवर्‍याने सुटकेचा श्वास टाकला. त्या गाडीची त्याला इतकी दहशत बसली होती की नंतर जेव्हा दुसरी गाडी घेणं सोपं झालं तेव्हाही तो गाडी घ्यायला कसाच तयार होईना. मग “आता तू जर दुसरी गाडी घेतली नाहीस तर मी ड्रायव्हिंग शिकून मीच गाडी घेईन” अशी धमकी द्यावी लागली, तेव्हा कुठे आमच्याकडे मारुती ८०० आली. पण तरी गाडी म्हटली की अजून ती फियाटच आठवते\nसुंदर लिहिलय, मनापासून, साधे\nसुंदर लिहिलय, मनापासून, साधे , सरळ.\nकांही अंशी, माझाच अनुभव लिहिलाय.\nअजून माझी पहिली फियाट म्हणजे प्रिमियर आठवते. ती एकच गाडी आहे जिचा नंबर अजून आठवतो. सी एच ए- आणि पंजाबीत म्हणायचे बाराबत्ती १२३२.\nलाडाची असते हो फियाट सगळ्यांच्याच\nछान लिहिलं आहे.. आमची Palio\nआमची Palio आहे पण कुणी कुठली गाडी विचारली तर फियाटच सांगतो.. फियाट सिर्फ नाम ही काफी है..\nभारी अनुभव आहे. ९०च्या दशकात\nभारी अनुभव आहे. ९०च्या दशकात फियाट बहुतेकांच्या आवडीची होती.\nअंड्याकडे सध्या गाडी काय गाडीचा टायरही नसल्याने तुर्तास लेखनसीमा.\nअंड्या ... इथही तेच... सध्या दुचाकी वर समाधान आहे...\nचारचाकी अजुन ही आवाक्या बाहेरच वाटते..\nछान आठवणी. त्या काळात फियाट\nत्या काळात फियाट आवडती होती कारण आंबा शिटर गाडी व्यतिरिक्त तोच एक बरा चॉइस होता. मारूत्या वगैरे नवीनच आल्या होत्या. अन तशा महागच होत्या.\nहिशोब करून पाहिला तर त्या काळी सोनं ४.५-५ हजार रुपये १० ग्रामला होते. त्या काळी मारूती ४.५ लाखाला होती.\nआज सोने ३०-३२ हजारावर आहे, अन मारूती साडेतीन-४ लाखाला. सो तुलनेने मारूती एक दशांश किमतीला मिळते आहे. अन कर्जही तेव्हा जे १७-१८%ने मिळत असे, ते ९% वर आले आहे.\nया सगळ्यामुळे अजून एक उद्योग त्याकाळी तेजीत होता. पेट्रोलवर चालणारी सेकंडहँड फियाट घ्यायची अन तिला डिझेल इंजिन बसवून घ्यायचे. गुजरातेत शिप ब्रेकिंग यार्ड्स आहेत तिथे ही इंजिने स्वस्तात मिळत असत. हा असा जुगाडही बरेच लोक वापरत असत.\nछान लिहिलंय. मला आधी वाटलं\nछान लिहिलंय. मला आधी वाटलं फोटो वगैरे असतील नव्या कोर्‍या स्विफ्ट, सिटी, सिव्हिक चे, पण ही स्टोरी खूप छान आहे. आपल्या मध्यमवर्गीयांना पहिल्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप अप्रूप असते नै\nहिशोब करून पाहिला तर त्या\nहिशोब करून पाहिला तर त्या काळी सोनं ४.५-५ हजार रुपये १० ग्रामला होते. त्या काळी मारूती ४.५ लाखाला होती.\nआज सोने ३०-३२ हजारावर आहे, अन मारूती साडेतीन-४ लाखाला. सो तुलनेने मारूती एक दशांश किमतीला मिळते आहे. अन कर्जही तेव्हा जे १७-१८%ने मिळत असे, ते ९% वर आले आहे.\nओह, तरीच आज उठसूठ लोक गाड्या घेत आहेत.\nपण त्यामुळे ट्राफिक, पार्किंगचे जाम प्रॉब्लेम झालेत राव.\nतसेच तेलपेट्रोल या नैसर्गिक संपत्तीचा झपाट्याने र्हास होत असेल ते वेगळेच.\nएक सहज प्रश्न - त्या काळी पेट्रोलचे भाव काय होते हो\n@ अंड्या, तेव्हा पेट्रोल\n@ अंड्या, तेव्हा पेट्रोल काहीतरी २१/२२ रुपये लीटर आणि डिझेल १०/११ रुपये होतं वाटतं\n@ इब्लिस, तेव्हा फियाट ५-१० हजाराला घेऊन गॅस किट बसवून घ्यायचा उपद्व्यापही लोक काही दिवस करत असत\nखुप मस्त आठवणी.... माझ्या\nखुप मस्त आठवणी.... माझ्या बाबांची पण पहिली गाडी (१९८२) फियाटच होती. त्या नंतर २ री पण फियाटच घेतली . पहिली पेट्रोल होती. उगाचच दुसरी घेताना डिझेल घेतली ( साधारण १९९४) आणि त्या गाडीने जे पीदवलय.... बाबारे बाबा.... आठवलं तरी घाम फुटतो. चालुच न होणे, चिखलात अडकणे, मुंबई पुणे घाटात न चढणे, गरम होणे, हे सगळे प्रकार तिने केले. नवी कोरी गाडी असुनही खुप नखरे केले. बाबांनी वैतागुन मारुती घेतली दोन वर्षात.... भयानक छळवणुक..... परत बाबा ऑटोमोबाईलच्याच व्यवसायात असुनही त्यांना आणि त्यांच्या ड्रायव्हर ला खुप त्रास झाला.\nत्या गाडीची एक भयानक आठवण म्हणजे आम्ही माझ्या लग्नाची आमंत्रणं करायला कल्याणला गेलो होतो. येताना रात्र झाली आणि मॅडम (नशीब म्हणुन) एका पेट्रोल पंपा जवळ बंद पडल्या. आम्ही कल्याण ठाणे बाय्पास वर होतो. रात्रीचे ९ वाजलेल. बरोबर मी, आई आणि बाबा सगळा अंधार. गाडी ठेवायला पंप वाला तयार झाला. पण ठाण्याला पोचणार कसं सगळा अंधार. गाडी ठेवायला पंप वाला तयार झाला. पण ठाण्याला पोचणार कसं तेंव्हा त्यानेच एक ओळखीचा रिक्षावाला आणला. त्या रात्री बाबांची जी तंतरली होती... तरुण मुलगी आणि पन्नाशीतली बायको आणि ते एकटे तेंव्हा त्यानेच एक ओळखीचा रिक्षावाला आणला. त्या रात्री बाबांची जी तंतरली होती... तरुण मुलगी आणि पन्नाशीतली बायको आणि ते एकटे पण चालवणारा रिक्षेवाला भला होता. आम्हाला अगदी घरा पर्यंत सोडलं त्याने. २०० रुपये घेतले ( १९९६ चे २०० रुपये) पण काही वाटलं नाही.\nतेंव्हा पासुन बाबांनी त्या फियाटचं नावच टाकलं.... ड्रायव्हरच ती गाडी दुसर्‍या दिवशी घेवुन आला....\nबाकी मी घेतलेल्या नंतरच्या गाड्यां नी मात्र अशी करामत परत कधीच केली नाही. माझी पहिली गाडी पण मारुतीच होती. १९९८. तिला माझा नवरा लाडाने \"पिंटी\" म्हणायचा.... नंतर मग ऑफिसच्या खुप गाड्या मिळाल्या, अगदी सँट्रो पासुन ते टोयोटा कोरोला पर्यंत... पण पिंटी ती पिंटीच.....\nसाध्या शब्दांत छान मांडलंय...\nसाध्या शब्दांत छान मांडलंय... नॉस्टाल्जिक होऊन लिहीलंय\nछान लिहिलयं आमचीही पहिली\nछान लिहिलयं आमचीही पहिली गाडी फियाटच.\nमोहन की मीरा... \"...तिला माझा\n\"...तिला माझा नवरा लाडाने \"पिंटी\" म्हणायचा....\"\nअरेच्या अशी एक 'पिंटी' मी इथे....कोल्हापूरात, अगदी आमच्या कॉलनीत पाहिल्याचे आठवते. नाव मागील काचेवर लिहिले होते, मोठ्या अक्षरात आणि शेजारी बार्बीसम एका बाहुलीचा फोटोही....आत्ता गाडीचे मॉडेल आठवत नाही. कदाचित तुमचीच गाडी असेल ती.\nअसेच गाडीच्या काचेवर लिहिलेले एक नाव लक्षात राहिले....\"टुटुल\". अर्थ काही समजला नाही टुटुलचा, पण भावले मात्र.\nनाही मामा... आमची पिंटी काही\nआमची पिंटी काही लिहिलेली नव्हती. आणि दुसरं म्हणजे नवर्‍याने ती त्याच्या नात्यात कोकणातल्या घरी देवुन टाकली.... विकली नाही.....\nपिंटी हे नाव ही मीच शोधले\nपिंटी हे नाव ही मीच शोधले होते....\nरच्याकने... मला अशी गमतीची नावं ठेवायची सवय आहे... एक कबुतर रोज येतं त्याला ' पिकलु\" , मुलगी लहान असताना तिच्या एका बाहुल्याला \" ड्रिंबीक\" , ती झोपायची नाही, मग जो मुलांना घेवुन जायला यायचा तो \" ड्रीपाँग\" , तिच्या दुसर्‍या बाहुल्याला \"पिचाकिलु\"..... अशी अनेक....\nवरच्या मोहनकीमीराताईंच्या पोस्टला फेसबूकस्टाईल लाईक\nमलाही अशीच आवडकीछंद आहे.\nवाडीतल्या पोरांना अन शाळाकॉलेजातल्या मित्रांना एकसोएक नावे मीच ठेवतो.\nपण ते पुन्हा कधीतरी, इथे त्यावर चर्चा नको.\nबाकी यावरून अमिताभच्या \"अकेला\" नामक चित्रपटातील \"रामपियारी\" आठवली.\nसहि आहे लेख, थोड्याफार\nसहि आहे लेख, थोड्याफार प्रमाणात रिलेट झाला. मी हात साफ प्रिमियर पद्मिनीवरच केला. त्यावेळेला (अर्ली एटीज) चॉइस अगदिच लिमिटेड होते - अँबेसेडर, पद्मिनी, काँटेसा किंवा स्टँडर्ड. परंतु आमची पद्मिनि बर्‍यापैकी रिलाएबल होती; कस्टम मेड होती म्हणुन असेल कदाचीत - मुळ मालक मधुसुदन वैराळे (किरण वैराळेचे बाबा). बहुतेक मंत्री होते, म्हणुनच गाडीचा टॅग ४४४४ होता. मित्रांमध्ये चार चौका याच नावाने संबोधली जायची...\nज्यो.. छानच लिहीलेय.. फियाट\nज्यो.. छानच लिहीलेय.. फियाट आपल्याला पण बघायला आवडते.. \nसर्व वाचकांना आणि आवर्जून\nसर्व वाचकांना आणि आवर्जून प्रतिक्रिया देणार्‍यांना मनापासून धन्यवाद\n\"गाडी दुरुस्तीला दिली आहे का\" याऐवजी, \"गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं\" याऐवजी, \"गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं\" असं शेजारी विचारायला लागले. >>>\nमस्त लिहिलयस ग <<मजा अशी की\nमस्त लिहिलयस ग <<मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच तशी मोठी गुणाची गाडी तशी मोठी गुणाची गाडी\nमजा अशी की गाडी जिथे बंद\nमजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच तशी मोठी गुणाची गाडी तशी मोठी गुणाची गाडी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/entertainment/news/radhe-maa-is-making-her-acting-debut-in-her-own-web-series-raah-de-maa", "date_download": "2018-10-19T01:46:58Z", "digest": "sha1:SBUXQDHYJBUECANTCZHNUZJRHPODMGOL", "length": 4966, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "राधे माँ आता वेबसीरिजमध्ये चमकणारANN News", "raw_content": "\nराधे माँ आता वेबसीरिजमध्ये चमकणार...\nराधे माँ आता वेबसीरिजमध्ये चमकणार\nस्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँहिनं अध्यात्माच्या मार्गावर चालता चालता अभिनयाकडं मोर्चा वळवला आहे. 'राह दे माँ' या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिनं स्वत:च मालिकेची निर्मिती केली असून नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच झाला आहे.\nही वेबसीरिज अध्यात्मिक असेल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, राधे माँनं हा अंदाज खोटा ठरवला आहे. या वेबसीरिजमधून समलैंगिकतेच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ट्रेलरची सुरुवातच एका बोल्ड दृष्यानं होते. राधे माँच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचं चित्रण या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून राधे माँचे मॉर्डन लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो वेबसीरिजच्या ट्रेलर लाँचिग कार्यक्रमातील असल्याचं आता उघड झालंय. राधे माँचा हा नवा अवतार लोकांना किती भावतो, हे पाहावं लागणार आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/many-worrior-death-on-border-from-maharashtra-263587.html", "date_download": "2018-10-19T00:29:36Z", "digest": "sha1:FU7VS4WQVXJBDG2RU4CDRPYEICLRAUZN", "length": 15864, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "याचा शेवट काय?", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nपरवा झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात ह्या दोन्ही जवानांना वीरमरण आलंय. गेल्या सहा महिन्यात जवळपास डझनभर मराठी जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. सवाल असाय याचा शेवट काय\n25 जून : महाराष्ट्राच्या दोन वीर जवानांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. परवा झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात ह्या दोन्ही जवानांना वीरमरण आलंय. गेल्या सहा महिन्यात जवळपास डझनभर मराठी जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. सवाल असाय याचा शेवट काय\nसंदीप जाधव हे मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येणार होते, वर्षभराच्या बाळाचा वाढदिवस धूमधडाक्यात करण्याचा विचार वडील म्हणून संदीप जाधव यांनी केलेला. तयारी कुठपर्यंत आलीय ह्याची माहितीही ते अधूनमधून घरी फोन करून घ्यायचे. पण काळाच्या पोटात वेगळंच काही असावं. पाकिस्तानच्या हल्ल्यात परवा दोन जवान शहीद झाले. हे दोन्ही जवान महाराष्ट्राचे असल्याचं उशिरा कळलं. त्यात संदीप जाधव हे एक होते. मुलाच्या वाढदिवसाला ते घरी आले पण शवपेटीतून. देशासाठी संदीप जाधवांना वीरमरण आलं. त्यांचं मुळगाव असलेल्या केळगावात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.\nसंदीप जाधव शहीद झाल्याचं त्यांच्या घरी उशिरा कळवलं गेलं. त्यातही फक्त त्यांच्या वडिलांना. तोपर्यंत टीव्हीवरून दोन्ही जवानांची माहिती दिली जात होती. सुनेपासून मृत्यूची बातमी लपवावी म्हणून संदीप जाधवांच्या वडिलांनी मोठी खटाटोप केली पण घरातल्या टीव्हीनं ते सांगितलंच. मग ती सगळी रात्र गावकऱ्यांची वाट बघण्यात गेली.\nकोल्हापूरच्या सावन मानेंचं तर लग्नही झालेलं नव्हतं. चार वर्षापूर्वी ते लष्करात रुजू झाले. त्यांच्या लग्नाची घरचे तयारीही करत होते. बोलणी सुरू होती असं समजतं. पण शेवटी देशासाठी त्यांनाही वीरमरण आलं. त्यांचं मूळगाव असलेल्या गोगवेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशी जमलेली होती. काही काळ पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या गेल्या.\nढगं भरून आलीयत. शिवार हिरवा झालाय. पावसानं काही ठिकाणी दडी मारलीय. गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रानं डझनभरापेक्षाही जास्त जणांनी हिमालयाचं रक्षण करताना जीव गमावलाय. सीमेवरचा तणाव इतका जास्त आहे की कुणाच्या मृत्यूची बातमी कधी येऊन धडकेल सांगता येत नाही.संदीप जाधव आणि सावन माने यांना निरोप देताना महाराष्ट्राचा मात्र बांध फुटला. डोळ्यात अश्रू दाटले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\n#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/599", "date_download": "2018-10-19T00:29:01Z", "digest": "sha1:7LIZZF7LEFCXP4XFXKKRLZ4HT2LDIDTJ", "length": 31701, "nlines": 109, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अमेरिकन काँग्रेसमधील ठराव | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकाल वाचनात आले की अमेरिकन काँग्रेसने भारताने अस्पृश्यता निवारणासाठी सक्रीय होण्यावरून आणि त्या विषयाची अमेरिकन् काँग्रेसला काळजी वाटते अशा आशयाचा ठराव संमत केला. संपूर्ण ठराव आपण आधीच्या वाक्यातील दूव्यावर टिचकी मारून वाचू शकता.\nअस्पृश्यता ही मनापासून सर्वत्र भारतातून आणि भारतीयांतून जायला हवी हे जितके मान्य आहे तितकाच एका राष्ट्राने दुसर्‍या राष्ट्राने त्यांच्या अंतर्गत बाबी कशा हातळाव्या ह्या विषयी असा ठराव आणणे हे खोडसाळपणाचे वाटले. असा ठराव ते ना धड सौदी अरेबियाबद्दल (स्त्रीया आणि इतर धर्मीयांना मिळनारी वागणूक) या विषयी करू शकतात ना चीन बद्दल. स्वतः अमेरिकेत काय अजूनही चालू आहे यावर गोष्टी लिहीता येऊ शकतात. अर्थात कायद्याने सर्व उत्तमच आहे, पण तसे काय आपल्याकडेपण घटनेने अस्पृश्यतेवर स्वातंत्र्यापासून बंदी आणली आहे आणि अनेक जण त्यावर काम करत आहेत.\nमला वाटले की आत्ता अणूकरार होत असताना काही लोकांना जर पोटशूळ होत असेल तर तो थांबवण्या करता म्हणून हा ठराव आणला असावा. आपल्या सरकारने पण \"तुम्ही ढवळाढवळ करायचा प्रश्न नाही\" या अर्थी काही प्रतिक्रीया देल्याचे वाचण्यात तरी (कालपासून) आले नाही.\nढवळाढवळ अशी नाही ती. सगळ्या देशाची रया गेलेली आहे. आपल्याला नैतिक भूमिका घेता येते ह्यावर स्वतःचाच विश्वास उडालेला आहे. म्हणून मधूनमधून असलं काहीतरी करतात. गेली चाळीसपन्नास वर्षं आपण जगभर aidची खिरापत वाटतो असा उगाचाच भ्रम झाला होता, तोही गेला. हे ख्रिश्चन धर्माचं असं झालेलं आहे. पापांचा घडा भरतो आहेसं वाटल्यावर लगेच स्वतःला दिलासा देणारी भंकस दिखाऊ गोष्ट करणं, हे जिकडेतिकडे चालतं. श्याट्पण होणार नाही. झालंच तर थोडे पैसे पाठवतील, आपल्या आधुनिक जागतिकीकृत कार्पोरेशन्सना खायला. ह्याला खोडसाळ म्हणण्याइतके ढ राजकारणी भारतात असतील असं वाटत नाही.\n(ज्यांना राजकारणातलं ओ का ठो कळत नाही ते अभियंते होऊन श्यालोआल्टोला राहायला गेले असं ऐकतो ... )\n\"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\" हा प्रश्नच मुळात संदर्भाला सोडून आहे.\nकिंबहुना मूळ महाभारतातच कर्णावर केलेले आरोप प्रक्षिप्त असावेत असे मला वाटते.\nकेवळ अर्जुन या नायकाची भलावण करण्यासाठी हे प्रसंग त्यात घुसडले असावेत असे वाटते.\nआणि त्याच कर्णाला , \"... अशी कोमलांगी द्रौपदी तुझी भार्या होईल\" ही लाच देऊन पांडवांकडे\nवळवण्यासाठी हाच भगवान श्रीकृष्ण गेला होता हाही भाग प्रक्षिप्त आहे असेच मला वाटते.\nइतर कोणताही देश जेंव्हा परक्या देशाबद्दल निषेधाचा ठराव करतो तेंव्हा तो केवळ आपले मत\nअमेरिकेचे तसे नाही. केवळ मत प्रदर्शन करून ती थांबत नाही. अशा ठरावावर कारवाई करणे\nहे तिचे जणू कर्तव्यच आहे असे ती (म्हणजे तिचे सरकार) मानते.\nअमेरिकेच्या मदतीने अनेक ख्रिस्ती मिशनरी भारतात \"अस्पृश्यांचे संरक्षण\" करतच आहेत.\nतेंव्हा आता अमेरिकेचे सी.आय्.ए. आणि जरूरच पडली तर सैन्यही भारतातील अस्पृश्यांचे संरक्षण\nकरायला भारतात उतरणार काय - अशी शंका मनाला येते. कारण आपण दिलेल्या प्रत्येक\nउदाहरणात आणि इतरही अनेक वेळी अमेरिकेने तसेच केले आहे.\n(मन चिंती ते वैरी न चिंती)\nभारतातील अस्पृश्यता सर्वस्वी निंदनीय आहे हे पूर्णपणे मान्य. पण त्यात अमेरिकेचा हस्तक्षेप कशाला\nत्यांना इतकाच जर अस्पृश्यांचा पुळका आला असेल तर भारतातील सार्‍या अस्पृश्यांना ते घेऊन का जात नाहीत त्यांच्या देशात\n(किंवा इथल्याच एका चर्चेप्रमाणे-) अस्पृश्यांवर अन्याय करणार्‍या समस्त स्पृश्य समाजाला अमेरिकेने अमेरिकेत घेऊन जावे म्हणजे\nसाप मरे और लाठी भी न टूटे.\nविपर्यास करत बोलायच्या आधी काही गोष्टी ध्यानात ठेवा: भारतीय जनमानासातून सर्वत्र (अपवाद वगळल्यास) जरी अस्पृश्यता नाहीशी झाली नसली तरी कायद्याने अस्पृश्यता वगैरे पाळणे याला बेकायदेशीरच आहे. अर्थात सरकारी पातळीवर, राजकीय पातळीवर आणि सामाजीक चळवळींच्या पातळीवर अस्पृश्यता अमान्य केली गेली आहे. अनेक शतकांचा हा रोग संपूर्ण बरा होण्यासाठी स्वातंत्र्यानंतर एक शतकभर वेळ लागला तरी आश्चर्य वाटायला नको. (म्हणून तेंव्हा पासून सावरकर आंतर्जातीय विवाहांना प्रोत्साहन द्या म्हणून उच्च वर्णीयांसमोर ओरडत होते).\nथोडक्यात जो काही प्रश्न आहे तो \"स्टेट स्पॉन्सर्ड\" नाही आहे. दोन देशांचे संबंध हे राजनैतीक पातळीवरचे असतात. उद्या अमेरिकन काँग्रेसने ठराव केला की स्वतःच्या लोकांना वीज पुरवता येत नाही, कर्जाचे डोंगर उभे केलेत आणि तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाला ५०लाख डॉलर्स कसे देतात. ह्याचा आम्ही निषेध करतो. तर हे राजनैतीक पातळीत बसणारे आहे का तर अर्थातच नाही. तो देणे हा त्या मुख्यमंत्र्यांचा आणि घेणे हा बृहनमहाराष्ट्र मंडळाचा प्रश्न आणि नैतिकता आहे. त्या मधे अमेरिकन काँग्रेसच काय तत्वतः पंतप्रधान् मनमोहनसिंगपण काही करू शकणार नाही तर अर्थातच नाही. तो देणे हा त्या मुख्यमंत्र्यांचा आणि घेणे हा बृहनमहाराष्ट्र मंडळाचा प्रश्न आणि नैतिकता आहे. त्या मधे अमेरिकन काँग्रेसच काय तत्वतः पंतप्रधान् मनमोहनसिंगपण काही करू शकणार नाही अथवा कट्रीना नंतर भारतीय संसदेने अमेरिकेतील कृष्णवर्णियांची काळजी वाटणारा आणि बुश सरकार काही करत नाही म्हणणारा ठराव केला असता तर यांना चालेल का अथवा कट्रीना नंतर भारतीय संसदेने अमेरिकेतील कृष्णवर्णियांची काळजी वाटणारा आणि बुश सरकार काही करत नाही म्हणणारा ठराव केला असता तर यांना चालेल का तेंव्हा या अमेरिकन राधासुताच्या धर्माची काळजी वाटली का आपल्याला\nराहता राहीला आपण उपस्थित केलेल्या उदाहरणांचा प्रश्न: त्याला सरसकट उत्तर असे आहे की ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा/सार्वभौमत्व अथवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि स्थैर्य धोक्यात येईल अशा संदर्भात एखाद्या देशा विरुद्ध एखाद्या देशाला अणि जगाला ओरडण्याचा हक्क आहे.आणि गंमत म्हणजे आपण उल्लेखलेल्या बर्‍याच उदाहरणात अगदी (सुरवातीस) हिटलरच्यापण, अमेरिका गप्प बसली (इतकी की पळून आलेल्या ज्यूंचे जहाज परत जर्मनीस पाठवले).\nअमेरिकन काँग्रेसचा ठराव जर नीट वाचला तर लक्षात येईल की ख्रिस्ती मिशनर्‍यांना USAID funding मिळवण्यासाठी पळवाटा तयार होत आहेत. आपल्याला माहीत असेलच की जगभरात सर्वात जास्त ख्रिस्ती मिशनरी हे अमेरिकेतून जातात आणि त्यांना पैसे पण सर्वात जास्त अमेरिकेतून जातात. ते जेंव्हा भारतात येतात तेंव्हा नुसता रिलीजन घेऊन येत नाहीत तर त्याबरोबर फुटीरता पण आणतात आणि म्हणून हा राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून हा ठराव अयोग्य आहे.\nतर अशा या अमेरिकन काँग्रेसच्या वागण्याला नाक खुपसणे म्हणतात. आपल्याला हे माहीत आहे पण उगाच वाद काढत आहात झाले\n१. पाकिस्तानाने मदरशांमध्ये कसे शिक्षण द्यावे, मुल्ला मौलवींच्या जहाल इस्लामला खतपाणी द्यावे की नाही, ही पाकिस्तानची अंतर्गत बाब.\n२. सुदान ने डारफर भागात जंजावीदांना तेथे अत्याचार करण्यास पाठबळ पुरवणे ही सुदानची अंतर्गत बाब.\n३. ब्रह्मदेशाने नोबेल पुरस्कार विजेत्या लोकशाहीवादी आँगसँगसूकी ह्यांना कैदेत ठेवणे, ही ब्रह्मदेशाची अंतर्गत बाब.\n४. तमीळ जनतेला सर्वसामान्य अधिकार नाकारणे ही श्रीलंकेची अंतर्गत बाब.\nअाजकाल असल्या फॉर्म्युल्याची वक्रोक्ती असलेले \"टॉक शोज\" अमेरिकतले बेवडे सुद्धा ऐकत नाहीत.\nभारतातील अस्पृश्यता स्टेट-स्पॉन्सर्ड आहे की नाही \nप्रतिक्रीया: आपण म्हणता तसा ह्या चर्चेचा हा मूळ विषय नाही(भारतातील अस्पृश्यता स्टेट-स्पॉन्सर्ड आहे की नाही ). आपण दिलेल्या \"अंतर्गत बाबी\" या प्रतिसादातील उदाहरणांमुळे की ज्यांना \"स्टेट स्पॉन्सर्ड\" म्हणता येईल आणि जेथे अमेरिकेने दुर्लक्ष केले त्यामुळे हा उप-विषय या चर्चेत चालू झाला. आपण दिलेल्ल्या उदाहरणांचा आणि या चर्चेचा संबंध आहे असे अजून वाटते का). आपण दिलेल्या \"अंतर्गत बाबी\" या प्रतिसादातील उदाहरणांमुळे की ज्यांना \"स्टेट स्पॉन्सर्ड\" म्हणता येईल आणि जेथे अमेरिकेने दुर्लक्ष केले त्यामुळे हा उप-विषय या चर्चेत चालू झाला. आपण दिलेल्ल्या उदाहरणांचा आणि या चर्चेचा संबंध आहे असे अजून वाटते का जरा समजावून सांगीतले तर बरे होईल की नक्की यात राधासुताचा धर्म कोणता ते..\nस्टेट स्पॉन्सर्ड टेररीझमची अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटची व्याख्या बघा ज्यात आपण दिलेली उदाहरणे बसतात. पण ज्या मधे अमेरिकन धोरणे ही थोडा-फार वेळ निष्क्रीय राहीली कारण तसे राहणे त्यांच्या त्या त्यावेळच्या फयद्याचे होते म्हणून\n१. पाकिस्तानाने मदरशांमध्ये कसे शिक्षण द्यावे, मुल्ला मौलवींच्या जहाल इस्लामला खतपाणी द्यावे की नाही, ही पाकिस्तानची अंतर्गत बाब. - स्वतःची लोकं मरत असून अमेरिकेने बिलीयन्स डॉलर्स दिले, शस्त्रास्त्रे दिली.\n२. सुदान ने डारफर भागात जंजावीदांना तेथे अत्याचार करण्यास पाठबळ पुरवणे ही सुदानची अंतर्गत बाब.- फिडेलीटी सारख्या कंपन्यांनी पैसे गुंतवले म्हणून आर्थिक स्वार्थाकडे बघून कदाच्ईत हीटलरपेक्षाही निर्घृण हत्याकांड चालू असून अमेरिकेने दुर्लक्ष केले. आता ब्रिटीश पंतप्रधानाला थोडे का होईना इराकच्या (स्वतः करत असलेल्या चुकांच्या) बाजूने ठेवताना थोडेसे काहीतरी करणे मान्य केले.\n३. ब्रह्मदेशाने नोबेल पुरस्कार विजेत्या लोकशाहीवादी आँगसँगसूकी ह्यांना कैदेत ठेवणे, ही ब्रह्मदेशाची अंतर्गत बाब.- पुन्हा तेच दुर्लक्ष - नाही म्हणायला या देशाबरोबर (जर बरोबर आठवत असेल तर) व्यवहार करत नाहीत.\n४. तमीळ जनतेला सर्वसामान्य अधिकार नाकारणे ही श्रीलंकेची अंतर्गत बाब.- अमेरिकेने काय केले माहीत तरी नाही. कॅनडाने निदान विस्थापितांना घेतले.\n५. पुटीन चे अनेक शत्रू पत्रकार विषप्रयोगाने अचानक मेले, ही रशियाची अंतर्गत बाब - हि अंतर्गत बाब म्हणणे चुकीचे आहे कारण दुसर्‍या स्वायत्त राष्ट्रात जाऊन हा \"राडा\" केला गेला होता.\n६. तिएन्मन् चौकात अनेक आंदोलनकारी विद्यार्थ्यांची हत्या, ही चीनची अंतर्गत बाब.- परत अमेरिकेने (मोठ्या बूशच्या काळात) त्यावेळी जे कोणी चीनी आले त्यांना सरसकट विस्थापीत मानून लगेच ग्रीन कार्ड दिले पण बाकी दुर्लक्ष कारण कंपन्यांचे हितसंबंध.\n७. वर्णभेद ही दक्षिण आफ्रिकेची अंतर्गत बाब.- अमेरिकेने कधीच \"ऍपर्थाईड\" जाण्यासाठी दबाव आणला नाही की मंडेलाला सोडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत - कारण यांच्या धंद्याच्या मधे येत होते.\n८. बोस्निया-हर्जगोव्हिना येथील मुस्लिमांचा सर्बियाने केलेला छळ, ही बोस्नियाची अंतर्गत बाब. - उशीरा का होईना पण क्लिंटन असताना या बाबत शहाणपण सुचून लाखो निरपराध मेल्यावर लष्करी मदत पाठवली.\n९. हीटलरने केलेला ज्यूजचा नरसंहार, ही जर्मनीची अंतर्गत बाब.- आधी म्हणल्याप्रमाणे यातही अमेरिकेने सुरवातीस मदत केली नाही.\nजरा डोळे तिरके करून बघितले, तर अण्वस्त्र निर्मिती हीदेखील (जोवर ती अस्त्रे देशाची सीमा पार करत नाहीत तोवर) देशाची अंतर्गत बाबच म्हणाल का अंतर्गत बाब नक्कीच नाही. म्हणूनच तर भारताची आजही भुमीका अशीच आहे की अण्वस्त्रांवर जागतीक बंदीच हवी, त्यात आहेरे नाहीरे प्रकार असता कामा नये. आहे का मान्य तुम्हाला अंतर्गत बाब नक्कीच नाही. म्हणूनच तर भारताची आजही भुमीका अशीच आहे की अण्वस्त्रांवर जागतीक बंदीच हवी, त्यात आहेरे नाहीरे प्रकार असता कामा नये. आहे का मान्य तुम्हाला तत्कालीन पंतप्रधान नरसिंहवरावांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेपुढे भाषणात यावरून चांगले सुनावले होते.\nअस्पृश्यताविरोधी कायदे करूनही त्यांची सरकारने कठोर अंमलबजावणी केली नाही, तर अस्पृश्यता ही स्टेट स्पॉन्सर्ड आहे, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. या पद्धतीने रॉडने किंग्ज ते कट्रीना असलेल्या अमेरिकेत पण आजही स्टेत स्पॉन््सर्ड वंशवाद आहे असे आपण म्हणणार असाल तर हा युक्तीवाद मान्य करतो. नाहीतर आपले शब्द बापूडे केवळ वारा असे समजून थांबतो.\nअाजकाल असल्या फॉर्म्युल्याची वक्रोक्ती असलेले \"टॉक शोज\" अमेरिकतले बेवडे सुद्धा ऐकत नाहीत.\nअसले प्रतिवाद आजकाल भारतातल्या सुद्न्यासमोर टीकत नाहित.लमानरावान्चे सर्व मुद्दे योग्य आहेत् .इथलि चर्चा बेवड्यान्समोर चालत नाही याचे भान असु द्यावे.\nम्हणून लिहीते आहे. सध्या भारतवारीवर असल्याने इथे येणे तसे कमीच होते.\nभारतातील अस्पृश्यता ही स्टेट स्पाँन्सर्ड असल्यास अश्या भारताशी राजनैतिक संबंध ठेवायची गरज अमेरिकेला आहे असे वाटत नाही किंवा जर असे एखादा (कोणताही) देश किंवा राज्य करीत असेल तर अश्या राज्यांत किंवा देशांत अमेरिकेने गुंतवणूक करायची गरजही नाही.\nअजून एक म्हणजे अमेरिकन ठरावात अमेरिकेचे हित कशात आहे ते सुचवले आहे. भारताने (पर्यायाने भारतीयांनी) आपले हित कशात आहे हे बघावे म्हणजे झाले. भारताचे हित आज अनेक गोष्टींत आहे - दलितांना त्यांच्या सध्याच्या अवस्थेतून बाहेर काढण्यात ते आहे, आपली कार्यक्षमता वाढवण्यात आहे आणि इतर देखील बर्‍याच गोष्टींत आहे. ते बघावे आणि त्या दृष्टीने जे जमतील ते प्रयत्न करावे हा सर्वांना न मागता दिलेला सल्ला.\nआत्ता \"१२३ करार\" चर्चेत सावरकरांचा संदर्भ देत असताना मला तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांनी अमेरिकेच्या संयुक्त सभेपुढे (सिनेट-काँग्रेस) जे उत्तर दिले ते परत आठवले. आधी लिहीले नसल्याने ते खाली लिहीत आहे. त्या उत्तराचे तात्पर्य येथे पण लागू होते:\nरावांना कुठल्यातरी अमेरिकन लोकप्रतिनिधीने प्रश्न विचारला की तुम्ही (भारत) अण्वस्त्रबंदी करारावर सही का करत नाही आणि अण्वस्त्रे न ठेवण्याचे आश्वासन का देत नाही त्यावर रावांनी खालील गोष्ट सांगीतली:\nएकदा एक माणूस गांधीजींकडे आला आणि म्हणाला की माझ्या मुलाला काहीतरी सांगा, तो फार साखर खातो. णंधीजी म्हणाले की महीन्याने ये. तो मुलाला घेऊन परत महीन्याभराने आश्रमात गेला, तेंव्हा गांधीजी त्या मुलाला म्हणाले \"बाळ जास्त साखर खात जाऊ नकोस\". त्यावर त्या माणसाला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले की \"एव्हढेच बोलणार होता तर ते महीन्यापूर्वीच का नाही सांगीतलेत\" गांधीजी त्याला म्हणाले की, \"महीन्याभरापुर्वी मी पण खूप साखर खात होतो. आधी मी स्वतः कमी केले आणि स्वाचरण केल्यावर त्याला सांगीतले.\"\nअमेरिकन लोकप्रतिनिधी गप्प बसले...\nतळटीपः ही गोष्ट वास्तवीक रामकृष्ण परमहंसांची असून त्यात मुलगा गूळ खायचा आणि त्यामुळे त्याल त्रास होयचा तरी पण आवडीने अ़ऊन खायचा. कदाचीत इथल्या लोकांना समजणार नाही म्हणून रावांनी त्यात रामकृष्णांच्या ऐवजी गांधीजींचे नाव घेतले असावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID038.HTM", "date_download": "2018-10-19T00:47:07Z", "digest": "sha1:FHZS2YGZKWOCIOQW473EHJE2WA3SSD5L", "length": 7941, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | सार्वजनिक परिवहन = Kendaraan umum dalam kota |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nबस थांबा कुठे आहे\nकोणती बस शहरात जाते\nमी कोणती बस पकडली पाहिजे\nमला बस बदली करावी लागेल का\nकोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल\nतिकीटाला किती पैसे पडतात\nशहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत\nआपण इथे उतरले पाहिजे.\nआपण (बसच्या) मागच्या दाराने उतरावे.\nपुढची भुयारी ट्रेन ५ मिनिटांत आहे.\nपुढची ट्राम १० मिनिटांत आहे.\nपुढची बस १५ मिनिटांत आहे.\nशेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते\nशेवटची ट्राम कधी आहे\nशेवटची बस कधी आहे\nआपल्याजवळ तिकीट आहे का\n – नाही, माझ्याजवळ नाही.\nतर आपल्याला दंड भरावा लागेल.\nआपण एकमेकांशी जे बोलतो ते स्पष्ट का असते आपल्याला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचे असते. भाषा उत्त्पन्न कशी झाली हे एकीकडे अजूनही अस्पष्टच आहे. यावर खूपसे लेख उपलब्ध आहेत. विशिष्ट काय आहे कि, भाषा ही खूप जुनी गोष्ट आहे. बोलण्यासाठी काही भौतिक वैशिष्ट्यांची गरज होती. ध्वनी उपलब्ध करण्याची आपली गरज होती. पूर्वी निएंडरथल्स लोकांना ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. याप्रकारे ते स्वतःला प्राण्यांपासून वेगळे दर्शवू शकतात. आणखीन, एक मोठा, कणखर आवाज संरक्षणासाठी महत्वाचा होता. एखादा माणूस याद्वारे शत्रूंना घाबरवू किंवा शत्रूंशी लढू शकतो. यापूर्वीही, हत्यारांचा आणि अग्नीचा शोध लागला होता. हे सर्व ज्ञान कसेतरी पुढे जायला हवे. भाषण हेसुद्धा गटाने शिकारी करण्यासाठी महत्वाचे आहे. जवळजवळ 2 करोड वर्षांपूर्वी लोकांमध्ये साधे आकलन होते. अभ्यासाचे पहिले घटक चिन्हे आणि हावभाव होते. पण. लोकांना एकमेकांशी खूप प्रखर संवाद साधायचा होता. महत्वाचे म्हणजे, त्यांना एकमेकांकडे न बघता संवाद साधायचा होता. म्हणूनच, भाषेचा विकास झाला आणि याने हावभावांची जागा घेतली. आजच्या अर्थाने, भाषा कमीतकमी 50,000 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा होमो सेपियन्सने आफ्रिका सोडली, त्यांनी पूर्ण जगात भाषेचा विस्तारकेला. विविध प्रदेशांनुसार भाषा ही एकमेकांपासून वेगळी झाली. असे म्हटले जाते की, विविध भाषिक कुटुंबे अस्तित्वात आली. मात्र, त्यांचाकडे फक्त भाषेची पायाभूत पद्धतीच होती. पहिली भाषा ही सध्याचा भाषेपेक्षा खूप कमी गुंतागुंतीची होती. नंतर पुढे तिचा व्याकरण, आवाजाच्या आणि भाषेच्या अभ्यासाने विकास झाला. असेही म्हणता येईल कि, वेगवेगळ्या भाषांना विविध उपाय मिळाले. पण समस्या नेहमीच समान होती: मी काय विचार करतो हे कसे दर्शवायचे\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mesavarkar.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-10-18T23:56:46Z", "digest": "sha1:BBYDMVNZLEQX2SBS6LZ7LESP6IV4RUAC", "length": 7627, "nlines": 77, "source_domain": "mesavarkar.com", "title": "विजेते | ‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा", "raw_content": "‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा\n‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा\nमी सावरकर २०१८ - पारितोषिक विजेते\nमी सावरकर २०१८ स्पर्धेतील गटवार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.\n( सर्व स्पर्धकांना आणि विजेत्यांना रविवारच्या पुण्यातील पारितोषिक वितरण समारंभाकरीता निमंत्रण. कार्यक्रमाकरिता आपण आपल्या आप्तेष्टांना जरून घेऊन यावे. प्रत्येक गटातील एक विजेत्याचे भाषण २७ मे च्या समारंभामध्ये होईल. अधिक माहिती करिता संपर्क - ९८२३०३८०८८ )\nगट क्र १ - इयत्ता ५ ते ८\nविजेता : ओजस जोशी, मुंबई - साहित्यिक सावरकर\nउपविजेता : सोहम कुलकर्णी, नाशिक - समाजसुधारक सावरकर\nश्रीनिवास हसबनीस, सांगली - विज्ञाननिष्ठ सावरकर\nसानवी तुळपुळे, बेळगाव ,कर्नाटक - समाजसुधारक सावरकर\nश्रनिवास कुलकर्णी , कोल्हपूर - साहित्यिक सावरकर\nश्रिया अभिजित बर्वे, पुणे - साहित्यिक सावरकर\nआदी शेखर माळवदे, मुंबई - योध्दा सावरकर\nगट क्र २ - इयत्ता ९ ते १२\nविजेता : स्वप्नजा वालवडकर, औरंगाबाद - साहित्यिक सावरकर\nउपविजेता : अनुष्का आपटे, बेळगाव - विज्ञाननिष्ठ सावरकर\nरिद्धी करकरे, डोंबिवली - योद्धा सावरकर\nवैष्णवी वि प्रभुदेसाई, बोरिवली (प) - द्रष्टे सावरकर\nभक्ती देशमुख, अमरावती - हिंदुत्ववादी सावरकर\nअथर्व मुलमुळे, मुंबई - द्रष्टे सावरकर\nसमर्थ दरेकर, सोलापूर - साहित्यिक सावरकर\nगट क्र ३ महाविद्यालयीन विद्यार्थी पदवीपर्यंत\nविजेता : स्वरदा फडणीस, कोल्हापूर - साहित्यिक सावरकर\nउपविजेता : आशिष आठवले, रत्नागिरी - विज्ञाननिष्ठ सावरकर\nबागेश्री पारनेरकर, नाशिक - समाजसुधारक सावरकर\nमधुरा घोलप, नाशिक - समाजसुधारक सावरकर\nशिवांजय बुटेरे, बदलापूर- द्रष्टे सावरकर\nशिवराज दोनवडे, पुणे - विज्ञाननिष्ठ सावरकर\nनुपूर पाटील, नंदुरबार - साहित्यिक सावरकर\nयुवा गट वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत\nविजेता: हेमांगिनी जावडेकर - पुराणिक , पुणे - साहित्यिक सावरकर\nउपविजेता: दिपाली कुलकर्णी, बेळगाव - हिंदुत्ववादी सावरकर\nरूपा झरिये , बँकॉक - साहित्यिक सावरकर\nविजयश्री सावजी, बुलढाणा - हिंदुत्ववादी सावरकर\nमिलिंद धर्माधिकारी, भुसावळ - हिंदुत्ववादी सावरकर\nश्रेद्धा दुसाने, मुंबई - साहित्यिक सावरकर\nमोहिनी गर्गे - कुलकर्णी, देहरादून, उत्तराखंड - द्रष्टे सावरकर\nवरिष्ठ गट - वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत\nविजेता : अभिजित फडणीस, ठाणे - हिंदुत्ववादी सावरकर\nउपविजेता : गणनाथ मोहरीर, वॉशिंग्टन डी. सी - द्रष्टे सावरकर\nमुग्धा गोखले, सांगली - समाजसुधारक सावरकर\nमीरा पोतदार, चिपळूण- साहित्यिक सावरकर\nपूजा संजय कात्रे, रत्नागिरी - साहित्यिक सावरकर\nश्रीराम लाखे, नागपूर - साहित्यिक सावरकर\nगिरीशकुमार दुबे, चिखली - साहित्यिक सावरकर\nज्येष्ठ गट -वय वर्षे ६० आणि पुढे\nविजेता : विनय वाटवे, सांगली - द्रष्टे सावरकर\nउपविजेता: किशोर मधुकर काकडे, बेळगाव ,कर्नाटक - समाज सुधारक सावरकर\nविवेक सरपटवर, चंद्रपूर - द्रष्टे सावरकर\nविवेक कुलकर्णी, सांगली - हिंदुत्ववादी सावरकर\nनंदा मानखेडकर, पुणे- साहित्यिक सावरकर\nचारुदत जोशी, मुंबई - द्रष्टे सावरकर\nसुनीती मराठे, गोवा - योद्धा सावरकर\nCopyright © 2018 ‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा -All Rights Reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87-116030600001_1.html", "date_download": "2018-10-19T01:01:17Z", "digest": "sha1:R7HVNNB5SCCSG3KGS2FND6CIUYT3K3GK", "length": 9396, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आई म्हणते... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआई गर्भातल्या मुलीला म्हणते\nनको येऊ या जगात\nस्त्रीवर कुठेही होतो बलात्कार\nआणि स्त्री ही स्त्रीची शत्रू,\nसासू करते सूनेवर अत्याचार\nस्त्री जात नाही स्वातंत्र्यात\nकधी बापाकडे, तर कधी\nनको येऊ तू जगात...\nअधिकार मिळणार नाही घरात\nकुठपर्यंत हा त्रास सोसायचा\nपदराचा नकाब का ओढायचा\nतू तर रणरागिणी, धैर्यवती\nजागतिक महिला दिन विशेष ‘ती’\nनारळ पाण्याचे पाच फायदे\nपितृदिन विशेष : बाप\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-3/", "date_download": "2018-10-19T00:21:12Z", "digest": "sha1:FA3PNTJLRON7RWY2BL6TBTIOQTDW2MKX", "length": 9806, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र “हागणदारीमुक्त’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र “हागणदारीमुक्त’\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;राज्यात 60 लाखांपेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम\nमुंबई – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. सर्व प्रशासकीय यंत्रणेने मिशन मोडवर राज्यात शौचालय बांधण्याचे काम हाती घेऊन राज्यात 60 लाखापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र “हागणदारीमुक्त’ झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात सन 2012च्या बेसलाईन सर्वेनुसार केवळ 45 टक्के कुटुंबाकडे शौचालये होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 55 टक्के कुटुंबांसाठी शौचालय बांधण्याचे आवाहनात्मक काम होते. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने नवनवीन कल्पना राबवून मिशन मोडवर काम करुन आपले उद्दिष्ट साध्य केले आहे.\nविविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगती करीत असताना 50 टक्के भारतीयांकडे शौचालय सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वच्छ भारत अभियान’ घोषित करून 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे जाहीर केले. या अंतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून 2018 मध्येच महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे काम केले आहे.महाराष्ट्रात एकूण 60 लाख 41 हजार 138 शौचालये बांधण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी 4 हजार कोटी पेक्षा अधिक खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन तेथील प्रशासकीय यंत्रणेने शौचालय बांधण्याचे काम केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleन्या. लोया यांच्या मृत्यू संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nNext articleअर्जुनाच्या हाती बाण आल्याने दानवाचा वध होणार – खोतकर\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/08/", "date_download": "2018-10-18T23:57:25Z", "digest": "sha1:3V74EDHMUNNXD7IKAUZIL4LW3QTTDB6N", "length": 10439, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "August | 2010 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nएकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला असता तर शेळी … Continue reading →\nइराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना इराणी हॉटेल= ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असे समिकरण वाटते. पण खरंच तसं आहे का मला वाटतं नाही , अजूनही बरेच चांगले इराणी हॉटेल्स आहेत मुंबईला- … Continue reading →\n“श्वास” हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.\nश्वास हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे. आज पर्यंत जितक्या वेळेस पाहिला असेल तितक्या वेळेस डोळ्यातून पाणी काढलंय त्या सिनेमाने. इतकं असूनही तो सिनेमा पुन्हा पुन्हा पहाण्याची इच्छा का बरं होते बरेचदा तर मुद्दाम खूप उदास व्हायचं म्हणूनही हा सिनेमा … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged अश्रू, चित्रपट, मराठी, श्वास, सिनेमा, shvas\t| 68 Comments\nकधी कोणाशी आपण कसे जोडले जाऊ ते समजत नाही. परवाच लोकसत्ता मधल्या एका लहानशा बातमीने लक्ष वेधून घेतलं. त्यात लिहिले होते की प्राची पाटकर यांचे डेंग्यु च्या आजाराने निधन झाले. अगदी आत्ता आत्ता पर्यंत हे नांव पुर्णपणे अपरिचित होते. कधीच … Continue reading →\nएकदा माझ्या चुलत आजोबांनी एक कागद दाखवला होता, त्यावर समस्त कुलकर्णी वंशवृक्ष इ.स. ११०० पासून काढलेला होता. आधी तर माझा त्यावर विश्वासच बसला नाही, की इतकी जुनी माहिती ऑथेंटीक असू शकते म्हणून. पण आजोबा म्हणाले की ही माहिती त्यांनी स्वतः … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2001", "date_download": "2018-10-19T00:46:52Z", "digest": "sha1:SVDDN5LVNMHV6QWNTXTGR5UN7V2LZA63", "length": 18213, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "२२ जुलै २००९ च्या सकाळचे सुंदर सूर्यग्रहण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n२२ जुलै २००९ च्या सकाळचे सुंदर सूर्यग्रहण\nगेल्या जुलैच्या २२ तारखेला एक सुंदर सूर्यग्रहण झाले. या ग्रहणाची काही सुंदर छायाचित्रे माझ्याकडे आहेत.. या छायाचित्रांबरोबरच सूर्यग्रहणावर चर्चेद्वारे माहिती व्हावी यासाठी अल्पसा हा प्रयत्न ...\nअतिशय सुरेख आणि अप्रतिम छायाचित्रे आहेत.\nपहिली २ चित्रे आधी पाहिली होती. तिसरे चित्र पहिल्यांदाच बघत आहे. ते फारच मोहक आहे.\nहे फोटो काढताना कॅमेरा कोणता अपरर्चर आणि स्पीड काय वापरले अपरर्चर आणि स्पीड काय वापरले ट्रायपॉड वापरला का वगैरे माहिती ऐकायला आवडेल\nवरील छायाचित्रे मी नाही काढलेली. ई-मेलद्वारे एका मित्राने पाठवली होती. तीच देत आहे...\nकृपया गैरसमज नको... तेव्हा इतर टेक्निकल डिटेल्स् माझ्याकडे उपलब्ध नाहीत ...\nतिसरे सुंदर छायाचित्र बिहारच्या पाटणा येथून घेतलेले आहे...\nमाझ्यामते यावेळच्या सूर्यग्रहणाचे सर्व जगभरातून घेतलेल्या छायाचित्रांपैकी हे सर्वोत्कृष्ट छायाचित्र आहे :)\nकोणत्याही खग्रास सूर्य ग्रहणाच्या वेळेस दोन वेळा हिर्‍याच्या अंगठीचे दृष्य (डायमंड रिंग इफेक्ट) हे दिसतेच. आपल्या पहिल्या दोन फोटोत हे दृष्य फार सुरेख चित्रित झाले आहे.तिसर्‍या फोटोतील दृष्य कितीही मोहक दिसत असले तरी प्रत्यक्षात कॅमेरा हलल्यामुळे मल्टीपल इमेजेस आल्या असल्याने चित्रित झाले असावे असे वाटते.\nआइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताची, पहिली निरिक्षण करता येऊ शकणारी सिद्धता, खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी संशोधकांना मिळाली होती. ग्रहणाच्या वेळच्या सूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणारे तारे, ग्रहणाच्या वेळी सूर्याच्या जवळ दिसतात. या तार्‍यांचे, ग्रहणाच्या वेळी दिसणारे स्थान हे इतर वेळी दिसणार्‍या स्थानापेक्षा, थोडे बाजूला असल्यासारखे दिसते. याचे कारण असे आहे की या तार्‍यांपासून निघणारे प्रकाशकिरण, जेंव्हा सूर्याच्या जवळून जातात तेंव्हा सूर्याच्या आत्यंतिक गुरुत्वाकर्षणामुळे, हे प्रकाश किरण थोडे वाकतात व त्यामुळे त्यांचे स्थान बदलल्यासारखे दिसते. आइनस्टाईनच्या अवकाश-काल संकल्पनेची ही निरिक्षण करण्यासारखी सिद्धता असल्याने अतिशय महत्वाची आहे.\nआइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताची, पहिली निरिक्षण करता येऊ शकणारी सिद्धता, खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी संशोधकांना मिळाली होती. ग्रहणाच्या वेळच्या सूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणारे तारे, ग्रहणाच्या वेळी सूर्याच्या जवळ दिसतात. या तार्‍यांचे, ग्रहणाच्या वेळी दिसणारे स्थान हे इतर वेळी दिसणार्‍या स्थानापेक्षा, थोडे बाजूला असल्यासारखे दिसते. याचे कारण असे आहे की या तार्‍यांपासून निघणारे प्रकाशकिरण, जेंव्हा सूर्याच्या जवळून जातात तेंव्हा सूर्याच्या आत्यंतिक गुरुत्वाकर्षणामुळे, हे प्रकाश किरण थोडे वाकतात व त्यामुळे त्यांचे स्थान बदलल्यासारखे दिसते\nसूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणारे तारे इतर वेळी कसे दिसतात ते फक्त ग्रहणाच्या वेळीच दिसू शकतात.\nसूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणा-या तार्‍याचे गणीतानुसार काढलेले स्थान व प्रत्यक्ष दिसणारे स्थान यातील तफावत हे सिद्ध करते की गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाश किरण थोडे वाकतात. हे तारे फक्त ग्रहणाच्या वेळीच दिसू शकल्याने हि सिद्धता फक्त खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीच करता येते.\nयाबाबत सिद्धांताचे गणित तपासायचे आहे. सूर्येतर तार्‍यांचे एकमेकांच्या सापेक्ष दिसणारे स्थान (म्हणजे कोनीय अंतर) हे आदल्या आणि नंतरच्या सिद्धांतांमधल्या गणितात वेगळे आहे.\nआदल्या सिद्धांताप्रमाणे प्रकाशकिरण सरळ मार्गाने जातात. अध्येमध्ये एखाद्या प्रचंड गुरुत्वाकर्षक पिंडाजवळून किरण गेले तरी काही फरक पडत नाही. तारा 'अ' आणि तारा 'ब' या दोहोंमधले कोनीय अंतर हे तिथपासून पृथ्वीपर्यंत सरळ येणार्‍या किरणांमधील साधा कोन आहे. तो दिवसा-दिवसाला फारसा बदलत नाही. (दूरवरचे तारे हलतात खरे, पण कोनीय अंतर बदलण्याइतपत हलायला शेकडो हजारो वर्षे लागतात.)\nसामान्य सापेक्षता सिद्धांताच्या अनुसार प्रकाशकिरण गुरुत्वाकर्षणाने वाकतात. पण ते आपल्या यंत्रांना तपासण्याइतके वाकण्यासाठी गुरुत्वाकर्षण उत्पन्न करणारे पिंड प्रचंड असावे लागते. असे एक पिंड म्हणजे सूर्य आहे. म्हणजे तारा 'अ' किंवा तारा 'ब' यांच्यापासून येणार्‍या प्रकाशकिरणांमधला रात्री दिसणारा कोन 'क' आहे समजा. त्या तार्‍यापैकी एकाचे किरण सूर्याजवळून पृथ्वीवर पोचत असेल, तर ते वाकेल, आणि अशा परिस्थितीत 'अ' आणि 'ब' यांच्यातले कोनीय अंतर रात्री दिसले त्यापेक्षा वेगळे असेल. असे गणित आहे. पण थोडी गडबड होते. अशा परिस्थितीत जर 'अ'चे किरण सूर्याजवळून पृथ्वीवर पोचत असेल, तर पृथ्वीवरून 'अ' तारा हा सूर्याच्या खूप जवळ दिसते. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे या 'अ' तार्‍याकडून येणारे किरण झाकोळले जाते. इतकेच काय दिवसाउजेडी 'ब' तार्‍याकडून येणारे किरणही दिसत नाही मग सूर्याजवळून प्रकाशकिरण आल्यास कोनीय अंतर बदलले, हे मोजताच येत नाही.\nमात्र सूर्यग्रहणाच्या वेळी, 'अ' आणि 'ब' हे तारे दिवसाही स्पष्ट दिसतात, आणि त्यांच्यामधले कोनीय अंतर मोजता येते. हे रात्री मोजलेल्या कोनीय अंतरापेक्षा वेगळे आहे, असा ताळा लावता येतो. शिवाय कोन किती वेगळा आहे, त्याचे नेमके गणित करून त्या गणिताचा ताळा लावता येतो. पुढे असे सांगता येते, की जुन्या सिद्धांताच्या गणितापेक्षा नवीन सिद्धांताचे गणित अधिक नेमका ताळा देते. अशा प्रकारे नवा सिद्धांत अधिक ग्राह्य ठरतो.\nतात्पर्य हे : सूर्याजवळ तारा 'अ' असताना, म्हणजे दिवसा, त्याचे तारा 'ब'पर्यंत कोनीय अंतर मोजण्यासाठी सूर्याचा प्रखर उजेड झाकला जावा लागतो, म्हणून सूर्यग्रहणाचा फायदा या निरीक्षणासाठी होतो.\nतिसऱ्या छायाचित्रात मल्टीपल इमेजेस असाव्यात अशी शंका मलासुद्धा आली होती. पण रिंगची डाव्या बाजूची कडा थोडी जास्त तेजस्वी आहे तशी कडा उजव्या बाजूला दिसली नाही त्यामुळे ते तसेच दिसले असावे असे वाटले.\nत्याच छायाचित्रात रिंगच्या खाली लागूनच आणखी काहीतरी दिसतेय. तो लेन्सचा डाग आहे की प्रकाशाचा काही परिणाम\nतिसर्‍या छायाचित्रात रिंगच्या खाली लागूनच काहीतरी आहे ते म्हणजे लेन्स फ्लेअर असावी. लेन्सचा डाग नाही. दुसर्‍या छायाचित्रातही चंद्राच्या मध्यभागी असे काही दिसत आहे.\nआकाशातील सर्व तारे(सूर्य सोडून) रोज ४ मिनिटे लवकर उगवताना दिसतात. त्यामुळे सूर्याच्या ग्रहणकालाच्यावेळी त्याच्या अगदी मागे असलेले व अर्थातच दिवसा उगवलेले तारे, काही महिन्यांनंतर रात्री उगवतात. त्या वेळचे त्यांचे स्थान व ग्रहण कालात दिसलेले त्यांचे स्थान यात हा फरक दिसतो.\nमागचे तारे / लपलेले तारे\nमाझ्या (अत्यल्प) ऐकीव माहितीनूसार खग्रास ग्रहणाच्यावेळी जे तारे एरवी सूर्यामागे लपायला हवे होते ते तारेही दिसतात /दिसले व त्यावरून हा नियम सिद्ध झाला.\nअसो चित्र आवडली.. पण स्वतः काढलेली चित्र दिली असती तर अधिक रोचक वाटले असते\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://subscription.evivek.com/", "date_download": "2018-10-19T01:04:59Z", "digest": "sha1:QV3OGUWVYM3WQYNED5HYCVJWWTXPX4RW", "length": 1852, "nlines": 32, "source_domain": "subscription.evivek.com", "title": "ऑनलाइन वर्गणीदार होण्यासाठी", "raw_content": "\nसा. विवेकचे ऑनलाइन वर्गणीदार होण्यासाठी\n(ग्राहकांनी आपले पैसे जामा केल्यानंतर आपण विवेकमध्ये 27810235/36 नंबर किंवा 9594961839 फोन करावा...)\nमुख्य कार्यालय 5/12, कामत औद्योगिक वसाहत,\n396 स्वा. वीर सावरकर मार्ग\nप्रशासकीय कार्यालय विवेक भवन (कृष्णा रिजन्सी),\n12 वा मजला, प्लॉट क्र. 40,\nसेक्टर क्र. 30, सानपाडा (प.),\nविभागीय कार्यालय पुण 020-24481392,\nजळगाव व नाशिक 9594961852\nपहिले पान | आमची ओळख | आमची प्रकाशने | छायाचित्रे | मागील अंक | संपर्क\nCopyright © 2014 सर्व अधिकार राखिव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tenniscricket.in/commentator/best-commentator-in-tennis-cricket-from-pune-mr-naresh-dhome", "date_download": "2018-10-19T00:57:36Z", "digest": "sha1:2B5QGCMXFQHIXPLKDE55QWLUSE2RLGTW", "length": 7709, "nlines": 104, "source_domain": "www.tenniscricket.in", "title": "Best Commentator in Tennis Cricket from Pune…..Mr Naresh Dhome | Tennis Cricket", "raw_content": "\n“वाघांची दहाड फोडला पहाड…. “ क्रिकेटच्या स्पर्धेत हा आवाज एेकला की क्रिकेटरसिक हमखास समजतात कि, श्री नरेश ढोमे समालोचन करत आहेत. संपुर्ण भारतात सर्वात प्रसिध्द स्थानिक खेळ म्हणजे “टेनिस बॉल क्रिकेट” तसेच ग्रामीण भागात सर्वात जास्त गर्दी खेचणारा खेळ म्हणजे “टेनिस बॉल क्रिकेट” आणि त्यामुळे प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्यासाठी समालोचन हे आेघाने आलेच.\n” टेनिस बॉल क्रिकेट” मध्ये कोणतेही भविष्य नसताना केवळ आवड व सभाधीटपणा यामुळे वयाच्या तेराव्या वर्षी नरेश ढोमेंच्या हातात माईक आला व ओघवत्या शैलीतुन त्यांनी गेले १५ वर्षे क्रिकेट रसिकांना भुरळ पाडली आहे. क्रिकेटच्या समालोचनातुन सामन्याच्या रसभरीत वर्णनाबरोबरच अनेक संदर्भ देण्याची त्यांची हातोटी प्रभावशाली आहे. क्रिकेटमधील अनेक किस्से, अनेक रेकॉर्डस, खेळाडुंचीे वैयक्तिक माहीती त्यांची तोंडपाठ आहे. विनोद, म्हणी, वाक्प्रचार, अभंग, श्लोक, ओव्या, कविता, सुविचार, शेरो- शायरी, एेतिहासिक दाखले, विज्ञानाविषयी संदर्भ चपखलपणे देऊन ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात व खेळाडुंना प्रोहोत्साहन देतात. याशिवाय स्रीभ्रुण हत्या, वृक्ष संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग, दारुबंदी, गावकी भावकीवरुन उद्भवणारे वाद यावर मिष्किल टिप्पणी करुन ते समाजप्रबोधनही करतात.\nपिंपरखेड, ता. शिरुर( पुणे) या खेड्यातुन त्यानी समालोचनास सुरुवात केली. आपल्या अलौकीक प्रतीभेच्या जोरावर , पुणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्पर्धांसाठी त्यांना मोठी मागणी असते. तर अनेक आयोजक त्यांच्या उपलब्धतेनुसार स्पर्धांचे आयोजन करतात. श्री नरेश ढोमे हे बी. एस्. सी. पदवीधारक आहेत. MKCL चे संगणक प्रशिक्षण ते चालवितात. तसेच पिंपरखेड गावचे उपसरपंच पदही त्यांनी भुषविले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी व अनेक सामाजिक संस्थांवर काम करुन त्यांनी सामाजीक बांधीलकी जपलेली आहे. 10 वर्षापुर्वी समालोचन हा व्यवसाय आहे असे म्हटल्यावर कोणीही वेड्यात काढले असते. परंतु जिद्द, निष्ठा व प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवुन दिली आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन पुणे जिल्ह्यात १५ ते २० तरुण या क्षेत्रात आले आहेत. व स्पर्धांचे प्रमाण पाहता या सर्वांना खुप मागणी आहे. चंदु बोर्डे, संदिप पाटील अशा अनेक खेळाडुंनी नरेश ढोमेंचे भरपुर कौतुक केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/tools?page=5", "date_download": "2018-10-19T00:12:28Z", "digest": "sha1:6UYW3JFTNSJCFXRBWFPY3WRQCYEZKJSC", "length": 6078, "nlines": 136, "source_domain": "krushikranti.com", "title": "Tools (साधन सामग्री) - krushi kranti", "raw_content": "\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nऍग्री राईज क्रॉप कव्हर चे…\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी*…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nN.M.K गोल्डन सीताफळाची रोपे…\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज …\nअगरवूड ची शेती फायद्याची:…\nमोबाईल मोटरपंप स्टार्टर मोबाईल मोटरपंप स्टार्टर\nनमस्कार .. स्मार्ट खेती मोबाइल मोटर पंप स्टार्टर आता झोप मोडीला करा राम राम मोटार चालू बंद करणे , पाण्यावर व इलेकट्रिक सप्लाय वर लक्ष या कंटाळवाण्या व वेळकाढू गोष्टींची काळजी आता स्मार्ट खेती घेणार असल्याने तुम्ही निवांतपणे…\nPune Division 20-08-18 मोबाईल मोटरपंप स्टार्टर\nMauli eco planter माऊली इको प्लान्टर एक शेतकरी एकच प्लान्टर ओळखून गरज काळाची करा बचत वेळेची मजुरी लागेल कमी पैसे बचतीची हमी..... हाताळायला अगदी सोपे व हलके. रोपे लावतांना वाकायची गरज नाही. रोपांची लागवड सरळ रेषेत रोपांचे मुळावर दबाव पडत नाही…\nफवारणी यंत्र फवारणी यंत्र\nनमस्कार शेतकरी बधुंनो ⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: 16 litres capacity ⚙ हे यंत्र बॅटरी वर चालते ⚙एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ⚙वीस मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते.…\nनमस्कार शेतकरी बधुंनो ⚙…\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी* आमच्याकडे बॅग पॅकिंग मधील ओरीजिनल *कोंबडी खत* मिळेल... सर्व पिकांसाठी उपयोगि. 15 ते 20% उत्पादनात वाढीची हमी. भेसळ मुक्त ओरीजिनल खत. 35 किलो बॅग पॅकिंग. शेतामध्ये पोच करून देण्याची सुविधा. रासायनिक मुक्त शेती. जमिनीवर…\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी*…\nठिंबक , पाॅलीहाऊस , गीनहाऊस , शेडनेट उभारनी करून मिळेल\nठिंबक , पाॅलीहाऊस , गीनहाऊस ,…\nHome - Tools (साधन सामग्री)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/wrestling-kolhapur-nilesh-kandurkar-1658357/", "date_download": "2018-10-19T01:27:13Z", "digest": "sha1:4MYD3RY7XAISRMABSZMG3WKU7GBXC72V", "length": 11433, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "wrestling Kolhapur Nilesh kandurkar | कुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू\nकुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू\nकोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूशी झुंज सुरु असताना एका डावात निलेशच्या मानेला गंभीर दुखापत झाली. रिंगणामध्येच कोसळलेल्या निलेशला\nकोल्हापूरातील कुस्तीपटू निलेश कंदूरकरची मागच्या सहा दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी पहाटे चारच्या सुमारास त्याने कराडच्या कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूशी झुंज सुरु असताना एका डावात निलेशच्या मानेला गंभीर दुखापत झाली.\nरिंगणामध्येच कोसळलेल्या निलेशला कोल्हापूरच्या मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तिथे त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी त्याला मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मुंबईला आणत असताना प्रकृती अधिकच खराब झाल्याने त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर आज पहाटे चारच्या सुमारास निलेशची प्राणज्योत मालवली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापूरात वस्त्रोद्योग कारखान्यांना सील, दहा हजार जणांचा रोजगार धोक्यात\nकोल्हापूर महालक्ष्मी मंदिराकडे जमा असलेल्या सोन्याची किंमत १२ कोटी २१ लाख रुपये\nलग्नासाठी दोन महिला पोलिसांकडून छळ, कोल्हापूरात पोलिसाने संपवले जीवन\n कोल्हापुरात २० नगरसेवकांचं पद रद्द\nAsian Games 2018 Blog : साक्षी, विनेशकडून सोनेरी कामगिरीची अपेक्षा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5751-serial-shatada-prem-karave-to-have-a-twist-will-unmesh-be-able-to-stop-rohan-and-sayali-s-marriage", "date_download": "2018-10-19T00:27:27Z", "digest": "sha1:3GDOPWLTVKVF2RTDGJPUJGFFOARDIQR4", "length": 8445, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘शतदा प्रेम करावे’ मध्ये रंगणार महानाट्य | सायली-रोहनचं लग्न उन्मेष थांबवू शकेल? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘शतदा प्रेम करावे’ मध्ये रंगणार महानाट्य | सायली-रोहनचं लग्न उन्मेष थांबवू शकेल\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ६१ वा दिवस - आज रंगणार “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसीचे कार्य \nस्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत एक वेगळं वळण आलं आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रुपानं एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचं होणारं लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nसायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देतो. सायली घाबरून रोहनबरोबर लग्न करण्यास राजी होते. मात्र, सायली आपल्याला का सोडून गेली, याचं कारण उन्मेषला कळत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरं कारण कळेल का आणि सायली-रोहनचं लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे.\n'शतदा प्रेम करावे' या मालिकेतलं हे नाट्य आता टिपेला पोहोचलं आहे. त्यामुळे न चुकता पहा 'शतदा प्रेम करावे'चा महाएपिसोड रविवारी, १७ जूनला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ६१ वा दिवस - आज रंगणार “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसीचे कार्य \n‘शतदा प्रेम करावे’ मध्ये रंगणार महानाट्य | सायली-रोहनचं लग्न उन्मेष थांबवू शकेल\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2008", "date_download": "2018-10-19T00:01:20Z", "digest": "sha1:ALY77D2NSR3MZV2DX2Z7F6RB2RUF2YKU", "length": 16799, "nlines": 72, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ६ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ६\nमाझे नाडीग्रंथ भविष्य लेखन कार्य\n...“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती” ही एक “सर्कस” आहे... इति - बोध अंधश्रद्धेचा...\nनाडीग्रथांवरील माझे लेखन वाचून सांगलीच्या श्री कुंभोजकरांनी कळवले की डॉ. जयंत नारळीकरांना आम्ही मानतो. त्यांचे मत आपण घ्यावे. त्यांनी जर नाडीभविष्याच्या अदभूततेला मान्यता दिली तर आमच्या सारख्यांना आपल्या लेखनावर विश्वास ठेवायला सोईचे जाईल. त्यांच्या प्रतिक्रियेचा मान ठेवून मी डॉ. नारळीकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना माझे 'चक्रावून टाकणारा चमत्कार - नाडी भविष्य' पुस्तक सप्रेम भेट दिले. त्यांनी मला आपला नकारात्मक अभिप्राय लेखी कळवून व अंनिसला त्या पत्राची प्रत पाठवून या विषयाची बोळवण केली.\nत्यानंतर अंनिसचे कार्यवाह डॉ. दाभोळकरांनी पत्रव्यवहारातून, दै. पुढारी, अंनिवार्तापत्रातून भले मोठे लेख लिहून व चर्चा, सभा आयोजित करून हा विषय अंनिसच्या मुख्य कार्यावळीवर ठेवला. नंतर ज्योतिषशास्त्राच्या संदर्भातील अंनिसचा गड सांभाळणाऱ्या त्यांच्या दोन शिलेदारांनी पुढे लेखन कार्य चालू ठेवले. फारच गवगवा झाल्यावर ओंकार पाटील नामक व्यक्तीने तांबरमच्या नाडीकेंद्रास भेट देऊन नाडी भविष्यावर अंनिसची ऑफिशियल मतमांडणी केली. त्यावर पुस्तक ही प्रकाशित झाले.\nएका बाजूला हे सर्व होत असताना ठाण्याच्या डॉ. विजय बेडेकरांनी अंनिसच्या विविध प्रकरणांतील खरेखोटेपणावर प्रकाश टाकणारे ‘शोध अंधश्रद्धेचा’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. नाडीग्रंथ भविष्यावरील प्रकरणात अंनिसशी झालेला प्रदीर्घ पत्रव्यवहार व अन्य लेखनावर आधारित एकूण 70 परिशिष्ठांनी गच्च भरलेला आहे. तो पाहून त्याचे पुस्तकात रुपांतर करणे ही ऐतिहासिक गरज आहे असे वाटून त्यांनी प्रकाशन करायचा निश्चय केला व 26 जानेवारी 1999 ला 'बोध अंधश्रद्धेचा अर्थात नाडी भविष्यने केला अंनिसचा पराभव' या उपशीर्षकाचे पुस्तक तयार झाले. (किंमत 150 रुपये.) त्याची एक प्रत दाभोळकरांना दिली गेली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात या पुस्तकातील माझ्या लेखनाची तिरकसपणे उल्लेख करून दखल घेतली गेली. मात्र त्यानंतर ते वा त्यांचे चेले नाडी ग्रंथांच्याशी आपले काही देणे घेणे नाही असे दाखवून आहेत.\n‘बोध अंधश्रद्धेचा’ पुस्तकाच्या मागील कव्हरवरील खालील मजकूर सर्व सांगून जाईल. खरे तर मला याबाबत आणखी लिहायला रस नाही. तरीही या लेखमालेचा भाग म्हणून मी या पुस्तकाच्या संदर्भातील छोटी झलक दाखवतो. अर्थात वाचकांना या विषयावर अघिक माहिती माझ्या या पुस्तकातून उपलब्ध होईल. ती त्यांनी वाचावी ही विनंती.\n\t...“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती” ही एक “सर्कस” आहे. आपण (दाभोळकर) या सर्कसचे रिंगमास्टर असल्याने, “माझ्या रिंगणात या, मग मी तुम्हाला कसा लोळवतो ते पहा” असा आपला पवित्रा तुमच्या दृष्टीने शास्त्रीय पायावर आधारित पण भविष्यकाळात कसेही करून अंग काढून पसार व्हायला सोईचा आहे. तथापि, या इथे नाडी भविष्यकर्ते महर्षी “हे रिंगमास्टर” आहेत भविष्याच्या आसूडाला तो “थोतांड” म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात भविष्याच्या आसूडाला तो “थोतांड” म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात वर्तमानपत्रातून परिपत्रके काढून व लेख लिहून मला मधे घालून, “पहा या रिंगमास्टरची कशी ऐशी की तैशी करतो वर्तमानपत्रातून परिपत्रके काढून व लेख लिहून मला मधे घालून, “पहा या रिंगमास्टरची कशी ऐशी की तैशी करतो नाहीतर 5 लाख देतो” नाहीतर 5 लाख देतो” असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी साताऱ्यात बसून काढता असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी साताऱ्यात बसून काढता मात्र मद्रास भागातील नाडीकेंद्रास भेटी देण्याचे नाव काढत नाही. कारण तेथे जाऊन पराजित झाल्यामुळे अंनिसला व पर्यायाने आपल्याला तोंड काळे करुन घ्यायचे नाही मात्र मद्रास भागातील नाडीकेंद्रास भेटी देण्याचे नाव काढत नाही. कारण तेथे जाऊन पराजित झाल्यामुळे अंनिसला व पर्यायाने आपल्याला तोंड काळे करुन घ्यायचे नाही\n\t... “आपल्या ‘अंनिस सर्कस’ चालायचे दिवस आता फार जिकिरीचे झाले आहेत. प्रवीण कसरत पटू शिष्यगण आपणांस सोडून गेले आहेत. इतर शिलेदारांनाही आपल्या आसुडाचा बेगडीपणा लक्षात आला आहे. वर्तनामानपत्रवाले एकजात आपल्या विविध कृत्यांना आपल्यामागे कुत्सितपणे हसून नावे ठेवतात. मात्र तोंडावर व वर्तमानपत्रात नावे ठेवायला आपल्या सर्कसचा दरारा मोठा असल्याने टाळतात. पण जे आपल्या कल्पनाविश्वात तल्लीन असतात अशा आपणांस हे लक्षात आलेले नाही...\n\t...नाडी भविष्याबाबत आपल्या समितीचे मद्रासला पानिपत (वॉटर्लू) होणार हे ओळखून आपण तिकडे गेला नाहीत तरी न जाताच स्वतःच्या घरी (महाराष्ट्रात) न जाण्यानेच तिचे पानिपत झाले आहे. समितीचा मुकुट येथेच धुळीला मिळाला आहे ...\n\t... अपरोक्ष वाद घालण्यापेक्षा पुण्या-मुंबईत, उभयतांच्या सवडाने केंव्हाही एका व्यासपीठावर वाद–संवाद करायला ओक तय़ार आहेत. मात्र त्याआधी दाभोळकर व नारळीकरांनी स्वतःच्या व अन्य 10 जणांच्या संदर्भात नाडी भविष्याची शास्त्रीय कसोटी मद्रासला जाऊन ओकांच्या उपस्थितीत करून घ्यावी लागेल. अशी अट यासाठी की त्यांच्या उपस्थिती शिवाय कसोटी न करता केलेली चर्चा निरर्थक होईल... त्यामुळे अंनिसने अन्य कितीही ओंकारांना पाठवून काहीही उपयोग नाही.\n\t...“त्यामुळे सवंग जाहिरात करण्यासाठी केलेली कुठलीही कृती अंनिसचा बेगडीपणा निर्णायकपणे उघडकीस आणेल.”\nवरील लेखनातील मद्रासला जाऊन नाडी भविष्याची शास्त्रीय कसोटी करा. असे 1996-97 सालातील तात्कालिक घटनाक्रमातून लिहिले गेले होते. आता परिस्थिती फार बदललेली आहे. आता इच्छा असेल तर अशी कसोटी घ्यायला इतके दूर जायची ही गरज उरलेली नाही. नाडी ग्रंथ केंद्रे पुणे, मुंबई, नागपूर नव्हे कोल्हापुर, नाशिक, जळगाव-धुळे, अकोला सारख्या ठिकाणीही उपलब्ध आहेत.\nकदाचित यावर अधिक लिखाणासाठी विचारणा केली गेली तर पुढे पाहू.\nमला भविष्य नाडी, फीत, पट्टी, दोरी वगैरे संबंधी फारसे काही कळत नाही पण ही नाडीचर्चा वाचून नाडीने माझा गळा आवळला गेल्यासारखे वाटू लागले आहे.\nचंद्रशेखरकाका नाडीचर्चा वाचून गळा आवळल्यावानी होऊन राह्यला तव्हा-\nतुम्हाला हे लेख वाचाच असा आग्रह कोनी धरला \nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं \nप्रकाश घाटपांडे [01 Sep 2009 रोजी 03:35 वा.]\nआदुगर वाचल्याबिगर कस काय समजनार् चंद्रशेखरना कि गळा आवळल्यावानी व्हतोय का नाईआन ते कव्हा म्हन्ले कि लिहु नकाआन ते कव्हा म्हन्ले कि लिहु नका आता त्येन्ला तरास झाला म्हनुन ते तस बोल्ले. आता चार मान्स यका ठिकानी आल्याव व्हनारच ना थ्वॉड हिकड तिकडं\nआमाला नाई तरास् होत ब्वॉ\nवसंत सुधाकर लिमये [02 Sep 2009 रोजी 20:12 वा.]\nतुमचे लेख वाचुन मला चित्पावन असल्याची शरम वाटली.\nकुठे ते समाजसुधारक, बुद्धिप्रामाण्यवादी असे महर्षी कर्वे, र धो कर्वे, आगरकर, सावरकर आणि कुठे तुम्ही काळाच्या मागे धावणारी ओक वर्तक मंडळी.. छ्या\nहैयो हैयैयो [03 Sep 2009 रोजी 05:10 वा.]\nलिमये साहेब, असे भावनाविवश होऊ नका. विचारप्रणालीस 'भावना' हे योग्य प्रत्युत्तर नव्हे. आपण समाजसुधारक आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा वारसा सांगता, तेंव्हा एवढा साधा सरळ एक विचार आपणांस उमजण्यास काही प्रत्यवाय नसावा.\nतात्पर्य : विचारप्रणालीस योग्य प्रत्युत्तर काय असू शकते ह्याचा विचार व्हावा.\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/thane-railway-station-completes-165-year-first-train-1664267/", "date_download": "2018-10-19T00:39:26Z", "digest": "sha1:KPQDDAFYOHKR5POD46Q7E4JKGFVPFTBX", "length": 15650, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane railway station completes 165 year first train | बिनबैलाच्या गाडीची गोष्ट.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nएवढी प्रचंड गर्दी एकाच वेळी वाहून नेणारी ही गाडी पाहून ठाणेकर सुखावले.\nठाण्याच्या रेल्वे स्थानकात बघ्यांची मोठी गर्दी गोळा झाली होती. संध्याकाळचे सव्वाचार वाजले आणि मुंबईच्या दिशेने साऱ्या नजरा वळल्या. लांबवर धुराचा लोट आकाशात झेपावताना दिसताच गर्दीत आनंदाच्या लाटा उसळल्या.. बिनबलाची, बिनघोडय़ाची गाडी, लोखंडी रस्त्यावरून दुडुदुडु धावत, धापा टाकत पुढे सरकत होती आणि बघ्यांच्या नजरा विस्फारल्या होत्या. ४ वाजून २७ मिनिटे झाली आणि गाडी स्टेशनात येऊन थांबली. तब्बल चारशे माणसे गाडीच्या वेगवेगळ्या डब्यांतून उतरू लागली. एवढी प्रचंड गर्दी एकाच वेळी वाहून नेणारी ही गाडी पाहून ठाणेकर सुखावले. गाडी परतीच्या प्रवासाला लागली आणि ठाण्यापासून बोरीबंदरापर्यंत लोखंडी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी तोंडात बोटे घालूनच हा चमत्कार न्याहाळू लागली.. काहींनी गाडीवर फुले उधळली, कुणाला ही भुताटकी वाटली, कुणाला चमत्कार भासला.. ‘साहेबाचा पोर लई आकली रे, बिनबैलाची गाडी कशी हाकली रे..’ असे गाणे पुढे जो तो गुणगुणू लागला..\nही गोष्ट एकशे पासष्ट वर्षांपूर्वीची तेव्हाचा हा चमत्कार गेल्या १६५ वर्षांत आपल्या एवढा अंगवळणी पडला, की आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा निम्मा वेळ या गाडीत एका पायावर प्रवास करण्यातच वाया जातो, हेही आपण विसरून गेलो. तेव्हा चार डब्यांतील ४०० प्रवाशांनी भरलेली ही गाडी म्हणजे जादू वाटत होती. आता एकाच डब्यात त्याहून अधिक प्रवासी कोंबून धावते, तरी तिचे आम्हाला काही कौतुक वाटतच नाही. तेव्हा याच प्रवासाला ५७ मिनिटे लागली होती. काळ कितीही पुढे गेला, तरी अंतर आणि वेळ या गोष्टी जागच्या जागीच असतात. उलट, बदलत्या काळासोबत, आपण कितीही पुढे सरकत असलो, जगण्याची गती कितीही वाढत असली, तरी रेल्वेच्या गतीचे गणित नेमके उलटय़ा दिशेनेच चालत असते. बोरीबंदरचे छशिमट झाले असले, तरी तेथून ठाण्याकडे धावणाऱ्या गाडीच्या वेळेचा वेग मात्र आज इंडिकेटरवरील लाल आकडय़ांपुरताच उरला आहे. त्याचा घडय़ाळाशी काहीही संबंध नसतो, म्हणून आजही दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांनी छशिमट सोडणारी गाडी ५७ मिनिटांत ठाण्याला पोहोचेलच अशी खात्री नसते. गेल्या १६५ वर्षांत या रेल्वेच्या सवयी पुरत्या बदलून गेल्या आणि तिच्यासोबत जगणाऱ्या मुंबईकरांच्याही सवयी रेल्वेच्या तालावर नाचण्याच्या नादात सुटून गेल्या आहेत, हे आम्हाला जाणवलेच नाही. आता बिनबलाची ही गाडी वेळेवर सुटणे आणि वेळेत पोहोचणे या चमत्काराचा अनुभव आला तरच आमची बोटे तोंडात जातात. आता आम्ही गाडी फलाटावर येण्याची वाट उत्सुकतेने पाहात नाही आणि ती येऊन थांबताच त्यातून उतरणाऱ्या लोंढय़ांकडे ढुंकूनही पाहात नाही. आम्हाला आमची जागा पकडण्यासाठी पळापळ करावयाची असते. गाडीत बसायला मिळाले की आयुष्यातील तो दिवस सार्थ झाला, एवढय़ाच आमच्या अपेक्षा उरल्या आहेत. तरीही, १६५ वर्षांत या रेल्वेगाडीने आम्हाला जगणे शिकविले, माणुसकी शिकविली आणि अनेक अनुभवांची पोतडीही आमच्या अकलेच्या कप्प्यात भरून ठेवली. या गाडीच्या बाकडय़ावरील चौथी सीट हा माणुसकीचा कोपराही आम्हाला इथेच गवसला आणि मदतीचा हात देत सहप्रवाशाला सांभाळून घेण्याची मानवताही याच गाडीने शिकविली. लाखो मुंबईकरांना अंगाखांद्यावर घेऊन या टोकापासून त्या टोकापर्यंत धावणारी, मुंबईच्या जगण्याच्या नाटकाची ही महानायिका १६५ वर्षांची झाली असली, तरी ती दमलेली नाही. दिवसागणिक तिला तारुण्याची झळाळी येत आहे. तिच्या विस्कटलेल्या तालावर नाचण्यातही आनंद आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-sugarcane-farmers-issues-in-maharashtra-1663467/", "date_download": "2018-10-19T00:36:40Z", "digest": "sha1:4H5GJHNOTUVJC2LTMHULV5HPWUD6MVPE", "length": 25703, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Sugarcane Farmers issues in Maharashtra | | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमग ऊस उत्पादकच दोषी कसे\nमग ऊस उत्पादकच दोषी कसे\nकारखाने शेतकऱ्यांकडून उसाची थेट खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांना उसाची पूर्ण रक्कम मिळते.\nशेती हाही एक व्यवसाय आहे. त्यामुळं साहजिकच शेतकरी जास्त नफा देणाऱ्या आणि गुंतवणूक बुडण्याचा धोका कमी असलेल्या पिकांची निवड करणार. सध्या तरी त्याला केवळ ऊस हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळं उसाला खूप पाणी लागतं, उसामुळं मराठवाडय़ाचं वाळवंट होईल, अशी ओरड करून हाती काहीच लागणार नाही.\nदोनच वर्षांपूर्वी मराठवाडा दुष्काळानं होरपळत होता. लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. मराठवाडय़ासारख्या अवर्षणग्रस्त भागात उसाखालील क्षेत्र वाढल्यानं दुष्काळाची धग वाढली होती. त्यानंतर मराठवाडय़ात ऊस लागवडीवर बंधनं घालण्याचा विचार राज्य सरकारनं जाहीर केला. प्रत्यक्षात ही फक्त घोषणाच ठरली. असं कुठलंही बंधन घातलं गेलं नाही. त्यामुळं २०१६ आणि २०१७ मध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकरी उसाकडे वळले. मराठवाडय़ातील उसाखालील क्षेत्रात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. बहुतांशी शेतकरी उसाचं खोडवा (दुसऱ्या वर्षीचं) पीक घेतात. त्यामुळं या वर्षी किंवा पुढील वर्षी उसाखालील क्षेत्र कमी होण्याची शक्यता नाही. त्यातच २०१८ किंवा २०१९ मध्ये मान्सूननं दगा दिल्यास मराठवाडय़ात पुन्हा भीषण दुष्काळ पडणार हे निश्चित. आता या परिस्थितीला जबाबदार कोण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणं बेजबाबदार ठरवून ठोकून काढायचं\nइतर पिकांच्या तुलनेत जास्त पाणी लागत असल्यानं उसाला नेहमीच कुप्रसिद्धी मिळते. सामाजिक संस्था, विशेषत: जलसंधारणाचं काम करणाऱ्या उसाकडं आजार म्हणून पाहतात. उसाखालील क्षेत्र कमी झाल्यास शेतीचे सर्व प्रश्न सुटतील असा भाबडा विश्वासही काहींमध्ये असतो. प्रत्यक्षात ऊस हा आजार नसून शेतीला ग्रासलेल्या विविध आजारांचं लक्षण आहे. शेतकरी ऊसच का निवडतात हे जाणून घेतलं तर शेतीला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल होईल आणि उसाखालील क्षेत्रही कमी करता येईल.\nकेंद्र सरकारनं मागील काही वर्षांत निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमती या अनेक पिकांसाठी फक्त कागदोपत्री राहिल्या. बहुतांशी वेळा शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं शेतमालाची विक्री करावी लागली. सध्या शेतकऱ्यांना तूर आणि हरभऱ्याची बाजारपेठेत किमान आधारभूत किमतीपेक्षा ३० टक्के कमी दरानं विक्री करावी लागत आहे. चालू वर्ष अपवाद नाही. मागील वर्षीही शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची विक्री करताना हमीभाव पदरात पडला नाही. उसाच्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांना बहुतांश वेळा केंद्र सरकारनं निश्चित केलेला रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) मिळतो. कारखान्यांनी एक वर्ष रक्कम थकवली तर ते पुढच्या वर्षी आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर थकीत रक्कम देतात. अनेक साखर कारखाने राजकीय नेते थेट किंवा अप्रत्यक्षपणे चालवत असल्यानं तेही साखर उद्योग अडचणीत येऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात.\nतेलबिया, कडधान्ये, भाजीपाला यांची लागवड करतानाचा दर शेतकऱ्यांना काढणीच्या वेळी मिळेल याची काही खात्री नसते. जून २०१६ मध्ये तुरीची पेरणी करताना दर होता १०,५०० रुपये. शेतकऱ्यांनी तुरीची काढणी करून माल जेव्हा फेब्रुवारी २०१७ मध्ये बाजारात आणला तेव्हा दर होते ३४०० रुपये. कांदा, बटाटे, कोबी अशा भाजीपाल्यांच्या दरात याहीपेक्षा तीव्र चढउतार होत असतो. तीन महिन्यांत ४० रुपये किलोनं विकणाऱ्या टोमॅटोचे दर १ रुपयावर येतात आणि तेवढय़ाच वेगानं वरही जातात. शीतगृहांची अपुरी क्षमता असल्यानं शेतकऱ्यांना मिळेल त्या भावानं भाजीपाला विकण्याशिवाय पर्याय नसतो. दरातील या अस्थिरतेमुळं शेतकऱ्यांना किती उत्पन्न मिळेल याचा अंदाज नसतो. याउलट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंदाजे किती रक्कम मिळणार याची लागवड करतानाच ढोबळ कल्पना असते. त्यानुसार त्यांना इतर गोष्टींचं नियोजनही करता येतं.या स्थिरतेमुळं ऊस उत्पादकांना पतपुरवठा करताना बँका आणि इतर वित्तीय संस्था हात आखडता घेत नाहीत. एक एकर उसासाठी ३० हजारांपेक्षा अधिक कर्जपुरवठा होतो. मात्र तुरीसारख्या पिकांना एकरी १० हजारही मिळत नाहीत.\nकारखाने शेतकऱ्यांकडून उसाची थेट खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांना उसाची पूर्ण रक्कम मिळते. कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला यांच्या बाबतीत मात्र अजूनही दलालांची भली मोठी साखळी अस्तित्वात आहे. लासलगाव बाजारपेठेत कांद्याची किंमत ३० रुपये झाल्यानंतर तिथून केवळ २२५ किलोमीटरवर असणाऱ्या मुंबईमध्ये ग्राहकाला कांद्यासाठी ६० रुपये मोजावे लागतात. याउलट साखरेची घाऊक किंमत ३० रुपये असेल तर मुंबईतील ग्राहकाला ती चाळीस रुपयांत सहज उपलब्ध होते. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील व्यापाऱ्यांची साखळी तोडण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. प्रत्यक्षात अजूनही उत्पादक ते ग्राहक या साखळीतील बहुतांशी नफा व्यापारी शोषून घेत असल्यानं शेतकऱ्यांना नाममात्र नफा मिळतो. मात्र दर पडल्यानंतर संपूर्ण तोटा सहन करावा लागतो.\nकडधान्य आणि खाद्यतेल यांच्या आयातीवर आपल्याला दर वर्षी जवळपास एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करावी लागते. त्यामुळं मराठवाडय़ासारख्या पाण्याचा तुटवडा असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी उसाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल, तूर, हरभरा यांचं उत्पादन घेतलं तर देशाला या वस्तूंच्या आयातीवर परकीय चलन खर्च करावं लागणार नाही. याबाबत राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना आवाहनं करत असतं. प्रत्यक्षात शेतकरी जेव्हा त्याला प्रतिसाद देतात तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. तूर आणि इतर कडधान्यांचे दर भडकल्यानंतर २०१५ आणि २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तुरीखालील पेरा वाढवण्यासाठी आवाहन करत होते.\n२०१४ आणि २०१५ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळं मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना उसाची लागवड करणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २०१६ मध्ये तूर, मूग, हरभरा अशा कडधान्यांखालील पेरा वाढवला. मात्र त्यांनी जेव्हा या पिकांची काढणी केली तेव्हा त्यांना उत्पादन खर्चही मिळणं दुरापास्त झालं. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी दोन-तीन आठवडे रांगेत उभं राहून सरकारला तूर विकली. विकलेल्या तुरीचे पैसे मिळावेत यासाठी पुन्हा सरकार दरबारी हेलपाटे घातले. ज्यांना हे शक्य नव्हतं त्यांनी चक्क हमीभावापेक्षा ४० टक्के कमी दर स्वीकारून आपला माल खासगी व्यापाऱ्यांना विकला. यानंतर हे शेतकरी उसाकडे वळले नसते तरच नवल.\nउसाला इतर पिकांच्या तुलनेत जास्त पाणी लागतं. त्यामुळं चांगला पाऊस झाल्यानंतर साहजिकच शेतकरी उसाकडे वळतात. अशा वर्षांमध्ये त्यांना इतर पिके घेण्यासाठी समजावणं कठीण असतं. याउलट दुष्काळी परिस्थितीत त्यांना नाइलाजास्तव तेलबिया आणि कडधान्यांकडं वळावं लागतं. ते जेव्हा उसाकडून इतर पिकांकडं वळतात तेव्हाच त्यांना ती नफा मिळवून देतील यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. इतर पिकांतूनही आपण नफा मिळवू शकतो हा विश्वास शेतकऱ्यांना दिल्यास ते साहजिकच उसाखालील पेरा कमी करून इतर पिकांना जागा देतील.\nदुर्दैवाने ऊस उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळतो तेव्हा सरकार त्या पिकांना दर मिळणार नाही याची तजवीज करते. २०१६/१७ मध्ये कडधान्यांचं विक्रमी उत्पादन होऊनही देशामध्ये कडधान्यांची विक्रमी आयात झाली. तेलबियांच्या उत्पादनात वाढ होऊनही सरकारनं खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केलं. त्यामुळं पुरवठा वाढून दर पडले. हात पोळलेले शेतकरी त्यामुळे पुन्हा उसाकडे वळले. ते तेलबिया, कडधान्ये किफायतशीर झाल्याशिवाय किंवा दुष्काळ पडल्याशिवाय परत त्या पिकांकडे वळणार नाहीत. शेती हाही एक व्यवसाय आहे. त्यामुळं साहजिकच शेतकरी जास्त नफा देणाऱ्या आणि गुंतवणूक बुडण्याचा धोका कमी असलेल्या पिकांची निवड करणार. सध्या तरी त्याला केवळ ऊस हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळं उसाला खूप पाणी लागतं, उसामुळं मराठवाडय़ाचं वाळवंट होईल, अशी ओरड करून हाती काहीच लागणार नाही. याउलट उसाप्रमाणं इतर पिकं शेतकऱ्यांना खात्रीलायक उत्पन्न कशी देतील याची तजवीज करावी लागेल. त्यानंतर शेतकरी स्वत:हून उसाखालील क्षेत्र कमी करून सातबाऱ्यावर इतर पिकांना जागा देतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/870", "date_download": "2018-10-19T01:25:15Z", "digest": "sha1:OW3HQJRSRGWUWWOJJ6FTRVF5TPX5DPOL", "length": 6718, "nlines": 66, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा:५३:शापित कोण? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n[ ठाणवईचे कोडे अवघड असल्याचे काही जणांनी कळविले. म्हणून हे नेहमीच्या पठडीतील कोडे; प्रा. रेमण्ड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित.]\nअमरद्वीपावरील गंध्रर्व नेहमी खरे बोलतात तर यक्ष खोटेच बोलतात हे आपल्याला ज्ञात आहेच.\n....या बेटाच्या अतिपूर्वेकडील भागात गंधर्व आणि यक्षच रहातात,पण त्यातील काहीजण शापित असतात.शापित गंघर्व (अथवा यक्ष) हा दिवसा सामान्य गंधर्व(अथवा यक्ष) वागावा तसाच वागतो. मात्र रात्री हा शापित धोकादायक बनतो.शापित कोण कोण आहेत हे सर्व गंधर्व यक्ष यांना ठाऊक असते.त्यामुळे सर्वजण योग्य ती दक्षता घेतात.\n...एकदा एक तर्कशास्त्री या अतिपूर्वेकडील भागात गेले.त्यावेळचे हे तीन भिन्न प्रसंग आहेत.सर्व प्रसंग दिवसा घडले आहेत.\n(१) तर्कशास्त्रींना अ,ब, क अशी तीन स्थानिक माणसे भेटली. त्यातील एकच शापित असून तो गंधर्व होता.दोघांनी पुढील विधाने केली:\n....अ: आम्हा तिघांत किमान एकतरी यक्ष आहे.\n.....बः क हा शापित आहे.\n अ, ब की क\n(२) तर्कशास्त्रींना भेटलेल्या अ,ब, क या तिघांत एकच शापित असून तो गंधर्व होता.अन्य दोघे यक्ष होते.ब म्हणाला क शापित आहे.\n(३) या वेळी तर्कशास्त्रींना अ आणि ब असे दोघेच भेटले. त्यांतील एकच शापित होता.\n....अ: आम्हा दोगांत जो यक्ष आहे तो शापित आहे.\n....बः आम्हा दोघांत जो गंधर्व आहे तो शापित आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. धनंजय यांनी या कोड्याचे अचूक उत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी युक्तिवादही लिहिला आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री वाचक्नवी यांचे उत्तर आले. पहिल्या दोन प्रसंगांची उत्तरे अगदी अचूक आहेत. तिसर्‍या प्रसंगातील उत्तरात किंचित् दोष आहे. त्याचे ते निवारण करतील.\nकिंचित दोष एवढाच की मी जास्तीची माहिती दिली आहे, ती काढून टाकली की उत्तर अचूक.(तशी टीप मी उत्तरात लिहिली होती.)--वाचक्‍नवी\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.अमित कुलकर्णी यांनी तीनही प्रसंगांत शापित कोण ते अचूक ओळखले आहे.\nतसेच श्री.ॠषीकेश यांनीही याकोड्याची उत्तरे पाठवली आहेत ती सर्व बरोबर आहेत. पुरेसा युक्तिवादही लिहिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra/news/bhandup-railway", "date_download": "2018-10-19T00:31:15Z", "digest": "sha1:JXPDRXYRSKQNVDB5VRRDA2GP7VU3TTAV", "length": 6197, "nlines": 128, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "bhandup-railwayANN News", "raw_content": "\nभांडुप रेल्वे स्टेशनचा तब्बल १६४ वर्षांनी कायापालट...\nभांडुप रेल्वे स्टेशनचा तब्बल १६४ वर्षांनी कायापालट\nब्रिटीशकाळात 1853 साली पहिल्या\nरेल्वेमार्गात सी.एस.टी, भायखळा, भांडूप व ठाणे या स्थानकांचा समावेश होता.\nतब्बल 164 वर्षात दुर्लक्षलेल्या भांडूप स्थानकाचे रूपडे बदलत असून इतक्‍या\nवर्षानंतर स्थानकाच्या कायापलटाचे काम जोरात सुरू आहे.\nभांडूप स्थानकाच्या दुरूस्तीसाठी अनेक वर्ष अथक प्रयत्न करण्यात येत होते\nपरंतु यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. 164 वर्षानंतर या\nप्रयत्नांचे चीज झाले असून\nमुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन कडून भांडूप स्थानकाचे काम सुरू असून यात जुनी\nब्रिटीशकालीन इमारत पाडण्यात आली आहे. येथे तयार होणाऱ्या नवीन पादचारी पुलाचे\nकाम सुरू आहे. जुन्या इमारतीला ब्रिटीशकालीन लाकडी कमानी हेरीटेज वस्तु म्हणूण\nत्या रेल्वेच्या हेरीटेज विभागात जतन करण्यात येणार आहे. येथील स्कायवॉकवर\nनवीन तिकीटघर बनविण्यात येत असून यामुळे प्रवाशांना खूप सोयीचे होणार आहे.\nभांडूपची लोक संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या स्थानकावर प्रवाशांचा लोढ\nवाढत आहे. यामुळे या स्थानकातील आधुनिक रूपांतराने मोठी ऐसपेस आणि प्रशस्त\nजागेमुळे प्रवाशांची गैरसोय थांबण्यास नक्कीत मदत होईल. या स्थानकातील दुसऱ्या\nप्रवेशव्दाराचे कामही लवकर हाती घेण्यात येणार असून हे प्रवेशव्दार पहिल्या\nक्रमांकाच्या फलाटाला जोडण्यात येणार आहे. स्थानकाच्या आजुबाजुला बसणाऱ्या\nफेरीवाल्यांना हटविल्याने स्वच्छ व मोकळा परिसर प्रवाशांना ये-जा करण्यास मिळत\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/forum/2", "date_download": "2018-10-19T00:01:55Z", "digest": "sha1:HRQ7LY5AQWHRW7X7PKEQEWBJAEP7JDW3", "length": 11206, "nlines": 163, "source_domain": "aisiakshare.com", "title": " राजकीय | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n२जीमध्ये भ्रष्टाचार झाला का\nश्री पुतीन यांचा रशियन ख्रिश्चन पितृशाहीचा खरा कुरूप चेहरा बाहेर येत आहे\nBy मिलिन्द १ वर्ष 8 months ago\n23 By धनंजय वैद्य १ वर्ष 8 months ago\nआगमन-बंदीच्या विरोधात लिबरटेरियन प्रवृत्तीच्या लोकांचे युक्तिवाद:\nBy मिलिन्द १ वर्ष 8 months ago\nआसाद / पुतीन अलेप्पो, सीरिया मध्ये निरपराध नागरिकांच्या प्रचंड कत्तली करत आहेत\nपरंपरा गतं न शोच्यं\nBy अक्षरमित्र १ वर्ष 10 months ago\n7 By प्रकाश घाटपांडे १ वर्ष 10 months ago\nआगामी कार्यक्रम - राष्ट्रगीताचं सहस्रावर्तन\nBy ३_१४ विक्षिप्त अदिती १ वर्ष 10 months ago\n37 By ३_१४ विक्षिप्त अदिती १ वर्ष 10 months ago\nद अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर\nBy ए ए वाघमारे १ वर्ष 10 months ago\nअमेरिकन निवडणूक : ट्रंपच्या विजयाचा अर्थ\nअमेरिकन निवडणुकीत काय होणार\nसुप्रीम कोर्टाने त्रिवार तलाक २००२ सालीच अवैध ठरविला आहे\nइस्रायलकडून भारताने धडे गिरवावेत का\nBy गब्बर सिंग 2 वर्षे १ आठवडा ago\n49 By गब्बर सिंग 2 वर्षे 6 दिवस ago\nसर्जिकल स्ट्राईक: आधी, नंतर आणि आजूबाजूने\nBy ए ए वाघमारे 2 वर्षे 2 आठवडे ago\n25 By मिलिन्द 2 वर्षे १ आठवडा ago\nबलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य\nBy उडन खटोला 2 वर्षे 1 month ago\nडोनाल्ड ट्रम्प आणि इमिग्रेशन पॉलिसी\nआयसिस = \"धर्मोध्दारक भाईबंदांचे बंड\" (इखवान)\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\n2 By मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\n17 By मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\nब्रेक्झिट - ब्रिटीश स्वातंत्र्य\nओर्लान्डो मधील कत्तल : काही निरीक्षणे\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 4 months ago\nशेतकऱ्यांनी ‘सुईसाईड बाँब’ बनावे : प्रकाश आंबेडकर\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\nसूफी कव्वाल अमजद साबरी यांची पाकिस्तानात हत्या\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\n9 By नितिन थत्ते 2 वर्षे 3 months ago\nसीरियातील 80 टक्के हत्या आसाद च्या राजवटींने केल्या आहेत\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\nअमेरिकेची पोलीस यंत्रणा वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते\nBy मिलिन्द् पद्की 2 वर्षे 3 months ago\nस्मिता पाटील (जन्म : १७ ऑक्टोबर १९५५)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञ व नोबेलविजेता लेखक हेन्री बर्गसन (१८५९), 'दुर्दैवी रंगू' कादंबरीचे लेखक भारताचार्य चिं. वि. वैद्य (१८६१), अभिनेत्री मेलिना मर्क्यूरी (१९२०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९२६), अभिनेता ओम पुरी (१९५०), टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (१९५६).\nमृत्युदिवस : गणितज्ज्ञ चार्ल्स बॅबेज (१८७१), शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन (१९३१), मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (१९५१), ज्ञानपीठविजेते तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायणन (१९७६), लेखक शंकर पाटील (१९९८), संतसाहित्यिक डॉ. गं. बा. ग्रामोपाध्ये (२००२)\n१३८६ : हाईडेलबर्ग विद्यापीठाची स्थापना.\n१८५१ : हर्मन मेलव्हिललिखित 'मोबी डिक' कादंबरीची प्रथमावृत्ती प्रकाशित.\n१९०६ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली.\n१९२२ : 'बीबीसी'ची स्थापना.\n१९५४ : टेक्सस इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.\n१९६७ : रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ शुक्रावर उतरले. परग्रहावर उतरणारे ते पहिले यान होते.\n१९७७ : 'रेड आर्मी फॅक्शन' (उर्फ बादर-माइनहॉफ गट) ह्या कडव्या डाव्या संघटनेचे तीन सदस्य आंद्रिआस बादर, गुड्रुन एन्स्लिन, यान-कार्ल रास्प ह्यांची तुरुंगात आत्महत्या.\n२००४ : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन पोलीसहल्ल्यात ठार.\n२००७ : माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्या मोटार ताफ्यावर आत्मघातकी हल्ला. भुत्तो सुखरूप, पण १३९ मृत आणि ४५० जखमी.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/land?sort=title-desc", "date_download": "2018-10-19T01:17:13Z", "digest": "sha1:IUUTKU5KSASZVJGCXPQDH3RFMZNXCIBO", "length": 4442, "nlines": 114, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nRhljbOZPwVA14 घुंटे शेत जमीन…\nनाशिक औरंगाबाद रोड लगत उत्तम…\nनाशिक औरंगाबाद रोड निफाड नाशिक…\nशेती वीकणे आहे शेती वीकणे आहे\n१२एकर सलग एकच शेत ज्यज्या मध्ये एक विहीर एक बोअर . ओलीताची सुविधा तसेच डाबर रोडला लागून असलेली शेतजमीन विकणे आहे जील्हा अमरावती ता चांदुर रेल्वे संपर्क ---- ७८८७५४४६२८\n१२एकर सलग एकच शेत ज्यज्या…\nशेती विकणे आहे शेती विकणे आहे\nमाझी शेती ही 7.5 एकर आहे आणि लाल मातीची जमीन आहे.\nमाझी शेती ही 7.5 एकर आहे आणि…\nशेती विकणे आहे शेती विकणे आहे\nशेतजमीन विकणे आहे Agriculture Land For Sell चिकुंदा ता तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद\nशेतजमीन विकणे आहे Agriculture…\nशेतजमीन विक्रीसाठी उपलब्ध शेतजमीन विक्रीसाठी उपलब्ध\nसोनेवाडी रोड, केडगाव देवी , अहमदनगर येथे २२ एकर जमीन विकणे आहे. संपर्क : 8830560670 & 9503951002\nसोनेवाडी रोड, केडगाव देवी ,…\nAhmadnagar 01-11-17 शेतजमीन विक्रीसाठी उपलब्ध\nशेत विकणे आहे शेत विकणे आहे\n11 एकर शेत जमीन विकणे आहे. बुलढाणा नांदूरा रोड वरती नांदू्रया पासून 17 किलोमीटर डांबरी रोड ला लागून (रोड टच). सुपीक जमीन सोबतच भरपूर पाण्याची विहीर आहे.\n11 एकर शेत जमीन विकणे आहे.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shiv-sena-bjp-alliance-sudhir-mungantiwar-1664433/", "date_download": "2018-10-19T01:34:43Z", "digest": "sha1:F6REEWGRJGT6SNGEQ3LCPEKRNX3TJRI4", "length": 13173, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shiv sena bjp alliance sudhir mungantiwar | शिवसेनेला युती करायची नसेल तर हरकत नाही! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nशिवसेनेला युती करायची नसेल तर हरकत नाही\nशिवसेनेला युती करायची नसेल तर हरकत नाही\nशिवसेनेला युती करायची नसेल तर आमची हरकत नाही, असे नमूद करत भाजप निवडणुकांना ताकदीने सामोरे जाणार असून आगामी निवडणुकीतही भाजपचे एक पाऊल पुढेच पडेल, असा\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका\nयुती ही दोन पक्षांच्या इच्छेने होत असते. शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती व्हावी, ही भाजपची इच्छा आहे. पण शिवसेनेला युती करायची नसेल तर आमची हरकत नाही, असे नमूद करत भाजप निवडणुकांना ताकदीने सामोरे जाणार असून आगामी निवडणुकीतही भाजपचे एक पाऊल पुढेच पडेल, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी व्यक्त केला.\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा करण्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मागितली आहे. उद्धव ठाकरे परदेशी गेल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात होणारी ही भेट बारगळली होती. सोमवारी मुनगंटीवार-ठाकरे भेट होणार असे वृत्त होते. मात्र ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळू न शकल्याने पुन्हा ही भेट बारगळली. शिवसेनेचा विरोध असतानाही केंद्रीय पातळीवर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत करार झाला. त्याचबरोबर कडेगावमधील शिवसैनिकांच्या हत्येवरून उद्धव ठाकरे नाराज असून त्यामुळेच बैठकीची वेळ पुढे जात असल्याचे समजते. त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही, असे विधान केले.\nया पाश्र्वभूमीवर मुनगंटीवार यांच्याकडे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता आम्ही युती करणारे आहोत. युती तोडणारे आम्हाला व्हायचे नाही. त्याचबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने राज्यात अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले. भाजप-शिवसेनेचे सरकार ते सोडवत आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत युती तोडून पुन्हा लोकांच्या अपेक्षांचा भंग करण्यात अर्थ नाही. याच भावनेने युती करण्याचा भाजपचा विचार आहे. पण एकाच्या इच्छेने युती होत नसते. शिवसेनेची इच्छा नसेल तर हरकत नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.\nराज ठाकरे यांनी रोजगाराबाबत राज्य सरकारवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. राज ठाकरे यांची भाषणे आम्ही गांभीर्याने घेत नाही. १०० रिक्षा वाटून रोजगाराचा प्रश्न सोडवत असल्याचे त्यांना वाटत असेल तर त्यावर काहीच बोलता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-1612158/", "date_download": "2018-10-19T00:36:35Z", "digest": "sha1:R5PZ4U6LAWHRGPYMCCLXY4UVN6PW3XT5", "length": 26192, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho philosophy | समुद्राचं नदी होणं! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nनदी असणं किती विलक्षण आहे,\nनदी असणं किती विलक्षण आहे,\nजणु तुमच्यासोबत नाचणं, गाणं,\nमग सागरापर्यंत पोहोचायचंय कुणाला\nकधीकधी मनात आस दाटून येते, पण मला माहीत नाही ती कशासाठी असते ती.\nतुम्ही ओळखाल असं तुम्ही म्हणता\nते ऐकून खूप आनंद होतो.\nपण, पुन्हा याचा अर्थ म्हणजेही\nआणि कोणाला तिथे जायचंय,\nहे आयुष्य विश्वास न बसण्याइतकं\nकी मला खरा मुद्दाच समजत नाहीये का\nसमजून घेतलं पाहिजे असं काही आहे का यात कृपा करून मला उत्तर सांगा.\nमाफ कर पण मला वाटतं, तुला यातला खरा मुद्दाच समजत नाहीये. हे आयुष्य सुंदर आहे, हे अस्तित्व विलक्षण आहे, हा क्षण आनंदाने ओतप्रोत भरलेला आहे; पण याहीपेक्षा अधिक असं खूप काही आहे. ही तर केवळ सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच असं थांबणं याहून दुसरं दुर्दैव नाही. आणि कुठे तरी आत, खोलवर तुलाही हे जाणवतंय; नाहीतर हा प्रश्नच तुला पडला नसता.\nतू म्हणतो आहेस, ‘‘नदी असणं किती विलक्षण आहे, पण सागरापर्यंत पोहोचायचं कोणाला मग मुळात हा प्रश्न तुझ्या मनात उमटलाच का मग मुळात हा प्रश्न तुझ्या मनात उमटलाच का वरकरणी असं वाटतंय की तुला सागरापर्यंत पोहोचायचंच नाहीये- ही नदी सुंदर आहे, तिचं गाणं सुंदर आहे, तिचं नृत्य सुंदर आहे. पण ती समुद्रात विरघळते ना, तेव्हा ते अधिक मोठय़ा गाण्यात विरघळणं असतं. ती समुद्रात मिसळते, तेव्हा वैश्विक अशा गाण्यात, शाश्वत अशा नृत्यात मिसळणं असतं. नद्या येतात आणि जातात, सागर मात्र कायम असतो. आणि नदीचं ते नृत्य, तिचं गाणं, तिचं सौंदर्य समुद्रामुळेच तर असतं. ती नाचते, आनंदी होते; कारण प्रत्येक क्षणाला ती समुद्राच्या जास्त जवळ जात असते. हीच नदी जर वाळवंटात लुप्त होणार असेल, तर तिचं नृत्य नाहीसं होईल, तिचं गाणं थांबेल. ते एक मरणच असेल.\nनदी अतीव सुखात असते, कारण ती समुद्राला मिळणार आहे हे तिला माहीत असतं. समुद्राशी पोहोचली की, नदी नाहीशी झाल्यासारखी वाटते खरी, पण खरं तर तिचे काठ तेवढे नाहीसे झालेले असतात- नदी असतेच. आणि हे काठ म्हणजे तरी काय, बंधनच. नदी नाचत होती, पण तिच्या पायात साखळदंड होते. ते काठ म्हणजे तिच्यासाठी तुरुंगच होता. नृत्य सुरूच राहील, उलट ते अधिक मुक्त होईल- ते इतकं विस्तीर्ण असेल की, तुला ते दिसणारही नाही कदाचित, कारण नदी कधीच नाहीशी होणार नाही, तिचा समुद्र होणार आहे..\nतू महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. कारण, प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. सुरुवातच इतकी सुंदर असते की, बहुतेकांना वाटतं ते पोहोचलेच आहेत जिथे पोहोचायचं होतं तिथे आणि आता पुढे जाण्याची गरजच नाही. प्रत्येक आरंभाचं रूपांतर कधीही थांब्यात करायचं नाही, तर त्यातून आणखी नवीन आरंभ करायचा हे तुला लक्षात ठेवावं लागेल. आणि प्रवास तर नेहमी अमर्यादच असतो. त्यामुळे तुला जेव्हा केव्हा वाटेल की हीच ती थांबण्याची जागा, तेव्हा तू चुकत असशील, कारण अस्तित्व कुठेही थांबत नाही. ते सतत उमलत, पुढे जात राहतं. त्याला ना मर्यादा असते, ना सीमा हे आपण नदीच्या दृष्टिकोनातून बघितलं- आणि तू तर नदी नाहीस, तू केवळ नदीकडे बघत आहेस- ती समुद्रात नाहीशी झाल्यासारखी वाटतेय. पण तू याच्या उलटही म्हणू शकतोस- समुद्र नदीत नाहीसा झालाय.\nया देशातल्या महान द्रष्टय़ांपैकी एक कबीर. त्यांच्या तरुणपणी त्यांनी प्रथमच अनंतात विरघळणं, मिसळणं अनुभवलं, तेव्हा एक छोटीशी कविता केली- त्यातल्या दोन ओळी अशा आहेत :\nदवबिंदू नाहीसा झाला महासागरात.\nकबीर आता नाहीयेत. कबिरांनी शोधाचा आरंभ केला होता, त्यांना जे शोधायचं होतं सापडलंही; पण शोधणारा हरवून गेलाय. या ओळी सुंदर आहेत पण कबीर शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला, कमालला, बोलावलं आणि त्याला म्हणाले, ‘‘तू त्या दोन ओळींमध्ये बदल कर. मी खूप लहान होतो तेव्हा आणि माझ्यासाठी तो अनुभव नवीनच होता. ‘‘दवबिंदू महासागरात नाहीसा झाला, हे मी लिहिलं, पण मी लिहिलं होतं त्याच्याविरुद्ध काही तरी मला या पिकल्या वयात दिसतंय. तेव्हा त्यात बदल कर. लिही :\nदोन्ही सत्य आहेत पण त्यातल्या दुसऱ्या ओळीला अधिक गहिरा ध्वन्यार्थ आहे. मानवच ईश्वराच्या शोधात असतो असं नाही. मानवच ईश्वरात विलीन होतो असं नाही; ईश्वरही मानवाच्या शोधात असतोच. आणि जेव्हा ही भेट होते, तेव्हा असं म्हणणं अधिक अर्थपूर्ण होतं की, ईश्वर मानवात नाहीसा झाला. तुला याची जाणीव आहे; अन्यथा तुझ्या मनात हा प्रश्नच आला नसता.\nमहान सम्राट अकबराने त्याच्या ‘अकबरनामा’ या आत्मचरित्रात लिहिलेली एक घटना तुझ्या या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अकबर शिकारीसाठी जंगलात गेला होता आणि रस्ता चुकला. सूर्यास्त होत होता. तो एका झाडाखाली नमाज पढण्यासाठी बसला. नमाज सुरू असताना एक तरुण मुलगी त्याच्या बाजूने पळत गेली, त्याला जवळपास धक्का देऊन. तो काही बोलू शकला नाही पण अतिशय संतापला. पहिली गोष्ट म्हणजे नमाज सुरू असताना कोणाचंही लक्ष विचलित करायचं नसतं. आणि तो सामान्य नव्हताच, तो सम्राट होता. अकबराची नमाज अदा करून झाली. तो त्या मुलीच्या परतीची वाट बघत बसला. ती परत आली. अकबराचा राग अजून शमलेला नव्हता. तो म्हणाला, ‘‘तू तर खूपच उद्धट आणि असंस्कृत दिसतेस. तुला दिसलं नाही मी नमाज अदा करत होतो ते आणि मी सम्राट आहे या देशाचा.’’ ती मुलगी म्हणाली, ‘‘मला माफ करा पण मला विचाराल तर मी तुम्हाला बघितलंच नाही. माझा तुम्हाला धक्का लागला असेल पण तुमचा स्पर्श मला झाला की नाही हेही मला आठवत नाही. कारण, मी माझ्या प्रियकराला भेटायला निघाले होते. त्याच्या स्मृतींनी मला असं काही भारून टाकलं होतं की, मी माझ्यात नव्हतेच. मी काही जाणूनबुजून तुमचं चित्त विचलित केलं नाही. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी माझ्या सामान्य प्रियकराला भेटायला निघाले होते आणि तुम्ही जगातल्या सर्वात महान प्रियकराची, देवाची, प्रार्थना करत होतात, तरीही तुमचं चित्त विचलित झालं, तुम्ही रागावलात, मला शिक्षा करण्यासाठी माझी वाट बघत बसलात. ती प्रार्थना नव्हतीच. नाही तर तुमच्या लक्षातच आलं नसतं, इथून कोणी गेलं हे, तुम्हाला त्याचा धक्का लागला हे. तुम्ही त्या सर्वोच्च प्रियकरासोबत खोल हरवून गेला असतात.’’ अकबर समजूतदार सम्राट होता. तो मुलीला म्हणाला, ‘‘तुझं बरोबर आहे. तुझं प्रेम खरं आहे. माझी प्रार्थना खोटी,केवळ दिनचर्या.’’\nजेव्हा नदी गात, नाचत निघते, तेव्हा ती तिच्या प्रियकराकडे, सागराकडे निघालेली असते. या क्षणाचं सौंदर्य अनुभवण्यात चूक काहीच नाही. पण लक्षात ठेव, हे सौंदर्य वाढत गेलं पाहिजे. आणि आत खोलवर तुझीही हीच इच्छा आहे. म्हणूनच तू म्हणतो आहेस, ‘‘पर्वा कोणाला आहे कोणाला सागरापर्यंत पोहोचायचं आहे कोणाला सागरापर्यंत पोहोचायचं आहे कधी कधी खूप आसही वाटते.’’ ही आस कशासाठी आहे कधी कधी खूप आसही वाटते.’’ ही आस कशासाठी आहे- कारण हे नृत्य आणि आनंद सागरासाठीच आहे हे तू लक्षात घेत नाही आहेस. म्हणूनच तुला कशाची आस लागलीये हे तुला कळत नाहीये. ती तुझ्या हृदयातच आहे- सागराची आस\nतुला असं वाटतं का की, ही सीमा आहे तुला वाटतं हे एवढंच आहे तुला वाटतं हे एवढंच आहे तुला अचूक माहीत आहे सगळं. तू कितीही दडपत राहिलास, तरी तुझ्या आत्म्याला माहीत आहे की हे एवढंच नाही. हा केवळ आरंभ आहे- याला अंत समजू नकोस. खरं तर, अंत असा काही नसतोच. ही नेहमी सुरुवातच असते, अधिकाधिक उंची गाठायची, अधिकाधिक खोली गाठायची, अधिकाधिक जवळ पोहोचायचं. पण हा नेहमी आरंभच असतो. आणि हीच उदात्तता आहे आयुष्याची- तुम्ही कधीही पूर्णविरामाशी पोहोचत नाही, कारण पूर्णविराम म्हणजे मृत्यू. आयुष्यात स्वल्पविराम, अल्पविराम येऊ देत कितीही पण पूर्णविराम नको कधीच. आयुष्य खुलं ठेव नेहमी. मग तुझं नृत्य अधिक समृद्ध होईल, गाणं अलौकिक होईल.\nतुला यातली मेख समजत नाही आहे. तू किती छोटय़ा गोष्टींत समाधान मानतोस. एक आध्यात्मिक शोधक काहीशा विचित्र समतोलात कायम राहतो. त्याला जे काही मिळतं त्यात तो समाधानी असतो, तरीही आणखी मिळवण्यासाठी असामाधानाची भावना तो सोडत नाही. हा मुद्दा समजून घेणं कठीणच आहे. कारण, तो विसंगत भासतो. आपल्याला वाटतं की एक तर कोणी समाधानी असू शकतो किंवा असमाधानी. अर्थात आध्यात्मिक शोधक हे दोन्ही असतो. आयुष्याने जे काही दिलं आहे त्यात तो समाधानी असतो पण त्यापेक्षा खूप काही आणखी आहे हे माहीत असल्याने तो असमाधानीही असतो. भूतकाळासाठी समाधानी आणि भविष्यकाळासाठी असमाधानी. म्हणूनच, त्याला प्रत्येक क्षणाला काही तरी नवीन गवसत राहतं.\nभाषांतर – सायली परांजपे\n( ओशो -‘द रेझर’स् एड्ज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाईम्स इंटरनॅनशल / ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3488", "date_download": "2018-10-19T01:19:23Z", "digest": "sha1:NLSX3TQOCOG3O5OBZZZEKECIRDIW4RWV", "length": 7653, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.३\nकथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.३\nमनगट खूपच दुखल्याने भरपूर रडून झाल्यावर सानिया ( आपली मिर्झा हो ) खोली बाहेर पडली.. जरा कॉफी प्यावी म्हणजे बरं वाटेल असा विचार करून ऑलिंपीक विलेज च्या कॉफी शॉप च्या दिशेने निघाली..तसही इथे कोणी फारसं आपल्याला ओळखत नाही त्यामुळे एकेरी आणि दुहेरीत धुव्वा झाल्याचा निषेध-बिषेध करायला कोणी येणार नाही असा विचार तिने आधी केला होताच. दुकानातल्या चिनी मुलीशी \"संवाद\" साधून आपल्याला हवी ती कॉफी एकदाची मिळाल्यावर ती बाहेर पडली.. तितक्यात मागून आवाज..\"Hey Sania, how are you dear) खोली बाहेर पडली.. जरा कॉफी प्यावी म्हणजे बरं वाटेल असा विचार करून ऑलिंपीक विलेज च्या कॉफी शॉप च्या दिशेने निघाली..तसही इथे कोणी फारसं आपल्याला ओळखत नाही त्यामुळे एकेरी आणि दुहेरीत धुव्वा झाल्याचा निषेध-बिषेध करायला कोणी येणार नाही असा विचार तिने आधी केला होताच. दुकानातल्या चिनी मुलीशी \"संवाद\" साधून आपल्याला हवी ती कॉफी एकदाची मिळाल्यावर ती बाहेर पडली.. तितक्यात मागून आवाज..\"Hey Sania, how are you dear would you join me for coffee\" \"आयला... रॉजर फेडरर हा आपल्याला नावनी ओळखतो हा आपल्याला नावनी ओळखतो आणि आपल्याला एक काम नाही पण हा इथे कसा आणि आपल्याला एक काम नाही पण हा इथे कसा ह्याची quarter final आजच होती ना ह्याची quarter final आजच होती ना आणि चेहेरा असा ओढलेला का दिसतोय आणि चेहेरा असा ओढलेला का दिसतोय आणि त्याची ती girl friend की बायको असते प्रत्येक मॅच ला ती कुठे दिसत नाही आणि त्याची ती girl friend की बायको असते प्रत्येक मॅच ला ती कुठे दिसत नाही पण दिसतो बा़की हँडसम हा पण दिसतो बा़की हँडसम हा \" हा एव्हडा सगळा विचार मनात करून प्रत्यक्ष काय बोलावं हे न समजल्याने फक्त \"hehehehee.. ya.. I mean sure.. I mean why not \" हा एव्हडा सगळा विचार मनात करून प्रत्यक्ष काय बोलावं हे न समजल्याने फक्त \"hehehehee.. ya.. I mean sure.. I mean why not\" असं काहिसं म्हणाली...\nमंडळी तुम्हाला करायच एव्हडंच की सानिया आणि रॉजर मधला ह्या पुढचा संवाद रंगवायचाय.\n१.मर्यादा : साधारण ५०ओळी.\n२. प्रसंग काल्पनिक असल्याने अर्थातच लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पुढचे संवाद मराठी त लिहावे. अधे मधे इंग्रची चा वापर चालेल.\n३. मनातले विचार किंवा actions (e.g. खूर्ची वर बसत.. हसत.. एकडे तिकडे पहात इ.) कंसामधे लिहावे.\n४. एक आयडी कितीही प्रवेशिका टाकू शकतो फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मधे लिहाव्या.\n५. निकाल जनमत चाचणी ने.\n६. स्पर्धेची अंतिम मुदत सोमवार १५ सप्टेंबर.\nमायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65422/by-subject/1/839", "date_download": "2018-10-19T00:38:56Z", "digest": "sha1:J33PCH7AAHPPECWMWSZ234FYOFSBHJCQ", "length": 6329, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपक्रम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिन २०१८ /मराठी भाषा दिन २०१८ विषयवार यादी /विषय /उपक्रम\nमराठी भाषा दिन २०१८ - समारोप लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 24 Mar 8 2018 - 9:35pm\nरसग्रहण: मी पृथ्वीचा झालो प्रियकर - विंदा करंदीकर लेखनाचा धागा स्वाती_आंबोळे 33 Apr 2 2018 - 4:06am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - ३ मार्च २०१८ - अनुप्रास अलंकार लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 4 Mar 3 2018 - 11:00pm\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - शब्दशॄंखला - १ मार्च लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 78 Mar 6 2018 - 9:49pm\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - १ मार्च २०१८ - यमक लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 7 Mar 1 2018 - 2:06pm\nरसग्रहण-कुसुमाग्रज-पावनखिंडीत लेखनाचा धागा सिम्बा 24 Jun 18 2018 - 5:12am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - वाक्य बनवा - २८ फेब्रुवारी लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 23 Mar 6 2018 - 9:49pm\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - २८ फेब्रुवारी २०१८ - स्वभावोक्ती लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 6 Feb 28 2018 - 2:06pm\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २८ फेब्रुवारी २०१८ लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 4 Mar 3 2018 - 3:19am\nते दोघे < भिंतीवरील घड्याळकाका आणि मोबाईल > - गोल्डफिश लेखनाचा धागा गोल्डफिश 4 Feb 28 2018 - 3:12am\nरसग्रहण-बालकवी-औदुंबर कविता लेखनाचा धागा आदीसिद्धी 9 Mar 8 2018 - 12:50am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 239 Mar 7 2018 - 1:46am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २७ फेब्रुवारी २०१८ लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 26 Mar 15 2018 - 7:22am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - २७ फेब्रुवारी २०१८ - अतिशयोक्ती लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 5 Feb 27 2018 - 11:20am\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - सवाल जवाब - २७ फेब्रुवारी - मराठी चित्रपट लेखनाचा धागा मभा दिन संयोजक 39 Mar 6 2018 - 9:50pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/malini-parmar-women-s-day-117030700011_1.html", "date_download": "2018-10-19T00:33:42Z", "digest": "sha1:KMILSKSTYP62CTZU2O23UQZRKRZ5KRSY", "length": 13799, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कॉर्पोरेटजग ते घनकचरा व्यवस्थापन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकॉर्पोरेटजग ते घनकचरा व्यवस्थापन\nकॉर्पोरेट जगतात काम केल्यानंतर तिथलं झगमगाटी आयुष्य जगल्यानंतर आणि गलेलठ्ठ पगार मिळवल्यानंतर समाजसेवा कराणं, त्यातही समाजातल्या एका गंभीर समस्येवर काम करणं तसं कठिणच पण मालिनी परमार यांनी ते शक्य करून दाखवलं.\nस्टोनसुप डॉट इन च्या माध्यमातून कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी त्या झटत आहेत. मालिनी या स्टोनसुप डॉट इनच्या सहसंस्तापिका आहेत. खरं तर समाजसेवेच्या क्षेत्रात त्या अपघातानेच आल्या. पण नंतर\nते त्यांचं जीवन बनून गेलं. आयुष्याचं व्रत बनून गेलं. कार्पोरेट आयुष्यातून ब्रेक घेऊन त्यांनी समाजकार्य करायचं ठरवलं आणि नंतर मागे वळून पाहिलंच नाही. वडिल सीमा सुरक्षा दलात असल्याने मालिनी यंना देशभरात फिरता आलं. वेगवेगळ्या रज्यांमध्यला शाळांमध्ये त्यांनी शिक्षण गेतलं. दिल्लीच्या डीसीई संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर 'एचसीएल' कंपनीत वर्षभर काम केलं. आयआयएम कोलकातातून पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 'टाईम्स बँक', पुन्हा 'एचसीएल', इन्फोसिस, 'विप्रो' या आयटी क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांमद्ये त्यांनी काम केला. त्या कही वर्ष अमेरिकेतही होत्या.\nज्येष्ठ नागरिकांसाठी एनजीओ सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांनी 2010मध्ये नोकरी सोडली. 2012मध्ये त्या एका छोट्या कंपनीत रुजू झाल्या. अर्थात त्यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं नव्हतं. 'स्पेस' या संस्थेसोबत त्या काम करत होत्या. यावेळी कचर्‍याच्या गंभीर समस्येकडे त्यांचं लक्ष गेलं. ही समस्या सोडवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यासोबत महिलांसाठी रोजगारनिर्मिती करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला. सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी एक वर्ष ब्रेक घेतला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.\nयातूनच स्टोनसुपची निर्मिती झाली. कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्राता काही तरी करण्याची इच्छा आणि स्वत:सोबत इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या कल्पनेतून स्टोनसुपचं रोपटं रूजलं. घनकचरा व्यवस्थापन एकट्या मालिनी यांचं काम नाही. त्यासाठी अनेक हातांची गरज असते. मालिनीचं कुटुंब या कामी मदत करतं. त्यांनी दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. मालिनी यांची आईसुद्धा या कामात मदत करते. मालिनी यांच्या 70 टक्के वेळ घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात जातो. 'ग्रीन इव्हेंट्स', 'बारो अ बॅग' सारखे प्रकल्प त्यांनी राबवले. 'स्टोनसुप कंपोस्ट मेकर' आणि 'स्टोनसुप विंग्ज' हा मासिक पाळीदरम्यान वापरण्यासाठीच्या कपची निर्मिती त्यांनी केली. या कामातून 'स्वच्च भारत मोहिमे'साठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश मालिनी देतात. प्रत्येकाने त्यांचा आदर्श ठेवायला हवा.\nस्त्रियांनी का ओलांडला उंबरठा\nमहिला दिन विशेष: 10 मौल्यवान वचन\nकाँग्रेसच्या रंजीत रंजन बाइकवरून संसदेत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/6004-overwhelming-response-for-the-auditions-of-sur-nava-dhyas-nava-chhote-surveer", "date_download": "2018-10-19T00:59:23Z", "digest": "sha1:PJITLGDWG7NAC4PXACHM7KAS2V4NYASF", "length": 10499, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” च्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” च्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ९६ वा दिवस - सदस्य झाले भाऊक\nNext Article अभिनेत्री 'सुहास जोशी' यांचे 'ललित २०५' मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन\nकलर्स मराठी वरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक मध्ये ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिला. मुलांचा उत्साह आणि त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती. सगळीच मुलं प्रचंड तयारीने आली होती हे त्यांच्या गाण्यावरूनच कळत होते. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये खूप मुलांनी सहभाग घेतला.\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मुंबई केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडीशन्ससाठी आठ स्पर्धक निवडण्यात आले. रसिका वायंगणकर, संगमेश्वरी मोरे, नेहा केणे, ओम देशमुख, अंशिका चोणकर, शिवानी स्वामी, हिमानी गढवी आणि श्रावणी वागळे यांची निवड झाली आहे तर ठाण्यामधून गौरी अमृतकर, मिथिला माळी, ओंकार कानिटकर, राजयोग धुरी, सई जोशी, तनिष्का पोवळे, विश्वजा जाधव यांची निवड झाली आहे. औरंगाबादमधून रोहन देशपांडे, सक्षम सोनावणे, सायली टाक, श्रीधर पानसरे, रागिणी शिंदे यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे.\nमुंबईत ७ आणि ८ ऑगस्टला रंगणार मेगा ऑडीशन\nऑडिशन्सला आलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे मने जिंकली परंतु या निवड चाचणीमधून निवड झालेल्या काही स्पर्धकांना मुंबईला येऊन मेगा ऑडिशन्स मध्ये त्यांचे गाणे सादर करण्याची संधी मिळाली. सूर नवा ध्यास नवाचे मागील पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले त्या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. हे पर्व छोटे सुरवीर गाजवणार हे नक्की. या बालगोपाळांचे सुरेल गाणं ऐकायला संपूर्ण महराष्ट्र आतूर आहे.\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ९६ वा दिवस - सदस्य झाले भाऊक\nNext Article अभिनेत्री 'सुहास जोशी' यांचे 'ललित २०५' मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन\n“सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” च्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/organic-only?sort=title-desc", "date_download": "2018-10-19T00:15:57Z", "digest": "sha1:HAHRGBZYSEA4MION6CFNPCSS3CCJHJP4", "length": 5297, "nlines": 115, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nसोयाबीन विकणे आहे सोयाबीन विकणे आहे\nमांझा जातीचे सेंद्रिय पद्धतीचे सोयाबीन एकरी उत्पादन 500 kg\nमांझा जातीचे सेंद्रिय पद्धतीचे…\nसेंद्रीय शेती सेंद्रीय शेती\nग्राहक सेवा केंद्र सुरु करा आपल्या गावात...\nग्राहक सेवा केंद्र सुरु करा…\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती सेंद्रिय शेती विषमुक्त शेती\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती खर्च कमी ऊतपन्न जास्त मिळते रोग कमि जमिनिचा पोत सुधारतो, सर्व सेंद्रिय खते (NPK), किटकनाक्षके, बुरशिनाक्षके. सर्व विक्रीसाठ उपलब्ध संपुर्ण मार्गदर्शन मिळेल. काॅल:— योगेश नलावडे. 8888167755 , 9834869192\nसेंद्रिय शेती विषमुक्त शेती…\nMaharashtra 21-09-18 सेंद्रिय शेती विषमुक्त शेती ₹780\nसेंद्रिय शेती कार्यक्रम सेंद्रिय शेती कार्यक्रम\nसेंद्रिय शेती कार्यक्रम 22 एप्रिल 2018 रोजी संगमनेर मध्ये सकाळी 10.30 ते 3 .00 संध्याकाळी 1)फारमर प्रोड्युसर कंपनी व त्याचे फायदे 2) सेंद्रिय शे व प्रमाणीकरण 3) सेंद्रिय शेती ला हामी भाव 4) सेंद्रिय शेतीत प्रयोग करावयाचे खते व औषदांची माहिती. 5)सेंद्रिय…\nसेंद्रिय शेती कार्यक्रम 22…\nAhmadnagar 12-04-18 सेंद्रिय शेती कार्यक्रम ₹200\nसेंद्रिय शेती सेंद्रिय शेती\nगुरूकृपा अॉग्रो ट्रेडर्स सर्व प्रकार चे सेंद्रिय खते, औषधि तसेच सर्व प्रकार चे जिवाणू मिळेल. १= हुमनी साठी १००% ऊपाय कारक औषधि ऊपलध आहे. २= डांळीब बागाचे आजार व ऊपाय चे पुर्ण माहीती दिली जाईल. ३= ऊस वाढी साठी पुर्ण जेविक खते ४= १००% जेविक, सेद्रिय…\nगुरूकृपा अॉग्रो ट्रेडर्स सर्व…\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-a900-digital-camera-black-price-pjwDCP.html", "date_download": "2018-10-19T01:04:53Z", "digest": "sha1:M7RFZKHFAJETFDJF2ZBO3VP56E3S6J22", "length": 14118, "nlines": 379, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1 / 2.3 Inch\nऑप्टिकल झूम 35 X\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/2000 sec\nडिजिटल झूम 4 X\nआसो रेटिंग 80 - 3200\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स अ९०० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-19T00:48:28Z", "digest": "sha1:UPZVKPSIEEFPZGEEYVKO2JUX5S2XRWN5", "length": 11690, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बडोदा, मुंबई, कर्नाटक यांचे चमकदार विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबडोदा, मुंबई, कर्नाटक यांचे चमकदार विजय\nविजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा\nबंगळुरू – बडोदा, मुंबई आणि कर्नाटक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर चमकदार विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.\nचिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या एलिट अ गटातील लढतीत बडोदा संघाने सर्वांगीण सरस खेळ करताना रेल्वे संघाचा 180 धावांनी धुव्वा उढविला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना बडोदा संघाने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 269 धावांची मजल मारली. त्यानंतर बडोद्याच्या गोलंदाजांनी रेल्वे संघाचा डाव 89 धावांत गुंडाळून आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. मनीष रावने नाबाद 23, तर सौरभ वाकसकरने 17 धावा करताना झुंज दिली.\nबाबाशफी पठाणने केवळ 25 धावांत 5 बळी घेताना रेल्वेच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. लुकमन मेरीवालाने 14 धावांत 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. त्याआधी आदित्य वाघमोडे (74) आणि केदार देवधर (44) यांनी बडोदा संघाला 88 धावांची दमदार सलामी दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला कृणाल पांड्या (62) आणि आणि कर्णधार दीपक हूडा (54) यांनी बडोद्याला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. रेल्वे संघाकडून मनीष रावने 30 धावांत 3 बळी घेतले.\nआलुर येथे पार पडलेल्या आणखी एका एलिट अ गट लढतीत श्रेयस गोपाल व के. गौतम या फिरकी गोलंदाजांनी कर्नाटक संघाला विदर्भावर 6 गडी राखून विजय मिळवून दिला. या दोघांनीही 3-3 बळी घेत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 36.2 षटकांत सर्वबाद 125 धावांवर गुंडाळला.गणेश सतीशने 50, तर अथर्व तायडेने 32 धावा करीत कडवी झुंज दिली. त्यानंतर कौनेन अब्बास (नाबाद 35) आणि श्रेयस गोपाल (नाबाद 34) यांच्या भागीदारीमुळे कर्नाटकने 32.3 षटकांत 4 बाद 129 धावा करताना चमकदार विजयाची नोंद केली. विदर्भाकडून यश ठाकूरने 22 धावांत 3 बळी घेतले.\nतिसऱ्या अ गटसाखळी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हिमाचल प्रदेश संघाने मुंबईविरुद्ध निर्धारित 50 षटकांत 6 बाद 269 धावांची मजल मारली. प्रशांत चोप्राने 86, तर ऋषी धवनने नाबाद 53 धावांचे योगदान दिले. तर मुंबईकडून शिवम दुबेने 2 बळी घेतले. त्यानंतर सूर्यकुमार यादवचे शानदार नाबाद शतक आणि शम्स मुलानीने त्याला दिलेली साथ यामुळे मुंबईने 44.3 षटकांत 4 बाद 270 धावा फटकावून सहा गडी राखून विजय मिळविला. सूर्यकुमारने नाबाद 123 धावांची खेळी केली. हिमाचल प्रदेश संघाकडून ऋषी धवनने 42 धावांत 2 बळी घेतले.\n1) बडोदा संघ- 50 षटकांत 9 बाद 269 (आदित्य वाघमोडे 74, केदार देवधर 44, कृणाल पांड्या 62, कर्णधार दीपक हूडा 54, मनीष राव 30-3) विजयी वि. रेल्वे संघ- 24 षटकांत सर्वबाद 89 (मनीष राव नाबाद 23, सौरभ वाकसकर 17, बाबाशफी पठाण 25-5, लुकमन मेरीवाला 14-2),\n2) विदर्भ संघ- 36.2 षटकांत सर्वबाद 125 (सतीश गणेश 50, अथर्व तायडे 32, श्रेयस गोपाल 13-3) पराभूत विरुद्ध कर्नाटक संघ- 32.3 षटकांत 4 बाद 129 (कौनेन अब्बास नाबाद 35, श्रेयस गोपाल नाबाद 34, यश ठाकूर 22-3),\n3) हिमाचल प्रदेश संघ- 50 षटकांत 6 बाद 269 (प्रशांत चोप्रा 86, ऋषी धवन नाबाद 53, शिवम दुबे 41-2) पराभूत विरुद्ध मुंबई संघ- 44.3 षटकांत 4 बाद 270 (सूर्यकुमार यादव नाबाद 123, शम्स मुलानी नाबाद 41, ऋषी धवन 42-2).\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#वंदन: आचरणातूनच संदेश देणारा महात्मा\nNext articleएलिसन आणि होंजो यांना नोबेल पुरस्कार जाहिर\nPak vs Aus Test : पाकिस्तानचा दुसरा डाव 9 बाद 400 धावांवर घोषित\nवेस्टइंडिज संघाला धक्का, सलामीवीर लेविसने एकदिवसीय व टी20 मालिकेतून घेतली माघार\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nबीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली; पण ठेवली ‘एक’ अट\nपाकिस्तानी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ‘या’ प्रकरणी दिली कबुली\nपुणेरी पलटण पूर्णपणे तयार, आपल्या शहरातील मैदानावर #पडेंगे भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/saudi-will-fulfil-oil-needs/", "date_download": "2018-10-18T23:59:06Z", "digest": "sha1:5JBEQT5EM7DPYK3PVQHU3SOMAHNKM655", "length": 8066, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इराणवरील निर्बंधाने होणारी तेल-तूट सौदी भरून काढणार-ट्रम्पवाणीचा परिणाम ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइराणवरील निर्बंधाने होणारी तेल-तूट सौदी भरून काढणार-ट्रम्पवाणीचा परिणाम \nदुबई: अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे जागतिक तेलपुरवठ्यात येणारी तूट भरून काढण्यास सौदी अरब राजी झाला आहे. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी एका मुलाखतीत इराणवरील निर्बंधांमुळे येणारी तूट भरून काढण्याचे आश्‍वासन दिले आहे.\nतेलाच्या वाढत्या आंतराष्ट्रीय दरांबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड्‌ ट्रम्प यांनी ओपेकच्या सदस्यांना कडक शब्दांत तंबी दिली होती. सौदीवर दबाव टाकण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या लष्करी मदतीविना सौदी चे शाह दोन आठवडेही सत्तेवर राहू शकणार नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यांनी घातलेल्या दबावाच्या परिणामस्वरूप युवराज सलमान यांचे वक्तव्य आल्याचे समजले जात आहे.\nइराणच्या तेल निर्यातीवरील अमेरिकेचे निर्बंध 4 नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. त्यामुळे तेलपुरवठ्यात तूट येऊन तेलाचे दर आकाशाला भिडू नयेत या दृष्टीने अमेरिकेचे प्रयत्न चालू होत आहेत. सध्या असलेला कच्च्या तेलाचा 86 डॉलर्स प्रति बॅरल हा दर गेल्या चार वर्षातील सर्वाधिक दर आहे.\nमात्र ही दरवाढ इराणवरील अमेरिकन निर्बंधामुळे नसून कॅनडा , मेक्‍सिको, लीबिया, व्हेनेन्झुएला आदी विविध देशांतील परिस्थिती आहे, असे युवराज सुलेमान यांचे म्हणणे आहे. सध्या सौदी अरब दररोज 1 कोटी 7 लाख बॅरल तेलाचे उत्पादन करत आहे. दररोज आणखी 13 लाख बॅरल्सचे उत्पादन करता येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजवानाच्या प्रसंगावधानाने वाचले एकाचे प्राण\nNext articleबब्बर खालसा ही दहशतवादी संघटना जगासाठी धोकादायक : अमेरिका\nसहा दशकांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरियांत सुरू होणार वाहतूक\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/once-again-aurangabad-municipal-commissioner-transfer-garbage-problem-still-pending-1664048/", "date_download": "2018-10-19T01:26:05Z", "digest": "sha1:RIWXTGTZEWTGVWOVSLZ4OXLOK6ECYI6T", "length": 13455, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "once again aurangabad municipal commissioner transfer garbage problem still pending | कचराकुंडी झालेलं औरंगाबाद शहर वाऱ्यावर; प्रभारी मनपा आयुक्तांचीही बदली | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nकचराकुंडी झालेलं औरंगाबाद शहर वाऱ्यावर; प्रभारी मनपा आयुक्तांचीही बदली\nकचराकुंडी झालेलं औरंगाबाद शहर वाऱ्यावर; प्रभारी मनपा आयुक्तांचीही बदली\nनूतन जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण हे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदलून येत आहेत.\nऔरंगाबाद शहरात सध्या 'प्रभारी राज' सुरू आहे. अशात ज्यांच्याकडे शहराची कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी होती त्या महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे.\nऔरंगाबाद शहरात सध्या ‘प्रभारी राज’ सुरू आहे. अशात ज्यांच्याकडे शहराची कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी होती त्या महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. त्यामुळे शहर वाऱ्यावर सोडलंय का असा प्रश्न विचारला जात आहे. आता पुन्हा नवीन अधिकारी येणार आणि ते कचराकोंडीचा पुन्हा अभ्यास करणार म्हणजे यात वेळेचा अपव्यय आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असेच चित्र दिसून येत आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची मोठी चर्चा सुरू आहे.\nनूतन जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण हे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदलून येत आहेत. शहरात झालेली कचराकोंडी सोडवण्यासाठी नवलकिशोर राम यांच्याकडे महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कचराप्रश्नावरून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. तर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र प्रश्न सुटलेला नसताना पुन्हा बदलीचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा आयुक्तांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nशहरात कचऱ्याचे डोंगर अजून तसेच आहेत. ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. सुरवातीला मुगळीकर यांनी त्यावर तोडगा काढण्याचं काम केलं. त्याची बदली झाल्यानं नवलकिशोर राम काम पहात होते. मात्र अर्ध्यावर प्रश्न असताना शहराला वाऱ्यावर टाकून बदली करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेला नवीन आयुक्त कधी येणार. तो पर्यंत कोण काम पाहणार हे निश्चित झालेलं नाही. तसेच नवीन जिल्हाधिकारी पदावर कधी रुजू होणार हे कळू शकलेलं नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1892", "date_download": "2018-10-18T23:59:18Z", "digest": "sha1:BLA3NCAQ5ERS5LEJHRDBBGHJSTXLPTWR", "length": 123945, "nlines": 493, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नामस्मरणाची ताकद व चमत्कार. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनामस्मरणाची ताकद व चमत्कार.\nनामस्मरणाची ताकद व चमत्कार.\n“तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो”\nश्री महाराज (सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)\nश्री महाराजांचे चरित्रात व प्रवचनातून वरिल बोधवाक्य अनेकवार वाचले होते पण त्याची प्रचिती कालच पाहिली त्याबत थोडस लिहाव असं मनात आल म्हणून ……\nज्याचेबाबत हे लिहावयाचे आहे त्याचे नांव वगळून थोडक्यात….\nमाझा एक मावसभाउ आहे वय साधारण ४६, तो मुंबईत एका सहकारी बॅंकेत नोकरिला होता, राहला स्वतःची जागा होती, पण पहिल्यापासून आवड राम नामची. श्री महाराजांचा अनुग्रहित. पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार. बॅंकेच्या नोकरित मन रमत नव्हतं म्हणून १९९६ साली पत्निला पत्नीला एक दिवस सांगितल कि माझी इच्छा फक्त रामनाम घेण्याची आहे माझ मन नोकरित रमत नाही मला अस वाटतं कि जर आपण आपल्या गांवी जाउन राहिलो तर आपली एक एकराची छोटीशी नारळ – पोफळीची बाग आहे आपल्याला चैनीत राहता येणार नाही पण अन्नाला कमी पडणार नाही. माझी इच्छा आहे कि आपण तेथे जाउन रहावे पण तुझी परवानी मनापासून असेल तरच आपण हा निर्णय घेउया. तेथे गेल्यावर मी पैसे मिळवण्यासाठी नोकरि वगैरे काहि करणार नाही. तुला दुध काढण्यापासून सारे करावे लागेल मी बागेत जरुपुरतेच लक्ष घालिन. तू शांतपणे पुर्ण विचार करुन तुझा निर्णय सांग माझी कोणतिहि जबरदस्ती नाही. पत्नीचे बालपणापासूनचे सारे आयुष्य मुंबईतच गेलेले पण ती तयार झाली आणि हा सदगॄहस्थ बॅंकेतिल १०-१२ वर्ष झालेली नोकरि सोडून गावी (एक छोटस तालुक्याचे ठिकाण आहे) पत्नी मुलासह गांवी निघून आला. घरि आधिच आई-वडिल होतेच त्यात या तिघांचे आगमन झाले. आर्थिकस्थीति बेतासबात पण त्याचे कोणालाच वैषम्य नाही. चेह-यावर सदैव समाधान. आल्यागेल्याचे अगदि अगत्याने करणार आणि त्यामुळे घरि कायमच पाहूण्यांची ये – जा चालूच आलेल्या प्रत्येकालाच जाताना जड जावे त्यामुळे तो परत परत येणार. त्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.\n१९९६ ते २००२ पर्यंत “श्रीराम जयराम जय जय राम” या मंत्राचा माळेवर मोजून केलेला एक कोटीचा जप झाला. २००२ साली गोंदवल्यात जाउन १३ कोटी जपाचा संकल्प सोडला पुर्वीचा एक कोटी जप रामर्पण केला. तेथपासून २१ जून २००९ पर्यंत नविन दोन कोटी जप माळेवर करुन झाला. हा जप करणा-याना माहित आहेच कि एक तासात ३ हजार जप होतो. प्रपंचात राहून जप करणे किती कठि़ण असतं हे वेगळ सांगायला नको.\nकाल दुपारी जेवायला घरि आलो व जेवल्यावर नेहमीप्रमाणे थोडावेळ वामकुक्षी घेत होतो तोच भ्रमणध्वनी वाजला माझ्या त्याच गावातिल एका समाधानी ग्राहकाने सांगितले कि नुकताच त्याचा एक व्यवहार झाला आहे व काहि रक्कम दिर्घ मुदतिसाठी गुंतवावयाची आहे त्यासंबंधी त्याला माझेशी सल्लामसलत करुन निर्णय घ्यावयाचा होता कालची सायंकाळ मोकळीच होती म्हणून लगेच भेटावयाचे ठरले. माझ आफिसचे काम उरकून मी मार्गस्थ झालो सायंकाळी ५ ते ८ पर्यंत कामाची चर्चा आटोपली. त्याच गावात माझा तो मावसभाउ रहात असल्यामुळे व त्याचेकडे ६ महिन्यात गेलेलो नसल्यामुळे मिटिंगनंतर त्याचे घरि गेलो भोजन वगैरे आटोपल्यावर गप्पा मारत बसलो होतो.\nमाझ्या मावसभावाचा मुलगा यंदाच १० वी पास झाला होता तेव्हा त्याचे फोनवर अभिनंदन करताना मी त्याला विचारले होते की कॉलज प्रवेशावेळी तुला काही मदत हवी असली तर निःसंकोचपणे सांग तेव्हा तो म्हणाला होता कि नकोय सोय झालेली आहे आत्ता फोनवर सांगत नाही तू प्रत्यक्ष आल्यावर सांगतो. अर्थात काल तो विषय निघाला. आम्ही दोघे मावसभाऊ व गुरुबंधू आणि एक वेगळीच नाळ जुळलेली असल्यामुळे आमच्यात नेहमिच मोकळेपणाने चर्चा होते. मी त्याला विचारले आता सांग तुला मुलाचे कॉलज प्रवेशावेळी जवळपास १५ हजार रुपये लागले तसेच यापुढे त्याचे रहाणे जेवणे वगैरेसाठी दर महा ३ हजार रुपये खर्च येणार आहे तुला हे कस काय जमणार कारण तुला नियमित असे काहिच उत्पन्न नाही त्यानंतर त्याने जे सांगितले ते त्याच्याच शब्दातः\nकाय सांगु तुला महाराजांची लिला अगाध आहे थांब त्यानी काय चमत्कार केला ते तुला दाखवतोच असे म्हणून त्याने एक चिठी माझ्या कडे दिली व म्हणाला वाच. चिठीत लिहिले होते कि सोबत काहि रक्कम रामनाम घेत असतानासुध्दा काहि वेळा पैशाची गरज हि लागतेच म्हणून पाठवली आहे कॄपया त्याचा स्वीकार करावा. अरे एक दिवस सकाळिच माझे दारात एक गॄहस्थ माझीच चौकशी करत हजर झाले व नागपूरहून श्री ….. यानी हि चिठी तुम्हाला दिली आहे असे म्हणून एक उघडे पाकिट माझ्या हातात दिले ते मी तू आत्ता बसलायस त्याच झोपाळ्यावर ठेवले व त्यांचेशी बोलता बोलता घरभर फिरत फिरत माडिवर महारांजाची खोली दाखवून खाली आलो तर आई म्हणाली अरे त्या पाकिटात बघितलस का ५ हजार रुपये आहेत मी त्या गॄहस्थाना विचारले तुम्हाला माहित आहे का तर ते म्हणाले हो आणि चहापाणी घेउन ते गॄहस्थ निघून गेले. त्यानंतर एक मनी आर्डरची पावती त्याने माझेकडे दिली एका अन्य व्यक्तिने ३ हजार रुपये पाठविले होते. आता हे दोघेह तसे अपरिचित त्यानी हे असे ८ हजार दिले, मे महिन्यात हिची बहिण १५ दिवस आली होती तिने जाताना मुलाला ५ हजार दिले होते आणि ८ दिवसापूर्वीच आमचे शेजारी पुर्वी नोकरीनिमित्त रहाणारि व्यक्ति ८ दिवस आमचेकडे रहायला आली होती तिने जाताना अडिच हजार मुलाचे हातात दिले. या सगळ्यात मिळून मुलाचे कॉलेज प्रवेशाचे भागले. आणि पुढे ऐक परवा मुलाची नविन गावी सर्व व्यवस्था करुन आलो आणि सास-यांचा फोन आला तुमचा मुलगा तो माझा नातू आहे व त्याचेसाठी मला काहितरि करायचे आहे तेव्हा मी जिवंत असेपर्यंत त्याचे खर्चासाठी मी दरमहा ३ हजार रुपये पाठवणार आहे तेव्हा नाहि म्हणू नका.\nआणि मी काहि क्षण पुतळा झालो अंगावर रोमांच उभे राहिले श्री महाराजानी वर पहिलेच लिहिलेले वचन असे पाळले होते.\nयात एक संकेत म्हणून कोणाचाच नामोल्लेख केलेला नाही आवडत्या नामाचा एक विलक्षण अनुभव म्हणून फक्त येथे लिहिला.\nअनुभव रसपुर्ण आहे. मात्र याची संगती लावणे मला अंमळ कठीण वाटले.\nमात्र मनापासून असलेल्या श्रद्धेमुळे अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टी घडलेल्या माहिती आहेत.\nकाही वेळा पॅरॅलिसीस सारख्या विकाराने गलितगात्र असलेले लोक निव्वळ स्वतःवरील विश्वास आणि जीवनेच्छा या बळावर चालू लागल्याचीही उदाहरणे माहिती आहेत.\nत्यात 'जीवनेच्छा' आणि मला या संकटातून बाहेर पडावयाचे आहे ही आत्मिक इच्छा या गोष्टींची संगती लागल्याने; आधुनिक वैद्यक शास्त्राने, 'आता बरे होणे अशक्य' म्हणून सोडले असतांना हे लोक चालू लागले.\nतसे कोणते तर्क येथे मांडले जातील याची मला कल्पना नाही.\nमात्र संपूर्ण श्रद्धेने जेंव्हा गोष्टी केल्या तेंव्हा फळ मिळते हे निश्चित.\nसदानंद् ठाकूर [03 Jul 2009 रोजी 06:20 वा.]\nआपले प्रतिपादन बरोबर आहे. याव्यक्तिची आत्यंतिक श्रध्दा हे एक कारण तसेच याचे वर्णन मकरंद बुवा रामदासी यानी अनेक ठीकाणी किर्तनातून केले (त्या गावांत येणारे सर्वच किर्तनकार, प्रवचनकार तसेच सतपुरुष याचे घरिच उतरत असतात).\nयाचे वर्णन मकरंद बुवा रामदासी यानी अनेक ठीकाणी किर्तनातून केले (त्या गावांत येणारे सर्वच किर्तनकार, प्रवचनकार तसेच सतपुरुष याचे घरिच उतरत असतात).\nहेच बहुधा कारण असावे.\nसदानंद् ठाकूर [03 Jul 2009 रोजी 14:36 वा.]\nमकरंद बुवा रामदासी गेले अनेक वर्ष हे सांगत आहेत पण पैसे वेळेला व कोणाकडे न मागता आले याला महत्व आहे. याने कधीहि कोणाकडे काहि मागितलेले नाहि व तक्रारहि केलेली नाही. गरजा कमीत कमी करुन राहण्यासाठी सुध्दा नैतिक धैर्य असावेच लागते.\nआणि भिक तर सोडाच मदतहि कोणाकडे कधी मागितलेली नाही.\nमराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा\nविनायक गोरे [03 Jul 2009 रोजी 13:16 वा.]\nपत्नी व मुलांची जबाबदारी टाळून, स्वकष्टाने पैसे मिळवणे शक्य असूनही नोकरी सोडून नामजपासारख्या अनप्रॉडक्टिव उद्योगात आयुष्य व्यतीत करणे आणि वर लोकांच्या दयेवर (खरेतर भीकेवर) स्वतःच्या मुलांची शिक्षणे झाली हे परमेश्वरकृपेचे उदाहरण म्हणून अभिमानाने सांगणे ही आत्मवंचना आहे. असे आदर्श आपण सामान्य लोकांसमोर ठेवणार का\nसदानंद् ठाकूर [03 Jul 2009 रोजी 14:22 वा.]\nआस्तिक - नास्तिक वाद चार्वाक पासून चालू आहे आणि तो कयमच चालू रहाणार आहे.\nव्यक्ति तीतक्या प्रवृत्ती व प्रकृती पण आपले जीवन कसे जगावे हे निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे व तो आपण नाकारु शकत नाही.\nप्रामाणिकपणे व नितीमत्तेने वागणारा मग तो आस्तिक असो अथवा नास्तिक समजात असणे आवश्यक आहे व गरजेचेहि आहे.\nनेहमी पापाचरण करणारा देव पुजा जरा जास्तच करतो असे लोक समाजाला बोजा असावेत.\nनीतीने जगणा-याबद्दल समाजात नेहमीच आदरयुक्त आकर्षण असतं.\nमराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा\nप्रकाश घाटपांडे [04 Jul 2009 रोजी 16:05 वा.]\nआस्तिक - नास्तिक वाद चार्वाक पासून चालू आहे आणि तो कयमच चालू रहाणार आहे.\nआतापर्यंत तरी चालू आहे\nव्यक्ति तीतक्या प्रवृत्ती व प्रकृती पण आपले जीवन कसे जगावे हे निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे व तो आपण नाकारु शकत नाही.\nमान्य. पण इतरांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्या मताशी सहमती / असहमती असु शकते.फक्त काही वेळा मत व्यक्त करताना तर्कशुद्धता/तर्ककर्कशता येते\nप्रामाणिकपणे व नितीमत्तेने वागणारा मग तो आस्तिक असो अथवा नास्तिक समजात असणे आवश्यक आहे व गरजेचेहि आहे.\nमान्य आहे. तितकेच अप्रामाणिकपणे व अनितीने जगणारे( सर्व सापेक्ष) लोक असणेहे स्वाभाविक आहे.\nनेहमी पापाचरण करणारा देव पुजा जरा जास्तच करतो असे लोक समाजाला बोजा असावेत.\nपापात देवालाही त्याला सामील करुन घ्यायचे असावे.\nनीतीने जगणा-याबद्दल समाजात नेहमीच आदरयुक्त आकर्षण असतं.\nकाहींना असुया देखील असते. नीतीने जगणारा खरेच नीतीने जगतो आहे का याबद्दल शंका सुद्धा असते.\nम्हणे टाळुन. स्वेछेने गेले दोघं असे लिहिले आहे ना\nदेणार्‍याला द्यायची गरज वाटते, ती हे भागवतात. ते भीक मागायला गेले नव्हते. त्यामुळे त्यांना भिकार्‍यांच्या पंक्तीत बसवणे हे असंस्कृत पनाचे लक्षण आहे.\nआणि निदान त्यांना जाणीव तरी आहे की हे पैसे म्हण्जे आपले कर्तृत्व नाही. त्याचे श्रेय ते स्वतः घेत नाहीयेत. त्यात काहीच चुक नाही. ते नामाला श्रेय नाही देनार तर काय बैंकेतल्या सोडलेल्या नोकरीला देनार का तुम्हाला आम्हाला देणार. अर्थात ते ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांच्या बद्दल कृतज्ञ असतील ही. (नसतील असे वाटत नाही.)\nगाढवाला वाटत असेल की मी राब राब राबल्याशिवाय मला मालकाकडुन खायला मिळणार नाही. प्रत्यक्षात तसे नसते. ज्याने चोच दिली तो चारा देतो असे लोक म्हणतात (निदान मागच्या चार पिढ्या म्हणताना मी ऐकले आहे.) परंपरागत ज्ञानापेक्षा जास्त किंवा त्याऊलट अशि माहीती कुणाला असु शकते याची शक्यता कमी. सबब, त्याविरोधात असलेले म्हणने गृहितक म्हणुन घेण्याअगोदर थोडा विचार करावा लागतो.\nतुम्ही आम्ही किंवा कुणीही काम करतो, त्याचे प्रोडक्ट कशासाठी वापरतो आहार निद्रा भय मैथुना साठी, इंद्रिय तृप्तीसाठी, अहंकार (+उरलेले ५ ) वगेरे सांभाळण्यासाठी.\nप्रस्तुत गृहस्थाला हे करायचे नाहीये. तो जे करतोय (नामजप) त्यातुन त्याला आवश्यक ते प्रोडक्ट मिळत असेल तर तुमचा विरोध नसावा.\nमिळत आहे कि नाही हे पोस्ट करनारे गृहस्थ सांगतील.\nपण त्यांचे वैयक्तिक मत 'हेच प्रोडक्ट मिळवायचे' असे असावे की नसावे याबाबत आपला आग्रह नसावा.\n ठोस पणे तसे वाटत असेल. नसतील फसवत ते स्वत:ला. निदान जाणुन बुजुन तरी.\nनकळत आत्मवंचना की काय म्हनजे त्यांना जे वाटतय ते चुकीचे आहे असे आपल्याला म्हनायचे असेल. तर त्यासाठी पुरावा द्यावा लागेल की ते चुकीचंय म्हणुन. कारण हा त्यांचा अनुभव आहे. त्यांना तसेच वाटनार. ते चुकीचे आहे हे पटवुन द्यावे लागेल ना पहिले. तुम्हाला नसेल तसा अनुभव. तुम्ही नका म्हणु तसे. पण त्यांनी म्हणने म्हणजे स्वतःला फसविणे कसे\nत्यांचा हरी असेल आनि खाटल्यावर देतही असेल. हा अनुभव आहे. त्याला खोटे पाडत बसले, तरी १००० दुसरे अनुभवी असतील.\nश्रीवास ठाकुर नावाचे आणखीन एक नामजप करणारे वैष्णव\nते गृहस्थ होते. आनि सादोदित नामसंकीर्तना त रमले असायचे. त्यांच्या घरी कीर्तनानंदींचा मेळा भरलेला असायचा. त्यांच्या प्रसादाची व्यवस्था नेहमीच उत्तम असायची. एकदा कुणाला तरी प्रश्न पडला तेंवा कळाले की त्यांना त्यांचा हरी खाटल्यावर द्यायचा.\nप्रकाश घाटपांडे [04 Jul 2009 रोजी 15:50 वा.]\nअसेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी\nखाटल्यावरील माणसाला हे माहित असते कि त्याला काहीतरी देणे ही हरीची गरज आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.सदानंद ठाकूर यांनी जे लिहिले आहे त्यात त्यांच्या मावसबंधूंचे नाव, गाव, पत्ता या सर्व गोष्टी का नाहीत लिहिलेले सर्व जर खरे असेल तर या गोष्टी स्पष्टपणे सांगायला कोणता प्रत्यवाय लिहिलेले सर्व जर खरे असेल तर या गोष्टी स्पष्टपणे सांगायला कोणता प्रत्यवाय समजा मला त्यांचे दर्शन ध्यायचे आहे तर कसे घ्यावे समजा मला त्यांचे दर्शन ध्यायचे आहे तर कसे घ्यावे अथवा पत्राद्वारे मार्गदर्शनाची विनंती करायची आहे तर कोणत्या पत्त्यावर लिहावे\nसदानंद् ठाकूर [04 Jul 2009 रोजी 06:37 वा.]\nनाव पत्ता न देण्याचे कारण मला त्या माणसाचा डांगोरा पिटावयाचा नव्हता त्याला अन्यवेळी कोणाचे मदतिची गरजहि नाही. जाहिरात बाजी त्या व्यक्तिलाही आवडणार नाही. पण तुम्हाला जर खरोखर त्याला भेटावे असे वाटत असेल तर जरुर तुम्हाला मी नांव, पत्ता व फोन नंबरही कळविन जरुर खात्री करा व प्रत्यक्ष भेटून तुमचे मतहि जाहिरपणे सांगा.\nकोणी आस्तिक असावे किंवा नास्तिक हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. माझे लेखावर जरुर टिका करावी विचार स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे.\nमला जे चांगले वाटले ते मी लिहिले याउप्पर मर्जी ज्याची त्याची.\nमाझे वेबसाइट वर माझा संपर्काचा तपशिल दिलेला आहे फोन अथवा इमेलने संपर्क साधू शकता.\nमराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा\nश्रद्धा हा वैयक्तिक विषय असला तरी ४६ हे काही पूर्णपणे नामस्मरणाला वाहून घेण्याचे वय नव्हे. ४६ व्या वर्षी जर नोकरीत मन रमत नसेल तर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची गरज आहे. गावी गेल्यानंतर मी काही करणार नाही हे जो माणूस आधीच जाणतो, त्याला क्लिनिकल डिप्रेशन आले असणे शक्य आहे.\nत्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.\nअसली बिनबुडाची वाक्ये हे सगळ्या अध्यात्मप्रेमींचे वैशिष्ट्यच आहे. वेगळ्या प्रकारचे म्हणजे कसले समाधान उन्हातून घरी परत आल्यावर माठातले पाणी पिताना मिळते तसले उन्हातून घरी परत आल्यावर माठातले पाणी पिताना मिळते तसले खूप भूक लागली असताना दहीपोहे खाताना मिळते तसले खूप भूक लागली असताना दहीपोहे खाताना मिळते तसले लैंगिक संबंधातून मिळते तसले\n'वेगळेच समाधान', 'दारिद्र्यातही अपार सुखाचा अनुभव', 'शब्दांत सांगता न येण्यासारखी शांती' असल्या पडताळा घेता न येण्यासारख्या शब्दबुडबुड्यांवर अध्यात्माचे तण फोफावले आहे.\nजर महाराजांची लीला अगाध आहे, तर दहावी पास झालेल्या त्या मुलाला पुढील शिक्षण देण्याची गरज का भासावी त्याला दहावीनंतरच नामस्मरणाच्या तालमीत टाकले असते तर त्यालाही महिना दहा पंधरा हजार रुपये महाराजांच्या कृपेने मिळाले असतेच की.\nलेखात उल्लेख केलेल्या मुलाच्या मावशीने व आजोबांनी त्या मुलाच्या शिक्षणाला मदत केली आहे. या मुलाच्या वडीलांनी 'मी आता काहीही करणार नाही' अशी घोषणा केली असल्याने नातेवाईकांनी मदत करणे साहजिकच आहे. याचे श्रेय नामस्मरणाला कशासाठी\n'ऐहिकतेच्या मागे लागू नका, पारलौकिक सुख हेच महत्वाचे. संसार हा असार भवसागर आहे, नामस्मरण, जपजाप्य यांच्या वल्ह्यांनी वल्हवत तो पार करायचा आहे' असल्या बकवास तत्वज्ञानाने मराठी माणसाचे अपरिमित नुकसान झाले आहे. असले लेख लिहून भाबड्या मनाच्या मराठीजनाना आणखी खाली ढकलू नये.\nउर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे\nअप्रतिम प्रतिसाद श्री. सन्जोप राव.\nथ्री चीअर्स फॉर यू.\n श्री. सन्जोप राव यांचा\nसदानंद् ठाकूर [04 Jul 2009 रोजी 07:27 वा.]\nतुमचे प्रतिपादन अगदि खरे आहे ४६ हे वय या गोष्टी करण्याचे खचितच नाही. मग या गोष्टी करण्याचे वय काय हेहि सांगितलेत तर आणखी बरे होइल अन्य जनाना फायदा होइल.\nज्याप्रमाणे शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर केव्हाहि पण नियमितपणे करावी अगदि थोडि थोडि का होइना, दिर्घ मुदतित फायदाच होतो. इथे असे म्हणतात कि बाजारात मंदि आली कि मी गुंतवणूक करेन तो कधीच गुंतवणूक करित नसतो. असो विषय हा नव्हे. त्याचप्रमाणे ज्याला भगवंताचे नाम घ्यावयाचे आहे त्याला वयाचेच काय कसलेच बंधन नसते.\nकाहो संत ज्ञानेश्वरानी वयाच्या १६ व्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी लिहिली ते त्यांचे वय होते काय त्यानी समाधि २१ व्या वर्षी घेतली हे तरि वय होते काय. हे सुध्दा थोतांड आहे असे म्हणावयाचे असेल तर विषयच संपला. कारण कोणी असेहि म्हणू शकेल ज्ञानेश्वरांबाबत जे आहे तेही सारे खोटेच आहे किंवा ते अस्तित्वातच नव्हते असेहि काहि म्हणू शकतिल.\nमाझा एक मित्र आहे कोणती चर्चा सुरु झाली व त्याचे मुद्दे संपले कि तो म्हणतो तुम्ही काहिहि सांगितलेत तरि मला पटणारच नाही मग चर्चा करायचीच कशाला. मला खात्री तुम्हि त्याचेसारखे नाहित कारण तुम्हि हुषार आहात तुमचे लेखातूनहि ती प्रतिपादित झालेली आहे.\nसाहेब तुम्हाला एक सांगतो सगळ्याच गोष्टी तर्कावर घासून नाही घेता येत अनेक थोर व ब्रिलीयंट व्यक्तिनीही हे मान्य केले आहे. एकाला जे अनुभव येतिल ते तसेच दुस-याला येतिल असेही नाही.\nसमाधानाचे मोजमाप हे ज्याने त्याने त्याचे आवडिनुसार करावे. दारुड्याला दारु पिण्यात, जुगा-याला जुगार खेळण्यात, दुस-याला मदत करणा-याला मदत करण्यात व नाम घेणा-याला नाम घेण्यात समाधान मिळते. चांगले काय व वाइट काय हे समाज ठरवतो.\nमुलाला दहावी नंतर शिकवण्याची गरज आहे कारण त्याचे आयुष्य हे त्याचे स्वतःचे आहे. त्याने नाम घ्यावे कि न घ्यावे हा त्याचा प्रश्न आहे व त्याला पुढे शिकण्यात रस आहे म्हणून त्याला नामाच्या तालमित घेतले नाही. दुसरी गोष्ट नातेवाईकानी अथवा दुस-या कोणी मदत करावी अशी अपेक्षा माझे मावस भावाची अजिबात नव्हती. कोणत्याही उद्देशाने नाही मात्र वस्तूस्थिती लिहिणे गरजेचे वाटल्याने लेखात न लिहिलेली हकिगत सांगतो. त्याची एक नारळ पोफळिची छोटी बाग आहे हा उल्लेख केलेला आहे याचे उत्पन्न वर्षातून ४ -५ वेळा मिळते तो ज्या व्यापा-याला नारळ सुपारि देतो त्याला त्याने विचारले होते कि तू मला दर महा पैसे देशिल का व माझे हिशेबातून ते तू कापुन घेशिल का व माझे हिशेबातून ते तू कापुन घेशिल का मग माझीच काय होयची ती ओढाताण होइल व त्याला माझी व पत्नीचीहि मानसिक तयारी आहे. त्याला त्या व्यापा-यानेही तयारि दाखवली होती. हा विषय मला वाढवावयाचा नाही.\nआता मराठी माणसाचे नुकसानी बाबत तर नामस्मरणापेक्षा अन्य गोष्टीनेच त्याचे जास्त नुकसान झाले आहे ते सर्वज्ञात असल्यामुळे त्यावर जास्त लिहण्याची गरज नाही.\nतुम्ही सुज्ञ आहात चारिबाजुने विचार कराल व विचाअंती मत बनवाल याची मला खात्री आहे.\nमराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा\nकृपया असल्या रिकामटेकड्या व्यक्तींची ज्ञानेश्वरांशी तुलना करू नये.\nकाजव्याची कुणी सूर्याशी तुलना करते का\nआय होप यू वुड गेट माय पॉइंट.\nसदानंद् ठाकूर [04 Jul 2009 रोजी 07:41 वा.]\nमला वाटतं कि मी श्री ज्ञानेश्वरांचे वयाचा संदर्भासाठी उल्लेख केला आहे. यात तुम्हाला तुलना कोठे आढळली\nमराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा\nआदर्श कितीही मोठा असु शकतो, हे पटावे.\nसंजोपरावांनी मांडलेले मुद्दे अचूक आहेत. नामस्मरणाचे सामर्थ्य जर इतके अगाध असते तर त्यांच्यासाठी कोणीही काहीही न करता त्या सर्वांचे जीवन आपल्याआप व्यवस्थित चालत राहिले असते. नामस्मरण करणार्‍या लोकांना निदान आहार , निद्रा यांची गरज भासत नाही काय \"यत्न तो देव जाणावा\", \"सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयांचे\" असा सकारात्मक उपदेश समर्थ रामदासस्वामींनी दिला होता. हे विसरून जाऊन त्यांचे आजचे शिष्य जर निष्क्रियतेचा उपदेश लोकांना देत असतील तर ते समर्थांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. असला उपदेश समाजाने मानायचे कांहीही कारण नाही. केवळ त्यागभावना कोणालाही श्रेष्ठ बनवत नाही. त्या त्यागातून जर कोणाचा फायदा होत असेल तर त्याला काही महत्व आहे. थोडा वेळ नामस्मरण करणे, एकाग्र चित्ताने ध्यान धरणे वगैरे गोष्टी करणे मन:शांतीसाठी चांगल्या आहेत, परंतु सारे उद्योग सोडून काही कोटी वेळा नामाचा जप करण्यामुळे त्या प्रभू रामचंद्रांना तरी काय आनंद मिळत असेल हे अतर्क्य आहे.\nसंजोपरावांनी मांडलेले मुद्दे अचूक आहेत.\nरावांस पत्र वाचावे. मतपरिवर्तन व्हावे अशी इच्छा आहे.\nनामस्मरणाचे सामर्थ्य जर इतके अगाध असते तर त्यांच्यासाठी कोणीही काहीही न करता त्या सर्वांचे जीवन आपल्याआप व्यवस्थित चालत राहिले असते.\nसमजा त्यांचे जीवन सुरळीत चाल ले असते, तर त्यांनी नामालाच श्रेय दिले असते अन् तुम्हाला पट त नसेल तर तुम्ही नेहमी दुसर्या गोष्टींना.\nहा तिढा असा सुटनार नाहि.\nनामस्मरण करणार्‍या लोकांना निदान आहार , निद्रा यांची गरज भासत नाही काय\nगरज भासते हे उघड आहे, ती भागतेय हे इथे सांगितले आहे.\nअसला उपदेश समाजाने मानायचे कांहीही कारण नाही.\nठाकुर साहेब मनात म्हणत असतील 'समाज मानतच नाही हो, काय सांगु\nत्यागातून जर कोणाचा फायदा होत असेल तर त्याला काही महत्व आहे.\nकुणाचा म्हणजे इतरांचा असे म्हनायचे असावे.\nसमजा, त्यांनी त्यांचा वैयक्तिक फायदा पाहीला, आनि नामाच्या नादी लागले. त्यात तुमचा किंवा इतरांचा फायदा त्यांनी पाहीला नाही. तर त्यांना 'फायदा तोटा' कळत नाही म्हणावे फार तर. पण त्यांनी इतरांचा फायदा होत असेल तरच त्याग करावा, असे का त्यांचा प्रश्न आहे. त्यांना केवळ स्वतःचे जीवनापुरता विचार करायचा असेल तर आपली हरकत नसावी.\nथोडा वेळ नामस्मरण करणे, एकाग्र चित्ताने ध्यान धरणे वगैरे गोष्टी करणे मन:शांतीसाठी चांगल्या आहेत, परंतु सारे उद्योग सोडून काही कोटी वेळा नामाचा जप करण्यामुळे त्या प्रभू रामचंद्रांना तरी काय आनंद मिळत असेल हे अतर्क्य आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.सन्जोप राव, श्री. आनंद घारे, श्री.विनायक आणि श्री.चंद्रशेखर यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. नामजपाने भ्रामक मानसिक समाधाना व्यतिरिक्त काही साध्य होऊ शकते यावर कोणीही सुबुद्ध विचारी व्यक्ती विश्वास ठेवणार नाही.(सतत दोन बोटांत घासून घासून जपमाळेचे मणी गुळगुळीत होतील एव्हढेच.)\nयनावाला सरांशी सहमत आहे. नामजपाचा हा दहापंधरा मिनिटांचा उतारा एकाग्रतेसाठी किंवा मनःशांतीसाठी कदाचित उपयोगी ठरत असावा. मात्र त्याचा जास्त डोस घेतला की हँगओवर येईल असे वाटते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nनामजपाने भ्रामक मानसिक समाधान\nआणि मग नक्की कशाने मिळते आहे समाधान असे वाटते\nअहो आजचे जगही प्रगती नावाच्या भ्रामक कल्पने मागे धावतेच आहे ना\nआणि त्याचा परिणाम तर अजून भयानक आहे ते चंद्रशेखर यांनी कृष्णविवरे लिहून दाखवले आहेच.\nआणि सगळ्या सुबुद्ध विचारी व्यक्ती जग जास्तीत जास्त वेगाने नाश पावावे या साठी प्रयत्न करित नाहीयेत काय\nमग हे आपले घर आपणच कसे व का नासवावे या कल्पनेवर जगातल्या सगळ्या सुबुद्ध विचारी व्यक्ती विचार का करत नाहीत\nश्रद्धा हा वैयक्तिक विषय असला तरी ४६ हे काही पूर्णपणे नामस्मरणाला वाहून घेण्याचे वय नव्हे.\n मग ते ६व्या वर्षी असू दे नायतर ४६ व्या वर्षी.\nअर्थात आपण वाहून घ्या/ घेवू नका असे कुणी आपल्याला कसे म्हनु शकेल.\nउपदेश करत असताल तर .... 'त्यांना' मान्य होइल असे दिसत नाही. शिवाय इतर लोक आपलेच ऐकत आहेत (म्हणजे नामस्मरणात जीवन वाहुन घेत नाहीत)\nजर नोकरीत मन रमत नसेल तर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची गरज आहे.\nअसहमत. निश्चित कारण माहित नाही. पण असहमत. त्यांचा गाडा दुसर्‍या करियर मधे हाकुन दाखवला त्यांनी. हा प्रकार engagement change चा आहे.\nगावी गेल्यानंतर मी काही करणार नाही हे जो माणूस आधीच जाणतो, त्याला क्लिनिकल डिप्रेशन आले असणे शक्य आहे.\nनसणे ही शक्य आहे. आले आहे हे कशावरुन म्हणावे\nत्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.\nअसली बिनबुडाची वाक्ये हे सगळ्या अध्यात्मप्रेमींचे वैशिष्ट्यच आहे. वेगळ्या प्रकारचे म्हणजे कसले समाधान उन्हातून घरी परत आल्यावर माठातले पाणी पिताना मिळते तसले उन्हातून घरी परत आल्यावर माठातले पाणी पिताना मिळते तसले खूप भूक लागली असताना दहीपोहे खाताना मिळते तसले खूप भूक लागली असताना दहीपोहे खाताना मिळते तसले लैंगिक संबंधातून मिळते तसले\n'वेगळेच समाधान', 'दारिद्र्यातही अपार सुखाचा अनुभव', 'शब्दांत सांगता न येण्यासारखी शांती' असल्या पडताळा घेता न येण्यासारख्या शब्दबुडबुड्यांवर अध्यात्माचे तण फोफावले आहे.\nआपला या प्रकाराला विरोध आहे हे कळाले, पण प्रत्येक गोष्टीचे 'तण' हे कशा ना कशा वर असतेच. याचे तण या बुडबुड्यांवर आहे.\nसमान उदाहरण घेवु. समजा, मी लैंगिक सुखाच्या विरोधात आहे. वृत्तपत्रातील अर्धनग्न चित्रांच्या विरोधात आहे. आनि त्यातुन मिळणारे सुख हे क्षणभंगुर आहे, खोटे आहे वगेरे मते मांडतो. तर याला प्रतिवाद म्हनुन \"आपन त्या सुखाची प्रचिती घेने आवश्यक आहे\" असे म्हनता ये इ ल. मला सुख मिळाले की मि तसे म्हणनार नाही. (म्हणजे मी आपल्याला उपदेश करतोय की आपन प्रचिती घ्या.) समजा, मला प्रचिती आली, अन् मी दुसर्‍याला सांगितले तर हा बुद्धिभेदाचा प्रकार होवु शकत नाही.\nजर महाराजांची लीला अगाध आहे,>>>\nभुरकुंडीच्या लेखात वाचले होते की, कौंप्युटर इंजिनीयर ला मोटारीची दुरुस्ती करता येत नाही म्हनुन हिणवले होते.\nरावसाहेब, समजा महाराजांची लीला म्हणजे ते नामस्मरण करण्याचे बळ व तत्सम सेवा सुविधा पुरवतात. एरिआ ऑफ स्पेशलायझेशन हे आहे तर इतर गोष्टी ते करु शकले नाहीत तरी हरकत नसावी. अन् महाराज म्हटले \"तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो\". तर जोवर एखादा नाम घेत नाही तोवर ते सारे बघतील याची काय ग्यारंटी\nत्याला दहावीनंतरच नामस्मरणाच्या तालमीत टाकले असते तर\nत्यालाही महिना दहा पंधरा हजार रुपये महाराजांच्या कृपेने मिळाले असतेच की. >>>\nमग त्याला गरज नसली नसती ना हो\nआनि मग महाराजांनी पुरवले ही नसते दहा हजार. मग काय म्हणाला असतात ठाकुर साहेब कदाचित गरज भागली असे सांगायचा प्रयत्न करत असतील असे मला वाटते.\nविरोध करण्याच्या नादात होते असे कधी कधी.\n'ऐहिकतेच्या मागे लागू नका, पारलौकिक सुख हेच महत्वाचे. संसार हा असार भवसागर आहे, नामस्मरण, जपजाप्य यांच्या वल्ह्यांनी वल्हवत तो पार करायचा आहे' असल्या बकवास तत्वज्ञानाने मराठी माणसाचे अपरिमित नुकसान झाले आहे. असले लेख लिहून भाबड्या मनाच्या मराठीजनाना आणखी खाली ढकलू नये.\nमराठी माणुस हे करताना फारसा दिसत नाही (<१%) ( सर्वस्वी नामाला वाहुन घेणे वगेरे <<< १%).\nआपला रोख कदाचित स्वार्थ आनि परमार्थ दोन्ही नीट न करण्यांकडे असावा. तसे असेल तर कुणीही सहमत व्हावे.\nमाझ्या मते, त्यांनी नोकरी सोडली तरी त्यांचे ठीक चालु आहे याचा राग येणे सहाजिक आहे (आपल्याला आला आहे असे म्हणत नाही). पण असे करुन त्यांचे ठिक चालले आहे, इतर जे असे करतात त्यांचेही जर ठिक चालले असेल तर.... generally this what i (and anyone else i saw) sees while choosing a career.\nनाही, म्हणजे नाम जपात करियर असा विचार नाही करत पन, अमुक एक करियर केले तर पोटापाण्याचे कसे होइल मान मिळतो का त्यात मी सुखी असेन का असा विचार लोक करत असावेत.\nइथे म्हने महाराज ईंशुरंस काढुन देतात. “तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो” (पुरे पैसे वापस वगेरे ही असेल, विचारुन पहावे लागेल). तर प्रोब्लेम असा दिसत नाहीये. बकवास तत्त्वज्ञान म्हनताल तर ज्यांनी फॉलो केले त्यांचे अनुभव तसे सांगत नाहीत. मग जे लोक त्याचा प्रयोग करुन न पाहताच विधाने (तिही विरोधी) त्यांचे विधान का स्वीकारावे हे न कळे.\nअवांतर : नामजपाशी संबधित नाही. मला वाटते, गीता ऐकल्यानंतर अर्जुनाने लढाई केली आणि तो संन्यास घेवुन हिमालयात गेला नाही. अशीही उदाहरने असतात. तत्वज्ञान न अभ्यासता झिडकारु नये आनि मी केला \"तोच आनि तेवढाच अभ्यास असतो\" असे दामटू नये. अवांतर होते. प्रतिसाद नाही.\nतोच आनि तेवढाच अभ्यास असतो\nहो नारळीकर स्कूल च्या लोकांना 'जे जे काही भारतीय ते ते भंपक' असे भासवण्याची सध्या फ्य्याशन आहे.\nपरंतु काही लोकांना सो कॉल्ड समाजसेवकांचे अनेक वर्षे काही न करता देणग्यांवर बसून खाणे पुरोगामी वाटते\nहो नारळीकर स्कूल च्या लोकांना 'जे जे काही भारतीय ते ते भंपक' असे भासवण्याची सध्या फ्य्याशन आहे.\n'जे जे भंपक ते ते भारतीय' म्हणून त्याचा पुरस्कार करायचा हीच फॅशन सध्या जोरात चाललेली दिसते.\n>> आवडत्या नामाचा एक विलक्षण अनुभव म्हणून फक्त येथे लिहिला. <<\nनामस्मरण वायफळ आहे असे काहींचे म्हणणे दिसते तर प्रपंचाच्या खटपटी सोडून नाम घेत राहणे हे चूक असे काही म्हणत असावेत. काहींना नाम घेणे पसंत दिसते. तर काहींना वाटते की प्रपंचाची खटपट ते गृहस्थ करतच आहेत पण आता ती खटपट दुय्यम प्राधान्याची झाली आहे. वा वा मोकळी चर्चा वाचायला मजा आली.\nकाधी संधी मिळाली तर नामस्मरण करुन वृत्तींमध्ये काही फरक पडतो का ते बघीन म्हणतो.\nखरेतर नामस्मरणासारख्या इतरही साधनांचा उपयोग वृत्तीमध्ये फरक पडणे, माणसाला शाश्वत समाधान मिळणे वगैरे असतो. त्यामागे जात असताना जर लौकीक बाबांमध्ये काही 'अचानक' मदत वगैरे मिळाली तर त्याने आपण प्रगती पथावर आहोत असे वाटणे अणि याचा झालेला आनंद इतरांना सांगावा असे वाटणे स्वाभाविक वाटते. आत्मबोधासाठी साधना करणार्‍याला प्रापंचिक बाबींची सोय कशी लावावी याची चिंता असणारच आणि त्या मध्ये झालेली मदत देवाकडून मिळाली असे वाटून त्याला उत्साह येणार आणि आपल्या सारख्या इतर साधकांना हा अनुभव सांगून त्यांनासुद्धा उत्साह मिळावा असे वाटणे हे सुद्धा स्वाभाविक आणि शक्य दिसते.\nपण ती मदत म्हणजे आपल्या साधनेमुळे झालेला परिणाम आहे हा आपला वैयक्तिक आपल्या दृष्टीकोणामुळे निघालेला निष्कर्ष असू शकतो असा विचार सुद्धा व्हायला हवा. कारण या निष्कर्षाशी इतर सहमत नसतील आणि या एकाच गोष्टीमुळे साधनेचा हेतू, त्याची फळे यावर भलत्याच दिशेने चर्चा होऊ शकते असा ही विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते.\nबाकी नामस्मरण या विषयावर तुकाराम, रामदास, गोंदवलेकर महाराज, गुरुदेव रानडे, रामकृष्ण-सारदामाता, योगी अरविंद-मदर, स्वामी रामदास (केरळ) अश्या अनेकांनी बरेच काही स्वानुभवातून लिहून/म्हणून ठेवले आहे. यातले थोडेफार वाचन करून मणी झिजण्यापेक्षा थोडा जास्त उपयोग नामस्मरणाने होतो असेही माझे मत बनले बनले आहे :)\nमी पण प्रपंची लोक पाहिले/ऐकले आहेत. जे काहीतरी करतात. चोरी, नोकरी, धंदा, नाम जप वगेरे. त्यांचा चरितार्थ त्याने चालतो.\nआता एक काल्पनिक उदा. घेवु. माझे मावस भाऊ पतपेढीत आहेत. त्यांना आकडेमोडीचे काम असते. ते ते करतात. त्यांच्या मुलाच्या दहावीनंतर त्यांनी त्याच कार्यातुन मिळालेले पैसे त्याच्या शिक्षणासाठी वापरले. त्यांचा बॉस फार चांगला आहे. तो म्हणतो की, तुम्ही फक्त इथे काम करा, मी आहे ना काळजी घ्यायला. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या बंधुंनी सहकारी दुध डेअरी तली नोकरी सोडली. (बायकोला विचारुन वगेरे) तू शांतपणे पुर्ण विचार करुन तुझा निर्णय सांग माझी कोणतिहि जबरदस्ती नाही. पती-पत्नींचे बालपणापासूनचे सारे आयुष्य गुराखीत गेलेले पण ती तयार झाली. त्यांच्या चेह-यावर सदैव समाधान. आल्यागेल्याचे अगदि अगत्याने करणार आणि त्यामुळे घरि कायमच पाहूण्यांची ये – जा चालूच आलेल्या प्रत्येकालाच जाताना जड जावे त्यामुळे तो परत परत येणार. त्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.\nमागेच त्यांनी हेड औफिसात जाउन ठेवींची संख्या, रक्कम तेरा कोटी करणेचे ठरवले. आपल्याला तर माहित आहेच कि हे किती अवघड काम आहे.\nआता यात आनि तुमच्या उदाहरणात किती साम्य आहे याचा मी विचार करत आहे.\nतुमच्या महाराजांची नामाची एजंन्सी आहे, अन त्याचे मार्केटिंग एजंटही आहेत. जसे पतपेढीच्या शाखा आहेत तसे तुमचे ही प्लेस ओफ ओपरेशन (मंदिर) आहे. गरजेच्या वेळी पैसे मिळाले याचे नामालाच ते श्रेय देता म्हणता, तसे हे ही कामालाच श्रेय देतात.\nफक्त कदाचित तुमच्या भावाला एक्सॅक्टली कुठुन येणार पैसे हे माहित नसावे.\nआम्ही बॉस ची हां जी हां जी करतो, जै हो जै हो करता.\nतर, महाराज आनि त्यांचा बॉस यातील फरक स्पष्ट केलात तर बरे वाटेल.\nनामाचा एवढाच चमत्कार असेल तर ते वरचढ कसे हे ही स्पष्ट करावे, ऊगाच चमत्कार चमत्कार का म्हणावे आमचे आकडेमोडीचे काम ही एवढे देवु शकते.\nकदाचित आपण >> आवडत्या नामाचा एक विलक्षण अनुभव म्हणून फक्त येथे लिहिला. << असे लिहुन लूप होल तयार ठेवले असेल.\nयात किंवा इतर प्रतिसादात मी कुठेही आपला, नामाचा, भावांचा, रावांचा, महाराजांचा, इतरांचा व्यक्तिगत अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही. तसे वाटत असल्यास संबंधितांनी माफ करावे.\nहे वाचलेच नव्हते. :)\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [04 Jul 2009 रोजी 13:23 वा.]\nदेवाच्या शक्तीवर आमचा विश्वास आहे, पण नामजपाने काही चमत्कार होईल यावर मात्र काही विश्वास नाही.\nतुमच्या मावस भावाने नौकरी सोडायला नको होती. सहाव्या वेतन आयोगात खूप पगार वाढला असता.\nआता खूप सुखात आहोत, असे दाखविण्याशिवाय त्यांना कोणता पर्यायही नाही असेही वाटते.\nअशा कै च्या कै अनुभवाने भोळ्याभाबड्या श्रद्धांळूची श्रद्धा वाढत असेल, पण अशा अनुभवाने आमची देवावरची श्रद्धा मात्र डळमळीत होते हो \nसर डळमळीत होण्याचे काही कारण नाही आपल्याला.\nहे लोक आजवर या अध्यात्माच्या रस्त्यावर कधीही गेले नाहीत.\nआणि सल्ले मात्र जोरात देतात. जे आजिबातच गेले नसतात ते जास्त कडवे असतात.\nहेच लोक कंदिलाचे चित्र कागदावर काढून, \"हा घ्या कंदिल चांगला प्रकाश पडलेला आहे, पाहा\nअसे म्हणून अंधारात कंदिलाची चित्रे विकण्यात पटाईत असतात.\nज्यांनी भंपक पणा बाजूला ठेवून दोन्ही बाजूंनी अभ्यास केलेला असतो, ते जरा शांतपणे विचार करू शकतात. आणी कोणत्याही अतिरेकी प्रतिक्रिया देत नाहीत.\nमागे असाच ज्योतिष विरोधाचा विषय झाला तेंव्हा मी मागे ही त्यातल्या एकाला विचारले होते की ज्योतिषाचा तुमचा अभ्यास काय तर तेथून कोणतेही उत्तर न देता, फरार होणेच त्यांनी पसंत केले होते यावरून यांचा भंपक पणा उघड व्हावा\nआजही यातल्या एकानेही कधी श्रद्धेने नामच घेतले नसणार. आणि घेतले तेंव्हा यांचे लक्ष देवळा पेक्षा चपलेकडेच असणार.\nजर कधी हे आपले तर्क शास्त्र मनापासून बाजूला ठेवून, काही काळ निव्वळ अनुभव म्हणून यात रमु शकले तर त्यांनाही आनंदाचा अनुभव येईलच. कारण त्यावर काही कुणाचा कॉपीराईट नाही.\nपरंतु एके काळी योगासनांनाही विरोध करणार्‍यांच्या कुळीतील हे लोक आहेत हे विसरू नका आणि यांच्या विचारांवर भरवसा ठेवू नका, आकरण ते कधी बदलतील हे त्यांचे त्यांनाच माहित नसते. उदा. मंगेश पाडगावकरच घ्या ना एके काळी बुवाबाजी ला विरोध करणारे नवा करार चे भाषांतर करून ' आत्मिक समाधान' मिळवतात. तेंव्हा त्यांच्या मागे गेलेले होते त्यांचे आता काय एके काळी बुवाबाजी ला विरोध करणारे नवा करार चे भाषांतर करून ' आत्मिक समाधान' मिळवतात. तेंव्हा त्यांच्या मागे गेलेले होते त्यांचे आता काय ज्या सो कॉल्ड नारळीकरस्कूल चे हे लोक आहेत, ते स्वतः 'कल्पना सूचण्यासाठी' म्हणे विष्णु पुराण वाचतात\nआपली श्रद्धा मात्र डळमळीत होण्याचे कारण आही हे वरीला विचारांवरून पटावे असे वाटते.\nश्री. गुंडोपंतांनी ज्योतिषाचा विषय येथे आणल्यामुळे मला उत्तर देणे भाग आहे.\nएखादी गोष्ट जेंव्हा काल्पनिक व शास्त्रीय रित्या सिद्ध न करता येणार्‍या पायावर उभी केली जाते तेंव्हा ती चुकीची आहे हे सांगण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते असे मला वाटत नाही. रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे भंपक असतात असे प्रतिपादन करण्यासाठी पोपटवाल्याकडे उमेदवारी करण्याची गरज नसते.\nनामस्मरणाला कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. मग ते नाव पुटपुटणे असो किंवा मनाचे श्लोक किंवा गीता पठण असो.\nजेंव्हा मनावर खूप ताण असतो तेंव्हा तो अशा उपायांनी कमी करता येतो. मी स्वतः अशा प्रसंगी गीता पठण करतो.\nपण याचा अर्थ असा नव्हे की आपल्या सर्व जबाबदार्‍या दुसर्‍यावर टाकून मी गीता पठण करत राहीन. अडचणी सोडवल्या तर सुटतात. त्यांच्यापासून पळून जाऊन नाहीत. या चर्चेचा विषय असलेली व्यक्ती मुलांची जबाबदारी दुसर्‍यावर सोडून देते हे वाचल्यावर मनात प्रश्न असा आला की या व्यक्तीने मुले हवी म्हणून जन्माला घातली की ती चुकीने झाली काहीही असले तरी स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडणे यातच खरा पुरुषार्थ आहे. पळून जाणारे नामस्मरण करोत नाहीतर दुसरे काही. ते निंद्यच आहे.\nतुम्ही मुलांसाठी जॉब वगेरे करता आनि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करता. तसे हे सद् गृहस्थ नाम जप करतात आनि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. आनि निदान या केस मधे तरी त्यांचे भविष्य सुरक्षित झाले आहे असे तात्पुरते होइना दिसुन येते.\nआपला मुख्य मुद्दा नाम जप भविष्य सुरक्षित करते किंवा नाही असा असल्यास तसे मांडावे. पळुन जाणे म्हटलात म्हणुन विचारले.\nइथे ज्योतिष्य नको. आता सारे जण ज्योतिष्य थांबवा.\nएखादी गोष्ट जेंव्हा काल्पनिक व शास्त्रीय रित्या सिद्ध न करता येणार्‍या पायावर उभी केली जाते तेंव्हा ती चुकीची आहे हे सांगण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते असे मला वाटत नाही.\nजर अभ्यासच केला नसेल तर त्यावर टीकाही करण्याचा अधिकार नाही, असे मला वाटते.\nजगात अनेक गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होत नाहीत म्हणून भंपक आहेत, चुकीच्या आहेत, असेच असेच असते काय\nआधी अमेरिकेत आलेल्या व नंतर जागतिक झालेल्या मंदीनंतर अनेकांना शेअर बाजार हा भंपक प्रकार वाटू लागला. तसेच अनेक अर्थशास्त्रज्ञ तोंडावर आपटले. कारण त्यांना मंदीचे भाकित करता आले नाही. म्हणून अर्थशास्त्र हे भंपक शास्त्र आहे असे विधान करता येईल काय\nअवकाशातील इथर अथवा क्वांटम का काय भौतिकातील एक कण अनेक ठिकाणी एकाच वेळी असु शकेल वगैरे प्रकारच्या अनेक संज्ञा भंपक मानायच्या काय\nअसो, मला शास्त्रातले काही कळत नाही. त्यामुळे त्यावर मी काही भाष्य करणार नाही. तसेच पोपटवाले भविष्य कसे सांगतात याचाही काही अभ्यास नाही, मी तसे काही करत नाही. तुम्ही पोपट वाल्याकडे उमेदवारी करावी की नाही याविषयी मी स्वतः करीयर काँसेलर नसल्याने काही म्हणणार नाही. मात्र पत्रीकेत बुध उत्तम असेल, आणि गुरु ची साथ असेल तर वेळ आल्यावर ज्योतिषाचा अभ्यास करालच, हे नक्की फक्त तेव्हा, मनाला फार त्रास करून घेऊ नका इतकेच\nजेंव्हा एखाद्या कुंडलीतील ग्रहयोग काही विशिष्ट पद्धतीने आलेले दिसतात तेंव्हा त्या व्यक्तिच्या जीवनात काही गोष्टींची संगती लागतांना दिसते.\nयावर माझाही अनेक वर्षे विश्वास नव्हताच. परंतु मी टीका करण्या आधी जरा 'बघायला काय हरकत आहे' अश्या विचाराने माझ्याच कुंडलीकडे निरखून पाहिले असता काही गोष्टी मला संगती मध्ये दिसून आल्या. मग त्यातला रस वाढून त्या विषयाचे वाचन करत सुटलो. आणि काही आश्चर्यकारक आडाखे सापडू लागले. यामुळे मीही चकित होत गेलो.\nतेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, गंमत म्हणून का होईना एकदा तुम्हीच पाहा तुमची कुंडली. नाही तरी त्यात तुमचा काय तोटा होणार आहे\nआजही मी या आडाख्यांमुळे चकित होतच असतो.\nमागे काही काळापुर्वी आमच्याकडे एक बाई आल्या होत्या. त्यांच्याशी बोलत असता काही चमत्कारीक संदर्भ सापडत गेले. मी बहुदा काही भूतकाळातील संदर्भ तपासूनच मग पुढे काय घडू शकेल यावर विचार करतो. कुंडलीतील योगांनुसार त्यांना विचारले की सुमारे २५ ऑगस्ट २००७ च्या दरम्यान तुमचा काही काळ फार वाईट गेला असवा असे वाटते.\nतर नेमक्या त्याच काळात (२३ ऑगस्ट) त्यांचे एक अपत्य त्यांच्या पासून दुरावले आहे असे कळले. आता यातील पंचमाचा संबंभ मी नीट वाचला असता तर मी त्यांना अपत्या संदर्भात वाईट काळ गेला असावा असेही म्हणू शकलो असतो. परंतु सांगण्याचा मुद्दा हा की, सगळेच वाचता येत नाही, तसे सुचत नाही.\nतसेच त्यांच्या नवर्‍याच्या पत्रीकेतील शनि मंगळ व चंद्राच्या आपापसातील संबंधांमुळे व गुरुचा कोठेही संबंध नसल्याने त्याच्या मनस्थितीची चौकशी केली असता त्यास आयुष्याचा फार मोठा काळ डिप्रेशन भेडसावत होते असे कळले.\nमी असे म्हणत नाही की कुंडलीतील योगा प्रमाणे सगळेच काही वाचता येते. यात माझी काही कमतरता आहेच. परंतु काही गोष्टी स्पष्टपणे दिसतात हे मात्र मला वारंवार जाणवते.\nमाझी बकबक आता थांबवतो.\nप्रकाश घाटपांडे [04 Jul 2009 रोजी 16:12 वा.]\nमंगेश पाडगावकरांच्या उदास बोध मध्ये बुवा शक्ती बाबत लिहिलेले पंक्ती बुवाबाजीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात.\n\"माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली\nअदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही\nप्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा,\nजो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतेच्या\nआधि म्हणे 'जय साई' मगच अधिकारी लाच खाई\nअजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची\nआपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही\nआपण भिडायचे नाही, आयुष्याला\nकणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार\nबुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई\nपण खास पाडगावकरी होता\nहेच ते मंगेश पाडगावकर ना\n\"नवा करार\" चे मराठी भाषांतर करून लोकसत्ता मध्ये बोलतांना आत्मिक समाधान मिळाले असे म्हणणारे हेच ते मंगेश पाडगावकर नाही का\n पश्चिमे कडून आलेले (बायबल सकट) सर्व चांगले मानणार्‍यांचे तण वाढले आहे, त्यातलेच हे ही एक झुडूप असावे\nनामस्मरणात ताकद असण्यास हरकत नसावी. एखादी गोष्ट डोक्यात घोळवून मन एकाग्र होत असेल तर त्याचे रूपांतर ताकदीत होणे शक्य वाटते.\nचमत्काराबद्दल बोलायचे झाले तर दैवी चमत्कार असतात किंवा पूर्वीही होते असे मला वाटत नाही. काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात किंवा चटकन त्यांचे विश्लेषण करणे एखाद्याला शक्य होत नाही ती व्यक्ती अशा गोष्टींना चमत्कार म्हणते.\nआता वरील लेखात आलेले उदाहरण घेतले तर नामस्मरणामुळे सदर व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडले असे वाटत नाही. कोणत्याही प्रकारचे नामस्मरण न करताही असे चमत्कार रोज घडतात आणि नामस्मरण करूनही फायदा न झाल्याची अनेक उदाहरणे दिसतील.\nअसो, नामस्मरण करून अतोनात नुकसान झाले असे सांगणारे संदर्भ कधी पुढे येतील काय\nवरील लेखाच्या सुरुवातीला गोंदवलेकर महाराजांचे नाव दिले आहे.\nगोंदवलेकर महाराजांबद्दल माझ्या आईवडलांना फार आदर आहे. त्यांनी वाचून दाखवलेली गोंदवलेकर महाराजांची काही प्रवचने मी ऐकली आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे पुस्तक माझ्यापाशी आहे. या आप्तसंबंधामुळे माझी या सत्पुरुषाबाबत माझ्या मनात श्रद्धा नसली तरी मानाची जागा आहे.\nवरील लेखात गोंदवलेकर महाराजांची भयानक थट्टा केलेली आहे आणि नालस्ती केली आहे, असे माझे मत आहे. वास्तवीक माझ्यासारख्या अ-भक्ताने लिहिण्यापेक्षा त्यांच्या शिष्यपरिवारातल्या कोण्या व्यक्तीने हा प्रतिसाद लिहिणे रास्त असते. अजून वर कोणीही तसे केलेले नाही, म्हणून मला हा प्रतिसाद लिहावासा वाटतो.\nलेख वाचताना सुरुवातीच्या परिच्छेदात समाधानाबद्दल उल्लेख आला, त्यावरून माझा लेखाबद्दल चांगला ग्रह झाला होता. पुढे वाचताना दिसले, की ही तर गरज होती तेव्हा पैसे मिळाल्याची चमत्कारकथा आहे.\nमाझ्या आईच्या सांगण्यावरून माझा असा (योग्यच) ग्रह झाला होता की नामस्मरणाने समाधान मिळते, पारमार्थिक प्रगती होते - अशा काही दिशेने गोंदवलेकर महाराजांची शिकवण आहे. परंतु गरजेचे पैसे प्राप्त होतील हा विचारही नामस्मरणाच्या संदर्भात येऊ शकतो, हे मला गोंदवलेकर महाराजांच्या संदर्भात मुळीच ठीक वाटत नाही.\nमी आताच पुस्तकातली काही थोडी प्रवचने बघितली. नामस्मरणाचा ऐहिक प्राप्ती होण्याशी काहीएक संबंध गोंदवलेकर महाराज सांगतात असे मला आढळून आले नाही. इतकेच काय पान ३५६ वर (२१ डिसेंबरच्या प्रवचनात) \"भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, तो साध्य असावा.\" असे स्पष्ट म्हटले आहे. पान २५ वरच्या प्रवचनात (२५ जानेवारीच्या प्रवचनात) पहिले काही शब्द असे आहेत - \"नाम हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही...\"\nआता माझे गोंदवलेकर महाराजांबद्दलचे ज्ञान नातेवाइकांकडून ऐकीव, आणि काही चार-दहा प्रवने वाचली तितपतच आहे. लेख लिहिणार्‍याचे ज्ञान अधिक आहे, काही शंका नाही. नामस्मरणाचा उल्लेख गरजेचे पैसे मिळवण्याच्या संदर्भात करावा असे गोंदवलेकर महाराजांनी अन्यत्र म्हटले असेलही. \"बाकी सारे मी बघतो\" म्हणजे \"मी पैशाचेसुद्धा बघतो\" अशा अर्थाने गोंदवलेकर महाराजांनी म्हटले असेल हे शक्य आहे. पण मला मात्र वाटत नाही की त्यांच्या प्रवचनात अशी घोर विसंगती असेल.\nवर माझ्या काही सुविचारी आणि सश्रद्ध मित्रांनी अश्रद्ध प्रतिसादकर्त्यांना चांगलेच फैलावर धरले आहे. अश्रद्ध लोकांची हेटाळणी ही वरच्या लेखात गोंदवलेकर महाराजांच्या विचारांच्या झालेल्या विचक्यापेक्षा त्यांना अधिक धोकादायक वाटते, असे बहुतेक असावे. कुठला धोका अधिक हे प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवायचे आहे. परंतु माझ्या सश्रद्ध मित्रांनी पुनर्विचार करावा, असे मी त्यांना विनवतो. आणि लेखकानेही \"गोंदवलेकर महाराजांची नामस्मरणाबद्दलची मते अशा पैशाच्या व्यवहारात गुंतवावीत का हे प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवायचे आहे. परंतु माझ्या सश्रद्ध मित्रांनी पुनर्विचार करावा, असे मी त्यांना विनवतो. आणि लेखकानेही \"गोंदवलेकर महाराजांची नामस्मरणाबद्दलची मते अशा पैशाच्या व्यवहारात गुंतवावीत का\" याबाबत पुनर्विचार करावा.\nश्रद्धा नसलेल्या माझ्या श्रद्धेबद्दल विनवण्या कोणी श्रद्धावानाने का ऐकाव्यात हा सुद्धा प्रश्नच आहे म्हणा.\nतरी हा प्रतिसाद मी केवळ माझ्या आप्तेष्ट असलेल्या गोंदवलेकर-भक्तांबद्दलच्या आत्मीयतेमुळे लिहिला आहे. नाहीतर भक्तीच्या नावाखाली कुठल्या विवक्षित विचारवंताच्या मतांना नासवून लोक श्रद्धेबद्दल आपला वृथाभिमान दृढ करतात, त्याविषयी मला फारसे सोयरसुतक नाही. कुठल्याही प्रकारे लोक आनंदी झाले, वृथाभिमानाने का होईनात, तर ते लोकांनी दु:खी असण्यापेक्षा बरे.\nघरी कामधेनू पुढे ताक मागे\nमी वर लिहिलेल्या प्रतिसादात\nखरेतर नामस्मरणासारख्या इतरही साधनांचा उपयोग वृत्तीमध्ये फरक पडणे, माणसाला शाश्वत समाधान मिळणे वगैरे असतो.\n...... पण ती मदत म्हणजे आपल्या साधनेमुळे झालेला परिणाम आहे हा आपला वैयक्तिक आपल्या दृष्टीकोणामुळे निघालेला निष्कर्ष असू शकतो असा विचार सुद्धा व्हायला हवा. कारण या निष्कर्षाशी इतर सहमत नसतील आणि या एकाच गोष्टीमुळे साधनेचा हेतू, त्याची फळे यावर भलत्याच दिशेने चर्चा होऊ शकते असा ही विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते.\nअसे लिहिले ते तुमच्या प्रतिसादातल्या भावनेतूनच. पण ते अगदी सौम्य अथवा संदिग्ध झाले असावे असे आता वाटते.\nकोणाही संताकडे, तत्वज्ञानाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टीकोण असतो. आणि तो परिस्थितीनुसार, अनुभवातून घडत बदलत असतो. त्यामुळे वरील चमत्काराची कथा वाचून मला राग आला नाही इतकेच. पण नामाच्या महिम्याबद्दल, वृत्तींमध्ये होणार्‍या बदलांबाबत काही वाचायला मिळाले असते तर मला अधिक आवडले असते.\nसमर्थ म्हणतात - घरी कामधेनू पुढे ताक मागे अशी आपली अवस्था होऊ नये असे संतांना वाटत असते.\nपण चुकीचा मुद्दा मांडला हे निश्चित.\nकमीपणा आणला असे दिसते.\nम्हणुन मी विचारत होतो की बॉस पेक्षा वेगळेपणा तो काय ठेवलाय महाराजांना\nगोंदवलेकर महाराजांच्याबद्दल आमच्याकडेपण आदर असलेले आई-वडीलांसकट अनेक पाहीले आहेत. अर्थात त्यांच्या आणि माझ्या मनात जे काही चांगले वाटते तसेच व्यावहारीक आणि पारमार्थिकदृष्ट्या आदरणीय वाटते त्याबद्दल श्रद्धा बाळगतो. अश्रद्ध नक्कीच नाही आणि अंधश्रद्धापण नाही. चमत्कार वगैरेपण मान्य होत नाही.\nमाझ्याकडेपण गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनाचे पुस्तक आहे. पण आत्ता त्यातील एखादा उतारा शोधण्याऐवजी, त्याचा सारांश असलेल्या एका कवितेतील ओळी आठवल्या त्या येथे सांगतो: (आर्या वृत्तात आहेत)\nनामात रंगुनीया, व्यवहारी सर्व भोग सेवावे |\nहाची सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ||\nथोडक्यात गोंदवलेकर महाराजांनीपण आयुष्य उपभोगू नका म्हणून सांगितलेले नाही. त्यामुळे वर अजानुकर्णाने म्हणल्याप्रमाणे नामस्मरण म्हणजे नशाच होत नाही ना ह्याचादेखील विचार आत्मपरीक्षण म्हणून करायला हवा असे वाटते.\nनामस्मरण हे ज्ञानेश्वरांपासून (एकतत्व नाम दृढ धरी मना), तुकाराम (अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन)- रामदासांपर्यंत (प्रभाते मनी राम चिंतित जावा) आणि नंतर गोंदवलेकर महाराजांनी (श्रीरामजयरामजयजयराम) पण कायम सांगितलेला एक साधा उपाय आहे. एखाद्यास संगीत ऐकून बरे वाटू शकते तर कुणाला कशाने. प्रयत्न करून जर कुणाला त्यातून समाधान लाभत असेल आणि मन:शांती लाभत असेल तर त्यात गैर काहीच नाही. मात्र स्वतः तो प्रयोग न करता, अनुभुती न घेता इतरांना बडवणारे विज्ञाननिष्ठ असू शकतील असे वाटत नाही.\nआता लेखकाला: आपल्या विचारांना विरोध झाला म्हणून हा लेख काढून् टाका असे सांगणे पटले नाही. जर खरीच श्रद्धा असेल तर ती विरोधात पण टिकली पाहीजे. एव्हढ्याशा टिकेने माघार घेते ती कसली श्रद्धा एकतर ती निराशा झाली अथवा अहंकार. दोन्ही जाण्यासाठीच नामस्मरण करा असे सांगितले आहे ना\nसदानंद् ठाकूर [06 Jul 2009 रोजी 02:06 वा.]\nसदर ले़ख श्री महारजांची क्षमा मागुन मी मागे घेत आहे.\nडिलिट करण्यची पध्दत कळल्यास आभारि राहिन.\nमराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा\nकाढायचाच होता तर आधीच दिलाच कशाला होता मग\nआणि, ते भावालाही विचारायला सांगा नोकरीत परत घेतेय का ब्यांक ते\nतेव्हढेच कुटूंबाचे हाल तरी थांबतील. आणि नातेवाईकांना नि लोकांनाही यांना पैसे देण्यासाठी शोधत फिरायला नको.\nसंपादकांना विनंती आहे की, हा लेख आजिबात काढू नये, कारण यात विवीध जनांकडून नामजपातील भंपकपणाचा व्यवस्थितरित्या समाचार घेतला गेला आहे.\nयामुळे उपक्रमाचे धोरण स्पष्टच व्हायला मदत होईल. आणि असले लेख इथे येण्या ऐवजी सनातन ऑर्ग वर आपोआपच जातील. ;))\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [06 Jul 2009 रोजी 04:07 वा.]\n>>सदर ले़ख श्री महारजांची क्षमा मागुन मी मागे घेत आहे.\nमहाराजांबद्दल अनादार आमच्याही मनात नाही. कोणीतरी, जीवनात सुखाने कसे जगता येईल याबद्दल काही चांगल्या टीप्स देत असेल तर ते वाईट नाही, नसावे. इतरांनी त्यांचा विचार जीवनात आणायचा प्रयत्न करावा, असा ढोबळ अर्थ आम्ही घेतो. मात्र चर्चेतील जो उत्तरार्ध आहे, त्याबद्दल मतभेद होऊ शकतात.\nनामस्मरणाने एखाद्याला बळ मिळू शकेलही, आपण जे काम करत आहोत ते काम करतांना आपल्यापाठीमागे (सोबत) एक शक्ती आहे, अशा विश्वासाने जगण्याच्या रहाटगाड्यात आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. पण नामस्मरण केल्याने भौतिक सुख (पैसे मिळणे) मिळते, हा विचार टिकणारा नाही. असे वाटते.\nअवांतर : आपल्या मावस भावाने बँकेतील नौकरी सोडली याचे मात्र राहून-राहून वाईट वाटते. त्यांना कोणीतरी समूपदेशन करणारे भेटले असते, तर त्यांनी नौकरी सोडली नसती असेही वाटते.\nलेख मागे घेउ नये.\nलेख मागे घेउ नये. तुमचा लेख तसा काही नुकसान करत नाही आहे त्यामुळे मागे घेण्याची गरज नाही. उलट एका चांगली चर्चा सुरु आहे.\nसर्वजण सर्व नेहमीचे कामधाम सोडून नामस्मरण करत बसले तर काय होईल व सर्वांवर काय परिस्थीती ओढावेल त्यामुळे मला तरी सर्वांसाठी उपयुक्त नसेल तर केवळ नामस्मरणात आयुष्य जगणे ही एक वैयक्तिक निवड इतकेच म्हणावे लागेल त्यापेक्षा आधीक महत्व त्या जीवनपद्धतीला देउ इच्छीत नाही.\nनोकरी सोडून नामस्मरणाला वाहून घेणे त्या व्यक्तिचा वैयक्तिक निर्णय आहे व त्याच्या घरचे त्यावर टिप्पणी करतील ही आपली चर्चेची बाब नाही जोवर त्यांचा खर्च करदात्याला उचलायला लागत नाही. तसेही मुळ लेखक किंवा घटनेतील व्यक्ती कोणाला त्यांनी केले तसेच करायला सांगत नाही आहे की पैसे मागत आहे.\nजरा नामस्मरण, देव धर्म सोडून जरा सामाजीक उपक्रम -\nअसाही एक मुद्दा मांडायचा आहे की आपली जी एक सध्याची एक जीवनशैली (शिक्षण - नोकरी/मजुरी शोधणे - शेती-धंदा करणे, घर-गाडी - पुढची पिढी )/ समाजरचना आहे त्यातुन तसे जगण्यातुन बाहेर पडून जगण्याचा एक पर्याय उपलब्ध असलेला चांगला. १००% साक्षर समाज कुठेतरी असेलही. पण १००% रोजगार असलेला म्हणजे सर्व जण पोटापाण्याचा उद्योग करत आहेत, कोणीही बेघर/बेरोजगार नाही आहेत असा कुठलाच देश नाही. याचा अर्थ जगभर असे लोक सध्यातरी सापडतीलच की जे \"लौकीकदृष्ट्या अनप्रॉडक्टिव उद्योगात\" आयुष्य व्यतीत करत असतील. तर त्यांच्यासाठी काही स्वयंपुर्ण ग्रामनिवास कल्पना किंवा आदिवासी जसे जंगलात एक आयुष्य जगत आले आहेत. म्हणजे नामस्मरण किंवा कुठल्या कल्ट मधे न जाता अशी काही सामाजीक व्यवस्था आहे / असावी का त्यांची डिग्नीटी () राहून त्यांना काही विशिष्ट अटी पाळून सन्मानाने (भिक-दयेवर न जगायला लागता, उपहास न होता)जगु देईल.\nचंद्रशेखर, धनंजय आणि सहजरावांचे प्रतिसाद आवडले.\nहा लेख आणि सदर व चर्चेमुळे खुलभर दुधाची गोष्ट मात्र जरूर आठवली.\nप्रकाश घाटपांडे [06 Jul 2009 रोजी 14:27 वा.]\nआम्हाला एक खुलभर दुधाची गोष्ट आठवली. गोष्ट त्या गोष्टीशी जवळीक साधणारीच आहे फक्त आशयात फरक आहे. .... राजाने केलेल्या आवाहनानुसार नगरीतल्या लोकांनी शिवमंदिरात बाहेर ठेवलेल्या हंड्यात दुध ओतायचे ठरवले. सकाळी उठुन अभिषेकाच्या वेळी पाहतो तर् काय हंड्यात सगळे पाणीच. जे लोक दुध घेउन गेले होते त्यांनी विचार केला कि नगरीतील बाकीचे लोक चोर आहेत आपण एकट्याने दुध टाकले तरी ते लोक पाणीच टाकणार. मग आपण टाकलेल्या दुधाला काही अर्थच रहाणार नाहि असे म्हणुन त्यांनी पाणीच टाकले. दुसर्‍या प्रकारच्या लोकांनी विचार केला कि नगरीतील बाकी लोक् सज्जन आहेत.मग एवड्या मोठ्या दुधात आपले तांब्याभर पाण्याचा काय कळणार् पण नाही असे म्हणुन त्यांनी पण पाणीच टाकले. परिणामी शेवटी पानीच.\nअसो . तर एवड्या श्रद्धा / अश्रद्धे च्या हलकल्लोळात एवढीशी नामस्मरणाची श्रद्धा/अश्रद्धा ती काय\n(श्रद्धेचा आदर करणारा अश्रद्ध)\nमाझ्या कल्पनेप्रमाणे ही चर्चा श्रद्धा आणि अश्रद्धा किंवा आस्तिक वा नास्तिकपणा या संबंधातली नाही. हे वैयक्तिक प्रश्न ज्याने त्याने हाताळायचे आहेत याबद्दल दुमत नाही. नामस्मरणाच्या महात्म्यामुळे पैशाची व्यवस्था होते हा समज माझ्यासह अनेक लोकांना मान्य नाही आणि अशा लेखामुळे कोणाची दिशाभूल होऊ नये असे मला वाटले म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली.\nजयंत नारळीकर आणि मंगेश पाडगावकर यांचा यात कांही संबंध नसतांना त्यांच्यावर विनाकारण चिखलफेक झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/06/06/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-19T00:58:35Z", "digest": "sha1:BNTFBSKSH2SYNH2CAFQVHEIQNNRHNERL", "length": 28751, "nlines": 324, "source_domain": "kayvatelte.com", "title": "शब्दबंध – एक अनुभव | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nइस्ट इंडीया कंपनीकी जय.. →\nशब्दबंध – एक अनुभव\n’शब्दबंध’ म्हणजे काय हे सांगायची आता फारशी आवश्यकता असेल असे मला तरी वाटत नाही. गेली तिन वर्ष झालीत , मराठी ब्लॉगर्सची ई सभा घेतली जाते शब्दबंध तर्फे \nएक जण कथा वगैरे वाचणार आणि कित्येक लोकं ते सभे प्रमाणे ऐकणार असे काहीसे स्वरुप होते या ई सभेचे. व्हॉइस चॅटींगची पुढची स्टेप म्हणा हवं तर.\nएक वर्षापुर्वी मी जेंव्हा पहिल्यांदा या शब्दबंध बद्दल ऐकलं तेंव्हा मी तसा स्वतः तसा ब्लॉगिंग या क्षेत्रात नवीनच होतो मागच्या वर्षी जानेवारी १७ ला ब्लॉग सुरु केला, आणि मे महिन्यात या शब्दबंध बद्दल वाचल्याचं आठवतं. पण स्काईप, वगैरे जड शब्द ऐकले, आणि सरळ दुर्लक्ष केलं- म्हंटलं, धिस इज नॉट माय कप ऑफ टी मागच्या वर्षी जानेवारी १७ ला ब्लॉग सुरु केला, आणि मे महिन्यात या शब्दबंध बद्दल वाचल्याचं आठवतं. पण स्काईप, वगैरे जड शब्द ऐकले, आणि सरळ दुर्लक्ष केलं- म्हंटलं, धिस इज नॉट माय कप ऑफ टी तसाही मी थोडा स्लो आहे कॉम्प्युटर्सच्या बाबतीत.\nया वर्षी जेंव्हा जेंव्हा पुन्हा एकदा शब्दबंधच्या इ सभेची घोषणा ऐकली , आणि त्यांच्या साईटवर पुन्हा या बद्दल वाचलं, तेंव्हा मात्र मला अजीबात रहावलं नाही, आणि त्या साईटवर जाऊन कॉमेंट टाकली, की मला यायला आवडेल, पण स्काईप वगैरे काही समजत नाही, मी डाउन लोड केलंय पण कसं वापरायचं हे सांगितलं तर नक्कीच येईन या सभे मधे एक श्रोता म्हणून.\nश्रोता म्हणून भाग घ्यायचं ठरवलं होतं, कारण मला आहे सायनसचा त्रास, आणि सध्या तर अगदी पिक वर असल्याने स्पष्ट उच्चार येत नाहीत. स्काइप येत नाही म्हंटलं, तर प्रमोदजी म्हणाले, की मी शिकवतो सगळं, आणि तुम्ही सायनसची काळजी न करता श्रोता म्हणून नव्हे तर वक्ता म्हणून पण भाग घ्या. बराच वेळ नाही, म्हंटलं, पण जेंव्हा प्रमोदजी म्हणाले, सगळे आपले मित्रंच आहेत, जरी चुकलं तरीही फारसा फरक पडत नाही- तेंव्हा मी पण वाचक म्हणून सहभागी व्हायचं ठरवलं.\nप्रमोद देवांनी मग स्काईप कसं वापरायचं याचं ऑन लाइन ट्रेनिंग दिलं. मी, जयंत कुलकर्णी, रानडे साहेब आणि प्रमोदजी , बराच वेळ गप्पा मारल्या आणि स्काईप कसे वापरायचे ( ते तितकंसं अवघड नाही बरं कां) ते शिकुन घेतले.\nशेवटी तो शब्दबंधच्या इ सभेचा दिवस ५ जून उजाडला. सकाळी उठल्यावर सकाळपासुनच उत्सुकता होतीच या बद्दल – पण सौ. ने बॅंकेत जाउन एफडी मॅच्युअर झालेली आहे, ती रिन्यु करुन या , भाजी आणा, आंबे संपले आहेत – आणा असा हुकूम सोडला, आणि सगळी कामं आटॊपून ११-४५ ला घरी पोहोचलो.\nस्काइपला लॉग इन केलं, आणि बरीच मित्र मंडळी दिसली ऑन लाइन. माझा हिरवा दिवा पेटलेला बहून बहुतेक प्रमोदजींनी बोलावले, आणि त्यांच्या गृप मधे दाखल झालो. जनरल गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात दुसरे सत्र सुरु होणार होते. मी श्रोता म्हणुन नाव नोंदवले होतेच. आणि दुसरे सत्र सुरु झाले. कथा, गप्पा, लेख, कविता वगैरेंचे वाचन सुरु झाले. मस्त वेळ गेला.\nमाझं वाचक म्हणून नांव तिसऱ्या सत्रात नोंदवलेले होते ( सायंकाळी ५- ८) मी पण ( विथ सायनस इन फुल्ल स्विंग, जसे जमतील तसे) दोन लेख वाचले. बरेच नविन मित्र मिळाले, बरं वाटलं. बऱ्याच ऑन लाइन मित्रांना जे येऊ शकले नाहीत त्यांना मिस पण केले.\nमला कोणाचेही आभार वगैरे मानणे म्हणजे खूपच फॉर्मल वाटते- आभार मानणं म्हणजे तुम्ही जे केलं त्याबद्दल आभार , म्हणजे संबंध संपले असं डिक्लीअर करणं असं वाटतं. म्हणुन प्रशांत उदय मनोहर, संग्राम भोसले, प्रमोदजी मी तुमचे आभार मानणार नाही, पण हक्काने सांगतो, की पुढल्या वर्षी पण पुन्हा एकदा शब्दबंध कार्यक्रम याच उत्साहाने प्लान करा. आम्ही सगळे पुन्हा सहभागी होऊच, आणि एकेकटेच नाही तर बऱ्याच मित्र- मैत्रीणींच्या बरोबर.\nजेंव्हा माझे गुगल स्टेटस मी ’शब्दबंध २०१०’ केले तेंव्हा बऱ्याच ब्लॉगर्सनी पण हे काय म्हणून विचारणा केली. इथे समालोचन करणार नाही मी, कारण त्यावरची ऑफिशिअल पोस्ट ही शब्द बंध वर येईलच. ह्या पोस्टचा उद्देश केवळ या कार्यक्रमाबद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणून आहे. तेंव्हा स्काइप डाउनलोड केले नसेल तर आता करून ठेवा, आणि पुढल्या शब्दबंध मधे सहभागी होण्याची तयारी आता पासूनच सुरु करा.\n(शब्दबंधाच्या साईटीवर माझं नांव नाही वाचक म्हणून पण मी पण वाचन केलं बरं कां\nइस्ट इंडीया कंपनीकी जय.. →\n23 Responses to शब्दबंध – एक अनुभव\n दर वर्षी जुन महिन्यात ही “इ सभा” होते. जगातल्या सगळ्या भागातले लोकं या सभेमधे भाग घेतात. तुम्ही पण अवश्य घेउ शकता. श्रोता म्हणूनच येऊ शकता, पण कशाला सरळ ब्लॉग सुरु करा, आणि पुढल्या वर्षी आपले लेख वाचा ना या इ सभेत.\nआणि स्काईप काही फारसं कठीण नाही. एखाद्या चॅटींग मेसेंजर सारखंच आहे, फक्त इथे बरेच लोकं एकदम चॅट करु शकतात, इतकाच काय तो फरक. डाउनलोड केलं की झालं\nछान वाटलं वाचून. गेली दोन वर्षं काही ना काही कारणाने मला शब्दबंधमधे सामिल होणं जमलं नाही. वेळेचं नि कामाचं गणित याही वेळी जुळलं नाही. शिवाय मधेच इंटरनेटचा गोंधळ, पीसी रिफॉरमॅटींग असे बरेच छोटे गोंधळ सुद्धा झाले. असो. शब्दबंधमधे सामिल होण्याचा अनुभव एकदा तरी घेऊन पहायचा आहेच. पुढच्या वर्षी जमेल अशी अपेक्षा आहे. प्र.उ.म. ने ही खूप चांगली संकल्पना रूजवली आहे. खरंतर पहिलं ब्लॉगर संमेलन (अर्थात ऑनलाईन) हे प्रशांतनेच भरवलं असं म्हणायला हवं.\n>> स्काईपच्या कॉन्फरन्स रेकॉर्ड करता येतील अशी सुविधा मिळाली आहे. ती टेस्ट करायची आहे. त्यासाठी किमान पंधरा मिनिटं तरी स्काईपवर येता यायला हवं, तेही जमत नाहीये.\nतुम्ही पण यायला हवं होतं. मजा आली. जवळपास पुर्ण दिवस भर स्काईपवर होतो काल. पुढ्ल्या वेळेस नक्की या.\nतुमच्या लेखनाची मी एक मोठ्ठी पंखा आहे हे अद्याप तुम्हाला कळलच असेल…तुमचा, श्री आणि हेरंबचा ब्लोग मी नियमित वाचते..आणि मनसोक्त आनंद लुटते…सकाळी हातात चहाचा कप आणि तुमचे लेख हे आता अंगवळणी पडले आहे…….तुमच्या तिघांची लेखन शैली अप्रतिम ह्यात शंकाच नाही….[:)]समोर बसुन बोलत अहात असे नेहमी वाटते…पण..शब्दबंधात सामिल व्हायचा chance हुकला…anyways…पुढल्या वर्षी नक्कीच….धन्यवाद असेच लिहीत रहा….म्हणजे आम्हाला आनंद मिळेल..आमची सकाळ एकदम फ़्रेश…….[:)]\nतुमची प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं.\nकाल हेरंब आणि श्री पण होती शब्दबंध मधे पण रात्रीच्या सेशनला . पण तेंव्हा नेमका थोडा गोंधळच झाला स्काईपचा, त्यामूळे तिचे ऐकता आले नाही.नउ ते साडे दहाच्या पर्यंत प्रयत्न केला, पण नंतर मात्र पेशन्स संपला- ( कारण तसाही दिवसभर होतोच स्काईपवर)\nह्या वर्षी नाही जमला, पुढल्यावेळी पक्का 🙂\nअवश्य ये.. एक वेगळा अनूभव आहे तो. मजा आली बघ काल.\nमहेंद्र, काल तू गेलास आणि थोड्या वेळात गाडे बरेचसे रूळावर आले. तुला सेलवर मेसेज देणार होते पण कदाचित झोपला असशील म्हणून… मजा आली. मला प्रत्यक्ष ब्लॉगर्स सभेला हजर राहता न आल्याचा सल किंचितसा तरी हलका झाला. 🙂 तू ऐकायला असावास अशी मनापासून इच्छा होती पण…. असो. पुढच्या वर्षी. अरे, तू कुठल्या सत्रात वाचन केलेस तुझे नाव तर मी आधी अभिवाचकांमध्ये पाहिले नव्हते… अचानक ठरवलेस का तुझे नाव तर मी आधी अभिवाचकांमध्ये पाहिले नव्हते… अचानक ठरवलेस का मला कळवले असतेस तर मी हजर राहिले असते नं… शब्दबंधचे आभार.\nमाझ्या लक्षात आलं होतं की सभासद जास्त झाल्या मूळे बॅंड विड्थ पुरत नसावी म्हणून. जवळपास दिड तास आत शिरायचा प्रयत्न केल्यावर , सोडून दिलं.\nमी प्रमोदजीं च्या सत्रामधे वाचन केले. (तिसरे सत्र) संध्याकाळी ५ ते ८ पर्यंत. माझी इच्छा होती रात्रीचा कार्यक्रम पण ऐकायची- नेक्स्ट टाइम\nकाका, दुपारच्या सत्राला मजा आली, रात्री स्काईप मला वारंवार बाहेर काढत होतं, त्यामुळे ते सत्र हुकले.\nदुपारी मी एकदा पण बाहेर फेकलो गेलो नव्हतो. मला वाटतं की भारतामधुन मॉनिटर केलं गेलं आणि आपणही भारतामधेच , त्या मूळे कदाचित नीट जमलं असेल.\nखरंच काका, शब्दबंध हा एक वेगळा अनुभव होता. श्रीताई म्हणत्ये तसं ब्लॉगर्स मेळाव्याला हजर राहता आलं नाही तरी निदान त्याच्या थोडंसं का होईना जवळ जाणारं असं काहीतरी..\nचौथ्या सत्राला स्काईपने जाम गोंधळ घातला होता (आणि सभासदांनीही 😛 ) .. मला तुमच्या/देवकाकांच्या सत्राला हजर रहायचं होतं खरं तर पण पाहिलं सत्र संपवून झोपायला जाईपर्यंत २ वाजले होते त्यामुळे काही चमत्कार झाला असता तरच मी तिस-या सत्रासाठी ७:३० ला उठणं शक्य होतं. (पण तो झाला नाहीच आणि माझं तुमचं सत्र हुकलं 😦 )\nचौथ्या सत्रामधे बरेच जास्त लोकं आले होते, त्यामूळे त्रास झाला. एकदा लोकं कमी झल्यावर सगळं व्यवस्थित जमलं. मी दिड तास प्रयत्न केला आत शिरायचा, पण काही जमत नव्हतं, म्हणुन लॉग ऑफ केलं शेवटी. पण मस्त अनूभव होता हा.\nमी सुरुवातीलाच श्रोता म्हणुन नाव नोंदवल होत पण पुढे बराच व्यस्त असल्याने काही जमल नाही ते स्काइप प्रकरण ही अजुन आजमावल नाही कधी..पुढच्या वेळी येउ हा अनुभव घ्यायला….\nगेली २ वर्षे ६ जून रोजी मी बरोबर बोटीवर होतो. बोटीवर असल्याने स्काएप वापरता येत नाही आणि मग भाग घेणे दुराच राहिले… बघुया पुढच्या वर्षी जमतय का ते…\nपुढल्यावेळी प्रयत्न कर, किंवा एक् वेगळं हाय स्पिड डेटा कार्ड घेउन ठेव\nमी एकाच सत्राला हजर राहू शकलो…:(\nपण खूप मजा आली….\nमी दोन सत्रं अटेंड केलीत. मजा आली. पुन्हा कधी त्याची वाट पहातोय.\nआजच वाचलं…..फार फार छान वाटला …मला सुद्धा आपल्या सोबत सामील व्हायला आवडेल ….\nस्वागत ब्लॉग वर. माफ करा उत्तर द्यायला वेळ होतोय.\nकदाचित या वर्षी करू या शब्दबंध.. ठरलं की एक पोस्ट टाकतोच.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T00:01:35Z", "digest": "sha1:G5E6FDBE7GNRMRPURRNQHA7JSFEUTKG2", "length": 2909, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:दान - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१५ रोजी ०६:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ruchkarjevan.blogspot.com/2010/04/kairas-raw-mango-raita.html", "date_download": "2018-10-19T00:48:22Z", "digest": "sha1:CRETOACLZ65T2JRNR7CIMV5ZP2TU4H3R", "length": 5769, "nlines": 108, "source_domain": "ruchkarjevan.blogspot.com", "title": "रुचकर जेवण: कायरस/मेथांबा-Kairas (Raw Mango Raita)", "raw_content": "\nसर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी\n१/२ कप किसलेला गुळ\n१ टीस्पून लाल तिखट\n३ टेबलस्पून सुकं खोबरं\n२ टीस्पून उडदाची डाळ\n१ १/२ टेबलस्पून तेल\n१. कैरीची साले काढून मध्यम फोडी करा. सुकं खोबरं आणि उडदाची डाळ ब्राऊन होई पर्यंत खमंग भाजून मिक्सरवर (पाणी न घालता) बारीक वाटून घ्या.\n२. पातेल्यात तेल गरम करा. तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, मेथीदाणे आणि कढीपत्ता पाने घाला. फोडणीचा छान वास सुटला कि लगेच हिंग घालून कैरीच्या फोडी घाला.\n३. तिखट आणि मीठ घालून परतून घ्या. १/४ कप पाणी घालून ढवळा. झाकण ठेवून कैरीच्या फोडी ५-१० मिनिटे शिजवत ठेवा.\n४. कैरी व्यवस्थित शिजली कि गुळ घाला. गुळ वितळेपर्यंत उकळत ठेवा. गरज वाटल्यास आणखीन थोडेसे पाणी घाला. आवडीप्रमाणे कायरस जाड पात्तळ केला तरी चालेल.\n५. गुळ वितळला कि, त्यात सुकं खोबरं आणि उडदाच्या डाळीची पावडर घालून मिक्स करा. १ उकळी काढा. कायरस थंड झाला कि मग सर्व्ह करा.\nफ्रिझमध्ये डब्यात बंद करून ठेवला तर, कायरस २ ते ३ आठवडे सहज टिकतो .\nकैरीच्या आंबटपणा नुसार गुळाचे प्रमाण वाढवावे.\nअहाहा ,कधी मेथांबा खातो असे झाले आहे. अडचण ऐकच, आले बायकोच्या मनी \nतुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा\nउपवासाचे पदार्थ/ Fasting recipes\nHow to make vegetable stock (व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-18T23:57:11Z", "digest": "sha1:GX3GZCW4NMKPNUUNDM3ZUAQIKTLJXVR4", "length": 10146, "nlines": 188, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कार्पोरेट वर्ल्ड | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nCategory Archives: कार्पोरेट वर्ल्ड\nहल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान ऐकलेल्या काही गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. तर अशीच ही एक गोष्ट, मला … Continue reading →\nविचारमग्न बसलेले होते साहेब. समोर एक ब्राऊन पेपरचं पाकिटं पडलं होतं . हे असं पाकिटं येणं काही नवीन नव्हतं, या पूर्वी पण अशाच पाकिटांशी संबंध आला होता. या पूर्वी दोन वर्ष अशाच पाकिटातून आलेल्या मेसेजेस ने त्यांना वाचवलं होतं. एक … Continue reading →\nPosted in कार्पोरेट वर्ल्ड\t| Tagged कंपनी, कार्पोरेट वर्ल्ड, कार्पोरेट सायकल, नोकरी, मराठी\t| 50 Comments\nटाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम..\nग्रिन पीस नावाची एक एनजीओ ऑलिव्ह रिडले टर्टल या कासवांना ( जे एक एंडेंजर्ड स्पेसीज आहेत ) वाचवण्यासाठी गेले दीड वर्ष काम करते आहे. ग्रीनपिस ऑर्ग.. त्यावर पुर्वी पण दोन पोस्ट लिहिली आहेत.\nPosted in कार्पोरेट वर्ल्ड\t| Tagged ऑलिव्ह रिडले टर्टल, टर्टल, टाटा, धर्मा पोर्ट, dharma port, orisa\t| 7 Comments\nनॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट … Continue reading →\nइनकम टॅक्स म्हणजे आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय.नेमेची येतो मार्च महिना प्रमाणे डिसेंबर सुरु झाला की इनकम टॅक्स भरायचे वेध लागतात. फेब्रुवारी , मार्च मधे पगार मिळणार की नाही- की सगळा पगार टॅक्स मधे जाणार याचे टेन्शन सुरु होते.. … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-day-113030800005_1.html", "date_download": "2018-10-19T00:54:29Z", "digest": "sha1:J6X47TWDB5ISU5J5PYHGMDTWWJRZI2ZM", "length": 12641, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "womens day | प्रश्न हे अनुत्तरीत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n(महिला दिनानिमित्त विशेष लेख...)\nरोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणून महिला दिन साजरा करण्याचे ठरले. वरकर्णी पहता त्यात चुकीचे असे काही नाही, पण तरीही काही प्रश्न पडतात अन् ते कधी कधी अनुत्तरीतच राहतात. प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला लावणारे.....\nमहिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत\nज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही\nअजूनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्‍यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. राजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणार्‍या महिलांसाठी आपण आता तरी सेफ झोन तया करणार आहोत की नाही\nदिल्लीच्या निर्भयापासून ते भंडारा जिल्ह्यातील तीन चिमुकल्या बहिणींवर बलात्कारच्या घटना मिडियातधून येत असताना या महिलादिनाची उपयुक्तता आरि यशस्विता यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे राहत\nदेशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तिला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना या हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी मदत करायला नको का\nसुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रियांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगिक शोषणाची समस्या अजूनही तेवढीत बिकट आहे. बहुसंक्य वेळा मानसिक त्रासाला कंटाळून स्त्रियांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी गुन्हेगार तसेच मोकाट फिरत असतात. असे हजारो प्रश्न आहेत. त्यांचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रियांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता आपण काही विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत\nस्त्रियांनी का ओलांडला उंबरठा\nस्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का\n‘स्वतंत्र’ नव्हे; ‘सह’ हवे\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/07/14/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-18T23:57:51Z", "digest": "sha1:L25RVN2BULH2M3NYEVUQ2OENTSIQRM2G", "length": 17293, "nlines": 246, "source_domain": "kayvatelte.com", "title": "युनायटेड ब्रोक माय गिटार् | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nवॉशिंग मशिन दुरुस्ती -एक वर्स्ट नाईटमेअर… →\nयुनायटेड ब्रोक माय गिटार्\nविमानाने प्रवास करतांना बरेचदा बॅगमधलं काही सामान चोरीला जातं, तर कधी तुमचं सामान डॅमेज पण होतं. जरी तुम्ही फ्रॅजाइल म्हणून टॅग लावला तरी पण तुमच्या कडुन एक सही घेतली जाते- टॅग वर की जर सामान डॅमेज झाले तरीपण त्यात एअरलाइन्सची काहिच जबाबदारी नाही.\nएकदा सामान त्यांच्या ताब्यात दिलं, की मग आपली ५ हजाराची सॅम्सोनाइट्ची बॅग लोडर ज्या पध्दतीने बेल्ट वर फेकतो ते पाहिलं की मग जीव हळहळतो. तसेच बॅगेज क्लेमच्या वेळेस पण लोडर्स बॅग्ज अक्षरशः फेकतात कन्व्हेअर वर. मी स्वतः पाहिलं आहे फ्रॅजाइन टॅग असलेल्या बॅग्ज पण निष्काळजी पणे फेकल्या जातात. एकदा राजकोटहून येतांना केसर आंब्याची पेटी आणली होती, वर फ्रॅजाइल म्हणुन टॅग पण लावला होता पण मुंबईला पोहोचे पर्यंत सगळी पेटी तुटलेली होती आणि अर्धे आंबे नरम पडले होते:(\nएकदा एका म्युझिक ग्रुप (सन्स ऑफ मॅक्स वेल) हे २००८ साली युनायटेड एअर लाइन्सने एका आठवड्याच्या टुर साठी प्रवासाला नेब्रास्का ला गेले होते. ३५०० डॉलर्स ची टेयलर गिटार ह्या लोकांनी बॅगेज मधे बुक केली होती. शिकागो एअरपोर्ट ला लोडर्सने गिटार फेकल्यामुळे ही साडेतिन हजाराची गिटार तुटली . युनायटेड कडे या लोकांनी नुकसान भरपाई मागितली असता त्यांनी काहीही देण्यास नकार दिला. आता यावर या म्युझिक गृपने तिन व्हिडॊज बनवले, की ज्या मधे या संपुर्ण घटना क्रमाला गुंफले होते, आणि यु ट्युब वर प्रसिद्ध केले. हा व्हिडीओ एक लाख सत्तेचाळीस हजार लोकांनी पाहिला.\nआणि या गोष्टीला नॅशनल न्युज वर पण प्रसिध्दी मिळाली.\nमग जेंव्हा युनायटेड एअरलाइन्सच्या लक्षात आलं की या मधे आपली बदनामी होत आहे तेंव्हा त्यांनी माफी मागितली आणि गिटारच्या बद्दल कॉंपेन्सेशन देणे मान्य केले .\nनंतरचा हा व्हिडीओ बघा, या मधे युनायटॆड एअरवेजने कॉंपेन्सेशन देण्याचे मान्य केल्यानंतरच हे स्टेटमेंट आहे.\nएखादा इंडीव्हिज्युअल माणुस पण प्रथितयश कंपनीला कशा प्रकारे जेरीस आणू शकतो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.\nवॉशिंग मशिन दुरुस्ती -एक वर्स्ट नाईटमेअर… →\n7 Responses to युनायटेड ब्रोक माय गिटार्\nमागच्याच विकमध्ये मी हा विडियो पहिला होता… माझ्या सोबत इकडे काम करणारा एकजण गिटारिस्ट आहे. त्यांने ह्याबद्दल आम्हा सर्वांना सांगितले होते.\nखरोखर … एखादा इंडीव्हिज्युअल माणुस पण प्रतिथयश कंपनीला कशा प्रकारे जेरिस आणु शकतो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे… \nसॉलीड मस्त आहे रे…क्या आयडीया है सरजी….अरे काय बिशाद युनायटेडची की ते याकडे दुर्लक्ष करतील\nह्या music groupच काय नशिब आहे बघ नं….नुकसान भरपाई तर मिळालीच आणि वर सुपर डुपर प्रसिद्धीही मिळाली. अर्थात् त्यांनीही स्वतःचं डोकं एकदम सही वापरलं…सत्याग्रहच केला रे त्यांनी आपल्या गाण्यांतून, आणि युनायटेडला झुकायला लावलंच शेवटी\nकालच्या न्युज मधे पण ही बातमी होती. ती बघुनच नेटवर शोध घेतला याचा.\nहो ना मी पण आता बघतोय असंच काहितरी करुन आपल्या पदरी काही पाडुन घेता येतं का ते.. खरंच अगदी अपिल झाली आयडीया.. आणि ते गाणं तर एकदम मस्त..मला खुप आवडलं. कुठला तरी मिडिऑकर ग्रुप एकदम फेमस झाला पहा वल्र्ड वाइड..\nअरे मी पण हाच विचार आत्ता करत होते…आपल्याला पण सुचली पाहीजे अशी काही तरी भन्नाट आयडीया…इंग्लीशमध्ये एक म्हण आहे नं ‘there is gap betwen the cup and the lip ‘ही उलट अर्थाने इथे खरी झालीय् . इथे या गायकाच्या एका छोट्याशा डोकेबाज कल्पनेमुळे त्याच्या नशिबाला मस्त कलाटणी मिळाली.काय रे रिलायन्सच्या दरवाढ़ीबद्द्ल काही करता येईल का \nखरंच करता आलं तर किती बरं होइल नाही. चक्क उन्हाळ्यात संपुर्ण रात्र भर एसी वापरण्याची चैन करता येइल कित्ती छान… असं ऐकतो आहे की आता आपल्याला चॉइस देणार आहेत तुम्हाला टाटा हवं की रिलायन्स कधी ते बघायचं माझ्या वॉशिंग मशिनच्या दुरुस्तिची पोस्ट लिहिलि आहे बघ. मस्त एक्सपिरिअन्स होता..\nएकदम मस्त. या लोकांना चोहोबाजूने जेरीस आणल्याशिवाय वटणीवर येतच नाहीत. आम्हाला डेल्टावाल्यांनी गेल्या वर्षी असाच फार त्रास दिला होता.:( बरीच पत्रापत्री होऊन शेवटी त्यांनी कूपन्स दिली खरी पण त्यासाठी पुन्हा प्रवास करणे आले.\nइथे पण हाच नियम आहे. तुमचं तिकिट तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला क्रेडीट नोट दिली जाते जी तुम्ही सहा महिन्यात वापरणं बंधनकारक आहे. पुर्वी एकदा एअर डेक्कनचा ( आताचं किंगफिशर रेडचा) असाच अनुभव आला होता.तुम्ही त्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांना तुमची न्युसेन्स व्हॅल्यु समजली की मग मात्र ते लोकं सुतासारखे सरळ येतात.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.aadhaar.maharashtra.gov.in/1035/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-10-19T00:59:38Z", "digest": "sha1:Q2SVJSPURQTHBS6MHLX4EGVTLMU3ANNL", "length": 5994, "nlines": 76, "source_domain": "www.aadhaar.maharashtra.gov.in", "title": "मुख्य पृष्ठ - विशिष्ट ओळख, महाराष्ट्र शासन, भारत", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य युआयडी संघ\nजिल्हाधिकारी - नोडल अधिकारी\nनगरपालिका आयुक्त - नोडल अधिकारी\nविशिष्ट ओळख, महाराष्ट्र शासन, आपले स्वागत करीत आहेत.\nयुआयडी महाराष्ट्र नवीन उपक्रम\nआधार कोणाला मिळू शकते\nराज्य रहिवासी माहिती हब\nवापरायोग्य राज्य रहिवासी माहिती हब\nजीटूसी सेवांमध्ये आधार ई-केवायसी सेवेचा वापर\nजलद नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यभरात २००० आधार नोंदणी संचांचा पुरवठा केला आहे\nआधार नोंदणी संस्थेसाठी UIDAI तर्फे सुधारित केलेले दंड विषयक धोरण\nशासन निर्णय eKYC वर डी आइ टी द्वारे पुरवली जाणारी सेवा वापरण्यासाठी सर्व विभाग सक्षम करण्यासाठी जारी\nआपली आधार माहिती अद्ययावत करा\nओपन डेटा आणि गणनविधीचे प्रकाशन\nअधिक युआयडी इनोव्हेशन लॅब\nइट्झ कॅश पथदर्शी प्रकल्प - आधार ब्रीज पेमेंटच्या माध्यमातून रू. १००/- प्रदान करणारे आणि इट्झ कॅश प्रीपेड कार्डासह लाभार्थी खाते संबद्ध करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.\nप्रधान सचिव - माहिती तंत्रज्ञान यांनी वर्ष २०१३-१४ चा ई-प्रशासन अहवाल प्रकाशित केला\nमहाराष्ट्र राज्याने सुमारे ९ कोटी युआयडी नोंदणीचा टप्पा गाठला आहे.\nकेंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये आधार पेमेंट ब्रिज तथा एपीबी मार्फत रू.1/- इतकी रक्कम जमा करणारे महाराष्ट्र, हे पहिले राज्य आहे.\nमाहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल यांच्या हस्ते विविध विकलांग नागरिकांच्या युआयडी-आधार नोंदणीसाठी मुंबईतील दादर भागात प्रगती विद्यालय येथे आधार मोबाईल व्हॅनचे उद्घाटन झाले.\nएकूण दर्शक: ८२८६८८ आजचे दर्शक: २८\n© विशिष्ट ओळख, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/prashant-p-mulay", "date_download": "2018-10-19T00:34:34Z", "digest": "sha1:L5GI6KEFMPA5ADNHDKTLPECYXOGNW3NP", "length": 14622, "nlines": 391, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक प्रशांत पी मुलाय यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nप्रोफ. डॉ. प्रशांत पी मुलाय\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ. डॉ. प्रशांत पी मुलाय ची सर्व पुस्तके\nप्रोफ. डॉ. रणजीत डी. पाटील, प्रोफ. डॉ. प्रशांत पी मुलाय ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रणजीत डी. पाटील, प्रोफ. डॉ. जनार्दन ए. पवार ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रणजीत डी. पाटील, प्रोफ. डॉ. सारिका शर्मा ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रणजीत डी. पाटील, डॉ. शिवाजी मुंडे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रणजीत डी. पाटील, प्रोफ. डॉ. प्रशांत पी मुलाय ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रणजीत डी. पाटील, प्रोफ. डॉ. जनार्दन ए. पवार ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. रणजीत डी. पाटील, प्रोफ. डॉ. प्रशांत पी मुलाय ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. प्रशांत पी मुलाय, प्रोफ. विलास आर वाणी ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-19T00:32:09Z", "digest": "sha1:NASC3O2CYUFKRTKYGNTB5TDFLZTCPHOX", "length": 5912, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉक्‍निजनचे योग वासन दुहेरी मुकुटाचे मानकरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉक्‍निजनचे योग वासन दुहेरी मुकुटाचे मानकरी\nपिंपरी– औद्योगीक क्रीडा संघटने तर्फे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड पुरस्कृत रहाटणी येथील टेबल टेनिस पुरूष एकेरी व पुरूष दुहेरीचे अंतिम स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. यामध्ये कॉक्‍निजन कंपनीचा योग वासन दुहेरी मुकुटाचा व श्रेयस इंजिनिअर्सचा सचिन दारवटकर उपविजेता ठरला. प्राज इंडस्ट्रीज्‌चे वरिष्ठ अधिकारी प्रदीप धोटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. जेष्ठ टेबल टेनिसपटू अविनाश जोशी अध्यक्षस्थानी होते. एकम संस्थेचे संस्थापक सुभोद कोरडे कार्यक्रमास उपस्थित होते. शंकर गाढवे यांनी प्रास्ताविक केले. राहुल कापसे यांनी आभार मानले. सदाशिव गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. योग वासन याने सचिन दारवटकर याच्यावर 9-11, 11-7, 11-8, 11-7 असा विजय मिळवला. पुरुष दुहेरी अंतीम सामन्यात योग वासन व सुजित प्रधान यांनी बजाज ऍटोच्या अमित पाटील व रविंद्र कुलकर्णी यांचा 11-5, 7-11, 11-6, 6-11, 11-6 असा पराभव केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअसंघटीत कामगार कॉंग्रेसतर्फे गांधी जयंती साजरी\nNext articleसेलिब्रिटींची घरे सजवताना….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-105-digital-camera-black-price-p2mxu.html", "date_download": "2018-10-19T01:03:22Z", "digest": "sha1:3ZAFY5QKQXPTQJN4TBICMWEJYIR3Y7B4", "length": 14882, "nlines": 387, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Blackहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 5,599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nईमागे स्टॅबिलिझेर Lens-shift type\nमॅक्रो मोडे 3 - 50 cm\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन इक्सस 105 डिजिटल कॅमेरा Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-115062000004_2.html", "date_download": "2018-10-19T00:08:04Z", "digest": "sha1:GQ7WGK5F6XQALMFKBDLPLWZP3LJVEJIV", "length": 13474, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..\nसुख-दु:खामध्ये मनाचा समतोल राखणे म्हणजे योग किंवा आपल्या कर्माबद्दलची, कार्याची कुशलता म्हणजेच योग. थोडक्यात योग म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित व संतुलितपणे राखण्याचे साधन व तंत्र म्हणजे योग. योगाचा मूळ उद्देश केवळ रोग किंवा आजार बरे करणे हा नसून ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हाच आहे. हा संपूर्ण योग शंभर टक्के विज्ञानावर आधारलेला आहे. योगापाठीमागे फार\nमोठे विज्ञान आहे. हे आपल्याला प्रात्यक्षिकातून व पूर्वजांच्या दाखल्यातून अभ्यासता येईल. हजारो वर्षाची परंपरा या योगाभ्यासाला आहे. बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण जरी आपण घेतले तरी आपल्याला हे लक्षात येतं की याच योगातील काही आसनांच्या व साधनेच्या जोरावर ज्ञानदेवांनी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण केली होती, तेव्हा मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. असे आपण ऐकतो, वाचतो यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ विज्ञान आहे. योगाच्या साधनेवरून मानवाला आपल शरीरामध्ये उष्णता निर्माण करता येते व निर्माण केलेली उष्णता कमी किंवा नियंत्रित करता येते. ऋतुमानानुसार हे मानवाला लाभदायक ठरते. उन्हाळ्यात उष्णतेची दाहकता कमी व्हावी म्हणून शीतली प्राणायम करून शरीरात थंडावा निर्माण करता येतो तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा म्हणून भस्त्रिका प्राणायम करून शरीरात त्वरित उष्णता निर्माण करता येते. अगदीच अलीकडील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपण इंग्रजांचे कायदे जसेच तसे घेतले. ते राबवत गेलो. त्यातील काही त्रुटी या योगाभ्यासाने निदर्शनास आल्या. त्यामध्ये असे वाचनात येते की एका आरोपीने योगातील दीर्घश्वासांचा सराव करून श्वासावर काही मिनिटांसाठी नियंत्रण मिळवले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते. कायद्यानुसार निर्धारित वेळेत त्याला फासावर लटकविले गेले. निर्धारित वेळ संपली की त्याल फासावरून उतरवले गेले तरी देखील तो जिवंत होता. आता धकाधकीचे जीवनमान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असमाधानी वृत्ती, मन:शांतीचा अभाव यासारख्या अनेक कारणांनी ते घटत चालले आहे. केवळ औषध गोळ्यांच्या तात्पुरत्या आधारावर आपण फक्त जिवंत राहात चाललो आहोत. शुद्ध आणि दीर्घ हवा घेतली तर आपल्याला औषधे खावी लागणार नाही. हे योगातील विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.\nविश्वचषक स्पर्धेवर अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून\nफुटबॉल विश्वचषकावर सायबर हल्ल्याचे सावट\n6 किलो सोन्याची आहे विश्वचषकाची ट्रॉफी\nही अप्सरा बनली फिफा विश्वचषकाची अॅम्बेसेडर\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5093-on-the-auspicious-occasion-of-gudipadwa-teaser-of-marathi-film-farzand-released", "date_download": "2018-10-19T00:48:31Z", "digest": "sha1:5ZMFWELYRCWKQ72OYN6MZX6ZC53GYVVZ", "length": 12638, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित\nया एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. हा सगळा रोमांचकारी इतिहास ११ मे ला ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. तत्पूर्वी ‘फर्जंद’ चित्रपटाचा पहिला टीझर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे.\nशिवभक्तीचा सोनेरी अविष्कार - ‘फर्जंद’ ५० वा वैभवशाली दिवस\n‘फर्जंद’ चित्रपटाच्या टीमने साजरे केले यश - चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद\nफर्जंद चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यातही घौडदौड सुरुच\n‘फर्जंद’ ला रसिकांची दाद - चित्रपटगृहात घुमतोय ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष\nआपल्या राजांसाठी... आन् स्वराज्यासाठी...\n‘फर्जंद’ युद्धपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या पहिल्या टीझर मधून प्रेक्षकांना मिळाली आहेत. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर तसेच रांगड्या युवकाची झलक प्रेक्षकांना पहिल्या टीझर मधून पहायला मिळाली असून अल्पावधीतच या टीझरने कमाल केली आहे. या टीझरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती टीझरला मिळाली आहे. ‘कोंडाजी फर्जंद’ आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.\n‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायांकन केदार गायकवाड यांचे असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/china-opens-nepal-way-270194.html", "date_download": "2018-10-19T00:53:40Z", "digest": "sha1:DUUDHBPUTQQ3GR4QVMQF63JS24O7R3ZR", "length": 13468, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चीनने तिबेटमधून जाणारा नेपाळ रस्ता खुला केला !", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nचीनने तिबेटमधून जाणारा नेपाळ रस्ता खुला केला \nचीनने तिबेटमधून नेपाळच्या सीमेपर्यंत जाणारा हायवे वाहतुकीसाठी खुला केला आहे. व्यापार वाहतुकीसोबतच सैन्याच्या वाहतुकीसाठीही या रस्त्याचा चीनकडून वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n18 सप्टेंबर : चीनने तिबेटमधून नेपाळच्या सीमेपर्यंत जाणारा हायवे वाहतुकीसाठी खुला केला आहे. व्यापार वाहतुकीसोबतच सैन्याच्या वाहतुकीसाठीही या रस्त्याचा चीनकडून वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीन आणि नेपाळ या दोन देशांना जोडणारा हा हायवे खुला झाल्याने चीनी सैन्याला बिजिंगपासून थेट दक्षिण आशियायी देशांमध्ये पोहोचणं सुकर होणार आहे. तिबेटचं शिगेज विमानतळापासून ते शिगेज शहरापर्यंत जाणारा हा 40 किलोमीटरचा हायवे नेपाळच्या सीमेलाही थेट जोडण्यात आलेला आलेला आहे.\nदरम्यान, या हायवेचा वापर सध्यातरी फक्त व्यापारवृद्धीसाठीच केला जाणार असल्याचं चीनकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आगामी काळात चीनचा माल दक्षिण आशियायी उपखंडात पोहोचवणं आणखी सोईस्कर होणार आहे. डोकलामचा तणाव निवळल्यानंतर हा हायवे खुला करण्यात आल्याने चीन-आणि भारताचे व्यापार संबंध वाढीस लागतील असं बोललं जात असलं तरी चीनसोबतचा पूर्वानुभव लक्षात घेता भारत काहिशी सावधरितीनेच पावलं टाकणार असल्याचं बोललं जातंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-18T23:56:34Z", "digest": "sha1:W3BREVCOHTOFGEVJDFGRAKN2XAKL2J33", "length": 8133, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेकायदेशीर हॉकर्स झोन वाटपास विरोध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबेकायदेशीर हॉकर्स झोन वाटपास विरोध\nपिंपरी- पिंपरी चिंचवड मनपाकडून शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता दबावापोटी मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याचा, तसेच समितीची मंजुरी न घेता मनपाच्या ब क्षेत्रीय कार्यालयाकडून बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या हॉकर्स झोन वाटप होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे.\nया सदंर्भात महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने यां सदंर्भात ब क्षेत्रीय अधिकारी यांना जाब विचारत हॉकर्स झोन वाटप उधळून लावले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, समिती सदस्य विजय शहापुरकर, राजेंद्र वाघचौरे, मनीषा राऊत, प्रवीण कांबळे, हरी भोई, कासीम तांबोळी, अरुणा सुतार, आदींसह हातगाडी टपरी धारक उपस्थित होते. पत्रकात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्‍तांनी शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने बैठक घेऊन हातगाडी, टपरी धारकांवर दिवसातून दोन वेळा कारवाईचे आदेश दिले व समितीच्या मंजुरी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे आदेश दिले.\nत्यानुसार मनपाचे ब क्षेत्रीय कार्यालयाकडून काळेवाडी येथे हॉकर्स झोन वाटपाचे नियोजन केले व कार्यालयात विक्रेत्यांना कोणतीही माहिती न देता चुकीच्या पद्धतीने जागा वाटपाचे आमिष दाखवले, मात्र तेथे आमचा व्यवसाय होणार नाही, ते निर्जन स्थळ असल्याची तक्रार विक्रेत्यांनी महासंघाकडे केली त्यामुळे सदरचे काम बंद पाडले. हॉकर्स झोन वाटपाबाबत योग्य प्रक्रिया पूर्ण न करताच विना आदेश बेकायदेशीर काम सुरु आहे म्हणून मनपाचे इतर कार्यालयास ही महासघांचा तीव्र विरोध राहील, त्यासाठी आंदोलन केले जाईल असे महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी नमूद केले. यावेळी विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते, ही माहिती प्रदेश संघटक अनिल बारवकर यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘जब वी मेट’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nNext articleचेतन केदारी ठरला मावळ श्री 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/historical-judgment-given-by-that-4-supreme-court-judge-1615563/", "date_download": "2018-10-19T00:38:04Z", "digest": "sha1:CVZ66MOJQKRV3UH4VFGWWW6YIY7THFEU", "length": 20540, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "historical judgment given by that 4 supreme court judge | ऐतिहासिक निकालांचे उद्गाते! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nशुक्रवारी चौघा न्यायाधीशांनी आपला असंतोष प्रकट केला खरा, पण त्याची चुणूक गुरुवारीच आली होती.\nसरन्यायाधीशांविरोधात चार मुख्य न्यायाधीशांनी विरोधाचा सूर उमटवताच समाजमाध्यमांवर नेहमीप्रमाणे अर्धज्ञानी, अतिज्ञानी आणि अज्ञानी अशा सर्वानीच या चौघांविरोधात टीकेचा भडिमार सुरू केला. न्या. दीपक मिश्रा हे अयोध्येचा निकाल देणार असतानाच हे ‘बंड’ झाल्याचे तारेही तोडण्यात आले. त्यामुळेच या चौघाही न्यायाधीशांनी आजवर दिलेल्या अनेक ऐतिहासिक निकालांचे प्रचारी विस्मरणही झाले.\nविशेष म्हणजे इंटरनेटवर उपरोधिक वा विरोधी प्रतिक्रिया देणाऱ्याला अटक करण्याचा पाशवी अधिकार माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ अ या कलमाने पोलिसांना लाभला होता. हे कलम न्या. चेलमेश्वर यांनीच रद्द केल्याने आपण आज त्यांच्याविरोधात प्रचारी प्रतिक्रिया देऊ शकत आहोत, याचेही विस्मरण अनेकांना घडले. या न्यायाधीशांच्या काही खटल्यांचे त्यामुळेच पुन्हा स्मरण झाले.\nकाँग्रेसप्रणीत आघाडीविरोधात प्रचारासाठी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ज्या घोटाळ्याचा मोठा आधार लाभला तो होता कोळसा खाणघोटाळा. या कोळसा खाण प्रकरणात ज्या खंडपीठाने महत्त्वाचा निकाल देत २१४ खाणकरार रद्द केले होते त्यात न्या. आर. एम. लोढा यांच्यासह न्या. मदन लोकूर आणि न्या. जोसेफ कुरियन यांचाही समावेश होता.\nया प्रकरणातच ‘सीबीआय हा पिंजऱ्यातला पोपट झाला आहे,’ हे वक्तव्य न्या. लोढा यांनी केले होते आणि सीबीआयला राजकीय बंधनातून मुक्त करण्याचा निर्धार केला होता.\nअल्पसंख्याक समाजाला साडेचार टक्के आरक्षण ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मे २०१२मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. इतर मागासवर्गीय समाजासाठीच्या २७ टक्के कोटय़ातून हे आरक्षण दिले जाणार होते. मात्र हे प्रस्तावित आरक्षण धर्माच्या आधारावर सरसकट दिले जात असून त्यासाठी कोणत्याही अभ्यासाचा आधार नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते. हा निकाल ज्या खंडपीठाने दिला त्यात मुख्य न्यायाधीश मदन लोकूर यांचाही समावेश होता.\nआंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना न्या. लोकूर यांनीच रेड्डी बंधूंच्या अवैध खाणकामप्रकरणी लाच स्वीकारून जामीन दिल्याबद्दल सीबीआयचे विशेष न्यायाधीश टी. पट्टाभिराम यांच्यावर खटला भरण्याचे आदेश दिले होते.\nतिहेरी तलाक हा राज्यघटनेविरोधात आहे, असा निकाल देणाऱ्या पाच सदस्यीय घटनापीठात न्या. जोसेफ कुरियन यांचा समावेश होता. हा निकाल तीन विरुद्ध दोन अशा मताने दिला गेला आणि तिहेरी तलाकच्या विरोधात न्या. कुरियन यांनी मत नोंदवले होते. तिहेरी तलाकच्या प्रथेचा कोणताही उल्लेख कुराणात नाही आणि त्यामुळे धार्मिक अधिकाराच्या नावाखाली त्याला संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे न्या. कुरियन यांनी नमूद केले होते.\nशुक्रवारी चौघा न्यायाधीशांनी आपला असंतोष प्रकट केला खरा, पण त्याची चुणूक गुरुवारीच आली होती. न्या. चेलमेश्वर आणि न्या. एस. के. कौल यांनी आदर्शप्रकरणी सुनावणीदरम्यान सांगितले की, ‘‘नेत्यांविरोधातील खटले वेगाने निकालात काढण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना असल्याचे आम्ही वृत्तपत्रात वाचले. सध्या या गोष्टी आम्हाला वृत्तपत्रातूनच कळतात’’ अर्थात सरन्यायाधीशांकडून थेट आम्हाला काही कळविले जात नाही, हेच त्यांनी सूचित केले होते.\nन्या. चेलमेश्वर – बंडखोरीचा इतिहास\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी न्या. रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांच्याबरोबरीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेतील अडचणी जाहीर केल्या. तसेच सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्यापुढे या त्रुटी मांडण्याचा प्रयत्न करून पाहून उपयोग झाला नाही, असे म्हटले. त्यामुळे लोकशाहीपुढे संकट उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी असे जाहीर वक्तव्य केल्याचे उदाहरण नाही. मात्र चेलमेश्वर यांच्याबाबतीत तसे म्हणता येणार नाही. त्यांनी आजवर अनेक वेळा न्यायव्यवस्थेविरोधात बंडखोरी केली आहे. त्याची काही उदाहरणे..\nराष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग प्रकरण\nसर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने २०१५ मध्ये केंद्र सरकारकडे न्यायाधीश नियुक्तीचा अधिकार देण्याविरुद्ध निकाल दिला होता. मात्र चेलमेश्वर यांनी न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची नेमणूक करण्याविरोधात मत नोंदवले होते. तसेच या आयोगाच्या गुप्त बैठकींची माहिती जाहीर व्हावी, असेही म्हटले होते.\nवैद्यकीय परिषद भ्रष्टाचार प्रकरण\nनोव्हेंबर २०१७ मध्ये न्या. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वकील कामिनी जयस्वाल यांच्या याचिकेची सुनावणी केली. जयस्वाल यांनी या प्रकरणी न्यायालयाने निरीक्षणाखालील स्वतंत्र विशेष तपास पथकाची मागणी केली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा यापूर्वी वैद्यकीय परिषदेशी संबंध आल्याने त्यांना त्या मंडळात संधी नसावी, असे म्हटले होते. न्या. चेलमेश्वर यांनी हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केले. मात्र सरन्यायाधीश मिश्रा यांनी कोणते प्रकरण कोणत्या घटनापीठाकडे किंवा खंडपीठाकडे सोपवायचे त्याचा अधिकार स्वत:कडे असल्याचे म्हणत विरोध केला.\nन्या. चेलमेश्वर यांची १९९७ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. मे २००७ मध्ये त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली. न्या. चेलमेश्वर यांची २०११ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली नव्हती. या दिरंगाईमुळे त्यांना देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी नाकारली गेली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T00:08:25Z", "digest": "sha1:FATW5CQDNGQT7KPFRASGO6FJPMVJLJLS", "length": 5972, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी बनली दागिन्यांची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी बनली दागिन्यांची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर\nनवी दिल्ली : दागिने बनवणाऱ्या एका ख्यातनाम कंपनीने काढलेल्या प्रॉमिस बँन्ड या मनगटी विशेष बांगडीसाठी अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या व आता समाजसेवेला वाहून घेतलेल्या लक्ष्मी अग्रवाल-सा यांची निवड केली आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना प्रॉमिस करत असतो मात्र आपण आपल्यासोबत प्रॉमिस क्वचितच करतो. प्रॉमिस बँन्डच्या माध्यमातून स्त्रियांनी स्वत:ला काही प्रॉमिसेस द्यावीत व ती पाळावीत असा आशय यातून अभिप्रेत असल्याचे लक्ष्मी यांनी म्हटले.\nप्रॉमिस बँन्ड ही एक मनगटी बेल्ट किंवा बांगडी आहे. तीत कागदाची एक लहानशी घडी ठेवता येईल अशी सोय करण्यात आली आहे. या कागदावर आपण स्वत:ला एक प्रॉमिस लिहून तो कागद या बांगडीत ठेवायचा आहे. जेणेकरून त्या प्रॉमिसची सतत आठवण आपल्याला राहील व त्यानुसार आपण वाटचाल करू शकू, असा त्यामागचा हेतू लक्ष्मी यांनी स्पष्ट केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरहाटणीतून तरुण बेपत्ता\nNext articleशरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-19T00:53:18Z", "digest": "sha1:ZX5TREV5FBMFYGMIYTQ3PCPV5WMSSWSX", "length": 14314, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रभक्ती म्हणजे काय रे भाऊ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रभक्ती म्हणजे काय रे भाऊ\nभारताचा वा प्रजासत्ताक दिन नुकताच देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आपल्या देशाच्या संविधानाप्रती सन्मान आणि स्वाभिमान व्यक्त करण्याचा खरं तर हा दिवस. विविधतेत एकता असणाऱ्या या आपल्या देशात अनेक सण आनंदाने साजरे केले जातात; परंतु आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जाणारा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांचा अनुभव काही वेगळाच.\nलहानथोरांपासून सर्वांच्या उरात देशभक्तीची जाज्वल्य भावना दाटण्याचा हा दिवस. मला आठवतं, शाळेत असताना पहाटे लवकर उठून. कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र गणवेश परिधान करायचो. बुटाला चकचकीत पॉलिश व्हायचे. शर्टाच्या खिशाजवळ राष्ट्रध्वजाची प्रतिमा लावल्यावर कमालीची राष्ट्रभक्ती उफाळून यायची. कारण ती राष्ट्राची किंवा राष्ट्रध्वजाची प्रतिमा बाहेरून जरी खिशावर दिसत असली तरी आत हृदयाजवळ अभिमानाचा ऑरा आपोआप तयार व्हायचा. जसजसे शाळेजवळ जायचो तसतसे “ए मेरे वतन के लोगो” या लतादीदींच्या आवाजातील संगीताच्या ओळी कानावर पडायच्या. नंतर शिस्तीत प्रभात फेरीतून चालताना राष्ट्रभक्तीपर घोषणा देताना कमालीचा आनंद मिळायचा. राष्ट्रध्वजाला सलामी देताना काहीकाळ आपण स्वतः स्वातंत्र्यसैनिक झाल्याचा भास व्हायचा. पाहुण्यांचे मनोगत फारसे पचनी पडायचे नाही. कारण कार्यक्रमाच्या समारोपाला मिळणार खाऊ काय असेल याचाही विचार डोक्‍यात यायचा. कार्यक्रमाचा समारोप झाला की पावले वेगाने घराच्या दिशेने सरसवायची.\nकधी एकदाचे घरी पोहोचतो आणि टीव्ही सुरू करतो असे व्हायचे. कारण त्यादिवशी दुपारी हमखास देशभक्तीपर चित्रपट पाहण्याची संधी मिळायची. एरव्ही टीव्ही पाहू नको म्हणणारे पालक त्यादिवशी मात्र चित्रपट पाहायला आमच्यासोबत बसायचे. ‘क्रांतिवीर, क्रांती, चायना टाऊन, बॉर्डर, तिरंगा यासारखे देशभक्तीपर चित्रपट टीव्हीवर ठरलेले असायचे. पाहता पाहता तो आनंदाचा दिवस कधीच संपू नये असे वाटायचे. आणि पुन्हा सहा सात महिन्यांनी स्वातंत्र्यदिनी हा अनुभव अनुभवायला मिळणार या आशेवर दुसऱ्या दिवशी शाळेत हजर व्हायचो. सारे काही अविस्मरणीयच. प्रत्येकाचा अनुभव थोडाफार असाच असतो.\nवर्षांमागे वर्षे सरतात बालपणाचा शिक्का पुसट होऊन मोठे झाल्याचा मोठेपणा फुटलेल्या मिसरुडांनी दिसून येऊ लागतो. कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली एक आदर्श नागरिक एव्हाना दबून जातो. स्वतःच्या सुखासाठी धावताना देशाबद्दलची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कृतीपेक्षा फक्त शब्दांतून दिसून येतात. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन म्हटले की उत्सुकता लागते; परंतु दुर्दैव म्हणजे ती उत्सुकता असते ती सुट्टीच्या औचित्याने फिरायला जाण्याची, पार्ट्या करण्याची आणि एंजॉय करण्याची आणि मग मनाला प्रश्‍न पडतो की हाच का तो राष्ट्रभक्तीचा दिवस देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दलचा हाच का तो आदराचा दिवस\nपूर्वी टीव्हीवर प्रजासत्ताक दिनी ध्वज संचालनाच्या आणि राष्टभक्तिपर उपक्रमांच्या बातम्या झळकायच्या, पण आता सुट्टीमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी, कोकणात पर्यटकांचा माशांवर ताव” अशा ठळक बातम्या येतात. यापुढेही जाऊन याच दिवशी सेल्फी काढताना जीव गमावला’ यासारख्या बातम्याही प्रसिद्ध होतात.\nएकीकडे तो सैनिक सण वार, घर दार विसरून रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावतो आणि दुसरीकडे आपण मात्र राष्ट्राभिमानाच्या दिनी एन्जॉय करण्यात समाधान मानतो. हाच का आपला आपल्या देशाप्रती असणारा आदर\nहे जर असेच चालू राहिले तर तर एक दिवस असा येईल की, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी बोटावर मोजण्याइतके लोक उपस्थित असतील. हे आपल्याला थांबविले पाहिजे. वर्षातले हे दोन दिवस आवर्जून आपल्या गावातील शाळांत किंवा शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी हजर राहिले पाहिजे. समुद्र किनाऱ्यावरची गर्दी ध्वजारोहण सोहळ्याच्या ठिकाणी दिसून आली पाहिजे. आपल्या पाल्यांसोबत अशा कार्यक्रमांना हजर राहून देशभक्तीचे धडे त्यांना देता आले पाहिजेत.\nपर्यावरण, स्वच्छता, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि देशासमोर असणाऱ्या आव्हानांवर मात करून देश महासत्ता कसा होईल याचे संस्कार विद्यार्थीदशेत बालमनांवर रुजवता आले पाहिजेत.\nकेवळ दहशतवाद, सैनिक, शहीद यांच्याबद्दल कट्ट्यावरच्या बाष्कळ गप्पा बंद झाल्या पाहिजेत. देशाचा जबाबदार नागरिक म्हणूनदेशाप्रती असणारी बांधीलकी कृतीतून जपता आली पाहिजे. चला तर मग थोडा वेगळा विचार करूया ओठांवरची राष्ट्रभक्ती बोटांवर आणून बुलंद मुठी आकाशाकडे सरसावुया. मग बघा “सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा” म्हणताना एक आगळावेगळा अभिमान प्रत्येकाच्या मनामनांतून ओतप्रोत वाहिल्याशिवाय राहणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखोल समुद्रातील मासळी वधारली\nNext articleकोथिंबिर, मुळा महागला. तर, मेथी कवडीमोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/cancer-tumor-due-to-sugar-117102400012_1.html", "date_download": "2018-10-19T00:08:57Z", "digest": "sha1:HOWSMBXEWPK5VY544BEMTHB7OAKZU574", "length": 10356, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर\nलंडन- साखर आणि मीठ हे योग्य प्रमाणात असतील तरच ते आरोग्याला लाभदायक ठरतात. हे दोन्ही पदार्थ असे आहेत की ज्याचा संपूर्ण अभावही वाईट आणि अतिरेकही वाईट.\nकर्करोगाविषयी 9 वर्षे चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की साखरेचे सेवन कर्करोगाच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ट्यूमर वाढण्याच्या गतीत वाढ होते. हे संशोधन कर्करोगाच्या उपचार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे समजले जाते.\nबेल्जियममधील वलाम्स इनिस्टट्यूटवर बॉयोटेक्नॉलॉजी, कथोलिएके युनिव्हर्सिटी लियूवेन आणि विजे युनिव्हर्सिटी ब्रसेल यांनी देखील या संशोधनाला दुजोरा दिलेला आहे. या संशोधनातून साखर आणि कर्करोग यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nआहारात साखरेचा अधिक समावेश असल्यास त्याचा कर्करोग रूग्णांवर खूप प्रभाव होऊ शकतो. वीआईबीकेयू लियूवेनच्या जोहान थिवेलिन यांनी सांगितले की आमच्या संशोधनातून असा खुलासा झाला आहे की साखरेच्य अति सेवनामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्याची गती वाढते.\nलंडनमध्ये विजय माल्याला अटक\nलंडन हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली\nम्हणून या शाळेने घालती स्कर्टवर बंदी\n57 लाख वर्षांपूर्वीचे माणसाच्या पायाचे ठसे\nलंडनमध्ये भर चौकात मानवी मास विक्रीला\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/07/05/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2018-10-19T01:21:44Z", "digest": "sha1:PC7HROFY2SHZMOH62IOWXGZHO2LHRVC7", "length": 20792, "nlines": 296, "source_domain": "kayvatelte.com", "title": "मायकेल जॅक्सन मुन वॉक | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n३६० -रुबिक स्फिअर →\nमायकेल जॅक्सन मुन वॉक\nमायकेल जॅक्सनची गाणी तो जिवंत असतांना मी कधीच ऐकली नव्हती किंवा पाहिली पण नव्हती. पण त्याच्या मृत्यु नंतर मात्र सगळे व्हिडिओ आवर्जून पाहिले. कधी कधी तर वाटतं.. की या माणसाला बोन्स आहेत की नाहीत एखाद्याची बॉडी फ्लेक्झिबल असते … पण इतकी\nखरं सांगतो, त्याच्या काही डान्स मुव्हज फारच प्रोव्होकेटिव्ह नेचरच्या आणि ऑब्सेन वाटल्या, पण काही मात्र अगदी मार्वलस नो वर्ड्स.. हॅटस ऑफ टु हीम.. स्पेशिअली मुन वॉक आणि ४५ डिग्री चा बेंड तर अगदी मस्तच.. त्याच्या पिले.. पिले.. या गाण्यावरचा डान्स पण खूपच आवडला..\nमायकेल च्या बाबतीत बरंच लिहिलं गेलंय. तसेच त्याच्या बुटांच्या बद्दल पण त्याच्या ऍंटी ग्रॅव्हीटी शूज मुळे तर अगदी सगळे आश्चर्य चकित झाले होते. त्याची ती फेमस पंचेचाळीस डिग्रीची समोर वाकण्याची मुव्हमेंट म्हणजे फिजिक्स चे बेसिक प्रिन्सिपल्स चुकीचे ठ्ररवायला पुरेशी आहे. या डीझाइनचं त्याने पेटंट पण घेतलं.\nया बुटांच्या मधे एक सिस्टीम असते, जिच्यामुळे स्वतःच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा बाहेर जाउन समोर वाकता येतं. या बुटांना एक हिल स्लॉट असते, जी केवळ पाय समोर स्लाईड करुन एंगेज करण्यात येते.आधी जेंव्हा त्याच्या स्मुथ क्रिमिनल चा पहिला शो झाला तेंव्हा त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं.लोकांना आधी कळलंच नाही की इतका समोर वाकू कसा शकतोयाचं रहस्य लवकरच उघड झालं, जेंव्हा त्याने पेटंट घेतल्याचं समजलं तेंव्हा.\nइथे एक व्हिडीओ दिलेला आहे यु ट्य़ुब चा त्या मधे ३.५३ च्या वेळेवर ( यु ट्य़ुब मधे खाली येणारी वेळ) मायकेल शूज च्या हिल्स ला स्लाईड करतांना दिसतो.\nइथे त्याने घेतलेले बुटाचे पेटंट पोस्ट केले आहे.\nअमेरिकन मेटल आर्ट स्टूडीओ ने त्याच्या साठी एक सिल्व्हरचा शु तयार केलेला होता. स्टर्लिंग सिल्व्हरचा हा बुट त्याने कधी घातला की नाही ते माहिती नाही.इथे त्याचा फोटॊ आहे..\n१९८३ मधे त्याने केलेल्या मुन वॉक च्या मुव्हने तर पब्लिक अक्षरशः वाइल्ड झालेली होती. त्या मुव्ह मुळे त्याच्या लोकप्रियतेमधे खुप वाढ झालीतो व्हिडीओ पाहिल्या नंतर त्याची ओरिजनॅलिटी लक्षात येते. नो डाऊट ही न्यु हिज जॉब वेल.इतकी सोपी वाटणारी ही मुव्ह , ऍक्चुअली कॉपी करायला खुप कठिण आहे असं नाही, पण इतकी सोपी पण नाही..तो व्हिडिओ इथे आहे.\nमुन वॉक कसा करायचा यावर बऱ्याच साइट्स आहेत. मायकेल जॅक्सन च्या रोबोट डान्स बद्दल लिहिल्याशिवाय हे पोस्ट पुर्ण होऊच शकत नाही.म्हणुन इथे त्या व्हिडीओ ची क्लिप पोस्ट करतोय.\nत्याच्या पर्सनल लाइफ बद्दल बरंच काही लिहिलं जातंय.. नविन नविन गोष्टी बाहेर येताहेत, पण त्याचं संगिताच्या क्षेत्रातलं योगदान अमुल्य आहे असे वाटते..\n३६० -रुबिक स्फिअर →\n15 Responses to मायकेल जॅक्सन मुन वॉक\nमाइकेल म्हटला की आठवते शाळेत असताना ऐकलेली आणि पाहिलेली त्याची गाणी … आणि त्या नंतर ‘जोनी लिवर’ने त्याच्यावर केलेला एक item … 🙂\nमाणूस म्हणुन तो कसा होता ते माहीत नाही पण संगीत क्षेत्रात त्याचे योगदान नक्कीच उल्लेखनीय राहिल … \nमी फार पूर्वी जैकोचे काही विडियो पाहिले होते.पण त्यापेक्षा जास्त विडियो आता तो गेल्यावर बघितले.खरच मला मध्येच अस वाटत होत की नक्की हा मनुष्य आहे की एखादा रोबोट आहे.\nकाहीही असो त्याच्या कलेला लाख लाख सलाम ….\nजिवंत असेतो स्वत:ची इमेज जपण्यासाठी जो इतका धडपडला आज मरणोत्तर त्याच इमेजचा अक्षरश: चक्काचूर होतोय. हे पाहून खरेच वाईट वाटतेय. पण शेवटी सत्य कितीही झाकले तरी कधीतरी उघडे पडतेच. असो. संगीत क्षेत्रातला एक दिग्गज मात्र नक्कीच गेलाय.\nलेख नेहमीप्रमाणेच उत्तम झाला आहे.\nत्याचे बरेच व्हिडिओज पाहिलेत.. अगदी मनामधे काहिही पुर्वानुग्रह न ठेवता. आणि खरंच एंजॉय केलेत. त्याची गाणी तर फारशी कळली नाहित, पण डान्सच्या स्टेप्स अगदी माइंड्ब्लोइंग\nअजुनही बरिच गाणि ऐकायची आहेत. बहुतेक पुढच्या रविवारी.\nत्याच्या फायनानशिअल सिचुएशन बद्दल वाचलं आणी वाईट वाटलं.. करोडो रुपयांचा स्वामी.. पण त्याची क्रेडीट लिमिट फक्त २० हजार रुपये होती असं वाचलंय. एका लहानशा व्हिडीओ करता ७५ करोड डॉलर्स खर्च करणारा माणुस हाच कां असा प्रश्न पडतो\nमुलिंना पण इंग्लिश गाणी ऐकायची आवड नाही. सध्या तरी फक्त हिंदी सिनेमांचीच गाणि आणि मराठी ऐकतात. अभ्यास करतांना एफ एम रेडिओ सुरु असतो सारखा. 🙂\nधन्यवाद. तुम्ही दिले आहेत त्या पैकी वि आर द वर्ल्ड आणि किप फेथ ऐकलं. खरं सांगायचं तर मला इंग्लिश गाण्यांची लिरिक्स समजुन घ्यायला खुप त्रास होतो. बरेचदा तर समजत पण नाहित. 😦 नेट वर शोधुन काढतो लिरिक्स आता. प्रतिक्रियेकरता आभार.\nखूप उशिरा आहे हि comment पण खर सांगायचं तर वाईट वाटत जेव्हा सगळे म्हणतात कि त्याच्या personal life बद्दल काही घेण देण नाही. तो काही इतका वाईट नव्हता पण media ने त्याला वाईट बनवलं लोकांपुढे. मी सुद्धा कधी त्याची गाणी ऐकली नव्हती पण तो गेल्यावर ऐकली आणि खरं सांगू आता फक्त त्याचीच गाणी ऐकते .अप्रतिम lyrics.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67023", "date_download": "2018-10-19T01:22:43Z", "digest": "sha1:FQJTDGO4HV4PEI66PJBPOW6TQC62LDRI", "length": 11931, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वयंसेवकाचे मनोगत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वयंसेवकाचे मनोगत\n(वैधानिक इशारा : केवळ मनोरंजनासाठी लिहीलेले आहे. यातून गंभीर संदेश वगैरे कुणाला दिसला तर लेखक त्यास जबाबदार नाही).\nया एकाच उद्देशाने गझमीचा महमूद हिंदुस्थानात शिरला होता. पण संघ स्वयंसेवकांच्या प्रखर विरोधामुळे त्याला माघारी हटावे लागले. जाता जाता तो अनपेक्षित रस्त्याने गेला आणि वाटेत सोमनाथाचे मंदीर त्याने उद्ध्वस्त केले.\nमुहम्मद घौरीने मात्र प्रखर आघात केला. त्या काळी हिंदू धर्मास ग्लानी आलेली होती. या कारणाने प्रभात शाखा आणि सायंशाखा कमी होत चाललेल्या होत्या. त्यावेळच्या सरसंघचालकांना हिंदू धर्म धोक्यात आहे हे उमजत होते पण त्यांचा नाईलाज होता. संघाच्या प्रयत्नाने देशात सोन्याचा धूर निघत होता. लोक सुखसमाधानात होते. ऐश्वर्यात मजेत होते. त्यामुळे त्यांना धर्मकर्तव्याचा विसर जाहला.\nमुहम्मद घौरीने लूटमार बहुत केली. पण स्वयंसेवकांचे क्षात्रतेज त्याच्या ध्यानी आले. जर हे विलासी जीवन सोडून युद्धासाठी उभे ठाकले तर खैर नाही या विचाराने त्याने पाकिस्तानचा बेत सोडून दिला. पण जाताना त्याने संघाने सुरू केलेली नालंदा व तक्षशिला ही विद्यापीठे उध्वस्त केली.\nमुघलांनी अत्यंत धूर्तपणे पाकिस्तानचा डाव टाकायला सुरूवात केली. त्यांना कुठलीही घाई नव्हती. त्यांनी हिंदुस्थानी लोकांना मुघलाई डिशेस खायला घातल्या. बिर्याणी, कबाब खाऊ घातले. उंची वस्त्रं , मुघलाई संगीत शिकवलं. येणेकारणाने हिंदुस्थानी जनतेने त्यांना आपलेसे म्हटले. मग हळू हळू त्यांनी सत्ता काबीज केली. त्या साठी त्यांनी जातव्यवस्था निर्माण केली. अस्पृश्यता निर्माण केली. फोडा आणि झोडा नीती वापरून त्यांनी राज्य केले. याकाळात संघाचे स्वयंसेवक थोडे उरले. पण त्यांनी उमेद सोडली नाही.\nस्वयंसेवकांनी मावळाच्या खो-यात एका चुणचुणीत मुलाला शस्त्रविद्या शिकवली. तोच मुलगा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज या नावे प्रसिद्ध झाला. त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केले.\nत्यांच्यानंतर पेशवाई स्थापन करून संघाने संपूर्ण देशात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा झेंडा फडकवला. पण जातीव्यवस्थेने घात केला. अर्धी रयत मुस्लीम झाली होती. ब्रिटीश आले. त्यांच्याविरोधात कुणीच लढायला उरले नाही. संघाने मग झाशीच्या राणीला आणि पेशव्यांना सोबत घेऊन बंड केले. ते चिरडले गेले. पेशवाई बुडाली आणि इंग्रजांचा अंमल सुरू झाला. त्यांनी संघाच्या शाखा बंद करून टाकल्या.\nइकडे मुघलांचे वंशज कार्यरत होतेच. संघशाखा बंद झाल्याबरोबर त्यांनी पाकिस्तानाचा डाव पुन्हा खेळायला सुरूवात केली. त्यांनी मुस्लीम लीग बनवली. त्याला गांधीजींनी मदत केली. देशात उरलेल्या गुप्त स्वयंसेवकांनी हा डाव ओळखला आणि १९२५ साली पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. गुप्तपणे त्यांनी संघ वाढवला. लाठ्या काठ्यांनी ब्रिटीशांना नामोहरम केले. लॉर्ड माउंटबॅटन यांना अंधारात पकडले आणि स्वातंत्र्याची मागणी केली. त्याने घाबरून मंजुरी दिली.\nपण संघाला श्रेय नको म्हणून त्याने गांधीजींना बोलवून स्वातंत्र्य देतो असे सांगितले. गांधीजींनी मात्र मुस्लिमांना वेगळा देश द्यावा या मागणीला पाठिंबा दिला. अशा रितीने संघाच्या कामावर पाणी फिरले आणि पाकिस्तान अस्तित्वात आला.\nदेशाचे आणखी तुकडे पडू नयेत यासाठीच मग संघाने काही कारवाया केल्या. त्यामुळे हिंदुत्वाचा मार्ग मोकळा झाला. आता स्वतंत्र भारतात हिंदूराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणे बाकी आहे. त्यानंतर पाकिस्तान, बांग्ला देश हिंदुस्थानात सामील करण्याचा मार्ग मोकळा होईल. चीन ला आताच नमोवण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष युद्धामधे चीनचे सहा तुकडे करण्याची योजना नागपूरला बनलेली आहे. चीनचा पाडाव झाल्यास भारत महासत्ता म्हणून उदयास येईल. मग संपूर्ण जगावर हिंदूंचे राज्य प्रस्थापित होण्यास किती वेळ लागणार आहे \nयाकामी हिंदुस्थानचा खरा इतिहास जनतेस समजणे गरजेचे आहे. हा वरील इतिहास शंभर टक्के सत्य असून वेळोवेळी त्या त्या काळातील स्वयंसेवकांनी केलेल्या अस्सल नोंदींच्या आधारे लिहीला आहे\nगुलमोहर - विनोदी लेखन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-hell-real-eternal.html", "date_download": "2018-10-19T00:59:25Z", "digest": "sha1:5XVZTEWA4AWY3PGYFS37T4WPUUEZ44AD", "length": 5855, "nlines": 22, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " नरक किंवा अधोलोक खरा आहे काय? नरक सार्वकालिक आहे काय?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनरक किंवा अधोलोक खरा आहे काय नरक सार्वकालिक आहे काय\nप्रश्नः नरक किंवा अधोलोक खरा आहे काय नरक सार्वकालिक आहे काय\nउत्तरः ही मोठी मनोरंजक गोष्ट आहे की नरकाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक मोठ्या टक्क्याने लोक स्वर्गाच्या अस्तित्वावर विश्वास धरतात. बायबलनुसार, जरी, नरक हा स्वर्गाइतकाच खरा आहे. बायबल स्पष्टपणे आणि निक्षून सांगते की स्वर्ग ही खरी जागा आहे जेथे दुष्ट/येशूवर विश्वास न धरणारे पाठविले जातात. आम्ही सर्वांनी देवाविरुद्ध पाप केले आहे (रोमकरांस पत्र 3:23). त्या पापाची योग्य शिक्षा आहे मृत्यू (रोमकरांस पत्र 6:23). आमचे सर्व पाप हे शेवटी देवाविरुद्ध आहे (स्तोत्र 51:4), आणि म्हणून देव अनंत आणि सनातन आहे. नरक ही अनंत आणि सार्वकालिक मृत्यू आहे जो आम्ही आपल्या पापामुळे मिळविला आहे.\nनरकात दुष्ट मृतांच्या शिक्षेचे वर्णन संपूर्ण पवित्र शास्त्रात \"सार्वकालिक आग\" (मत्तय 25:41), \"न विझणारी आग\" (मत्तय 3:12), \"अप्रतिष्ठा व सार्वकालिक धिक्कार\" (दानीएल 12:2), असे स्थान जेथील \"अग्नी विझत नाही\" (मार्क 9:44-49), \"यातना\" आणि \"अग्नीचे\" स्थान (लूक 16:23-24), \"युगानुयुगाचा नाश\" (थेस्सलनीकाकरांस 2 रे पत्र 1:9), \"ज्याच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो\" (प्रकटीकरण 14:10-11), आणि \"अग्नीचे व गंधकाचे सरोवर\" जेथे दुष्टांस \"रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल\" (प्रकटीकरण 20:10) असे करण्यात आले आहे.\nजसे स्वर्गात नीतिमानास शाश्वत सुख प्राप्त होईल त्याचप्रमाणे अधोलोकात दुष्टाची शिक्षा कधी समाप्त होणारी नाही. स्वतः येशू हे दाखवितो की नरकातील शिक्षा ही स्वर्गातील जीवनासारखीच सार्वकालिक आहे (मत्तय 25:46). दुष्ट सदाकाळसाठी देवाच्या त्वेषाच्या व क्रोधाच्या आधीन आहे. अधोलोकातील लोक देवाचा सिद्ध न्याय कबूल करतील (स्तोत्र 76:10). अधोलोकातील लोक हे जाणतील की त्यांची शिक्षा न्याय्य आहे आणि केवळ तेच दोषी आहेत (अनुवाद 32:3-5). होय, अधोलोक खरा आहे. होय, अधोलोक हे छळाचे आणि शिक्षेचे स्थान आहे जे सदाकाळ टिकून राहील, त्याचा अंत नाही. परमेश्वराची स्तुती करा की, येशूच्याद्वारे, आपण ह्या सार्वकालिक भवितव्यापासून बचाव करून घेऊ शकतो (योहान 3:16, 18, 36).\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nनरक किंवा अधोलोक खरा आहे काय नरक सार्वकालिक आहे काय\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nशुभ वार्ता अतिमहत्वाचा प्रश्न नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T00:06:50Z", "digest": "sha1:AIMRHFZ4E7NONMLUJJBR6R6Y2CTII5IR", "length": 8215, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदापुरात राष्ट्रवादीचे “जवाब दो’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंदापुरात राष्ट्रवादीचे “जवाब दो’\nगांधी जयंतीनिमित्त मौन पाळत केले आंदोलन\nरेडा- इंदापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने महत्मा गांधी जयंती निमित्ताने मौन पाळत “जवाब दो आंदोलन’ केले.\nगांधी जयंती निमित्ताने आज (मंगळवारी) इंदापूर नागर पालिकेसमोर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सकाळी 9 ते 12 असा तीन तास मौन पाळून, केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी माजीमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीने “जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, हेमलता माळुंजकर, राजश्री मखरे, अरबाज शेख, अविनाश मखरे, छगन तांबिले, हनुमंत कोकाटे, रणजित पवार, सागर मिसाळ, बाळासाहेब व्यवहारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.\nअध्यक्ष महारूद्र पाटील म्हणाले की, महात्मा गांधीजींचे विचार पायदळी तुडवून मनुवादी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी धरणे आंदोलन करत आहोत. केंद्र व राज्य सरकारने मनुवादी विचारांची पाठराखण करताना समस्त भारतीयांच्या माथी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा बोजा टाकला आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी करणार, दोन कोटी तरुणांना रोजगार देणार, शेती मालाला दिडपट हमी भाव देणार, 15 लाख रुपये प्रत्येक खात्यावर जमा करणार, अशा भूलथापा मारून जनतेची घोर फसवणूक केली आहे, अशी टीका त्यांनी केली.\nसरकारने जनतेत अविश्‍वास निर्माण केला असून, राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर, काळापैसा, खात्यात 15 लाख जमा, मेक इन इंडिया, बेरोजगारांना रोजगार, शेतकरी कर्जमाफी, मुद्रा लोन, बुलेट ट्रेनची अवास्तव स्वप्न, यामध्ये सपशेल अपयशी ठरले असून, त्यांनी समाजातील सर्वस्तरातील नागरिकांची फसवणूक केली आहे.\n– प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयशवंत कारखान्याच्या मशीनरी व पार्टची चोरी\nNext articleसहवीज निर्मिती प्रकल्पाच्या करारावर शासनाने अनुदान द्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-19T00:20:16Z", "digest": "sha1:GBHG77O4B7MTBYBGRCN4NKN3AOWWQT4K", "length": 17314, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्हिडीओ: शिरूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का ! रांजणगाव गणपती ग्रामपंचायत मंगलमूर्ती पॅनेलकडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#व्हिडीओ: शिरूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का रांजणगाव गणपती ग्रामपंचायत मंगलमूर्ती पॅनेलकडे\nमहत्त्वाची रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हातातून निसटली\n– आंबळे, कळवंतवाडी, ढोकसांगवी ग्रामपंचायत राखण्यात यश\n– करडेचे सरपंचपद भाजपकडे\n– विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा एकच जल्लोष\nशिरूर – मुकुंद ढाेबळे/संभाजी गाेरडे: शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव गणपती, चव्हाणवाडी ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादीचा पराभव झाला असला तरी आंबळे ग्रामपंचायत आणि कळवंतवाडी ग्रामपंचायत, ढोकसांगवी ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीकडे राहिली आहे. करडे ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद भाजप पुरस्कृत पॅनेलकडे तर, सदस्य हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जास्त निवडून आले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील सर्व पक्षांना “कभी खुशी कभी गम’ आशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nशिरूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये मंगलमूर्ती पॅनेलचा विजय झाला असून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाअध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असल्याचे बोलले जात आहे.\nग्रामपंचायतीमधून जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्तात्रय पाचुंदकर यांना सरपंचपदी पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर दादा पाचुंदकर यांच्या मातोश्रीचाही पराभव झाला आहे. यामुळे रांजणगाव ग्रामपंचायतीमध्ये गेली दहा वर्षे मानसिंग पाचुंदकर यांची असलेली सत्ता यंदा गेली आहे. माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब पाचुंदकर आणि भीमाजी आप्पा खेडकर, श्रीकांत पाचुंदकर यांच्या हातामध्ये रांजणगाव गणपती ग्रामपंचायत गेली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी सर्जेराव खेडकर हे विजयी झाले आहेत. हा पराभव म्हणजे आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही विचार करणारा असल्याचे बोलले जात आहे.\nढोकसांगवी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडेच राहिली असून मल्हारी मलगुंडे यांचा पॅनल याठिकाणी विजय झाला आहे. तालुक्‍याचे आणि मात्र महत्त्वाचे समजले जाणारे करडे ग्रामपंचायतीमध्ये यंदा राष्ट्रवादीचे 8 असे विजय झाले असले तरी सरपंचपदी भाजपचे सुनील इसवे हे निवडून आले असल्याने याठिकाणी राष्ट्रवादीला “कभी खुशी, कभी गम’ असे मानावे लागेल.\nतरी भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल घायतडक यांना पराभवाचा धक्का बसला आहे. चव्हाणवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि माजी सरपंच संतोष लंघे यांनी आपला गड राखला असून स्वतः सरपंचपदी निवडून आले आहेत. आंबळे ग्रामपंचायतमध्ये तालुक्‍यातील निवडणुकीकडे शिरूर आणि हवेली तालुक्‍याचे लक्ष लागले होते. कारण, या ठिकाणी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहाय्यक महेश बेंद्रे निवडणूक लढवत होते. परंतु येथे त्यांचा दारुण पराभव झाला आहे. कळवंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने गड आपला राखला असून दादासाहेब चव्हाण सर्वांचा पदी निवडून आले आहेत. तर तालुक्‍याची धानोरे ग्रामपंचायत बिन विरोध झाली आहे.\nरांजणगाव गणपती ग्रामपंचायत विजयी उमेदवार\nसर्जेराव बबन खेडकर(सरपंच), आनंदा तुकाराम खेडकर, हिराबाई पंढरीनाथ खेडकर, विलास बाळासाहेब अडसुळ, अजय तुकाराम गलांडे, निलम श्रीकांत पाचुंदकर, धनंजय विठ्ठल पवार, सुजाता पंडित लांडे, सुरेखा प्रकाश लांडे, बाबासाहेब धोंडिबा लांडे, स्वाती भानुदास शेळके, सुप्रिया योगेश लांडे, राहुल अनिल पवार, रंभा मानिक फंड, अनिता सुदाम कुटे, संपत गणपत खेडकर, आकाश संजय बत्ते, अर्चना संदीप पाचुंदकर.\nकरडे ग्रामपंचायत विजयी उमेदवार\nसरपंचपदी सुनील चंद्रकांत इसवे, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार- गणेश वाघमारे,भाग्यश्री घायतडक बिनविरोध. क्रमांक 2 विजयी उमेदवार -कैलास वाळके, सुनिता, रोडे, रोहिणी वाळके. वार्ड क्रमांक 3 – सागर इसवे, किशोरी घायतडक, कार्तिका जगदाळे. क्रमांक 4 विजयी उमेदवार- अंकुश बांदल, गणेश रोडे, रूपाली जगदाळे.\nचव्हाणवाडी ग्रामपंचायतीतील विजय उमेदवार :\nसरपंचपदी संतोष लंघे विजयी, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार – अक्षय बांदल, जयश्री लोखंडे. वार्ड क्रमांक 2 -प्रभावती गरुड, महेंद्र जासूद, शोभा मोहिते. वार्ड क्रमांक 3 -वैभव जगदाळे, स्वाती हराळे.\nआंबळे ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार :\nसरपंचपदी सोमनाथ बेंद्रे विजयी, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार-सुनीता जाधव, जयश्री बेंद्रे, राजेंद्र झेंडे, वार्ड क्रमांक 2-शरद निंबाळकर, रंजना बेंद्रे, प्रज्ञश्र सिन्नरकर, वार्ड क्रमांक 3-प्रदीप ठोंबरे, अनिल नरवडे, पूनम बेंद्रे.\nकळवंतवाडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार :\nसरपंचपदी दादासाहेब चव्हाण, वार्ड क्रमांक एक- उत्तम राव चव्हाण, सारिका चव्हाण. वार्ड क्रमांक 2 – स्वाती म्हाळसकर, सुनीता अनुसे, देविदास होलगुंडे, वार्ड क्रमांक तीन-संदीप संकपाळ, स्वाती वाळके.\nढोकसांगवी ग्रामपंचायतीतील विजय उमेदवार :\nसरपंचपदी शोभा दशरथ शेलार, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार – सुहास मलगुंडे, संगीता अभंग, उषा अभंग सर्व बिनविरोध, क्रमांक 2- मल्हारी मलगुंडे, निलेश लगड, राणी मलगुंडे, वार्ड क्रमांक तीन -प्रवीण साळवे, मनीषा पाचंगे, जिजाबाई पाचंगे.\nधानोरे ग्रामपंचायत बिनविरोध उमेदवार :\nसरपंचपदी कालिदास झगडे, प्रभाग क्रमांक 1- संदीप भोसुरे, अर्चना कोंडे, पूनम भोसूरे, प्रभाग दोन – योगीता भोसूरे, संदीप कामठे, किसाबाई फदाले, प्रभाग तीन -गुलाब बढेकर, राजेंद्र माशीरे, एक पद रिक्त.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाई तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा\nNext articleकंपनीची साडेपाच लाखांची फसवणूक करणाऱ्या सेल्समनला तीन वर्ष सक्तमजुरी\nकितीवेळा नारे द्यायचे, एकदा मी बोललो ते बोललो शिवसेना स्वबळावरचं -उद्धव ठाकरे\n२०१९ मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री \nलपून छपून वार करू नका, समोर येऊन वार करा\nमोदी शिर्डीत फोडणार लोकसभेच्या प्रचाराचा नारळ\nदसरा, दिवाळीवर अंधाराचे सावट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T00:23:01Z", "digest": "sha1:OG53FVZDPSY5XQI2GCSOUECSHQN5YUQH", "length": 7051, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिंगणापूर निवासी क्रिडा प्रशालेच्या विकासासाठी समयबध्द कार्यक्रम राबविणार – चंद्रकांत पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिंगणापूर निवासी क्रिडा प्रशालेच्या विकासासाठी समयबध्द कार्यक्रम राबविणार – चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर- जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील निवासी क्रिडा प्रशालेच्या विकासाच्या दृष्टीने सर्वसामावेशक आराखडा तयार करुन समयबध्द कार्यक्रम राबविला जाईल अशा ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली. येथील पोलीस कवायत मैदानावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व संस्कृतीक स्पर्धाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.\nसमारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nशिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेचा दर्जेदार विकास करण्याच्या दृष्टीने लवकरच या शाळेस भेट देऊन तेथील अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन त्याबाबत करावयाच्या उपयायोजनांचा सर्वसमावेशक आराखडा निश्‍चित केला जाईल. त्यानुसार समयबध्द कार्यक्रम निश्‍चित करुन या प्रशालेचा सर्वांगिन विकास केला जाईल. अशी ग्वाही ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंतर चार्टर्ड अकौंटंट फर्म क्रिकेट स्पर्धा; सीए चॅलेंजर्स, कीर्तने पंडित इलेव्हन उपान्त्य फेरीत दाखल\nNext article105 भागातील नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/plastic-banned-wooden-plates-1658765/", "date_download": "2018-10-19T00:38:22Z", "digest": "sha1:2R52NGE6G26SALUQHMYNONJDUHHSAPG4", "length": 11754, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "plastic banned Wooden plates | सोहळ्यांतील पंगतीत आता लाकडी ताटे? | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसोहळ्यांतील पंगतीत आता लाकडी ताटे\nसोहळ्यांतील पंगतीत आता लाकडी ताटे\nसुपारी, मक्याच्या लाकडाची ताटे, चमचे बाजारात; दर मात्र सातपट\nसुपारी, मक्याच्या लाकडाची ताटे, चमचे बाजारात; दर मात्र सातपट\nविविध घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रम आणि मंगलकार्याचा अविभाज्य घटक असलेली प्लास्टिक किंवा थर्माकोलची ताटे, वाटय़ा, चमचे, ग्लास प्लास्टिकबंदीमुळे हद्दपार झाल्यामुळे पर्याय शोधण्याची धडपड सर्वत्र सुरू आहे. त्यातूनच लाकडी ताटांचा पर्याय पुढे आला असून एपीएमसीमध्ये ही ताटे उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती मात्र प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या ताटांपेक्षा बऱ्याच जास्त असल्यामुळे त्यांना ग्राहक कितपत पसंती देतील हा प्रश्न उपस्थित होत आहे.\nआजवर सुमारे १ रुपयाला एक अशा दरात प्लास्टिकची ताटे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ही सुमारे ७ ते ८ रुपयांना एक अशा दरात उपलब्ध असलेली लाकडी ताटे परवडणे कठीण आहे. लाकडाचे चमचे प्रती नग ३ रुपये दराने उपलब्ध आहेत. या वस्तू कागदी किंवा प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा टणक आहेत. पुनर्वापर करता येत नसून एकदा वापरून टाकून देता येणार आहे.\nप्लास्टिकबंदी लागू झाल्यापासून एपीएमसीतील प्लॅस्टिकच्या वस्तूंची अनेक दुकाने बंदच ठेवण्यात आली आहेत. सुपारीच्या लाकडापासून तयार केलेली ताटे ८० रुपयांना १० तर मक्याच्या झाडापासून बनविलेली ताटे १८० रुपयांना २५ अशा दराने विकण्यात येत आहेत. त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा करही मोजावा लागत आहे. लाकडी चमचे प्रतिनग ३ रुपयांना उपलब्ध आहेत.\nराज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्याने आता दक्षिण भारतातील पर्यायी लाकडी वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. आधी देखील या वस्तूंचे उत्पादन केले जात होते. मात्र आता प्लास्टिक बंदीमुळे मागणी वाढत आहे.\n– जयप्रकाश पटेल, घाऊक विक्रेते\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/web-cams/top-10-web-cams-price-list.html", "date_download": "2018-10-19T00:46:48Z", "digest": "sha1:LDI7ZUDS4B6TETVF5GMSVL6TB5LY2SQA", "length": 14756, "nlines": 390, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 वेब कॅम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 वेब कॅम्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 वेब कॅम्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 वेब कॅम्स म्हणून 19 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग वेब कॅम्स India मध्ये झेब्रॉनिकस क्रिस्प HD| वेबकॅम रेड Rs. 990 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nदाबावे रस 8000 5000\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10 वेब कॅम्स\nइंटेक्स इट लिट वू 100 वेबकॅम\n- स्टील ईमागे रेसोलुशन 15 megapixel\nमायक्रोसॉफ्ट लिफेचं सिनेमा वेबकॅम ब्लॅक & सिल्वर\n- फोकस तुपे Auto\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nसरकली HD| R १०८०प तौच रेकॉर्डिंग वेबकॅम\n- स्टील ईमागे रेसोलुशन 1.3 megapixel\n- फोकस तुपे Manual\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nमायक्रोसॉफ्ट लिफेचं हँड 3000 वेबकॅम ब्लॅक\n- स्टील ईमागे रेसोलुशन 1280 x 800\n- फोकस तुपे Fixed\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nमायक्रोसॉफ्ट लिफेचं सिनेमा वेबकॅम\nहरकुलस हँड ट्विस्ट पूरपले वेब कॅमेरा ५म्प\nमायक्रोसॉफ्ट लिफेचं हँड 3000 वेबकॅम\nहँ दिलूक्सने वेबकॅम एवं१९३आ\n- स्टील ईमागे रेसोलुशन 1.3 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nआबाल चड 20 0 वेबकॅम ब्लॅक\n- विडिओ रेसोलुशन 2.1 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 20 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन No\nएंटर E ५०म्पर वेब कॅम रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/man-chops-girlfriend-into-11-pieces-caught-disposing-body-parts-in-surat-1664712/", "date_download": "2018-10-19T01:21:36Z", "digest": "sha1:Q3YZ7VFRXFL3VPS72HSIZH6MDAANXPJR", "length": 12186, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Man chops girlfriend into 11 pieces, caught disposing body parts in Surat | गर्लफ्रेंडची हत्या करून तिचे ११ तुकडे करणारा प्रियकर अटकेत | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nगर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेहाचे ११ तुकडे करणारा प्रियकर अटकेत\nगर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेहाचे ११ तुकडे करणारा प्रियकर अटकेत\nगर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ११ तुकडे करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. तो मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता\nगर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ११ तुकडे करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहाच्या ११ तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. त्याचवेळी त्याला अटक करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले. गुजरातच्या सुरत या शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. झुलेखा शेख असे या हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तर शहनवाज शेख असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. रविवारी त्याने झुलेखाला आपल्या फ्लॅटवर बोलावले. तिथे तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचे ११ तुकडे करून त्यांची तो विल्हेवाट लावत होता. त्याचवेळी त्याला अटक करण्यात आली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहनवाझने त्याच्या प्रेयसीची हत्या करून त्यातले काही तुकडे नष्ट केले. तिचे हात आणि पाय तो ONGC पुलावरून तो खाली फेकत होता त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांना शहनवाझच्या घरून झुलेखाचे मुंडके सापडले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. शहनवाझचे लग्न झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. शहनवाझची बायको आणि झुलेखा या दोघीही शहनवाझचा फ्लॅट वापरत असत. तसेच झुलेखाने शहनवाझकडे २० हजारांची मागणी केली होती अशीही माहिती समोर येते आहे.\nझुलेखा ही मूळची महाराष्ट्राची आहे. तिच्या आयुष्यात शहनवाझ आल्यावर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती गुजरातमध्ये राहू लागली. तिथे हे दोघे कायम भेटत असत. मात्र शहनवाझने तिची हत्या का केली हे समजू शकलेले नाही. झुलेखा गुजरातमध्ये आली तेव्हा ती शरीरविक्रय करत असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेमिनाच्या मुखपृष्ठावर झळकल्या अमृता फडणवीस\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/expensive-bergmann+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-10-19T01:08:45Z", "digest": "sha1:IPR4EPWE5HZSFIOPAE7FHSOQXUSLY36E", "length": 14705, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बेर्गमनन वाचव कलेअर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बेर्गमनन वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive बेर्गमनन वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,796 पर्यंत ह्या 19 Oct 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग वाचव कलेअर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग बेर्गमनन वाचकम क्लिनर India मध्ये बेर्गमनन टोर्नेडो कार वाचव क्लिनर ब्लू Rs. 1,099 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बेर्गमनन वाचव कलेअर्स < / strong>\n2 बेर्गमनन वाचव कलेअर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,077. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,796 येथे आपल्याला बेर्गमनन हुर्रीकॅने कार वाचव क्लिनर ब्लू उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10बेर्गमनन वाचव कलेअर्स\nबेर्गमनन हुर्रीकॅने कार वाचव क्लिनर ब्लू\nबेर्गमनन टोर्नेडो कार वाचव क्लिनर ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T00:00:24Z", "digest": "sha1:3MZA3PJI5UHOFEJBXHOMUCCR3B4432XQ", "length": 6876, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेत्री नयना मुकेला सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअभिनेत्री नयना मुकेला सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्कार\nअभिनेत्री नयना मुके हिला ‘फायनल डिसिजन’ या व्यावसायिक मराठी नाटकातील भूमिकेसाठी दादासाहेब फाळके फ्लिम फेस्टिवलच्या सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईतील मालाड येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. अनिल काकडे यांनी ‘फायनल डिसिजन’ या नाटकाचे लेखन – दिग्दर्शन केले आहे. देह दान या महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकामध्ये नयनाने साकारलेल्या रेणुका या भूमिकेचे विशेष कौतुक अनेक रसिकांकडून करण्यात येत आहे.\nयाआधी देवयानी, गणपती बाप्पा मोरया या मालिकांसोबतच गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनवट, संजय जाधव दिग्दर्शित येरे येरे पैसा आदी चित्रपटांमध्ये नयनाने अनेक व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारल्या आहेत. लवकरच एका हिंदी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत नयना आपल्याला पाहायला मिळणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या…\nNext articleअजमेरा कॉलनीत घरफोडी\nअनुप जलोटा यांनी जसलीन आणि सौरव पटेल यांची काढली खरडपट्टी\n‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान ‘ मधील ‘वाश्मल्ले’ गाणे आहे यु ट्यूबवर ट्रेंडींग\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T01:30:13Z", "digest": "sha1:NMPXJFIUNBMBPRZ4XI2CHW3G2CN6V5NC", "length": 17493, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी शुद्धलेखन - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख सध्या अपूर्ण स्वरूपात आहे आणि तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nशुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. म्हणजेच प्रमाणलेखन. शुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या पहिल्या आणि तिसऱ्या मुद्द्यांचे पालन करून शुद्धलेखन सवयीने येते. परंतु दुसरा मुद्दा मात्र भाषेच्या व तिच्या व्याकरणाशी संबधित आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणॆ अवघड आहे. अधिक माहिती मराठी व्याकरण या लेखात दिली आहे.पुढे वाचा\n१. प्रत्येक शब्दातील अक्षरांची निवड आणि त्यांचा परस्परानुक्रम (यामध्ये स्वर आणि/किंवा त्यांची चिन्हेदेखील येतात)पुढे वाचा\n२. शब्दांपासून योग्य तो काळ वापरून व योग्य शब्दरचना करून व्याकरणशुद्ध वाक्ये बनवणे. पुढे वाचा.\n३. तसेच कोणत्याही दोन वाक्यांचा, दोन परिच्छेदांचा किंवा दोन प्रकरणांचा तार्किकदृष्ट्या मेळ असणे. पुढे वाचा.\n४. अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथावा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प येथे वाचा.\n५.मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते\nमुख्य पान: विकिपीडिया:मराठीतील सदोष अक्षरलेखन\nशब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणार्‍या चुका या र्‍हस्व/दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे मो.रा.वाळिंबे यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले शुद्धलेखनाचे नियम पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्‌धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम मनोगत व मायबोली येथे उपलब्ध आहेत.\nया खेरीज अरुण फडके यांचे 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे पुस्तकही उपयुक्त आहे.\nह्याखेरीज महाराष्ट्र साहित्य परिषदेची सुगम मराठी शुद्धलेखन (लेखक - श्री माधव राजगुरू) ही पुस्तिका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. [१] ह्या पुस्तिकेत फार सोपेपणाने शुद्धलेखनाचे नियम समजावण्यात आले आहेत. तेव्हा शुद्धलेखन सुधारण्यासाठी ह्या पुस्तिकेचा निश्चित उपयोग होईल. [२]\nशिक्षणशास्त्रातील 'उदाहरणातून शिक्षण' (Learning By Example) ही पद्धत वापरण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जमतील तेवढ्या शब्दांचे मराठीतील योग्य वर्णविन्यास (Spelling) लिहिले जाईल. परंतु लवकरच ही सर्व माहिती विक्शनरी प्रकल्पाकडे स्थानांतरित केली जावी.\nमहाराष्ट्र शासन व महाराष्ट्र साहित्य महामंडळ पुरस्कृत नियम:\nक वर्ग - क ख ग घ ङ\nच वर्ग - च छ ज झ ञ\nट वर्ग - ट ठ ड ढ ण\nत वर्ग - त थ द ध न\nप वर्ग - प फ ब भ म\nय वर्ग - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ\nमाहिती उदा. मूळ उदा. झाडाची मुळे मौसमी\nसुगम सुगरण सुंदर सुरक्षित सुलभ सुवासिक सूर्य उदा. सूर्यप्रकाश\nफायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहू या. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे ॲड-ऑन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणार्‍यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते माहीत नाही.\nफायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. माऊसने उजवी टिचकी मारून \"चेक स्पेलिंग\" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केले की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.\nएखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात \"ॲड टू डिक्शनरी\" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.\nडिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल. सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.\n(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्सटेन्शन वापरून केलेली आहे.)[३]\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत शुद्धलेखनाचे नियम#नियम १४: \"कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.\" उदाहरणार्थ : 'डिक्शनरी, ब्रिटिश, हाऊस.\nभाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे#विशेषनामे व त्या नामांवरून घेतलेल्या संज्ञा : मूळ भाषेतील त्यांच्या उच्चारानुरूप लिहाव्यात जसे -फॅरनहाईट श्रेणी(फॅरनहाईट), व्होल्टमीटर(व्होल्ट), अँपियर.\nआंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती\nविकिपीडिया:आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती भारतीयीकरण\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषांत वापरणे\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्दांसंबंधी सूचना\nमराठी साहित्य महामंडळाचे शासनमान्य शुद्धलेखनाचे नियम\nपरिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे\nमला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे\nमराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते\nमराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची\nविकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प\n↑ सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका - संकेत स्थळ- https://www.masapapune.org/books\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ सप्टेंबर २०१८ रोजी १७:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A5%AA", "date_download": "2018-10-19T00:52:18Z", "digest": "sha1:PPLYEQW776OU4WGDMRVPHGFDTEBJL5EP", "length": 7588, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोझिला फायरफॉक्स ४ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसी++, जावास्क्रिप्ट, सीएसएस, एक्सयूएल, एक्सबीएल\n२६.८ एमबी (मॅक ओएस एक्स)\nआंतरजाल न्याहाळक, एफटीपी क्लायंट\nएमपीएल / ग्नू जीपीएल / ग्नू एलजीपीएल\nमोझिला फायरफॉक्स ४ ही फायरफॉक्स या आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती मार्च २२, २०११ रोजी प्रकाशित झाली. तिची पहिली बीटा आवृत्ती जुलै ६, २०१० रोजी उपलब्ध झाली व शेवटची अस्थिर आवृत्ती प्रकाशन उमेदवार २ ही मार्च १८, २०११ रोजी प्रकाशित झाली. मोझिला फायरफॉक्स ४चे सांकेतिक नाव टूमूकुमाके हे ठेवण्यात आले होते व ही आवृत्ती फायरफॉक्सची शेवटचे मोठे प्रकाशन चक्र मानले गेले आहे.\nन्याहाळक % (फा.फॉ.) % (एकूण)\nफायरफॉक्स १ ०.०४% ०.०१%\nफायरफॉक्स १.५ ०.०४% ०.०१%\nफायरफॉक्स २ ०.४३% ०.१२%\nफायरफॉक्स ३ २.४९% ०.६९%\nफायरफॉक्स ३.५ २.३५% ०.६५%\nफायरफॉक्स ३.६ २८.३७% ७.८५%\nफायरफॉक्स ४.० ७.८८% २.१८%\nफायरफॉक्स ५ १९.७०% ५.४५%\nफायरफॉक्स ६ ३७.६९% १०.४३%\nफायरफॉक्स ७ ०.८७% ०.२४%\nफायरफॉक्स ८ ०.११% ०.०३%\nफायरफॉक्स ९ ०.०४% ०.०१%\nफायरफॉक्स १० ४१.३०% १०.३२%\nफायरफॉक्स ११ २४.१३% ६.०३%\nफायरफॉक्स १२ ०.७६% ०.१६%\nफायरफॉक्स १३ ०.१२% ०.०३%\nफायरफॉक्स १४ ०.०४ % ०.०१ %\nसर्व मिळून [१] १०० % २४.९८ %\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१८ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T00:01:13Z", "digest": "sha1:HYVJYKTR2CHAD7IBWW2RS3WUV57BHI73", "length": 4351, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राझ्वान रटा - विकिपीडिया", "raw_content": "\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २० इ.स. २००७.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून ९ इ.स. २००८\nइ.स. १९८१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी १०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3292", "date_download": "2018-10-19T00:04:37Z", "digest": "sha1:XHDYIARDQGJNLB45EIRMAONUVW3GE3T2", "length": 46507, "nlines": 682, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद\nयाआधीच्या भागात अतिशय कमी एंट्रीज आल्याने त्या भागाचा निकाल न लावता पुढिल भाग द्यायचे ठरवत आहोत. याही भागात कमी इंट्रीज आल्या तरीही आलेल्या इंट्रीजपैकी एक चित्र निवडून निकाल दिला जाईल\nया वेळच्या आव्हानासाठी \"सात सक्कं त्रेचाळीस\" या किरण नगरकर यांच्या पुस्तकातील एक लहानसा उतारा देत आहोतः\nकोथरूडच्या मळ्यात ताई म्हणाली, \"माझे पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त. नमस्कार कर कुशंक. दगडात पण देव आहे\" असेल. दगडात देव असला तरी देवात एक शेंदूर फासलेला दगड आहे. सार्‍या विश्वातल्या एकाही माणसाच्या श्वाशोच्छवास त्याच्या नजरेतून सुटत नाही, त्याच्या पोत्यातून सांडत नाही. त्याला पापण्या नाहित. कधी एके काळी होत्या त्या थकून जळून गेल्या. त्यांना काम नव्हतं. देव आपले डोळे मिटत नाही. शकत नाही. त्याचा हा जबरदस्त अधाशीपणा. त्याला इलाज नाही. आनि आपल्याला झालाय नाइलाज. मला ह्या आताच्या क्षणाचं काही नाही. मला आहे ते एका क्षणाचं. मरायला दिवस नाही वर्ष लागतील, पण मरण्याचा क्षण एकच. माझा रात्रंदीन, जगाच्या सुरूवातीपासून विरोध आहे तो या क्षणाला. तुझ्या, माझ्या, आई गेली त्या. मी त्याला आणि त्याच्या कारभाराला समजु शकत नाही. समजून घेण्याची इच्छा नाही. तू म्हणाली होतीस की आपल्या वाट्याला चॉइस आलेला नाही. खरंय. त्याने डोळे सताड उघडे ठेवायचं ठरवलं आहे. मी घट्ट मिटून. त्यानं अगणित अपराध पोटात घातले आहेत. माझा पण घालेल. शेवटी आज ना उद्या तो सगळ्यांनाच गिळतो. माझी लक्ष्मणरेखा त्यानं आखलेली आहे. पण मला ओरडता येतं. ओरडण्याला आवाज नाही हे मानलं. दुसर्‍यांना तेवढाच कमी त्रास. वॉर. टोटल वॉर.\nवरील परिच्छेद/अंश वाचुन जे सुचेल/वाटेल ते छायाचित्रात बंदीस्त करायचे हे आव्हान आहे. बघुया कितीजण आणि कसे हे आव्हान पेलतात.\n१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.\n२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)\n४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २२ ऑक्टोबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.\n५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.\n६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.\nव्यवस्थापकः सदर धाग्यावर छायाचित्राव्यतिरिक्त इतर विषयांवर फारशी चर्चा करू नये. समांतर चर्चेसाठी वेगळा धागा काढावा वा मनातले प्रश्न/विचार यातील ताज्या धाग्यावरही विचार मांडता येतील\nआर्टवर्क (चित्र/फोटो वगैरे) ते इंटरप्रिटेशन हा प्रवास समजण्यासारखा आहे. पण आधीच एक अ‍ॅबस्ट्रॅक्ट इंटरप्रिटेशन सदृश कल्पना (पक्षी: एक संदर्भ सोडून काढलेला परिच्छेद) याचं फोटो मधे रुपांतर कसं होईल आणि झालंच तरी कुठला फोटो त्या परिच्छेदाचा गाभा पकडणारा आहे हे कसं ठरवणार याबद्दल प्रचंड साशंक आहे. एकुणातच असं फोटोग्राफी चॅलेंज कधी पाहाण्यात आलेलं नाही. 'सुखकर्ता दु:खहर्ता' प्रमाणेच याची अवस्था होऊ नये अशीच मनोमन इच्छा\n वाटतेय तितकाही हा परिच्छेद कठीण वाटत नाहीये मला. गाभा स्वयंस्पष्ट आहे असे वाटतेय.\nशिवाय कित्येक वाक्ये अशी आहेत की नेहमी दिसणारी कित्येक चित्रे डोळ्यासमोर उभे रहावीत. जरा विचारांना चालना द्यावी लागेल हे मान्य, पण त्यातच तर मजाय असे मला वाटते.\nबाकी, निकाल ठरवायला एकच एक निकष नाहिये. जो च्यालेंज देतोय त्याचे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उत्तमोत्तम चित्रे बघायला मिळणे हा उद्देश आहे, निकालाची अचुकता तुलनेने गौण आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसम्बंधित परिच्छेद वाचून त्याचा गाभा पकडण्याचा यथामति यथाशक्ति पर्यत्न केलेला आहे.\nसटवीचे कपाळ जी, बूच मारु नका\nसटवीचे कपाळ जी, बूच मारु नका म्हणता तर नाही मारत पण दिसत नाहीयेत चित्रं.\nउतारा मस्त आहे, आव्हान मस्त आहे. फोटो द्यायला जमेलच असं नाही पण प्रयत्न करेन.\nपुस्तकाचं ह्रिदम इथे उपलब्ध नसल्याने इच्छुकांनी दोन-तीन वेळा उतारा वाचावा आणि मगच प्रयत्न करावा.\nहोय मलाही उतारा फार आवडला.\nपुस्तकाचं ह्रिदम इथे उपलब्ध नसल्याने इच्छुकांनी दोन-तीन वेळा उतारा वाचावा आणि मगच प्रयत्न करावा.\nमुळात या पुस्तकातही हे लेखन जेव्हा येते तेव्हा वाचकाकडे फार पार्श्वभूमी नसते.\nत्यामुळे पुस्तक पहिल्यांदाच हाताशी दिले व या परिच्छेदापर्यंत वाचुन काढले तरी फार मोठा फरक पडणार नाही.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nअलीप्ततेचा शाप असलेला कोरडा पाषाण…\nहात, पाय, तोंड नसतानाही\nअसंख्य शक्यता पोटात घेऊन\nनिपचित पडून राहिलेला गोटा…\nकुणी घडवेल तसा घडणारा,\nकुणी रंगवेल तसा रंगणारा,\nकुणी रचवेल तिथे रचणारा\nएक अत्यंत निर्विकार धोंडा…\nफडतूस माणसांना लावलेलं पाहूनही\nबंड करू न शकणारा….\nटीप: उतारा वाचायला छान आहे,\nटीप: उतारा वाचायला छान आहे, पण मला त्याचा गर्भितार्थ नक्की कळला नाही, हे मान्य करतो. उतारा वाचून मी काढलेले जे फोटो आठवले ते शोधून वर टाकले आहेत.\nआय एस ओ : ६४\nवर सूर्य आणि चंद्र (बहुधा \"आ चंद्रसूर्य कीर्ती\"चे प्रतीक), घोड्यावर नवरा आणि सती गेलेली बायको.\nभलामोठा हात, हा सतीच्या दगडांवर असतो - कोणाला अधिक सांगता येईल का या हातात बांगड्या असून हे अखंड सौभाग्याचे वगैरे लक्षण आहे काय\nभलामोठा हात, हा सतीच्या\nभलामोठा हात, हा सतीच्या दगडांवर असतो - कोणाला अधिक सांगता येईल का या हातात बांगड्या असून हे अखंड सौभाग्याचे वगैरे लक्षण आहे काय\nते 'आचंद्रसूर्य सौभाग्य/कीर्ती' चे प्रतीक आहे बहुधा. पाहून सांगतो.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nपरिच्छेद वाचून काही कल्पना\nपरिच्छेद वाचून काही कल्पना डोक्यात आल्या. धार्मिकांच्या राज्यात मुक्काम असल्यामुळे कशाकशात देव दिसेल याचा नेम नाही. पण प्रत्यक्षात फोटो काढायला दिवाळीपर्यंत वेळ मिळेलच याची खात्री नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n बदामीच्या जवळ आहे तेच\nबदामीच्या जवळ आहे तेच हे ना पडटक्कल का असंच काहीसं नावे. तोंडावर आहे..\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nया नंदीचं शरीर इतकं देखणं आहे (एखाद्या प्रमाणबद्ध (पण अती फुगलेले नाही) शरीर कमावलेल्या मस्तवाल तरीही अ‍ॅथलेटिक अशा देखण्या मल्लाची आठवण यावी) की भारतात यांना मॉडेल म्हणून कोण मिळाला असावा असा प्रश्न पडतो\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n(चित्रे जालाहून घेतली आहेत)\nबदामीतली अजून एक मूर्ती या प्रतिसादावरून एकदम आठवली,\nअर्थात ती इथे फ़क्त 'सौष्ठव' याच अनुषंगाने दावता येईल.\nकदाचित मागच्या धाग्यावर शोभली असती.\nगणपतीची इतकी विशिष्ट मूर्ती मी तरी पाहिली नाही. तो ज्या ठेचात बसलाहे ते लाजवाब. हाताची विलक्षण ठेवण पकडताना मूर्तीचा जो समतोल साधला आहे तो मस्त आहे. मोजकीच आभूषणे पण तीही सरधोपट पद्धतीने कोरली नाहीत. गळ्यातील हार कसा मस्त स्वैर सांडला आहे:\nबाकी मूर्ती दुर्दैवाने भग्न आहे.पण खालील उपलब्ध इमेजवरून कल्पना यावी:\nवरील परिच्छेदामधील जन्म मृत्यूचे संदर्भ पाहता आणि जीवनेच्छेचे प्रकटन पाहता बदामीतील लज्जागौरीची जननमार्ग उघडल्या उतान्या अवस्थेतील आडवा कल असलेली मूर्ती दावता येईल.\nदोन्ही मूर्ती कमालीच्या सुंदर\nदोन्ही मूर्ती कमालीच्या सुंदर आहेत.\nतुम्ही त्या भागात (मऊसुत फिकट\nतुम्ही त्या भागात (मऊसुत फिकट लालसर माती असलेल्या) फिरा. तिथले वाडे, शेतीवाडी पाहा. तेव्हा एखाद्या तालेवार वाड्यातल्या पडवीत हे मॉडेल बैल सजीव झालेले दिसतील\nहा विषय वाचून मला जे काही डोळ्यापुढे येते त्याच्याशी साधर्म्य साधणारे काही जालावर मिळाले. काही चित्रे काही छायाचित्रे.\nआधी काही चित्रे इथे देतोय. सर्व चित्रे आंतरजालावरून साभार. प्रताधिकाराची कल्पना नाही\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआय एस ओ : ८००\nआभार छायाचित्रे छान आहेत.\nआभार छायाचित्रे छान आहेत.\nअवांतरः दुसर्‍या क्रमांकाचं कोणाचं व कुठे काढलंय\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nचौलजवळ कुठलेसे शिल्पकार आहेत,\nचौलजवळ कुठलेसे शिल्पकार आहेत, त्यांच्या तिथलं आहे का नाव विसरले. करमरकर\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nगांधीजी सेवाग्राममधले आहेत. बाकी तिन्ही गजानन महाराज संस्थान शेगावचे आहेत. तुम्ही विचारलेले संस्थानमधील आनंदविहार येथील आहे.\nदगडाला माणूस आपल्याला हवा तसा आकार शतकानूशतके देत आलेला आहे.\nयोद्ध्याचं रक्त गोठवलं काय…\nकिंवा त्याच्या काळजाचा थंड दगड केला काय…\nत्याच्या जखमा तशाच राहतात…\nसंदेश कुलकर्णी या मित्राने\nसंदेश कुलकर्णी या मित्राने काढलेला फोटो -\n('डोक्या'च्या जागी दिसणारा 'ढग' ही आकाशगंगेची उपदीर्घिका - Large Magellanic Cloud आहे. उत्तर गोलार्धातून हे दृष्य दिसणार नाही.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहा असाच अवचित अज्ञात कवड्सा उजळुन टाकी आत्मा ......प्रवास चालु आहे .....भस्म करायचे कि प्रकाशमान करायचे हा जसा त्याचा प्रश्न आहे .....\nतसा तो दिलेला पर्याय स्वीकारणे इतकेच काय ते माझ्या हातात, शेवटी अस्तिव संपणे हेच काय ते अंतिम सत्य ...\n वेळ आणि कोन उत्तम\n वेळ आणि कोन उत्तम साधलाय\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nखूप आधी म्हणजे (२०१०-११) च्या\nखूप आधी म्हणजे (२०१०-११) च्या आसपास काढलेला हा फोटो, काही कारणामुळे असे डिजिटल आर्टवर्क केले होते.. तो चालेल का नाही माहिती नाही.. पण देतो आहे.\nव्यवस्थापकः width=\"\" height=\"\" टाळावे\nCamera\t- सोनी सायबरशॉट\nआज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २२ ऑक्टोबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल.\n...............आठवण करून देत आहे.\nआभार. दिवाळीच्या गडबडीत राहून\nआभार. दिवाळीच्या गडबडीत राहून गेले नंतर विसरून गेलो. आज निकाल जाहिर करतो\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nवेळेच्या अनुपलब्धतेमुळे फार तपशीलात निकाल देत नाहिये. क्षमस्व.\nतृतीय क्रमांकः विलासराव यांचा महात्मा गांधींचा फोटो. हल्ली अनेकांना स्वार्थासाठी देवत्त्वाच्या दर्जा देऊनही डोळे मिटूनच पण कार्यमग्न असणारा हा दगडी पुतळा. बरेच काही सांगणारा.\nद्वितिय क्रमांकः प्रसाद वैद्य यांचे \"प्रकाशचित्र\".\nआणि पहिला क्रमांकः धनंयज यांचे नंदी तंद्री हे चित्र.\nएकुणच देव जागा आहे असे मानणारा आणि त्यावर आपला भार टाकून निवांत डोळे मिटून घेतलेला भक्त ही जोडगोळी मोठी रोचक आहेच. शिवाय म्हटले तर दगडातील देवत्त्व म्हटले तर सुंदर शिल्पातील सौंदर्य दाखवणारे हे चित्र मला खूप आवडले.\n पुढील विषय द्यावात ही विनंती\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nस्मिता पाटील (जन्म : १७ ऑक्टोबर १९५५)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञ व नोबेलविजेता लेखक हेन्री बर्गसन (१८५९), 'दुर्दैवी रंगू' कादंबरीचे लेखक भारताचार्य चिं. वि. वैद्य (१८६१), अभिनेत्री मेलिना मर्क्यूरी (१९२०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९२६), अभिनेता ओम पुरी (१९५०), टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (१९५६).\nमृत्युदिवस : गणितज्ज्ञ चार्ल्स बॅबेज (१८७१), शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन (१९३१), मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (१९५१), ज्ञानपीठविजेते तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायणन (१९७६), लेखक शंकर पाटील (१९९८), संतसाहित्यिक डॉ. गं. बा. ग्रामोपाध्ये (२००२)\n१३८६ : हाईडेलबर्ग विद्यापीठाची स्थापना.\n१८५१ : हर्मन मेलव्हिललिखित 'मोबी डिक' कादंबरीची प्रथमावृत्ती प्रकाशित.\n१९०६ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली.\n१९२२ : 'बीबीसी'ची स्थापना.\n१९५४ : टेक्सस इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.\n१९६७ : रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ शुक्रावर उतरले. परग्रहावर उतरणारे ते पहिले यान होते.\n१९७७ : 'रेड आर्मी फॅक्शन' (उर्फ बादर-माइनहॉफ गट) ह्या कडव्या डाव्या संघटनेचे तीन सदस्य आंद्रिआस बादर, गुड्रुन एन्स्लिन, यान-कार्ल रास्प ह्यांची तुरुंगात आत्महत्या.\n२००४ : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन पोलीसहल्ल्यात ठार.\n२००७ : माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्या मोटार ताफ्यावर आत्मघातकी हल्ला. भुत्तो सुखरूप, पण १३९ मृत आणि ४५० जखमी.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T00:38:56Z", "digest": "sha1:PWAU24TAYLFV5I72CA6XQJJ5S75OGL7E", "length": 8431, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांचा आजपासून नवी दिल्लीत शुभारंभ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांचा आजपासून नवी दिल्लीत शुभारंभ\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या खेलो इंडिया शालेय स्पर्धांचे उद्‌घाटन करणार आहेत. देशात सर्वच स्तरावर क्रीडा संस्कृती बहरावी, सर्व प्रकारच्या खेळांसाठी मजबूत ढाचा निर्माण व्हावा आणि क्रीडा जगतातले अग्रगण्य राष्ट्र म्हणून भारताची ओळख व्हावी या उद्देशाने खेलो इंडिया कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.\nशालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमधले क्रीडा नैपुण्य ओळखून भविष्यातले खेळाडू म्हणून त्यांची जोपासना व्हावी हे उद्दिष्ट यामागे ठेवण्यात आले आहे. उच्चाधिकार समितीकडून विविध स्तरावर निवडण्यात आलेल्या गुणवान खेळाडूंना वार्षिक पाच लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ पुरवण्यात येणार असून आठ वर्षांसाठी हे सहाय्य केले जाणार आहे.\nनवी दिल्लीत 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा चालू राहणार आहे. धर्नुविद्या, बॅडमिंटन, बास्केट बॉल, फुटबॉल, मुष्टियुद्ध, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल, भारत्तोलन, कुस्ती आणि जिमॅस्टिक अशा 16 क्रीडा प्रकारांमध्ये 17 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. देशातल्या युवा पिढीच्या क्रीडा नैपुण्याची आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेची झलक या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळणार आहे. खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत 199 सुवर्ण पदकं तितकीच रौप्य पदकं आणि 275 कांस्य पदकांसाठी खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्टॅलन्स्‌ इलेव्हन, कीर्तने पंडित इलेव्हन अंतिम फेरीत\nNext articleअल्पसंख्याक शाळांना प्रवेशाच्या अटी लागू कराव्यात\nPak vs Aus Test : पाकिस्तानचा दुसरा डाव 9 बाद 400 धावांवर घोषित\nवेस्टइंडिज संघाला धक्का, सलामीवीर लेविसने एकदिवसीय व टी20 मालिकेतून घेतली माघार\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nबीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली; पण ठेवली ‘एक’ अट\nपाकिस्तानी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ‘या’ प्रकरणी दिली कबुली\nपुणेरी पलटण पूर्णपणे तयार, आपल्या शहरातील मैदानावर #पडेंगे भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2018-10-18T23:57:17Z", "digest": "sha1:673POONQRU73HCZR6VIEIAW5MO2ME7ZV", "length": 9172, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गडकरींच्या वक्तव्यांवरून राहुल यांनी साधला निशाणा; गडकरींनीही घेतला ‘यु टर्न’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगडकरींच्या वक्तव्यांवरून राहुल यांनी साधला निशाणा; गडकरींनीही घेतला ‘यु टर्न’\nनवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या मुलाखतीत गडकरी यांनी म्हटले आहे की आम्ही कधी सत्तेवर येऊ याची आम्हाला अजिबात खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही लोकांना भरमसाठ आश्‍वासने दिली. आता लोक आम्हाला जेव्हा जुन्या वक्तव्यांची आठवण करून देतात त्यावेळी आम्ही हसून वेळ निभाऊन नेतो असे गडकरी यांनी या मुलाखतीत म्हटले होते.\nमराठी भाषेतील त्यांचा हा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचे इंग्रजी भाषांतरही त्या व्हिडीओत देण्यात आले आहे. त्यावर आपली प्रतिक्रीया नोंदवताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सही फरमाया , जनता भी यही सोचती है की सरकारने लोगों के सपनों और उनके भरोसे को अपने लोभ का शिकार बनाया है. ही मुलाखत मकरंद अनासपुरे यांनी घेतली आहे. सिंचन घोटाळ्यातील आरोपींना गजाआड करू असे आश्‍वासन भाजपच्या लोकांनी दिले होते त्याचे काय झाले असा सवाल गडकरी यांना विचारण्यात आला होता. त्या अनुषंगाने बोलताना त्यांनी हे विधान केले.\nत्यांनी यात म्हटले होते की भाजपच्या जाहीरनाम्यात टोलचा विषय घालू नका असा आग्रह मी पक्षाच्या नेत्यांकडे धरला होता. पण त्यावेळी आपण कधी सत्तेत येऊ असे आम्हाला कधी वाटलेच नाही. त्यामुळे नुसते बोलायला काय जाते म्हणून आम्ही काहीही बोलत राहिलो असे त्यांनी यात म्हटले आहे.\nदरम्यान, नितीन गडकरी यांनी मोदी किंवा 15 लाखांच्या आश्वासनाबाबत आपण काही बोललोच नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी राहुल गांधींना देखील चिमटा काढत, “मुलाखत मराठीमध्ये होती, राहुल गांधींना कधीपासून मराठी यायला लागलं” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिलीपकुमार यांचा उपचारांना चांगला प्रतिसाद\nNext articleज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर प्रदीपन\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60799", "date_download": "2018-10-19T00:58:32Z", "digest": "sha1:5NAKQW56P3DB42632FXYJUVFSS7F2ISN", "length": 42510, "nlines": 303, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पर्याय (कथा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पर्याय (कथा)\n\"आमच्या खेळाचे नाव आहे \"विकल्प\". विकल्प म्हणजे पर्याय, या खेळात तुमच्या समोर तीन पर्याय आहेत आणि तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आम्ही आधीच निवडलेला आहे, तो पर्याय तुम्ही ओळखायचा, बाकीचे पर्याय फक्त भुरळ घालतील पण हा एकच पर्याय तुम्हाला यशस्वी करू शकतो\"\n\"मी परत एकदा या खेळाचे नियम सांगतो, सोपे आहेत\"\n१) या खेळात, तुमच्या समोर तीन माणसे आहेत, त्यांची नावे आहेत \"ए\", \"बी\" आणि \"सी\"\n२) त्यातला एक खरे बोलतोय आणि बाकीचे दोघे खोटे बोलत आहेत.\n३) जो खरे बोलतोय त्याला पैशाची सर्वात जास्त गरज आहे.\n४) पण बाकीचे दोघे ही तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतील की त्यांना सर्वात जास्त पैशाची गरज आहे.\n५) खऱ्या बोलणाऱ्याचे नाव एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे, ती चिट्ठी या समोरच्या छोट्या पेटीत ठेवली आहे.\n६) तुम्हाला खरे बोलणारा माणूस ओळखून त्याला पैसे द्यायचे आहेत.\n७) तुम्ही खर बोलणारा माणूस ओळखलात आणि त्याला तुमचे पैसे दिलेत तर तुम्ही हा खेळ जिंकाल आणि बक्षिस म्हणून आम्ही तुम्हाला, तुम्ही लावलेल्या रकमेची दुप्पट रक्कम देऊ.\n८) जर तुम्ही पैसे खोटे बोलणाऱ्याकडे दिलेत, तर तुम्ही हा खेळ हराल आणि तुम्ही लावलेले पैसे ही त्या माणसाला मिळतील.\n९) खेळाचा अवधी तीस मिनिटे आहे. आम्ही या खेळाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत आहोत. आम्ही हा भाग, आमच्या \"विकल्प\" युट्युब चॅनेल वर अपलोड करू, तिथे आमचे दहा लाख सबस्क्रायबर्स हा खेळ पाहू शकतात. त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ते इंटरनेट वर कायम राहू शकते.\n१०) आणि हो एक राह्यलंच, तुम्हाला या खेळात काही बोलता येणार नाही, हे तिघे जे काही बोलतील ते तुम्ही फक्त ऐकणार आहात, तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.\nएवढे सगळे बोलून \"विकल्प\" खेळाचा आयोजक थांबला, त्याने माझ्याकडे बघितले आणि विचारले, \"तुम्ही किती पैसे लावणार आहात\n\"एक लाख इंडिअन रुपीज\" मी म्हणालो.\n\"गुड, तुम्ही जर खेळ जिंकलात तर, तुम्हाला आमच्याकडून दोन लाख रुपये मिळतील, बेस्ट ऑफ लक, लेट द गेम बिगिन\" असे म्हणून आयोजक आमच्या खोलीतून निघून गेला. त्याने खोलीचा दरवाजा लावून घेतला.\nदारावर विकल्पची टॅगलाइन होती, \"विकल्प - \"तुमचा खरा पर्याय ओळखा\"\nआमच्या खोलीत चार ते सहा कॅमेरे लावले होते, नक्की सांगता येत नव्हते, काही छुपे कॅमेरे असण्याची शक्यता होती. माझ्यावर एका कॅमेऱ्याची नजर होती बाकी तिघांवर अजून तीन कॅमेरे होते, कॅमेऱ्यामध्ये प्रत्येकाची हालचाल कैद होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. आमच्या शर्टच्या कॉलरवर माइक्रफोन लावले होते.\nटेबलच्या मधोमध एक लाकडी छोटी पेटी होती, त्यात एक चिठ्ठी होती, त्यात खरे बोलणाऱ्याचे नाव लिहले होते. आम्ही आता चार जण या खोलीत होतो, माझ्या आणि बाकीच्या तिघांमध्ये एक लाकडाचे टेबल होते. माझ्या समोर, टेबलच्या दुसऱ्या बाजूला, तीन खुर्च्यांवर तीन माणसे, खांद्याला खांदा लावून, शेजारी बसली होती.\nमला कोणाचे नाव माहित नव्हते.\nमाझ्या उजव्या हाताला \"ए\" होता, त्याच्या शर्टच्या खिशावर \"A\" असे स्टिकर चिटकवले होते. माझ्या समोर या दोंघांमध्ये \"बी\" बसला होता. त्याच्या शर्टच्या खिशावरही \"B\" अशा नावाचे स्टिकर लावले होते आणि माझ्या डाव्या हाताला \"सी\" बसला होता. तिघे जण माझ्याकडे एकटक बघत होते.\nमी \"डी\" होतो \"डी फॉर डोनर\" या जुगारात मी एक लाख रुपये लावले होते, मला तीस मिनिटामध्ये हे शोधून काढायचे होते की समोरच्या तिघांमध्ये कोण खरे बोलत आहे, मी माझे एक लाख त्याला देणार, जर तो माणूस बरोबर निघाला तर मला आयोजकांनकडून दोन लाख मिळणार होते.\n\"विकल्प\" खेळाने गेल्या दोन वर्षात युट्युबवर बरीच लोकप्रियता मिळवली होती. मी ही या खेळाचा चाहता होतो, मी प्रत्येक भाग न विसरता बघत असे, लोक ही बरेच पैसे लावत असत. एका भागात, एकाने पाच लाख रुपये लावले होते, बिचाऱ्याला खरा बोलणारा गरजू ओळखता आला नाही आणि तो हरला. गेल्या दोन वर्षात या युट्युब चॅनेलने दहा लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स कमवले होते. त्यांचे आतापर्यंत पंचवीस ते तीस भाग झाले होते, प्रत्येक भाग दहा लाखांपेक्षा जास्त लोंकानी बघितला होता.\nखूप दिवस प्रयत्न केल्यावर, माझी डोनर म्हणून निवड झाली, मला डोनरच बनायचे होते, पैशासाठी खोटे बोलणे मला जमले नसते. कमीत कमी एक लाख रुपये लावण्याची अट होती, मी कसे तरी एक लाख जमवून भाग घेतला होता.\nमी प्रत्येकाकडे बघितले, \"ए\" ला घाम फुटला होता, \"बी\" ने एक कानटोपी घातली होती आणि \"सी\" मात्र निवांत, बागेत बसल्यासारखा...\n\"मला कॅन्सर आहे, लास्ट स्टेज\" \"बी\" एकदम म्हणाला, वयवर्ष साधारण पन्नास-साठ असेल. मी अंदाज केला.\n\"माझी केमोथेरपी ट्रीटमेंट चालू आहे\" असे म्हणत त्याने डोक्यावरची कानटोपी काढली, त्याला पूर्ण टक्कल होते, त्याच्या भुवयांचे केस ही विरळ झाले होते, हा माणूस आजारी आहे की नाही हे कळायला मार्ग नव्हता पण भयानक मात्र दिसत होता. हाताच्या काड्या झाल्या होत्या, मान पुढे झुकली होती, त्याला त्या खुर्चीत ताठ बसता ही येत नव्हते, कसातरी अवघडून तो माझ्याशी बोलत होता. मला त्याची द्या आली, पण कोण जाणे तो मला खरा वाटत नव्हता.\n\"मला उपचारांसाठी पैशाची अतंत्य गरज आहे, नाहीतर मी मरेल\" \"बी\" अगदी कळवळीने म्हणाला.\n\" मला विचारायचे होते, पण खेळाच्या नियमाप्रमाणे मला काहीच बोलता येणार नव्हते.\nकाही न बोलता तुम्ही कसे ठरवू शकता, की हा माणूस खरा आहे की खोटा कुठल्या येड्याने हे नियम बनवले होते देव जाणे. मी माझ्या समोरच्या कॅमेऱ्याकडे बघितले, आमची प्रत्येक हालचाल कॅमेरे टिपत होते.\n\"मला ही पैशाची गरज आहे\" \"ए\" जरा घाबरत म्हणाला. त्याला खूप घाम फुटला होता. \"ए\" अगदी विशीतला तरुण, शरीर यष्टीने दांडगा होता, अंगात एक मळकट शर्ट, बऱ्याच दिवसात त्याने दाढी आणि केस कापले नव्हते.\n\"मला कळत नाहीये मी कसे सांगू\" \"ए\" परत म्हणाला. स्वतःला थोडा सावरत दाढी वरून हात फिरवत तो म्हणाला, \"मी जिथे राहतो तिथे जवळच भांडणे सुरु होती, कारण शुल्लक होते, काही गुंड उगीचच अरेरावी करत होते, पण भांडणे विकोपाला गेली आणि त्यातले काही गाव गुंड मारामारी करायला लागले, मला या भांडणात पडायचे नव्हते, लोक अनोळखी होते, मी माणुसकी म्हणून ती भांडणे सोडायला गेलो, एक गुंड आम्हाला सगळ्यांना खूप मारत होता, दिसेल त्याला मारत सुटला, त्याच्या हातात लोंखंडाची सळी होती, बरेच जण पळाले, बऱ्याच लोंकाना लागले, त्याने त्या सळी ने एका दोघांचा जीव नक्कीच घेतला असता, मी त्याच्या हातातील सळी हिसकावून घेतली, स्वरक्षणासाठी त्याच्यावर प्रहार केला, प्रतिकार केला, त्याच्या डोक्याला जबरी मार लागला आणि तिथेच तो...\"\nएवढे बोलून \"ए\" रडायला लागला. आम्ही सगळ्यांनी त्याला सावरण्याचा वेळ दिला.\n\"माझ्यावर खुनाचा खटला सुरु आहे, मी जामिनावर बाहेर आहे, एक साधा वकील करायला ही माझ्याकडे पैसे..\"\n\" अचानक \"सी\" म्हणाला, माझी नजर त्याच्याकडे गेली, \"बी\" ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. \"सी\" अगदी आरामात होता, थ्री-फोर्थ पॅण्ट घालून, बागेत बसल्या सारखा, खुर्चीत पहुडला होता.\n\"कदाचित यानेच थंड डोक्याने खून केला असेल\" \"सी\" म्हणाला, \"मारामारी झालीच नसेल, नाहीतर हाच गावगुंड असू शकतो\"\nमला \"सी\" फार आगाऊ वाटला. \"त्याचे जाऊ दे तुझी गोष्ट सांग ना\" माझ्या अगदी तोंडावर आले होते, पण मला काहीच बोलता येत नव्हते.\nपण \"सी\" तिथेच थांबला नाही, \"सी\" ने आता मोर्चा \"बी\" कडे वळवला, \"याचे तर वय झाले आहे, बहुतेक एक-दोन वर्ष हा अजून जगेल, याला पैसे देऊन काय उपयोग\" \"सी\" माझ्याकडे बघत म्हणाला.\n\"मी मेलो तर मुलांचे काय होणार\" \"बी\" ला बराच राग आला होता.\n\" \"सी\" ने विचारले.\n\"मी अनाथ, गरजू, गरीब मुलांना मोफत शिकवतो, मी शिकवलेली बरीच मुले आज मोठ्या हुद्दावर...\" बी अभिमानाने सांगत होता, मी ही त्याचे बोलणे मन लावून ऐकत होतो.\n\" सी ने अगदी लहान मुलांशी जसे बोलतात तसे विचारले.\nमी उठून \"सी\" च्या कानाखाली लगावून देणार होतो, तो स्वतःबद्दल काही सांगत तर नव्हता आणि दुसऱ्याला नीट बोलून पण देत नव्हता, पण हेच \"सी\" चे धोरण होते, बाकीच्या दोघांच्या चुका काढायच्या आणि योग्य वेळी आपण कसे बरोबर आहोत हे पटवून द्यायचे. बाकीचे दोघे ही त्याच्या प्रश्नांना उत्तर देत बसणार, त्यात ते आपली ऊर्जा, वेळ वाया घालवणार आणि शेवटी \"सी\" हे दोघे खोटे आहेत आणि मीच खरा आहे असे दाखवणार.\nमी त्रासिक नजरेने \"सी\" कडे बघितले, तसा तो शांत झाला.\n\"बी\" ने बोलणे चालू ठेवले, \"तुम्ही जर मला मदत केलीत तर तुम्ही आणखी दहा मुलांचे आयुष्य घडवू शकता\" \"बी\" ने अगदी हात जोडून मला विनंती केली. \"बी\" पहिल्या पासूनच माझ्या कडून सहाभूतीची अपेक्षा ठेऊन होता, त्याच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून मला सहानभूती वाटत तर होती, पण एकदम विश्वास बसत नव्हता, या खेळात फक्त डोक्यानेच विचार करा, भावनिक झालात तर फसलात.\n\"मला नाही वाटत याला कॅन्सर आहे, तुझे हातावरचे केस कसे गेले नाहीत\" \"सी\" ने परत नाक खुपसले.\nहा मुद्दा कदाचित बरोबर होता, पण मला कॅन्सर बद्दल जास्त माहिती नव्हती, मी लगेच \"बी\" च्या हातांकडे बघितले, \"बी\" ही थोडा बावचळला, \"बी\" ला पटकन प्रतिउत्तर द्यायला जमले नाही.\n\"तुम्ही आमचे सोडा, स्वतःबद्दल सांगा\" \"ए\" म्हणाला, अखेर \"ए\" ला सूर गवसला. मला हेच \"सी\" ला विचारायचे होते.\n\"मला एक लाख नकोत मला..\" \"सी\" म्हणाला.\n\"मग घरी जा ना\" \"बी\" चवताळून \"सी\" ला म्हणाला, \"सी\" ही थोडा गडबडला, त्याची लय विस्कळीत झाली. मला हसू आले.\nमाझ्याकडे बघत \"सी\" ही थोडा हसला आणि म्हणाला, \"सर मला माहितेय तुम्ही पैसे कमवायला आला आहात, मला पण पैशाची गरज आहे, मला एक लाख नका देऊ, अर्धेच द्या, पन्नास हजार, तुम्हाला एकूण दिड लाख जास्त मिळतील\"\n\"सी\" अगदी पक्का व्यावसायिक वाटत होता. तो असा करार करू पाहत होता ज्यात दोघांचा फायदा होता, कोणी दुसरा असता तर लगेच फसला असता.\n\"आणि हो चिठ्ठीत माझेच नाव आहे\" \"सी\" मागे खुर्चीत रेलून बसत म्हणाला.\n\" \"ए\" ने \"सी\" च्या तर्हेने त्याला विचारले, आम्ही सगळे त्याच्यावर हसलो. \"ए\" ची विनोदबुद्धी जागृत होती, खून केलेल्या माणसाने असे विनोद करणे कदाचित बाकीच्या दर्शकांना आवडले नसावे.\n\"सी\" कुत्सित हसला, त्याने खिशातून एक कागद काढला आणि माझ्यापुढे सरकावला. त्याच्या या वागण्याने तो ऑडिशन देत आहे असे वाटत होते, काय माहित कदाचित हा भाग युट्युबवर बघून कोणी निर्माता त्याला एखादा रोल ही ऑफर करेल.\n\"मला आलेल्या ई-मेल ची प्रिंट, यात स्पष्ट लिहले आहे की, या खेळात मी सर्वात जास्त गरजू आहे आणि माझे नाव चिठ्ठीत आहे\" \"सी\" अता खुर्चीतून उठला, खुर्ची मागे सरकवली आणि दोघांच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याचा आत्मविश्वास भलताच वाढला होता.\nमी ई-मेल ची प्रिंट वाचली, तो ई-मेल आयोजकाकडून आला होता. त्यात \"सी\" म्हणतोय तशा सर्व बाबी होत्या.\nमी सर्व कॅमेऱ्याकडे बघितले, अशी ई-मेल दाखवणे नियम बाह्य तर नाही ना खेळ इथेच संपला का खेळ इथेच संपला का मी जिंकलो का \"सी\" ने आमचा खेळच रद्द केला का मी खोलीच्या दाराकडे बघितले. आयोजक आत येईल अशी अपेक्षा होती.\nमाझी चलबिचल बघून, उभा असलेला \"सी\" म्हणाला, \"सर त्यांच्याकडे काय बघताय, त्यांनीच मला मेल पाठवला होता. या गेम मध्ये हीच सर्वात मोठी त्रुटी आहे, आज मी सगळ्या जगाला दाखवतो, मी जिंकलो आहे, येस्स...मला एक लाख मिळायलाच हवे\" \"सी\" एखाद्या नाटकातला सवांद म्हणावा तसे म्हणाला, जर याचे नाव चिठ्ठीत आहे, तर दोन लाख रुपये मिळवण्यासाठी मला \"सी\" चे नाव लिहणे गरजेचे होते.\nमी परत कॅमेऱ्याकडे बघितले, मला आता काही कळत नव्हते, या गेम मध्ये कोण खरे बोलतोय आणि कोण खोटे बोलतोय हे ओळखायचे नसते, तर चिठ्ठीत कोणाचे नाव हे ओळखायचे असते आणि याचा आपण फक्त अंदाज करू शकतो. त्यावरच हा खेळ जिंकू शकतो. इथे सरळ दिसत होते, की \"सी\" चे नाव चिठ्ठीत आहे.\nमी घडाळ्याकडे बघितले, शेवटची आठ ते दहा मिनिटे बाकी होती, बाकीच्या तिघांची आपापसात भांडणे सुरु झाली होती, \"ए\" आणि \"बी\" खुर्चीतून उठले, \"सी\" बरोबर वाद घालायला लागले. \"बी\" ला आयोजकांचा राग आला होता, तो मोठ्याने हे बोलून दाखवत होता. \"ए\" परत रडणार अशी चिन्हे दिसत होती.\nमाझे डोके दुखायला लागले, शेवटी कसेबसे, मी पेन हातात घेऊन कागदावर एक नाव खरडले, त्या कागदाची घडी करून समोरच्या छोट्या पेटीत ठेऊन दिली. माझा निर्णय झाला होता. माझी ही कृती बघून तिघांचे भांडण थांबले.\nते तिघे येऊन आपापल्या खुर्चीवर बसले.\nखेळाचा अवधी संपला होता, आयोजक परत खोलीत आला, त्याने प्रत्येकाकडे बघितले, काही न बोलता त्याने ती लाकडाची पेटी उघडली, तो म्हणाला \"आम्ही सर्वात जास्त गरजू माणूस आधीच निवडला होता, त्याचे नाव या चिठ्ठीत..\"\n\"सर पटकन निर्णय सांगा\" मी न राहवून म्हटलो, बाकीच्या तिघांनी 'हो' म्हणत, मला पाठींबा दिला.\n\"आम्ही \"ए\" ला गरजू ठरवले होते, \"ए\" वर फौजदारी कोर्टमध्ये केस चालू आहे आणि ते जामिनावर बाहेर आहेत, आमच्या टीमने ही सर्व माहिती शोधून काढून, खात्री करून घेतली होती\"\nआयोजकाने चिठ्ठीतले नाव कॅमेऱ्यामध्ये दाखवले.\nमी बाकीच्या दोघांकडे बघितले, \"सी\" गालातल्या गालात हसत होता, \"बी\" आयोजकाकडे रागाने बघत होता आणि \"ए\" दुसऱ्या चिठ्ठीतले नाव ऐकण्यासाठी आतुर झाला होता.\nमाझ्याकडे बघत आयोजक म्हणाला, \"आणि तुम्ही पैसे दिले आहेत...\" त्याने दुसरी चिठ्ठी उघडली, तो नाव बघून स्वतःशीच हसला आणि चिठ्ठी कॅमेऱ्या समोर धरून,\nआयोजकाला आनंद झाला की नाही मला माहित नाही, पण मला खूप आनंद झाला, मी येस्स्स ओरडत खुर्चीतच उडी मारली, \"ए\" कडे पहिले, तो वर बघत देवाचे आभार मानत होता, ते होताच तो माझ्याकडे आला, माझ्या पाया पडायला लागला, पण मी तसे होऊ दिले नाही, आम्ही कडकडून मिठी मारली.\n\"मला वाटले तुम्ही मला पैसे द्याल\" \"सी\" आमचे अभिनंदन करत म्हणाला.\n\"सर तुम्ही जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग केलीत\" मी \"सी\" ला म्हणालो, माझ्या या विनोदावर सगळे हसले.\n\"अजून किती लोंकाना आमच्या नावाने खोट्या इमेल्स पाठवत होतात\" आयोजक हसत म्हणाला.\n\"पण अता नाही पाठवता येणार\" \"सी\" हसत म्हणाला, सगळे आनंदी होते, पण या सगळ्यात \"बी\" तिथेच शांतपणे उभा होता.\n\"पण मला खरंच कॅन्सर आहे\" \"बी\" अगदी रडकुंडीला येत म्हणाला, पण त्याला सगळ्यांचा राग आला होता, ते स्पष्ट दिसत होते.\nएकदम सगळे शांत झाले. मी खांदे उडवले.\nआयोजकाने \"बी\" च्या खांद्यावर हात ठेवला, \"आम्हाला हे माहित होते, पण टीमच्या निर्णयानुसार हे आम्हाला जास्त गरजू वाटले \" \"ए\" कडे हात दाखवत आयोजक म्हणाला. \"शेवटी हा एक खेळ आहे, कोणी एक हरणार, कोणी एक जिंकणार...\" पण आयोजकाचे हे सांत्वन \"बी\" साठी पुरेसे नव्हते. तो चिडून घुसमसत, खोलीबाहेर गेला, त्याने माझे अभिनंदन ही केले नाही.\nमला त्याच आठवड्यात दोन लाखांचा चेक मिळाला, पैसे बँकेत जमा झाले. विकल्पच्या या भागाला युट्युब वर भरपूर लाईक्स मिळाले, हा भाग सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त लोंकानी बघितला.\nपुढे जाऊन, \"ए\" ने चांगला वकील केला, त्याने कोर्टात केस ही जिंकली, निर्दोष म्हणून त्याची मुक्तता ही झाली. त्याने मला फोन करून माझे आभार मानले.\nआज ही लोक मला विचारात तुम्ही कसे ओळखले की \"ए\" च खरे बोलतोय, मी काहीतरी सांगून वेळ मारून नेतो. मनोमन देवाचे आभार ही मानतो, कारण आयोजकांनी ही \"ए\" लाच सर्वात गरजू ठरवले होते, पण जरी तो सर्वात गरजू नसता, तरी मी त्यालाच पैसे देणार होतो, कारण या खेळात तुमच्याकडे तीन पर्याय असतात, ए, बी आणि सी.\nपण माझ्याकडे फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे \"ए\".\nमी \"ए\" ला बघताक्षणी ओळखले होते, अगदी पहिल्यापासून, माझ्यासाठी तोच सर्वोउत्तम पर्याय होता. एक चांगले झाले की \"ए\" ने मला कधी ओळखले नाही कारण त्या दिवशी मारामारीत तो मध्ये पडला नसता तर त्या गुंडाने सळी मारून माझा जीव घेतला असता.\nमस्त आहे कथा आणि छान\nमस्त आहे कथा आणि छान फुलवलीयेत.\nमस्त जमलीय कथा . आवडलीच.\nमस्त जमलीय कथा . आवडलीच.\nसही मस्त आणि कल्पक आहे.. एकदम\nसही मस्त आणि कल्पक आहे.. एकदम हटके.. मजा आली\nही पण कथा जबरी जमली आहे.\nही पण कथा जबरी जमली आहे. मस्त\n@अंकु @Swara@1 @सस्मित @मामी\n@अंकु @Swara@1 @सस्मित @मामी @तृष्णा @चैत्राली उदेग @जाई. @मनीमोहोर @नँक्स @ऋन्मेऽऽष @जव्हेरगंज @फेरफटका @पराग @स्वाती२\nसगळ्यांना धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियांमुळे लिहण्याचे बळ वाढते\nकथेचा शेवट तुम्ही निवडलेल्या\nकथेचा शेवट तुम्ही निवडलेल्या पर्यायाच समर्थन करते....\nशेवट पर्यन्त खिळवून ठेवणारी \nमस्त कथा आणि ट्विस्टही\nमस्त कथा आणि ट्विस्टही\nमस्त , आवडली कथा.\nमस्त , आवडली कथा.\n@स्वप्नाली, @anilchembur, @rmd, @चैत्रगंधा, @प्राजक्ता_शिरीन, @नियती\nमस्त लिहिली आहे. शेवटचा\nमस्त लिहिली आहे. शेवटचा ट्विस्ट क्लासिक आहे.\n@राया, @स्वीट टॉकर धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news?limit=6&start=150", "date_download": "2018-10-19T00:26:43Z", "digest": "sha1:4FX4FKI4C6S3WIJL7ZXM7T4JP2OKVIKA", "length": 17589, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील ८५ वा दिवस - आज रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला नाती बदलतात. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे घरामध्ये फारच कमी मंडळी उरली आहेत, त्यामुळे जुने मित्र – मैत्रिणी यांच्याशिवाय फारकाळ हे सदस्य दूर राहू शकत नाही. कितीही भांडण, गैरसमज झाले तरी देखील ते मिटवून पुढे जाणे हे अनिवार्य असते. मेघा, सई आणि पुष्कर यांच्या मधील वाद विकोपाला गेले, त्यांच्यामध्ये बरीच भांडण झाली, मतभेद झाले, आरोप लावले गेले आणि त्यामुळे आता मेघा बरोबर असलेली पुष्कर - सईची मैत्री तुटते कि काय असे वाटत असतानाच आज या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना बघायला मिळणार आहे. या तिघांची मैत्री प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत होती. पण आज हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत. शेवटचे काही आठवडे आता उरल्यामुळे आता हा गेम खूप कठीण होत जाणार हे नक्कीच. या आठ सदस्यांमधून एक सदस्य काल घराबाहेर गेले. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त सात सदस्य उरले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. दर आठवड्याप्रमाणे काल बिग बॉस मराठीच्या घरामधून नंदकिशोर चौघुले यांना घराबाहेर जावे लागले. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोण सुरक्षित होणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस मराठीच्या घरामधून 'नंदकिशोर चौघुले' बाहेर\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता फक्त आठ सदस्य उरले आहेत. शेवटचे काही आठवडे आता उरल्यामुळे आता हा गेम खूप कठीण होत जाणार हे नक्कीच. या आठ सदस्यांमधून एक सदस्य आज घराबाहेर गेले. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त सात सदस्य उरले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. या आठवड्यामध्ये शर्मिष्ठा आणि नंदकिशोर चौघुले डेंजर झोनमध्ये आले. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुले यांना घराबाहेर जावे लागले आहे. नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आले. पाच आठवडे ते या घरामध्ये राहिले. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोणते टास्क सदस्यांना मिळणार मेघा, पुष्कर आणि सई यांच्यातील वाद मिटतील का मेघा, पुष्कर आणि सई यांच्यातील वाद मिटतील का हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस च्या घरामधील ८३ वा दिवस - महेश मांजरेकर कोणाची शाळा घेतील \nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगलेल्या “घरोघरी मातीच्या चुली” या कार्यामध्ये मेघाची टीम विजयी ठरली होती. त्यानुसारच कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी विजयी टीममधील दोन सदस्यांना ही उमेदवारी द्यायची आहे असे बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना काल सांगितले. त्यानुसार नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांनमध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कोण उभे राहील यामध्ये वाद – विवाद सुरु झाले. शेवटपर्यंत नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांची टीम या निर्णयापर्यंत पोहचू शकली नाही आणि त्यामुळेच विरुध्द टीमला हा निर्णय घेण्याची जबाबबदारी सोपवली. त्या टीमने स्मिता आणि नंदकिशोर यांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे केले. आज नंदकिशोर आणि स्मिता या दोघांच्या टीम मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. हे कार्य महेश मांजरेकर यांनी आखून दिले आहे. आज घरामध्ये हटके पद्धतीने पूल वॉलीबॉल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. तेंव्हा आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनेल हे बघणे रंजक असणार आहे. बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस च्या घरामधील ८२ वा दिवस - मेघा आणि पुष्करमध्ये पुन्हा होणार वाद\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल देखील “घरोघरी मातीच्या चुली” हे कार्य रंगले. सासू सासऱ्यांना त्यांच्या जावई सुनांना सतवायचे होते. मात्र काल टीम्समध्ये अदलाबदल करण्यात आली. टीम सून - जावयाचे नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू – सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक यांनी केले. ज्यामध्ये शर्मिष्ठा आणि सई मध्ये तर मेघा आणि पुष्कर मध्ये बरेच वाद झाले. रेशमने स्मिताला दिलेली सगळी कामे तिने उत्तमरीत्या पार पाडली. ज्यांनी हे कार्य उत्तमरीत्या पार पाडले त्यांना हिरे देण्यात आले. मेघा, सई आणि पुष्कर यांचे त्रिकुट प्रेक्षकांना चांगलेच आवडत होते. पण गेल्या आठवड्यापासून त्यांच्यामध्ये बरेच वाद होत आहेत. हे वाद काल देखील दिसून आले. सईला मेघाचे म्हणणे पटत नाही तर पुष्करला मेघाचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाही. आज देखील हा वाद विकोपाला जाणार असून पुष्कर, मेघा, सई, आस्ताद आणि रेशम यांच्यामध्ये बरेच वाद होणार आहेत. परंतु या वादामध्ये नक्की कोण माघार घेईल घराचा नवा कॅप्टन कोण होईल घराचा नवा कॅप्टन कोण होईल हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nस्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' च्या सेटवर वडापावची चमचमीत मेजवानी - पहा फोटोज्\nस्टार प्रवाहच्या मालिका म्हणजे एक कुटुंब असतं. कोणत्याही कुटुंबात जितक्या गंमतीजमती होतात, तशाच त्या मालिकांच्या सेटवरही होतात. नुकतीच लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा बेत जमून आला.\n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये प्रेम राधापर्यंत पोहचू शकेल \nराधा आणि प्रेम यांच्या प्रेमाची सुरुवातच मुळी वेगळ्याप्रकारे झाली. राधा आणि प्रेम कसे एकमेकांच्या प्रेमामध्ये गुंतत गेले, अडकले, कधी ती भावना एकमेकांच्या मनामध्ये आली हे त्यांचे त्यांना देखील कळाले नाही. राधा – प्रेमच्या अबोल प्रेमाची साक्ष देशमुख आणि निंबाळकर कुटुंब देखील होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. अचानक एका घटनेने किंवा राधाच्या एका निर्णयाने सगळेच बदलून गेले. राधा अचानक प्रेम काय तर सगळ्यांच्याच आयुष्यामधून निघून गेली.\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/about.php", "date_download": "2018-10-19T01:42:12Z", "digest": "sha1:UZCJWVQS4OCTBZZAICYP3I2P4VINH6JI", "length": 2675, "nlines": 47, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nआपण येथे आहात :\nदिनांक व वेळ : शुक्रवार दि. १३ एप्रिल २०१८ दुपारी १२:३० वा. स्थळ :श्री क्षेत्र अरण ता. माढा जि. सोलापुर\nसावता परिषद फेसबुक पेज\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T00:58:18Z", "digest": "sha1:MPHNKUZGN3OCSAYZFDYLG6DSZS7KKOG5", "length": 7472, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कासगंज संघर्षाची घटना उत्तर प्रदेशासाठी काळीमा – राम नाईक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकासगंज संघर्षाची घटना उत्तर प्रदेशासाठी काळीमा – राम नाईक\nउत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची नाराजी\nलखनौ – उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील जातीय दंगलीचा प्रकार म्हणजे राज्यातील प्रशासनासाठी काळीमा असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्‍त केली आहे. अशा प्रकारच्या घटना उत्तर प्रदेशात पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.\nकासगंजमधील हिंसाचाराच्या पार्श्‍वभुमीवर उत्तर प्रदेश सरकारने कासगंजचे पोलिस अधिक्षक सुनिल कुमार सिंह यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागेवर पियुष श्रीवास्तव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सुनिल कुमार सिंह यांना मीरत येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर नियुक्‍त करण्यात आले.\nया हिंसाचारामध्ये मरण पावलेल्या चंदन गुप्ता यांच्या नातेवाईकांना प्रशासनाच्यावतीने 20 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या दंगलीदरम्यान किमान 3 दुकाने, 2 बस आणि कार जाळण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीवर झालेल्या दगडफेकीतून ही दंगल उसळली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिंहगड रस्त्यावरील जागा मूळ मालकाला : प्रश्‍न अवघ्या 5 सेकंदात निकाली\nNext articleनुपूरनाद महोत्सव रंगणार 3 फेब्रुवारी रोजी\nपाक अर्थव्यवस्थेत मंदी; विकास दर 5.2 टक्‍क्‍यांवर\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\nगडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण\nओलांद यांच्या आरोपावर सितारामन यांचे प्रतिआरोप\nभारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर\nनोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब – मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38775/by-subject", "date_download": "2018-10-19T00:51:32Z", "digest": "sha1:G4TLRISUHZRE5UVJQLZZ66KXIRLDL6NA", "length": 2983, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'महफिल-ए-गझल' - पंकज उधास विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'महफिल-ए-गझल' - पंकज उधास /'महफिल-ए-गझल' - पंकज उधास विषयवार यादी\n'महफिल-ए-गझल' - पंकज उधास विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\n'महफिल-ए-गझल' - पंकज उधास\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2011/07/", "date_download": "2018-10-19T00:09:40Z", "digest": "sha1:ABHWO2OWFOQRXSF3W575UJQ53SLUDH35", "length": 9844, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "July | 2011 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n अगदी सोपा आणि साधा प्रश्न पण उत्तर नाही इतकं सोपं नाही ते. आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत … Continue reading →\nबाबा रामदेव, किंवा अण्णा हजारे यांच्यामधलं साम्य कुठलं आहे हे विचारलं तर पहिली गोष्ट जी मनात येते ती म्हणजे त्यांच्या मागचा मोठा असलेले फॅन फॉलोअर्सचा जमावडा . त्यांनी काहीही जरी केलं तरी ती बातमी असते.म्हणजे त्यांनी अगदी शिंक जरी दिली … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged क्रशर्स, दगड, निगमानंद, मायनिंग., स्वामी\t| 41 Comments\n या सगळ्या ब्लास्ट साठी जबाबदार कोण कोणाची जबाबदारी आहे जनतेच्या सुरक्षेची कोणाची जबाबदारी आहे जनतेच्या सुरक्षेची हा प्रश्न मनात आला. कुठल्यातरी आतंकवादी संघट्नेवर या ब्लास्टची जबादारी टाकून आपला पदर झटकण्याचे काम सरकार करणार आहे हे मी आजही सांगु शकतो.\nमी कालपासून कामानिमित्त रायपूरला आलोय. आज सकाळी बिलासपूरला टॅक्सी ने गेलो होतो, तो आता परत रायपूरला निघालो आहे. ब्लॅक बेरी मेसेंजर वर दहा मिनिटांपूर्वी एक मेसेज आला , लिहिलं होतं की जव्हेरी बझार , ऑपेरा हाऊस , दादर ला ब्लास्ट … Continue reading →\nरोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे लहानपणापासूनच ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.\nPosted in अनुभव, साहित्य...\t| Tagged कथा, काय वाटेल ते, मराठी, रोमान्स\t| 66 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/category/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T01:25:08Z", "digest": "sha1:KGRK6SCBXOQBNXR6D3WQVFNW4AMI4V6B", "length": 10314, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कला | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nआपले हे शरीर सुंदर दिसावे म्हणून र आपण आयुष्यभर प्रयत्न करतो . फेअर ऍंड लव्हली, गोरं होण्याचं क्रिम , लांब केस होण्यासाठी निरनिराळे शांपु, थोडं लठठ वाटायला लागलो, की जिम मध्ये जाणे, फिरायला जाणे मॅजिक पोशन म्हणजे वजन कमी करण्याचा … Continue reading →\nआपल्याकडे कलेबद्दल इतकी अनास्था आहे, की समजा कोणाला चित्रकारांची नावे विचारली, तर राजा रवी वर्मा , हुसेन या शिवाय तिसरे नाव कोणाला आठवणार नाही.घर बांधायला खर्च केला जाईल, पण दिवाणखान्यात लावायला एखादे पेंटींग विकत घेतांना मात्र हजारदा विचार करतील. तसा … Continue reading →\nएम एफ हुसेन ची गुफा.\nहुसेन च्या पेंटींग बद्दल मी आधी पण लिहिलेले आहेच-आणि आताही पुन्हा एकदा लिहीणार आहे, पण हे पोस्ट हुसेनचे पेंटींग चांगले की वाईट ह्या विषयी चे नसून हुसेनच्या भारतात असलेल्या एकुलत्या एक आर्ट गॅलरी बद्दल आहे . हुसेन हा जगविख्यात पेंटर- … Continue reading →\nहा जो दोरा दिसतोय ना, हा निरनिराळ्या रंगात रंगवलेला आहे, ठरावीक अंतरावर निरनिराळ्या रंगाने रंगवलेला आहे, नंतर कपडा विणताना………….. तो मला सांगत होता आणि मला मात्र रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ कांक चा “सुरभी” नावाचा कार्यक्रम आठवत होता. एक अप्रतिम कार्यक्रम … Continue reading →\nPosted in कला\t| Tagged गुजरात, पटोला, पाटण, मेहसाणा, विरास्त, साडी, स्त्रिया\t| 56 Comments\nदिवाळी म्हंटलं की फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या साधारण … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news?limit=6&start=156", "date_download": "2018-10-19T00:55:25Z", "digest": "sha1:XXMIFHLX2OXG43V5FCV6HCW74CN6AUYC", "length": 15642, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nघाडगे & सून - “बदलाची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी” - माई\nकलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये आता अमृताचा नवीन प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासामध्ये अण्णा आणि माई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अण्णांनी अमृताला तिचं करिअर करण्याची संधी दिली असून ते आता अमृताला पेढीवर बसून जेमोलॉजिचे धडे देत आहेत तसेच बाकीच्या छोट्या – मोठ्या गोष्टी देखील शिकवत आहेत. या सगळ्यामध्ये वसुधाच्या कुरघोडी सुरूच आहेत. परंतु माई आणि अण्णांच्या साथीने अमृता त्यांच्यावर मात करून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेच्या सेटवर लक्ष्मीला मिळाली नवीन मैत्रीण\nकलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर लक्ष्मी, आर्वी आणि ओमप्रकाश यांची बरीच गट्टी जमली आहे, या तिघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली आहे. सेटवर यांची बरीच धम्माल मस्ती सुरु असते. एकत्र जेवणे, सीनच्या मधल्या वेळेमध्ये गेम खेळणे, एकमेकांसोबत मज्जा मस्ती करणे. या मध्येच लक्ष्मी म्हणजेच समृद्धीची अजून एक मैत्रीण सेटवर बनली आहे. जी तिच्या मागे मागे करत असते, सतत ती जिथे जाईल तिथे ती जाते. आणि त्या मैत्रिणीचं नावं आहे जेली. तुम्हाला आता प्रश्न पडेल कि, ही जेली कोण आहे \nबिग बॉस च्या घरामधील ८० वा दिवस - मेघा आणि पुष्कर मध्ये रंगणार वाद\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बिग बॉस नेहेमीच एका पेक्षा एक जबरदस्त सरप्राईझ देत असतात. तसेच एक सरप्राईझ काल सदस्यांना मिळाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून मधील सगळ्यांच्या लाडक्या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक गेल्या. सुकन्या आणि अतिशा यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. बिग बॉस यांनी सदस्यांना काल एक टास्क दिला. संसार म्हंटल कि, भांड्याला भांड हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू – सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणे स्वाभाविक आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “घरोघरी मातीच्या चुली” हे कार्य रंगले. ज्यामध्ये पुष्कर, सई, मेघा, आस्ताद, नंदकिशोर आणि शर्मिष्ठा यांना हिरे देण्यात आले. कारण, त्यांनी हे कार्य उत्तमरीत्या पार पाडले. आज देखील घरामध्ये हे कार्य रंगणार आहे. परंतु बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज वसुधाबरोबर असणार आहे घाडगे & सून मालिकेतील सगळ्यांची लाडकी अमृता. तेंव्हा हे कार्य बघणे आज रंजक असणार आहे. बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस च्या घरामधील ७९ वा दिवस - आज रंगणार “घरोघरी मातीच्या चुली” कार्य\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बिग बॉस यांनी काल आगळावेगळा टास्क दिला. बिग बॉस यांच्या असे निदर्शनास आले कि, गेल्या अकरा आठवड्यात केलेल्या अथक परिश्रमांमुळे आता सदस्यांना थकवा आला आहे. म्हणूनच सदस्यांना झोपेची नितांत आवश्यकता भासत आहे. यासाठी बिग बॉस मराठीच्या घरातील एक महत्वाचा नियम आज शिथिल करण्यात आला. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी दिली. पण यामध्ये बिग बॉस यांनी एक अट घरातील सदस्यांना दिली. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तासच होता. काल बिग बॉस मराठीच्या घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सई, मेघा आणि स्मिता तर बिग बॉस यांनी दिलेले सिक्रेट कार्य शर्मिष्ठा आणि नंदकिशोर यांनी पार न पाडल्यामुळे ते दोघे देखील नॉमिनेट झाले. तेंव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेचे २०० भाग पूर्ण \nकलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” ही मालिका सुरु झाल्यापासूनच मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, उत्तम कथानक, कलाकार तसेच आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील, कविता लाड, गौतम जोगळेकर, या सगळ्यांनाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतं आहे. सध्या मालिकेमध्ये आलेल्या रंजक वळणाने मालिकेबद्द्लची उत्सुकता अजुनची वाढली आहे. राधा प्रेमा म्हणून आनंद नाडकर्णी यांच्या इस्पितळात काम करत आहे. तसेच राधा गरोदर असल्याचे सत्य फक्त माधव निंबाळकर यांना माहिती आहे जे राधानेच सांगितले आहे. आता मालिकेमध्ये विश्वनाथ यांनी प्रेमला देवयानीच्या कारस्थानाबद्दल सांगितले आहे. आता पुढे प्रेम कसे देवयानीचे हे कारस्थान मोडून काढेल कशी राधा आणि प्रेमची भेट होईल कशी राधा आणि प्रेमची भेट होईल मालिकेमध्ये पुढे कुठले रंजक वळण येणार मालिकेमध्ये पुढे कुठले रंजक वळण येणार हे बघणे रंजक असणार आहे. तसेच कमी कलावधीत यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच या मालिकेने २०० भाग पूर्ण केले आहेत.\nसंभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार\nझी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान...\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2017/09/gajlakshmi.html", "date_download": "2018-10-19T00:10:09Z", "digest": "sha1:SH22GFAYVFXE6YFIE3HMYSQH7VSE3X7Y", "length": 19853, "nlines": 152, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "भारतातील शक्तीपूजन आणि गजलक्ष्मी", "raw_content": "\nभारतातील शक्तीपूजन आणि गजलक्ष्मी\nपूर्वप्रकाशित- सामना- उत्सव पुरवणी दिनांक २४ सप्टेंबर २०१७\nसध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरु आहे. पुढचे काही दिवस अनेक जण आपापल्या आराध्य देवींची पूजा अर्चा करण्यात व्यस्त असतील. काही जणांची देवी दुर्गा असेल तर काही जणांची लक्ष्मी परंतु यामागे भक्तीभाव हा सारखाच असतो. हे नऊ दिवस स्त्रीशक्तीचा जागर संपूर्ण भारत देश घालणार एवढ मात्र खरे. भारतात शक्तीची उपासना करणे ही काही नवी गोष्ट नाही तर त्यामागे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. या लेखाद्वारे प्राचीन भारतात होणाऱ्या शक्तीच्या उपासनेचे महत्त्व आपण जाणून घेऊ.\nसंपूर्ण जगात केल्या जाणाऱ्या प्राचीन उपासनेत शक्तीच्या उपासनेला फार महत्त्व आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीच्या महत्वामुळे ही उपासना केली जात असावी. भारतात किंवा भारताबाहेर अनेक ठिकाणी त्यात प्रामुख्याने बलुचिस्तान असो किंवा इराण असो, सिरिया, इजिप्त असो या सर्व ठिकाणी आज भारतात ज्या शक्तीप्रतिमा म्हणून ओळखल्या जातात तशाप्रकारच्या अनेक मूर्ती सापडल्या. यावरून हे कळून येते की या उपासनेचे धागेदोरे किती दूरवर पसरलेले होते. भारतात सुद्धा जे उत्खनन झाले त्यात ज्या मूर्ती सापडल्या त्यांचा काळ हा इसवीसन पूर्व २५०० इतका मागे नेता येतो. यावरून शक्तीपूजा ही संकल्पना किती जुनी गोष्ट आहे हे आपल्याला लक्षात येते. अर्थात यातील बऱ्याच मूर्ती या मातीच्या होत्या आणि निरनिराळ्या स्वरूपातील होत्या. परंतु ज्या मूर्ती सापडल्या त्यांवरून एकंदर त्यांची वर्गवारी करता येते. या मूर्तींवरून दिसून येते की प्राचीन काळात शक्तीपूजा ही तीन रूपात केली जात असे. एक म्हणजे दिगंबर रूप म्हणजेच संपूर्ण नग्न, दुसरे म्हणजे बाळांसह (हे ही बहुधा नग्नरूप असायचे) आणि तिसरे म्हणजे स्त्रीचे शरीर परंतु चेहरा हा मनुष्याचा नसून त्या जागी एखादे फूल किंवा प्राण्या-पक्ष्याचे तोंड.\nप्राचीन काळात होत असणाऱ्या हा शक्तीपूजेचा प्रभाव आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यात प्रामुख्याने दिसून येतो तो विविध प्रकारच्या नाण्यांवर. भारतात आढळलेल्या अनेक प्राचीन नाण्यांवर लक्ष्मीची रूपे दिसून येतात. त्यांना लक्ष्मी, गजलक्ष्मी अशा नावांनी ओळखले जातात. महाराष्ट्रात सुद्धा भटकंती करताना गजलक्ष्मी हा शिल्पप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. बऱ्याच नाण्यांवर आपल्याला पार्वती स्वरूपात ही देवी आढळून येते. कुठे कुठे हीला ननैया असे म्हणाले जाते. या ननैयाला चंद्राची मुलगी, देवांची अधिदेवी, तसेच स्वर्ग पृथ्वीला अलोकीत करणारी तसेच युद्ध, शस्त्र, राजदंड आणि प्रेम यांची अधिष्ठात्री देवी समजतात. मित्र राजांच्या काही नाण्यांवर कमळावर उभी असलेली देवी दिसून येते.\nयासर्वांमध्ये ज्या शक्तीची मोठ्या प्रमाणावर आराधना केली जाते ती म्हणजे लक्ष्मीदेवी. आज सर्वसामान्यपणे हिला आपण लक्ष्मी म्हणतो किंवा गजलक्ष्मी असा शब्दप्रयोग वापरतो. परंतु प्राचीन काळात ‘पद्मा’ किंवा ‘श्री’ ही नावे गजलक्ष्मीसाठी वापरली जात असत. आज अंक ठिकाणी जेव्हा आपण भटकायला जातो तेव्हा आपल्याला ही गजलक्ष्मी दिसून येते. दोन्ही बाजूला हत्ती आणि मध्ये देवीची प्रतिमा असे याचे स्वरूप असते. असे मानतात की हे हत्ती देवीला स्नान घालत आहेत. येथे लक्ष्मीला पृथ्वीचे रूप तर हत्तींना मेघांचे रूप मानले जाते. अशाप्रकारे धरणीला मेघांनी घातलेले स्नान हे पावसाचे सूचक आहे तसेच ऐश्वर्य, संपन्नता यांची ही निशाणी आहे. अर्थात हा एक समज आहे परंतु कदाचित या समजामुळेच भारतीयांमध्ये लक्ष्मीला मानाचे स्थान आहे आणि जिथे जिथे लक्ष्मी निवास करते तिथे तिथे ऐश्वर्य आणि संपन्नता टिकून राहते असे म्हणतात. अनेक ठिकाणी ही लक्ष्मी कमळ आणि बाळ घेऊन बसलेली दिसून येते. तर कधी उजव्या हातात मद्याचा पेला आणि डाव्या हातात कमळ घेऊन बसलेली दिसून येते. तसेच अनेक ठिकाणी ती कुबेरासह दाखवलेली दिसून येते. बऱ्याच ठिकाणी आढळणाऱ्या सप्तमातृकांमध्ये लक्ष्मीचा समावेश केलेला आपणास दिसून येतो. आर्य आणि राक्षस अशा दोघांमध्येही तिला मानाचे स्थान होते. याचे उदाहरण मध्ये रामायणात रावणाचे जे पुष्पक विमान होते त्यावर गजलक्ष्मीचे चिन्ह होते. भरहूत आणि सांची येथील बौद्धस्तूप, तसेच उडीसातील खंडगिरीच्या जैनगुंफा येथे अनेक कलाकृती लक्ष्मीची शिल्पे काढून सजवल्या आहेत. यांवरून असे कळून येते की प्राचीन भारतात ज्या तीन प्रकारच्या कला आढळून यायच्या प्रामुख्याने बौद्ध, ब्राह्मणी किंवा जैन या तीनही कलांमध्ये लक्ष्मीचा आदर केलेला आपल्याला दिसून येतो.\nयाशिवाय भारतात अजून एक देवीचे रूप आढळून येते ते म्हणजे वसुंधरा. बऱ्याच विद्वानांच्या मते वसुंधरा हे लक्ष्मीचेच रूप आहे. दोन मासे हातात घेऊन उभी असलेली एक देवी शुंग आणि कुषाण काळात प्रसिद्ध होती परंतु नंतरच्या काळात या देवीचे अस्तित्व जाणवतच नाही हे विशेष. याशिवाय भारतातील शक्तीपूजेत सप्तमातृकांचे स्थान मोठे महत्वाचे आहे. त्याबद्दलची माहिती ही आपण पुढे घेऊच\nअशी ही प्राचीन भारतातील शक्तीपूजा.. प्राचीन भारतात असलेले स्त्रीचे समाजातील प्रमुख स्थान यातून दिसून येते.\nसंदर्भ – भारतीय मूर्तीशास्त्र – नि. पु. जोशी\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\nभारतातील शक्तीपूजन आणि गजलक्ष्मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/6020-chumbak-songs-are-getting-good-response-from-music-lovers", "date_download": "2018-10-19T01:34:08Z", "digest": "sha1:5PDASGFHRJXNM5BOE6PRVPKSPJFT4OTN", "length": 14824, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘चुंबक’ चित्रपटातील गाण्यांना संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘चुंबक’ चित्रपटातील गाण्यांना संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद\nPrevious Article \"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\nNext Article 'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा\nप्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वतः अक्षय कुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढायला लागली आहे. तसेच ‘चुंबक’ चित्रपटातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या गाण्यांना सुद्धा संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामधील पहिले गाणे “खेचा खेची, गडबड गोची” हे असून ते स्वतः स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे “चुंबक चिटक चिटकला चुंबक” हे गाणे बॉलीवूड मधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘बालगंधर्व’ फेम विभावरी देशपांडे हिने पहिल्यांदाच या सिनेमाकरीता म्हणजे ‘चुंबक चिकटला’ या शीर्षक गीताचे शब्द लिहिले आहेत. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे.\nबॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले प्रख्यात गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असून प्रमुख भूमिका असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून अरुणा भाटीया, केप ऑफ गुड फिल्म आणि कायरा कुमार क्रिएशन च्या नरेन कुमार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\nयावेळी विभावरी देशपांडे म्हणाली की \"गीतकार म्हणून चुंबक चित्रपटातील हे माझे पहिलेच व्यावसायिक गाणे आहे. मला त्यावेळी असे सांगण्यात आले होते की या गाण्यातील शब्द साधे आणि सोपे असावेत. चुंबकचा अर्थ असा होतो की चिटकणारा जो सुटता सुटत नाही चिटकून बसतो असे मला काहीतरी बोल लिहून द्यायचे होते. ते मी माझ्यापरीने पूर्ण केले आहे. मला वाटत की सगळ्यांना हे गाणे नक्कीच आवडेल.\"\n“हे जे गाणे आहे ते एक प्रोमो सॉंग आहे जे मुख्यता नायकाच्या भूमिकेबद्दल आहे. नायक कशामुळे अस वागतो त्याच्या आयुष्यात काय घडत. आम्ही मुख्यता चुंबक जो शब्द आहे तोच एक शब्द धरून गाणे बनवले आहे. या गाण्यांच्या शब्दांवर खुप चर्चा करून शेवटी आम्ही दिव्या कुमार याचे नाव नक्की केले\" असे मत म्यूजिक कंम्पोजर अमर मंग्रुलकर यांनी व्यक्त केले.\nबॉलीवूडमधील आघाडीचा गायक दिव्या कुमार म्हणाला की \"मी पहिल्यांदाच अमर सरांना चुंबक चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने भेटलो. मराठी गाण्यात भरपूर विविधता आहे. “चुंबक चिटकला चुंबक” हे गाणे खुपच मजेदार झाले आहे आणि मला हे गाणे गाताना मजा आली.\"\nस्वानंद किरकिरेने यांतील प्रसन्नाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील एका छोट्या गावातील गतिमंद आणि सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. स्वानंद अगदी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. यातील तीन मध्यवर्ती व्यक्तीरेखांपैकी एक असलेली ‘डिस्को’ची भूमिका चित्रपटात पदार्पण करत असलेला कोल्हापूरचा संग्राम देसाई करत आहे. परराज्यातून आलेल्या आणि मुंबई मोबईल रिपेरिंगचे काम करणाऱ्या तरुणाची ही व्यक्तिरेखा आहे. ‘बाळू’ या चित्रपटातील तीन मुख्य व्यक्तीरेखांपैकी एक महत्वाचे पात्र. ही व्यक्तिरेखा चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पुणे येथील साहिल जाधवने साकारली आहे. तो आपले एक छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. तो त्यासाठी एका हॉटेलात वेटरचे काम करतो आहे.\nअक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nPrevious Article \"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\nNext Article 'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा\n‘चुंबक’ चित्रपटातील गाण्यांना संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/navratra-utsav-at-kolhapur/", "date_download": "2018-10-19T00:14:48Z", "digest": "sha1:HU5CTUCIBX4Y2XQDEUXZH4CTMIS425K6", "length": 6859, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्री अंबाबाईची ब्राह्मी रूपात पूजा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्री अंबाबाईची ब्राह्मी रूपात पूजा\n(छाया - सतेज औंधकर, कोल्हापूर)\nकोल्हापूर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज श्री अंबाबाईची ब्राह्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, आज पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. ब्राह्मी म्हणजेच ब्रम्हदेवाची शक्ती किंवा स्त्रीरूप. सप्तमातृकांपैकी एक. मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यामध्ये या देवीचा उल्लेख येतो.\nमत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यातील ब्राह्मी ही एक मातृका. देवीमहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या. त्यात ब्राह्मीचा उल्लेख येतो, असे या पुजेचे महात्म्य आहे. ही पूजा श्री पूजक सचिन गोटखिंडीकर, अनिल गोटखिंडीकर, अमोल गोटखिंडीकर यांनी बांधली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#माहिती अधिकार: माहिती अधिकाराचे खच्चीकरण थांबवणे आवश्‍यक\nNext articleरिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फूटबॉल स्पर्धा : पीसीसीओईचा दणदणीत विजय\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/02/27/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T01:35:57Z", "digest": "sha1:TMIP3IRPS7WPZZ2ANETTV3R5A7XHQEJT", "length": 34367, "nlines": 336, "source_domain": "kayvatelte.com", "title": "माय मराठी.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← मराठी अभिमान गीत..\nआयत्या बिळावर नागोबा… →\nकाल दुपारी घाकट्या मुलीचा फोन आला ऑफिस मधे , ’बाबा मला गो-गेट हायस्कूल सेंटर आहे बोर्डासाठी” गोरेगांव इस्ट लिहिलंय त्या नावाखाली. मला क्षणभर समजलंच नाही हे गो-गेट काय प्रकरण आहे ते. माझ्या तरी माहिती मधे हे गोगेट नावाची शाळा नाही. पुन्हा तिला निट बघून सांग म्हंटलं, तर तिने स्पेलिंग वाचून दाखवलं, आणि मी हसतच सुटलो. गोगटे नावाचं स्पेलिंग तिने गोगेट म्हणून वाचलं होतं.\nमाय मराठी मातृ भाषा बोली भाषा तरी व्यवस्थित बोलता येते ( अर्थात व्यवस्थित म्हणजे इंग्लिश शब्द येतातच म्हणा), पण हे गोगटॆ नांव सरळ सरळ वाचता येऊ नये बोली भाषा तरी व्यवस्थित बोलता येते ( अर्थात व्यवस्थित म्हणजे इंग्लिश शब्द येतातच म्हणा), पण हे गोगटॆ नांव सरळ सरळ वाचता येऊ नये या शाळांमधे इंग्रजी पहिली भाषा , हिंदी दुसरी, आणि मराठी थर्ड लॅंग्वेज असते. आता तिसरी भाषा म्हणजे दहावी मधे पण अगदी लो लेव्हलचं मराठी असतं. या गोष्टीला काही उपाय नाही, पण कमीत कमी मराठी नावं तरी नीट उच्चारता यायलाच हवीत असं वाटतं . कमीत कमी असे कानाला बोचणारे उच्चार नसावे.\nआज सकाळी सिद्धीविनायकाला जाउन आलो.सिद्धिविनायकाच्या समोरच्या पेट्रोलपंपावर कुसुमाग्रजांच्या जन्म दिवशी म्हणून खास कार्यक्रम असतील असे पोस्टर्स लावलेले दिसले.मुंबईला हे असे मोठे बॅनर्स लावणे हे तर आधी केलं जातं , मोठा फोटॊ मुख्य नेत्याचा, आणि लहान फोटो फुटकर फालतू -स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांचे. या बारीक फोटो मधले लोकं पाहिले की ते नेते असल्या पेक्षा गल्लीतले गुंडच जास्त वाटतात. असो.. विषय तो नाही.\nएका पोस्टरवर माहिम ते दादर ग्रंथ दिंडी काढण्य़ात येईल असे लिहिले होते. तसंच दुसऱ्या पार्टीचा पण काहीतरी कार्यक्रम आहेच. आता ही ग्रंथ दींडी काढायची म्हणजे काय करायचं तर एक ५० -१०० माणसांचं टोळी करुन रस्त्यावरून पालखी मधे मराठी ग्रंथाची मिरवणूक काढायची. मी म्हणतो त्याने काय साध्य होणार आहे तर एक ५० -१०० माणसांचं टोळी करुन रस्त्यावरून पालखी मधे मराठी ग्रंथाची मिरवणूक काढायची. मी म्हणतो त्याने काय साध्य होणार आहे मराठी साठी काहीतरी केल्याचं समाधान मराठी साठी काहीतरी केल्याचं समाधान असं काहीतरी निरर्थक करायचं, आणि मग त्याची पेपरमधे प्रसिद्धी करुन आपल्या पक्षाला मराठीचा किती कळवळा आहे ते दाखवायचं- त्यामुळे मला हे असे कार्यक्रम म्हणजे मराठीच्या शेकोटीवर स्वतःच्या पक्षाची पोळी भाजुन घेण्याचा प्रकार वाटतो .\nराजकीय पक्षांनी हे असे निरर्थक कार्यक्रम करण्या पेक्षा शाळांमधे मराठी निबंध स्पर्धा, आर्ट्स कॉलेजेस मधे शिरवाडकरांच्या साहित्यावर निबंध स्पर्धा, ब्लॉगर्स साठी एखादी मराठी लेखन स्पर्धा (ही बाकी नेटभेटने ऑर्गनाइझ केली आहे बरं का- रजिस्टर केलं नसेल तर जरुर करा) , शिरवाडकराच्या एखाद्या पुस्तकाचं रसग्रहण करण्याची स्पर्धा वगैरे आयोजित केली असती तर जास्त बरे झाले असते . या शिवाय मराठी साहित्य शिकणारे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एखादी स्पर्धा- एखाद्या कादंबरीवर परिसंवाद, एखादं नाटक असे काही तरी केले तर जास्त योग्य होईल असे वाटते.\nवृत्त पत्रामधे एक लहानशी बातमी देउन कुठल्या राजकीय पक्षाने कस साजरा केला मराठी दिवस ह्याची बातमी कशी येईल इकडे लक्ष देण्यापेक्षा , मराठी उ्त्थापनासाठी जे काही करता येइल ते करायला हवे.आपण ब्लॉगर्स, आपण इथे फक्त शुभेच्छा देतोय एकमेकांना ह्याची बातमी कशी येईल इकडे लक्ष देण्यापेक्षा , मराठी उ्त्थापनासाठी जे काही करता येइल ते करायला हवे.आपण ब्लॉगर्स, आपण इथे फक्त शुभेच्छा देतोय एकमेकांना पण व्हॉट नेक्स्ट सिग्निफिकन्स काय या दिवसाचा विवा शिरवडकरांचा वाढदिवस आज आहे, म्हणून एकमेकांना मराठी दिवसाच्या बद्दल शुभेच्छा देऊन काय होणार\nया बाबतीत दादर सार्वजनिक वाचनालयात मात्र बरेच कार्यक्रम होणार आहेत. जसे सकाळी साडे दहा वाजता कवी सम्मेलन, ज्या मधे प्रथितयश कवींचा ( रामदास फुटाणे, अशोक बागवे, अरुण म्हात्रे वगैरे )पण सहभाग असणार आहे. अतुल कुलकर्णीचा पण सत्कार केला जाणार आहे याच कार्यक्रमात.\nकोमस तर्फे पण काव्य जागर चेंबुर येथे आयोजित केलेला आहे. मधु मंगेश कर्णीकांसारखे साहित्यिक या सम्मेलनाला हजर रहाणार आहेत. मनसे तर्फे पत्रकार काव्य सम्मेलन आयोजित केलेले आहेत ०- अशा कार्यक्रमाला अध्यक्ष कोण असावा साहित्यिक छेः.. नाही हो, साहित्यिक वगैरेचा काय संबंध एक राजकीय नेता आहे याचा अध्यक्ष. मग असं वाचलं की या दिवसाच्या कार्यक्रमाला पण राजकीय वास येतो. अशा कार्यक्रमात स्टेज वर बसण्याचे टाळून एखाद्या साह्त्यिकाला स्टेज वर स्थान दिले असते तर जास्त योग्य झाले असते असे वाटते. असो, पण असे काहीतरी ठोस कार्य शक्य होईल तितक्या संस्थांनी, राजकीय पक्षांनी ( राजकीय हेतूने प्रेरित न होता ) आणि प्रत्येकाने केले तर तो खरा मराठी दिवस ठरेल.\n← मराठी अभिमान गीत..\nआयत्या बिळावर नागोबा… →\nआज मराठी भाषा दिनाची खुप छान भेट मिळाली. राज ठाकरेच्या एका पत्रावर सगळ्या मोबाईल कंपन्या सरळ झाल्या. आजपासुन मराठी हेल्पनाईन सुरु केली आहे सगळ्या कंपन्यांनी. पण याचे श्रेय कौशल इनामदारांना आणि ब्लॊगच्या माध्यमातुन या चळवळीला खुप मोठा सपोर्ट करणार्या तुम्हाला आहे. आता मनसेने क्रेडिट घेतले तरी हरकत नाही, चळवळीला यश मिळालं हे महत्वाचं. अभिनंदन 🙂\nअजुनही नाही. मी आत्त्ताच व्होडाफोनला ट्राय केलं.. नाही बोलत मराठी मधे व्होडाफोनवाले.. 😦\nआज सकाळी पुन्हा फोन केला तर मराठीत बोलला बरं कां.. व्होडाफोनवाला.. 🙂 बरं वाटलं..\nतुमच्या मुलीला बी थोडे मराठी शिकावा कि. आव आपली मराठी भाषा आहे.\nमराठी तर यायलाच हवं .. तेच तर दुःख लिहिलंय आजच्या शिक्षण पध्दतीचं. मराठी ही दुसरी भाषा करायला हवी, म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या मुलांना थोडी उच्च प्रतिची मराठी शिकवली जाईल.’\nइंग्रजी शब्दांचे मराठी मधे कसेही उच्चार केले जाउ शकतात….\nगोगटेचं गोगेट म्हणजे परिस्थिती नक्कीच ठिक नाहिये….आपली मुलं अशी तर त्यांची मुलं काय दिवे लावतील\nमाध्यम कुठलं यापेक्षा यात काही सुवर्णमध्य आहे का हे पाहायला हवं नाहीतर आमचं कार्ट अमेरिकेतच शिकवावं की काय निदान अभ्यासाचा बोजा कमी असेल….\nजसं नांव माहिती असेल तसा उच्चार केला जातो. कदाचित गोगटे नांव माहिती नसावं. जसे मते, माटे, मेट कसंही वाचलं जाउ शकतं तसंच हे एक असावं..\nहे हे गोगटेचं गोगेट 🙂\nराजकीय पक्षाबद्दल काही न न बोललेलच बरा साले हरामखोर पोस्टर वर फोटो झळकावायची एक संधी सोडत नाही..तो संजय निरुपम गोराईच्या गटाराला भेट देऊन गेला याच अभिनंदन करणार पोस्टर बघितला मी शिंपोली लिंक रोडला आता बोला…काल चारकोपला एक कार्यक्रम होता मराठी दिनानिमित्त पण तिथल्या गर्दीकडे बघितला (२००-२५० लोक) आणि तेवढ्यात बाजूने मुस्लिमांचा ईद निमित्त जुलुस जात होता तिथे बघितला ते १-२ हजार लोक होते..\nते लोक त्यांच मनुष्यबळ दाखवायला काही करतील पण मराठी माणूस उसासेच टाकत घरी बसणार काय की एक एका राजकीय पक्षाच्याच छत्री खाली राहायाच आपण\nहेच जरा कमी व्हायला हवं. हिंदु एकतेचे तर १२ वाजले आहेत. एखादी हिंदूंची न्युज कशी पेपरवाले छापायचं टाळतात ..\nतो बालु -मद्रासच आठवतो का म्हणाला होता की मी हिंदु आये याची लाज वाटते मला.. हे असे नेते असले की मग झालंच. तेंव्हा सगळ्या सो कॉल्ड सेक्युलर पेपरनी त्याला डोक्यावर घेतलं होतं..\nराजकिय पक्ष जो हिंदुत्वाची कास धरेल् तो टिकला तरच.. नाही तर काय होईल कोण जाणे.\nगोगटेचे, गोगेट… हा हा….जाम हसले मी.:) मला कधी कधी वाटते हा इंग्रजी माध्यमापेक्षाही चॅटींग करताना धेडगुजरी मराठी-इंग्रजीमुळे होत असावे. आता हेच पाहा ना माटे चे Mate-मेट असे हमखास होतेय. हल्लीच शोमूला जीवलगा हे गाणे म्हणायला सांगितले असता गाणे मस्तच म्हटले पण मला हळूच विचारले की ममा, जीवलगाचा नेमका अर्थ काय गं जीव म्हणजे काय ते मला माहित आहे पण लगा म्हणजे काय जीव म्हणजे काय ते मला माहित आहे पण लगा म्हणजे काय 😦 चला निदान मोबाईल कंपन्यांनी मनावर घेतले म्हणायचे. धाकाने का होईना सुरवात तर झाली. रसिकाला अनेक शुभेच्छा 😦 चला निदान मोबाईल कंपन्यांनी मनावर घेतले म्हणायचे. धाकाने का होईना सुरवात तर झाली. रसिकाला अनेक शुभेच्छा जय मराठी भाषा\nमोबाइल कंपन्यांनी घेतलं खरं मनावर. काल फोन केला तर मराठी बोलले नव्हते, पण आज मात्र पुन्हा केला तर बोलला मराठीत.. 🙂\nतुमचे लेख नेहमी आवडतात. आजचा पण आवडला पण त्या्तले शब्द बोचले.\nसिग्निफिकन्स काय या दिवसाचा\nधन्यवाद. मी अगदी मनात येइल ते आणि जसे शब्द आठवतील तसे लिहित असतो. एकदा लिहुन झाल्यावर पोस्ट पुन्हा वाचुन पण पहात नाही. माझं मराठी पण तितकंसं चांगलं नाही याची जाणिव आहे मला. बरं मराठी ्प्रतिशब्द आठवायचा प्रयत्न करीत बसलो तर पुढे लिहिण्याची लिंक रहात नाही.\nतरीही पुढे प्रयत्न करीन मराठी मधे इंग्रजी शब्द न वापरण्याचा. धन्यवाद.\nही अडचण सगळ्यांचीच होते. पण मी सवय लावून घेतली की मराठी शब्दच वापरायचे. आता शब्द अडत नाहीत. १००% मराठी लिहिणं अगदी पुस्तकी होवून जाईल पण काही शब्द नक्कीच शक्य अस्तात ते आपण वापरले पाहिजेत.\nकाही शब्द नक्कीच शक्य आहेत.\nबरेचदा विचार येतो मनात, की आपलं मराठी पण मटा सारख्ंच होतंय, आता मटा चं मराठी सर्वमान्य झालंच आहे, तेंव्हा काय हरकत आहे\nतरी पण तुझा मुद्दा पटला मला.. जेवढं शक्य तेवढं तर मराठी लिहिलंच पाहिजे. 🙂\nमराठी भाषेसारखीच मराठी शालांची पण दुरावस्था झाली आहे…महानगरपालिकेच्या मराठी शालांचा दर्जा खालाव्लेला आहे…आजकालची सुशिक्षित मंडळी ती कुठल्याही राज्यातली असो (इकडे दिल्लितही), English medium ला पहिला preference देतात…त्या पब्लिक स्कूलला हजारो रुपये भरतात…आजकाल बर्याच प्रस्थ मराठी माध्यमांच्या शालान्मध्ये semi-english सुरु केले आहे…म्हणून math,science ह्या विषयांचे शिक्षण मराठी मध्यमात असतानाही english मध्ये होऊ शकते…पण बरीच मंडळी सरकारच्या मराठी शालान्मधुन शिकणे कमिपनाचे समजतात..अर्थात मराठी माध्यमाच्या शालेतील पायाभूत सुविधा,शिक्षकवर्ग त्याला कारणीभूत असेल..पण म्हणून त्याचा दर्जा सुधार्न्यासाठी सरकारला धारेवर धरण्याऐवजी सरळसरळ public school मध्ये जातात…मराठी दिवासनिमित्ताने मराठी शालेंबद्दल्च्या दुरावास्थेबद्दल कृति करायला हवी ..अहो आपल्या मुलाना मराठी शाळेत टाका, सोयी नसतील तर सरकारकडे तक्रार करा..मराठी शालेंचा दर्जा सुधारा…नाही तर मराठी शाला फ़क्त झोपड़पट्टी मध्ये राहणार्या मुलांची (ज्यांच्या पालकांकडे पब्लिक स्कूल मध्ये द्यायला महिन्यकाठी हजारो रुपये नसतात) शाला होवूनबसेल….अजुन एक सांगावेसे वाटते की आजकालचे पालक आपल्या मुलांवर अक्षरशा इंग्लिश लाद्तात हे पाहिले की त्यांची (पालकांची) कीव येते…अहो काय हे कोणतीही भाषा चांगली येण्यासाठी तिचे व्याकरण,वैविध्य,शब्दसंग्रह अभ्यासयाला हवे…नको तिथे तिचे उद्दातीकरण नको..\nअक्षर अन अक्षर खरंय तुमचं.. पण तुम्हीच बघा, की आमची नौकरी फिरतीची कधीही कुठेही भारतभर बदली होऊ शकते, मग अशा परिस्थिती मधे इंग्रजी शाळांमधेच घालावं लागतं.\nमराठी शाळांची अवस्था अगदी दयनिय झालेली आहे, यात काहीच शंका नाही. मी स्वतः गव्हर्नमेंट शाळेत शिकलो. कंपोझिट मिडीयम होतं. म्हणजे गणीत सायन्स, इंग्लिश मधे इतर मराठीत.\nनुसतं मराठी मिडियम घेतलं की मग पुढे इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला त्रास होतो- कदाचित हे पण कारण असेल पालकांचे मुलांना इंग्लिश मिडियम देण्याचे.\nअगदी खरंय तुम्ही लिहिलेलं.. शब्द न् शब्द..\nOn a lighter note, ते गोगटे चं गोगेट वाचून तुफ्फान हसलोय मी 🙂\nअरे हो नां. मी पण थोडावेळ चक्राउनच गेलो होतो गोगेट स्कुल म्हंटल्यावर.. 🙂 आता आमच्या आयुष्यातला शाळेशी संबंध संपला असं म्हणता येइल. आता पर्यंत मुलांच्या ओपन हाउस साठीजावं लागायचं..\nशब्दांमधील आघातानुसारही उच्चार बदलतात. या गोगेटसारखं एका अमराठी (बहुधा पंजाबी – नक्की माहित नाही) गृहस्थाने भडकमकर या आडनावाचा उच्चार भडक मकर असा केला होता. लिहिताना आपण Gogate असं लिहितो पण उच्चारताना Gogte असं उच्चारतो त्यामुळे काही शब्दांबाबत अशी भूलचूक होऊ शकते. जास्त लांब कशाला, मला स्वत:ला Theatre या शब्दाचं स्पेलींग कधीच लक्षात रहायचं नाही म्हणून मी द अत्रे असं लक्षात ठेवून ते लिहित असे. पण ’मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट होऊ लागलं’ की मात्र खरी भिती.\nतुझं स्पंदन आवडलं. माझ्या ब्लॉग वरील ‘ बाईची चप्पल ‘ या पोस्ट वरील तुझी प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडेल.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/tools?sort=featured", "date_download": "2018-10-19T00:48:39Z", "digest": "sha1:VMVCNAYOQPIQ4TVYMPHYROZCZSAL4H7S", "length": 6367, "nlines": 130, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nN.M.K गोल्डन सीताफळाची रोपे…\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी*…\nऍग्री राईज क्रॉप कव्हर चे…\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज …\nअगरवूड ची शेती फायद्याची:…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nMauli eco planter माऊली इको प्लान्टर एक शेतकरी एकच प्लान्टर ओळखून गरज काळाची करा बचत वेळेची मजुरी लागेल कमी पैसे बचतीची हमी..... हाताळायला अगदी सोपे व हलके. रोपे लावतांना वाकायची गरज नाही. रोपांची लागवड सरळ रेषेत रोपांचे मुळावर दबाव पडत नाही…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७ वर्ष अनुभव हवा काही अवजारे दुरुस्ती करता येत असल्यास उत्तम want farm manager atlest 7 year experience on working on farm basic ability to carry out repairs and maintenance 2)आम्हाला शेतीसाठी थेट करार करणाऱ्या कंपनीचे…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी* आमच्याकडे बॅग पॅकिंग मधील ओरीजिनल *कोंबडी खत* मिळेल... सर्व पिकांसाठी उपयोगि. 15 ते 20% उत्पादनात वाढीची हमी. भेसळ मुक्त ओरीजिनल खत. 35 किलो बॅग पॅकिंग. शेतामध्ये पोच करून देण्याची सुविधा. रासायनिक मुक्त शेती. जमिनीवर…\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी*…\nऍग्री राईज क्रॉप कव्हर चे फायदे: रस शोषक किडी पासून संरक्षण पिकाची जोमदार वाढ फवारणी खर्चात पूर्णपणे बचत उत्पन्नात लक्षणीय वाढ किटक व पशु पक्ष्यां पासून संरक्षण फळाच्या गुणवत्तेत वाढ मल्चिंग पेपर व क्रॉप कव्हर चा एकत्रित वापरपासून तुमच्या एकूण उत्पन्नात…\nऍग्री राईज क्रॉप कव्हर चे…\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज शेतकर्याच्या घरपोच सेवेसाठी अविरतपणे तत्पर असणारे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी गॅल्व्हनाईज् पञ्यापासुन बणवलेले दणकट बांधणीचे,सुबक व अत्यंत टीकाऊ उत्पादन..... धान्य सुरक्षित, चांगले, स्वच्छ राहते. धान्य खुप दिवस सुरक्षित राहतं आणि…\nश्री ब्रह्म इंडस्ट्रीज …\nHome - Tools (साधन सामग्री)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2018-10-19T00:32:34Z", "digest": "sha1:PXYEW33M56W34YSXPYGXTZHO2CPGOPTG", "length": 5624, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६१६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ५९० चे - ६०० चे - ६१० चे - ६२० चे - ६३० चे\nवर्षे: ६१३ - ६१४ - ६१५ - ६१६ - ६१७ - ६१८ - ६१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी २४ - एथेलबर्ट, ईंग्लंडचा राजा.\nइ.स.च्या ६१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-19T01:31:25Z", "digest": "sha1:Y7YXXKUQAIHSVQUUKXXTXHAX3S4KTY3O", "length": 5233, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीएसआरचे काम संतुलित होण्याची गरज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीएसआरचे काम संतुलित होण्याची गरज\nभुवनेश्‍वर -कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपन्यांना आपल्या नफ्यातील 2 टक्‍के भाग सामाजिक उपक्रमावर खर्च करण्यास सांगितले आहे. मात्र, या खर्चामध्ये समन्वय नसल्यामुळे बरीच कामे एका भागात केंद्रीत होतात किंवा बऱ्याच कंपन्या एकाच कामावर खर्च करतात. यात असंतुलन येण्याची\nगरज असल्याचे ओडिशा सरकारने म्हटले आहे.\nओडिशा सरकारचा प्रवक्‍ता म्हणाला की, या कंपन्यांनी सर्व भौगोलिक क्षेत्रात तसेच सर्व सामाजिक क्षेत्रात खर्च करण्याची गरज आहे. तसेच झाले तरच हा पैसा सत्कारणी लागण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलागीर झालं जी मालिका फेम शितली एका दिवसासाठी घेते ‘इतके’ मानधन\nNext articleइंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत सायना नेहवालचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-250055.html", "date_download": "2018-10-19T00:32:20Z", "digest": "sha1:O56WLXWRSBBKBNVDN2IH5UKRUIYPNGCV", "length": 16453, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिंमतीने खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो-राज ठाकरे", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nहिंमतीने खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो-राज ठाकरे\n15 फेब्रुवारी : हा माझा शब्द आहे म्हणे. स्वत:च्या हिंमतीवर खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो. कुणी बसवलेल्यांनी असं बोलू नये अशा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. तसंच सत्तेतून बाहेर पडायचं होतं तर आताच बाहेर पडून दाखवा असं आव्हानही राज ठाकरे यांनी सेनेला केलं.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिव्यात प्रचारसभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपसह सर्वपक्षियांवर सडकून टीका केली. ठाण्यात सर्वाधिक परप्रांतीयांचे लोढे वाढले आहे. मुख्यमंत्री फडणवीस परप्रांतियांसाठी हिंदीतून भाषण करतात. परप्रांतीयांच्या मतावर भाजपचा डोळा आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.\nतसंच ठाण्यातील अनधिकृत इमारतीचा मुद्दा उपस्थितीत करत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे नेते सर्व एकत्र बसता. राष्ट्रवादी,भाजप, शिवसेनेच्या नेत्यांच्या सर्वाधिक अनधिकृत इमारती आहे अशा आरोपही राज ठाकरेंनी केला.\n'खुर्चीवर हिंमतीने बसणाऱ्यांनी शब्द द्यावा'\nरस्त्यावरुन जाताना भाजपचे अनेक होर्डिंग पाहिले. त्यात हा माझा शब्द आहे असं मुख्यमंत्री सांगताय. पण स्वत:च्या हिंमतीवर खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो, बसवल्यांनी असं बोलू नये. उद्या जर मोदींनी तुम्हाला खुर्चीवरुन खाली उतरवलं तर तुमच्या शब्दाची काय सुरनळी करून पुंगी वाजवायची का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.\nऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडे पैसा येतोच कुठून , यांनी नोटाबंदीकरून पक्षासाठी पैसे दडवून ठेवले. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपने प्रत्येक उमेदवाराला १ कोटी दिले होते. आताही उमेदवारांना लाखो रुपये वाटले असा आरोपही राज ठाकरेंनी केला.\n'मोदींनी उद्धव ठाकरेंना ढुंकूनही पाहिलं नाही'\nबाळासाहेब ठाकरे हे जे बोलायचे ते करून दाखवायचे. पण, तुम्ही त्यांच्या नावावर मतं मागू नका. त्यांच्या नावाखाली तुमचा गलथान कारभार दडवू नका अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. तसंच शिवस्मारकाच्या वेळी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे एकाच बोटीवरुन गेले होते. त्यावेळी मोदींनी उद्धव ठाकरे यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. त्याचवेळी शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे होतं असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. आताही ही लोकं सत्तेतून बाहेर पडणार नाही. जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते महापालिका निवडणुकीनंतर होणार आहे. हे दोघे पुन्हा एकत्र येतील असं भाकितच राज ठाकरेंनी वर्तवलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाmumbai election 2016Raj Thackeryदिवामनसेराज ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/comments?page=20", "date_download": "2018-10-19T00:14:19Z", "digest": "sha1:GT2EZGOOKUTPS6NISQR5Z6ZFBFWQDAVQ", "length": 6045, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचर्चेचा प्रस्ताव समाज रचनेला अर्थ आहे. मनू सुनील 01/17/2013 - 18:13\nलेख 'डार्विन' ची वंशावळ काही शंका\nलेख 'डार्विन' ची वंशावळ विज्ञानातील सिद्धांत विज्ञानाच्या जगातच ठेवावेत चेतन पन्डित 01/17/2013 - 15:47\nलेख 'डार्विन' ची वंशावळ नाही दादा कोंडके 01/17/2013 - 14:46\nलेख 'डार्विन' ची वंशावळ ह्याला काही अर्थ नाही प्रसाद१९७१ 01/17/2013 - 13:58\nलेख 'डार्विन' ची वंशावळ सामाजिक नितीमूल्ये प्रियाली 01/17/2013 - 12:51\nलेख भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4 भाग आवडला प्रियाली 01/17/2013 - 12:40\nलेख 'डार्विन' ची वंशावळ बळी तो कान पिळी प्रकाश घाटपांडे 01/17/2013 - 12:20\nलेख भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4 तुर्की भटक्या 01/17/2013 - 11:59\nचर्चेचा प्रस्ताव ईंदु मिल कारण नितिन थत्ते 01/17/2013 - 11:01\nलेख भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4 द्वारपाल चंद्रशेखर 01/17/2013 - 10:38\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता मी वेडा आहे प्रसाद१९७१ 01/17/2013 - 10:36\nलेख भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4 सुरेख भटक्या 01/17/2013 - 08:03\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता विनोदी जमात धम्मकलाडू 01/17/2013 - 06:14\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता किती हा आळस\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता किती हा आळस\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता मी हिंदू आहे. इब्लिस 01/16/2013 - 17:41\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता हुश्श\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता तो आमचा धंदा आहे :) इब्लिस 01/16/2013 - 17:30\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता हा हा सदस्य 01/16/2013 - 16:16\nलेख विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी पहिला भाग आवडला. दादा कोंडके 01/16/2013 - 16:04\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता ओवेसीबाबत सदस्य 01/16/2013 - 16:04\nलेख विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी एक किस्सा पुणेकर 01/16/2013 - 15:57\nलेख विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी हलका फुलका प्रकाश घाटपांडे 01/16/2013 - 15:44\nलेख विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी रोचक सुनील 01/16/2013 - 15:31\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-10-19T01:09:44Z", "digest": "sha1:JB3J3DYBOOBUZVOW3SXMVJOM4HQAVHJB", "length": 8053, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:बीटल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉन लेनन - पॉल मॅककार्टनी - जॉर्ज हॅरिसन - रिंगो स्टार\nअॅलन विल्यम्स - ब्रायन एपस्टाईन - अॅलन क्लाईन - ली ईस्टमन - नील अॅस्पिनॉल - पीटर ब्राउन - माल एव्हान्स - अॅलिस्टेर टेलर - अॅपल रेकर्ड्स\nजॉर्ज मार्टिन - जॉफ एमेरिक - नॉर्मन स्मिथ - केन स्कॉट - फिल स्पेक्टर - जेफ लिन - अॅबी रोड स्टुडियोझ\nप्लीझ प्लीझ मी (१९६३) - विथ द बीटल्स (१९६३) - ए हार्ड डेझ नाइट (१९६४) - बीटल्स फॉर सेल (१९६४) - हेल्प (१९६५) - रबर सोल (१९६५) - रिव्होल्वर (१९६६) - सार्जन्ट पेपर्स लोनली हार्ट्स क्लब बँड (१९६७) - मॅजिकल मिस्टरी टूर (१९६७) - द बीटल्स (१९६८) - यलो सबमरीन (१९६९) - अॅबी रोड (१९६९) - लेट इट बी (१९७०)\nलाइव अॅट द बी.बी.सी. (१९९४) - अँथोलॉजी १ (१९९५) - अँथोलॉजी २ (१९९६) - अँथोलॉजी ३ (१९९६) - यलो सबमरीन संगीत (१९९९) - लेट इट बी नेकेड (२००३)\nहे ज्यूड (१९७०) - १९६२–१९६६ (१९७३) - १९६७–१९७० (१९७३) - पास्ट मास्टर्स, खंड १ (१९८८) - पास्ट मास्टर्स, खंड २ (१९८८) - १ (२०००) - लव्ह (२००६)\nए हार्ड डेझ नाइट (१९६४) - हेल्प (१९६५) - मॅजिक मिस्टरी टूर - यलो सबमरीन (१९६८) - लेट इट बी (१९७०)\nद कम्पलीट बीटल्स (१९८४) - द बीटल्स अँथोलॉजी (२००३) - द फर्स्ट यु.एस. व्हिजिट (२००३)\nबूटलेग्स - डिस्कोग्राफी - आउटटेक्स\nपीट बेस्ट · स्टुअर्ट सटक्लिफ - क्लाउस व्हूरमान - हॅरी निल्सन - डेरेक टेलर - योको ओनो - लिंडा मॅककार्टनी - सिंथिया लेनन - बिली प्रेस्टन - टोनी शेरिटान - चाझ न्यूबाय - अँडी व्हाईट - जिमी निकोल - अॅस्ट्रिड कर्चहेर\nलाइन-अप्स - लव्ह (सर्क दु सोले) - लेनन/मॅककार्टनी - बीटल्सचा तत्कालीन समाजावर प्रभाव - बीटल बूट - द क्वारीमेन - बीटल्समधील फूट - बीटलमॅनिया - पाचवा बीटल - पॉल इज डेड - द बीटल्स (दूरचित्रवाणी मालिका) - ब्रिटिश इन्व्हेजन - अॅपल कोर - नॉर्दर्न सॉँग्स - द बीटल्स अँथोलॉजी - द रुटल्स\nहा साचा अनेक लेखांमध्ये वापरला गेला आहे. बदलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करुन तुमचे बदल ठरवा व तुमच्या संपादनाचा आढावा खाली नोंदवा. न नोंदवलेले बदल काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१७ रोजी १३:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.educationmaharashtra.in/2017/07/saral-student-information-via-teacher.html", "date_download": "2018-10-19T00:54:49Z", "digest": "sha1:3PELWDM2U7MAEOODTF5R6DQCGPWQQHZH", "length": 21863, "nlines": 220, "source_domain": "www.educationmaharashtra.in", "title": "How to fill student information on saral portal through teacher - Education Maharashtra - Right to Education", "raw_content": "\nतुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुकड्या व वर्ग तयार करून शिक्षकांचे username व password तयार केल्या नंतर तुम्ही विद्यार्थी माहिती तुमच म्हणजेच शिक्षक login करून विद्यार्थी माहिती भरू शकता.\nशाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती भरली असेल तर तुमच्या mobile वर username व password येईल तो वापरून तुम्ही विद्यार्थी माहिती भरू शकतो.\nचला तर विद्यार्थी माहिती कशी भरायची व चुकलेली माहिती कशी दुरुस्त करायची याविषयी माहिती घेऊ.\n१. आपल्या संगणकाच्या ब्राउजर मध्ये rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/Users/login हि लिंक टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.\nवरील माहिती प्रमाणे login here मध्ये class teacher असे निवडा. username मध्ये तुमच्या mobile वर आलेले username टाका. username हे सुरुवातिचे अंक udise code असेल व नंतर चे तीन अंक serial नंबर असेल. password टाका. captcha image मधील अंक टाका व login या बटनावर क्लिक करा.\n२. login झाल्यावर आपल्यासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये तीन tab असतील.\nstudent entry.(नवीन विद्यार्थी add करणे व माहिती update करणे.)\nstudent tab वर माउस न्या लगेच खाली दोन पर्याय दिसतील त्यापैकी New student details या पर्यायावर क्लिक करा. (दुसरा पर्याय हा माहितीत बदल करण्यासाठी आहे.) विद्यार्थी माहिती भरण्याची विंडो आपणासमोर खालील प्रमाणे ओपन होईल.\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी मध्ये)\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव मराठीत (नाव चुकीचे आल्यास गुगुल मराठी टूल्स चा वापर करा )\nआईचे नाव (इग्रजी व मराठी )\nजर पालक माहित नसतील तर not known येथे टिक करावी.\nआधार कार्ड नंबर किंवा EID आधार कार्ड पावती नंबर\nstream (अकरावी व बारावी साठी )\nविद्यार्थी सेमी ला असेल तर yes नसेल तर no\nCWSN (विशेष गरजा असलेले बालक ) yes or no\ncast जात निवडा किंवा type करा.\nAnnual Income (विद्यार्थी BPL धारक असेल तर उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असावे)\nशाळेतील प्रवेश इयत्ता निवडा\nजनरल रजिस्टर नंबर टाका\nग्रेड निवडा ( अ१ , अ२ ,ब१ ,ब२ .....)\nहोस्टेल ला राहतो का \nसर्व माहितीची खात्री करून save या बटनावर क्लिक करा\n४. save या बटनावर क्लिक केल्यावर माहिती चुकली असेल तर तसा मेसेज दिसेल आणि बरोबर असेल तर माहिती योग्य प्रकारे सेव होईल विद्यार्थ्याचा ID तयार होईल ज्यामध्ये सुरुवातीचे चार अंक हे प्रवेशाचे वर्ष आणि नंतर चे अंक हे तुमचा username असेल त्यामुळे माहिती काळजी पूर्वक भरा.\n५. माहिती सेव झाल्यावर address tab वर क्लिक करा.\naddress tab वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.\nयामध्ये खालील प्रमाणे माहिती भरा.\nगल्ली / वस्तीचे नाव\nजर कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता सारखा असेल तर Is Permanent address same as current address च्या समोरील yes वर क्लिक करा. नसेल तर नो वर क्लिक करा व address वरील प्रमाणे भरा.\n6. Birth Details वर क्लिक करून खालील प्रमाणे माहिती भरा.\nसर्व बरोबर भरल्याची खात्री करा व save बटनावर क्लिक करा.\n७. आता family व bank details भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.\nवरील प्रमाणे दिसणाऱ्या tab मधील family tab वर क्लिक करा. खालील प्रमाणे विंडो ओपन होईल\nयामधील Relationship या नावासमोरील लिस्ट मधून आई , वडील असे जो पर्याय आवश्यक आहे तो निवडून माहिती भरा. ( माहिती भरत असताना पालकाचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. बहिण किंवा भावाची माहिती भरताना त्याचा /तिचा school id आवश्यक आहे )\nसर्व माहिती भरून झाल्यावर सेव बटनावर क्लिक करा\n८. बँक details भरण्यासाठी Bank details बटनावर क्लिक करा.\nआपणासमोर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये account holder relation यामध्ये ज्याचे खाते आहे त्याचे विध्यार्थ्याशी असलेले नाते निवडा . खालील प्रमाणे विंडो ओपन होईल\nखाते धारकाचे पूर्ण नाव\nशेवटी सेव बटनावर क्लिक करा.\nवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व सांगितल्याप्रमाणे करा, काही अडचणी आल्यास खाली comment करा. धन्यवाद .\nतुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुकड्या व वर्ग तयार करून शिक्षकांचे username व password तयार केल्या नंतर तुम्ही विद्यार्थी माहिती तुमच म्हणजेच शिक्षक login करून विद्यार्थी माहिती भरू शकता.\nशाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती भरली असेल तर तुमच्या mobile वर username व password येईल तो वापरून तुम्ही विद्यार्थी माहिती भरू शकतो.\nचला तर विद्यार्थी माहिती कशी भरायची व चुकलेली माहिती कशी दुरुस्त करायची याविषयी माहिती घेऊ.\n१. आपल्या संगणकाच्या ब्राउजर मध्ये rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/Users/login हि लिंक टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.\nवरील माहिती प्रमाणे login here मध्ये class teacher असे निवडा. username मध्ये तुमच्या mobile वर आलेले username टाका. username हे सुरुवातिचे अंक udise code असेल व नंतर चे तीन अंक serial नंबर असेल. password टाका. captcha image मधील अंक टाका व login या बटनावर क्लिक करा.\n२. login झाल्यावर आपल्यासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये तीन tab असतील.\nstudent entry.(नवीन विद्यार्थी add करणे व माहिती update करणे.)\nstudent tab वर माउस न्या लगेच खाली दोन पर्याय दिसतील त्यापैकी New student details या पर्यायावर क्लिक करा. (दुसरा पर्याय हा माहितीत बदल करण्यासाठी आहे.) विद्यार्थी माहिती भरण्याची विंडो आपणासमोर खालील प्रमाणे ओपन होईल.\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी मध्ये)\nविद्यार्थ्याचे पूर्ण नाव मराठीत (नाव चुकीचे आल्यास गुगुल मराठी टूल्स चा वापर करा )\nआईचे नाव (इग्रजी व मराठी )\nजर पालक माहित नसतील तर not known येथे टिक करावी.\nआधार कार्ड नंबर किंवा EID आधार कार्ड पावती नंबर\nstream (अकरावी व बारावी साठी )\nविद्यार्थी सेमी ला असेल तर yes नसेल तर no\nCWSN (विशेष गरजा असलेले बालक ) yes or no\ncast जात निवडा किंवा type करा.\nAnnual Income (विद्यार्थी BPL धारक असेल तर उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असावे)\nशाळेतील प्रवेश इयत्ता निवडा\nजनरल रजिस्टर नंबर टाका\nग्रेड निवडा ( अ१ , अ२ ,ब१ ,ब२ .....)\nहोस्टेल ला राहतो का \nसर्व माहितीची खात्री करून save या बटनावर क्लिक करा\n४. save या बटनावर क्लिक केल्यावर माहिती चुकली असेल तर तसा मेसेज दिसेल आणि बरोबर असेल तर माहिती योग्य प्रकारे सेव होईल विद्यार्थ्याचा ID तयार होईल ज्यामध्ये सुरुवातीचे चार अंक हे प्रवेशाचे वर्ष आणि नंतर चे अंक हे तुमचा username असेल त्यामुळे माहिती काळजी पूर्वक भरा.\n५. माहिती सेव झाल्यावर address tab वर क्लिक करा.\naddress tab वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.\nयामध्ये खालील प्रमाणे माहिती भरा.\nगल्ली / वस्तीचे नाव\nजर कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता सारखा असेल तर Is Permanent address same as current address च्या समोरील yes वर क्लिक करा. नसेल तर नो वर क्लिक करा व address वरील प्रमाणे भरा.\n6. Birth Details वर क्लिक करून खालील प्रमाणे माहिती भरा.\nसर्व बरोबर भरल्याची खात्री करा व save बटनावर क्लिक करा.\n७. आता family व bank details भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.\nवरील प्रमाणे दिसणाऱ्या tab मधील family tab वर क्लिक करा. खालील प्रमाणे विंडो ओपन होईल\nयामधील Relationship या नावासमोरील लिस्ट मधून आई , वडील असे जो पर्याय आवश्यक आहे तो निवडून माहिती भरा. ( माहिती भरत असताना पालकाचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. बहिण किंवा भावाची माहिती भरताना त्याचा /तिचा school id आवश्यक आहे )\nसर्व माहिती भरून झाल्यावर सेव बटनावर क्लिक करा\n८. बँक details भरण्यासाठी Bank details बटनावर क्लिक करा.\nआपणासमोर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये account holder relation यामध्ये ज्याचे खाते आहे त्याचे विध्यार्थ्याशी असलेले नाते निवडा . खालील प्रमाणे विंडो ओपन होईल\nखाते धारकाचे पूर्ण नाव\nशेवटी सेव बटनावर क्लिक करा.\nवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व सांगितल्याप्रमाणे करा, काही अडचणी आल्यास खाली comment करा. धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/emmanuel-macron-elected-next-french-president-260040.html", "date_download": "2018-10-19T00:53:07Z", "digest": "sha1:X2FEQ2TSIWZX5OF6QZXRW5XYAAQTWA4O", "length": 14245, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "39 वर्षांचे इमॅन्युअल माक्रोन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n39 वर्षांचे इमॅन्युअल माक्रोन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.\n08 मे : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.\nया निवडणुकील माक्रोन यांना सुमारे 80 लाख 50 हजार 245 म्हणजेच एकूण मतदानापैकी 61.3 टक्के मते मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांना 50 लाख 89 हजार 894 म्हणजे एकूण मतदानाच्या 38.7 टक्के मते मिळाली आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशाचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून माक्रोन यांचे नाव चर्चेत होते. अखेर अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीतही माक्रोन यांनी बाजी मारली.\nमाझ्या विजयाने ही फ्रान्सचा समृद्ध इतिहासामधील एका नवा अध्यायाची सुरुवात होत असून, हा विजय एक आशा आणि विश्वास बनावा, अशी अपेक्षा मॅक्रॉन यांनी विजयानंतर व्यक्त केली.\nमाजी बँकर असलेल्या माक्रोन यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये 21 डिसेंबर 1977 रोजी झाला होता. माजी बँकर असलेल्या माक्रोन यांना 2012 साली तात्कालीन राष्ट्रपती ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसंच 2014 साली त्यांनी फ्रान्स सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. 2016 च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचं नाव पुढं आलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Emmanuel MacronFrench Presidentइमॅन्युअल माक्रोनफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-50-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T01:07:33Z", "digest": "sha1:U4W3Q3FKX4G5W4SOFEID7EVV3FPBWP4J", "length": 6577, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिस 50 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलिस 50 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.\nपुणे,दि. 6- शिक्रापुर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला 50 हजार रूपयाची लाच घेताना लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.\nपोलिस हवालदार दत्तात्रय विष्णु होले (53, बक्‍कल नं. 829, शिक्रापुर पोलिस स्टेशन) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. होले हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिक्रापुर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची शहानिशा करुन कारवाई करण्यात आली. यातील तक्रारदारास सीआरपीसी 156 (3) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात आरोपी न करता साक्षीदार बनविण्यासाठी पोलिस हवालदार दत्तात्रय होले यांनी शनिवारी (दि.6 ऑक्‍टोबर) रोजी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार आणि पोलिस हवालदार होले यांच्यामध्ये तडजोड झाली. तडजोडीअंती 50 हजार रूपये लाच घेताना होले यांना पकडण्यात आले. अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाच लूचपत प्रतिमंधक विभागाच्या टोल फी क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन उप अधिक्षक सुहास नाडगौंडा यांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचोरट्यांकडून 20 दुचाकी जप्त\nNext article#विशेष : नेपाळचा दुरावा चिंतेचा (भाग 2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=445&Itemid=635&limitstart=6", "date_download": "2018-10-19T00:41:28Z", "digest": "sha1:JMEJIOGC7B6QUEMYF27LXYNJOCM3YMMH", "length": 8105, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "धडपडणारी मुले", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nते एकदम उठले. त्यांनी समाधीवर मस्तक ठेविलें. ते म्हणाले, “देवा तुझे पाय व माझे डोके यांची तरी ताटातूट होऊ देऊं नको. माझ्या डोक्यांत नेहमीं तुझ्याच पायांचे स्मरण असू दे. आणि तुझा पाय म्हणजे काय\n‘पादोस्य विश्वा भूतानि ’\nहे सर्व प्राणी म्हणजे तुझा पाय. तुझ्या पायांचें स्मरण करणें म्हणजे सर्व प्राणीमात्रांचें स्मरण करणें. मुसलमान, ख्रिस्ती, पारशी कोणीहि मला भेटो. तुझे पाय मला तेथे दिसू देत. महार, मांग, चांडाळ भेटो. तुझेच पाय तेथें मला दिसोत.\n‘जेथें तेथें देखे तुझीच पाऊलें\nसर्वत्र संचरलें तुझे रूप.”\nअसे मनांत म्हणता म्हणता स्वामी गहिंवरून गेले. केवढे उदात्त विचार हिमालयांतील शुभ्र, स्वच्छ गौरीशंकर शिखराप्रमाणें हे विचार उच्च आहेत. भारताच्या उशाशी हिमालय आहे. भारताच्या डोक्यांत हेच थोर विचार सदैव घोळत आले आहेत. परंतु हिमालयांतील बर्फ वितळून खालच्या नद्यांना पूर येतात. खालची सारी भूमि समृद्ध होते. त्याप्रमाणें हे डोक्यांतील विचार खालीं संसारांत कधी येणार हिमालयांतील शुभ्र, स्वच्छ गौरीशंकर शिखराप्रमाणें हे विचार उच्च आहेत. भारताच्या उशाशी हिमालय आहे. भारताच्या डोक्यांत हेच थोर विचार सदैव घोळत आले आहेत. परंतु हिमालयांतील बर्फ वितळून खालच्या नद्यांना पूर येतात. खालची सारी भूमि समृद्ध होते. त्याप्रमाणें हे डोक्यांतील विचार खालीं संसारांत कधी येणार प्रत्यक्ष व्यवहारांत प्रेमाचे प्रवाह कधी वाहूं लागणार प्रत्यक्ष व्यवहारांत प्रेमाचे प्रवाह कधी वाहूं लागणार समाज सुखी व समृद्ध कधीं होणार \nय़ा थोर विचारांचा अनुभव घ्यावयास भारत अजून कां उठत नाही संतांची सारी संताने कां उठत नाहींत संतांची सारी संताने कां उठत नाहींत उठतील, उठतील जेथें हे विचार स्फुरले, तेथे एक दिवस ते मूर्तहि होतील. भारतीयांनो उठतील, उठतील जेथें हे विचार स्फुरले, तेथे एक दिवस ते मूर्तहि होतील. भारतीयांनो महान् कार्य तुमची वाट पाहात आहे. तुम्ही क्षुद्र गोष्टीत काय लोळत पडले आहेत\nसर्व जगाला, सर्व विचारांना मिठी मारावयास उठा. सारें बळ तुमचेंच आहे. सारी शक्ति तुमचीच आहे. आपली शक्ति दूर लोटून, तुम्ही पंगु व दुबळे होत आहात. तुम्ही अस्पृश्यांना दूर करता व स्वत:चे बळ कमी करता ब्राह्मण ब्राह्मणेतर एकमेकांस दूर करतात व आपलें सामर्थ्य कमी करून घेतात. अरे, आपापले हात पाय तोडता काय तुम्ही कोट्यवधि शिरांचे व कोट्यवधि हातांचे आहांत. आपली डोकीं व आपले हात तुम्ही आपण होऊन काय छाटीत बसलात तुम्ही कोट्यवधि शिरांचे व कोट्यवधि हातांचे आहांत. आपली डोकीं व आपले हात तुम्ही आपण होऊन काय छाटीत बसलात केवढे तुमचें भाग्य. केवढे तुमचें सामर्थ्य केवढे तुमचें भाग्य. केवढे तुमचें सामर्थ्य अरे करंट्यांनो तें दूर नका फेंकू, दूर नका लोटूं.\nचंद्राला पाहून समुद्रावर लाटा उसळतात. त्याप्रमाणे ध्येयचंद्र डोळ्यासमोर आल्यामुळे स्वामीजीचें हृदय शतविचारांच्या लाटांवर नाचत होतें. ती समाधि, तो सरित्प्रवाह, तेथील वाळवंट, त्या सर्व वस्तु एकच गोष्ट त्यांना सांगत होत्या. अनेक दगड एकत्र आले, संयमपूर्वक एकत्र आले व समाधि उभी राहिली. एकेक जलबिंदु प्रेमानें जवळ आला व नदी वाहू लागली. एकेक कण जवल आला व वाळवंट बनलें. स्वामींनी वर पाहिलें. एकेक वारा जवळ येऊन सारें आकाश फुललें होते. स्वामीनीं दूर पाहिले. एकेक मृत्कण जवळ येऊन ती दूर टेंकडी उभी होती. सजीव, निर्जीव सृष्टी एकत्वाचा संदेश सांगत होती.\nशब्द एकत्र येतात, सारस्वतें बनतात. ‘फुलें एकत्र येतात व हार गुंफिले जातात. सूर एकत्र येतात व दिव्य संगीत निर्माण होतें. शेंकडों हाडें एकत्र येतात व हा देह बनतो. या देहांत केवढें सहकार्य, किती प्रेम पायाला कांटा बोचंला तर वरच्या डोळ्याला पाणी येतें पायाला कांटा बोचंला तर वरच्या डोळ्याला पाणी येतें या लहानशा देहांत सारा वेदांत भरलेला आहे. सारी शास्त्रे येथे ओतलेली आहेत. परंतु कोण पाहातो या लहानशा देहांत सारा वेदांत भरलेला आहे. सारी शास्त्रे येथे ओतलेली आहेत. परंतु कोण पाहातो\nसमाधीच्या पाय-यावरुन स्वामी खालीं उतरले. नदीच्या पाण्यांत ते शिरले. त्यांच्या डोळ्यांतील भावगंगा खाली वाहत होती. ते खाली वांकले व म्हणाले, “ हे सरिते तू सागराकडे जात आहेस. मानवजात ऐक्यसागराकडे कधी ग जाईल तू सागराकडे जात आहेस. मानवजात ऐक्यसागराकडे कधी ग जाईल सांग, सांग – हे जगन्माते सांग, सांग.”\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mobilecasinofun.com/mr/review/20-free-spins-slots-british-casino-signup-bonus/", "date_download": "2018-10-19T01:21:30Z", "digest": "sha1:HB7MG6JFG62L5HASMLJFGQAFTTTTJATM", "length": 22366, "nlines": 255, "source_domain": "www.mobilecasinofun.com", "title": "20 Extra Spins Starburst Slots | All British Casino Free Play |", "raw_content": "\n20 अतिरिक्त नाही स्लॉट बोनस | सर्व ब्रिटिश कॅसिनो साइन अप\nकारण ही यादी एम्बेड कोड व्युत्पन्न\nरूंदी: ('%' किंवा 'px' मध्ये)\n; व्युत्पन्न & कॉपी करा\nहिट \"व्युत्पन्न & कॉपी करा\" एम्बेड कोड व्युत्पन्न करण्यासाठी बटण. तो कॉपी केली जाईल आपल्या क्लिपबोर्डवर. आपण आता आपल्या वेबसाइटचे HTML जेथे आत एम्बेड कोड पेस्ट करू शकता आपण यादी दर्शवू इच्छित.\nTopSlotSite.com, नाव हे सर्व म्हणते 800 आपले स्वागत आहे बोनस\nपर्यंत £ $ € 800 TopSlotSite.com व्हीआयपी स्लॉट मध्ये आपले स्वागत आहे\nSlotFruity.com फोन भरणा व्हीआयपी कॅसिनो £ 5 मोफत प्लस करण्यासाठी £ 500 अतिरिक्त\nLucks कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे बोनस आनंद घ्या: 100% पर्यंत बोनस £ $ € 200\nगोल्डमन कॅसिनो 1000 सर्व नवीन खेळाडू व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस ऑनलाइन\nगोल्डमन कॅसिनो 100% ते £ 1000 व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस वर\nव्हेरा आणि जॉन ऑनलाइन कॅसिनो\nVera &; जॉन कॅसिनो ठेव £ 50, £ 150 खेळा, दावा 100 बोनस नाही\nViks कॅसिनो 100% आपल्या पहिल्या ठेव अप सोबत £ 1,000 वर बोनस 50 बोनस मृत बुक नाही - 25 बोनस डेस्कटॉप वर नाही आणि 25 बोनस मोबाईल वर नाही\niGame कॅसिनो 450 मोफत कोणतीही अनामत आवश्यक नाही\nआपली स्क्रीन राहतात Casino.ie आयरिश थेट विक्रेता कॅसिनो क्रिया प्रवाह\nLiveCasino.ie ठेव £ 200, £ 400 शीर्ष थेट विक्रेता आयरिश कॅसिनो खेळा\nOJO नाही Wagering आवश्यकता प्ले\nOjo कॅसिनो प्ले, पर्यंत प्राप्त 50 आपल्या पहिल्या ठेव वर मोफत स्पीन\nमधूर मुख्यपृष्ठ कॅसिनो प्रथम ठेव बोनस 150% करण्यासाठी £ 150 + 20 बोनस नाही\nप्रेशर Gluck यूके कॅसिनो\nप्रेशर Gluck यूके कॅसिनो 100% ते £ 50 + वर 50 मुक्त स्पीन\nPlay फ्रँक कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे बोनस: 100% पर्यंत बोनस £ $ € 50 +100 अतिरिक्त स्पीन\nकॅसिनो पॉप ऑनलाइन कॅसिनो\nCasinoPop आपले स्वागत आहे बोनस: 200% पर्यंत बोनस 50 युरो + 100 मुक्त स्पीन\nGenting ऑनलाइन कॅसिनो 100% ठेव मॅच बोनस £ 20 पासून £ 200\nमियामी अ थ्रो ऑफ डाइस कॅसिनो ऑनलाइन\nमियामी अ थ्रो ऑफ डाइस कॅसिनो 50 मोफत नाही 1 ठेव, इथपर्यंत 190 आपण जमा तेव्हा Free नाही + 100% ते £ 2500 मध्ये आपले स्वागत आहे बोनस वर\nरॉयल पांडा यूके कॅसिनो 100% ते £ 100 + वर 10 मुक्त स्पीन\nमधूर राजा कॅसिनो ऑनलाइन\nमधूर राजा कॅसिनो ठेव £ 200, £ 400 खेळा, दावा 20 बोनस नाही\n32लाल कॅसिनो, £ 50 जमा £ 160 मोफत पर्यंत प्राप्त\nStrictlySlots.co.uk Boku फोन पैसे भरणा व प्रचंड स्लॉट निवड\nCoinFalls.com फोन बिलिंग आणि व्हीआयपी यूके कॅसिनो, विजय बिग आणि नाणी वाढता थांबवा नका\nCoinFalls कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे बोनस: £ 5 कोणतीही अनामत बोनस, 100% पर्यंत आपले स्वागत आहे बोनस £ $ € 500 +50 मोफत नाही\nसुरक्षित Casino.uk.com यूके व्हीआयपी कॅसिनो बँकिंग\nपूर्व 2006 एसएमएस देयके प्रथम यूके मोबाइल कॅसिनो\nmFortune कॅसिनो, मोफत £ 5 मध्ये आपले स्वागत आहे बोनस प्लस, 100% प्रथम ठेव सामना करण्यासाठी £ 100\nलकी Niki जपानी असलेली यूके कॅसिनो\nलकी Niki यूके कॅसिनो, 25 प्रथम ठेव £ 10 किंवा अधिक मोफत नाही\n डॉ स्लॉट यूके एसएमएस बिलिंग jackpot मोबाइल कॅसिनो\nडॉ स्लॉट 20 नाही ठेव + पर्यंत मोफत स्पीन 100 अतिरिक्त नाही\nग्रेट ब्रिटन मोफत स्पीन आणि फोन बिलिंग देयकासाठी MrSpin\nश्री फिरकी अप 50 Free Sins &; 100% प्रथम ठेव सामना\nआपल्या खिशात मूळ फोन बिलिंग कॅसिनो\nAHTI Games 100% इथपर्यंत 50 सुपर नाही, एकही 1200 ऑनलाइन कॅसिनो गेम\nमॉन्स्टर कॅसिनो मोफत नाही आणि jackpots\nमॉन्स्टर कॅसिनो, पर्यंत £ 500 मध्ये आपले स्वागत आहे बोनस प्लस 50 मोफत नाही बोनस\nRoxy पॅलेस कॅसिनो यूके मध्ये आपले स्वागत आहे बोनस 100% करण्यासाठी £ 100 + 50 स्पीन\nPlay लिओ वेगास मध्ये आपले स्वागत आहे च्या बोनस 100% करण्यासाठी £ 300 +30 मोफत नाही\nUnibet कॅसिनो, विक्रेता आणि क्रीडा एक सर्व सट्टा राहतात\nUnibet कॅसिनो 10 रेग मोफत नाही, इथपर्यंत 190 आपण जमा तेव्हा Free नाही + 200% ते £ 200 मध्ये आपले स्वागत आहे वर\nBGO आंतरराष्ट्रीय कॅसिनो हजारो विश्वसनीय\nBGO कॅसिनो, आपल्या 1 ठेव दुप्पट बोनस रोख मध्ये £ 100 आणि 100 Starburst Free Spinच्या\nCasimba , सुपर फास्ट वाढत कॅसिनो ब्रँड\nश्री ग्रीन, आपल्या 1 ठेव दुप्पट बोनस रोख मध्ये £ 100 आणि 100 स्टारबर्स्ट मोफत नाही\nSpinLand यूके खेळाडू घ्या 50 मोफत नाही\nRedBet कॅसिनो आणि क्रीडा बेटिंग\nलाल पण ऑनलाइन कॅसिनो, ते € 100 मध्ये आपले स्वागत आहे बोनस अप\nश्री प्ले कॅसिनो, 100 नाही + 100% £ 200 बोनस प्रदेश\nशेवटी तारे 10 स्टारबर्स्ट स्लॉट कोणतीही अनामत आवश्यक मोफत नाही, 100% match up to £500 in bonus funds &; 100 1 तीन ठेवींवर क्लियोपात्रा वर नाही\nCoolPlay कॅसिनो, खेळ शेकडो, ग्रेट बोनस आणि मोफत नाही\nCoolPlay ऑनलाइन कॅसिनो अप £ 200 ठेव बोनस प्लस मोफत नाही ते\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो |- £ 500 ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस ; £ € StrictlySlots.co.uk £ 500 ठेव मॅच बोनस ऑनलाइन पुनरावलोकन\nफोन पे सह स्लॉट मधूर बोनस खेळ - £ 5 मोफत ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 505 पुनरावलोकन\nकॅसिनो ऑनलाइन आणि मोबाइल | CoinFalls | £ 5 + ते £ 500 मोफत ठेव सामना अप ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 5 मोफत + ते £ 500 मॅच अप\nकॅसिनो यूके - मोबाइल आणि ऑनलाइन - £ 5 मोफत स्लॉट बोनस + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nफोन बिल jackpots करून काटेकोरपणे स्लॉट ठेव ; $पहा ताज्या कराराचा आज ; $पहा ताज्या कराराचा आज\nस्लॉट किलकिले | मोबाइल आणि ऑनलाइन बोनस ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 200 पुनरावलोकन\nकॅसिनो ऑनलाइन | शीर्ष स्लॉट साइटवर प्ले करण्यासाठी £ 800 ठेव बोनस सह ; £ € $ पर्यंत $ € £ 800 ठेव सामना पुनरावलोकन\nगोल्डमन कॅसिनो | फोन बिल करून स्लॉट आणि पे खेळ साइट ; £, €, पासून $, £ $ करू शकता, स्वीडिश SEK1000 पुनरावलोकन\nLucks कॅसिनो ऑनलाइन | फोन बिल एसएमएस £ 200 बोनस द्या ; £, €, AUD, तूट, NZD, स्वीडिश SEK, अधिक ... 200 पुनरावलोकन\nसर्वोत्तम कॅसिनो गेम | कप्पा मधूर | शीर्ष थेट प्ले ; £ साइट अद्यतनांसाठी तपासा पुनरावलोकन\nश्री फिरकी कॅसिनो साइन इन करा - £ 5 ठेव मोफत बोनस कराराचा ; £ € 100 पुनरावलोकन\nमोफत स्पीन फोन कॅसिनो बोनस | Slotmatic स्लॉट आणि टेबल गेम ; £ 25 मोफत नाही + 500 ठेव सामना पुनरावलोकन\nऑनलाइन सर्वोत्तम कॅसिनो | mFortune | मोफत आपले स्वागत आहे बोनस £ 5 ; £ 100 ठेव सामना + 100% पैसे परत पुनरावलोकन\nCoinfalls - सर्वोत्तम ऑनलाइन आणि फोन कॅसिनो स्लॉट अनुप्रयोग ; £, €, पासून $, £ $ करू शकता, स्वीडिश SEK £ 500 पुनरावलोकन\nलिओ वेगास कॅसिनो | 100% +30 मोफत नाही ; £ 300 पुनरावलोकन\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो |- £ 500 ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस\nफोन पे सह स्लॉट मधूर बोनस खेळ - £ 5 मोफत\nकॅसिनो यूके - मोबाइल आणि ऑनलाइन - £ 5 मोफत स्लॉट बोनस + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nफोन बिल jackpots करून काटेकोरपणे स्लॉट ठेव\nकॅसिनो ऑनलाइन आणि मोबाइल | CoinFalls | £ 5 + ते £ 500 मोफत ठेव सामना अप\nव्यक्त कॅसिनो तुलना साइट - फोन बिल करून द्या मोफत खेळ - £ 100 च्या मोफत\n100% Bonus Up To $5 कोणतीही अनामत आवश्यक आपले स्वागत आहे बोनस\nस्लॉट किलकिले | मोबाइल आणि ऑनलाइन बोनस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-175-%E0%A4%A7/", "date_download": "2018-10-19T00:24:07Z", "digest": "sha1:JCGMBXO6Q4UYUFBJ227KTRAQKHAUKW7F", "length": 8402, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुसमोर 175 धावांचे लक्ष्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुसमोर 175 धावांचे लक्ष्य\nनवी दिल्ली – नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअर डेव्हिल्सने निर्धारीत 20 षटकात पाच गडी बाद 174 धावा करत बंगळुरू समोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली त्यांचा कर्णधार आणि सलामीवीर गौतम गंभीर केवळ तीन धावा करुन तंबूत परतला त्यामुळे पाच षटकात त्यांना केवळ 22 धावच करता आल्या. पाचव्या षटकात त्यांचा दुसरा सलामीवीर जेसन रॉयही केवळ पाच धावा करुन परतला.\nजेसन रॉय बाद झाल्यानंतर आलेल्या रुषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी धडाकेबाज फलंदाजी करताना 8.1 षटकात 75 धावांची भागीदारी करत संघाची धाव संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्रेयसने 31 चेंडूत चार चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा फटकावल्या. धावांचा वेग वाढवण्याच्या नादात श्रेयस बाद झाल्यानंतर आलेला मॅक्‍सवेलही लागलीच परतल्याने दिल्लीच्या धावगतीला पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र रुषभ पंतने धावगती वाढवताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला.\nपंतने आपल्या दणकेबाज फटकेबाजीने बंगळुरुच्या तोंडचे पाणी पळवले. त्याने धडाकेबाज फटकेबाजी करत 19 व्या षटकात 18 धावा कुटल्या तर चहालला सलग दोन षटकार लगावले. पंतने 48 चेंडूंत 6 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 85 धावांची तुफानी खेळी साकारली. पंतच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रथम फलंदाजी करताना 174 धावा करता आल्या.\nसंक्षिप्त धावफलक – दिल्ली डेअरडेव्हिल्स – 20 षटकात 5 बाद 174 (श्रेयस अय्यर 52, रिषभ पंत 85, चहाल 22-2)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपालखेडवरील बंधारेप्रत्येक आवर्तनात भरुन मिळावे : भवर\nNext articleकान्हेगावात जलयुक्‍त शिवार कामाचेभूमिपूजन\nPak vs Aus Test : पाकिस्तानचा दुसरा डाव 9 बाद 400 धावांवर घोषित\nवेस्टइंडिज संघाला धक्का, सलामीवीर लेविसने एकदिवसीय व टी20 मालिकेतून घेतली माघार\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nबीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली; पण ठेवली ‘एक’ अट\nपाकिस्तानी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ‘या’ प्रकरणी दिली कबुली\nपुणेरी पलटण पूर्णपणे तयार, आपल्या शहरातील मैदानावर #पडेंगे भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-19T00:59:31Z", "digest": "sha1:U35APJ4QX6L52275QO7NQNARU2VM2V4P", "length": 7292, "nlines": 279, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६८ मधील जन्म\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९६८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू‎ (४ प)\n\"इ.स. १९६८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ६४ पैकी खालील ६४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/03/06/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-10-19T01:36:21Z", "digest": "sha1:QYMMMBLM2CJV3HARLWNVVHE2E6PN6XHZ", "length": 35028, "nlines": 474, "source_domain": "kayvatelte.com", "title": "माझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← मटा ने घेतली दखल “काय वाट्टेल ते” ची\n त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल\nमाझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स.\nहा लेख खूप मोठा होणार आहे ह्याची मला कल्पना आहे पण वाचतांना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही ह्याची खात्री मला आहे.\nह्या ऑर्कूट्चा शोध कोणी लावला असेल गुगलींग केलं..आणि असं कळलं की हे एका ऑर्कूट नावाच्या माणसाने गुगल मधे काम करताना २०टक्के इंडीपेंडंट प्रोजेक्ट म्हणुन करताना डेव्हलप केलं. गुगल मधे काम करणाऱ्यांना रोज एक तास स्वतः च्या इच्छेप्रमाणे काहीही डेव्हलपमेंट वर्क करण्यासाठी परवानगी असते. त्या काळात हे ऍप्लिकेशन ऑर्कूट ने डेव्हलप केले असे म्हणतात. अशीही वदंता आहे, की ह्या ऑर्कूट ची एक गर्ल फ्रेंड होती , पण तिचा आणि ह्याचा संपर्क तुटला होता, म्हणून त्याने हे ऍप्लिकेशन तिला शोधण्यासाठी डेव्हलप केले. आता खरं खोटं माहिती नाही..\nही सोशल साईट अगदी भारतीय किंवा एशियन वाटते- फेस बुक- माय स्पेस च्या तुलनेमध्ये. मला वाटतं ह्याचं कारण ऑर्कुट वरचे प्रोफाइल्स.. माझ्या जवळपास ३ वर्षाच्या ऑर्कुट वरच्या एक्स्पिरियन्स मधे असे बरेचसे प्रोफाल्स पहाण्यात आले की ते वाचतांना कधी कधी हसून गडाबडा लोळायची इच्छा झाली,तर कधी कपाळाला हात मारुन घ्यायची\nकाही प्रोफाइल्स एकदम ट्रेंडी तर काही एकदम कॉंटेंपररी… माझ्याच फ्रेंड लिस्ट मधल्या काही असे प्रोफाइल्स आहेत… माझा एक मित्र आहे दिपक , ज्याच्या प्रोफाइलला एकदा भेट दिली असता मला त्याच्या “पुलंप्रेम” ह्या ब्लॉगची लिंक दिसली, आणि लक्षात आलं की हा पण अगदी आपल्यासारखाच तिरशिंगराव दिसतोय, एखाद्या लेखकावर मनापासून प्रेम करणारा..त्याच्याशी मैत्री झाली.. आणि त्याच्या ब्लॉगवरुन स्फुर्ती घेउन हा ब्लॉग सुरु केलाय.\nआता हा माझ्या एका मित्राचा प्रोफाइल.. मी काहीच लिहित नाही. अगदी जस्ट जसा आहे तसा कट पेस्ट करतोय\nप्रोफाइल असा आहे.. . लिंक दिलेली आहे पण खाली डिटॆल्स पण पोस्ट केले आहेत.\n1] ऊगाच येथे घुटमळू नये.\nवारंवार चौकश्या करू नयेत.\n2] उगाच इथे तिथे क्लिक करत बसू नये..\nपेज ला चरे पडतात….\n3] प्रोफ़ाईल पहाण्यास ना नाही..\nपण चोरुन, लपुन प्रोफ़ाईल पहाण्यापेक्षा\nएखादा स्क्र्याप टाकलात तर अधीक योग्य होइल.\n4] अल्बम मधील फोटोंकडे एकटक पाहत बसु नये.\nआत फ़ार काही पहाण्यासारखे नही.\nएकदा पाहुन लगेच बाहेर कटावे.\n5]प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये.\n6]फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल.\n7] ही खासगी जागा आहे, पाहण्यासारखे काही नाही.\n8]स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.\n9]स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.\n10] ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे. आम्ही बॅंड विड्थ चे पैसे भरतो.\n11]या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल\n12] फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही.\n13] वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल.\n14]ही कामाची जागा आहे. गप्पा मारायचा अडडा नाही\nस्वतःच आपण घडवायचं साधं सोपं आयुष्य\nहसावंसं वाटलं तर हसायचं\nरडावंसं वाटलं तर रडायचं\nजसं बोलतो तसं नेहमी\nज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं\nज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं\nमनात जे जे येतं ते ते\nकरून बघितलं पाहिजे आपण\nजसं जगावं वाटतं तसंच\nजगून बघितलं पाहिजे आपण\nकरावंसं वाटेल ते करायचं\nजगावंसं वाटेल तसं जगायचं…\nआता ह्या मित्राचे नांव पण मला माहिती नाही पण माझा मित्र आहे हा. अगदी जवळचा मित्र वाटतो. ऑर्कूटवर हे बरं असतं.. स्वतःबद्दलची काहीच माहिती न देता तुम्ही इथे प्रोफाइल बनवूशकता.\nआता हा दुसरा प्रोफाइल बघा.. येंगावंडोट्टो झिंन्गिबांडो त्याचे कंटॆंट्स खाली पेस्ट करतोय.माझ्या माहिती प्रमाणे हा ग्रुहस्थ पिएचडी झालेला आहे मराठी मधे . ह्या प्रोफाइलमधे काही फोटॊ आहेत अवश्य पहा.. हसून पोट दुखेल असे फोटॊग्राफ्स आहेत..\nमाझी प्रोफ़ाईल फ़ेक आहे याची प्रत्येकाने नोंद घ्यावी.\n[माझ्याकडुन तुम्हाला काहीही शिकण्यासारखे नाहीये]\nमाझा उद्देश कुणालाही दुखवण्याचा नाही अथवा कुणाचाही अपमान करण्याचा नाहीये.\nमी ही प्रोफ़ाईल माझ्या करमणुकीसाठी फक्त एक विरंगुळा म्हणून बनवली आहे आणि तसेही तुमचे पण चांगलेच मनोरंजन करण्याचा माझा प्रयत्न असेल.\nमी एवढं चांगले मराठी कसे बोलतो या प्रश्नाचे उत्तर या प्रोफ़ाईल ला अनुसरून देत आहे याचा माझ्या वास्तविक जिवनाशी काही एक सबंध नाहीये.\nमी एका मानाच्या विद्यापीठातुन मराठी वा:ड्मय या विषयात Phd केलेली आहे.\nआणि मी यालाच अनुसरून सर्वांच्या सकर्मक क्रियापदाचे अकर्मक क्रियापद करण्यासाठी इथे आलो आहे.\nमाझ्याबद्दल अधिक माहीती जाणुन घेण्यास इछुक असाल तर,\nदिल कि बाते येंगावंडोट्टो कि जुबानी;)\nफ़ुकट काही मिळत नसत,\nपण इथे फ़ुकट प्रोफ़ाईल पहाण्यास ना नाही,\nपण चोरुन, लपुन प्रोफ़ाईल पहाण्यापेक्षा\nएखादा स्क्र्याप टाकलात तर अधीक योग्य होइल.\nहे असे गमतीशीर प्रोफाइल्स पहातानाच एका कवी मनाच्या अविनाशची प्रोफाइल.. ह्याच्या प्रोफाइल वरुनच कळतं की हा माणुस कसा असेल ते. खरं तर यांचं वय हे ६० च्या आसपास असावं. पण मैत्रीला वय नसतं म्हणतात ना,, म्हणून एकेरी उल्लेख लिहितांना झालाय.. माझ्या पहाण्यात इतक्या रोमॅंटीक कविता करणारा तरी एवढ्यात कोणी आला नाही. ह्याच्या प्रोफाइल वरची कविता इथे पेस्ट करतोय..\nकोवळी कळी, बघ प्रियकरा ही बहरली\nटिपण्यास मकरंद ,भ्रमर होऊन तु येशील का..\nमातली काया,थांबले श्वास,आवेग हि सोसवेना\nकरण्यास धुंद, बनुनि वारुणी,तनुत रे भिनशिल का\nरेशमी काचोळित, जे तारुण्य माझे दाटले,\nत्यास चुरणारा, राजसा मीत तु होशिल का..\nसजविले रुप सारे ,नाहि काजळ कोरले\nघनशाम बनुनि सख्या ,कुरंग नयनि तु येशिल का\nसंपले शब्द माझे, भावना बघ दाटलेल्या\nकरण्यास व्यक्त त्या , कविता तु माझी होशिल का\nबरं मॅरिशिअल स्टेटस मधे “लिव्ह इन रिलेशनशिप विथ वाइफ”\nआता हा माझ्या एक मैत्रिणिचा प्रोफाइल बघा तिने थोडा कट शॉर्ट केलेला दिसतोय हल्ली..\nमाझी एक भाची आहे. तिने तर मला अगदी कन्फ्युज करुन टाकलं होतं. माझी सवय आहे कोणिही फ्रेंड्स रिक्वेस्ट टाकली तर ती मी ऍक्सेप्ट करतो. एकदा एका मुलिची रिक्वेस्ट आली , मी नेहेमी प्रमाणे ऍक्सेप्ट केली आणि विसरुन गेलो. त्या मुलिचे स्क्रॅप येणं सुरु झालं. मी तुला ओळखते वगैरे.. कार्टीने मला अगदी भिन करुन सोडलं. ( पण करणार काय लाडकी भाची ना, मामाची फिरकी घ्यायचा अधिकार असतोच भाच्यांना ) बरं पण हा मामा तिच्या परिक्षेत पास झाला बरं कां तिने खुप प्रयत्न केला मला पटवायचा..पण….. जाउ दे.\nबरं हे सगळं तर ठिक आहे. पण माझा गिर्यारोहक मित्र ॐकारने तर बरंच काही लिहिलंय प्रोफाइलवर.ॐकार हा गोनिदांचा भक्त, रामदास स्वामींवर भरपुर अभ्यास… पॊटापाण्यासाठी एच आर मधे काम्करतो. पण ह्याच्या प्रोफाइलमदे लक्षवेधी म्हणजे खायला काय काय आवडतं ते. वाचा इथे…\nपुरण पोळी, शेवग्याच्या शेंगांयुक्त कटाची आमटी, मसाले भात, आळुची भाजी, सुरळीच्या वड्या, काकडिची कोशिंबीर, घोसावळ्याची भजी, बिर्ड्याची डाळिंब्यांची उसळ, पाटवड्या, पापड, कैरीचे लोणचे, जिलबी, मठठा, पुदिन्याची चटणी, बटाटे वडे, भोपळ्याचे भरीत, आमसुलाची चटणी, पंचामृत, उकडिचे मोदक,मटाराच्या करंज्या, आळू वडी, मटार बटाटा फ़्लॉवरची भाजी, आमरस, डाळ मेथ्या, कैरीची डाळ, सोलकढी, मुटकूळी, कायरस इ.\nइतिहासाचा अभ्यास, दुर्गभ्रमण, धार्मिक ग्रंथांचे वाचन, कथाकथन तसेच निवेदनाद्वारे गडांवर जाउन माहिती सांगण्याचा निदीध्यास.\nबरं हे सगळे लिहितांनाच हा अजुन एक प्रोफाइल म्हणजे एखाद्या कॉज साठी स्वतःला वाहुन घेतलेल्या तरुणाचा प्रोफाइल. हा पण माझ्याप्रमाणेच राइट एक्स्ट्रिमिस्ट पोलिटीकल व्ह्युज असलेला आहे राघव खंडेलवाल.. वय वर्ष २०,पण पुर्णपणे वैचारिक डेव्हलपमेंट झालेला. ह्याचा उल्लेख न करता लेख संपवणं योग्य होणार नाही..\nश्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा…\nहिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा…\nहे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा\nहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…\nहे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रीं ची इच्छा…\n||जय भवानी|| ||जय शिवाजी||\nअसंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.\nह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही “सहिष्णुतेला”.\nदुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची “संवेदनाही” भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला “शॄंगार” कधीचं गमावला नाहिये.\nघरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.\nपुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.\nघाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.\nइतिहास तर आहेच पण आम्ही आता एक “उज्ज्वल” भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.\nआणि हे बदलण्याची ताकत आहे “मराठयांच्या मनगटात”..\nसिंहाच्या जबड्यात घालून हात\nअशी ही आमची मराठ्याची जात\nहोता तो कोहिनूर हिरा\nनाव त्याचं ‘शिवाजी राजा’\nमहाराष्ट्र माझा होता अंधारात\nअडकली होती भवानीमाता माझी\nतेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म\nहोते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार\nआणि पाठीवर दादोजींचा हात\nडोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार\nघातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार\nहोता तो सिंहाचा छावा\nखेचून आणला विजय त्यानं आपल\nतर अशा अनेक गमती जमती आहेत पण हा लेख संपवायला हवा ना. म्हणुन इथे थांबतो. ऑर्कुट हा विषय माझ्या दृष्टीने ओपन ठेवतो म्हणजे पुन्हा कधी तरी लिहिता येइल..\nमला ऑर्कुटवर इथे भेटा….\n← मटा ने घेतली दखल “काय वाट्टेल ते” ची\n त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल\n23 Responses to माझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स.\nकम्युनिटीज बघा.. जॉइन करा.. होतात मित्र आपोआप..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-247231.html", "date_download": "2018-10-19T00:09:26Z", "digest": "sha1:SL4UHS7RSIVYCSXPG7WHAK3XUX3UBUQ3", "length": 18693, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमेरिकेत 7 देशांतील मुस्लिमांना बंदी; ट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबुक नाराज", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nअमेरिकेत 7 देशांतील मुस्लिमांना बंदी; ट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबुक नाराज\n29 जानेवारी : अमेरिकेच्या नव्या व्हिसा पॉलिसीनुसार सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पेंटागॉन येथे निर्वासितांसंबंधी धोरणाचा पुनर्आढावा घेणाऱ्या एका सरकारी अध्यादेशावर स्वाक्षरी केली. या अध्यादेशानुसार सीरिया, इराण, इराक, सुदान, लिबीया, येमेन आणि सोमालिया या देशांतील मुस्लिम नागरिकांना पुढील 90 दिवस अमेरिकेत कोणत्याही कामासाठी जाता येणार नाही. तर निर्वासितांना चार महिन्यांची तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.\nअमेरिकेतील दहशतवाद संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 9/11 चा हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही. त्यामुळे अमेरिकेवर प्रेम करणाऱ्या आणि देशाच्या हिताचा विचार करणाऱ्यांनाच यापुढे अमेरिकेत स्थान दिलं जाईल, असं ट्रम्प यांनी सांगितलं.\nट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबूक संतप्त\nट्रम्प यांच्या या निर्णयाचं अमेरिकेत जोरदार पडसाद उमटलेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील आयटी क्षेत्र हादरून गेलं असून गुगल, अॅपल आणि फेसबुक या टेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय मूळचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेत नव्यानं येऊ घातलेल्या टॅलेंटसाठी अडथळा असल्याची टीका केली आहे. या निर्णयाचा गुगलच्या जवळपास 187 कर्मचा-यांवर परिणाम होईल असं ते म्हणाले. या निर्णयामुळे गुगलने आपल्या प्रवासी कर्मचा-यांना माघारी बोलावलं आहे.\nतर फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्कनंही या निर्णयावर टीका करताना चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका हा देशच परप्रांतीयांचा आहे. असंख्य अमेरिकन नागरिकांप्रमाणे मीही स्थलांतरिताचा मुलगा आहे, माझी पत्नीही स्थलांतरितच आहे, असं त्यानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. शेकडो वर्षांपासून बाहेरच्या देशाचे लोक इथे येतात आणि अमेरिकेच्या प्रगतीत आपलं योगदान देतात. आपला याचा अभिमान हवा. माझे पणजी आणि पणजोबा जर्मनी, ऑस्ट्रिया आणि पोलंडमधून इथे आले होते. माझी पत्नी प्रिसिलाचे पालक चीन आणि व्हिएतनामहून आलेले निर्वासित होते. त्यांनाही नाकारलं असतं तर प्रिसिला माझ्याबरोबर नसती, अशी पोस्ट झकरबर्गनं फेसबुकवर टाकली आहे.\n‘अॅपल’चे सीईओ टीम कूक यांनीही ट्रम्प यांच्या नव्या धोरणाला आपला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘ट्रम्प यांची काळजी समजते, पण हा उपाय नाही. या निर्णयाचा कसा वाईट परिणाम होईल, हे आम्ही व्हाईट हाऊसला सांगत आहोत’ असं कुक यांनी अॅपल कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.\nइराणचं ट्रम्प यांना 'जशास तसं' उत्तर\nदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा इराणने जशास तसं उत्तर दिलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी अमेरिकी नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने ज्या देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे त्यात इराणचाही समावेश असून ट्रम्प यांचा हा निर्णय इराणचा अपमान करणारा आहे, असे इराण सरकारने म्हटले आहे. त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेकडून इराणी नागरिकांवर लादलेले निर्बंध हटवले जात नाहीत तोपर्यंत इराण आपल्या भूमीवर अमेरिकी नागरिकांना प्रवेश देणार नाही, असं इरणने आपल्या निवदेनात निक्षून सांगण्यात आलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Donald TrumpU.S. President-electअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्षगुगलडॉनल्ड ट्रम्पफेसबूक संतप्तमुस्लिमांना प्रवेशबंदी\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1334", "date_download": "2018-10-19T00:23:24Z", "digest": "sha1:7OUV3JDJKTENEYUEUDE5GZLVV4JDVXSP", "length": 24990, "nlines": 129, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आता हवेवर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\" उगाच इकडे तिकडे फिरायला गाडी काय हवेवर चालते काय रे\nअसा प्रश्न पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे हमखास ऐकु येतो. या प्रश्नाचे उत्तर आता,\n गाडी हवेवरच चालते\" असे मिळू शकेल.\nया गाड्यांची इंजिने मात्र ही दाब असलेली हवा, म्हणजेच काँप्रेस्ड हवेवर चालणारी इंजिने आहेत.\nहवेच्या दाबावर इंजिने चालवणे तसे नवे नाही.\nयाची सुरुवात अगदी दोन शतके आधीच झाली आहे. युरोपात ट्रॅम्स आणि रेल्वेसुद्धा यावर चालवली गेली आहे.\nमात्र तरी सहज मिळणार्‍या पेट्रोल पुढे ही इंजिने तशी दुर्लक्षीतच राहिली. कारण उच्च दाबाची हवा ही पेट्रोलपेक्षाही महागडी ठरत होती. मात्र ही स्थिती आता बदलते आहे.\nआता मात्र पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे अनेक मोटार कंपन्यांचा यातला रस वाढला आहे. सध्या फ्रांस मधल्या एम डी आय या कंपनीच्या एयर कारच्या शोधामध्ये टाटांनी रस घेतला आहे आणि त्यांच्याशी करारही केला आहे. हे इंजिंन अतिउच्च दाबाची हवा वापरते. इंजिन चालविण्यासाठी पेट्रोलचा स्फोट घडवून पिस्टनचा दट्ट्या फिरवण्या ऐवजी, दाब असलेली हवा सोडून पिस्टनचा दट्ट्या फिरवायचा अशी साधी सोपी रचना आहे.\nया रचनेमुळे सध्याच्या इंजिनात असलेले अनेक घटक जसे कार्ब्युरेटर वगरे निरुपयोगी ठरतील. स्पार्क प्लग्जच्या जागी सोलोनॉइड वॉल्व बसवता येतील आणि टायमींग मात्र असलेल्या प्रणालीचेच वापरून हवेचे नियंत्रण होईल. अर्थातच थोडे फार फेरफार करून आजच्या काळातल्या अनेक गाड्या यावर चालू शकतील. आणि म्हणूनच टाटांना या इंजिनात रस आहे. मात्र त्यासाठी हवेचा दाब उच्च असणे फार आवश्यक आहे. आणि इतक्या उच्च दाबाची हवा असलेली टाकी एखाद्या अपघातात फुटली तर आपल्या चिंध्याही सापडणे अवघड. मात्र आता कार्बन फायबर आणि धातू या अतिशय चिवट मिश्रण असलेल्या टा़क्या बनवून या फ्रांस च्या संशोधक कंपनीने हा प्रश्न सोडवला आहे. शिवाय या दुहेरी आवरणाच्याही असणार आहेत.\nयाच वेळी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न मध्ये असलेल्या एका एंजेलो दि पिएत्रो नावाच्या संशोधकानेही हवेवर चालणारी वाहने बनवली आहेत. मात्र या संशोधकाचे इंजिन हे वेगळेच, रोटरी प्रकारचे आहे. म्हणजे वँकेल या जर्मन संशोधकाने १०५०-५७ साली बनवलेल्या इंजिनावर आधारीत हे हवेवर चालणारे इंजिन आहे. या मध्ये घर्षण अगदी नगण्य आहे. आणि त्यामुळे हवेचा परिपुर्ण वापर करून घेतला गेला आहे असा दावा केला गेला आहे. शिवाय याचे वजन फक्त १२ किलो आहे.\nया इंजिनाचे ऍनिमेशन येथे कंपनीच्या संकेत स्थळावर बघायला मिळू शकेल.\nतसेच यु ट्यूबवर असलेल्या या खाली दिलेल्या व्हिडियो मध्ये वरच्या दोन्ही इंजिनांचा वापरही पाहता येईल.\nभारतातल्या शहरी वाहतुकीसाठी हे फार उपयोगी ठरावे. कारण एंजेलो दि पिएत्रो चे इंजिन चालण्यासाठी अति उच्च दाबाची गरज नाहीये. त्याच्या साईटवर तर असा दावा आहे की फक्त १ पिएसआय इतक्या दाबावरही हजिंजिन फिरू लागते. आणि एकदा टाकी भरल्यावर सलग २ तास इंजिन चालू शकते.\nम्हणजे दुचाकी तर कदाचित अजूनच चालतील. आणि भारतातला इंधनाचा प्रश्नही सुटायला मदत होईल. जवळपास फुकट प्रवास होत असल्याने वेग व अंतर दोन्ही कमी असले तरी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.\nशिवाय काँप्रेस्स्ड हवा भारतात प्रत्येक पंक्चरच्या दुकानात उपलब्ध आहे. म्हणजे त्या साठी वेगळी यंत्रणा असण्याचीही गरज नाही.\nअशा या प्रदुषण विरहीत प्रकाराकडे फिरोदिया, बजाज किंवा हिरो सारख्या कंपन्यांचे इकडे अजूनही कसे लक्ष गेले नाही याचे मात्र नवल वाटते.\nया लेखाच्या दरम्यान वँकेल इंजिनाचा उल्लेख आला आहे. वँकेल इंजिनाचा विकिवरचा दुवा येथे आहे. ऍनिमेशन मुळे या इंजिनाचे कार्य चटकन कळेल.\nतसेच भारतात बंगलोर येथे भारतीय बनावटीच्या विमानाचा प्रकल्प गेली अनेक दशके सुरू आहे. संपुर्ण भारतीय बनावटीचे म्हणून जे विमान येथे बनवले गेले आहे, त्यात चक्क ही वॅंकेलचीच इंजिने वापरली आहेत.\nमात्र याच वँकेलच्या इंजिनावर चालणारी विमाने अमेरिकेच्या लॉकहीड कंपनीने १९६८ ते १९६९ च्या दरम्यान बनऊन विकली होती. ते डिझाईन नंतर मागेही पडले. वँकेलची इंजिने अतिशय उत्तम असली तरी पण आपले भारतीय विमान मात्र अजून व्यावसायिक तत्वावर उडायला तयार नाही. शिवाय ही विमाने व आपली विमाने यात खुपच साम्य आहे की काय अशीही शंका मला आली.\nभारतीय विमानांविषयी विकिवर येथे अधिक माहिती आहे.\nभार तीय विमानांची ही आवांतर माहिती योग्य आहे का, याचा कुणी संदर्भ देईल काय\nइथे अजून बरीच माहिती टाटांच्या कार विषयी दिली आहे.\nजर या वर्षी म्हणजे २००८ मध्येच ही कार आली तर या गाड्या चालवणारा भारत हा बहुदा पहिलाच देश असेल.\nमाहीतीपूर्ण लेख आहे. हवेवरील गाड्यांबद्दल ऐकले होते पण इतके साध्या/सोप्या शब्दात प्रथमच वाचले. टाटा प्रयत्नशील आहे असे ऐकून आहे.\nअसे विषय अजून येथे वाचायला आवडतील :)\nटाकी भरायला २-३ मिनिटे लागतात. मस्तच.\n(यात दावा आहे की केवळ १ पीएसआय वर हे इंजिन चालू शकते. म्हणजे टाकीतल्या हवेचा दाब केवळ १ पीएसआय आहे असे म्हणायचे आहे का हे तर मोटारीच्या टायरपेक्षा खूप कमी - टायरमध्ये २०-३० पीएसआय दाब असतो. की इंजिनच्या आतमध्ये केवळ १ पीएसआयचा दाबाचा फरक आहे, असे म्हणायचे आहे हे तर मोटारीच्या टायरपेक्षा खूप कमी - टायरमध्ये २०-३० पीएसआय दाब असतो. की इंजिनच्या आतमध्ये केवळ १ पीएसआयचा दाबाचा फरक आहे, असे म्हणायचे आहे हे अधिक शक्य वाटते.)\nजर हे तंत्रज्ञान वापरात येऊ शकले तर प्रदूषणाला आळा बसेल. ज्वलनातून निघणारे वायू गावभर उडण्यापेक्षा केवळ पंपाजवळ तयार होतील (पंप इंधनावर चालत असला तर) नाहीतर केवळ वीजनिर्मिती केंद्राजवळ निर्माण होतील.\nजर हे तंत्रज्ञान टाटांनी व्यवहार्य, बाजारायोग्य केले तर त्यांच्या १ लाखाच्या मोटारीपेक्षा हे खरेच क्रांतिकारक ठरेल. (१ लाखाची मोटारही कौतुकास्पदच आहे, पण शहराच्या रस्त्यांवर जी गजबज होईल, पेट्रोलची मागणी जी वाढेल, त्याची कल्पना करवत नाही.)\nजर इंजिनाचा आतला फिरणारा घटक अतिशय हलक्या वजनाचा असेल आणि फिरण्याची क्रिया फारशी घर्षण निर्माण करत नसेल तर निव्वळ इंजिनही १ पिएसआय या दाबावर फिरू शकावे. याचा अर्थ हे इंजिन अतिशय उत्तम दर्जाचे आहे असा घेता येऊ शकेल, कारण ते स्वतःसाठी खुपच कमी उर्जा वापरते आहे. म्हणजेच इफिशियंसी चांगली आहे.\nया पिएत्रोच्या इंजिनाचा आकारही खुपच लहान आहे. हे पण एक कारण असावे.\nमाझ्या मते हे दुचाकीच्या वापरासाठी खुपच उत्तम ठरावे.\nज्वलनातून निघणारे वायू गावभर उडण्यापेक्षा केवळ पंपाजवळ तयार होतील (पंप इंधनावर चालत असला तर) नाहीतर केवळ वीजनिर्मिती केंद्राजवळ निर्माण होतील.\nयाहीपेक्षा हवा पवनचक्कीद्वारेही मोठ्ठ्या टाक्यांमध्ये भरून ठेवता येईल. किंवा सौर शक्तीवरच्या स्टर्लींग इंजिनानेही भरता येईल, म्हणजे कोणतेच प्रदुषण नाही. अर्थात या उपायांच्या मर्यादांचीही कल्पना आहे पण इथे वीज साठवायची नसून फक्त हवा टाकीत भरून ठेवायची आहे, हा फार मोठा फरक आहे\nबॅटरीज मेंटेन करण्यापेक्षा नुसती टाकीत हवा भरून ठेवायला तसा मेंटेनंस काहीच नाही\nफक्त चांगल्या दणकट टाक्या हव्यात\nसरकार तर अश्या हवा भरणार्‍या पवनचक्क्या जागोजागी उभारून ठेवू शकेल. ग्रामीण अनुदान म्हणून उच्चदाबाची हवा ग्रामीण भागाला फुकट देऊ शकेल. या हवेचा शेती विषयक आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होऊ शकेल.\nलेख चांगला आहे. गरज शोधाची जननी आहे म्हणतात. पेट्रोल अव्वाच्या सव्वा महाग झाल्यावर थोडी जोखीम घेउन लोकं हवेवर चालणारी वाहने नक्कीच मान्य करतील. टाटांची दुरदॄष्टी दाद देण्यासारखी आहे. येत्या काही वर्षात टाटा मोटर्स जगातल्या पहिल्या ५ वाहन उत्पादकांपैकी असेल असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.\nबाकी जर राजकिय इच्छाशक्तिचे पाठबळ मिळाले तर अपारंपारिक उर्जा स्त्रोताचे अनेक शोध पुर्णत्वास जाउ शकतील आणि भारताचे उर्जेवरचे परावलंबित्व नक्कीच कमी होईल.\nराजकिय इच्छाशक्तिचे पाठबळ मिळाले तर अपारंपारिक उर्जा स्त्रोताचे अनेक शोध पुर्णत्वास जाउ शकतील\nआपले म्हणणे रास्त आहे.\nमात्र त्याच वेळी अनेक अशी ठिकाणे आहेत की जेथे वाहन चालवतात पण ते खाजगी भागात, म्हणजे कारखान्याच्याच परिसरात वगैरे. ही खाजगी वाहने बाहेर रस्त्यावर जात नाहीत अनेकदा त्यांना रजिस्ट्रेशनही नसते. तसेच त्यांची चालही अगदी मर्यादीत असते, अशा ठिकाणी तर या तंत्राचा वापर खुपच महत्वाचा ठरावा.\nराजकिय इच्छाशक्ती हा मात्र वेगळाच विभाग आहे. कारण आजच्या घडीला तुम्हाला प्रयोग करण्या पुरते वाहनाचे रजिस्ट्रेशनही आरटिओ देत नाही.\nमात्र आंतरराष्ट्रीय ओरड झाल्यावर महिंद्राने बनवलेली/दिलेली बॅट्रीवर चालणारी वाहने १९९८ साली ताजमहालाजवळ वाहतुक करतांना पाहिली होती.\nया शिवाय अनेक हित संबंधही गुंतलेले असतात ज्यामुळे राजकारणी लोकांना 'असे' नवे प्र्योग येऊ देणे नको असते. शेवटी निवड्णूकीत दिलेला/पुरवलेला पैसा या हितसंबंधी मंडळींनीच दिला असतो.\nते आपले मार्केट असे फुकाफुकी कसे जाऊ देतील\nखरे आहे. पण नवे प्रयोग म्हणजे सुद्धा नवी कुरणे आहेतच पैसे खाण्याची. माझा मुद्दा एवढाच आहे की जर ठरवले तर आपण अपरंपारिक उर्जा स्त्रोतांचा चांगला वापर करू शकतो आणि आपल्याकडे ते मुबलक प्रमाणात आहेत.\nया शिवाय अनेक हित संबंधही गुंतलेले असतात ज्यामुळे राजकारणी लोकांना 'असे' नवे प्र्योग येऊ देणे नको असते.\nलेख माहितीपूर्ण, आणि वरची काळजी देखील समजण्यासारखीच.\nकाही सदस्यांना या लेखाला प्रतिसाद देता येत नाहियेत असे कळले.\nहा युट्युबचा कोड देण्याचा परिणाम आहे का\nतसे असल्यास तो कोड काढून त्याचा फक्त दुवा करू शकाल का\nआपल्या मदतीबद्दल आपल्याला मी दुवा देईन. :-)\nसंपादन मंडळ [07 Jul 2008 रोजी 11:52 वा.]\nसध्या दुवा बदलून चित्रफीत दाखवलेली आहे. सदस्यांना यानंतरही लेख उघडण्यास अडचण येत असल्यास कृपया कळवावे. चित्रफीतीऐवजी तिचा दुवा देता येईल.\nअसा बदल केल्या बद्दल आपणास दुवा देतो.\nद्वारकानाथ [09 Jul 2008 रोजी 05:55 वा.]\nसाध्या साईकलीचा वापर करुन अशी उच्च दाबाची हवा निर्माण होईल का व्यायाम आणि उर्जा दोघांची निर्मीती होऊ शकेल.\nसायकलचा वापर करून अशी हवी तितकी हवा निर्मान करता येईल.\nसायकलची चेन एका पंपाला जोडली काम झाले.\nम्हणजे चाक फिरवण्या ऐवजी पंप चालेल. याला गियर्स जोडून अजून चांगल्या पद्धतीनेही वापर करून घेता येईल.\nपण सायकल किती काळ सायकल चालवता येईल याला मर्यादा आहेच.\nम्हणून सौर स्टर्लींग इंजिन(हिट एक्सचेंज) अथवा पवनचक्क्यांसारखी आपोआप चालणारी उपकरणे भारतासारख्या देशात जास्त योग्य वाटतात. शिवाय या उपकरणांनी, दिवसा-रात्री कधी काम केले तरी अनेक छोट्या छोट्या टाक्या असणारी (हवेचा दाब कायम राखण्यासाठी) एक मोठी टाकी भरून ठेवता येईलच. आणि मग ज्याला लागेल तो आपले वाहन भरून घेऊ शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/12/31/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-18T23:58:39Z", "digest": "sha1:DR2SC76DTKQ74JBCSUTJHXKRV5WAR6TG", "length": 52817, "nlines": 640, "source_domain": "kayvatelte.com", "title": "छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा) | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← छोटीसी कहानी.. भाग २\n१ लक्ष धन्यवाद….. →\nछोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)\nरश्मी तिन दिवसानंतर येणार होती, तिचा नवरा गेला की मग ती व्हिसा येई पर्यंत मुंबईलाच रहाणार होती. गेल्या दोन तिन दिवसांपासून मात्र रिया पण घरी आली नव्हती. रश्मीचा मात्र दर रोज फोन येत होता. तिनेच सांगितलं की रियाचं आणि तिचं बोलणं अगदी दररोज सुरु होतं.\nरश्मीचा फोन आला होता, नेमका राहुलनी घेतला फोन.. काय गं कशी आहेस वगैरे बोलणं झालं, रश्मी म्हणाली, अरे दादू रियाचं पण लग्न ठरतंय रे.. ती आली होती का घरी राहुल एकदम ओरडलाच.. म्हणे काय राहुल एकदम ओरडलाच.. म्हणे काय तिचं लग्न कोण करतंय तिच्याशी लग्नं त्या येडपट माणसाला एकदा बघायचंय.. चल रे उगीच काही तरी बोलू नकोस वात्रट सारखं, आईला दे फोन.. रश्मी म्हणाली.\nराहुल नेहेमी प्रमाणे सोफ्यावर आडवी उशी लावून हा्तात पुस्तक घेउन बसला होता . पुस्तकाचं पान समोर उघडं होतं, पण राहुलला काही लक्षात येत नव्हतं काय वाचतोय ते…मन सैर भैर झालं होतं. असं का होतंय तिचं लग्न ठरतंय तर मग मला का अस्वस्थ वाटतंय तिचं लग्न ठरतंय तर मग मला का अस्वस्थ वाटतंय राहुल तसाच बसून राहिला. सारखं दाराकडे लक्ष जात होतं. रिया येईल आणि मग आपल्याकडे बघून हसत रश्मीच्या खोलीकडे चालत जाईल..असं सारखं वाटत होतं.\nआई पण बराच वेळ बोलत होती रश्मीशी, पण काय बोलत होती तेच कळत नव्हतं. राहुल उठला आणि सरळ चप्पल पायात सरकवून बाहेर निघायला फिरायला. खूप वेळ अगदी कुठेही फिरत होता. शेवटी कॉफी हाउस मधे जाउन कडक फिल्टर कॉफी मागवली..आणि विचार करित बसला. कॉफी चा कप समोर आणून ठेवला होता वेटरने, आणि आता त्याला पण जवळपास दहा मिनिटं झाली होती. तिकडे पण त्याचं लक्षं नव्हतं. अगदी खरं सांगायचं तर कुठेच लक्ष लागत नव्हतं.. समोर वेटरने आणून ठेवलेल्या बडिशोपेच्या डिश मधे त्याने न घेतलेल्या कॉफी चे पैसे टाकले , आणि उठून चालायला लागला.\nपरत घरी येउन पोहोचला.. तास भर निर्हेतु भटकल्यावर.. अजूजुनही खूप लो वाटत होतं. असं का होतय घरी आला ,तर रिया समोर बसली होती. आईशी गप्पा मारत. आई तिच्या डोक्याव्रून हात फिरवत होती, राहुल ला जाणवलं, की आई रश्मी ला खूप मिस करते आहे म्हणून. आई म्हणाली, काय रे दादू , कॉफी घेणार घरी आला ,तर रिया समोर बसली होती. आईशी गप्पा मारत. आई तिच्या डोक्याव्रून हात फिरवत होती, राहुल ला जाणवलं, की आई रश्मी ला खूप मिस करते आहे म्हणून. आई म्हणाली, काय रे दादू , कॉफी घेणार राहुल ला कॉफी हाउस मधला, न प्यायलेला कॉफीचा कप आठवला, म्हणाला.. हो. चालेल.\nआता समोर रिया बसलेली होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला, आणि तिला म्हणाला… हं.. काय करतो गं मुलगा आणि रिया कडे पाहिलं. रियाच्या डोळ्यात खूप राग दिसला… तुला काय करायचंय आणि रिया कडे पाहिलं. रियाच्या डोळ्यात खूप राग दिसला… तुला काय करायचंय काय करतो म्हणे काहीही करित असेल….. ~ इतकं संतापायला काय झालं हेच समजल नाही राहुल ला. साधा प्रश्न विचारला .. आणि ही अशी रिऍक्शन.. गेलीस उडत.. असं म्हणून निघून जावं समोरून असं क्षणभर वाटलं..\nराहुलला पण तिला चिडायला काय झालं हेच कळत नव्हतं.तिच्या चेहेऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.. काहीच बोलली नाही ती. चिडली तर चिडु दे म्हणून समोरून नेहेमी प्रमाणे निघून न जाता, तिला काय झालंय हे समजून घेणं जास्त महत्वाचे वाटु लागलं एकदम.. तिच्या समोर बसला, आणि तिच्या कडे पाहिलं..\nतिचे बोलके ब्राउन डोळॆ अगदी काहीही न बोलता खूप बोलावून गेले..राहुलच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.. म्हणजे ……………… हं…….हे इतके दिवस का लक्षात आलं नाही किती मुर्ख आहोत आपण किती मुर्ख आहोत आपण राहुलने तिच्याकडे बघितलं,तिची नजर खाली जमिनीकडे होती. डोळ्यात दुखावल्या चे भाव दिसत होते. तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं. रियाने नजर उचलली, आणि समोर राहुलकडे पाहिलं… आर्त नजर.. खूप काही सांगायचंय रे मुर्ख माणसा….. कधी समजणार तुला राहुलने तिच्याकडे बघितलं,तिची नजर खाली जमिनीकडे होती. डोळ्यात दुखावल्या चे भाव दिसत होते. तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं. रियाने नजर उचलली, आणि समोर राहुलकडे पाहिलं… आर्त नजर.. खूप काही सांगायचंय रे मुर्ख माणसा….. कधी समजणार तुला मला काय म्हणायचंय ते\nराहुलला अचानक जाणिव झाली की आपल्याला काय होतंय याची. अचानक रिया बद्दल खूप काळजी वाटली त्याला… एकदम आवडायला लागली ती कित्येक वर्ष जिच्या शोधात होतो, ती हीच कित्येक वर्ष जिच्या शोधात होतो, ती हीच हे पण लक्षात आलं.. राहुलने तिच्या नजरेत नकळत नजर गुंतवली अन लहानसं स्मित हास्य केलं. सगळं काही होतं त्या हास्यामधे.. प्रेम, जवळीक, काळजी , सगळं काही होतं . अगदी पुर्ण अशुअरन्स सहीत.. तिच्या पण डोळ्यात सगळं समजल्याची भावना दिसली. एकही शब्द न बोलता दोघांच्या मनात एकमेकांच्या भावना पोहोचल्या होत्या..\nआयुष्यात पहिल्यांदा रिया बरोबर न चिडता बोलावंसं वाटत होतं, पण काय बोलावं कसं बोलावं हेच समजत नव्हतं.संध्याकाळी नेहेमी प्रमाणे रिया ला सोडायला राहुल निघाला, तेंव्हा दोघंही एकही शब्द न बोलता चालत होते रस्त्यावरुन. रियाचं घर आलं, ती वर जायला लिफ्ट ची वाट पहात उभी होती. राहुल कडे थकलेल्या नजरेने पहात.. की आता तुच काही करु शकशील रे… नाहीतर कठीण आहे…राहुल काही न बोलता ती लिफ्ट मधे शीरे पर्यंत उभा राहिला, आणि लिफ्ट चं दार बंद झाल्यावर परत निघाला.\nघरी आल्यावर पण त्याला सारखं रिया ला पहायला आलेल्या त्या न पाहिलेल्या मुलाचा चेहेरा डोळ्यापुढे सारखा येत होता. झोप येत नव्हती. आईने जेवायला बोलावलं, तरी पण ऐकू येत नव्हतं.. दुसऱ्या दिवशी रश्मी आली. खुप खुप बोलत होती आईसोबत.. आईशी मनसोक्त बोलणं झाल्यावर आई म्हणाली की आता थोडा सांजा करते..भूक लागली असेल ना रश्मी हो म्हणाली.. आणि आई आत गेली.\nहं.. बोल दादू.. काय म्हणतोस असा चिंताग्रस्त का दिसतोस असा चिंताग्रस्त का दिसतोस काय झालं राहुलला कसं बोलावं हेच समजत नव्हतं. बरं आजपर्यंत रियाला पण सरळ विचारलं नव्हतंच नां.. किंवा तिला सांगितलं पण नव्हतं, की आय लव्ह यु म्ह्णून.. कसे काय लोकं सांगू शकतात असं ह्या सगळ्या गोष्टी तर आपोआप होत असतात.हिंदी सिनेमात कसं सगळं मस्त दाखवतात, की हिरो हिरोइनला आय लव्ह यु म्हणतो.. नाही तर आपण.. नुसते मुख दुर्बळ.. कधीच सांगु शकणार नाही रियाला. बरं मी नाही, तर तिने तरी सांगायचं नां.. पण नाही.. ती पण काहीच बोलायला तयार नाही.\nआता तर लग्नं पण ठरतंय तिचं, कालच येउन बघून गेला म्हणे मुलगा. तिला नकार तर येणार नाहीच.. इतकी सुंदर आहे ती.. स्वतःलाच शिव्या घालत होता राहुल, हा काय मुर्खपणा, इतके वर्षं तिला बघतो आहेस, पण कधी लक्षात आलं नाही गधड्या की ती आपल्याला आवडते म्हणून.\nखरं खरं आयुष्य जर सिनेमातल्या सारखं असतं तर किती बरं झालं असतं नां मस्त पैकी आपण म्हंटलं असतं, आय लव्ह यु वगैरे.. मग तिने पण मान्य केलं असतं, आणि मग पुढचं सगळं…. रश्मी म्हणाली.. ओये…. दादू.. अरे कुठे हरवलास मस्त पैकी आपण म्हंटलं असतं, आय लव्ह यु वगैरे.. मग तिने पण मान्य केलं असतं, आणि मग पुढचं सगळं…. रश्मी म्हणाली.. ओये…. दादू.. अरे कुठे हरवलास तसा एकदम बांध फुटला राहुलचा, डोळे भरुन आले, पण आता रश्मीला दिसू नये म्हणून तोंड फिरवलं, पण तिने पाहिलंच बहुतेक..\nती उठली , आणि हळूच राहुलच्या शेजारी जाउन उभी राहिली. त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली.. अरे तुला रिया आवडते नां झटक्याने राहुलने तिच्याकडे बघितलं, तर तिच्या नजरेत एक खोडकरपणा स्पष्ट दिसत होता.. म्हणाली, अरे मला ती वहिनी म्ह्णून आवडेल .. पण तु एक महामुर्ख, इतके दिवस झाले, कधी पाहिलंच नाही तिच्याकडे.ती पण तशीच. .. सगळ्या मनातल्या गोष्टी मनात ठेवायची.\nपण माझं लग्नं ठरलं, तेंव्हा मात्र तिला विचारलंच मी एकदा.. आणि तिने मुक होकार दिला..तेंव्हाच ठरवलं, की या दगडाच्या मनात काय आहे हे पण बघु या, म्हणून मग सारखं तिला काही ना काही कारण काढून तुझ्या बरोबर बाहेर पाठवलं. मला असं वाटलं होतं की कदाचित तुझ्या लक्षात येईल, आणि सगळं आपोआप होऊन जाइल .. पण नाही… तु एक नंबरचा वेंधळा, अजिबात तुला काही समज नाही…\nअगं पण तिचं लग्नं ठरतंय नां राहुल म्हणाला… रश्मी हसली, म्हणाली, अरे तुला तिच्या बरोबर इतक्या वेळा बाहेर एकत्र पाठवून पण तु तिला काही बोलू शकला नाहीस, तेंव्हाच माझ्या लक्षात आलं, की आता मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर तिचं कुठेतरी लग्नं ठरेल, आणि तु बसशील हात चोळत. म्हणुन हा हुकुमाचा एक्का वापरला आम्ही..\nमीच रियाला सांगितलं, की तुला सांग तिचं लग्नं ठरतंय म्हणून.. आणि तिने तुला सांगताच, तुला ही जाणिव झाली की रिया आता दुसऱ्या कोणाची तरी होणार, आणि तुला तिची किम्मत कळली. तशी पण तुला ती आवडत होतीच , पण या बातमी मुळे तुला समजलं की तुला आवडते… बस्स.. …\n तिचं लग्नं वगैर काही ठरलं नाही आणि एकदम हसत सुटला. म्हणजे रिया पण सामिल आहे कां यात आणि एकदम हसत सुटला. म्हणजे रिया पण सामिल आहे कां यात अरे रियाच काय, आपली आई पण सामील आहे यात.. तिला पण सगळं माहिती आहे, तुच एकटा आहेस बुद्दु….\nअरे आजी नेहेमी म्हणायची ना, एखादी गोष्ट तुमच्या समोरुन निघून गेली की मग तुम्हाला त्याची किंम्मत कळते. आणि नेमकं तेच झालं तुझ्या बाबतीत….\nरश्मी आल्याचं रियाला पण कळलं होतंच.. हे सगळं बोलणं सुरु होतं तेवढ्यातच रिया पण आली.. म्हणाली काय गम्मत झाली गं कशाला हसताय मला पण सांगा म्हणजे मला पण हसता येईल.. तिच्याकडे पाहिलं, अन म्हणाली… वहिनी .. बस इकडे असं म्हंटलं.. रियाच्या तिच्या गालावर गुलाब फुलले… आणि राहुल पण आता रश्मी समोर नसती तर आपण काय केलं असतं याचा विचार करु लागला.. 🙂\n( आज ही पहिली कथा लिहिली आहे, आजपर्यंत आयुष्यात कधीच हा प्रयत्न केला नव्हता.. पण ब्लॉग वर लिखाण कमी करण्यापूर्वी एकदा हा प्रयोग करायची इच्छा होती, म्हणून हे पोस्ट ही कथा कशी वाटली ते अवश्य सांगा)\n← छोटीसी कहानी.. भाग २\n१ लक्ष धन्यवाद….. →\n86 Responses to छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)\nकाका, एकदम मस्त जमलीये कथा.\nचला, बरं वाटलं, तुला आवडल्याचे ऐकुन.. 🙂 पहिलटकरणीला जसं पहिलं अपत्य होईपर्यंत वाटत असतं , तसंच फिलिंग होतं लिहितांना..\nएकदम मस्त झाली आहे रिया अन् राहुल वर अजुन लिहायला हव होत अजुन मजा आली असती रिया अन् राहुल वर अजुन लिहायला हव होत अजुन मजा आली असती बाकी कथा अगदी सहजच आहे. खूप नैसर्गिक वाटते. . .कुठेही फिल्मी किंवा परीकथा वाटली नाही\nउद्देश तोच होता. सर्व सामान्यांच्या जिवनात जसं घडु शकतं तसंच लिहायचं होतं.. काल्पनिक नाही..\nअतिशय छान … आपल्याला जबरदस्त आवडली.. बरयाच दिवसानंतर कुठल्यातरी कथेच्या उरलेल्या भागांची वाट पहिली .. बरयाच दिवसानंतर कुठल्यातरी कथेच्या उरलेल्या भागांची वाट पहिली .. \nमनःपुर्वक आभार… 🙂 पहिल्याच कथेला इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचं बघुन खुप छान वाटतंय…\n>>> तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं.\n>>> एखादी गोष्ट तुमच्या समोरुन निघुन गेली की मग तुम्हाला त्याची किंम्मत कळते.\nकथा एकदम फ्रेश वाटली आणि वरील वाक्य एकदम चपलख…\nअनुभवाचे बोल आहेत ते आनंद…. 🙂\nमस्तच… अतिशय हळुवार, ह्रूदयाला भिडणारी…. छोटीसी प्रेमकथा – अतिशय आवडली\nआपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुमच्या सगळ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या कॉमेंट्स मुळेच हुरुप आला लिहायचा. पहिला भाग प्रसिध्द केल्यावर एकदा डिलिट करावासा वाटला होता.. पण इतक्या कॉमेंट्स आल्यामुळे दुसरा लिहायला घेतला.. नविन वर्षाच्या ग्रिटींग बद्दल आभार..\nनविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.\nनविन वर्ष सुखाचे, समृध्दीचे आणि भरभराटीचे जावो…\nनुतन वर्षाच्या शुभेच्छा.. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना पण… 🙂\nधन्यवाद.. पुढच्य़ा कथेचा प्लॉट डोक्यात घॊळतोय.. लवकरच लिहिन.. नविन वर्षासाठी शुभेच्छा..\nतुम्ही इतक्या भरभरुन प्रेमाने प्रतिक्रिया दिल्या आहेत,.तेंव्हा पुन्हा लिहायला घेइनच कथा .. मी पण खुप एंजॉय केलं कथा लेखन.. प्रत्येक पात्र स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला सोडुन दिलं होतं.. 🙂\nधन्यवाद.. असतील हो.. फक्त त्यांना लक्षात आलं पाहिजे काय आहे ते.. तुमच्या मनात… \nहॊ, ती चुक झाली होती लिहितांना. कथा लिहिण्याची सवय नसल्याने.. चुक दुरुस्त केली आहे.. 🙂 धन्यवाद..\nछान झाली कथा. अगदी हळूवार. तुमच्या ‘तंबी फेम’ कथाप्रमाणे ही कथा देखील आवडली.\nबाकी १ लाखाला फक्त ५० विज़िट्स बाकी आहेत. तुम्ही आजच लखपती होणार काका. अभिनंदन.\nहं.. अगदी खरी खरी गोष्ट वाटते की नाही\nमेसेंजर वर तुम्ही सांगितलं , तेंव्हा खुप बरं वाटलं.. धन्यवाद..\nबरेच दिवसांनी आलात सॉरी आलीस ब्लॉग वर.. ती चुक झाली होती.. दुरुस्त केली आहे आता. धन्यवाद..\nनवीन वर्षा साठी शुभेच्छा..\nहं… ते बाकी आहे. मी पण बरेच ब्लॉग वाचतो, पण कॉमेंट द्यायचा कंटाळा करतो. पण लिहिण्यात एक वेगळाच आनंद असतो.. आणि तो इतर कशातच मिळु शकत नाही..\nमहेंद्रजी, नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा\n“लाख भेटी” करिता अभिनंदन…\nधन्यवाद.. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय.. 🙂\nमहेंद्र काका हार्दिक अभिनंदन\n>> पण ब्लॉग वर लिखाण कमी करण्यापुर्वी एकदा हा प्रयोग करायची इच्छा होती, म्हणुन हे पोस्ट ही कथा कशी वाटली ते अवश्य सांगा)\nसाहेब, कथा फारच छान, पण ब्लॉग वर लिखाण कमी करणार म्हणजे काय आत्ता कुठे तुमच्या ब्लॉग ची सवय झाली होती आत्ता कुठे तुमच्या ब्लॉग ची सवय झाली होती देव करो आणि आपणाकडून अजून बरेच लेखन घडो\nनविन वर्ष सुखा समाधानाचे जाओ हीच सदिच्छा… एस एम एस केला होता .. मिळाला असेलच..\nकाका, मस्तं झालीये कथा. खूप ओघवती आहे.\n(या भागात तुमच्या नायकाचं नाव एकदा रोहीत, एकदा रोहन आणि बाकी वेळा राहुल असं आलं… ते जरा सुधारता का\nआणि हो, नव वर्षाच्या शुभेच्छा\nहो.. ती चुक झाली होती.. दुरुस्त केली आहे.. 🙂\nअप्रतिम झालीय कथा, खूप खूप आवडली….\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…तुम्हाला हे वर्ष भरभराटीच, आनंदच आणि सुखाच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nCongratulations…1 lac visitor..Simply exceptional..लिखाण कमी नका करू महेन्द्रजी, सवय झालीय रोज तुमच्या ब्लॉग वरच्या पोस्ट वाचायची 🙂\nमाझी पण इच्छा आहेच जास्तित जास्त ऍक्टीव्ह रहायची. बघु या कसं जमतं ते..\nधन्यवाद.. तुम्हाला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआता कसलं लेखन कमी करताय. हा नवा प्रयोग एकदम सक्सेसफुल झालाय. उलट आमच्या अपेक्षा वाढल्या.\nइच्छा तर आहेच काहीतरी लिहायची.. प्रयत्न करतो लिहिण्याचा.. 🙂\nतुम्ही दिलेली दाद पोहोचली. धन्यवाद.. 🙂\nमस्तच जमलीय….आता इतक्यात एक ब्लॉग किंवा चतुरंग मध्ये अशा आशयाचं काही वाचल्याचं आठवतंय त्यामुळे शेवट साधारण कळत होता…पण ते रंगवणं फ़ार सुरेख झालंय….एक लेखक म्हणून असं पात्रांना रंगवण्याचा आनंद तुम्ही लुटलाय असंही दिसतंय…लगे रहो आणखी काय सांगणार….मजा आली…नव्या वर्षाच्या आणि लखपती होण्याबद्दलच्या खूप खूप शुभेच्छा..\nजसं जसं मनात येत गेलं तसं लिहित गेलो. शेवट करतांना थोडा गोंधळ होता, पण जमलं शेवटी..\nकाका, कथा अप्रतिम झाली आहे…. हळूवार पने भावना उलगडत गेल्या आहेत.. हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखाचे आणि समाधानाचे जाओ आणि आम्हाला अश्या छान पोस्ट वाचायला मिलोत.\nनविन वर्ष तुम्हाला पण सुखाचे जाओ हिच सदिच्छा..\nलवकरच.. अजुन तरी ठरलेलं नाही. पण तुला डॊळ्यापुढे ठेउनच लिहिन आता… पुढची कथा. उद्याचं पोस्ट आहे ते वाचशिल..\nकथा खुपच सुरेख आहे. अगदी जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहाते. झी मराठीवर रेशीमगाठी नावाची एक मालिका होती. त्यातल्या गोष्टीसुद्धा अगदी अशाच असायच्या, हळु हळु फुलवत नेणार्या. खुपच मस्त लिहिलं आहे तुम्ही.\nआणि हो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.\nकाहीतरी वेगळं लिहायची इच्छा होती, म्हणुन हे पोस्ट होतं. नविन वर्षाच्या तुम्हाला पण शुभेच्छा..\n नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nकथेचे पहिले २ भाग साधारणच वाटले.साधी-सरळ प्रेमकथा… तिसर्‍या भागात अगदी छान कलाटणी दिलीय.O’Henry देतो ना, अगदी तशीच. सही…. अशाच कथा लिहीत रहा.. मराठीचे O’Henry व्हाल…. पण एक सुचना… पुर्वाध खुलवता आला असता.\nएखाद्या वेळेस जमुन जाते.. म्हणतात नां, अंधेके हाथ मे बटेर.. तसंच असेल हे.. तरी पण पुन्हा एकदा लिहिण्याचा प्रयत्न करिन. फक्त प्लॉट सुचला पाहिजे. पुर्वार्ध खुलवता आला असता हे मला पण नंतर लक्षात आलं … अगदी खरं सांगतो पहिला भाग फक्त अर्ध्या तासात लिहिला होता, आणि नेहेमीप्रमाणे रिव्ह्यु न करता पोस्ट केलं होतं. पण हे नेहेमी प्रमाणे पोस्ट नव्हतं हे लक्षात आलं नाही, म्हणुन असं झालं..\nछान झाली आहे ’छोटीसी कहानी’ ..सहज, हळुवार पण ’दिल को छु जानेवाली’..\nधन्यवाद…बरेच दिवसानंतर ब्लॉग वर\nहो जवळ्पास महिन्यानंतर ..कारण ब्लोगवर पोस्ट्मध्ये लिहतो नंतर…गेल्या तास्भरापासुन तुमच्याच ब्लोगवर फ़िरत आहे.\nनविन कथा वगैरे नाही घेत इतक्या लवकर.. ते म्हणजे एक जस्ट फॉर अ चेंज होतं. अरे वयाच्या पन्नासाव्या वर्षी पण रोमॅंटीक लिहिता येतं की नाही ते चेक करित होतो.. जमलं एकदाचं.. \nसध्या थोडं काम वाढलंय.. म्हणुन लिहिणं कमी झालंय.. पण लवकरच कॅच अप करीन..\nहा पहिला प्रयोग वाटत नाही दादा … एकदम मस्त जमलाय. विंगेत बरीच तयारी केलेली दिसते आहे … हाहा … बाय द वे … माझे आणि शमिकाचे असेच जमल आहे रे. आपसुक… एकमेकान्ना काहीही न बोलता. तेंव्हा श्टोरी भिडली एकदम … 😀\nआणि काय रे … १७ तारखेपासून तू सुद्धा लिखाण कमी करणार आहेस असे दिसते आहे … \nअरे खरंच पहिलाच प्रयत्न होता. पुन्हा कधी तरी लिहिन एखादी. सत्यकथेवरच बेतलेली आहे ही स्टोरी:)\nप्रतिक्रिये करता आभार… असेच येत रहा ब्लॉग वर..\n पहिलाच प्रयत्न होता .. आता पुन्हा एकदा ट्राय करणार आहे लवकरच\nधन्यवाद.. मनःपुर्वक आभार. पुन्हा एक लिहाय्ची आहे गोष्ट .. लवकरच लिहिन पुन्हा. फक्त तो स्पार्क येत नाही लिहायला.. तो आला की करतोच पोस्ट\nअप्रतिम आहे गोष्ट. मला पहिला भाग वाचून झाल्यावर दुसरा भाग ओपन होईपर्यंत दम धरवत नव्हता.\nपुढच्या कहाणीची वाट पाहत आहे.\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार..\nकथा खुपच सुरेख आहे. अगदी जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहाते.\nकिती सुंदर कथा होती मला तर राहुल आणि रिया फार आवडले………. पण मुलगे स्वताच्या भावना सांगायला एवढे घाबरतात का\nकठीण प्रश्न, सोपं उत्तर\nभिती वाटते, ” ती नाही म्हणाली तर\nपण जर हो म्हणाली तर चांगलच होत ना मग आर या पार…. काहीतरी उत्तर मिळेल.\nसर प्लीज अजून एक lovestory post करा. फारच छान वाटत वाचायला.\nमनात आली तरच लिहीता येते. पूर्णपणे काल्पनिक लिहीणं फार अवघड होतं मला. पण नक्कीच प्रयत्न करीन.धन्यवाद.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2012/05/", "date_download": "2018-10-19T00:35:27Z", "digest": "sha1:IBNOJBIWNPH3OZBFSHFZK6EURTOTGACJ", "length": 10265, "nlines": 187, "source_domain": "kayvatelte.com", "title": "May | 2012 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nभाजपा , शिवसेना , मनसे , आणि रिपाई ने आज महागाईच्या विरोधात बंद पुकारला आहे. जरी आज पासून ऑफिशिअल बंद सुरु होणार असला, तरीही काल रात्रीपासूनच बेस्ट आणि पिएमटी च्या बसेसची मोडतोड करण्यात आली आहे. सकाळपासून सगळ्या बातम्यांमधे ह्याच बसेसचे … Continue reading →\nPosted in राजकिय..\t| Tagged बंद, भाजपा, भारत बंद, मनसे, मुंबई बंद, राजकीय, शिवसेना\t| 38 Comments\nपुरस्कार कोणाला आवडत नाहीत प्रत्येकालाच पुरस्काराबद्दल एक खास आकर्षण असतं. एखादी लहानशी ट्रॉफी जरी मिळाली, तरी ती घरात समोरच्या खोलीत शो केस मधे सजवून ठेवण्यातला आनंद काही निराळाच असतो. शाळेत आठवीत असतांना स्नेहसंमेलनात मधे मिळालेले प्रशस्ती पत्र मी अजूनही जपून … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged जीवनगौरव, ट्रॉफी, पुरस्कार\t| 25 Comments\nसकाळचे साडे पाच वाजले होते. ‘स्वतः’ गेल्यापासून मेली नीट झोपच लागत नाही, असं म्हणत मॅडमनी कूस बदलली, आणि डोळे घट्ट मिटून घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागल्या. देशाचं इतकं मोठं ओझं डॊक्यावर असतांना झोप तरी कशी येणार राष्ट्रपती बदलायची वेळ झाली … Continue reading →\nPosted in राजकिय.., विनोदी\t| Tagged कलाम, नरेंद्र मोदी, निवडणूक, प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती, सोनिया गांधी\t| 58 Comments\nबॉलिवुड ला आज शंभर वर्ष झाली आहेत. दादासाहेब फाळके यांनी पाया रचलेल्या हिंदी चित्रपट सृष्टी कडे जर आज नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की गेले कित्येक वर्ष या चित्रपट सृष्टी वर फक्त खान मंडळीचे राज्य अबाधित आहे. परवा … Continue reading →\nPosted in मनोरंजन\t| Tagged करमणूक, पुरुष., बॉलीवुड, मराठी, मारहाण, सिनेमा, स्त्री\t| 6 Comments\n‘थंब रुल’ हा शब्द आपण नेहेमीच वापरतो. तो कसा काय अस्तित्वात आला हे ठाऊक आहे पूर्वीच्या काळी इंग्लंड मधे बायकोला मारण्यासाठी जास्तित जास्त अंगठ्या एवढ्या जाड केन ने मारणे कायद्याने मान्य होते, म्हणून थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला. … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1614778/happy-makar-sankranti-2018-art-of-hand-made-halwyache-dagine-in-marathi/", "date_download": "2018-10-19T01:31:53Z", "digest": "sha1:T2VA6WRMUAIQGBRQFDUYS4KHJHSRF6HF", "length": 9383, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: happy makar sankranti 2018 art of hand made halwyache dagine in marathi | दागिन्यांत उतरला संक्रांतीचा गोडवा | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nदागिन्यांत उतरला संक्रांतीचा गोडवा\nदागिन्यांत उतरला संक्रांतीचा गोडवा\nमकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nलग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nकाटेरी हलव्याच्या अंगठी. या अंगठ्या साधरण ८० ते १०० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nहलव्याचा गजरा हा देखील नवा ट्रेंड असून हे गजरे १३० ते १५० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\n'म्हाळसा हेअर पीन'ला देखील नवविवाहित महिलांची पसंती लाभत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nबांगडी, पाटली, तोडे, बाजूबंद असे हातातल्या दागिन्यांचेही विविध प्रकार आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nस्त्रियांच्या दागिन्यांमध्येच नाही तर पुरुषांच्या आभूषणांमध्येदेखील खूप विविधता पाहायला मिळत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nहे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच तयार केले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nलहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/natytil-prem-punah-khulvnyasathi-5-romantic-goshti", "date_download": "2018-10-19T01:35:47Z", "digest": "sha1:XUUVOX7VHYFGZVYPN6YQGDFOTIV422LB", "length": 11648, "nlines": 246, "source_domain": "www.tinystep.in", "title": "नवऱ्यासाठी या ५ रोमॅन्टिक गोष्टी करा आणि नात्यात प्रेमाचा आनंद घ्या - Tinystep", "raw_content": "\nनवऱ्यासाठी या ५ रोमॅन्टिक गोष्टी करा आणि नात्यात प्रेमाचा आनंद घ्या\nतुम्ही पती बरोबर एकत्र अंघोळ कधी केली आठवतंय कधी एखादा रोमँटिक दिवस पूर्णतः त्यांचा बरोबर घालवला कधी काही मजेशीर खेळ खेळलात कधी काही मजेशीर खेळ खेळलात बरेच दिवस झाले ना बरेच दिवस झाले ना मग आता या पाच मार्गानी पुन्हा तुमच्यातला रोमान्स जागवा आणि पतीला आश्चर्यचकित करा.\n१. छोटासा प्रेमाचा संदेश\nएक छोटासा प्रेमाचा संदेश खूप काही घडवून धडवून आणू शकतो. त्यामुळे असाच एखादा प्रेमाचा संदेश पतीच्या बॅग मध्ये,त्यांच्या डब्यामध्ये किंवा त्यांचा पाकिटामध्ये ठेवा. या एका रोमॅन्टिक संदेशामुळे तुमच्या पतीचा दिवस छान जाईल.\n२. त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्याकडे लक्ष द्या.\nतुमच्या पतीला तुमचे लक्ष त्यांच्याकडे त्याच्या बोलण्याकडे आहे ही भावना सुखावत असते. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या कधी-कधी ते कंटाळवाणे बोलत असतील तरी त्याचाकडे दुर्लक्ष करू नका. आणि जेव्हा ते एखाद्या गोष्टीबद्दल बोलत असतो, त्यावेळी आपले संपूर्ण लक्ष आहे असे त्यांना वाटू द्या. लक्षात ठेवा- तुमच्या वेळेची भेटवस्तूपेक्षा मोठी भेटवस्तू नाही\n३. तंत्रज्ञानाचा वापर करा.\nज्यावेळी तुमचे पती कामाच्या ठिकाणी असतील आणि तुम्ही देखील कामावर गेला असाल किंवा घरी असाल तर वेळात वेळ काढून एकदा तरी त्यांना फोन करा. त्यांच्याशी बोला, ऑफिसमधून निघताना लवकर भेटू किंवा मिस यू चा मेसेज करा. शक्य असेल तर व्हिडीओ कॉल करा.दिवसभरातुन एखादा खट्याळ मेसेज त्यांना पाठवा.\n४. त्यांच्याशी फ्लर्ट करा.\nबाहेर गेले असताना किंवा घरी देखील जरा बिनधास्त होऊन पतीचे कौतुक करा. त्याला छेडा जो त्याच्याशी फ्लर्ट करा. अचानक हात पकडून, चुंबन घेऊन त्यांना त्रास द्या. लाडीकपणे त्यांना त्रास द्या. यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेलच आणि तरुण देखील राहील.\n५. त्यांच्यासाठी स्वतःचा एक दिवस द्या.\nहे मात्र दोघांनी एकमेकांसाठी करणे गरजेचे आहे. दोघांनी एक दिवस कामातून वेळ काढून फोन लॅपटॉप सगळं बाजूला ठेवून एकमेकांसाठी वेळ काढावा. त्यासाठी खर्च करून बाहेरच गेलं पाहिजे असा नाही. दोघांनी मिळून घरीच स्वयंपाक करा, लॉग ड्राईव्ह ला जा, एखाद्या पिक्चर ला जा, किंवा घरीच आरामात लोळत पिक्चर बघा. पण संपूर्ण दिवसातील प्रत्येक क्षण एकमेकांसाठी द्या. यामुळे नाते नव्याने खुलेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1602455/virat-kohli-anushka-sharmas-latest-pictures-are-too-cute-to-miss/", "date_download": "2018-10-19T00:40:45Z", "digest": "sha1:ILF7U4FD7UYA24BFA6ZVGWFIOI5Y5BS3", "length": 9888, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Virat Kohli Anushka Sharmas latest pictures are too cute to miss | ‘विरुष्का’ची जादू | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे समस्त देशाचं लाडकं जोडपं.. ते प्रेमात पडले काय, त्यांच्यात भांडणं झाली काय आणि ते परत एकत्र आले काय.. आणि आता तर ते गुपचूप विवाहबंधनातही अडकले. प्रत्येक बारीकसारीक गोष्ट टिपणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना जेव्हा त्यांच्या अचानक ठरलेल्या विवाह सोहळ्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा नाही म्हटलं तरी धक्का बसलाच पण आपल्या आवडत्या जोडीला लग्नाच्या बेडीत अडकल्याचे पाहून त्यांना आनंदही झाला. विरुष्काच्या लग्नानंतर हळूहळू त्यांच्या विवाहसोहळ्यातील नवनवे फोटो समोर येत आहेत. एका फॅशन डिझायनरने विरुष्कासोबतचे काही मजेशीर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विराट चेहऱ्यावर विविध हावभाव दाखवताना दिसतो. त्यामुळे सध्या सर्वत्र विरुष्काचीच जादू पाहायला मिळत आहे.\nनुकताच विरुष्काचा लग्न सोहळा अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत पार पडला.\nविराट आणि अनुष्काने सोशल मीडियावरून त्यांच्या लग्नाचे वृत्त सर्वांना दिले होते.\nआपलं सेलिब्रिटीपणही जपायचं आणि खासगी आयुष्यही तितक्याच शानदारपणे अनुभवायचं हा नवा पायंडा चांगलाच रुजत चालला आहे. समाजमाध्यमांमुळे नियंत्रित पद्धतीने आपल्याला हवे असणारे क्षण लोकांसमोर आणणं हे आता सेलिब्रिटींना सहजशक्य झालं आहे.\nयेत्या २१ तारखेला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत विरुष्काच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.\nविरुष्काच्या वेडिंग डेस्टिनेशनपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. यातच या दोघांनी हनिमूनचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आणि ही जोडी हनिमूनला कुठे गेली यावर तर्क लढवले जाऊ लागले.\nलवकरच अनुष्का तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तर विराट क्रिकेट सामन्यांसाठी द. आफ्रिकेला रवाना होईल.\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/gst-live-updates-264022.html", "date_download": "2018-10-19T00:10:44Z", "digest": "sha1:7ER6TKZBTVAKZO7TU6TYYQ6PXKHDBEC4", "length": 16405, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE GST : जीएसटी लागू झाला हो..!!!", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nLIVE GST : जीएसटी लागू झाला हो..\nस्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखल्या जाणारा जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू\nजीएसटी म्हणजे गुड आणि सिम्पल टॅक्स -पंतप्रधान मोदी\nजीएसटी सर्वांच्या फायद्यांचं, अफवांवर विश्वास ठेवू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन\nदेश कसा चाललाय याकडे लक्ष द्या -पंतप्रधान मोदी\nआता अधिकाऱ्यांच्या जाचातून मुक्तात -पंतप्रधान मोदी\nटॅक्स राज आता संपुष्टात -पंतप्रधान मोदी\nप्रत्येक राज्यात वेगवेगळे कर भरावे लागत होते -पंतप्रधान मोदी\nजीएसटीमध्ये गरिबांचा विचार करण्यात आलाय- पंतप्रधान\nजीएसटी भारतीय शक्तिच दर्शन घडवणार - मोदी\nगीतेचे 18 अध्याय होते,जीएसटीच्या 18 बैठका झाल्यात हा एक योगायोग - पंतप्रधान मोदी\nदेश नव्या व्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करतोय -मोदी\nजीएसटी म्हणजे एक नवं पर्व, एक नवी सुरुवात - पंतप्रधान मोदी\nकोणत्या एका पक्षाचे हे श्रेय नाही -पंतप्रधान मोदी\nजीएसटी हे कोणत्याही एका सरकारचं यश नाही -पंतप्रधान मोदी\nहा प्रवास 15 वर्षांपासून सुरू झाला होता -जेटली\nआपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहोत -जेटली\n30 जून : स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखल्या जाणारा जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे. पण त्याआधी जीएसटीच्या लाँचिंग समारंभ संसदेत पार पडणार आहे. या समारंभासाठी संसद भवनाच्या इमारतीला रोषणाईने सजवण्यात आलंय. हा समारंभ नेहरूंच्या 'ट्रायस्ट विथ डेस्टिनी' या प्रसिद्ध भाषणाच्या पार्श्वभूमीवर घेतला जाईल आणि याचं नाव 'ट्रायस्ट विथ डेस्टिनेशन टॅक्स' असेल.\nहा कार्यक्रम संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये घेतला जाणार आहे. हा कार्यक्रम आज (30 जून ) मध्यरात्री आयेजित केलाय. हा कार्यक्रम 80 मिनिटं चालेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येण्याच्या आधी 10 मिनिटं जीएसटीवरची एक छोटीशी फिल्म दाखवली जाईल.\nया कार्यक्रमाचं आमंत्रण संसदेच्या सदस्यांशिवाय 100 पब्लिक पर्सनॅलिटीजला दिलेलं आहे. राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,स्पीकर, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह आणि एच .डी. देवेगौडाही मंचावर उपस्थित असतील. तसंच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, अभिनेते अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सोली सोराबजी, के.के. वेणुगोपाल आणि हरीश साळवे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.\nतसंच भाजपचे अध्यक्ष अमित शहा, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल, आरबीआयचे माजी गव्हर्नर सी रंगराजन, विमल जालान आणि डी सुब्बारावदेखील कार्यक्रमास येणार आहेत. अजूनही बरेच दिग्गज या कार्यक्रमास उपस्थित राहतील.\nया कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदींची भाषणं जवळजवळ अर्धा तास चालतील.जीएसटी लॉँच केल्यानंतर दोन मिनिटांची एक फिल्मही दाखवली जाईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nVideo- इथे छतावर सुकवत होते ५ कोटी रुपये\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/earthquake-felt-in-satara-sangli-and-ratnagiri-117111000001_1.html", "date_download": "2018-10-19T00:08:30Z", "digest": "sha1:FNO5PPV5MICIGXN5YSV54PWLUJTDPQZ7", "length": 11709, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भूकंपाचे सौम्य धक्के : सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभूकंपाचे सौम्य धक्के : सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात\nसातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती.सुदैवाने भूकंपात जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.\nकोयना परिसरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले.\nयाशिवाय साताऱ्यातील कराड भागासह कडेगाव तालुका, तसंच रत्नागिरीच्या देवरुख, संगमेश्वर आणि चिपळूणच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता कमी असली तर त्याचा कालावधी जास्त होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले.\nया गावात मशिदीत होतो गणेशोत्सव साजरा\nठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करणार\nदुर्मिळ चित्रसंग्रह असलेले सांगलीचे वस्तुसंग्रहालय\nसांगलीत सरपंचाची निर्घृण हत्या\nसांगलीत साकारणार जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5752-actors-had-to-drink-alcohol-for-realistic-dry-day-film-scenes", "date_download": "2018-10-19T01:06:03Z", "digest": "sha1:DKHUCXYPAO3ZAFE3DLXM6HZVXBIMCQOG", "length": 11381, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू\nPrevious Article Father's Day Special: बाबांना रडताना नाही पाहू शकत - श्रुती मराठे\n'मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी सूचना आपण सिनेमातील संबंधित दृश्याच्या खाली झळकताना पाहतो. मात्र, या दृश्याच्या चित्रीकरणासाठी त्या सिनेमातील पात्रांच्या अभिनयाचा खरा कस लागतो. तरुणाईवर आधारित असलेल्या पांडुरंग जाधव दिग्दर्शित आगामी 'ड्राय डे' सिनेमात देखील असाच एक प्रयोग करण्यात आला. अभिनयात नैसर्गिकपणा आणण्यासाठी 'ड्राय डे' च्या कलाकारांना 'दारू' प्यावी लागली असल्याची ही पडद्यामागील गोष्ट नुकतीच समोर आली.\nनवाझने दिल्या 'ड्राय डे' सिनेमाला शुभेच्छा\n'ड्राय डे' च्या कलाकारांनी दिला 'डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह' चा संदेश - पहा फोटोज्\n'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल - ट्रेलर नक्की पहा\n'ड्राय डे' चित्रपटातील जोशपूर्ण 'दारू डिंग डांग' गाणे\nआनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे नाव 'ड्राय डे' जरी असले तरी, मद्यधुंद अवस्थेतील तरुणाई या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटातील हा सीन चित्रित करण्यासाठी दिग्दर्शकाला तारेवरची कसरत करावी लागली होती. कारण, दारूच्या नशेत असणाऱ्या चार मित्रांचे संवाद आणि त्यांचे हावभाव वास्तविक वाटेल असा अभिनय कलाकारांकडून सादर होत नव्हता. अनेकवेळा प्रयत्न करूनदेखील ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी आणि कैलास वाघमारे या कलाकारांच्या अभिनयात जिवंतपणा येत नसल्याकारणामुळे अखेर पांडुरंग जाधव यांनी त्यांना दारू पाजण्याचा जालीम उपाय शोधला. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, दारू प्यायल्यानंतर या तिघांनी आपापला अभिनय चोख सादर करत, सीन वनटेक पूर्णदेखील केला.\nसिनेमाच्या कथानकाला न्याय मिळवून देण्यासाठी, अश्याप्रकारचे अनेक प्रयोग यापूर्वीदेखील करण्यात आले आहेत. शिवाय, त्यासाठी कलाकारदेखील धाडसी पाऊल उचलण्यास केव्हाही तयार असतात. 'ड्राय डे' सिनेमातदेखील हाच प्रयत्न करण्यात आला असल्यामुळे, हा सिनेमा दर्जेदार अभिनयाने परिपूर्ण आहे, असेच म्हणावे लागेल. येत्या १३ जुलै रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात पार्थ घाटगे, मोनालिसा बागल, आयली घिए, सानिका मुतालिक या तरुण कलाकारांची फौजदेखील आहे. मराठी चित्रपटसृष्टीतल्या या आगळ्या वेगळ्या 'ड्राय डे' चे लिखाण दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. प्रेक्षकांसाठी हा ‘ड्राय डे’ मनोरंजनाचा बंपर ‘डे’ ठरणार आहे.\nPrevious Article Father's Day Special: बाबांना रडताना नाही पाहू शकत - श्रुती मराठे\n'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-19T00:27:40Z", "digest": "sha1:4AHFWIQJJ4FDY63AJ7ZALRHYZOFTZWQY", "length": 10634, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहर घेणार मोकळा श्‍वास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशहर घेणार मोकळा श्‍वास\n100 ठिकाणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संयुक्त मोहीम\nपुणे : वाहतूक कोंडीने पुणे शहराचा कोंडलेला श्‍वास आता मोकळा होणार आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होणाऱ्या प्रमुख 100 ठिकाणी महापालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई येत्या शुक्रवारपासून एकाच वेळी करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा संयुक्त पथके केली जाणार असून या कारवाईसाठी 25 क्रेन वापरल्या जाणार आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.\nपुढील दहा दिवस ही कारवाई केली जाणार असून ठिकाणे वाहतूक पोलिसांनी निश्‍चित केली आहेत. त्यात प्रामुख्याने मध्यवर्ती रस्ते, पेठामधील चौक आणि वारंवार कोंडी होणाऱ्या चौकाचा समावेश आहे. या ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे कोंडी होऊन सकाळी आणि सायंकाळी त्याचा परिणाम या कोंडीच्या ठिकाणांवर जोडणाऱ्या रस्त्यांवर होतो. परिणामी शहरातील वाहतुकीचा वेग मंदावून जवळपास 40 ते 50 टक्के शहरात एकाच वेळी वाहतूक कोंडी होऊन त्याचा ताण सर्वच यंत्रणांवर येतो, ही बाब लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.\nवाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून पाहिल्यादाच संयुक्त कारवाई केली जाणार आहे. यात ज्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमणे, पथारी, स्टॉल, तसेच इतर अतिक्रमणे आहेत ते महापालिका काढणार आहेत. तर, या ठिकाणी असलेल्या पार्किंगवर तसेच रस्ते आडवीत थांबलेली वाहने थेट जप्त केली जाणार आहेत. तसेच वाहनचालकांची कागदपत्रेही जमा करून घेतली जाणार आहेत. या वाहन तसेच अतिक्रमणांमुळे या 100 ठिकाणी मोठी कोंडी होता असून त्याचा फटका वाहतुकीला बसत असल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन ही कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.\nपुन्हा रस्ते अडविल्यास फौजदारी कारवाई\nही कारवाई केवळ एका दिवसांपुरती न करता ती या पुढे कायम सुरू ठेवली जाणार आहेत. यात संबंधित अतिक्रमण केलेला नागरिक अथवा अनधिकृतपणे पार्किंग केलेले वाहन पुन्हा आढळल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. त्यासाठी 100 ठिकाणे ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतात त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.\nवाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढील दोन दिवसांत ही संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. महापालिका केवळ अतिक्रमणे काढते तर पोलीस वाहतूक सुरळीत करतात. या दोन्ही यंत्रणा आपल्या सोयीनुसार, कारवाई करतात त्यामुळे समस्या आहे तिथेच राहाते. ही बाब लक्षात घेऊन सयुंक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.\n– सौरभ राव, महापालिका आयुक्त\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#अर्थवेध: भारतीय अर्थव्यवस्थेचे नक्‍की काय चुकले \nNext articleतिढा सुटेपर्यंत “भामा-आसखेड’ बंद\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n11 गावांच्या प्रभाग रचनेची सुनावणी पूर्ण\nकामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही\n“जायका’चा निधी त्वरित पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/irrigation-department-letter-bomb-khadakwasla-dam-pune-municipal-corporation/", "date_download": "2018-10-19T01:14:43Z", "digest": "sha1:EJ7DJFQLKPRIOMEV2JMRJGKBTMQUJC22", "length": 8455, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "196 कोटींची थकबाकी तातडीने जमा करा : पाटबंधारे खात्याचा लेटर बॉम्ब | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n196 कोटींची थकबाकी तातडीने जमा करा : पाटबंधारे खात्याचा लेटर बॉम्ब\nपुणे – खडकवासला धरणातून 1,150 एमएलडी पाणी उचलण्यात यावे. तसेच पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी 195 कोटी 70 लाख रुपये पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे 15 दिवसांच्या आत जमा करावे, असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिका दिले आहे.\nखडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन गुरुवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीतील निर्णयानुसार 1,150 एमएलडी या मर्यादेत महानगरपालिकेने पिण्यासाठी पाणीवापर आवश्‍यक आहे. त्यानुसार 2018-19 या वर्षामध्ये तत्काळ ऑक्‍टोबर 2018 पासूनच पुण्याचा पाणीवापर 1,150 एमएलडीच्या मर्यादेत राहिला. याची दक्षता आतापासूनच घेणे आवश्‍यक आहे. तरी 1,150 एमएलडी इतकाच मर्यादेत पाणीवापर करण्याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे पाटबंधारे विभागाने पत्रात म्हटले आहे.\nजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कालवा सल्लागार समितीचा बैठकीत महानगरपालिकेकडे पाणीपट्टीपोटी थकबाकी असलेली 195 कोटी 70 लाख रुपये 15 दिवसांच्या आत जलसंपदा विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही थकबाकी जमा करावी, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.\nशेतीसाठीच्या पाण्यावर परिणाम होणार\nपुणे महानगरपालिकेने 1,150 एमएलडी पाणीवापरापेक्षा जादा पाणी वापरल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम खडकवासला प्रकल्पातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामातील आर्वतनावर होणार आहे. सिंचनासाठीच्या पाणीकोट्यावर परिणाम झाल्यास हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्‍यातील लाभधारक शेतकरी यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडोनॉल्ड ट्रम्प आणि पेंटॅगॉनला पाठवली विषारी पत्रे ; एकजण अटकेत\nNext article#टिपण: मतांच्या टक्‍केवारीपेक्षा जिंकलेल्या जागाच निर्णायक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n11 गावांच्या प्रभाग रचनेची सुनावणी पूर्ण\nकामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही\n“जायका’चा निधी त्वरित पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garbharpantil-aram-ani-kame", "date_download": "2018-10-19T01:32:52Z", "digest": "sha1:OFH24XGTVUIPWGLOIGRNGHYHJS2QMHIA", "length": 10203, "nlines": 239, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भारपणातील आराम आणि दैनंदिन कामे - Tinystep", "raw_content": "\nगर्भारपणातील आराम आणि दैनंदिन कामे\nगर्भारपणात गरोदर स्त्रीला या काळात जपून राहा असे सांगतात,तसेच शरीराची हालचाल न झाल्यामुळे विविध समस्या निर्माण होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे किती प्रमाणात आराम करावा आणि किती आणि कोणत्या प्रकारची कामे शरीराची हालचाल चालू ठेवायला करावी याबाबत गरोदर स्त्रीचा नेहमी गोंधळ होतो.\nगरोदरपणात किती व्यायाम करावा आणि किती किती आणि कोणत्या प्रकारची कामे करावी हे प्रत्येक गरोदर स्त्रीच्या गरोदरपणावर अवलंबून असते. काही स्त्रियांना पहिल्या काही महिने खूप जपायला सांगतात तर काही स्त्रियांना पूर्ण गरोदरपणात पूर्ण आराम करायला सांगतात. त्यामुळे याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा ठरतो. तरी या काळात साधारणतःसामान्य गरोदरपण असणाऱ्या स्त्रियांनी कोणती कामे करावी आणि किती प्रमाणात व्यायाम करावा हे आपण पाहणार आहोत.\nकोणती कामे करावी आणि करू नये.\nगरोदरपणात हलकी फुलकी कामे करायला काहीच हरकत नाही. स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, भांडी घासणे अशी सहज करता येण्याजोगी कामे करावीत. गरोदरपणात जड उचलणे, ढकलणे, जास्त जिने चढणे,जड ओझी उचलणे किंवा डोक्यावरून वाहणे अश्या अतिश्रमाची व पोटावर ताण पडतील अशी कुठलीही कामे करू नयेत.\nगर्भारपणात चालण्याचा व्यायाम चांगला. ज्या स्त्रिया घरातील हलकी-फुलकी कामे करतात त्यांना विशेष व्यायामाची गरज नसते. आवश्यकता नसते ही गोष्ट खरी असली तरी बाळंतपण सुलभ परंतु मोकळ्या हवेत फिरायला जाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम योगासने करवीत याचा फायदा तुम्हांला प्रसूतीच्यावेळी होतो\nगरोदर मातेने दुपारी एखादा तासतरी आराम करावा परंतू गाढ झोपणे टाळावे. तसेच रात्री ८ ते ९ तास शांत झोप मिळाली पाहिजे. शेवटच्या काही महिन्यात गर्भाचा दाब जठारावर दाब येतो. त्यासाठी डोक्याशी उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे दाब पडणार नाही व झोपही चांगली लागेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66073", "date_download": "2018-10-19T01:08:39Z", "digest": "sha1:RES2AX7PQXHH5JMANH7CBU3O6VV6FRVF", "length": 13930, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाळीतील गमती-जमती(६) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाळीतील गमती-जमती(६)\nआमच्या चाळीच्या शेजारचे स्वतःची घरे असणारे शेजारी चाळीत नेहेमी येऊन जाऊन असायचे.त्यांच्या घरातल्या मुलांनाही चाळीतच तर धमाल करायला मिळायची.पण ते स्वतःच मोठं घर,पाणी पुष्कळ यामुळे लय भाव खायचे.आम्हाला चाळीत उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा जणू दुष्काळ.मग आमचे सारे चाळकरी आमच्या कॉमन एका नळाला नंबर लावून ठेऊन शेजाऱ्यांच्यात पाणी भरायला विखुरायचे.खूप तिष्ठत ठेवायचे ते आम्हाला एका एका घागरीसाठी.उपकार केल्यासारखे एक घागर भरून पाणी दिल की आता पुन्हा येऊ नका पाणी न्यायला आम्हाला सडा मारायचा असतो अस सांगायचे.हो पण या अश्या अनुभवामुळे तर पाण्याची किंमत मला कळली.आज एक थेंब पाणी वाया गेल तरी मला वाईट वाटत.असो,मम्मीच्या भाषेत सांगायचे तर जे होत ते चांगल्यासाठीच\nआज एका शेजाऱ्यांबद्दल सांगते त्यांच आडनाव बावचकर.त्यांची आर्थिक स्थिती श्रीमंत या कॅटेगरी मध्ये मोडणारी. शेतीच उत्पन्न जास्त.घरात दूधदुपत्याची रेलचेल.त्यांच्या घरात शेंगा फोडायला पैसे देऊन शेजारच्या गरीब घरातल्या मूल मुलींना काम देत असत.मी आणि माझी मैत्रीण आमच्या घरात कळू न देता त्यांच्या घरात शेंगा फोडायला जायचो.एक मापट शेंगदाणे निवडले की एक रुपया मिळायचा.आम्हाला किती रुपये मिळाले आठवत नाही पण शेंगा फोडताना शेंगदाणे चोरून चोरून लय खायचो आम्ही.\nत्यांची मुलगी आमच्या एवढीच तिचे वडील आटपाडी शाळेत शिक्षक खूप मेहेनती. इतके की ते आटपाडी वरून इस्लामपूर सायकल वरून ये जा करायचे.आता बस नि ये जा केलं तर आपल्या अंगात त्राण राहणार नाही आणी ते सायकल वरून ये जा करायचे.वर रानात जायचे.त्यांच रानही आटपाडीत मग काय ते सायकल वरून भाजीपाला आणायचे तो भाजीपाला ते स्वतःच्या किराणा मालाच्या दुकानात विकायला ठेवायचे.ते घरात असले तरी कायम कष्ट करीत असायचे.अविरत कष्टत राहायचे.धान्य निवड,चटणी कर,सायकल दुरुस्ती,घर झाडायला काढ आणि खूप असंख्य कामे ते करीत राहायचे.आमच्याशी ते कधीच बोलायचे नाहीत.त्यामुळे त्यांना कोणते नाव घेऊन बोलवायचा काही संबंध आला नाही.चाळीत सगळेजण म्हणायचे त्यांनी कोकणातून चेटूक आणलय घरात त्यामुळे त्यांना अखंड काम करायला ते चेटूक भाग पाडतय.एवढी त्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता तरी सोनी ची आई आमच्या आणि चाळीतल्या इतरांच्या घरी पीठ ,मीठ,साखर मागायला यायच्या.सगळे म्हणायचे अस त्या मागायला आल्या की त्यांच्या मागून ते कोकणातून आणलेलं चेटूक येत आणि आपल्या घरभर फिरत मग आपल्यातले सगळे साहित्य ते त्यांच्या घरात घेऊन जात.तिन्हीसांजेच काही द्यायला आमच्या मम्मीच पण मन धजावायच नाही.मम्मी म्हणायची तिन्हीसांजेची लक्ष्मी बाहेर जाते काही दिल की.पुन्हा मम्मी म्हणायची घरात काय पुरवठयाला येत नाही.सर्वाना खा खा सुटते.भाकरी,चपातीच पीठही लवकर संपते त्यांनी काही नेलं की.एकंदरीत आता ही सगळी अंधश्रद्धा होती हे पटत असलं तरी आम्ही त्यांच्या घरातल्या कोकणातून आणलेल्या काल्पनिक चेटूकाच्या भीतीच्या गडद छायेखाली होतो.\nत्यांचे आडनाव बावचकर आमच्या चाळीतली टारगट पोर म्हणायची 'बा वचकर आणि आय चिमटा काढ'आणि वर हे म्हणून खो खो हासत सुटणार कधी मधी त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडण झाली की मात्र थांब तुमि काय म्हणताय सांगतो जातो म्हणून एखाद्याने फितुरीचा झेंडा वर काढला की सर्वांचे धाबे दणाणायचे.शेवटी त्यांच्या घरात ते कोकणातून आणलेलं चेटूक आहे ते त्यांनी रागाने आपल्या मागे सोडलं तर काय घ्या म्हणून सर्वांची भीतीने गाळण उडायची..\nगुलमोहर - विनोदी लेखन\nबा वचकर आणि आय चिमटा काढ>>>>>\nबा वचकर आणि आय चिमटा काढ>>>>>>>>>> काय अतरंगी\nबटाट्याची चाळ ला टफ आहे तुमची\nबटाट्याची चाळ ला टफ आहे तुमची चाळ.\nकुठल्या ठिकाणी हि चाळ होती\nकुठल्या ठिकाणी हि चाळ होती आटपाडी नाव एकले नाही.\nआटपाडी नाव एकले नाही.>>\nआटपाडी नाव एकले नाही.>> सांगली भागात आहे\nआटपाडी तालुका आहे सांगली\nआटपाडी तालुका आहे सांगली जिल्ह्यात\nPlz बावाचकर यांना नको सांगायला किंवा कळायला\nमम्मी म्हणायची तिन्हीसांजेची लक्ष्मी बाहेर जाते काही दिल की.पुन्हा मम्मी म्हणायची घरात काय पुरवठयाला येत नाही.सर्वाना खा खा सुटते.भाकरी,चपातीच पीठही लवकर संपते त्यांनी काही नेलं की.एकंदरीत आता ही सगळी अंधश्रद्धा होती हे पटत असलं >> +१.\nघरमालकांनंतर आम्हीच श्रीमंत असल्याने रोज कोणीनाकोणी काहींनाकाही मागायला यायचं. काहीजण मुद्दाम तिन्हीसांजेला यायचे. किंवा चहानाष्टयाच्या वेळी यायचे....\nकधीकधी सकाळी आमच्या दाराबाहेर कुंकवाने माखलेले लिम्बु, उतरून टाकलेला भात वगैरे देखील असायचं. करणी करायचा प्रयत्न...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE_(%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8)", "date_download": "2018-10-19T00:21:04Z", "digest": "sha1:GWUJBUCPQBBE5WN54UBV3PP3GQYRC5AP", "length": 6557, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ला रियोहा (स्पेन) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख ला रियोजा, स्पेनचा स्वायत्त संघ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला रियोजा.\nला रियोहाचे स्पेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५,०४५ चौ. किमी (१,९४८ चौ. मैल)\nघनता ६४ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)\nला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.\nआंदालुसिया · आरागोन · आस्तुरियास · एस्त्रेमादुरा · कांताब्रिया · कातालोनिया · कास्तिया इ लेओन · कास्तिया-ला मांचा · कॅनरी द्वीपसमूह · गालिसिया · नाबारा · पाईज बास्को · बालेआरिक द्वीपसमूह · माद्रिद · मुर्सिया · ला रियोहा · वालेन्सिया\nस्वायत्त शहरे: मेलिया · सेउता\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2728", "date_download": "2018-10-19T00:13:22Z", "digest": "sha1:6EEJEJSSLPZ2GRLA4XGAOMVDY7UCO6BG", "length": 25784, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्तुपांची मंदिरं- भाग 2 (आयाप्पा मंदिर) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nस्तुपांची मंदिरं- भाग 2 (आयाप्पा मंदिर)\nश्री. के. आर. वैद्यनाथन यांचे म्हणने आहे कि केरळातील आयप्पा मंदिर सुद्धा एक बौद्ध मंदिर आहे. एवढेच नव्हे तर तेथील मुख्य पुजा “चक्कीयार कुट्टु” हा विधी सुद्धा बौद्ध भिक्षुंच्या ध्र्मोपदेशाचे रुपांतर आहे. (संदर्भ: के. आर. वैद्यनाथन : १९८२: ४ )\nप्राथमिक हिंदु वांगमयात आयाप्पाचे उल्लेख नाही\nप्राचिन साहित्यात या देवतेच्या उल्लेखाबद्द्ल श्री. टी. ए. गोपिनाथ राव यांचे म्हणने आहे कि ( टी. ए. गोपिनाथराव: १९८५: खंड २ : ४८६) ही देवता जी द्रविड देशाची विशेषता आहे, गोदावरिच्या उत्तरेत अनोळखी आहे. कोणत्याही प्राचिन संस्कृत ग्रंथात या देवतेचा उल्लेख नाही तसेच या देवतेच्या उगमाबद्दल काहि धर्शविले नाही.\nविष्णु पुराणात केवळ मोहिनी बद्दल माहिती आहे पण केवळ भागवतामधे आपल्याला प्रथमत: कळते कि, शिवाचे मोहिनी रुपातील विष्णुशी प्रेम झाले आणि हरि तथा हर यांच्य समागमातुन निर्माण झाला आर्य, शास्ता अथवा हरीहर पुत्र.\n“सुप्रभेदागम” या ग्रंथात स्पष्ट रुपाने म्ह्टले आहे कि, क्षिरसागराचे मंथन केल्यानंतर अमृताची वाट्णी देवांमधे करण्याच्या हेतुने विष्णूने मोहिनी रुप धारण केल. मोहिनीशी हर याच्या समागमातुन शास्ता याचा जन्म झाला.\nहे लक्षणीय आहे कि, भागवत पुराणाचा रचनाकाळ विद्वानांच्या मते इ.स. चे दहावे शतक मानल्या जातो.\nआयाप्पा यांच काळ मलियालम शके ३००-४०० म्हणजेच इ.स. चे ११२५ ते १२२५ यामधे कुठेतरी असल्याचा विद्वानांचा कयास आहे. १८२० इसवी पासुन त्रावणकोर येथील शासकांनी पंडालम ज्यामध्ये सब्रिमलाचा सामावेश होता या भागाला आपल्या राज्याला जोडुन घेतले तेंव्हापासुन राज्यातील सर्व मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर च्या प्रशासनामार्फत चालविण्यात येते. भारताला स्वातंत्र मिळाल्या नंतर हे प्रशासन त्रावणकोर देवस्वम बोर्ड यांच्याकडे आले.\nशास्ता या नांवाच्या उगमाबद्दल श्री. राव यांचे म्हणणे आहे कि, या देवतेला शास्ता यासाठी म्हणतात कि, संपुर्ण जगावर याचे नियंत्रण तथा शासन राहत असे. शब्द व्युत्पत्ती शास्त्रीय दृष्टीने या शब्दाचा अर्थ देशाचा शासक असा होतो. कधीकधी हा शब्द गुर किंवा पित्यासाठी वापरल्या जातो. अमरकोषात हा शब्द बुद्धासाठी प्रयुक्त झालेला आहे. तामिल निघंटु मधे त्याचे कित्येक ईतर नावे दिली आहेत. ती नावे अशी आहेत, सातवाहन, श्वेतहत्तीचा स्वार, करी, सेन्डू नामक शस्त्र धारण कर्ता, पुर्णा तथा पुष्कला यांचे पती, धर्माचे ऱक्षक तथा योगी. आणि पुढे ते म्हणतात कि, शास्ताचे वाहन हत्ती आहे आणी त्यांचे निशाण ध्वजावर कोंबडा आहे. “श्वेत हत्तीचे स्वार, योगी, धर्मरक्षक हि स्र्व नांवे तसेच अमरकोषात शास्ता हे बुद्धाचे नांव असणे या सर्वावरुन असा निष्कर्ष निघतो कि, तामिळ देशात मानल्या जाणारा आणि पुजला जाणारा बुद्ध ह्याला शेवटी हिंदु देवता संघात सामील केल्या गेले. आणि त्याच्या उगमासाठी एक कथा पुराणात नंतरच्या काळात रचल्या गेली. असे भारतीय मुर्तीविकास शास्त्राच्या ईतिहासात दिसते.” (संदर्भ: टी. ए. गोपिनाथराव : १९८५ खंड २: ४८७)\nआयाप्पा बोधिसत्वाचे शस्त्र धारण करतो:\nअंशुमभेदागम, सुप्रभेदागम तसेच करतांगम इत्यादी शास्त्रात वर्णन केलेल्या प्रमाणे मुर्तीचे वर्णन श्री. राव हे देतात. या वर्णनात लक्षणीय़ बाब अशी आहे कि, “ भगवान पिठावर बसले आहेत, डाव पाय खाली मुडपलेला आहे, उजवा पाय पिठावर मोडुन स्थीर केला आहे. गुडघ्यावर हाताचे कोपर टेकले आहे, आणि उजव्या हातात वज्रदंड घेतला आहे. ( लक्षणिय बाब हि कि वज्र हे बौद्ध बोधिसत्वाचे खास आयुध होय).\nकेरळमधे संगम काळातील बौद्ध:\nअमेरिकेतील नार्दन मिशीगन युनिव्हर्सिटीतील डॉ. झकारियास थुंडी यांनी “ दि केरला स्टोरी” मध्ये केरळातील बुद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे. तामीळ संगम ग्रंथावरुन दिसते कि, तामीळनाडुत त्या काळी बौद्ध लोक होते. आणि बौद्ध भिक्षु तामिळनाडुत आणि केरळमध्ये धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम अतिशय जोमाने करत होते. हे सर्व तामीळ बौद्ध ग्रंथ मनीमेखलाई या संगम युगातील बौद्ध ग्रंथावरुन दिसुन येते. संगम परंपरे प्रमाणे वांची (करुर) येथे एक प्रख्यात बौद्ध चाटी म्हणजे बौद्ध मंदिर होते. आनी त्या काळातील पल्ली बान पेरुमल ह्या राजाने बौद्ध धर्म सिवकारला होता.\nचेरा लोक मुलत: मुंडा होते. त्यांच्या पैकी अनेक तामीळनाडुन्त येण्यापुर्विच बुअद्ध होते. हि सर्व मंडळी आनी तसेच मौर्य साम्राज्यातुन आलेले बौद्ध या सर्वानी मिळून बुद्ध धर्माला द्क्षीण भारतात आणले.\n“आलविकापथिकम” यात म्ह्टले आहे कि, ६४० इसवी च्या सुमारास एक ब्राह्मण संबंधमुर्ती याने पांड्या राजघराण्यातील मंडळीना आपलेसे करुन मदुराई येथे आठ हजार बौद्ध भिक्षुंची कत्तल घडविली.\nया लेखात असे म्हटले आहे कि, हिंदु मंदिर परिसरातील बौद्ध भिक्षुणींचे पतन करुन त्याना देवदासी बनविन्यात आले. अशाप्रकारे राजाच्या छळाला कंटाळुन सर्वच्या सर्व बौद्ध मंडळी केरळात रवाना झाली.\nकेरळात आलेल्या बौध्द लोकानी वेगवेगळ्या ठिकाणी मठ, मंदिरे आणि विहारांची स्थापना केली. आजची अनेक हिंदु मंदिरे एकेकाळी बौद्ध क्षेत्रे होती. ती येणेप्रमाणे: त्रिचुर येथील वडक्कुनाथ मंदिर, क्रंगनोर येथील कुरूंबा भगवती मंदिर आणि त्रिचुर नजिक पारुवासेरी दुर्गा मंदिर इ..\nअलेप्पी आणि क्वीलॉन या तटवर्ती जिल्ह्यात बुद्धाच्या अनेक मुर्त्या फार मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे अम्बालपुज्झा जवळील करुमती कुट्टन येथील प्रसिद्ध बुद्धमुर्ती फारच महत्वाची आहे.\n६५० ते ८५० इसवी या दोनशे वर्षात केरळात बुद्ध धर्म अतिशय जोमात होता. “अय राजा वरगुना (८८५-९२५) यांच्या पालियम या ताम्रपत्रा वरुन असे दिसते कि, बौद्धाना दहाव्या शतकात सुद्धा काहि प्रमाणात राजाश्रय प्राप्त झाला होता.\nमहान केरलियन कवी कुमारन आसन यांच्यावर सुद्धा बुंद्ध धर्माचा फार प्रभाव होता. त्यानी “करुना” “चांडाल भिक्षुणी” व “श्री बुधचरीतम” इत्यादी बौद्ध काव्याचि रचना केली.\nडॉ. झाकरियास थुंडी म्हणतात कि, “आयाप्पा बुद्ध आहे, कारण बुद्धाला शास्ता असे म्हणतात. आणी शरणम म्हनून म्हटल्य जाणारी प्राथना बुद्धासाठीच असते व आयाप्पाच्या काही मुर्त्या बुद्धमुर्तीशी फारच जवळचे साम्य दर्शवितात.”\nवेडानचा चेरा राजा अय्यन अडिगल तिरुवटीगल यांच्या शासन काळात पुर्वेकडुन चोल राजे आणी पांड्य राजे यांचे केरळवर आक्रमण झाले. “केरलोत्पत्ती” (अध्याय ५) या ग्रथात देरामन पेरुमल (राजशेखर) ह्या केरळातील राजाच्या शासन काळात पांड्य राजाच्या आक्रमणाचा उल्लेख आहे. तसेच सैन्याचे सेनापती उदयवर्मण याचाही उल्लेख आहे. आयाप्पा दंतकथेत अयप्पनच्या एका उदयनन यांच्यावरिल लष्करी विजयाचा उल्लेख आहे.\n“केरलोत्पत्ती” या ग्रंथात केरळातील बुध्दधर्माच्या अस्तित्वाची आणि प्रभावाची माहिती दिलेली आहे. आयाप्पा संप्रदयत ती प्रतिबिंबीत झाली आहे. तसेच मुस्लिम परंपरेप्रमाणे शेवटचा पेरुमल याने मुस्लिम धर्म स्विकारला, आपले नाव अब्दुल रहमान समिरी असे बदलले, एक मुस्लीम स्त्री रहाबीयेत हिच्याशी लग्न करुन अरेबियाच्या किना-यावरिल शाहार येथे तो रहायला गेला असे समजते. म्हणुन वेनाडचा राजा अय्यन याचा काळ हा सिनिकी स्वा-या व बौद्ध आणी मुस्लिम प्रभावाचा काळ होता. आणि एक राजा राजशेखर हा त्यांचा सम्राट होता असे दिसते.\nवरिल ऐतिहासिक पार्श्वभुमीवर जेंव्हा आपण आयाप्पाच्या परंपरेचा विचार करतो तेंव्हा डॉ. झकारीयास थूंडी यांच्या मताप्रमाणे भगवान आयाप्पा म्हणजे “Apotheosis of Ayyan Adigal” होय.\nत्यांच्या मता प्रमाणे भगवान आयाप्पा हे मानवी वेनाडचा वीर राजा अय्यन अडिगल यांचे दैविकर्ण होय.\nआयाप्पा देवतेला शरणं म्हणुन शरण जाण्याची प्रथा, अठरा पाय-याचे रहस्य व इतर विधी व त्या काळातील केरळमधिल बौद्ध धर्माचा ईतिहास बघता हे एक बुद्ध मंदिर असल्याचेच वाटते.\nसोमनाथ राहीलेच. तिरुपतीचा व्यंकटेश पण बुद्ध असू शकतो. ;-)\nभाग ६ चा विषय तिरुपतीचा व्यंकटेशच आहे ना\nहे लेख आधीच लिहीलेले आहेत का तसे नसेल तर आपल्या लेखनाच्या झपाट्याबद्दल आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर (फरक काय तसे नसेल तर आपल्या लेखनाच्या झपाट्याबद्दल आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर (फरक काय) निर्माण होऊ पहात आहे.\nहा लेख या ब्लॉगावर सापडला. हा ब्लॉग मधुकर रामटेके यांचा आहे. उपक्रमी मधुकर व मधुकर रामटेके एकच असावेत असे वाटते.\nआधी त्यांनी मधुराम असे नाव घेतले होते आणि नंतर बदलून मधुकर असे केले. त्यावरून तेच असावेत असे म्हणण्यास जागा आहे.\nउपक्रमावर मधुकर रामटेके यांचे स्वागत आहे.\nचित्तरंजन या उपक्रमींची स्वाक्षरी 'पटता तो टेक, नही तो रामटेक' अशी आहे, त्याची आठवण झाली.\nश्री. मधुकर रामटेके यांचा ब्लॉग डोळ्याखालून घातला.\nश्री. रामटेके यांचे उपक्रमावर हार्दिक स्वागत. त्यांची \"गोटुल\" लेखमाला माहितीपूर्ण आहे.\nगोंड-मुंडा समाजाबद्दल उर्वरित महाराष्ट्रात माहिती फार कमी आहे. (श्री. रामटेके यांनी या \"स्तुपांची मंदिरे\" लेखमालेतही गोंड-मुंडाचा उल्लेख केलेला आहे, म्हणून हा संदर्भ अतिशय अवांतर नव्हे.)\nश्री रामटेके यांनी स्वानुभवातून ही उणीव उपक्रमावर भरून काढावी, अशी विनंती. (त्यांचे स्वानुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणे ही ज्या प्रकारे ठोस अनुभव आहेत, त्यांचे ऐतिहासिक मनन त्या उच्च प्रमाण दर्जाला पोचत नाही. त्यावर लोक काही-ना-काही टिप्पणी करत राहातील, त्याचा सकारात्मक अर्थ घेऊन श्री. रामटेके यांनी येथे माहिती देत जावी, असे त्यांना प्रोत्साहन देतो.\nश्री. मधुकर रामटेके यांचा ब्लॉग डोळ्याखालून घातला.\nश्री. रामटेके यांचे उपक्रमावर हार्दिक स्वागत. त्यांची \"गोटुल\" लेखमाला माहितीपूर्ण आहे.\nगोंड-मुंडा समाजाबद्दल उर्वरित महाराष्ट्रात माहिती फार कमी आहे. (श्री. रामटेके यांनी या \"स्तुपांची मंदिरे\" लेखमालेतही गोंड-मुंडाचा उल्लेख केलेला आहे, म्हणून हा संदर्भ अतिशय अवांतर नव्हे.)\nश्री रामटेके यांनी स्वानुभवातून ही उणीव उपक्रमावर भरून काढावी, अशी विनंती. (त्यांचे स्वानुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणे ही ज्या प्रकारे ठोस अनुभव आहेत, त्यांचे ऐतिहासिक मनन त्या उच्च प्रमाण दर्जाला पोचत नाही. त्यावर लोक काही-ना-काही टिप्पणी करत राहातील, त्याचा सकारात्मक अर्थ घेऊन श्री. रामटेके यांनी येथे माहिती देत जावी, असे त्यांना प्रोत्साहन देतो.\nयेथील टीकाटिप्पणी सकारात्मक ठरून त्यांचे नवे लेखन अधिकाधिक माहितीपूर्ण, चिंतनशील आणि 'उच्च प्रमाण दर्जाचे' होईल अशी अपेक्षा करतो.\nदेव उत्सव आणि दैवते.\nप्रमोद सहस्रबुद्धे [11 Aug 2010 रोजी 17:11 वा.]\nकित्येक देव हे हळूहळू पुराण कथातून समाविष्ट होत असतात. बहुतेक नावाजलेले देव हे पहिल्यांदा लोकदेव मग पुराणदेव झाले. खंडोबा, बिठोबा, बालाजी, अय्याप्पा, मुरुगन, जगन्नाथ यांचा उल्लेख पुराणात नसणे साहजिक आहे. अर्थात हा त्यांच्या बुद्धरूपाचा पुरावा होणार नाही. या सर्वांच्या लोककथा ऐतिहासिक पुरावा म्हणून टाकून देण्यासारख्या नसाव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=419&Itemid=609&limitstart=2", "date_download": "2018-10-19T01:08:47Z", "digest": "sha1:EK2H5TPWE37TF5O2RYVS72CAFJ6DII7U", "length": 9122, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "हिमालयाची शिखरे", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\n४ जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथि. १९०४ मध्यें स्वामी निजधामास गेले. चाळिसी संपली तोंच हा महापुरुष आपला दिव्य संदेश सांगून पडद्याआड गेला. विवेकानंदांचें मूळचें नांव नरेंद्र. विवेकानंद हें नांव त्यांनी पुढें घेतलें. ते लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. नवीन धोतर भिका-याला त्यांनीं दिलें. अति बुध्दिमान् नि खेळकर. तालीम करायचे. उत्कृष्ट गाणारे नि वाजविणारे. तरुणांचे पुढारी असायचे. कॉलेजमध्यें सारे ग्रंथ वाचून काढले.\nत्या वेळेस केशवचंद्र सेन, रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ वगैरे प्रसिध्द मंडळी होती. त्यांची व्याख्यानें विवेकानंद ऐकत. त्यांनी या दोघांना, “ तुम्ही देव पाहिला आहे का ” म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गांठ पडली. नरेंद्राला बघतांच रामकृष्णांची जणूं समाधि लागली. “ तुम्ही देव पाहिला आहे ” म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गांठ पडली. नरेंद्राला बघतांच रामकृष्णांची जणूं समाधि लागली. “ तुम्ही देव पाहिला आहे ” या प्रश्नाला “ हो पाहिला आहे. मी तुझ्याजवळ बोतल आहे त्याहूनहि अधिक आपलेपणानें मी त्याच्याजवळ बोलतो,” असे रामकृष्णांनी उत्तर दिलें. विवेकानंद आरंभी पक्के नास्तिक. “ Let Mr. God come and stand before me तो राजश्री ईश्वर कोठे असेल तर त्याने यावे माझ्यासमोर, ” असें तें म्हणायचे. परंतु रामकृष्णांनी त्यांच्या जीवनांत क्रांति केली. निराळी साधना सुरु झाली.\nपुढें रामकृष्ण परमहंस देवाघरीं गेले. मरावयाच्या आधीं ते विवेकानंदांस म्हणाले, “ माझी खरी साधना मी तुला देत आहे.” महापुरुषानें जणूं मृत्यूपत्र केलें. रामकृष्णांच्या साधनेलां तुलना नाही. देव मिळावा म्हणून त्यांची केवढी धडपड अहंकार जावा म्हणून भंगी बनले, स्त्री-पुरुष भेद जावा म्हणून स्त्रीचा पोषाख करुन वावरले. एक दिवस गेला कीं रडत रडत देवाला म्हणायचे, “ गेला एक दिवस नि तू आला नाहीस.” धनाची आसक्ति जावी म्हणून एका हातांत माती नि एका हातांत पैसे घेत नि म्हणत हीहि मातीच आहे आणि गंगेंत फेकीत. अशी ही अद्भूत साधना अनेक वर्षांची. परमेश्वराचा साक्षात्कार सर्व धर्माच्या द्वारा त्यांनी करुन घेतला. मशिदींतहि त्यांना प्रभु भेटला. चर्चमध्येंहि भेटला. सर्वधर्मसमन्वय त्यांनी केला. सर्व धर्म सत्य आहेत, ईश्वराकडे नेणारे आहे तसे त्यांनी अनुभवून सांगितले. स्वामी विवेकानंद रामनवमी, गोकुळअष्टमी या दिवशीं उपवास करीत; त्याप्रमाणे पैगबराची जयंती, पुण्यतिथी यादिवशींहि उपवास करीत. हिंदुधर्म सर्व धर्मांना आदरील. अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेंत ते म्हणाले, “ हिंदुधर्म विश्वधर्म होऊं शकेल. कारण तो माझ्यांतच सत्य असें मानीत नाही. इस्लाम, ख्रिश्चन धर्म, सर्वांमध्यें सत्यता आहे असे तो मानतो. सत्याचे बाहय आविष्कार निराळे. आंतील गाभा एकच. हिंदुधर्म ही गोष्ट ओळखतो.” “ एकं सत् विप्रा बहुदा वदंति ” हें महान ऐक्यसूत्र हिंदुधर्मानें शिकविलें. जगांत सर्वत्र द्वेषमत्सर. एकीकडे दुनिया जवळ येत आहे, तर हृदयें मात्र दूर जात आहेत. अशावेळेस तुमचा सर्वांचा आत्मा एकच आहे अशी घोषणा करणारा प्रबळ पुरुष हवा होता. ही घोषणा अमेरिकेंत शिकागो येथें स्वामींनी केली. या सर्व धर्म परिषदेंत स्वामींची आधीं दाद लागेना. परंतु एके दिवशी त्यांना संधि मिळाली. भगव्या वस्त्रांतील ती भारतीय मूर्ति उभी राहिली. आणि “ माझ्या बंधु भगिनींनो, ” असे पहिलेच शब्द त्या महापुरुषाने उच्चारले आणि टाळयांचा गजर थांबेना. कां बरें अहंकार जावा म्हणून भंगी बनले, स्त्री-पुरुष भेद जावा म्हणून स्त्रीचा पोषाख करुन वावरले. एक दिवस गेला कीं रडत रडत देवाला म्हणायचे, “ गेला एक दिवस नि तू आला नाहीस.” धनाची आसक्ति जावी म्हणून एका हातांत माती नि एका हातांत पैसे घेत नि म्हणत हीहि मातीच आहे आणि गंगेंत फेकीत. अशी ही अद्भूत साधना अनेक वर्षांची. परमेश्वराचा साक्षात्कार सर्व धर्माच्या द्वारा त्यांनी करुन घेतला. मशिदींतहि त्यांना प्रभु भेटला. चर्चमध्येंहि भेटला. सर्वधर्मसमन्वय त्यांनी केला. सर्व धर्म सत्य आहेत, ईश्वराकडे नेणारे आहे तसे त्यांनी अनुभवून सांगितले. स्वामी विवेकानंद रामनवमी, गोकुळअष्टमी या दिवशीं उपवास करीत; त्याप्रमाणे पैगबराची जयंती, पुण्यतिथी यादिवशींहि उपवास करीत. हिंदुधर्म सर्व धर्मांना आदरील. अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेंत ते म्हणाले, “ हिंदुधर्म विश्वधर्म होऊं शकेल. कारण तो माझ्यांतच सत्य असें मानीत नाही. इस्लाम, ख्रिश्चन धर्म, सर्वांमध्यें सत्यता आहे असे तो मानतो. सत्याचे बाहय आविष्कार निराळे. आंतील गाभा एकच. हिंदुधर्म ही गोष्ट ओळखतो.” “ एकं सत् विप्रा बहुदा वदंति ” हें महान ऐक्यसूत्र हिंदुधर्मानें शिकविलें. जगांत सर्वत्र द्वेषमत्सर. एकीकडे दुनिया जवळ येत आहे, तर हृदयें मात्र दूर जात आहेत. अशावेळेस तुमचा सर्वांचा आत्मा एकच आहे अशी घोषणा करणारा प्रबळ पुरुष हवा होता. ही घोषणा अमेरिकेंत शिकागो येथें स्वामींनी केली. या सर्व धर्म परिषदेंत स्वामींची आधीं दाद लागेना. परंतु एके दिवशी त्यांना संधि मिळाली. भगव्या वस्त्रांतील ती भारतीय मूर्ति उभी राहिली. आणि “ माझ्या बंधु भगिनींनो, ” असे पहिलेच शब्द त्या महापुरुषाने उच्चारले आणि टाळयांचा गजर थांबेना. कां बरें त्या दोन शब्दांत कोणती जादू होती त्या दोन शब्दांत कोणती जादू होती त्यांच्या आधीं जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे “ Ladies and Gentlemen -सभ्य स्त्रीपुरुष हो ” अशा शब्दांनी आरंभ करीत. परंतु ही विश्वैक्याची मूर्ति उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलींच आत्मरुपें पाहणारे ते डोळे. प्रेमसिंधूंत बुचकळून वर आलेले ते शब्द त्यांच्या आधीं जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे “ Ladies and Gentlemen -सभ्य स्त्रीपुरुष हो ” अशा शब्दांनी आरंभ करीत. परंतु ही विश्वैक्याची मूर्ति उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलींच आत्मरुपें पाहणारे ते डोळे. प्रेमसिंधूंत बुचकळून वर आलेले ते शब्द त्या दोन शब्दांनीं अमेरिकन हृदय जिंकून घेतलें. आणि मग तें अपूर्व व्याख्यान झालें. स्वामीजी विश्वविख्यात झाले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/china-stoped-manassarovar-piligrims-263734.html", "date_download": "2018-10-19T00:37:05Z", "digest": "sha1:7BSPIAIA73YEDFSBVPZDIKXL3VSYTORM", "length": 12895, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मानससरोवर यात्रेला निघालेली भारतीय यात्रेकरूंची तुकडी चीननं अडवली", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nमानससरोवर यात्रेला निघालेली भारतीय यात्रेकरूंची तुकडी चीननं अडवली\nकैलाश मानसरोवर यात्रेला निघालेली ४७ यात्रेकरूंची पहिली तुकडी नथुला खिंडीतून चीनने पुढे जाऊ न दिल्याने परत आल्याने यंदाच्या यात्रेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.\n27 जून : कैलाश मानसरोवर यात्रेला निघालेली ४७ यात्रेकरूंची पहिली तुकडी नथुला खिंडीतून चीनने पुढे जाऊ न दिल्याने परत आल्याने यंदाच्या यात्रेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पहिल्या तुकडीचे अर्ध्या रस्त्यातून परतलेले यात्रेकरू आपापल्या राज्यांत परत गेले असून बाकीच्या सहा तुकड्या जातील की नाही याविषयी अनिश्चितता आहे.\nयंदा या यात्रेसाठी एकूण ३५० यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी ठरल्या कार्यक्रमानुसार सिक्किम-चीन सीमेवरील नथुला खिंडीपर्यंत पोचली होती. १९ जून रोजी त्यांना खिंड पार करून चीनच्या ताब्यातील तिबेटमध्ये प्रवेश करायचा होता. परंतु खराब हवामानामुळे त्या दिवशी त्यांना खिंड पार करता आली नाही. बेस कॅम्पवर थांबून २३ जून रोजी यात्रेकरून पुन्हा खिंड ओलांडण्यास गेले तेव्हा चिनी सैनिकांनी परवानगी नाकारली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nVideo- इथे छतावर सुकवत होते ५ कोटी रुपये\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2018/03/Demonetization-modi.html", "date_download": "2018-10-19T00:39:03Z", "digest": "sha1:SAXV3I4CXIV7NQNVC4UGNVQBJG6ZH77G", "length": 13499, "nlines": 155, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "विरोध नोटाबंदीला का", "raw_content": "\nया विषयावर लिहिणार नव्हतो परंतु अनेक ठिकाणी वाचले की निर्णय कसा फेल होता वगैरे त्यामुळे म्हणलं आपलं 'अर्थशास्त्राचे ज्ञान' पाजाळू थोडं\n1. नोटबंदीमुळे झालेले नुकसान नेमके कोणते असेल तर ते म्हणजे wasting of man hours.. अर्थात नोटा जमा करायला 2 महिने दिले होते पण भारतीय लोक पॅनिक लवकर होतात त्यामुळे एकाच दिवशी सगळे धावल्यावर गर्दी उडाली आणि सिस्टिम तेवढी सक्षम नव्हती.. (माझ्यासारख्याने निवांत 30 नोव्हेंबरला जाऊन नोटा जमा केल्याने 2 मिनिटात काम झाले ती गोष्ट वेगळी)\n2. ग्रामीण भागातील लोकांचे हाल झाले कारण तिकडे बँकांची सुविधा इतकी पुरेशी नव्हती परंतु नोटा या 500 आणि 1000 च्या बंद केल्या असल्यामुळे काही फार फरक नाही पडणार.. गरीब लोकांकडे याच नोटा सर्वाधिक आहेत असे जर असेल तर मग भारतात गरीबीची व्याख्या काय ते पाहावे लागेल.\n3. जीडीपी वगैरे घसरला..( कॉमर्सचा विद्यार्थी असून सुद्धा भारताचा खरा जीडीपी मला माहिती नाही त्यामुळे हा घसरला म्हणजे नेमका किती आणि त्यामुळे भारतात मंदी वगैरे का नाही आली हा एक पडलेला प्रश्न आहे)\n4. 99% नोटा जमा झाल्या--- (नोटा बंदी ही नोटा जमा होऊ नयेत यासाठी नव्हतीच मुळी.. उलट लोकांनी पैसे जमा करून मस्त पैकी अडकण्यासाठी होती... आता बसलेत डोक्याला हात लावून.. इन्कम टॅक्सची नोटीस अनेक जणांना आलेली माझ्या पाहण्यात आली आहे.. आणि गम्मत म्हणजे यावर्षी रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली त्याचे काय)\n1. आता बहुतांश व्यवहार बँकेत करावे लागणार असल्याने आम्ही जमा करत असलेले काळे धन आता सरकारला दाखवायला लागणार ही सर्वात मोठी खंत. त्यावर मला टॅक्स भरायला लागणार.. आणि आत्तापर्यंत जमवलेली काळी माया जाणार.. ही भीती लोकांच्या मनात आली यातच नोटाबंदीचे फलित दिसून येते..\n2. कॅश मध्ये लाच घेण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हे कुणी नाकारू शकेल काय\nमुळात हे म्हणणे आहे की कॅशची गरज लागते कशाला उत्तर हे की भाजीपाला वगैरे घेण्यासाठी उत्तर हे की भाजीपाला वगैरे घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला महिन्यासाठी जास्तीत जास्त 10000 भाजीपाला नक्कीच पुरतो आणि ते काढण्याची सुविधा सरकारने केली होतीच की..\nत्यामुळे नोटाबंद केल्या, नुकसान झाले असे बोंबलणाऱ्या लोकांनी आपले नेमके 'नुकसान' काय झाले ते कमेंटमध्ये लिहून जरूर कळवावे...\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\nन्यायमूर्ती खोसला नथुराम बद्दल काय म्हणतात\n55 कोटी कुणामुळे दिले गेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-19T01:32:09Z", "digest": "sha1:ZLBY7VSJWTCCFLUG25KWPKUAG2XOZB4X", "length": 4145, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ख्वारिझम - विकिपीडिया", "raw_content": "\nख्वारिझम हे मध्य आशियातील अमू दर्या नदीच्या त्रिभूज प्रदेशात वसलेले एक मरुद्यान आहे. एकेकाळी स्वतंत्र राजतंत्रामध्ये असलेले ख्वारिझम सध्या उझबेकिस्तान, कझाकस्तान व तुर्कमेनिस्तान ह्या देशांचा भाग आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news?limit=6&start=162", "date_download": "2018-10-19T01:37:07Z", "digest": "sha1:ROGPCCINZKUYYMFWQPFUYGKFZZKNI7Y5", "length": 16455, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nलक्ष्मी मल्हारच्या नव्या नात्याची सुरुवात - साखरपुड्यामध्ये लक्ष्मी येणार मल्हारच्या समोर\nकलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि मल्हारच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत आहेत. मल्हार आणि लक्ष्मीच्या लग्नानंतर अचानकच लक्ष्मी गायब झाली. मल्हारने तिला शोधण्याचा बराच प्रयत्न देखील केला पण, त्या दोघांची भेट झाली नाही. दुसरीकडे मल्हार आणि आर्वीच्या घरामध्ये त्या दोघांच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. या साखरपुड्या मध्ये लक्ष्मी देखील सहभागी होणार आहे जे मल्हारला माहिती नाही. सजावट, बाकीच्या कामामध्ये लक्ष्मीचा हातभार असणार आहे. साखरपुड्यासाठी मल्हार आणि आर्वी तसेच लक्ष्मी खूपच सुंदरप्रकारे तयार झाले आहेत. साखरपुड्याच्या वेळेस सगळ्यांनी खूप छान फोटोज काढले आणि सेटवर बरीच मज्जा देखील केली. जी लवकरच प्रेक्षकांना मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. परंतु या घटनेनंतर या तिघांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे. लक्ष्मी आणि मल्हारच्या नव्या नात्याची कशी सुरुवात होणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मी सदैव मंगलम् संध्या ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस च्या घरामधील ७८ वा दिवस - दिवसा झोपा पण.. सर्व सदस्यांचा मिळून आठच तास\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी घराबाहेर पडल्या. यावरून शर्मिष्ठा खूपच भाऊक झाली. “पुष्कर आणि सई आता माझ्यासोबत नाही जे माझ्या खूप जवळचे मित्र होते आऊ घराबाहेर गेल्यानंतर मलासुध्दा तितकेच वाईट वाटले आहे” असे सांगत मेघा शर्मिष्ठाला आज आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे. मेघाने सई, पुष्कर, शर्मिष्ठा यांना न सांगता आस्तादला दिलेल्या मतामुळे त्यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडली. सई आणि पुष्करने तर आता मेघावर विश्वास ठेऊ शकत नाही असे सांगितले. काल झालेल्या छोट्याशा खेळामध्ये देखील जेंव्हा खंजीर देण्याची वेळ आली तेंव्हा सई आणि बाकीच्या काही सदस्यांनी मेघाचेच नावं घेतले. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बदलेली ही नाती नक्की पुढे कोणते बदल घरामध्ये आणतील हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस मराठीच्या घरामधून 'उषा नाडकर्णी' बाहेर\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये महराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांना घराबाहेर जावे लागले आहे. या आठवड्यामध्ये स्मिता आणि आऊ डेंजर झोनमध्ये आल्या होत्या. उषाजींना निरोप देताना शर्मिष्ठा, मेघा, पुष्कर, सई, आस्ताद सगळेच खूप भाऊक झाले. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोणते टास्क सदस्यांना मिळणार मेघा, पुष्कर आणि सई यांच्यातील वाद मिटतील का मेघा, पुष्कर आणि सई यांच्यातील वाद मिटतील का हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस च्या घरामधील ७५ वा दिवस - सई आणि मेघा मध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीवरुन भांडण\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालसुध्दा “होऊ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. ज्यानुसार पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी बऱ्याच ब्रेकिंग न्यूज दिल्या. काल “होऊ दे चर्चा” या टास्कमध्ये आऊनी अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज दिली. तसेच पुष्करने त्याच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची खास मेजवानी दिली ते म्हणजे एक छान नृत्य. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक झाली. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नाही आणि त्या विचारसरणीला विरोध दर्शवून त्याने निषेध केला. नंतर मेघा आणि सईने त्यांचा निर्णय बदलून शर्मिष्ठाचे नावं ब्रेकिंग न्यूज मधून काढून आऊ आणि पुष्करचे नावं अंतिम केले. आज पुष्कर आणि आस्ताद मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. सई मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा आज भांडण होणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nस्टार प्रवाहवर पहा 'तुझं तू माझं मी' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १ जुलैला\nप्रेम आणि लग्न हा विषय चित्रपटांसाठी नेहमीच एव्हरग्रीन असतो. या विषयाचे नवनवे कंगोरे चित्रपटांतून बघायला मिळतात. 'टीटीएमएम - तुझं तू माझं मी' या चित्रपटातून प्रेम आणि लग्न या विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीनं भाष्य करण्यात आलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट स्टार प्रवाहवर १ जुलैला रविवारी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे पहायला मिळणार आहे.\nबिग बॉस च्या घरामधील ७४ वा दिवस - “होऊ दे चर्चा” या टास्कमध्ये आस्ताद करणार निषेध \nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “होऊ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. काल सई आणि शर्मिष्ठाचे फोटो लपविण्यावरून झालेले भांडण चांगलेच रंगले. तसेच आस्तादने देखील नळाच्या टास्कदरम्यान भूषण कडूला टेंगुळ आले होते ही गोष्ट एक वेगळ्या प्रकारे ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेक्षकांसमोर सादर केली. तसेच सईने काल डोळ्यावर पट्टी बांधून ऑमलेट बनवले. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज बिग बॉस मराठीतील सदस्य बिग बॉस न्यूज मध्ये सादर करत आहेत. आजदेखील रंगणार काल “होऊ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य. सदस्य हा सगळा खटाटोप करत आहेत कॅप्टनसीची उमेदवारी मिळविण्यासाठी. “होऊ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये आजसुध्दा बऱ्याच ब्रेकिंग न्यूज बघायला मिळणार आहेत. तसेच आस्तादने कुठल्या गोष्टीचा आणि का निषेध केला आणि का निषेध केला हे आणि आजच्या ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=447&Itemid=637", "date_download": "2018-10-19T00:03:59Z", "digest": "sha1:ELXRSCF64ZN4H2VOG4S7LOE3XCSACCWW", "length": 13224, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन\nआल्मोरा येथील त्या पहाडातील तुरुंगातून १९३५ सप्टेंबरच्या चौथ्या तारखेस एकाएकी माझी सुटका करण्यात आली. कमला अत्यवस्थ असल्याची वार्ता आली होती. जर्मनीतील काळ्या जंगलामधील बेडेनवेलर येथील एका सॅनिटोरियममध्ये कितीतरी दूर ती होती. मी मोटारने धावलो. पुढे आगगाडीने अलाहाबादला दुसर्‍या दिवशी येऊन पोचलो. त्याच दिवशी तिसरे प्रहरी विमानाने मी युरोपला निघालो. कराची, बगदाद, कैरो घेत मी अलेक्झांड्रिया येथे आलो. तेथे समुद्रवाही विमानात बसून मी वृंदिसीला पोचलो. तेथे आगगाडीत बसून स्वित्झर्लंडमधील बास्ले येथे आलो. सप्टेंबर ९ ला मी बेडेनवेलर येथे सायंकाळी येऊन दाखल झालो. तेव्हा आल्मोरा सोडून पाच व अलाहाबाद सोडून चार दिवस झाले होते.\nमी कमलाला भेटलो. तिला पाहिजे. तिच्या मुखावर तेच चिरपरिचित असे दुर्दम्य स्मित होते. ती फारच खंगली होती, दु:खविव्हळ असल्यामुळे ती फार बोलू शकली नव्हती. कदाचित माझ्या येण्याचा परिणाम म्हणून की काय दुसर्‍या दिवशी तिला जरा बरे वाटले. आणि थोडेसे दिवस खरेच जरा बरे गेले. परंतु धोका होताच, आणि हळूहळू परंतु निश्चितपणे जीवनाचा झरा सुकत जात होता. तिच्या मृत्यूचा विचार माझ्या मनाला पटणे अशक्य होते, म्हणून तिची प्रकृती सुधारत आहे अशी कल्पना मी करीत असे आणि वाटे की या धोक्यातून निभावलो की पुढे सारे ठीक होईल. डॉक्टरही त्यांच्या नेहमीच्या पध्दतीने मला आशा दाखवीत. आलेला धोका टळला असे वाटले; कमला नेटाने टिकून राहिली. बराच वेळ बोलण्याइतपत तिला केव्हाही शक्ती नव्हती. आम्ही थोडेथोडे बोलत असू व तिला थकवा आला आहे असे दिसताच मी बोलणे थांबवीत असे. कधी कधी मी तिला वाचून दाखवीत असे. पर्ल बकची 'गुड अर्थ' ही कादंबरी अशा रीतीने वाचून दाखविल्याचे मला स्मरते. आणखीही काही पुस्तके वाचून दाखविली. माझे हे करणे तिला आवडे, परंतु आमची प्रगती फारच मंदगतीने होई.\nत्या लहानशा गावात मी एक जागा घेतली होती. तेथून सकाळी व तिसरे प्रहरी मी त्या सॅनिटोनियमकडे चालत येत असे आणि कमलाबरोबर थोडेसे तास घालवीत असे. कितीतरी गोष्टी माझ्या मनात होत्या. तिला त्या सांगायची मला इच्छा होती. परंतु मी स्वत:ला प्रयत्नाने आवरीत असे, आवरणे भागच होते. कधी कधी मागच्या गोष्टी निघत, जुन्या आठवणी येत. हिंदुस्थानातील उभयतांच्या मित्रांसंबंधी बोलणे निघे. कधी कधी भविष्यासंबंधीही आम्ही बोलत असू. पुढे काय करायचे ते बेत ठरत. परंतु त्या बोलण्यात एक प्रकारची वेडी आशा असे. जरी तिची प्रकृती अत्यवस्थ होती तरी आशेने मी भविष्यकाळाला चिकटून राही. तिचे डोळे तेजस्वी चैतन्यमय दिसत व चर्या नेहमी उत्साही नि आनंदी दिसे. अधूनमधून क्वचित कुणी मित्र येत. कल्पनेपेक्षा तिची स्थिती सुधारलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटे. ते तेजस्वी डोळे व हसती मुद्रा यामुळे त्यांची फसवणूक होई.\nशरदॠतूतील त्या प्रदीर्घ सायंकाळी मी एकटाच माझ्या बिर्‍हाडी असे किंवा कधी शेतामधून किंवा झाडीतून फिरायलाही जात असे. माझ्या मनात एकामागून एक कमलेची शेकडो चित्रे येत. तिच्या समृध्द, खोल, विपुल अशा व्यक्तिमत्त्वातील शेकडो विशेष माझ्या डोळ्यांसमोर येत. आमचे लग्न होऊन आता वीस वर्षे झाली होती तरीही तिच्या मनाचे, तिच्या आध्यात्मिकतेचे एखादे नवीनच स्वरूप अद्याप मला एखादे वेळेस दिसे नि मी थक होत असे. किती विविध रीतींनी मी तिला पाहिले होते, तिचे अनेक विशेष समजून घेतले होते. पुढे पुढे तर तिचे पूर्णस्वरूप नीट कळावे म्हणून माझ्याकडून मी पराकाष्ठा केली होती. या कामात मला कधी अडथळा आला नाही, पण हिला आपण खरोखर पुरी ओळखली का हिचा स्वभाव आपल्याला नीट कळला का हिचा स्वभाव आपल्याला नीट कळला का असे एखाद वेळेस, मनात आल्यावाचून राहात नसे. भूलोकापासून वेगळे, विरलदेही, खरे भासणारे पण पकडू म्हटले तर न सापडणारे असे काहीतरी तिच्यात होते. कधी कधी मी तिच्याकडे, डोळ्यांकडे बघे तेव्हा त्या डोळ्यांतून कोणीतरी अपरिचितच माझ्याकडे बघत आहे असे वाटे. काही थोडे शाळेतले शिक्षण यापलीकडे शिक्षणाच्या चाकोरीतून, त्या पध्दतीतून तिची बुध्दी तयार झालेली नव्हती. ती आमच्याकडे आली ती एक साधी सरळ मुलगी. आजच्या सुशिक्षित मुलींत मनोविश्लेषणशास्त्रातले 'गंड' असतात, असे म्हणतात, तसा काही प्रकार नव्हता. तिच्या तोंडावरील मुलीची अल्लड वृत्ती फारशी कधी गेलीच नाही. पुढे वाढत्या वयाबरोबर तिच्या डोळ्यांत मात्र गंभीरपणा आला, तेज आले. शांत सरोवराच्या मागे प्रचंड वादळे घोंघावत असावीत असे तिचे डोळे पाहून वाटे. आजकालच्या मुलींच्या ज्या सवयी असतात, त्या तिला नव्हत्या. अर्वाचीन मुलींचा नमुना म्हणून ती शोभली नसती. अर्वाचीन मुलींत संयम कमी असतो, तोल नसतो, तसे कमलाचे नव्हते. असे असूनही आधुनिकपणा तिने सहज उचलला. परंतु गुणविशेष ती भारतकन्या होती, त्यात विशेष करून काश्मिरी कन्या होती. अतिसंवेदनाशील, स्वाभिमानी, पोक्त असूनही अल्लड, शहाणी व वेडीही. ज्यांच्याशी परिचय नसे किंवा जे तिला आवडत नसत त्यांच्याशी ती मोकळेपणाने वागत नसे. परंतु ज्यांची ओळख असे, जी माणसे तिला आवडत त्यांच्याशी ती मोकळेपणाने हसे; त्यांच्याशी वागताना आनंदाने उत्साहाने उचंबळे. ती तत्काळ निर्णय घेई, तो बरोबरच असे, योग्य असे असे नाही. परंतु स्वत:च्या नैसर्गिक उपजत आवडीनावडींना ती चिकटून बसे. तिच्याजवळ आतबाहेर काही नव्हते. जर एखादा मनुष्य तिला आवडत नसला तर ते ताबडतोब दिसून येई. खरी गोष्ट लपवून ठेवण्याचा तिने कधी प्रयत्न केला नाही, तसा तिने कधी यत्न केला असता तर तिला त्यात यश आले नसते. प्रामाणिकपणाचा कमलाने जेवढा ठसा माझ्या मनावर उमटवला आहे तसा क्वचितच कोणी उमटवला असेल.\nपुन्हा एकवार अहमदनगर जिल्हा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kasbaganapati.wordpress.com/", "date_download": "2018-10-19T01:05:31Z", "digest": "sha1:TICIT56KWQDL77XDIIP3SJTJDIJCLIB5", "length": 19152, "nlines": 120, "source_domain": "kasbaganapati.wordpress.com", "title": "|| ग्रामदैवत श्री कसबा गणपती ||", "raw_content": "|| ग्रामदैवत श्री कसबा गणपती ||\nमोरया गोसावी यांच्या आरत्यांचा संपूर्ण संग्रह\nश्री गजाननाची काही पदे \nitsmihir यांनी पोस्ट केले\nitsmihir यांनी पोस्ट केले\nitsmihir यांनी पोस्ट केले\nकसबा गणपतीची ही मूर्ती गजाननाच्या ओळखीच्या स्वरुपापेक्षा खूपच वेगळी आहे.\nसततच्या शेंदूरलेपनामुळे मूळ मुर्ती त्या लेपनात लुप्त झाली आहे.\nह्या गजाननाच्या डोळ्यांच्या ठिकाणी हिरे आणि नाभिकमलात माणिक जडविण्यात आले आहे.\nदेवाची नित्य उपयोगातील उपकरणी चांदीची आहेत, यात मखर , प्रभावळ, मुकुट, चंद्र, गंध, रिद्धी, सिद्धी यांचा समवेश आहे.\nदिवसातुन दोनदा गजाननाची पूजा होते. विशेष दिवशी जसे की, विनायकी, संकष्टी चतुर्थी, रंगपंचमी, वर्षातील तीन गणेशोत्सव (माघ, ज्येष्ठ, आणि भाद्रपद) गणपतीला “पोशाख” करण्यात येतो. भाविकांच्या श्रद्धेचे पारणे फेडणा-या पोषाखाचे स्वरुप म्हणजे, देवाला सोवळे, भरजरी शाल, मुकुट, व अनेक अलंकार असे असते.\nदेवापूढे दोन पुरुषभर उंचिच्या समयांमध्ये अहोरात्र नंदादीप तेवत असतो.\nगाभा-यात मुख्य देवतेशिवाय, नंदी-महादेव, दत्त, देवी यांच्या मुर्ती आहेत.\nतसेच बाहेरच्या बाजूला हनुमानाचे छोटेखानी मंदीर आहे.\nकसबा गणपती मंदिराचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे रोज रात्री महासाधू मोरया गोसावी यांची पदे अत्यंत भक्तिभावाने, उत्साहाने आणि मुख्य म्हणजे नित्यनेमाने गायली जातात. या संकेतस्थळावर श्री मोरया गोसावी यांच्या पदांचा संग्रह सर्व भक्तगणांसाठी उपलब्ध करुल दिला आहे. त्यातील अत्यंत रसाळ व श्रद्धेने ओथंबणारी पदे भाविकांनी अवश्य वाचावीत.\nitsmihir यांनी पोस्ट केले\nकसब्यातील फणी आळीत मंदीराचे प्रवेशद्वार असून ते पूर्वाभिमुख आहे.\nश्री गजाननाची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूळ मूर्तीची स्थापना केलेला गाभारा दगडी आहे जो राजमाता जिजाऊसाहेबांनी बांधुन दिला आहे व आजही जसाच्या तसा आहे.\nअसे म्हणतात की जेव्हा शिवाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळी, अत्यंत काळजीयुक्त मनाने विनायकभट्टांकडे भविष्य जाणण्यासाठी गेल्या.\nविनायकभट्ट उत्तम ज्योतिषी होते. त्यांनी महाराज परत येण्याचा दिवस व वेळ अत्यंत अचूक सांगितली. तो पुढे अर्थातच बरोबर ठरला.\nयामुळे अत्यंत संतुष्ट होऊन, विनायकभट्टांना काही हवे असल्यास सांगा, असे विचारले.\nत्यावेळी, स्वत:साठी काहिही न मागता, माझ्या मोरयाला गाभारा बांधुन द्या, असे त्यांनी सांगितले.\nया गाभा-यात अत्यंत पावित्र्याने , सोवळे नेसुनच प्रवेश करता येतो, मुर्तीला स्पर्श करता येत नाही.\nया पहिल्या गाभा-याची मंडपी चांदीची आहे, शके १८३१ मध्ये बांधलेली आहे.\nया मुख्य गाभा-याबाहेर दुसरा गाभारा आहे जिथून भक्त श्री मोरयाचे दर्शन घेऊ शकतात. ह्या गाभा-याची मंडपी शके १८४८ मध्येर रावबहादूर केंजळे यांनी बांधली आहे. असे सांगण्यात येते की, श्री. केंजळे यांनी नव्या पुलाचे कंत्राट घेतले होते परंतु कामात यश येत नव्हते व पुल सारखा पडत होता.\nत्यावेळी त्यांनी श्री मोरयाला कार्यसिद्धीसाठी नवस बोलला व पुलाचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी ही चांदिची मंडपी बांधुन घेतली.\nमुख्य प्रवेशद्वारात चांदीची महिरप असुन दोन्ही बाजुला संगमरवरी हनुमंत आणि गरुड आहेत.\nतसेच जय-विजय यांची मोठी चित्रे आहेत जी, श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांनी काढलेली आहेत.\nबाहेर सभामंडप आहे व दोन्ही बाजूस सुरुचे पाच महिरपदार खांब आहेत. मंदिराच्या वास्तूचा पुढचा भाग तीन मजली असून सर्वात वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. पुर्वी येथुन रोज सनई-चौघडा वादन होत असे.\nआजही काही विशेष दिवशी (जसे की भाद्रपद, माघ, ज्येष्ठ उत्सव) येथे सनईवादन होते.\nitsmihir यांनी पोस्ट केले\n॥ ग्रामदैवत – काही ऐतिहासिक सत्य ॥\n॥ ग्रामदैवत – काही ऐतिहासिक सत्य ॥\nविनायक भट्ट ठकार पुण्यात आले व ते चतु:श्रृंगीजवळील पार्वतीनंदनाच्या देवळात अनुष्ठानाला बसले तिथे त्यांना श्री गणेशाचा दृष्टांत झाला व येथून जवळच ओढ्याजवळ शमीवृक्षाखाली “मी आहे” असा साक्षात्कार झाला.तदनंतर त्यांना श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती मिळाली.\nही निव्व्ळ एक दंतकथा असून , तिच्यात काकणभरही तथ्य नाही.\nगणेशाला निजामशाहीत दिल्या गेलेल्या सनदीचे पत्र आजही उपलब्ध आहे. निजामशाहीतील हे फर्मान आहे. हे अस्स्ल खुर्दखत आहे.दुर्मिळ अशी ही सनद आधीच्या दोन पत्रांची नक्कल असावी. हे फर्मान कधीही मोडले गेले नाही.\nलढाई, आक्रमणे यांतदेखील हे फर्मान कधी मोडले गेले नाही व श्री मोरयास याची झळ कधीच पोचली नाही.\nहे शिक्क्याचे फर्मान याची मूळ प्रत असून, प्रत्येक वर्षी ते पुढे चालू करण्यास “दुमाला” सांगुन फर्मान मागू नका, नकल “तालीक” करा असा आशय त्यात आहे.\nनिजामशाहीतील हे अस्स्ल पत्र मुद्रांकीत असून ही दुर्मिळ सनद, देवस्थानचे अस्तित्व किती जुने आहे ह्याचा एक भक्कम पुरावा आहे.\nया सनदीइतकाच अस्स्ल, व जुना पुरावा म्हणजे दिनांक १६ मार्च १६४७ रोजी, प्रत्यक्ष श्री शिवाजी महाराजांनी लिहिलेले मोडी लिपितील पत्र \nया पत्रातील सुरुवातीचा मजकूर पर्शियन आहे. हे द्वैभाषिक फर्मान आहे.\nआठ ओळींच्या या पत्रावर “प्रतिपच्चंद्र” ही अष्टकोनी शिवमुद्रा अत्यंत सुस्प्ष्ट आहे. अखेरीस “मर्यादेयम विरजते” ही मोर्तब आहे. पत्राच्या वर सुरुवातीला “श्री मोरया” अशी अक्षरे आहेत.\nपुणे परगण्याच्या कार्यात मावळातील माणतर्फे गावातुन रोज अर्धा शेर तेल वजनी हे नंदादीपास, असा श्री शिवाजी महाराजांनी मावळच्या कारकुनास काढलेला हा हुकुम आहे.\nयानंतरही पेशवाईच्या काळात, श्रीमंत बाजीराव तसेच त्यानंतर सवाई माधवराव यांच्या कारकीर्दीतही या मोरयाचे तितकेच महत्त्व होते, हे त्या काळातील पत्रांतुन जाणवते.\nदेवाची पूजाअर्चा, या खर्चासाठी दरमहा ८ रुपये ५ आणे ३ पैसे याप्रमाणे दरसाल १०० रुपये, असा हुकुम त्यावेळ्च्या एका पत्रात आढळतो\nश्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यातर्फे भाद्रपद उत्सवाला मिळणारी रुपये १५६ ही मदत आजही पर्वती देवस्थान यांजकडून चालू आहे.\nitsmihir यांनी पोस्ट केले\nकसबा गणपती हे अखिल पुण्यनगरीचे ग्रामदैवत. चारशेपेक्षा अधिक वर्षांपासुन अस्तित्वात असलेले \nकसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दोन ग्रामदैवतं\nमुळा, मुठेच्या संगमावर वसलेल्या पुण्यनगरीतील हे गणेश दैवत सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे, म्हणजे अगदी पुरातन असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.\nमंगलकार्य असो, लग्न , मुंज असो वा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, घरातील पहिली अक्षता जाते ती कसब्याच्या गणपतीला \nहे जयति गजानाना, कार्य निर्विघ्नपणे सिद्धिस जाऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते.\nमंदिरात गणेशजन्माचा उत्सव वर्षातून तीनदा साजरा करण्यात येतो.\nया गजाननाच्या पूजनाचे भाग्य अनेक पिढ्यांपासून ठकार घराण्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले आहे.\nठकार घराणे मूळचे विजापूरचे सुमारे चारशे वर्षांपूर्वी विजापूर जिल्ह्यातल्या इंडी तालुक्यातील आठ ब्राह्मण घराणी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या जाचास कंटाळून, आपला मुलुख सोडुन निघाली.\nठकार, ढेरे, उपाध्ये, धर्माधिकारी, कलंगे, निलंगे, वैद्य, , कानडे अशी ही आठ कुटुंबे \nही देशस्थ ब्राह्म्ण मंडळी मार्गक्रमण करीत असताना त्यांना नगर जिल्ह्यात अडविण्यात आले.\nयातील ढेरे कुटुंबातील एका व्यक्तीला बाटविण्यात आले.\nत्यानंतर ही मंडळी मजल दर मजल करीत पुण्यात पोचली व नदीकाठी असलेल्या भागात स्थायिक झाली. हीच आजची कसबा पेठ \nयातील कलंगे आणि निलंगे सोडून बाकी सर्व सहा घरे आज शेजारी शेजारी आहेत.\nया प्रवासात ठकारांपैकी श्री. विनायकभट्ट ठकार य़ांच्याकडे त्यांच्या नित्यपूजेतील, गजाननाची मुर्ती होती. तांब्याच्या आकाराएवढी ही मूर्ती \nविनायकभट्टांनी आपल्याच घरात तिची प्रतिष्ठापना करुन तिचे नित्य पूजन सुरु केले.\nआज अनेक वर्ष केलेल्या सततच्या शेंदुरलेपनामुळे मुळ मूर्ती झाकून गेली आहे. आता ती जवळपास तीन फुट लांब व साडेतीन फुट रुंद अशी दिसते.\nitsmihir यांनी पोस्ट केले\n|| ग्रामदैवत श्री कसबा गणपती ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/736", "date_download": "2018-10-19T00:02:16Z", "digest": "sha1:55E7WTR4SCOG44JMLNBGZWP5TCSPYUA7", "length": 58098, "nlines": 616, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मैने गांधीको नही मारा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमैने गांधीको नही मारा\n'मैने गांधीको नही मारा' अशा शीर्षकाचा एक चित्रपट नुकताच नेट्फ्लिक्सवर पाहिला.\nअनुपम खेर आणि उर्मिला माताँडकर ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी खोटे नाटक रचले जाते अशी कथा आहे. हा एक वेगळाच चित्रपट फार प्रकाशात कसा आला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. हा चित्रपट पाहिला नसल्यास अवश्य पाहावा अशी सूचना करीत आहे. यूट्यूबवर http://www.youtube.com/watchv=T_RT_AnN61w येथे अल्प दरात तो उपलब्ध आहे.\nअशाच प्रकारचे कथानक असलेले एक मराठी नाटक पूर्वी पाहण्यात आले होते. ९५-९६च्या सुमारास दूरदर्शन चॅनल सर्वांना खुले झाले असता 'प्रभात' नावाचा एक चॅनल एक-दोन वर्षे दिसत असे. (तो चॅनल लवकरच बंद झाला.) त्यांच्याकडे थोडाच मालमसाला होता आणि तोच फिरूनफिरून दाखविला जात असे असे आठवते. त्यामध्ये दोन नाटके मला खूप आवडली होती.\nत्यांपैकी एकात अशी कथा होती की एका व्यक्तीला आपण नाना फडणीस आहोत असा भ्रम झाला होता. त्या भ्रमातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या आसपास पेशवाईचे वातावरण आणि पात्रे निर्माण केली जातात. पेशवाईत वावरणारी ही पात्रे त्यातून बाहेर पडली की सर्वसामान्य माणसे होतात आणि त्यातून मजेदार घटना निर्माण होतात.\nहे नाटक कोणते होते हे जाणून घेण्याची आणि यूट्यूबसारख्या जागी हे दिसत असल्यास पुन: पाहण्याची मला फार इच्छा आहे.\nदुसरे नाटकहि विनोदी होते आणि त्यात विजय कदम ह्यांचे अप्रतिम काम होते असेहि आठवते.\nह्याविषयी कोणास काही माहिती असल्यास प्रतिसादातून अवश्य कळवावे अशी विनंति करण्यासाठी हे लिहिले आहे.\nमध्यंतरी अश्याच प्रकारच्या एका चित्रपटाची ओळख कुणीतरी करून दिल्याचे आठवते. त्यात कम्युनिझमच्या पाडावापूर्वी कोमात गेलेली म्हातारी नंतर शुद्धीवर येते आणि तिला कम्युनिझम नाही याचा धक्का बसू नये म्हणून कम्युनिझम अजून असल्याचे नाटक कुटुंबीय वठवतात असे कथानक होते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nतो चित्रपट आहे Good Bye\nतो चित्रपट आहे Good Bye Lenin. अधिक माहिती खालील दुव्यावर मिळेल. माझा एक आवडता चित्रपट.\nवर अतिवास यांनी चित्रपटाचं\nवर अतिवास यांनी चित्रपटाचं नाव दिलंच आहे. मागे मीच त्याची ओळख करून दिली होती आता कुठे ते आठवत नाहिये आणि दुवाही मिळत नाहिये.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nचित्रपट - फिफ्टी फस्ट डेट्स\n50 First Dates या चित्रपटातही अशाच प्रकारच्या स्मृतिभ्रंशाविषयी मांडणी केली होती. सुंदर चित्रपट\n50 First Dates चा मराठी रिमेकही बरा जमलाय म्हणतात(बहुतेक \"गोजिरी\" हे नाव त्याचं.)\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nहे नाटक कोणते होते हे जाणून घेण्याची आणि यूट्यूबसारख्या जागी हे दिसत असल्यास पुन: पाहण्याची मला फार इच्छा आहे. >>\nसदर नाटकाचे नाव मीच एक शहाणा असे होते. उदय टिकेकर व अंशुमाला पाटील यांनी त्यात अभिनय केला होता.\nबाय द वे, मैने गांधी को नही मारा मी पाहिलाय आणि बोमन ईराणी, प्रेम चोप्रा, वहिदा रेहमान व परवीन डब्बास यांच्या भूमिका आवडल्या. या चित्रपटात एकही खलनायक नाही तरी मोठा संघर्ष आहे.\nहा एक वेगळाच चित्रपट फार प्रकाशात कसा आला नाही ह्याचे आश्चर्य वाटले.\nयाउलट मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. हिंदी चित्रपटांचा साचा नि प्रेक्षकवर्ग ठरलेला आहे. गुंडगिरी नि पोरकट प्रेमकथेच्या बाहेरची कोणतीही कथा असलेला चित्रपट टिकत नाही. त्यामुळे 'या चित्रपटात माझी भूमिका फार चॅलेंजिंग आहे' असं एखादी हिरविण म्हणते तेव्हा मी पूर्वी खो: खो: हसायचो, आता हसूही येत नाही. हिंदी चित्रपटात हिरविणीला 'रोल' असतो 'भूमिका' नसतेच. तरीही समाजात ५०%च्या आसपास असलेल्या स्त्रिया असले चित्रपट पाहतात त्यांना यात काही खटकत नाही हे दुर्दैव म्हणायचे, आत्मविस्मृती की आणखी काही अलिकडचे विद्या बालनचे चित्रपट अपवाद ठरावेत. अर्थात त्यातील इश्किया हा गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवरचाच होता नि डर्टी पिक्चर तिचा अभिनय वगळला तर उघड मसाला चित्रपट होता. कहानी अजून पाहिला नाही.\nहे 'वेगळ्या वाटेवरचे' चित्रपट पेलण्याची ताकद जशी निर्मात्यांमधे नाही तसेच प्रेक्षकांमध्येही. हिंदी चित्रपट हा 'धंदा' आहे हे विसरू नका. मेलेल्या चित्रपटकलेचे कातडे बसवून त्यांचा ढोल जोराजोरात वाजतो इतकेच.\nअसाच एक चित्रपट आठवला. नाव आठवत नाही. सचिन खेडेकर नि नेहा धुपिया होते. एका डोंगरावरील फार्महाऊस मधे घडलेले नाट्य (घटना जवळजवळ नाहीच म्हणाव्यात अशा)आहे. बंदिस्त अवकाशात एखाद्या नाटकासारखा आहे चित्रपट. फाळणीच्या वेळी ट्रान्सिट कॅम्पमधे डॉक्टरनेच बलात्कार केलेली स्त्री, केवळ त्याच्या देहगंधावरून त्याला ओळखते नि अखेर आपला सूड पूर्णत्वाला नेते. ज्याला बॅटल ऑफ नर्वज् म्हणतात तसा प्रकार आहे. कोणत्याही घटनांशिवाय दोन तास तुम्हाला पूर्ण खिळवून ठेवणारा चित्रपट. चक्क नेहा धुपियादेखील सुसह्य वाटली होती त्यात, ती भूमिकाच इतकी सशक्त होती.\nतुम्हाला २००५ चा सिसकियां म्हणायचे आहे काय\nतुम्हाला २००५ चा सिसकियां म्हणायचे आहे काय सोनु सूदने नेहाबरोबर त्याच वर्षी पुन्हा शीशा नावाच्या अजुन एका थ्रिलर मध्येही काम केले होते. अशा चित्रपटांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही कारण हे विदेशी चित्रपटांची नक्कल असतात.\nअशा चित्रपटांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही कारण हे विदेशी चित्रपटांची नक्कल असतात.\nमग कोणता हिंदी चित्रपट विदेशी चित्रपटांची नक्कल नसतो हो आणि ही नक्कल असेल तर निदान अस्सल नक्कल तरी म्हणावी लागेल. नाहीतर एका सेवन सामुराईच्या इतक्या भ्रष्ट नकला पाहिल्यात की त्या करणार्‍याला निदान एकदा मूळ चित्रपट नीट समजावून का घेत नाहीस रे बाबा आणि ही नक्कल असेल तर निदान अस्सल नक्कल तरी म्हणावी लागेल. नाहीतर एका सेवन सामुराईच्या इतक्या भ्रष्ट नकला पाहिल्यात की त्या करणार्‍याला निदान एकदा मूळ चित्रपट नीट समजावून का घेत नाहीस रे बाबा असे विचारायची तीव्र इच्छा होते. (अनावृत पत्र लिहावे काय असे विचारायची तीव्र इच्छा होते. (अनावृत पत्र लिहावे काय ) असल्या भिकार नकला चालतातच ना\nअवांतर: दाक्षिणात्य चित्रपट अधिक दर्जेदार असतात असे एक मत मध्यंतरी ऐकण्यात आले होते\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\n<< तरीही समाजात ५०%च्या आसपास\nही अपेक्षा फक्त स्त्रियांकडून असण्याच काही विशेष कारण आहे का\nहाच प्रश्न पुरुषांच्या बाबतीतही विचारता येईल.\nकाही लोक (स्त्रिया आणि पुरुष) असे चित्रपट का पाहतात, आवडीने का पाहतात - असा मूळ प्रश्न आहे का\nमी दिलेल्या उदाहरणात चित्रपटातील स्त्रियांचे दुय्यम स्थान हा मुद्दा होता. तो पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक खटकायला हवा असे मला वाटते. तुमचे मत तुमच्यापाशी माझे माझ्यापाशी.\nपुढचा संभाव्य प्रश्न नि आगाऊ उत्तरः चित्रपटाबद्दल बोलताना स्त्रियांचेच उदाहरण का घेतले (अन्य एखादे का घेतले नाही) तर याचे उत्तर तो प्रतिसाद लिहिला त्याच दिवशी एका दुय्यम नटीचे अतिशय टुकार अशा मसाला चित्रपटातील भूमिकेबद्दल ती फार चॅलेंजिग असल्याचे विधान वाचले (आणि जे एकाहुन अधिक नट्यांनी याआधी केलेले वाचण्यात आल्याने आणिवास्तवातील चित्रपटात स्त्रियांना काहीही चॅलेंजिंग भूमिका नसतात हे माझ्यापुरते विदारक सत्य (तशा असतात असे तुम्हाला वाटत असल्यास तुमचे मत तुमच्यापाशी) ठाऊक असल्याने मला ते हास्यास्पद वाटले, डोक्यात ताजे होते म्हणून. तुम्ही मुद्दा लिहिताना पुरूषांबद्दल असा मुद्दा घेतला (जसे वारंवार गुंडांच्या भूमिका करून स्वतःला अभिनेता म्हणवणे वगैरे) तर त्यात मी तरी स्त्री-पुरूष वाद आणणार नाही. कारण माझ्या दृष्टीने मुद्दे महत्त्वाचे असतात. तपशीलावर, उदाहरणांवर निष्कारण वाद घालण्याची माझी तरी सवय नाही. इत्यलम्.\n<< तरीही समाजात ५०%च्या आसपास\nहाच प्रश्न पुरुषांच्या बाबतीतही विचारता येईल>>\nखरे आहे. मी श्री. रमताराम यांच्या वतीने उत्तर देत नाही परंतु वरील वाक्याच्या आधीच त्यांनी > हे वाक्य टाकले आहे.\nपुरुष सिनेमे का बघतात हे मी सांगु शकत नाही ( मी स्त्री आहे) पण त्यांच्या एकंदर रिअ‍ॅक्शन वरून सहज अटकळ बांधता येते. श्री. रमताराम यांनी जे सिनेमे निर्देशित केले आहेत, अशा सिनेमांमध्ये जे घाऊक प्रमाणात स्त्री शरिराचे शोषण चालते ते ( समाजाच्या जवळपास ५०% वारी असलेल्या ) स्त्रियांना खटकत नाही असे त्यांना म्हणायचे असावे असे वाटते ( किमान मी तसा अर्थ घेतला ). पुरुषांना खटकावे / नये हा प्रश्न सुद्धा आहेच.\nहा विषय सदर धाग्याला अवांतर असावा.. म्हणून येथे अधिक चर्चा करत नाही ......\nदिलेली लिंक चालत नाही\nतुम्ही दिलेली लिंक चालत नाही पण तो चित्रपट येथे ही उपलब्ध आहे\nतरीही समाजात ५०%च्या आसपास\nतरीही समाजात ५०%च्या आसपास असलेल्या स्त्रिया असले चित्रपट पाहतात त्यांना यात काही खटकत नाही हे दुर्दैव म्हणायचे, आत्मविस्मृती की आणखी काही\nरमताराम यांच्या वरील मुद्याशी प्रचंड सहमत. ( आणि त्याबद्दल काही करत नाही म्हणून स्वतः बद्दलही खरेतर एकाच वेळी चीड आणि शरम ही वाटते.... )\nअशा चित्रपटांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही कारण हे विदेशी चित्रपटांची नक्कल असतात.\nमग कोणता हिंदी चित्रपट विदेशी चित्रपटांची नक्कल नसतो हो\nह्या मुद्द्याशी देखील सहमत.\nया धाग्यातला मूळ व ज्यांचा उल्लेख आला आहे असे काही बघण्याच्या यादीत टाकले आहेत.\nमी हा चित्रपट काही\nमी हा चित्रपट काही वर्षांपूर्वीच पाहिला होता आणि प्रचंड आवडला होता. अनुपम खेर आणि उर्मिला दोघांनीही या चित्रपटात सुरेख काम केलं आहे. उर्मिलाने झकास काम केलेला एक चांगला थरारपट म्हणजे 'एक हसीना थी'. सर्वसामान्य घरातली, परिस्थितीची मुलगी फसवली जाते, पोलिस कोठडीची हवा खाते आणि हसीना प्रतिशोध घेणारी व्यक्ती बनते. अशा प्रकारचे चित्रपट आवडत असतील तर 'एक हसीना थी' आणि 'The girl who lives down the lane' हा जोडी फोस्टर अभिनीत चित्रपट जरूर पहा. उर्मिला आणि जोडी फॉस्टर यांनी अनुक्रमे या दोन्ही चित्रपटांत फार सुरेख कामं केलेली आहेत.\nअसे चित्रपट फार प्रसिद्ध होत नाहीत या बद्दल मलाही आश्चर्य वाटत नाही. आणि असे चित्रपट पहाणारे स्त्री-पुरूष दोन्ही प्रकारचे लोक आहेत याचा खेद वाटतो.\nतुम्ही विचारलेलं नाटक म्हणजे बहुदा \"मी तर बुवा अर्धाच शहाणा\" असावं. स्वतःला नाना फडणवीस समजणार्‍या पात्राचं काम करणार्‍याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो आहे, पण नाव प्रमोद पवार (बहुतेक).\nत्यातला एक विनोद आठवतो. नाटकात एका स्त्रीला हा रमाबाई (माधवरावांची पत्नी) समजतो. ती मधल्या वेळात चहा बिस्कीटांचा आस्वाद घेत बसलेली असते. पतीनिधनांनंतर तिला शिळ्या भाकरीचे तुकडे मचूळ पाण्यात बुडवून खावे लागतात याचं त्याला फार दु:ख होतं. एकेकाळी प्रभात नामक चॅनलवर हे नाटक अनेकदा लागत असे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआह एक हसीना थी माझा आवडता\nएक हसीना थी माझा आवडता चित्रपट\nऊर्मिलाचा एक कसदार चित्रपट\nऊर्मिलान प्रचंड मेहनत घेतली होती\nशेवटच्या सीनसाठी ऊर्मिलाला हँटस आँफ\nहो. मी तर बुवा अर्धाच शहाणा. आणि प्रमोद पवार. दोन्हीही अचूक उत्तरे. *च्यायला आमचा करेक्ट माहिती देउन भाव खायचा चान्स गेला*\nत्याच नाटकातील इंग्रज वकीलाचे (शेखर नवरे) व राघोबादादाचे पात्र आवडले होते.\nहे कथेतील पात्र्-पात्र बनण्याचा खेळ दिलीप प्रभावळक्र ह्यांची प्रमुख भूमिका असलेला \"रात्र आरंभ\" ह्या चित्रपटातही दाखवला होता. पण तिथे स्किझोफ्रेनिया झालेला रुग्ण होता. कथा शेवटी कारुण्यमय अन भल्तीच सेंटी बनवली होती.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\n'अस्पृश्य' मानल्या जाणार्‍या विषयावरील अजून एक अलीकडे पाहिलेला उत्तम चित्रपट 'मेमरीज ऑफ मार्च'. भारतात निर्माण झालेला हा चित्रपट इंग्रजी भाषेत आहे आणि दीप्ति नवल आणि ऋतुपर्ण घोष ह्यांची त्यात कामे आहेत.\nअपघातात वारलेल्या मुलाच्या वस्तु गोळा करण्यासाठी आई कलकत्त्याला पोहोचते. तेथे तिला आपल्या मुलाच्या समलिंगी आयुष्याची प्रथम कल्पना येते. ह्या गोष्टीचा धक्का येथपासून तिचा स्वीकार असा तिचा भावनिक प्रवास हा चित्रपट दर्शवितो.\nनितांतसुंदर चित्रपट. मागच्या वर्षी पिफ्फ मधे पाहिला होता. ऋतुपर्णो घोष यांची पटकथा नि संजोय नाग यांचे दिग्दर्शन असलेला. दुर्दैवाने बहुसंख्य प्रेक्षक चित्रपटाचा बाज जाणून न घेता - समलिंगी संबंधाबाबत आहे म्हणजे कॉमेडीच असणार या गृहितकातून बहुधा - अस्थानी हसत होते त्याने रसभंग झाला. दीप्ती नवल नि स्वतः ऋतुपर्णो यांचा अभिनय अप्रतिम. अतिशय नाजूक विषयाचा तरीही तोल ढळू न देता प्रेक्षकांपर्यंत यशस्वीपणे पोचवलेला चित्रपट.\n'प्रभात' वरील कार्यक्रम तेच तेच असले तरी रंजक असत. श्री. कोल्हटकर यांनी उल्लेख केलेले दुसरे नाटक म्हणजे विजय कदम आणि रसिका जोशी यांचा अप्रतिम अभिनय असलेले - बहुदा गंमत जंमत या नावाचे असावे.\n'मैने गांधी को नही मारा' पाहिल्याचे आणि आवडल्याचे आठवते. त्या निमित्ताने आवडलेले पण फारसे न गाजलेले इतर चित्रपट आठवले. सेहर, कुछ मीठा हो जाये, हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., खोसला का घोसला ही अलीकडची उदाहरणे. एक रुका हुवा फैसला, मैं आजाद हूं, एक डॉक्टर की मौत वगैरे पूर्वीची उदाहरणे.\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nसन्जोप रावांनी सेहर सारख्या सुंदर चित्रपटाची आठवण काढली म्हणून. ह्या चित्रपटातील अर्शद वारसी, सुशांत अशा सगळ्यांचाच अभिनय अतिशय सुरेख होता आणि चित्रपट देखील वेगळ्याच धाटणीचा होता.\nअसेच आणखी काही आवडलेले चित्रपट म्हणजे मनोरमा सिक्स फिट अंडर*, उडान, शोर इन द सिटी,मकबुल, कॅरम इ.\n* हा चित्रपट दिल्याबद्दल अदितीचे धन्यवाद.\n इस रात की सुबह नही, आमिर हे चित्रपटही बर्‍यापैकी चांगले असताना अल्पपरिचितच आहेत.\nसगळ्यांना ठाउक असायला तो काय रब ने बना दी जोडी,राजा हिंदुस्तानी,कुछ कुछ होता है आहे की काय\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\n'इस रात की सुबह नही' हा\n'इस रात की सुबह नही' हा माझाही आवडता चित्रपट आहे. त्या चित्रपटात गुंडांच्या, स्टीरिओटीपिकल, करवादणारी बायकोची भूमिका करणार्‍यांनी (आणि इतरही कलाकारांनी) उत्तम काम केलं आहे. सुधीर मिश्रा हे याचे दिग्दर्शक. त्यांचा 'हजारों ख्वाईशें ऐसी'ही अतिशय सुरेख चित्रपट आहे. त्यांचे इतर दोन 'धारावी' आणि 'चमेली' अजून पाहिलेले नाहीत. पण इच्छा आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n\"हजारों ख्वा़हिशें ऐसी\" फारच\n\"हजारों ख्वा़हिशें ऐसी\" फारच सुरेख चित्रपट केके मेननच्या तेव्हापासून प्रेमात... शाइनी अहूजाने सुद्धा मस्त अभिनय केला होता त्यात. \"इस रात की सुबह नहीं\" पाहिलेला, आणि आवडलेला तेवढा आठवतो, पण कथानक वगैरे नाही लक्षात - निर्मल पांडे आणि तारा देशपांडे (का स्मृती मिश्र केके मेननच्या तेव्हापासून प्रेमात... शाइनी अहूजाने सुद्धा मस्त अभिनय केला होता त्यात. \"इस रात की सुबह नहीं\" पाहिलेला, आणि आवडलेला तेवढा आठवतो, पण कथानक वगैरे नाही लक्षात - निर्मल पांडे आणि तारा देशपांडे (का स्मृती मिश्र) होते नं त्यात) होते नं त्यात मिश्र चा \"येह साली जि़ंदगी\" नाही पाहिला अजून.\nत्यातल कुछ तुम कहो कुछ हम कहे\nत्यातल कुछ तुम कहो कुछ हम कहे हे चित्राच्या आवाजातल गाण सुंदर आहे\nत्यातल चुप तुम रहो चूप हम रहे\nत्यातल चुप तुम रहो चूप हम रहे हे चित्राच्या आवाजातल गाण सुंदर आहे\n\"इस रात की सुबह नहीं\"\n\"इस रात की सुबह नहीं\" या सिनेमाचं १९९७ सालात वाचलेलं परीक्षण आठवतंय :\nनिर्मल पांडे अँड तारा देशपांडे मेकिंग पांडेमोनियम ऑन स्क्रीन....\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nआता अगदीच रहावत नाहीये.\nआता अगदीच रहावत नाहीये. म्हणून थोडक्यात काय होतं ते लिहून टाकते. पण यात माझ्या मते काहीही स्पॉयलर नाही. खुशाल वाचा.\nबर्‍यापैकी सांपत्तिक स्थिती असणार्‍या निर्मल पांडेच्या बायकोला, तारा देशपांडेला त्याचं स्मृती मिश्राबरोबर असलेलं प्रेमप्रकरण समजतं. दोघांचं भांडण होतं. निर्मल पांडे घरातून संध्याकाळी उशीरा बाहेर पडतो. एका बारमधे बसलेला असताना तिथे त्याचं भांडण आशिष विद्यार्थी या लोकल दादाशी होतं, दादाचे दोन गुंड, (आपले) संदीप कुलकर्णी, उपेंद्र लिमये आणि इतरही त्याच्या मागे लागतात. सौरभ शुक्लाला (दुसरा लोकल दादा) आशिष विद्यार्थीचा त्याच संध्याकाळी झालेल्या एका घटनेमुळे प्रतिशोध घ्यायचा असतो. आशिष विद्यार्थीला काही प्रमाणात चूक मान्य असल्यामुळे तो भांडण टाळण्यासाठी तिथून सटकलेला असतो. पुढे काय होतं हे मी दोन वाक्यांत सांगू शकते, पण त्यात मजा नाही. एकाची तंगडी दुसर्‍याच्या पायात अडकून संध्याकाळी अंधार पडताना सुरू झालेली गोष्ट सकाळी सूर्योदयाला थांबते. अगदी गाण्यांचाही उपयोग करून घेत गोष्ट पटापट सरकत रहाते. अगदी फुटकळ भूमिकांमधल्या लोकांनीही उत्तम काम केलेलं आहे. सुधीर मिश्रा लाजबाबच.\nमिश्रांचा 'ये साली जिंदगी' विसरलेच होते. तो ही यादीत आहे.\nअलिकडेच आलेला 'जॉनी गद्दार'ही मस्त आहे. 'एक हसीना थी' आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक एकच, श्रीराम राघवन. जॉनी गद्दारचं रहस्य पहिल्या काही फ्रेममधेच उघड झालेलं असलं तरीही चित्रपट खिळवून ठेवणारा थ्रिलरपट आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nइस रात की सुबह नही\nहा चित्रपट अशाच जालीय गप्पांतून समजला होता. विषय निघालाच आहे तर अजून एक अनवट चित्रपट सापडालाय, तो अवश्य बघावा असे सुचवतो.\n\"हल्ला\" अगदि हल्का फुल्का, लो बजेट्,नर्मविनोदी असा कुठल्याही मध्यमवर्गीय भारतीयानं पाहिलाच पाहिजे असा.\nकलाकर आहेत प्रशांत्,रजत कपूर व इतरांची नावे मला ठाउक नाहित, पण तेही भन्नाटच आहेत.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nछान चर्चा चालू आहे. काहि नवे\nछान चर्चा चालू आहे. काहि नवे चित्रपट समजले.. डाऊनलोडवले पाहिजेत\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n'मैने गांधी को नही मारा' या चित्रपटाचे दिग्दर्शक जाहनू बारुआ हे आसाममधले अत्यंत प्रतिष्ठित दिग्दर्शक आहेत. त्यांना यापूर्वी अनेकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. अधिक माहिती इथे मिळेल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nबरुआंचा \"हागोरोलोई बोहु दूर\" (समुद्र खूप लांब आहे) चित्रपट खूप वर्षांपूर्वी दिल्लीतल्या फेस्टिवल मध्ये पाहिला होता - तेव्हाच कुठलेतरी पारितोषिक मिळाले होते त्याला. तेव्हा खूप आवडला होता, पण आता आठवला तर थोडा फार सेंटिमेंटल वाटतो. तेव्हाच ऋतुपर्ण घोषचा \"उनिशे एप्रिल\" ही पाहिला होता.\n\"खागोरोलोई / हागोरोलोई\" शब्दावरून पिकलेला पोरकट हशा पण आठवला(हे अवांतर झालं, आणि ते वयही होतं तशाच विनोदाचं....)\nमागे मीच त्याची ओळख करून दिली\nमागे मीच त्याची ओळख करून दिली होती आता कुठे ते आठवत नाहिये आणि दुवाही मिळत नाहिये.\nया ऋषिकेशच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद देता येत नाही, म्हणुन ईथे लिहितो.\nतुझ परिक्षण वाचल नाही पण गुडबाय लेनिन या चित्रपटाची ओळख बिपिनने करुन दिली होती मिसळपाववर*.\n*दुसर्‍या संस्थळाची लिंक चालत नसल्यास संपादकांनी लिंक उडवली तरी हरकत नाही.\n- माझी खादाडी : खा रे खा\nहो.. बिकाच्या लेखामुळेच हा\nहो.. बिकाच्या लेखामुळेच हा चित्रपट मी पाहिला होता.\nत्यावर मी लिहिलेही होते.. अरेच्या बहुतेक कुठे टाकलेच नाहि की काय.. ऑफलाईन फायली चाळायला हव्यात\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nस्मिता पाटील (जन्म : १७ ऑक्टोबर १९५५)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञ व नोबेलविजेता लेखक हेन्री बर्गसन (१८५९), 'दुर्दैवी रंगू' कादंबरीचे लेखक भारताचार्य चिं. वि. वैद्य (१८६१), अभिनेत्री मेलिना मर्क्यूरी (१९२०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९२६), अभिनेता ओम पुरी (१९५०), टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (१९५६).\nमृत्युदिवस : गणितज्ज्ञ चार्ल्स बॅबेज (१८७१), शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन (१९३१), मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (१९५१), ज्ञानपीठविजेते तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायणन (१९७६), लेखक शंकर पाटील (१९९८), संतसाहित्यिक डॉ. गं. बा. ग्रामोपाध्ये (२००२)\n१३८६ : हाईडेलबर्ग विद्यापीठाची स्थापना.\n१८५१ : हर्मन मेलव्हिललिखित 'मोबी डिक' कादंबरीची प्रथमावृत्ती प्रकाशित.\n१९०६ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली.\n१९२२ : 'बीबीसी'ची स्थापना.\n१९५४ : टेक्सस इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.\n१९६७ : रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ शुक्रावर उतरले. परग्रहावर उतरणारे ते पहिले यान होते.\n१९७७ : 'रेड आर्मी फॅक्शन' (उर्फ बादर-माइनहॉफ गट) ह्या कडव्या डाव्या संघटनेचे तीन सदस्य आंद्रिआस बादर, गुड्रुन एन्स्लिन, यान-कार्ल रास्प ह्यांची तुरुंगात आत्महत्या.\n२००४ : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन पोलीसहल्ल्यात ठार.\n२००७ : माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्या मोटार ताफ्यावर आत्मघातकी हल्ला. भुत्तो सुखरूप, पण १३९ मृत आणि ४५० जखमी.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-18T23:56:14Z", "digest": "sha1:YAWIXRSWZQEX7KUY4GGPXUQOEPAOYMZZ", "length": 7491, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फेसबुकवर पर्रीकरांच्या मृत्यूची अफवा पसरवणारास गोव्यात अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफेसबुकवर पर्रीकरांच्या मृत्यूची अफवा पसरवणारास गोव्यात अटक\nपणजी (गोवा) -गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूची फेसबुकवर खोटी माहिती देणाऱ्यास गोवा पोलीसांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्रीकर यांना कॅन्सर झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका पत्रकारास दोन महिन्यांपूर्वी गोवा पोलीसांनी अटक केली होती. पोटाच्या विकारामुळे पर्रीकर यांनी गोव्याव्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि अमेरिकेत उपचारासाठी नेण्यात आले. त्यांना प्लीहेचा विकार आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार वास्कोमधील केनेथ सिल्व्हेरा यांनी पर्रीकर यांच्या मृत्यूची खोटी माहिती फेसबुकवर टाकली होती. पर्रीकर यांचे निधन झाल्याचे मला समजले आहे. असे त्यांनी फेसबुकवर शेयर केले होते. त्यानंतर ताबडतोब गोवा पोलीसांनी त्यांना अटक करून मॅजिस्ट्रेटृासमोर हजर केले. त्यांच्यावर कलम 505 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केनेथ सिल्व्हेरा यांनी मागील वर्षी मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात पणजी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंबेडकरांनी ‘आरपीआय’ ऐक्याचे नेतृत्त्व स्वीकारावे- आठवले\nNext articleपुणे: महापालिकेत आजपासून “झिरो पेन्डन्सी’\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-10-19T00:20:13Z", "digest": "sha1:2W5ANUKNZABX7Z7J2HJG2H2B4E6L6DE4", "length": 8000, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शीत युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nशीतयुद्ध (१९४५ - १९९१) हा शब्द विसाव्या शतकातील लोकशाहीवादी पश्चिमात्य राष्ट्रांचा गट व सोव्हियत संघाच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट राष्ट्रांचा गट ह्यांदरम्यानच्या राजकीय व आर्थिक संघर्षाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. ह्या दोन गटांदरम्यान वास्तविक युद्ध कधीही झाले नाही तरी शीतयुद्धामधील मोठ्या काळासाठी जगातील ह्या महासत्तांमध्ये राजकीय व लष्करी तणावाचे वातावरण होते.\nदुसर्‍या महायुद्धादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हियत संघामधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते. दुसर्‍या महायुद्धानंतर सोव्हियत संघाने पूर्व व मध्य युरोपातील अनेक राष्टांवर कब्जा केला व तेथे कम्युनिस्ट राजवटी स्थापन केल्या तसेच ह्या सर्व राष्ट्रांचा ईस्टर्न ब्लॉक हा समूह तयार केला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंग्डम व फ्रान्स ह्या पश्चिमी व खुल्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी साम्यवादी चळवळ हाणुन पाडण्याचे प्रयत्न केले.\n१९९१ मधील घडलेल्या सोव्हियत संघाच्या विघटनाबरोबरच शीतयुद्धाची देखील समाप्ती झाली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/arun-jaitley-on-economy-of-india-6-1610970/", "date_download": "2018-10-19T01:02:18Z", "digest": "sha1:HOBPCOSO76RGF77DEH5JOANWCWCEYH3K", "length": 14764, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arun Jaitley on Economy of India | पुन्हा समेवर येणे.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nएखाद्या सांगीतिक घराण्याचा अगदी खलिफा नव्हे\nअर्थमंत्री अरुण जेटली ( संग्रहीत छायाचित्र )\nएखाद्या सांगीतिक घराण्याचा अगदी खलिफा नव्हे, पण तरबेज गायक जसा शांत असतो, तसेच अरुणजी जेटली मंगळवारी भासत होते. ‘यापेक्षा काही चांगली योजना असल्यास जरूर सुचवावी. तोवर हीच लागू राहील’ असे शब्द सभागृहात खासदारांना आणि सभागृहाबाहेर पत्रकारांना अरुणजींनी सुनावले, तेव्हा ते ऐकणाऱ्यांची स्थितीसुद्धा जणू एखादा पट्टीच्या गवय्या समेवर आल्यानंतर होते, तशी झाली होती.\nजेटलींनी पेश केलेली ही ‘चीज’ खरोखरीच अनवट होती.. आरोह-अवरोह सांभाळून ताना, पलटे, बोलताना, बंद तोंडाच्या ताना यांची आतषबाजी करून पुन्हा सम गाठण्याचे कसब ते किती ही अखेरची समच ऐकली तरी, आधीचे ताना-पलटे किती अवघड असतील याचा अचंबा पुन्हापुन्हा वाटत होता. हे अवघड ताना-पलटे वाचकांच्या माहितीकरिता सुलभ मराठी गद्यात देणे अवघडच. पण गोषवारा असा की, राजकीय पक्षांचा निधी स्वच्छ असावा, म्हणून सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ‘पक्षनिधी रोख्यां’ची योजना आखली आहे. सामान्यजन बँकेत जाऊन कुणाच्या तरी नावे डिमांड ड्राफ्ट काढतात, त्याहून हे रोखे भारी ही अखेरची समच ऐकली तरी, आधीचे ताना-पलटे किती अवघड असतील याचा अचंबा पुन्हापुन्हा वाटत होता. हे अवघड ताना-पलटे वाचकांच्या माहितीकरिता सुलभ मराठी गद्यात देणे अवघडच. पण गोषवारा असा की, राजकीय पक्षांचा निधी स्वच्छ असावा, म्हणून सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ‘पक्षनिधी रोख्यां’ची योजना आखली आहे. सामान्यजन बँकेत जाऊन कुणाच्या तरी नावे डिमांड ड्राफ्ट काढतात, त्याहून हे रोखे भारी म्हणजे भारतात स्थापना-नोंदणी झालेल्या कंपन्या किंवा संस्था, गेलाबाजार अगदी कोणी व्यक्तीसुद्धा स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन राजकीय पक्षांना देणग्या देताना पारदर्शकतेचे समाधान आता मिळवू शकतात. स्टेट बँक दर तिमाहीच्या सुरुवातीला- म्हणजे एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यांत- कोणतेही दहा दिवस ठरवून देणार. या दहा दिवसांत देणगीदारांनी स्टेट बँकेत जायचे, एक हजार रु. किंवा दहा हजार, एक लाख किंवा एक कोटी रुपये अशा मूल्याचे हवे तेवढे रोखे विकत घ्यायचे आणि आपापल्या आवडीच्या राजकीय पक्षाला- किंवा एकापेक्षा जास्त पक्षांना-हे रोखे चटकन वाटून टाकायचे. चटकन एवढय़ाचसाठी की, रोखे मिळाल्यानंतर पुढल्या १५ दिवसांत ते वठवले नाहीत, तर ते फुकटच जाणार आहेत.\nपण ‘स्वच्छ’ घराण्याच्या घरंदाज गायकीचा जेटलींनी पेश केलेला खरा शाहकार पुढेच आहे. तो असा की, या रोख्यांचा लाभ कुणाला होणार, हे मात्र स्टेट बँकही विचारणार नाही. रोख्यांच्या कागदी प्रमाणपत्रावर फक्त दात्याचे नाव असेल, घेणाऱ्याचे नाही. मग एक हजारापासून ते एक कोटीमोलाचे हे रोखे बिहार-उत्तर प्रदेशातच कसेबसे अस्तित्व असलेल्या ‘सुहेलदेव भारतीय समाज पार्टी’ला मिळोत, की तब्बल केंद्र सरकारखेरीज तब्बल १९ राज्यांत सत्ताधारी असलेल्या, १४ राज्यांत मुख्यमंत्रीपदी साध्यासुध्या कार्यकर्त्यांनाच बसवणाऱ्या आणि १५ वे भावी मुख्यमंत्री म्हणूनही येडियुरप्पांसारख्या साध्या कार्यकर्त्यांचाच बोलबाला सुरू ठेवणाऱ्या भाजपसारख्या पारदर्शक पक्षाला मिळोत. देणगी कुणाला मिळाली हे कोणीही कुणाला सांगणार नाही. ‘लोकप्रतिनिधित्व कायदा’ आजही सांगतोच आहे की, २० हजार रुपयांपेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची नावे राजकीय पक्षांनी स्वयंप्रेरणेने जाहीर करून स्वयंशिस्त पाळावी ते बंधन भाजपसह कुणीच पाळत नाही हे सोडा, पण जेटलींनी ‘तोवर हीच योजना’ या अखेरच्या बोलांसह ‘स्वयंशिस्ती’ची सम जी काही गाठली तिला दादच द्यायला हवी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/business-and-enterprise-programme-in-pune-college-1616045/", "date_download": "2018-10-19T00:42:40Z", "digest": "sha1:FWX5VUGUG7JRCAAKRZ2OMMRBJ7XY76GN", "length": 14963, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Business and Enterprise Programme in Pune College | ‘शब्द आमचे’ उपक्रमातून नव्या व्यवसायाची पायाभरणी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘शब्द आमचे’ उपक्रमातून नव्या व्यवसायाची पायाभरणी\n‘शब्द आमचे’ उपक्रमातून नव्या व्यवसायाची पायाभरणी\nव्यवसायाची पायाभरणी करण्याची प्रेरणा\n‘भावना तुमच्या.. शब्द आमचे’ असा एक छोटासा उपक्रम गेले तीन दिवस एका महाविद्यालयाने भरवलेल्या महोत्सवात करण्यात आला आणि या छोटय़ा उपक्रमाला लाभलेल्या यशातून हा उपक्रम सुरू करणाऱ्या तरुणाईला एका नव्या व्यवसायाची पायाभरणी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.\nमॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे (गणेश खिंड) दरवर्षी महाविद्यालयातील युवक-युवतींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेचे धडे मिळावेत यासाठी विविधा महोत्सव आयोजित केला जातो. युवक-युवतींनी स्वत: तयार केलेली अनेक प्रकारची उत्पादने, वस्तू, खाद्यपदार्थ आदी या महोत्सवात विक्रीसाठी ठेवले जातात. त्यासाठी प्रदर्शन भरवले जाते आणि स्टॉल्स लावले जातात. या महोत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाचा विविधा महोत्सव गुरुवारपासून शनिवापर्यंत भरवण्यात आला होता. कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या श्याम दाताळ, चेतन झडपे, शुभम कथले आणि शास्त्र शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या भाग्यश्री गायकवाड या चौघांनी मिळून या महोत्सवात लावलेला ‘भावना तुमच्या.. शब्द आमचे’ हा स्टॉल लक्षवेधी ठरला.\nश्याम, चेतन आणि शुभम यांना साहित्याची आणि लेखनाची आवड आहे तर भाग्यश्री इंग्रजीतून उत्तम लिहू शकते. शुभम सुलेखनकारही आहे. त्यातूनच त्यांना हा स्टॉल लावण्याची कल्पना सुचली. कोणाला आपल्या मित्राविषयी, कोणाला शिक्षकांविषयी, कोणाला आई-वडिलांविषयी काही ना काही भावना शब्दांमधून व्यक्त कराव्या असे वाटत असते. मात्र त्यासाठी योग्य शब्द सुचत नाहीत. कोणाला आपल्या मित्रांच्या ग्रुपवर एखादी कविता वा एखादी चारोळी लिहावी असे वाटते. मात्र ते प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्यातून शब्द आमचे ही कल्पना या चौघांना सुचली आणि चौघांनी या कल्पनेवर आधारित महोत्सवात जो स्टॉल लावला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nज्या कोणाला काही मजकूर लिहून हवा असेल तो कविता, चारोळी, पत्र वा मुक्तछंद अशा प्रकारात श्याम, चेतन, शुभम आणि भाग्यश्री लिहून देत होते. ज्याला मजकूर हवा असेल त्याच्याकडून आधी कोणाविषयी मजकूर हवा आहे, त्यांच्याशी नाते काय वगैरे सविस्तर माहिती घेतली जायची. त्यानंतर प्रत्यक्ष मजकूर तयार करण्याचे काम सुरू व्हायचे. हा मजकूर एकदा तयार झाला की मग तो सुंदर अक्षरात भेटकार्डच्या स्वरुपात अगदी अल्प शुल्कात लिहून दिला जायचा. तो वाचून आणि पाहून आमच्या स्टॉलवर येणारा प्रत्येक जण खूश होत होता, असा अनुभव चेतनने सांगितला.\nया आमच्या उपक्रमाचे कौतुक सर्वानी केलेच, शिवाय तुम्ही हे काम थांबवू नका. पुढेही असेच काही ना काही करत राहा, असेही सांगितले. आम्हाला काही ना काही मजकूर हवा असेल तेव्हाही आम्ही तुम्हाला सांगू असेही आम्हाला सांगितले गेले. महोत्सवात हा उपक्रम आम्ही हौसेने केला. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया व सूचना ऐकून व्यवसाय म्हणूनही आम्ही हे काम पुढे करू शकतो, हा विश्वास आम्हाला मिळाला, असे श्याम, चेतन, शुभम आणि भाग्यश्रीने सांगितले. ही सेवा ऑनलाईन देता येणे शक्य असल्यामुळे तसाही विचार करत आहोत, असे चेतन म्हणाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T01:00:40Z", "digest": "sha1:POJRD3EOCGVQZVWIW55WQFSHDKZQCTPO", "length": 23238, "nlines": 200, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "फ्लेक्सी समर व्हेकेशन", "raw_content": "\nHome › Blog › फ्लेक्सी समर व्हेकेशन\nआता भारतात आणि परदेशात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन करताहेत. आपली भारतीयांची उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सर्वच पर्यटनस्थळी सुपरपीक सीझन. तरीही अजून भारतातले फक्त एक टक्का पर्यटकच प्रवास करताहेत. हे प्रमाण दहा टक्के किंवा वीस टक्के झालं तर त्यावर उपाय असणार आहे फ्लेक्सी समर व्हेकेशन…\nसध्या आमच्याकडे वीणा वर्ल्डमध्ये ‘फ्लेक्सी ऑफिस टाईम’ ह्या विषयावर चर्चा, सुसंवाद, विसंवाद थोडक्यात तू-तू, मै-मै सुरू आहे. त्याचं झालं असं की जसा मार्च संपतो, दिवस मोठे व्हायला लागतात तसं दहा ते सहा हे ऑफिस टायमिंग खूप उशिराचं वाटायला लागतं. दहा वाजता ऑफिसला जायचं म्हणजे जणू अर्धा दिवस वाया गेल्यासारखा वाटतो बर्‍याच जणांना, म्हणजे सकाळी काम करण्याचा जो उत्साह असतो तो बर्‍यापैकी निघून गेल्यावर कामाला सुरूवात होते असा एक सूर. ते अ‍ॅक्च्युअली खरंही आहे कारण आपण दिवस लवकर उजाडण्याचा, सूर्योदय लवकर होण्याचा फायदा घेत नाही आहोत इतर देेशांसारखा. मार्च ते ऑगस्ट ह्या कालावधीत जर आपण संपूर्ण भारताचं घड्याळ म्हणजे टाईम जर एक तास पुढे केलं तर सर्वांचा एक उत्साही तास भारताच्या एकूणच उद्योगधंदयांमधली एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस वाढवू शकेल. ‘डे लाइट सेव्हिंग टाईम’ म्हणतात ह्याला हे सर्वश्रृत आहेच. पुन्हा सप्टेंबरमध्ये हे घड्याळ एक तास मागे करायचं, ओरिजिनल टाईम आणून ठेवायचं. आता देशाचं घड्याळ बदलणं ही गोष्ट आपल्या हातात नाही पण आपण जर आपल्या कामात, उद्योगात ह्या लवकर उजाडण्याचा फायदा घेऊ शकलो तर नथिंग लाईक इट. आणि दुसरी गोष्ट अशीही आहे की आमच्या कॉर्पोरेट ऑफिस किंवा बॅक ऑफिसमध्ये आम्ही पाचशे साडेपाचशे मंडळी जी काम करतो त्यात कुणी लवकर उठणारे आहेत तर कुणी उशीरा. कुणाला लवकर कामाला सुरूवात करावी वाटते तर कुणाला रात्री उशिरापर्यंत काम करायला आवडतं. बरं आमचं जगाशी जडलेलं नातंही असं आहे की आमच्या टीमला ऑस्ट्रेलियाशी काम करायचं असतं तेव्हा त्या टीमसाठी कामाचा हा सकाळी वाढलेला एक तास पूर्वेकडच्या देशांशी कम्युनिकेशन करण्यासाठी उपयोगी येईल तर संध्याकाळी उशिरा काम करायला आवडणार्‍यांसाठी युरोप अमेरिकेसाठी चांगला राहिल. पूर्वेकडचे देश साडेपाच-सहा तास पुढे असतात आपल्यापेक्षा तर पश्‍चिमेकडचे साडेपाच- सहा तासांपासून अगदी बारा-तेरा तासांपर्यत मागे आहेत. त्यामुळे फ्लेक्सी टाईम केल्यावर इतर देशांशी डील करणंही सोप्पं जाईल. तसं सेल्स ऑफिसेस दहा ते सात सुरू असतात तेव्हा नियमानुसार आठ तास काम करण्याच्या पध्दतीप्रमाणे ऑलरेडी दहा ते सहा आणि अकरा ते सात ह्या वेळा फ्लेक्सी केलेल्याच आहेत. आता कॉर्पोरेट ऑफिसलाही फ्लेक्सी टाईम आणण्यासाठी आमचा विचार सुरू आहे. आणि जनरली अर्ली रायजर्ससाठी किंवा संध्याकाळी ज्यांना लवकर जायला हवंय आणि त्यांचं काम दहा ते सहा ऐवजी नऊ ते पाच मध्येही होऊ शकतंय त्यांना ही पहिली शिफ्ट द्यायची. ज्यांना सकाळ संध्याकाळ काहीच फरक पडत नाही त्यांना रेग्यूलर दहा ते सहा ही शिफ्ट द्यायची आणि ज्यांना सकाळी वेळ हवाय, कुणाला क्लासेस करायचेत, कुणाला मुलांना शाळेत पोहोचवायचंय अशांसाठी अकरा ते सात ही एक बॅच आणायची असा विचार आहे. ह्यामुळे ऐन गर्दीची वेळ काहींना टाळता येईल. वर्क लाईफ बॅलन्स राखण्यात मदत होईल, आणि थोड्या प्रमाणात का होईना ज्याला जसं हवं तसं टायमिंग मिळेल. अर्थात अकरा ते पाच ह्या वेळात मात्र संपूर्ण टीम ऑफिसमध्ये असेल कारण सर्व डीपार्टमेंट्स इंटर रीलेटेड आहेत. आणि सेल्स ऑफिसेस सुरू असताना सर्वांचीच गरज लागते. तसंच प्रत्येक डीपार्टमेंटचं ह्या तीन शिफ्टचं वर्गीकरणही समसमान झालं पाहिजे. सध्या आम्ही ह्याबाबतीत प्रत्येक डीपार्टमेंटचं पोलिंग घेतोय. पण असं दिसतंय की सर्वसाधारणपणे येत्या जून-जुलैपासून आम्ही ह्या फ्लेक्सी टायमिंगचा अवलंब करू.\nजसं एका वेळी सगळी ऑफिसेस सुरू होत असल्याने गर्दीच्या महापूराला सामोरं जायची, आयुष्य दावणीला बांधायची एक सामाजिक समस्या मुंबई-पुणे-दिल्ली-बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांना भेडसावतेय आणि बर्‍याच संस्था त्यावर तोडगा काढण्यासाठी फ्लेक्सी टायमिंगचा किंवा वेळ बदलण्याचा विचार करताहेत किंवा आचरणात आणताहेत.\nत्याचप्रमाणे मला आमच्या पर्यटनक्षेत्राशी निगडीत समस्या दिसतेय ती उन्हाळ्याच्या सुट्टीची, दिवाळीच्या सुट्टीची किंवा ख्रिसमसच्या सुट्टीची. एकाचवेळी जेव्हा प्रचंड संख्येने लोक पर्यटनाला निघतात तेव्हा एकूणच संपूर्ण देशाच्या,\nशहरांच्या, एअरपोर्टसच्या, ट्रेन्सच्या, हॉटेल्सच्या, एअरलाईन्सच्या प्रशासनावर त्याचा भार पडतो. किमती अव्वाच्यासव्वा वाढतात. आता मे महिन्यात लेह लडाखला जायचं म्हटलं तर विमानाचं भाडं पन्नास हजाराला जाऊन पोहोचलंय. भूतानचं साठ हजाराला तर युरोपचं एक लाखापर्यंत. तिच गोष्ट हॉटेल्सची. एव्हरीथिंग इज ऑन द राईज आणि मग प्रश्‍न पडतो, नक्की एवढे जास्त पैसे मोजायचे का बरं पर्यटनस्थळी उसळणारी गर्दी, त्याचं तर काही विचारूच नका. आयफेल टॉवरचं उदाहरणच बघानं. तीन-तीन, चार-चार तास लागतात. सगळ्या स्थलदर्शनाच्या रांगा वाढलेल्या असतात. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की शक्य आहे त्यांनी सुट्ट्या वगळून पर्यटन करा शांत आणि निवांतपणे, आणि ज्यांना सुट्टीतच जावं लागतं त्यांनी ह्या सगळ्याची मानसिक तयारी ठेवा, म्हणजे त्रास होत नाही. असो, आज भारतातील लोकसंख्येचा फक्त एक टक्का आणि चायनाच्या लोकसंख्येच्या फक्त दहा टक्के लोक प्रवास करताहेत तेव्हा ही अवस्था आहे. आपले दहा टक्के झाले आणि चायनाचे वीस टक्के तर काय होईल ह्याची कल्पनाच केलेली बरी. साधारणपणे एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत जगभराची समर व्हेकेशन पसरलेली आहे. जर दोन महिन्यांची क्लीअरकट सुट्टी द्यायची असेल तर एप्रिल-मे, मे-जून, जून-जुलै आणि जुलै-ऑगस्ट असं जर काही आपण करू शकलो तर पर्यटनस्थळांच्या गर्दीवर तो उतारा होईल. मुंबईला उन्हाळा एप्रिल-मे मध्ये त्रस्त करतो तर दिल्लीला जून-जुलै मध्ये, एकतर सुट्ट्या अशा डिस्ट्रीब्यूट कराव्या किंवा शाळांच्या सिलॅबसप्रमाणे करावं. खूप विचार करावा लागेल, बरीच परम्यूटेशन्स कॉम्बिनेशन्स करावी लागतील. पण भविष्यात ही समस्या भेडसावणार असेल आणि पाच किंवा दहा वर्षांनी ती उग्र स्वरूप धारण करणार असेल तर त्यावर उपाययोजनेची सुरूवात आजच करावी लागेल. कोणताही बदल हा एवढा सहजासहजी पटकन नाही करता येत. ह्याबाबतीत हाँगकाँगचं उदाहरण चांगलं आहे. हाँगकाँग जरी चायनाच्या अधिपत्याखाली असलं तरी चायनाच्या लोकांना हाँगकाँगमध्ये यायला परमिट घ्यावं लागतं. हाँगकाँगची लोकप्रियता बघता चायनामधून खूप संख्येने टूरिस्ट हाँगकाँगमध्ये येतात, पण जेव्हा जेव्हा हाँगकाँगमध्ये वर्ल्ड इव्हेंट्स असतात सगळं हाँगकाँग चोको ब्लॉक व्हायची चिन्ह दिसतात त्या त्या वेळी चायनीज टूरिस्टना परमिट रेस्ट्रिक्टेड स्वरूपात दिलं जातं किंवा त्यासाठी जास्त फी आकारली जाते. त्यामुळे ऑटोमॅटिकली टूरिस्ट फ्लो कमी होतो आणि सार्‍या जगातून आलेल्या पर्यटकांना आणि आमंत्रितांना गर्दीचा त्रास होत नाही. माझं तर प्रत्येक देशाच्या कॉन्स्युलेटला, एअरलाईनला सांगणं आहे की जेव्हा तुमच्याकडे लो टूरिस्ट ट्रॅफिक आहे तेव्हा व्हिसा फी मध्ये आणि एअरफेअरमध्ये सवलत द्या. निश्‍चितपणे टूरिस्ट फ्लो वाढेल आणि ज्यांना शक्य आहे ती मंडळी अशा वेळी प्रवास करतील. देशाला फायदा होईल, एअरलाईन इंडस्ट्री अदरवाईज जी कायम लॉसमध्ये असते तिला फायदा होईल, हॉटेल्स रिकामी राहाणार नाहीत. संपूर्ण विन-विन सिच्यूएशन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्स्युलेटवर येणारं लोड कमी करता येईल. जो व्हिसा अदरवाईज आठ दिवसात मिळतो तो व्हिसा मिळायला महिना लागतो ह्या समर व्हेकेशनमध्ये. म्हणून तर आम्ही आठ आठ महिने आधी बुकिंग ओपन करतो युरोप अमेरिका ऑस्ट्रेलियाचं, व्हिसाच्या डॉक्यूमेंटस्ची तयारी करणं सोप्पं जातं आणि जिथे जिथे कॉन्स्युलेट स्विकारतात तिथे तिथे पीक सीझन रश सुरू व्हायच्या आत व्हिसा करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात काही कॉन्स्युलेट्स एक वा दोन महिने आधीच व्हिसा अ‍ॅप्लीकेशन घेतात किंवा काही तुमच्या ट्र्रॅव्हलिंग डेटप्रमाणे व्हिसा देतात. ह्या गोष्टी आपल्या कुणाच्याही कंट्रोलमध्ये नसल्या तरी त्रास हा होतोच आणि त्याला उपाय आहे तो डेफर्ड समर व्हेकेशनचा. क्राऊड मॅनेजमेंट फ्रॉम ऑल अँगल्स. भविष्याच्या दृष्टीने रुट कॉज शोधून त्याला फ्युचरिस्टिक सोल्युशन काढणं ही काळाची गरज आहे.\nसो मंडळी, आता तुम्ही सर्वजण देशात किंवा परदेशात पर्यटन करण्याच्या तयारीत असाल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा हॅप्पी जर्नी बॉन व्होयाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra/news/bjp-leader-pandurang-phundkar-passed-away-due-to-heart-attack", "date_download": "2018-10-19T00:43:36Z", "digest": "sha1:7EFCCSSIONY5Q2DRMHGRUWRNJF3VTXHR", "length": 5891, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधनANN News", "raw_content": "\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन...\nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन\nराज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर याचं आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील सोमय्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. फुुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.\nश्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. फुंडकर यांच्या निधनामुळे शेती प्रश्नाची जाण असलेला नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.\nपांडुरंग फुंडकर यांनी सलग तीन वेळेस अकोला लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होतं. १९८९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. वर्ष १९९१ ते १९९६ या दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. महाराष्ट्र विधानसभेवर १९७८ आणि १९८० साली निवडून गेले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात २०१६ मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. राज्यात भाजप वाढवण्यासाठी फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासह मोठे प्रयत्न केले. ग्रामीण भागात भाजपला जनाधार मिळवून देण्यात फुंडकर यांचा मोठा वाटा होता.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hz-feiying.com/mr/oem-57.html", "date_download": "2018-10-19T01:32:38Z", "digest": "sha1:JSUZSXA3CJGYQTF6H4YOL2IBP5G4I3CX", "length": 7786, "nlines": 120, "source_domain": "hz-feiying.com", "title": "OEM: 809750 - चीन OEM: 809750 पुरवठादार, फॅक्टरी -हुंगशॅन फेयिंग", "raw_content": "हांगझोई फेयिंग ऑटोप्टर्समध्ये आपले स्वागत आहे \nघर » उत्पादने » ब्रेक अलाईनिंग » जपानी वाहने\nउत्पादन क्षमता: प्रत्येक महिन्यासाठी 300,000 तुकड्या\nवैशिष्ट्ये: किमान आवाज, चांगले उष्णता प्रतिकार\nड्रम बरोबर कोणतेही नुकसान नाही\nपॅकेजिंग: प्रति सील बंद प्लानबॅगचे एक्सएएनजीएन तुकडे, प्रत्येक सेटसाठी 4 तुकडे, प्रत्येक इनबॉक्समध्ये 8 सेट, एका निर्यात दांडासाठी दोन बॉक्स.\nपुठ्ठा डिझाइन आवश्यकता सानुकूलित.\nडिलिव्हरी वेळ: प्रत्येक क्रियेसाठी 25 दिवस.\nवितरण पोर्ट: निंगबो, चीन\nHuangshan Feiying Autoparts नेहमी आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे ब्रेक अस्तर प्रदान करते, आम्ही 24 तासांमध्ये आपल्या चौकशीस उत्तर देऊ आणि आपल्याला आवश्यक असल्यास विनामूल्य नमूना प्रदान करू.\nयुरोपियन वाहन, अमेरिकन वाहने, कोरिया वाहन आणि चायनीज वाहनासारख्या वाहन उत्पादनांसह सर्व प्रकारची वाहन उत्पादनांसह संपूर्ण उत्पाद श्रेणीची श्रेणी.\nडिलीव्हरीनंतर आम्ही आपल्याला दर दोन दिवसांची मार्जिन स्थिती तपासत असतो .आपण माल मिळविल्यावर, त्यांची चाचणी घ्या आणि आम्हाला अभिप्राय द्या. उत्पादनाबद्दल आपल्याला कोणताही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा, आम्ही प्रदान करु. एक उपाय\nआम्ही 20 वर्षांपेक्षा अधिक प्रगत उत्पादन लाइनसह ब्रेकच्या अस्तरांच्या निर्मितीमध्ये विशेष आहोत.\n2. हुआंगशन फेयिंगचा सर्वात मोठा फायदा काय आहे\nस्थिर उच्च गुणवत्ता आणि वेळेवर प्रसन्नपणे आणि मोठे उत्पादन क्षमता ही आमची मजबूत ताकद आहे.\n3. Huangshan Feiying सह सहकार्य करण्याची आशा काय आहे\nमागील 20 वर्षात, आमच्या डीलर्सची संख्या आम्ही जलद विकसीत करीत आहोत तसंच, डीलरचे व्यवसाय तसेच वाढत आहेत.\nआमच्या कंपनीसोबत काम करत असल्यास आम्ही आपली बाजारपेठ शेअर वाढवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.\nट्रक ब्रेक अस्तर नवीन 153 F\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1611", "date_download": "2018-10-19T00:50:34Z", "digest": "sha1:AJYCDHOTOAVTVRJKKTEAYC3KHUT3AUKM", "length": 38487, "nlines": 197, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संत, पंत, आणि तंत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंत, पंत, आणि तंत\nसंत, पंत आणि तंत\nमराठीच्या इतिहासात,म्हणजे १८५० च्या पूर्वी , गद्य फ़ार कमी लिहले गेले. कवडेच जास्त. या अनंत कवीवर्यांची विभागणी एका मजेदार पद्धतीने केली जात असे. संत,पंत आणि तंत.\nसंत ..... ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादि.महानुभाव लेखकांना आपण याच कप्प्यात टाकू.\nपंत ...... मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित इत्यादि.\nतंत ...... पोवाडे, लावण्या लिहणारे... राम जोशी, होनाजी, अनंत फ़ंदी इत्यादि.\nसंतांच्या लेखनाचे प्रयोजन एकच. बुडणारय़ा लोकाना वाचवणे. आता ही चांगली प्रतिभावंत माणसे हो. जागतिक साहित्यात प्रथम श्रेणीत बसणारी. पण हे \" वाचवण्याचे ’ भूत मानगुटीवर बसलेले मोठ्या मिनतवारीने, पंच पक्वांनानी भरलेल्या ताटात, एका कडेला थोडीशी चटणी वाढावी, तसे त्यांनी ललित लेखन केले. त्याचा थोडासा आस्वाद आपण मागे घेतला आहेच.\nपंत ही व्युत्पन्न जात. संस्कृतचा, काव्य शास्त्राचा अभ्यास केलेली. छंद माहितेचे. ललित लेखनाचे हौस असलेले. पण तरीही धार्मिक बंधन पाळणारे. सर्व सामान्य लोकांची मनोरंजनाची गरज तर भागवयाची पण बायका-मुलांना ऐकावयास संकोच वाटू नये ही लक्ष्मणरेषाही ओलांडवयाची नाही. त्यांनी महाभारत-पुराणातील आख्याने निवडली व त्यावर रसाळ काव्य केले. रसाळ एका विशेषणात त्यांच्या काव्यातील नवरसांची ओळख पटावी. आणि परत हे सर्व सोपे-सुलभ.जरा प्रयत्न करा. शाळेत किती सहजपणाने मोरोपंत- वामन पंडित पाठ झाले होते, केले होते म्हणत नाही, हे आठवेल. धडाधडा म्हणतांना मजा यावयाची. \" देवी दयावती दवडसी दासाची दु:खदुर्दशा दूर पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय; पूर .\" आठवले की परत शाळेतला वर्ग, ठणठणीत आवाजात केलेले कोरडे घसे [माफ़ करा, यना सर ] याद येतात. तर असे हे पंत आणि पंडित.\nतंत ...... हे निराळेच. यांची ओळख शाळेतली नव्हेच. आता अनंत फ़ंदीचा \" बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको \" हा फ़टका वा होनाजीची \" घनश्याम सुंदरा \" शाळेतच शिकलो पण ते झाले अपवाद. यांचे क्षेत्र ग्रामिण महाराष्ट्र. ऐकणारे तरुण [also not so young } रस दोनच. वीर व शृंगार.भाषा जरा ओबड धोबडच. पण विषयाचा वेध अचूक घेणारी.पोवाडा असो वा लावणी असो हृदयाला भिडलीच समजा. रोखठोक मामला. पोवाडे आता कमी झाले तरी लावणी तर अजूनही लिहली जात आहेच.\nतर आता आपणास आता या दोन दालनात प्रवेश करावयाचा आहे. मी माझी आवड सादर करणार आहेच पss ण [ हा पंडित बाईंचा परिणाम ] या वेळी थोडासा बदल करीन म्हणतो.\nमीच सुरवात करण्याची गरज काय हे सदर \" आपली आवड \" म्हणून सुरु करू. तुम्ही तुमची आवड कळवा.संपूर्ण कविता दिल्यास उतमच.नाहीतर ती मिळवावयाचा प्रयत्न करू.\nसर्वानी रसास्वाद घेऊ. तर चेंडू तुमच्या कोर्टात.\nउपक्रम कवितांकरता नाही हे मान्य, पण माझा उद्देश जुन्या काव्याचा अभ्यास व्हावा असा आहे. संपादक मंडळाला पटले नाही तर छुट्टी \nउपक्रम चांगला आहे, तुमच्या आणि इतर जाणकारांच्या आवडीच्या उदाहरणांची वाट पाहतो. आता लगेच आठवणारी दोन उदाहरणे म्हणजे -\nमोरोपंतांचे 'सुसंगति सदा घडो'\nसुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो\nसदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो | वियोग घडता रडो, मन भवच्चरित्रीं जडो\nन निश्चय कधी ढळो, कुजनविघ्नबाधा टळो | न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो\nस्वतत्त्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो | पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोध जळो\nयाचा अर्थ श्री. वालावलकरांनी मागे एका प्रतिसादात दिलाच आहे.\nआणि वामनपंडितांनी भर्तृहरिच्या वैराग्यशतकाचे केलेले समश्लोकी भाषांतर -\nगेला तो नृप, ते प्रधान अवघे, ती पंडितांची सभा\nगेली ती नगरी, तशा शशिमुखी, त्या तप्तहेमप्रभा॥\nगेला तो नृपपुत्र, त्या शुभकथा, म्या देखिलें सर्व जें\nतें जेणें स्मरणास योग्य रचिले, काळास त्या वंदिजे॥\nमला वाटते, मागे सुभाषितांच्या चर्चेत वाचक्नवींनी याचा उल्लेख केला होता.\nतंत म्हणजेच शाहीर कातंत हा शब्द नव्याने कळला. लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे. यावर होणारी चर्चा वाचनीय ठरावी.\nउपक्रम कवितांकरता नाही हे मान्य, पण माझा उद्देश जुन्या काव्याचा अभ्यास व्हावा असा आहे.\nउपक्रमावर स्वलिखीत किंवा इतरांच्या कविता, ललित लेखन जसेच्या तसे छापण्यास मनाई आहे असे वाटते. साहित्यिकांच्या लेखनाचे रसग्रहण, त्यातून उलगडणारे अर्थ, शास्त्र इ. यांसाठी तर साहित्य आणि साहित्यिक असा काहीसा समुदायही आहे.\nजय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार\nजय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार\nह्या गाण्यात 'जय संतकवी, जय पंतकवी, जय तंतकवी रसदार' अशी एक ओळ आहे. त्यामुळे हा शब्द ओळखीचा असला तरी अर्थ पुरेसा कळलेला नाही.\n(\"तंत\" म्हणजे तंतुवाद्य - संगीतबद्ध गाते रचणारे कवी असा अर्थ आहे काय\nचित्रपटातले होनाजी बाळांच्या एका गीताचे पालुपद काय ते आठवते -\nलटपट लटपट तुझे चालणे गं\n(नारि गंऽऽ, नारि गंऽऽ)\n(बाकी कडवी येथे सापडली)\nकांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी\nजाईची रे वेल कवळी\nदिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी\nजशी चवळीची शेंग कवळी\n\"चंद्राची प्रभा ढवळी\", हे चांदण्याच्या रंगाच्या छटेचे वर्णन मला फार नेमके वाटते.\nलाल ओठांपेक्षा पवळ्या रंगाचे ओठ... ही वास्तवात दिसणारी एक रंगछटा आहे, तरी या नाजूक वर्णनात अलंकार आहे - ते रत्नही डोळ्यासमोर येते - पुढे \"सगुण गहिना\" म्हणणार आहे, त्याचे पूर्वसाद येथे येतात.\nबिरुटेसरांनीही मनावर घ्यावे, आणि शाहीर-लावणी काव्याबद्दल उदाहरणे देतदेत रसग्रहण सांगावे. या काव्याचे माझे लेखन नगण्य आहे. या धाग्यातून मला \"तंत\" कवींच्या काव्याची थोडी तरी ओळख झाली, तर आवडेल.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Jan 2009 रोजी 02:14 वा.]\nशरद यांचा मराठी साहित्याचा चांगला परिचय / अभ्यास दिसतो. ती एक चांगलीच गोष्ट आहे. मराठी साहित्याचे अभ्यासक संत,पंत, आणि तंत...ते अगदी बखरी पर्यंतच्या साहित्यप्रवाहांच्या काळाला 'मध्ययुगीन मराठी वाड;मयाचा काळ, म्हणून संबोधतात.\nचर्चा खूप पुढे गेली आहे. पण धनंजय, एक किस्सा मला सांगायचा मोह आवरेना. मराठ्यांची खरी गाणी म्हणून शाहिरांच्या कविता ओळखल्या जातात. त्याची सुरुवात यादवकाळात काही उल्लेख येतात म्हणून तेव्हापासून मानले पाहिजे. पण शाहिरी वाड;मयाचे अभ्यासक श्री. म. ना. सहस्त्रबुद्धे यांनी शाहिरीवाडःमयाचे मूळ वैदिक वाड्;मयापर्यंत भिडवले आहे. इंद्राचा सम्राट म्हणून जेव्हा जयघोष झाला तेव्हा विश्वदेवांनी ऐतरेय ब्राह्मणात त्याचे गूण गायले ते इंद्राचा पोवाडाच होय अशी एक व्युत्पत्तीच्या आधारे त्याचे प्राचिनत्व ठासवण्याचा प्रयत्न केला आहे. असो,..\n(\"तंत\" म्हणजे तंतुवाद्य - संगीतबद्ध गाते रचणारे कवी असा अर्थ आहे काय\nहो, असाच अर्थ आहे. बाकी, प्रभाकर,रामजोशी,होनाजीबाळा, परशराम,सगनभाऊ,अनंतफंदी, यांच्या काही लावण्या शोधून टाकतो.\nत्यांच्या लावण्यामधून येणार्‍या स्त्री सौंदर्याची वर्णने वाचण्यासारखी आहेत.\nलोकसत्तेतील एका पत्रव्यवहारात काव्याचे विविध प्रकार वाचायला मिळाले.\nकाव्यप्रकारांचे आकृतीबंध खालील प्रमाणेः-\n१) अभंग, २) आरती, ३) धावा, ४) स्तोत्र, ५) आर्या, ६) कीर्तन, ७) भजन, ८) प्रार्थना, ९) श्लोक, १०) करुणाष्टक, ११) मंगलाष्टक, १२) महाकाव्य, १३) पोवाडा, १४) विडा, १५) लावणी, १६) गौळण, १७) भारुड, १८) गोंधळ, १९) भूपाळी, २०) कटाव, २१) चंपू, २२) फटका, २३) झगडा, २४) धवळे, २५) लळित, २६) ओवी, २७) पाळणा, २८) कविता २९) सुनीत, ३०) विराणी, ३१) गझल, ३२) शास्त्रीयगीत , ३३) भावगीत, ३४) लोकगीत, ३५) नाट्यगीत, ३६) सिनेगीत, ३७) समरगीत, ३८) बालगीत, ३९) अंगाईगीत, ४०) क्रीडागीत.\nयात पंत-तंत-संत असे वर्गीकरण करता येईल का यात चंपू, झगडा, धवळे, लळित हे काय प्रकार आहेत.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [24 Jan 2009 रोजी 19:33 वा.]\nचंपू म्हणजे काय ते माहिती नाही पण राजवाड्यांनी जयराम पिंडे या शहाजीकालीन लेखकाच्या \"राधामाधवविलासचंपु\" नावाच्या ग्रंथाचे संपादन/पुनरुज्जीवन केले असे अंधुक आठवते. तत्कालीन कर्नाटक इतिहासाबद्दल यात माहिती आहे.\n\"धवळे\" हा प्रकार चक्रधरकालीन साहित्याशी संबंधित असावा. \"लळित\" हे सुद्धा तत्कालीनच , असे अंधुकसे आठवते. (लीळाचरित्र या ग्रंथाचे नाव \"लळित\" या शब्दाशी संबंधित असावे काय \nचम्पूकाव्य म्हणजे गद्य व पद्याचे मिश्रण असणारे काव्य. भोजराजाचे चम्पुरामायण हे एक प्रसिद्ध उदाहरण.\nमागे सकाळमध्ये अणुकराराचे लळित असा शब्दप्रयोग वाचल्याचे आठवते. आता हे लळित अजून कुठले भिजत पडलेले घोंगडे असा काही अर्थ\nअणुकराराचे लळित हे अणुकराराचे कवित्त्व अशा अर्थाने वापरले असावे घोंगडे हा अर्थ नसावा.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [25 Jan 2009 रोजी 17:16 वा.]\n\"लळत-लोंबत पडलेले प्रकरण\" या वाक्प्रयोगाशी साधर्म्य असणारे काहीतरी असाही एक अर्थ असू शकतो.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nविषय आणि चर्चा छान आहे जसे आठवते तसे लिहीत जात आहे...\nतंत मधे जर लावण्या येत असतील तर अर्थात शाहीर राम जोशींची \"सुंदरा मना मधे भरली\" आणि होनाजी बाळामधील वर धनंजयने सांगितलेली \"लटपट लटपट\" आहेतच. तशाच पिंजर्‍यातील लावण्या एकापेक्षा एक आहेत (तंत जर तंतुवाद्यामुळे आले असेल, तर तुनतुन्याचा सूड उगवण्यासाठी केलेली प्रतिज्ञा देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे). (जगदीश खेबुडकर\nमाडगुळकरांनी लिहीलेल्या लावण्या तशाच छान आहेत - जाळी मंदी पिकली (मल्हारी), स्त्री थोर की पुरूष यावरील सवालजवाब (चित्रपट आठवत नाही) आणि सांगते ऐकामधील \"पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा\" या लक्षात ठेवण्यासारख्या लावण्या तात्काळ आठवतात.\nअधुनिक लावण्यांत शहरी भागात पण प्रसिद्ध (पॉप्युलराइझ्ड) करणारे असे विसरता न येणारे नाव म्हणजे - सुलोचना चव्हाण - त्यांच्या ठसक्यातील अनेक लावण्या प्रसिद्ध आहेतच. पण त्यातल्या त्यात सरळ :-) लावणी म्हणजे - येऊ कशी कशी मी नांदायला...आठवली.\nसरते शेवटी न विसरता येणारे अजून एक नाव म्हणजे दादा कोंडके - त्यांच्या सोंगाड्या आणि सुरवातीच्या चित्रपटातील लावण्या या लोकगीतांच्या जवळ जाणार्‍या होत्या. नंतरच्या अर्थातच निव्वळ कोंडकेगीत ठरल्या :-)\nपठ्ठे बापूरावांचं गाणं आठवलं 'नटरंगी नार मारी काळजात वार'. कोणाला संपूर्ण माहित आहे का\nनटरंगी नार, मारी काळजात वार\nपाडी कासोट्याला पार, चापुनिया पट्टी\nपाटलाला घातला गळा, कुलकर्ण्याला घालते डोळा\nमास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी...\nअशा ओळी पुलंच्या वटवटमध्ये ऐकल्या आहेत\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n**तंत म्हणजे तंतुवाद्य असे श्री. धनंजय लिहितात ते खरेच आहे.पोवाडे आणि लावणी गायनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे तुणतुणे.म्हणून अशा रचना लिहिणार्‍यांना तंत कवी असे नाव दिले. संत,पंत या शब्दांशी प्रास साधण्यासाठी तंत हा शब्द योजला हे स्पष्टच आहे.\n**श्री.आजानुकर्ण यांनी जी नामावली दिली आहे ती पद्यलेखनाच्या प्रकारांची.संतकवी,पंतकवी ,तंतकवी आणि आधुनिक कवी अशी कवींची ढोबळमानाने केलेली विभागणी आहे.\n**१ संतकवी:--आरत्या,स्तोत्रे,श्लोक, अभंग ,ओव्या, अशा देवस्तुती आणि देवभक्तिपर रचना लिहिणारे कवी. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम,रामदास, एकनाथ आदि.\n...२पंतकवी:--विशेषतः गणवृत्तांत, तसेच आर्या,गीती अशा मात्रावृत्तांत संस्कृतप्रचुर भाषेत रचना करणारे.वामन पंडित, रघुनाथ पंडित, मुक्तेश्वर,श्रीधर, मोरोपंत इ.\n...३ तंतकवी: पोवाडे(वीररस) आणि लावण्या(शृंगाररस) लिहिणारे कवी.रामजोशी, होनाजी बाळा, प्रभाकर, सगनभाऊ, इ. (श्री.शरद यांनी हे लिहिलेच आहे. श्री. विकास यांनी आधुनिक लावण्यांविषयींही लिहिले आहे)\n....४.आधुनिक कवी:केशवसुत आणि त्यांच्या नंतरचे कवी.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nमोरोपंतांनी निरोष्ठ रामायण लिहिले आहे असे कुठेतरी ऐकले/वाचलेले स्मरते.यांत 'प' वर्गातील सर्व अक्षरे गाळली आहेत. म्हणजे तोंडात चघळता विडा असला( अथवा ओष्ठशलाका लावली असली) तरी कोणतीही अडचण न येता हे पद्य स्पष्टोच्चार करीत म्हणता येते. निरोष्ठ रामायण उपलब्ध असल्यास त्यांतील काही भाग वानगी म्हणून इथे द्यावा.\nवा अतिशय रोचक माहिती\nगुगलून निरोष्ठ रामायण मिळाले नाहि मात्र् पुढे दिलेली रोचक माहिती कळली: (युनिकोडीत नसल्याने टंकत आहे चुभुद्याघ्या)\nमोरोपंतांचे निरोष्ठ रामायण आपल्याला ज्ञात आहे. हे रामायण म्हणताना ओठ एकमेकांना स्पर्श करत नाहित. या रामायणात 'राम\" हा शब्द नाहि. तर 'रघुनाथ' हा शब्द आहे कारण हे निरोष्ठ रामायण आहे.\nकाव्याचा असा अद्भुत प्रकार दैवज्ञ सूर्य कवीने \"रामकृष्ण काव्य पिलोम\" या काव्य रचनेत केला आहे. या श्लोकांचे वैशिष्ट्य असे आहे की नेहेमीप्रमाणे वाचताना त्यात रामाचे वर्णन येते व तीच ओळ उलट्या क्रमाने वाचल्यास त्यात कृष्णाचे वर्णन येते\nसंपूर्ण लेख इथे वाचता येईल\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nसुरवात तर छान झाली. प्रथम गुणिजनांनी विचारलेल्या काही गोष्टींचा विचार करू.\nहा एक प्राचीन मराठी नाट्यप्रकार आहे. विष्णुदास भाव्यांची नाटके यापासून उचलली आहेत म्हणावयास हरकत नाही. ग्रामिण भागातल्या ह्या नाटयाला गरजा फ़ार कमी होत्या.\n१-१/२ फ़ूट उंचीचा बाकांवर फ़ळ्या टाकून १२ x १८ फ़ूटाचा रंगमंच तयार करण्यात येई. पडदे वगैरे नसत.एका बाजूला साथवाले व सूर देणारी मुले बसत. दुसरी बाजू पात्रांना येण्या-जाण्या\nसाठी.मशालींच्या उझेडात लळित सादर केले जाई. लळिताचा मुख्य भाग म्हणजे सोंगे.भालदार, चोपदार, वासुदेव, गोंधळी, वाघ्या-मुरली, बहिरा मुका, आंधळा इत्यादींची सोंगे आणत रावण वध हा बहुतेक वेळी शेवटचा प्रवेश असे.धार्मिक उपदेश व मनोरंजन हा उद्देश.कर्नाटकची भागवत नाटके, बंगालची कृष्णलीला,मथुरेची व्रजविहार परंपरा ही महाराष्ट्रातील लळिताशी साम्य दाखवितात. लिखित संहिता नसल्याने गोंधळ घालावयास भरपूर वाव. म्हणून तर वर्तमान पत्रात सळित शब्द वापरला असावा.\nहेमाडपंतांच्या नावावर असलेल्या \" हेमाद्रिकृत लेखन कल्पतरु \" या पुस्तकातील एक प्रकरण पाहू. पत्र लिहताना \" मायने \" काय लिहावेत याचे मार्गदर्शन\nश्रीमंत स्वप्रभूला,श्रीया मंडित दिवाणलोकांस \nश्रीया विराजित असे प्रभुच्या सर्वाही बंधुवर्गास \nयजमानास.त्याचे दिवाणास व बांधवांकरिताचे मायने हे असे.\nस्वपित्यास तीर्थरूप हे, स्वरूप गुरुमातुलासि चुलत्यास \nस्वाग्रज वृद्ध्जना याहूनि लिहणे कदा न भलत्यास \n\" चरणारविंदि मस्तक ठेवुन विज्ञप्ति \" पत्निने लिहावी \n\" अशिर्वाद उपरि \" हे भर्त्याने योग्य रीति जाणावी \nहे पुरेसे वाटले नाही तर\nमाझ्या पूज्यसुरा,सदा प्रियकरा भर्तार प्राणेश्वरा \nमला वाटते, आज आय.टी.त काम करणारी पत्नी आपल्या पतीला असे पत्र लिहेल तर नवरा फ़ीट येऊनच आडवा होईल, नुसता मायना वाचूनच \nपण खरी खोंच पुढेच आहे,\nपत्नीला \" आशिर्वाद \" लिहावयाचा. पण रखेलीला नाही. कवीची सूचना\n\" \" आज्ञा करितो की \" हे प्रारंभी तूं लिही स्वरक्षेला \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1612", "date_download": "2018-10-19T01:00:10Z", "digest": "sha1:VDJWFMVSKC5LIRMF4N65KIJGSCOO6IZP", "length": 2152, "nlines": 44, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छायाचित्र टिका | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचित्राना मिळणारा प्रतिसाद पाहून नवीन छायाचित्रे काढण्याचा उत्साह वाढत आहे.\nआजच काढलेले हे चित्र कसे वाटले सांगावे.\nएका तळ्यात होती.... :))\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nया चित्रात सॉफ्ट फोकस चांगला दिसतो आहे.\nतुम्हाला इतक्या जवळून चित्रे मिळाली असतानाही फोकस शार्प नाही हे कसे.\nफोकस अजून शार्प असता तर नक्कीच मजा आली असती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-168-1653523/", "date_download": "2018-10-19T00:40:05Z", "digest": "sha1:27CQYAEQNR574L5FKEV7B3FDY6YRAGOV", "length": 28792, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 168 | निधर्मीपणाचे तत्त्वही न्यायालयानेच विस्तारावे | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nनिधर्मीपणाचे तत्त्वही न्यायालयानेच विस्तारावे\nनिधर्मीपणाचे तत्त्वही न्यायालयानेच विस्तारावे\n‘पुढचे पाऊल’ (२८ मार्च) या संपादकीयात काँग्रेस व डावे पक्ष यांना केलेला उपदेश योग्य आहे.\n‘पुढचे पाऊल’ (२८ मार्च) या संपादकीयात काँग्रेस व डावे पक्ष यांना केलेला उपदेश योग्य आहे. बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला यांसारख्या पद्धतींची घटनात्मक सुसंगतता तपासून पाहण्याची गरज घटना अस्तित्वात आल्यापासून इतक्या प्रदीर्घ काळानंतर का निर्माण झाली किंवा त्या प्रश्नास आताच चालना का मिळाली या मुद्दय़ावर थोडे विवेचन होणे आवश्यक वाटते. याच संदर्भात, भारतीय घटनेस लावलेल्या ‘निधर्मी’ या विशेषणात अभिप्रेत असलेला निश्चित अर्थ कोणता या विषयावर निदान आता तरी सर्वोच्च न्यायालयात सविस्तर ऊहापोह व्हावा अशी अपेक्षा ठेवावयास हरकत नसावी. कोणत्या विषयातील कायदे सर्व धर्मीयांना समान असावेत आणि कोणत्या विषयात धार्मिक तत्त्वांवर आधारित भिन्न कायदे अस्तित्वात असू द्यावेत, यावर सखोल मार्गदर्शक सूचना घटनेत नसल्यामुळे आणि नंतरच्या काळात कायद्यातील त्या भिन्नतेला मतपेटीवर डोळा ठेवून प्रोत्साहन मिळाल्यामुळे मुस्लीम स्त्रियांवरील अन्याय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दीर्घकाल चालू राहिला आणि आताही त्याच्या निराकरणास विरोधच होईल.\nकोणत्याही धर्मातील विवाह आणि सांपत्तिक वारसाविषयक कायदे हे मानवाधिकार आणि अर्थ या मानवी जीवनातील दोन सर्वात महत्त्वाच्या हक्कांवर थेट परिणाम करणारे असल्यामुळे हे कायदे खरे पाहता धर्मसापेक्ष व त्यातही लिंगसापेक्ष असू नयेत हे अंतिम उद्दिष्ट देशाने नक्की किती कालावधीत गाठावे याचा स्पष्ट उल्लेख घटनेत असणे फार आवश्यक होते. याउलट हे कायदे धर्मानुसार भिन्न ठेवण्याचे धोरण ब्रिटिशांनी पूर्वीपासून अबाधित ठेवले होते हे घटना बनवताना ज्ञात होते. तरीही त्या धोरणानुसार त्यांनी केलेले अनेक कालबाह्य़ कायदे व न्यायालयीन प्रथा आपण आजही श्रद्धेने पाळत आहोत. धार्मिक विरोध ओढवून न घेता राज्य टिकवावे आणि स्वत:च्या देशाचा लाभ अबाधित ठेवावा हे ब्रिटिशांचे व्यावहारिक शहाणपणाचे धोरण होते हे स्पष्ट दिसते. स्वातंत्र्यानंतर आपण ते चालू ठेवण्याची आवश्यकता नव्हती; परंतु काँग्रेसच्या दीर्घकालीन प्रशासनात याच धोरणाची सत्तासातत्यासाठी केवळ पाठराखणच करण्यात आली असे नव्हे, तर त्यात अनुनयाची भरदेखील पडली. त्यामुळे इस्लामविषयक धोरण हे वहिवाटीच्या हक्कासारखे पक्के झाल्यासारखी आताची परिस्थिती नाकारता येणार नाही. हिंदू कोड बिल ज्या तत्परतेने मान्य करण्यात आले किंवा त्यात वेळोवेळी स्त्रियांच्या हक्कांबाबत सुधारणा ज्या सहजतेने व बिनविरोध होत गेल्या तितक्या सहजतेने मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करणे शक्य होईल असे वाटत नाही, तेही या वहिवाटीमुळेच. तसेच आतापर्यंतच्या अनुभवानुसार अशा सुधारणा हिंदूंनी ज्या सहजतेने स्वीकारल्या तशा प्रकारे स्वीकारण्याची प्रवृत्ती मुस्लीम समाजातील बहुसंख्य नागरिकांची नसल्यामुळे कायद्यांच्या धर्मनिरपेक्ष समानतेबाबत प्रथम घटनादुरुस्ती केली तरच अपेक्षित सुधारणा प्रत्यक्षात राबविता येतील असे वाटते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला प्रचलित कायद्यांच्या चौकटीत राहूनच निर्णय द्यावा लागेल. फार तर घटनेचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाकडून काही महत्त्वाचे मुद्दे हाती येतील, परंतु त्यांचा वापर करून कायद्यांची चौकट बदलण्याची इच्छाशक्ती आणि धमक संसदेकडून अपेक्षित असेल.\n– विवेक शिरवळकर, ठाणे\nफतवे काढायचे; रद्द करण्याचे श्रेय घ्यायचे\nयेत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून मगच उन्हाळ्याची सुट्टी लागू करावी हे धोरण राज्य विद्या प्राधिकरणाने जर सध्याचे शैक्षणिक वर्ष सुरू होताना जाहीर केले असते; तर संबंधित विभागाच्या दूरदृष्टीचे स्वागतच झाले असते, पण सुट्टीतील उपक्रमांची यादी ऐन वेळी जाहीर करायची आणि शिक्षकांकरवी ते उपक्रम जबरदस्तीने राबवून घ्यायचे, हे कुठले धोरण त्याऐवजी त्या उपक्रमाअंतर्गातील अध्ययन जर शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबर शालेय वर्षांत राबविले तर शिक्षकही आपल्या अध्यापनाचा एक भाग समजून ते मुलांपर्यंत जास्त निष्ठेने पोहोचवतील. त्यामुळेच असे उपक्रम यशस्वीदेखील होतील.\nतसेच भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच राज्यात एवढी वष्रे एप्रिल/मे महिन्यात सुट्टी दिली जाते याचा विचार (अशा प्रकारचे निर्णय घेण्याअगोदर) सध्याचे प्रशासकीय अधिकारी करीत नव्हते, हेच सिद्ध होते.\nआधी अशा प्रकारचे फतवे काढायचे आणि जनतेतून फारच तीव्र प्रतिक्रिया आल्यावर मंत्री महोदयांनी ते रद्द करायचे.. आणि आपण त्याचे श्रेय घ्यायचे.. याच धोरणांची पुनरावृत्ती हेही सरकार करीत आहे, दुसरे काय\n– राजन पांजरी, जोगेश्वरी\n‘ग्रामस्वराज’ गांधींचे नसून डॉ. आंबेडकरांचे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून ‘ग्राम स्वराज्य अभियान’ सुरू करणार, अशी घोषणा पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केल्याची बातमी (लोकसत्ता, २६ मार्च) वाचली. याचा अर्थ पंतप्रधानांना डॉ. आंबेडकर यांच्याविषयी पूर्ण माहिती नाही. बाबासाहेबांनी खेडय़ांतील दलितांना संदेश दिला होता की, शहराकडे चला. याचे कारण असे होते की, गावगाडय़ामध्ये लोकशाही व्यवस्था नांदत नाही. गावचे सरपंच, पाटील म्हणतील तेच सर्वाना ऐकावे लागते, अन्यथा लोकांना त्रास होतो. महिला सरपंच, दलित उपसरपंच अशा अनेक योजना आल्या; परंतु सरपंचपदी बायको व खरा कारभार पुढाऱ्याच्या हाती अशी स्थिती असते. यासाठी ग्रामस्वराज्यसारख्या घोषणा करण्यापेक्षा ग्रामीण भागात खरीखुरी लोकशाही कशी नांदेल हे पाहिले पाहिजे.\nपंतप्रधानांनी ही ‘ग्रामस्वराज्या’ची घोषणा गांधी जयंती दिनी करायला हवी होती, कारण ग्रामस्वराज्य आदी कल्पना गांधीजींच्या होत्या. याचा अर्थ पंतप्रधानांना गांधी व आंबेडकर दोन्हीही माहीत नाहीत असा होतो.\n– दिनकर र. जाधव, मीरा-भाईंदर\nशेतीतही योजनांचे नवपरिवर्तन व्हावे\nखासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या ‘विकासाचे राजकारण’ या सदरातील ‘हॅकथॉन : नवपरिवर्तनाची नांदी’ (२८ मार्च) हा लेख वाचला. सरकार चांगल्या योजना आखते, त्याचा प्रचारही चांगल्या प्रकारे करते; पण ज्या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, तिथे शेतकऱ्यांसाठी एक एकात्मिक योजना तयार करणे ही जबाबदारी कोणाची आहे जगातील मोठे लागवडीखालील क्षेत्र आणि शेतीवर अवलंबून असणारी सर्वाधिक लोकसंख्या भारतात असताना पिझ्झा-बर्गरसारख्या परदेशी उत्पादनांनी आमच्या बाजारपेठा काबीज कराव्यात\nएक उद्योग चालू करण्यासाठी जमीन-कामगार-उद्योजकता आणि भांडवल या सर्व गोष्टी सरकार उद्योजकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देते. आमच्या बळीराजाला यातील भांडवल म्हणून थोडे कर्ज, संशोधन व शेतकरीभिमुख बाजार उपलब्ध करून द्या. मग पाहू, भारत जगाचे फूड प्रोसेसिंग तसेच इनोव्हेशन हब कसे बनत नाही ते.\n– सूरज बनकर, फलटण (सातारा)\nतरुणांची जातीय दिशाभूल करणारे मृगजळ\nशासकीय चौकशी चालू असताना मुंबईत परवानगी नसताना प्रकाश आंबेडकरांनी मोर्चा काढणे त्याला प्रतिउत्तर म्हणून मनोहर भिडे समर्थकांनी सांगलीत मोर्चाची घोषणा करणे.. दोघेही लाखभर लोक जमवण्याची भाषा करतात, कायदा व सुव्यवस्था हातात घेतात आणि लोकांची दिशाभूल करतात.\nहे दोघेही, जातीने व धर्माच्या नावाने पोसलेली बांडगुळे आहेत; कारण शेतकरी आत्महत्या, युवक रोजगार, महागडे शिक्षण, घसरता आíथक वृद्धिदर यांची झळ देश सोसत असताना ही मंडळी मात्र जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली देशातील तरुणांना कट्टरवादाकडे घेऊन चालली आहेत. तरुणांचा देश मानल्या जाणाऱ्या देशात उपयुक्त तरुण यांच्यामागे फिरत राहिले तर मार्क्‍सने म्हटल्याप्रमाणे ‘धर्म ही अफूची गोळी’च. तिचा गंध घेतला तरी नशा येणार आणि भान हरपून दुष्कृत्य घडणार. त्यामुळे तरुणांनी देशाला दिशा देणारे नेतृत्व स्वीकारावे. दिशाभूल करणारे नव्हे. नाही तर, कलामांनी पाहिलेले २०२० पर्यंत भारत जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न सध्या तर धुळीला मिळाले आहेच; ते २०४५ पर्यंतही अशक्य होऊन जाईल.\n– रितेश उषा भाऊसाहेब पोपळघट, आंधळगाव (ता. शिरूर, जि. पुणे)\nलक्तरे वेशीवर टांगली जात आहेत..\n‘अहंमन्यांची अगतिकता’ (२७ मार्च) हा अग्रलेख मनातील एका अत्यंत महत्त्वाच्या विचारप्रवाहाला वाट करून देणारा आहे आपल्या जीवनाच्या आणि समाजकारणाच्या सर्व अंगातली ही कीड उघडय़ावर येत आहे असे वाटते.\nसर्व (तथाकथित) पुढारलेल्या देशांमधून / संस्थांमधून अक्षरश: अनैतिकतेचा आणि स्वार्थाचा उद्रेक समोर प्रकट होत आहे. कोणतेही क्षेत्र घ्या – राजकारण (सध्याचे वेगवेगळ्या देशांचे सर्वेसर्वा), अर्थकारण (वेगवेगळ्या जागतिक आणि भारतीय बँकांची बाहेर येत असलेली प्रकरणे), क्रीडाक्षेत्र (क्रिकेट, फुटबॉल, टेनिस..), उद्योगक्षेत्र (फोक्सवॅगन) शिक्षणक्षेत्र, आरोग्यक्षेत्र, संरक्षणक्षेत्र, तंत्रज्ञानक्षेत्र, पायाभूत क्षेत्रे – खोटेपणा, निव्वळ स्वार्थ, पूर्णपणे ‘साधनअशुचिता’, हपापलेपणा हे ‘गुण’ सर्वदूर दिसायला लागले आहेत.\nएका अर्थाने वाटते – बरे झाले, या सर्व हस्तिदंती मनोऱ्यातल्या पढत ‘शहाण्यां’ची घाणेरडी लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. इतरांना (विशेषत: आíथकदृष्टय़ा मागासलेल्या समाजांना) नैतिकतेचा, उत्तमतेचा, गुणवत्तेचा, मानवाधिकारांचा धडा शिकवणाऱ्याचे अंतरंग किती दूषित आहे हे वरचेवर आता उघड होत आहे. ही कीड अशीच होती – फक्त आत्ता बाहेर येत आहे एवढेच. हे सर्व निश्चितपणे क्लेशदायक आहे. या उद्रेकांमुळे थोडासा का होईना, पण सकारात्मक बदल घडेल ही आशा\n– डॉ. प्रवीण मुळ्ये, पुणे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/recipes-news/fruit-salad-recipe-salad-special-recipe-1663049/", "date_download": "2018-10-19T00:47:35Z", "digest": "sha1:O2XGDFSR57MHAYCH3DSINC2O76APV6DL", "length": 9717, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fruit salad recipe salad special recipe | सॅलड सदाबहार : फ्रूट सॅलड | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसॅलड सदाबहार : फ्रूट सॅलड\nसॅलड सदाबहार : फ्रूट सॅलड\nपुदिन्याच्या पानांनी सजावट करा.\nपिकलेल्या केशरी आंब्याचे चौकोनी काप २ कप भरून , ब्लू-ब्लॅक बेरीज १ कप, स्ट्रॉबेरीज १, स्वीट कॉर्न १ कप, कीवी फळाचे चौकोनी काप १ कप, १ इंच बटर क्यूब, २ चमचे साखर, ४ चमचे संत्र्याचा रस, दीड कप ताजी साय\nप्रथम नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर बटर व साखर एकत्रित विरघळू द्या. साखरेचे कॅरॅमल झाले की त्यात संत्र्याचा रस घालून ते एकत्र करा आणि गॅस बंद करा. त्यावर कीवीचे तुकडे हलके परतून घ्या.\nएका काचेच्या पसरट भांडय़ात आंब्याचे काप, ब्लू बेरीज, स्ट्रॉबेरीजचे काप, स्वीट कॉर्न, कॅरॅमलमध्ये हलकेसे परतून घेतलेले कीवीचे काप व ताजी साय हे सगळे एकत्र करा. पुदिन्याच्या पानांनी सजावट करा.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1613", "date_download": "2018-10-19T01:09:48Z", "digest": "sha1:R7DDC5RVJ3BRJFMPCSTEE4G3XHXFUMT2", "length": 13168, "nlines": 148, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छायाचित्र : घर थकलेले सन्यासी.. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nछायाचित्र : घर थकलेले सन्यासी..\nबरेच दिवस ह्या १९व्या शतकातल्या व्हिक्टोरीयन शैलीत बांधलेल्या घराचा फोटो काढायचे मनात होते.\nशेवटी आज जाऊन काढून आलो...\nकसा वाटला ते जरूर कळवा.\nफारच सुंदर. नकळत गाणे गुणगुणले गेले...\nदिव्याचा तारा मस्तच वाटतोय. त्यासाठी काही विषेश प्रयत्न फोटो संध्याकाळ होताना काढला आहे का\nहो फोटो सुर्यास्तानंतर काढला आहे.\nएक्स्पोजर थोडे लांबले की दिव्याचे आपोआप तारे होतात.\nविशेष काही करायला लागत नाही फक्त स्लो शटर स्पीड ठेवायचा.\nथंडीतील संध्याकाळ चांगली पकडली गेली आहे.\nघर थकलेले संन्यासी या शीर्षकाचा अर्थ काय\nअसेच खूप जुने आणि भव्य घर आहे म्हणून ती ओळ टाकली.. विशेष काही नाही\nओह..मला वाटलं तुम्हाला कविता माहित आहे, पण मी त्या ओळी का वापरल्या असं विचारत आहात..\nही घ्या पूर्ण कविता :\nघर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते\nआईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते\nती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते\nढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते\nपक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी\nएकेक ओंजळी मागे, असतेच झऱ्याचे पाणी\nमी भीऊन अंधाराला, अडगळीत लपुनी जाई\nये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर\nचित्रपट - निवडुंग (१९८९)\nओह..मला वाटलं तुम्हाला कविता माहित आहे, पण मी त्या ओळी का वापरल्या असं विचारत आहात..\nकिती गैरसमज असतात लोकांचे ;-) ह. घ्या. (मला वाटतं आता तरी विश्वास ठेवावा सर्वांनी की कवितेशी दूर दूर संबंध नसणारे लोक अस्तित्वात असतात.:-))\nसंपूर्ण कविता इथे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. (साधे धन्यवाद म्हणायलाही याआधी वेळ झाला नाही त्याबद्दल क्षमस्व\nविषयांतराबद्दल क्षमस्व. पण या निमित्ताने 'घर थकलेले सन्यासी'चे रसग्रहण झाले तर फारच छान.\n'थकलेले सन्यासी' हे शब्द ग्रेसांना का वापरावेसे वाटले असतील आणी शेवटच्या ओळीतील 'आईच्या डोळ्यामधले नक्षत्र' अंगावर काटा आणते.\nथंडीतील संध्याकाळ चांगली पकडली गेली आहे.\nअगदी. फोटो सुरेख. हे विक्टोरियन घर सन्यस्त दिसते आहे खरे; पण थकलेले वाटत नाही.\nफारच छान फोटो. आतला दिवा जास्त चमकत आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nनेहमीप्रमाणे चित्र छान. ताराही छान आला आहे. दोन घरे एकत्र घेण्याचे काही खास कारण अर्थात ते एक बरे आहे. मोठ्या घराचाच फोटो घेतला तर एकदम एकाकीपणाचा भास होईल. दोन घरे एकत्र असल्याने मोठ्या घरातल्यांना कधीच्याकाळी थोडाफार शेजार असू शकेल असे वाटते.\nमोठ्या घराचा समोरचा मनोरा दडपण आणणारा आहे. अशा घरात रहायचे तर चिक्कार लोक पाहिजेत. हॅलोवीनच्या रात्री इथे जाऊन चॉकलेटे आणायची म्हणजे कठीण आहे.\nम्हणतो. चित्र छान आले आहे.\nअवांतर : मला हे चित्र पाहून 'पथ्थर की हवेली को, शीशे के घरोंदों में' हे गाणे आठवले.\nग्रीन गॉबलिन [25 Jan 2009 रोजी 21:44 वा.]\nमूळ चित्रात काही बदल केले का रंगसंगती बदलली वगैरे का की जसेच्या तसे आहे\nमला तर त्या दिव्याबरोबरच उजवीकडची पाटीसुध्दा मस्त वाटली\nफोटो अप्रतिम आलाय. आता सरत्या हिवाळ्याच्या दिवसांत, सूर्यास्तानंतरच्या प्रकाशाची वेळही अचूक टिपलेली आहे.\n[अवांतर - मेम्फिसमधल्या इतर ऐतिहासिक घरांबद्दल गूगलल्यावर ही माहिती मिळाली.]\nलांब उघडकाळामुळे एका प्रकारचा मुलायमपणा आलेला आहे. खिडक्यांच्या तावदानावर परावर्तित झालेले संध्यारंग विशेष आहेत.\nहे चित्र मॅसी हाऊसने त्यांच्या पर्यटक-पत्रिकेसाठी वापरावे झाडांनी नैसर्गिक चौकट दिली आहे, नावाचा फलकही दिसतो आहे.\nमी स्वतः (आणि वर दिलेल्या काही दुव्यांवरच्या छायाचित्रकारांनी सुद्धा) जवळ जाऊन वाईड अँगल भिंग वापरून घर \"अंगावर आणले\" असते, नाट्यमय केले असते. पण इथे घर चौकटीच्या अर्ध्याच भागात ठेवून, झाडाच्या मानाने लहान करून उत्कृष्ट संयम दाखवला आहे.\nग्रेस यांच्या कवितेच्या ओळी सांगितल्याबद्दल सर्किट यांचे आभार.\nआवर्जुन मत नोंदवणार्‍या सर्वांचे अनेक आभार\nमस्त चित्र आहे. कोलबेरपंतांच्या इतर चित्रांसारखेच.\nसुंदर प्रकाशचित्र आहे.. खूप आवडले.\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Jan 2009 रोजी 02:08 वा.]\nकाय सुंदर फोटो आलाय \nअवांतर : कोलबेरा कॅमेरा पाठव मला सेकंड हँड ( गीफ्ट म्हणून )\nदश्त को देख के घर याद आया\nफ्लिकरवर फिरता-फिरता लागलेली काही घरे..\nकैसी वीरानीसी वीरानी है\nदश्त को देख के घर याद आया\nये हम जो हिज्र में दीवारो-दर को देखते हैं\nकभी सबा को, कभी नामाबर को देखते हैं\nहमारे घर की दीवारों पे \"नासिर\"\nउदासी बाल खोले सो रही है\nदुसर्‍या क्रमांकाचे घर पाहून हा शेर आठवला\nगिरिया चाहे है ख़राबी मेरे काशाने की\nदर-ओ-दीवार से टपके है बयाबां होना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2180", "date_download": "2018-10-19T00:58:48Z", "digest": "sha1:JLTGIJ5DXNRB4JXVH3U4XPWS5UPDYH5U", "length": 53890, "nlines": 217, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 2 | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले \nगंगा नदीच्या खोर्‍यात असणार्‍या कोसल या राज्याचा राजा श्रीराम याची कथा किंवा रामायण ही भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे असे म्हटले तरी चालेल. आपल्या संस्कृतीत जे जे उत्तम, उदात्त आणि आदर्श म्हणून मानले जाते ते सर्व या राम या व्यक्तीरेखेत एकवटले आहे यात शंकाच नाही. ज्या काली रामायणाची मूळ कथा घडली असावी त्या कालातील समाजापुढे काय आदर्श होते हे रामचरित्रावरून समजू शकते. पित्याच्या आज्ञेवरून, या राजपुत्राने राज्यत्याग करून वनवास पत्करला. स्वत:च्या पित्याला तीन राण्या होत्या तरी रामाने एकपत्नीव्रत अंगिकारलेले आहे. तो कुशल योद्धा, सेनानी आणि राज्यकर्ता आहे. आलेल्या परिस्थितीपुढे अगतिक न होता त्या परिस्थितीचा सामना तो करत राहतो व शेवटी यश मिळवतो. या सगळ्या गोष्टींमुळेच रामकथेला भारतीय जनमानसात अनन्यसाधारण महत्व मिळालेले आहे.\nरामायण ही एक अगदी साधी व सरळ कथा आहे.कोसल राज्याचा राजपुत्र असलेल्या रामाचा विदेह राज्याची राजकन्या सीता हिच्याशी विवाह होतो. रामाच्या सावत्र आईची तिच्या मुलाला राज्य मिळावे अशी इच्छा असल्याने ती कारस्थानाने रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवते.भारतीय द्वीपकल्पाच्या (Peninsula) मध्यवर्ती भागात असलेल्या, विंध्य पर्वताजवळच्या, दाट जंगलांच्यात राम, सीता व त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण हे अरण्यवासी जनांसारखे राहू लागतात.लंकेचा राक्षस राजा रावण हा सीतेचे हरण करतो. राम एक सैन्य उभे करतो. त्यासाठी तो वानरांचा एक नेता हनुमान याची मदत घेतो. रामाचे रावणाबरोबर तुंबळ युद्ध होते. त्यात रावण व त्याचे सैन्य हे मारले जातात. चौदा वर्षाचा वनवास संपल्याने राम, सीता व लक्ष्मण कोसल राज्यात परततात. त्यांचे तेथे स्वागत होते. व शेवटी रामाचे राज्यारोहण होते. कथेच्या या आराखड्यावरून हे लक्षात येते की ही कथा एखाद्या लोक कथेसारखीच आहे. यातल्या नायकाला अडचणी येतात तो त्यावर मात करण्यासाठी असिम शौर्य गाजवतो व आपल्यापुढच्या सर्व अडचणी सोडवतो.\nप्रसिद्ध इतिहासतज्ञ श्रीमती रोमिला थापर यांच्या मताप्रमाणे वाल्मिकी या कवीने, मौखिक परंपरेने चालत आलेल्या, रामाबद्दलच्या निरनिराळ्या लोककथा व लोकगीते यांच्या आधाराने, इ.स.पूर्व 500 या कालखंडाच्या आसपास वाल्मिकी रामायण हे महाकाव्य रचले असावे (संदर्भ1). श्रीमती थापर यांच्याच शब्दात सांगायचे तर \" रामायण हे महाकाव्य, महाभारताच्या आधीच्या कालखंडात रचले गेले असावे असा सर्व साधारण समज आहे. तरीही त्याची भाषाशैली अतिशय Polished आहे. नंतरच्या कोणत्याही कालखंडातल्या समाजाच्या, नीतिमत्तेच्या कल्पनांशी ते एकरूप होऊ शकते. हे महाकाव्य म्हणजे जाणीवपूर्वक रचलेली अशी संस्कृतमधील पहिली साहित्यिक कलाकृती आहे.\" श्रीमती थापर पुढे म्हणतात की \"राम आणि रावण यांच्यातील युद्ध हे गंगेच्या खोर्‍यातील एक राज्य व भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या, विंध्य पर्वताच्या परिसरातल्या, अरण्यवासी गिरीजनांचे राज्य, यांच्यामधल्या स्थानिक स्वरूपाच्या झगड्याचे अतिरंजित स्वरूप वाटते. कोसल राज्य, गंगेच्या खोर्‍यात उदयास येणार्‍या नवीन राज्यांचे प्रतिनिधी आहे तर रावणाचे राक्षस राज्य हे जंगलांच्यात रहाणार्‍या गिरीजनांच्या टोळ्यांचे अवास्तव व अतिरंजित स्वरूप आहे. मूळ स्वरूपात, गावात वसाहत करून रहाणारे नगरवासी व जंगलात वास्तव करणार्‍या गिरीजन टोळ्या यातला हा संघर्ष आहे.\" \"पुढच्या कालात, भारतीय द्वीपकल्पात मानवी वसाहती जसजशा वाढत गेल्या तसतशी रामायणाची भौगोलिक व्याप्तीही वाढत गेली. व याचाच परिणाम म्हणून लंका व तिथली अमाप श्रीमंती यांचा या महाकाव्यात समावेश झाला.”\nरामायण, ऋग्वेद व महाभारत या तिन्ही ग्रंथावर अगदी धावती नजर टाकली तरी ऋग्वेद व महाभारत या दोन्ही ग्रंथांपेक्षा, रामायणाची नैतिक व सामाजिक मूल्ये वेगळी असल्याचे लगेच लक्षात येते. रामायणात राम आणि त्याचे तीन भाऊ यांच्यात प्रेम आहे. वडीलांची आज्ञा राम शिरसावंद्य मानतो तर दुर्योधन वडिलांच्या आज्ञेला झुगारून देतो. भावाचे राज्य स्वीकारण्यास भरत नकार देतो तर पांडव व कौरव राज्यासाठी भांडत रहातात. रामायणातला राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. नीतिमूल्यांची बंधने तो पाळतो. ऋग्वेदातला इंद्र नीतिमत्तेचे कोणतेच बंधन पाळत नाही.रामायणात लैंगिक संबंधाबद्दलचे उल्लेख किंवा चर्चा नाही. ऋग्वेदात(संदर्भ 2) ते अनेक ठिकाणी आहेत. (उदा.10.86, 10.95) राज्यकर्ता निष्कलंकच असला पाहिजे प्रसंगी त्याने त्याची गर्भवती पत्नी व राज्याचा वारस गमावला तरी चालेल अशा विचारांचा रामायणातला राम हा आहे. महाभारतातील राजे पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून पत्नीला परपुरुषासाठी संबंध ठेवायला सांगतात. रामायणात कोणतीही व्यक्ती दिवास्वप्ने (Hallucinations) दाखवणारी पेये पीत नाहीत. ऋग्वेद ज्या वनस्पतीपासून हे पेय तयार केले जाते त्या वनस्पतीलाच देवरूप देतो(संदर्भ 2) त्याची प्रार्थना करतो(8.79).\nश्रीमती रोमिला थापर यांची वर निर्देश केलेली मते मान्य केली तर रामायणातील काही विसंगतींचा (apparent contradictions) उलगडा होऊ शकतो. रामायणाच्या मूळ कथेशी संबंध नसणारी वसिष्ठ किंवा विश्वामित्र ही पात्रे राम कथेत कशी आली अयोध्या नगरीची निर्मिती, मनु या वेदकालीन व्यक्तीने कशी केली अयोध्या नगरीची निर्मिती, मनु या वेदकालीन व्यक्तीने कशी केली किंवा भटक्या टोळीवाल्यांचा (Pagan) अश्वमेध यज्ञ हा विधी रामायणात कसा आला किंवा भटक्या टोळीवाल्यांचा (Pagan) अश्वमेध यज्ञ हा विधी रामायणात कसा आला ही पात्रे किंवा हे विधी इ.स.पूर्व 500 या शतकानंतर रामकथेत आले असावेत असा अंदाज करता येतो.\nथोडक्यात सांगायचे म्हणजे रामायण हा नागरीकरण होणारा समाज व जंगलात रहाणार्‍या, शिकारीवर जगणार्‍या जंगली टोळ्या यांच्यातला कलह किंवा संघर्ष आहे. रामकथेला, वाल्मिकीने इ.स.पूर्व 500 च्या सुमारास महाकाव्याचे स्वरूप दिले. त्याच्या आधी ही कथा, लोक कथा किंवा लोक गीते या स्वरूपात होती.या मूळ कथेच्या कालाचा काही अंदाज करता येतो का हे पुढच्या भागात बघू.\nहा लेख खरच छान वाटला वाचायला.\nमूळ स्वरूपात, गावात वसाहत करून रहाणारे नगरवासी व जंगलात वास्तव करणार्‍या गिरीजन टोळ्या यातला हा संघर्ष आहे.\nहे मत इंटरेष्टींग आहे.\n(प.वि. वर्तक वास्तव रामायण या पुस्तकात असेच मत मांडतात... असे आठवले)\nवाल्मिकीने इ.स.पूर्व 500 च्या सुमारास महाकाव्याचे स्वरूप दिले.\nवाल्मिकीची कालनिश्चिती श्रीमती थापर यांनी कशी केली या विषयी काही सांगू शकाल का\nEarly India मी कुठे मिळते का तेही पाहीनच.\nश्रावण मोडक [22 Nov 2009 रोजी 12:05 वा.]\nवाचतो आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत\nवाचल्यानंतर सहज मनात आलेला एक प्रश्न - नगरवासी आणि गिरीजन असा एक भेद या विषयांवरील चर्चेत सातत्याने होत आला आहे. याकरीता वापरता येणारे सारेच संदर्भ नगरजनांच्याकडून लिहिले गेले आहेत की, असे काही संदर्भ या गिरीजनांकडूनही लिहिले, मांडले (म्हणजे लेखी व मौखीक) गेले आहेत नगरवासींनी त्यांना गिरीजनांपासून वेगळे कसे, कोणत्या निकषांच्या आधारे व का ठरवले असावे नगरवासींनी त्यांना गिरीजनांपासून वेगळे कसे, कोणत्या निकषांच्या आधारे व का ठरवले असावे त्यांच्यातील हा भेद उच्च-नीच असाही होता का\nवाली घायळ झाल्यावर रामाने त्याला केलेला उपदेश यावरून नगरवासी आणि गिरीजन यांच्यात उच्च-नीच असा भेद असावा असे वाटते.\nअधिक माहितीसाठी वाली आणि रामातील प्रश्नोत्तरांचा हा उतारा वाचावा. माझ्या आठवणीप्रमाणे येथे अधिक प्रश्न हवेत (सुमारे ५-६) परंतु विकीवर तीन दिसतात. असो, ते तीन प्रश्न योग्य आहेत असे आठवते आणि त्यानंतर रामायणात येणारी -वालीचे समाधान झाले आणि त्याने प्राण सोडला ही टिप्पणीही. (या टिप्पणीबद्दल काही न बोलणे उत्तम)\nकाही इतर प्रश्न असे -\nप्रश्नः मी तुझ्या राज्याला, शहराला, लोकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवली नाही तरी माझ्याशी असे वर्तन का\nउत्तरः ही संपूर्ण भूमी इक्श्वाकु वंशाची आहे. (हे उत्तर मला शिक्षिताने अडाण्याला मारलेली सरळ सरळ थाप वाटते.)\nप्रश्नः निरपराध्याला का मारण्यात आले (मी तुमचा अपराधी नव्हतो अशा प्रकारे घ्यावे)\nउत्तरः तू राजाप्रमाणे वागला नाहीस हाच तुझा अपराध आहे आणि यानंतर राम वालीला नागरी राजाचे नितीनियम सांगतो. :-)\nकिष्किंधाकांडातील सदर प्रश्नोत्तरे सामान्य स्वरुपात दिली आहेत. शब्दशः भाषांतर नव्हे.\nइंग्रजीमधे एक म्हण आहे. 'विनर टेक्स ऑल\" एखाद्या बर्‍याच काल चाललेल्या संघर्षात, जिंकणार्‍या बाजूचा इतिहास असतो व हरणार्‍यांच्या दंतकथा. या बाबतीत इंग्रज-मराठे यांच्या युद्धाचा इतिहास हे ताजे उदाहरण आहे. नगरवासी व गिरीजन यांच्या संघर्षाच्या बाबतीत असेच घडले असावे.\nरामायण त्रेतायुगात घडले आणि महाभारत द्वापारयुगात. यावरूनही रामायण हे महाभारताच्या आधी घडले असे म्हटले जाते. रामायणातील आदर्शवाद मात्र प्राचीन जमातींच्या राहणीशी संबंधीत वाटत नाही. एखाद्या आधुनिक कथानायकाची गोष्ट असावी (अगदी हिंदी सिनेमा) तसे रामायण घडते.\nरामायण इ. स. पूर्व ५०० च्या सुमारास रचले गेले किंवा संकलित केले गेले असे म्हणणे मी देखील पूर्वी वाचले आहे.\nरामायणात कोणतीही व्यक्ती दिवास्वप्ने (Hallucinations) दाखवणारी पेये पीत नाहीत.\nहे मात्र योग्य नाही. रामायणात सुरेचे उल्लेख आहेत. एक प्रसिद्ध उल्लेख जो या आधीही दिलेला आहे तो असा की गंगा नदी ओलांडताना सीता नदीला नवस बोलते की अरण्यातील ही वर्षे संपवून आम्ही सुखरुप आलो तर तुला सहस्त्र घडे दारू, मांस आणि भाताचा प्रसाद दाखवेन. (अयोध्याकांड, सर्ग ५२, श्लोक ८९) गंगा ही देवीस्वरुप. तिला असे नवस बोलणार्‍या व्यक्ती स्वतः दारु पित असण्याची शक्यताही आहेच.\nपरंतु, रामायणात या पेयांचे उदात्तीकरण नाही. किंवा महाभारतासारखे स्त्रिया-पुरुष दारू पिऊन ऐशोआराम करत असण्याचे संदर्भ नसावेत.\nरामायण हे महाकाव्य, महाभारताच्या आधीच्या कालखंडात रचले गेले असावे असा सर्व साधारण समज आहे. तरीही त्याची भाषाशैली अतिशय Polished आहे.\nभाषाशैली पॉलिश्ड आहे यावर थापर अधिक काही लिहितात का यासंबंधी अधिक लिहावे किंवा प्रतिसादातून माहिती द्यावी.\nदारू व सोमरस यात बराच फरक आहे असे वाटते. सुरा पान अगदी सर्वत्र आढळते तेंव्हा ते रामायणात असणारच. सोमरस हा 'एल.एस.डी' प्रकारात मोडणारा असावा. काही संशोधकांच्या मते सायबेरिया या प्रदेशात आढळणार्‍या एका कुत्र्याच्या छत्रीचा (मश्रूम) हा रस असावा. या संबंधी जास्ती माहिती पुढच्या लेखात देण्याचा प्रयत्न करीन.\nऋग्वेदाचे भाषांतर जरी बघितले तरी त्यातली भाषा रामायणाच्या मानाने किती 'अनसॉफिस्टिकेटेड' आहे हे लगेच लक्षात येते. लावणी आणि भावगीत यांचा भावार्थ जरी एक असला तरी सादर करण्याच्या पद्धतीत जसा जमीन अस्मानाचा फरक वाटतो तसाच या दोन ग्रंथातील भाषाशैलीत वाटतो.\nप्रकाश घाटपांडे [23 Nov 2009 रोजी 10:12 वा.]\nसोमरसावर यापुर्वीची चर्चा वारुणी या गुंडोपंतानी चालु केलेल्या धाग्यात पहायला मिळेल. http://mr.upakram.org/node/1134 देवांनी प्याला तर तो सोमरस आन राक्षसांनी प्याली तर ती दारु काय\nलेख आणि प्रतिसादांतून चांगली माहिती मिळत आहे. लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद.\nअसेच म्हणतो. मनात काही शंका आणि प्रश्न आहेत पण ते पुढच्या भागात सुटतील असे वाटत् असल्याने नंतरच् विचारेन.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [22 Nov 2009 रोजी 14:33 वा.]\nरामायणाबद्दलची माहिती काळजीपूर्वक वाचतोय. महाभारताप्रमाणे रामायणाच्याही तीन आवृत्त्या होत्या असे म्हणतात.आता प्रमाण रामायण कोणते या बद्दल काही माहिती सांगू शकाल का \nमहाभारताप्रमाणेच रामायणाच्या मूळ विषयातही भर टाकण्यात आली असे म्हणतात. सीतेवरून झालेल्या राम-रावणाची युद्धाची कथा म्हणजे रामायण होती. दुसर्‍या आवृत्तीत उपदेशांची भर घालण्यात आली. सामाजिक नैतिक व धार्मिक आचारसंहितेचा समावेश करण्यात आला. तिसर्‍या आवृत्तीत कथा,दंतकथा,ज्ञान,तत्वज्ञान, असे सर्वसमावेशक त्याचे स्वरुप करण्यात आले म्हणतात.\nरामायणाच्या कथा, महाभारतातील काही कथा एकाच काळातील होत्या असेही म्हणतात. हे असेच कुठेतरी वाचलेले, संदर्भ वगैरे काही नाहीत. की केवळ बुद्धीभेद करण्यासाठी असे सांगण्यात आले. काही माहिती मिळेल का \nडज्झड सक्कयकव्वं सक्कयकंव्वच निम्मियं जेण |\nवंसहरम्मि पलित्ते तडयडतट्टत्तणं कुणइ ||\nनितिन थत्ते [22 Nov 2009 रोजी 15:06 वा.]\nरामायणाच्या विषयी सोप्या भाषेतील अधिक माहिती साठी इरावती कर्वे यांचे संस्कृती हे पुस्तक वाचावे. (त्यात प्रा. कुरुंदकरांनी लिहिलेला 'श्रद्धांजली' हा भागही वाचनीय आहे).\nइरावती बाईंनीही रामायणातील आधुनिक आदर्शवाद आणि भाषेविषयी लिहिले आहे.\nश्री चंद्रशेखर, लेख मागील लेखाप्रमाणेच उत्तम झाला आहे.\nमागे एकदा ग्रॅहॅम हॅन्कॉक यांच्या 'अंडरवर्ल्ड: द मिस्टेरियस ओरिजिन्स ऑफ सिविलायझेशन' या पुस्तकात काही भारतीय संस्कृतीच्या कार्यकालासंदर्भात काही अविश्वसनीय दावे वाचनात आले होते. (हे पुस्तक मी विकत घेतले नव्हते, भेट मिळाले होते.) त्या पार्श्वभुमीवर तुमच्या लेखातील माहितीतील काटेकोरपणा भावतो.\nवर प्रियाली यांनी रोमिला थापर यांच्या विधानासंदर्भात अधिक माहिती विचारली आहे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. थापर यांना संस्कृत भाषेची ओळख नाही असा आरोप बर्‍याचदा ऐकण्यात आला आहे (उदाहरण). त्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान नसल्यास भाषशैलीविषयी त्यांची विधाने विश्वासार्ह वाटणार नाहीत.\nथापर यांना संस्कृत भाषेची ओळख नाही असा आरोप बर्‍याचदा ऐकण्यात आला आहे.\nवरील स्रोताशिवाय कुठेकुठे आरोप केले, ऐकले आहेत ते सांगाल काय हिंदुत्ववाद्यांकडून रोमिला थापर ह्यांच्यावर होत असणारे इंटरनेटीय हल्ले (विशेषतः अमेरिकेतल्या काही हिंदुत्ववादी दीडशहाण्यांकडून होत असणारे हल्ले) काही नवे नाहीत. ह्या आरोपांत काहीच दम नाही.\nसंस्कृत भाषेचे पुरेसे ज्ञान असूनही काही जण किती अचाट निष्कर्ष काढतात हे सूज्ञांना माहीत आहेच. त्यामुळे रोमिला थापर ह्यांना संस्कृत येत नसल्यास उत्तमच\nरोमिला थापर ह्यांच्या समर्थनार्थ नामवतं प्राध्यापकांनी, इतिहासकारांनी दिलेले निवेदन\nरोमिला थापर ह्यांच्या समर्थनार्थ लिहिलेले पत्र\nसनातन.ओरजीची शिकली सवरली बहीण (मजेदार)\nसंस्कृत भाषेतील जवळ जवळ सर्व ग्रंथांची इतर भाषांत कधीच दर्जेदार भाषांतरे झाली आहेत तेव्हा भारतीय इतिहास समजण्यास संस्कृत भाषेची ओळख हवी हा दावा फुटकळ वाटतो. (भाषेची ओळख असणे किंवा तिचा उपयोग अधिक संशोधनासाठी करणे यात काहीच गैर नाही. बहुधा, फायदाच असावा.) धम्मकलाडू यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृत भाषेचे आपल्या मतलबानुसार किंवा आपल्या (अ)ज्ञानानुसार भाषांतर करणारे अनेक तज्ज्ञ दिसून येतात. त्यांत रोमिला थापर यांचा समावेश नाही ही गोष्ट उत्तम आहे.\nश्री धम्मकलाडू, संस्कृत भाषेच्या अज्ञानासंदर्भातील आरोप मूख्यत: हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांकडूनच ऐकले आहे. आपण दिलेल्या दुव्यांमध्ये त्या आरोपाचे खंडन आढळले नाही. रोमिला थापर यांच्या संशोधनाविषयी आदरच आहे. त्यांना संस्कृतचे ज्ञान नसल्याने त्यांचे भारतीय इतिहासाविषयी संशोधन विश्वासार्ह नाही असे अजिबात नाही. तुम्ही व प्रियाली यांनी यासंदर्भात मांडलेल्या मतांशी मी सहमत आहे. परंतु लेखात उदधृत केलेले विधान हे रोमिला थापर यांचे आहे. त्यांनी त्या विधानाच्या पुष्ट्यर्थ संस्कृततज्ज्ञांचे दाखले दिले असल्यास उत्तमच आहे. लेखात ते जसे आले आहे त्यावरून रोमिला थापर यांनी 'फर्स्ट हँड' या पुस्तकातील संस्कृत भाषाशैलीचा अभ्यास केला आहे असा माझा समज झाला आहे.\nयासंदर्भात माझे वैयक्तिक मत मात्र त्यांनी संस्कृत भाषेशी परिचय करून घेतला असता तर अशा आरोपांना जागाच उरली नसती, असे आहे. एका प्रथम श्रेणीच्या संशोधकाकडून (ज्यांचे संशोधन मूख्यत: प्राचीन भारतीय संस्कृती आहे.) अशी अपेक्षा असणे हे स्वाभाविकच आहे.\nशेवटचे दोन दुवे खरोखरच मजेशीर आहेत.\nउपक्रमावर काही चांगले संस्कृततज्ज्ञ आहेत. तुम्ही रोमिला थापर ह्यांचा उतारा इथे द्यावा. (थापर ह्यांच्या पुस्तकाआधी प्रकाशित झालेल्या\"केंब्रिज शॉर्टर हिस्टरी ऑफ इंडिया\"मध्येही थापर ह्यांच्यासारखेच मत दिले आहे. रोमिला थापर ह्यांचे 'अज्ञान' उघडे पाडायला फक्त काही हिंदुत्ववादीच पुढे आलेले दिसतात. गंभीर इतिहासकारांनी तुटून पडायला हवे होते. असो.) तज्ज्ञांची मते घेता येतील. ऋग्वेदातले 'मृग हस्तिन' म्हणजे नक्की काय ह्याबद्दल आपले मत ते मांडतील. आर्यांना हत्ती हा प्राणी नवा नव्हता, ते इथूनच जगभर पसरले असे संशोधनअंती सिद्ध झाल्यास प्रश्नच मिटला. त्यानंतर ज्यांना 'गॉच्या, गॉच्या' करायचे आहे ते 'गॉच्या गॉच्या' करत फिरतील.\nतुम्ही रोमिला थापर ह्यांचा उतारा इथे द्यावा.\nमी रोमिला थापर यांचे पुस्तक वाचलेले नाही आणि ते पुस्तक माझ्या संग्रही नाही. माझे मत या लेखातील त्यांच्या विधानासंदर्भात आहे. श्री चंद्रशेखर यांच्याकडे पुस्तक असल्यास तेच अधिक प्रकाश टाकू शकतील.\nरोमिला थापर ह्यांचे 'अज्ञान' उघडे पाडायला फक्त काही हिंदुत्ववादीच पुढे आलेले दिसतात.\nहा आरोप मूख्यत्वे हिंदुत्ववाद्यांनीच केलेला आढळतो.\nतेच विधान इकडे टाकावे\nमी रोमिला थापर यांचे पुस्तक वाचलेले नाही आणि ते पुस्तक माझ्या संग्रही नाही. माझे मत या लेखातील त्यांच्या विधानासंदर्भात आ\nतेच विधान इकडे टाकावे व चर्चा घडवून आणावी. म\nश्री धम्मकलाडू, इकडे म्हणजे कोठे हे न समजल्याने खाली डकवत आहे.\nरामायण हे महाकाव्य, महाभारताच्या आधीच्या कालखंडात रचले गेले असावे असा सर्व साधारण समज आहे. तरीही त्याची भाषाशैली अतिशय Polished आहे. नंतरच्या कोणत्याही कालखंडातल्या समाजाच्या, नीतिमत्तेच्या कल्पनांशी ते एकरूप होऊ शकते. हे महाकाव्य म्हणजे जाणीवपूर्वक रचलेली अशी संस्कृतमधील पहिली साहित्यिक कलाकृती आहे.\nतुम्ही आधी दिलेल्या पानावर वरील मजकूर दिसला नाही. दुवादेखील द्यावा, ही विनंती.\nतुम्ही दिलेल्या पानावर 'मृग हस्तिन'बाबत लेखकाने घेतलेला आक्षेप पटण्यासारखा नाही. एकंदरच तो दुवा मजेशीर आहे. वेद सर्व ज्ञानांचे आगर आहे असे अजूनही अनेकांना वाटते.\nअधोरेखित वाक्यात 'संस्कृतविषयी अज्ञान' हा ऐकीव आरोप दिसतो. हे वाक्य वर दिलेल्या दुव्यातील लेखातच आहे. इतर आणखी काही दुवे आहेत पण ते या दुव्यापेक्षा हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. तुम्ही श्री चंद्रशेखर यांच्या लेखातील वाक्य किंवा रोमिला थापर यांच्या पुस्तकातील परिच्छेद विचारत आहात असा माझा गैरसमज झाला होता.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nया लेखात रामायणाचा लेखन काल इ.स.पूर्व ५०० असा दिला आहे व त्याला आधार श्री.थापर यांचा दिला आहे.काळ बरोबर असेल, पण आधार फारसा विश्वसनीय नाही. डावी विचारसरणी असलेल्या लेखकांची मते पारखून घेणे गरजेचे असते कारण आपली मार्क्सवादी विचारसारणी पुढे ढकलण्यास ते बर्‍याच गोष्टींचा विपर्यास करतात. उदा. सगळ्या इतिहासात त्यांना वर्गकलह दाखवावयाचा असतो. अस्तु. बौद्ध-जैन वाङ्मय, पुराणे यांचा उपयोग करणे जास्त उचित वाटते.\n\"थोडक्यात सांगावयाचे म्हणजे रामायण हा नागरीकरण होणारा समाज व जंगलात रहाणार्‍या, शिकारीवर जगणार्‍या जंगली टोळ्या यांच्यातला कलह किंवा संघर्ष आहे.\"\n प्रथम राम-लक्ष्मण म्हणजे \"समाजीकरण होणारा समाज\" नव्हे. अयोध्या व तत्सम राज्यांची सैन्ये लढाईला गेली असती तर एकवेळ असे म्हणावयास जागा झाली असती.\nइ.स.पूर्व ३००० मध्ये किंवा पूर्वीच हिन्दुस्थानात नागरीकरण झालेले होते. (पहा: सिन्धुसंस्कृति).तेंव्हा \"नागरीकरण होणारा\" हे बरोबर वाटत नाही. दुसरे किष्किंधा व लंका ही मोठी शहरे होती. तसेच दंडकारण्यात खराकडे १४००० सैनीक होते म्हणजे तिथेही नगर असणारच. द्राविड संस्कृति ही सिन्धुसंस्कृतीच्या आधीपसून होती असे मानले जाते.तेंव्हा नागरी-अनागरी (किंवा जंगली) यातील कलह वा संघर्ष हे वर्णन चुकीचे वाटते.\nरामाने खर, वाली व लंकेत रावण व त्याचे सैन्य यांच्याशी युद्ध केले. यात \"जंगली टोळ्या\" कोठून आल्या पहिल्यांदी १४००० सैनीक, दुसर्‍यांदी एक व्यक्ती व तिसर्‍यांदी लाखो सैनीक: यांना जंगली टोळ्या गणू नये.( या तर्‍हेच्या वर्गकलह ओढूनताणून आणणार्‍या विचारसरणीला मी साम्यवादी विचारसरणी म्हणतो )\nसाम्यवादी नसेल तर हिंदुत्ववादी\nग्रीन गॉबलिन [23 Nov 2009 रोजी 10:45 वा.]\nसाम्यवादी नसेल तर हिंदुत्ववादी विचारसरणी घ्यावी का हो शरदकाका हिंदुत्ववादी विचारसरणी ओढूनताणून आणलेली नसते. ती बळजबरीने तोंडात/ डोक्यात कोंबली जाते.\nपटत नसेल तर सनातन.ओआरजी ला भेट द्या.\nअरे हो, मार्क्सवादी विचारसारणी हा मुद्दा माझ्या लक्षात आलाच नव्हता पण विकि चे त्यांचे पान चाळलेतासता तसे काही दिसले नाही....\nआणि दुसरे, किष्किंधा व लंका ही मोठी शहरे होती. या संदर्भात प. वि वर्तक त्यांच्या वास्तव रामायण या पुस्तकात म्हणतात आपण ज्यांना राक्षस म्हणतो ते तत्कालीन इतर जमातींपेक्षा खरे तर अधिक प्रगत होते. या साठी त्यांनी अनेक उदाहरणेही दिली आहेत.\n(पुस्तक हाताशी नाही अन्यथा अवतरणे आणि पान क्रमांक देवू शकलो असतो.)\nमार्क्सवादी विचारसारणी हा मुद्दा माझ्या लक्षात आलाच नव्हता पण विकि चे त्यांचे पान चाळलेतासता तसे काही दिसले नाही....\n तिथे भाजपाने इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलून काही ऐतिहासिक संदर्भांना चाट दिल्याच्या गदारोळाबद्दल लिहिले होते ना. मागे वाचले होते. विकिपानावर हिंदुत्ववाद्यांचा फेरा पडला नसेल तर अद्यापही तेथे असावे. :-)\nरामायणावरील लेख आवडला. रामायण हा नक्की कोणा मधील संघर्ष आहे त्याबद्दल अनेक मते वाचली आहेत् त्याततीलच हे एक. काहि आठवतात ती अशी:\n१. मानव वि. आदीमानव\n२. परकीय वि. स्थानिक\n३. सुधारणावादी (एकपत्नीव्रत वगैरे) वि. परंपरावादी\n४. आर्य वि. द्रविड\n५. नागर वि. जंगली\n.. (ऐकीव असला तरी रोचक आहे)...\n६. होमो इरेक्टस(वानर सदृश) व होमो सेपियन(प्रगत मानव) यां प्रांण्यांची युती वि. एक वेगळ्याच ब्रीडचे स्थानिक मानव (ज्यांचे नाव होमो काहितरी ऐकले होते.. आता आठवत नाहि.. ) मात्र वरील दोन अशक्तांच्या युतीने त्या ओरीजीनल मानवांना हरवले :)\nयाशिवाय सोमरसावरून डिस्कवर इंडीया या मालिकेचा भाग-१ आठवला\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nहे मिनि रामायण ऐकले आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/india/news/Hindu-marriage", "date_download": "2018-10-19T01:36:42Z", "digest": "sha1:F6MLGW2PYHD5PLHE5IXCGPJIULL775UO", "length": 6087, "nlines": 111, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "हिंदू विवाह कायद्याला पाक संसदेची मंजुरीANN News", "raw_content": "\nहिंदू विवाह कायद्याला पाक संसदेची मंजुरी...\nहिंदू विवाह कायद्याला पाक संसदेची मंजुरी\nपाकिस्तानाच्या संसदेने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हिंदू विवाह विधेयकाला संमती दिली आहे. यामुळे अल्पसंख्य हिंदू महिलांच्या अधिकारांचे रक्षण होऊ शकणार आहे. पाकिस्तानच्या संसदेत मानवाधिकार मंत्री कामरान मायकेल यांनी या विधेयकाचा प्रस्ताव सादर केला होता. मानवाधिकार आयोगाच्या प्रमुख जोहरा युसूफ यांनी हिंदू विवाह नोंदणी कायद्यामुळे हिंदू महिलांना अनेक सुरक्षा अधिकार प्राप्त होणार असल्याचे सांगितले.या नव्या कायद्यामुळे हिंदू महिलांना विवाहाचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध होणार आहे कारण विवाहांची नोंदणी येथे केली जाणार आहे. तसेच हिंदू विधवांनाही कायद्यानुसार मिळणार्‍या सुविधा मिळू शकणार आहेत.\nघरात उपेक्षा, नवर्‍याचे परस्त्रीशी संबंध अथवा १८ वर्षांपूर्वी विवाह या संदर्भात हिंदू महिलांना घटस्फोटाचा अधिकारही यामुळे मिळणार आहे. भारताप्रमाणेच पहिली बायको जिवंत असताना दुसरे लग्न करणे हा पाकिस्तानातही गुन्हा आहे. सध्या पाकिस्तानात १.६ टक्के हिंदू आहेत. त्यांना विवाहाची नोंदणी १५ दिवसांत करावी लागेल. तसेच विवाह करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असावी लागतील. १ वर्ष नवराबायको वेगळे राहात असतील व पुढे एकत्र राहण्याची इच्छा नसेल तर त्यांना घटस्फोट घेता येणार आहे. तसेच विधवा महिलांना पतीच्या निधनानंतर ६ महिन्यांनी इच्छा असल्यास पुनर्विवाह करता येणार आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ratnadeep.blogspot.com/2006/03/blog-post_07.html", "date_download": "2018-10-19T00:50:20Z", "digest": "sha1:OURX6DHYH2TUH6YFCWRHOOLK6IKQI5RR", "length": 3439, "nlines": 61, "source_domain": "ratnadeep.blogspot.com", "title": "लहरी: रविवार सकाळ", "raw_content": "\nमी म्हणालो सायकल ला, बरेच दिवसात आपण फ़िरायला गेलो नाही\nतशी ती फणका~याने म्हणाली, इतक्या वर्षांत कधी विचारणंच झालं नाही.\nमग मी म्हणालो चपले ला, काय म्हणतेस, कशी आहेस \nतर हसली आणि म्हणाली, इतक्या दिवसांनी आठवण बरी झाली.\nमग मी म्हणालो पुस्तकाला, काय रे बाबा, काय चाललंय \nमिश्किलपणे म्हणाला, काही नाही, धुळीवर रेघोट्या ओढतोय.\nमग मी म्हणालो बॅट ला, का गं, काय म्हणतेयस् \nखोकत खोकत म्हणाली, आता पुर्वीसारखी तब्येत नाही राहिली.\nतेवढ्यात सीसीडीतून मित्राचा फोन आला,\nअरे लवकर ये, इथे येउन पुढे जायचंय १ च्या शो ला.\nअरे बापरे, उशीर झाला की काय,\nशी, सकाळपासुन उगाचच रेंगाळलो.\nशुज घातले, बाईक वर टांग टाकली,\nआणि थेट तिस~या गिअर मध्ये निघालो.\nमी म्हणालो अभ्यासाला, तयार करायचं लेक्चरला,\nलॅपटॉप हळूच म्हणाला, ईमेजेस शोधून ठेव एल्सीडीवर दाखवायला,\nऊद्याचा दिवस सांगतोय, टेस्टचे पेपर्स तपासून द्यायचेत,\nपण मराठीब्लॉग्ज.नेट वर, रत्नदीपचा ब्लॉग वाचला,\nसर्व कामे फ़ेकून देऊन, एक \"बिघडलेला\" प्रोफ़ेसर, उत्तर द्यायला बसला.\nहेमंत पाटील - सुरत\nशैलेश श. खांडेकर said...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/uddhav-thakre-said-loan-waiver-because-of-shivsena-263593.html", "date_download": "2018-10-19T00:33:45Z", "digest": "sha1:NYYSHXCF74UEGX5FJWBTP3QLLB4UNYU3", "length": 15457, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nकर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली - उद्धव ठाकरे\nयापुढेही सरकारच्या बोकांडी बसून मागण्या मान्य करून घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या.पिंपळगावातल्या शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.\nप्रशांत बाग, 25 जून : कर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली.यापुढेही सरकारच्या बोकांडी बसून मागण्या मान्य करून घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या.पिंपळगावातल्या शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बहुलापासून नगर जिल्ह्यातील पुणतांबे दरम्यान ते अनेक भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेची आक्रमकता कायम राहणार असल्याचा इशारा देण्यासाठी हा दौरा असल्याचं मानलं जातंय.\nकर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पूर्वनियोजित दौरा रद्द होईल अशी चर्चा होती. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची भेट घेणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.\nकर्जमाफीच्या घोषणेनंतरही राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासह त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेना आक्रमक असल्याची संधी या दौऱ्यामुळे सेनेला आहे. भाजपकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून सरकार दरबारी खेळल्या जात असलेल्या राजकारणाला शह देण्यासाठी शिवेसना रस्त्यावर उतरली होती. उद्धव ठाकरे हे २५ जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर निघणार होते.\nत्या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा करून या दौऱ्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या घोषणेमुळे उद्धव ठाकरेंना दौरा रद्द करावा लागेल अशी भाजपच्या गोटात अपेक्षा होती. परंतु उद्धव ठाकरेंचा नियोजित दौरा होत असल्यानं युतीतील या दोघा प्रमुख पक्षातील कुरघोडीची राजकीय चढाओढ येत्या दिवसात शेतकऱ्यांना दिलासा देणारी असेल का की स्वतःचं राजकारण जिवंत ठेवणारी असेल की स्वतःचं राजकारण जिवंत ठेवणारी असेल हेही या दौऱ्यानं स्पष्ट होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: loanuddhav thakreउद्धव ठाकरेशेतकरी\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1618", "date_download": "2018-10-19T00:02:21Z", "digest": "sha1:EBQ5GJKZZARXKYJ47EWAYGW6P4RWK2TF", "length": 42060, "nlines": 255, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुगल आणि मराठी भाषांतर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुगल आणि मराठी भाषांतर\nगुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही\nदेवनागरीच असली तरी नाही\nपण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे.\nया दुव्यावर पाहिले असता,\nआप अनुवाद के लिए अतिरिक्त भाषाओं को समर्थन कब देंगे\nअसा प्रश्न दिसला. त्याचे उत्तर खालील प्रमाणे;\nहम दूसरी भाषाओं को समर्थन देने के लिए कार्य कर रहे हैं और जैसे ही स्वचालित अनुवाद हमारे मानकों पर खरा उतरेगा, हम उन्हें प्रस्तुत कर देंगे. यह कहना कठिन है कि इसमें कितना समय लगेगा, क्योंकि समस्या जटिल है और हर भाषा खुद अपनी खास चुनौतियाँ प्रस्तुत करती है.\nनए सिस्टम विकसित करने के लिए, हमें भारी मात्रा में द्विभाषी पाठों की आवश्यकता है. अगर आपके पास भारी मात्रा में ऐसे द्विभाषी पाठ हैं जिसका आप योगदान करना चाहते हैं, तो कृपया हमें बताएँ.\nमग, आता आपण मराठी माणसांनीच यांना मदत केली पहिजे असे वाटले.\nत्या मदती साठी आपले नाव नोंदवा\nमध्ये जाऊन मराठी भाषेसाठी विचारणा करा आणि भाषांतर तसेच मराठीच्या इतर मदतीसाठी आपली इच्छा आहे असे लिहा.\nपुणे विद्यापीठाचा (व इतरही )मराठी विभाग झक मारत बसला आहे का अशी शंका मनात आल्याशिवाय राहिली नाही\nअहो गुंडोपंत, गुगलला खरी इच्छा असेल् तर् ४-५ मराठी माणसांना नोकर्‍या देणं सहज शक्य आहे. ते हा खटाटोप् करत् नाहीत कारण् अजून् मराठीसाठी काम करून् नफा मिळेल याची त्याना खात्री नाही.\nआपणच काही केले तर काही घडेल ना\nनफ्याचे नंतर पाहता येईल, पण अनेक मराठी ब्लॉग्स वर आज गुगलच्या ऍड्स् दिसतातच ना\nआज एक गुगल सारखी संस्था इतर भाषात भाषांतराची सुवीधा देते आहे. हे सगळे फुकट आहे. हीच सुवीधा मराठीतही देवू शकेल अशी आशा आहे.\nमग आपण कमीत कमी आपण मराठीसाठी काम करायला तयार आहोत अशी इच्छा तर दाखवू या...\nमागितले तर मिळेल ना...\nदे रे हरी खाटल्या वरी करत बसलो तर उपाशीच मरू...\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Jan 2009 रोजी 02:15 वा.]\nआपण कमीत कमी आपण मराठीसाठी काम करायला तयार आहोत अशी इच्छा तर दाखवू या...\nआपणच काही केले तर काही घडेल ना\nहो याच्याशी मी सहमत् आहे. पण् ते करण्याबाबत् तुम्ही जे सुचवले आहे त्याच्याशी नाही.\nखाली शंतनू यांचा \"जी.पी.एल. लायसन्स\" हा प्रतिसाद पहा. गुगलला फु़कट् मदत् करण्याऐवजी मराठीत् मुक्तस्रोतप्रणालीसाठी जे जे काही प्रयत्न् चालू आहे त्यांना मदत (वेळेची, प्रचाराची, पैश्याची - जी जमेल ती) करावी अशा मताचा मी आहे. गुगलनेही अनेक् प्रकल्प् मुक्तस्रोत म्हणून् घोषीत् केले आहे त्यानाही मदत् करण्यास हरकत् नाही.\nगुंड्याभाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे फीडब्याक दिला आहे. बघू काय होते ते. मराठी विभागच कशाला आम्ही सगळेच झोपलो आहोत :)\nआशा आहे, झोपेतून जागे होवू या\nपुणे विद्यापीठाचा काय संबंध\nयात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.\nआपल्या मराठी विकीपीडियावर मराठी लेख किती आहेत आणि असलेले कशा दर्जाचे आहेत हे इथल्या जवळजवळ सर्वच लोकांना माहित आहे. इंग्रजी विकीवरचे लेख (माझ्यामते) सर्वसामान्य लोक लिहतात.(केंब्रिज/आक्सफर्ड मधले झंटलमन आणि मडमा लिहीतही असतील. नाही असे नाही) तर आता या चर्चाप्रस्तावाशी संबंधित आहे की माहित नाही पण माझा असा प्रश्न आहे की मराठी माणसं कुठे गरदडली आहेत/झक मारत बसली आहेत\nयात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.\nसांगतो ना, अगदी सु-स्पष्ट करुन सांगतो.\nअहो, झक मारण्याचाच नाही, अजून जे काय मारता येईल ते मारण्याची वेळ आली आहे या मराठीच्या विभागांची.\nकारण मराठी भाषेची प्रगती होईल असे पाहणे, हे विद्यापीठांचे काम आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी भाषेसाठी करून घ्यायचा आहे. त्यासाठी गुगल ला त्यांचे नाव चटकन सूचायला हवे आहे. - गुगललाच कशाला, मलाही मराठीची कोणतीही मदत लागली तर विद्यापीठाच्या संकेत स्थळावरच जावेसे वाटले पाहिजे.\nकारण नवीन तंत्रज्ञान व त्याचा उपयोग करून मराठी भाषेला काही मदत करणं हे यांचे काम आहे. आपण जे काही कर सरकार ला देतो त्यातला पैसा वापरून कुलगुरु त्यांच्या वातानुकुल हपीसात टैम्स आफ इंड्या वाचत बसतात. जमेल तसे कुणाला वर आणायचे आणि कुणाला खाली दाबायचे याचे राजकारण करतात.\nमग त्यांनी काय करायचे आहे\nकुलगुरूंनी खरी दिशा द्यायची आहे विद्यापीठाला.\nकुलगुरूंनी विद्यापीठाचे कार्य दूरदर्शीपणे हाताळायचे आहे.\nकुलगुरूंनी आपल्या विद्यापीठाचा रिसर्च जागतिक कसा होईल, हे पाहायचे आहे.\n* आपले विद्यापीठ जागतिक स्पर्धेत कुठे आहे आजमावायचे आहे. त्या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असुन आपला ठसा उमटेल हे पाहायचे आहे.\n*सर्व कुलगुरूंनी इ.स. २०२० मध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठे कमीत कमी २०% जागतिक विद्यार्थी पैसे भरून शिकायला येतील अशी वेळ आणायची आहे.\nत्यासाठी धोरणीपणे निर्णय घ्यायचे आहेत. जगाला बदलत्या परिस्थितीत पुढे कोणते अभ्यासक्रम योग्य ठरतील हे पाहून ते आखुन घ्यायचे आहेत. ते आधुनिक कसे राहतील हे पाहायचे आहे.\nते अभ्यासक्रम सर्वोत्कृष्ठ दर्जानेच चालतील/चालवले जातील याची ऑडिट यंत्रणा उभारायची आहे.\nइतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संधान साधायचे आहे. त्यांचे विद्यार्थी आपल्या कडे मराठी शिकायला येतील हे पाहायचे आहे. त्यासाठी मराठीतले काम व त्याचा उपयोग याचा जागतिक प्रचार करायचा आहे. किती चीनी, जपानी, कोरियन, मलेशियन विद्यापीठांशी आपल्या विद्यापीठांचे उत्तम संबंध आहेत\nआज एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी किमान ५ लाख रुपये फी देतो. विद्यापीठात दर वर्षी ६०,००० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आले तर किती पैसा वाहील\n* त्या पैशातून अजून सुवीधा आणि मराठी समाजाला/भाषेला पुढे काय उपयुक्त राहील यांची साद घायची आहे. ते धोरण कसे पुर्ण करायचे हे पाहायचे आहे. शासनाला त्यांच्या उच्च शिक्षण धोरणात आपल्या बाजूला वळवायचे आहे.\n साधे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ कसे असावे, अजून ५ वर्षांनी कसे असले पाहिजे, याचा एक प्रोजेक्टही विद्यापीठाकडे नाही. ते तर लांबचे झाले, पुणे विद्यापीठाची साईट पाहा आणि इतर कोणत्याही आंतरराष्त्रीय विद्यापीठाची साईत पाहा - लगेच जाणवेल झक का व कशी मारते आहे ते - इतर विद्यापीठांचे नावही नको - ते अजून झोपेतच आहेत - इतर विद्यापीठांचे नावही नको - ते अजून झोपेतच आहेत\nयातले काही दूरवर तरी घडतांना दिसते आहे का\nउरले मराठी चे विभाग आणि त्यांचे प्रमुख- यांनी तर जीवच द्यावा चमचाभर पाण्यात.\nकोणत्या विद्यापीठाच्या मराठी विभागाने आजवर मराठी भाषेच्या संगणकीकरणात आपला हातभार लावला आहे\n* किती डॉक्टरेट चे रिसर्च थेसिस मराठी भाषा आणि संगणकीकरण यावर आले आहेत युनिकोड व मराठी भाषा यावर कधी काम केले पाहिजे, हा साधा विचारही आला नाही.\nकिती प्राध्यापकांना मराठी संकेतस्थळे माहिती आहेत हा फार मोठा प्रश्न आहे. - ज्यांना आजचे मराठी भाषेचे स्वरूपच काही माहिती नाही ते उद्याचे भविष्याच्या काय योजना बनवणार\n* गेल्या ५ वर्षात मराठी भाषेच्या संदर्भात किती रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत\n* मराठी भाषा व इतर भाषांचे आक्रमण कसे थोपवता येईल आणि सहकार्य कसे वाढीस लागेल यावर काय काम झाले आहे\n* मराठी इतर भाषिकांना सुलभतेने शिकता यावी यासाठी किती विभांगांनी काय प्रयत्न केले आहेत हे त्यांचे काम नाही का\n* मराठीच्या चांगल्या प्रसिद्धीसाठी मराठी विभागांनी काय धोरण राबवले आहे\n* इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना भाषिक गोडी लावण्यासाठी काय करता येईल ही पाहिले का कधी - आजवर जे काही मराठी भाषेच्या संगणक प्रगति विषयक घडले आहे, त्यात संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांचाच सहभाग आहे ही गोष्ट जाहिर आहे. त्याचा योग्य उपयोग नको करून घ्यायला\n* मराठी शाळांचे भविष्य सुखरूप कसे राहील यावर काही काम - (कसे करणार यांचीच मुले सेंट झेवियर्स ला शिकतात हो\n* पुणे, शिवाजी, उत्तर महाराष्ट्र आणि दिल्ली या विद्यापीठांतील मराठी विभागांचे, पुढील १० वर्षात मराठीसाठी काय करणार याचे काही धोरण तरी जागेवर आहे का\nवरील सर्व मुद्द्यांवर काम करणे हे या मंडळींचे कर्तव्य नाही का\nसरकार आणि पर्यायाने आपणही त्यांना विभागिय राजकारण करण्यसाठी पैसा पुरवतो का\nजर जे आवश्यक आहे ते कामच करत नाहीत तर कशाला हवेत ही लोकं समाजाला\nअसे ते दिव्य एचओडी, प्राध्यापक आणि त्यांचे संत साहित्या वरचे थेसिस - इंद्रायणीत बुडा आणि बुडवा त्यांना\nआता मला सांगा, यातले काही घडते आहे का नाही काहीच दिसत नाही, कधे ऐकलेही नाही\n कारण आम्ही झक मारतो आहोत\nपंत, म्हणने पटते राव \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Jan 2009 रोजी 09:32 वा.]\nआमच्या विद्यापीठात नुकतेच तसे प्रयत्न सुरु झाले आहेत. प्राचीन साहित्य स्कॅन करुन सेव्ह केले आहे. मात्र ऑनलाइन वाचकांना ते वाचायला मिळाले पाहिजेत. त्याबाबतीत मात्र उदासिनता आहेच.मराठी विषयाचे प्रबंध युनिकोडमधे असावेत हा मुद्दा मला वयक्तिक पटतो.\nकिती प्राध्यापकांना मराठी संकेतस्थळे माहिती आहेत हा फार मोठा प्रश्न आहे. - ज्यांना आजचे मराठी भाषेचे स्वरूपच काही माहिती नाही ते उद्याचे भविष्याच्या काय योजना बनवणार\nआमच्या अख्ख्या औरंगाबाद जिल्ह्यात आम्ही एकमेव प्राध्यापक असू की, जे मराठी संस्थळावर (वाचन करीत)पडलेले असतात :)\nबाकीचे फक्त इंटरनेटवर लै माहिती मिळते, या निमित्ताने कधी तरी जालावर भटकत असतील असे वाटते, तेही अपवादाने आणि कामाच्या निमित्ताने \nबाकी राहिलेले मुद्यांचे समर्थन / विरोध सायंकाळी निवांत करीन \nपंत, तुम्ही विद्यापीठाने काय करायला हवे हे इतरच बरेचसे सांगितले आहे. पण प्रश्न गुगल भाषांतराचा आहे. यातही विद्यापीठाने काही केले तर चांगलेच आहे. पण तुम्ही तडकाफडकी विद्यापीठ, त्यातही मराठी विभाग शिवाय झक मारत बसणे इ. निष्कर्ष कसे काढले यासाठी मी स्पष्टीकरण मागितले होते.\nविद्यापीठाला दोष देऊन काय उपयोग कदाचित विद्यापीठाने याकामी एखादी समिती नेमावी, मग सदस्यांनी काम करुन मराठी भाषांतर सुविधा मिळवून द्यावी असे तुम्हाला वाटत असावे.\nअशी भाषांतराची सुविधा हवी असेल तर जास्तीत जास्त मराठी लोकांनाच काहीतरी करावे लागणार आहे. उगाच विद्यापीठ, महाराष्ट्र सरकारची वाट बघत बसल्यावर मग संपलेच सगळे\nमराठी विकिवर २२००० लेख आहेत\nमराठी विकिवर २२०००+ लेख आहेत.\nयासोबतच आता आपला विकि ५७व्या स्थानावर पोचला आहे हे ही लक्षात घ्या\nही संख्या अगदी वाईट नाही.\nगुंडोपंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद दिला आहे. पाहू काय होते ते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nगुंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nप्रतिसाद दिला आहे. पण मला वाटते प्रतिसाद हजारोंच्या संख्येत पोहचले तर् कार्यवाही होऊ शकेल.\nहो अगदी बरोबर आहे. पण जास्त विचारणा व्हाव्यात या साठी काय करता येईल\nगमभनकार ओंकार याने गमभनची शुद्धलेखन सुविधा सुरु करण्याबाबत मदतीची अपेक्षा केली असता त्याला शब्द देऊन गेल्या वर्षभरात एकाही नव्या शब्दाची भर घातलेली नसली तरी त्याच प्रकल्पात अद्यापही गुंतलेली आहे.() ;-) इथे मदत करण्याची इच्छा असली तरी ते झेपणे अवघड वाटते.\nमागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे\nअगदी मदत नाही केली तरी येथे मागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे ताई...\nतेंव्हा नाव नोंदवा हो\nअगदी मदत नाही केली तरी येथे मागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे ताई...\nमराठी विकिवर बरेच चांगले लेख आहेत. काही दुवे देते, जरूर वाचा.\nमराठी विकिवर चांगले लेख यावेत यासाठी तुम्हीही प्रयत्न करा.\nमी पण प्रतिसाद दिला\nगुगलच्या साईटवर जाऊन मी पण मराठी भाषांतराबद्दल विचारणा केली आहे आणि मदतीचा प्रतिसाद दिला आहे. बघूया पुढे काय होते ते. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हेच खरे.\nबाकी पुणे विद्यापीठाने काय करायला हवे याबद्दलचे गुंडोपंतांचे विचार अतिशय मार्गदर्शक आहेत. मात्र हे विचार योग्य त्या संस्थांजवळ / व्यक्तींजवळ पोहोचले पाहिजेत तरच त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता निर्माण होईल.\nकाही माहिती द्या ना.\nकुणाला आणि कसे पाठवू या\nतुम्ही लोकसत्ता अथवा सकाळ पेपर ला देवू शकता का हे\n(म्हणजे योग्य ते संपादन करून हो\nराज्य मराठी विकास संस्था\nथोडेफार काम राज्य मराठी विकास संस्था\nकरते आहे. पण ते इतके धीमेपणाने चालले आहे की विचारता सोय नाही.\nतरी अशी संस्था आहे आणि ती काही तरी काम करते आहे हेच दिलासादायक वाटते.\nसंस्थेच्या स्थळावर पुस्तकसूची अप्रतिम आहे.\nइतिहासाच्या अभ्यासकांना हा खजिनाच वाटेल.\nअसो, गुगल ला यांची आठवण यायला हरकत नव्हती.\nतसेच संस्थेकडे स्वयंसेवक म्हणून काम करण्याचीही सोय असायला हवी असे वाटले.\nही माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद, पंत. वरील दुव्यावर जाऊन मदतीसाठी नावनोंदणी आणि मराठीसाठी विचारणा केली आहे.\nगुगलला सहकार्य करण्यात काहीच गैर नाही. पण शेवटी गुगल ही देखील शेअरहोल्डर्सची मालकी असलेली एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या विदागाराचा सोर्स ते कधिही ओपन करणार नाहीत ही त्यातली मेख लक्षात घेतली पाहिजे. गुगलच्या मानाने ओंकार जोशी अथवा त्याच्यासारख्या इतरांचे प्रयत्न नगण्य म्हणता येतील. पण ओंकार करीत असलेली निर्मिती ही LGPL License खाली वितरीत होते आणि गुगल तसे करीत नाही हा मुलभूत फरक भविष्यात निर्णायक ठरेल. ओंकारचे सोफ्टवेअर / विदागार मला हवे तसे वापरता येते, संगणकावर, वेबवर कसेही जोडता येते, त्यात हवा तसा बदल करून फुकट वापरण्याचा कायदेशीर परवाना मला मिळतो, हे पाहिल्यावर मी अशा गोष्टीसाठी वर्षानुवर्षे थांबण्यास तयार आहे.\n'राव गेले पंत आले' या न्यायाने मायक्रोसोफ्ट काय किंवा गुगल काय हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थात 'दगडापे़क्षा वीट मऊ' या न्यायाने गुगलचा वेग (दिशा) मायक्रोसोफ्टपेक्षा नक्कीच चांगला आहे. पण एल.जी.पी.एल. लायसन्स खाली वितरीत होणारा कोणताही लहानसा प्रयत्न देखील माझ्यासाठी खूप मोठा आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले.\nलाखाचे बोललात्. १००% सहमत\nमग मी यामुळेच तर वैतागलो आहे.\nमाझ्या मुळ प्रस्तावात मी महाराष्ट्रातल्या मराठीसाठी काम करणार्‍या प्रमुख संस्था म्हणून पुणे विद्यापीठावर उगाच राग काढतो आहे असे वाटले की काय\nत्याचा तपशील येथे आहेच.\nत्यांचे काम नाही का हे त्यांनी पण दिशा द्यावी ना प्रकल्पांना\nहे मुख्य आधारस्तंभ आहेत. या विद्यापीठाकडे जगातले मराठीचे प्रमुख माहितीचे खजिने आहेत. हे बसलेत त्यांना रद्दीत दाबून राज्य मराठी संस्थाही काही करू शकली नाही तेथे गुगल शिवाय कुणी येतंय का सांगा राज्य मराठी संस्थाही काही करू शकली नाही तेथे गुगल शिवाय कुणी येतंय का सांगा असा प्रकल्प करावा हे ही सुचत नाही त्यांना\nओपन लायसंसचे तुम्ही म्हणता ते १००% पटतंय\nपण मराठी भाषेचा स्वार्थ कसा साधावा जो कुणी काही भाषेसाठी करतांना दिसेल त्याला प्रोत्साहन देणे याशिवाय काय सुचते\nमाफ करा मी सहमत् नाही\nतुमच्या मतांशी मी सहमत् नाही. कारण् या सगळ्याचे कारण् म्हणजे विद्यापीठाची आर्थीक् परिस्थिती चांगली नाही (इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या तुलनेत्). इतर विद्यापीठात असे संशोधन् का चालते कारण् त्याना उद्योगधंद्याकडून् / उद्योगपतींकडून् देणग्या (Endowment) मिळतात्. त्या केंव्हा मिळतात् जेंव्हा त्यात त्याना कुठे तरी नफा/फायदा/(Influence) दिसतो तेंव्हा. अमेरिकेतल्या एखाद्या मोठ्या विद्यापीठाचा लॅटीन् भाषा शिकवणारा विभाग् पहा आणि दिसेल् की तिथे परिस्थिती पुणे विद्यापीठापेक्षा वेगळी नाही. आणि या उलट मुंबई आय आय टि चा संगणक विभाग पहा. कुठल्याही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इतकीच साधने तिथे आहेत.\nजो पर्यंत् मराठीत् धंदा/नफा दिसत् नाही किंवा एखादा मराठी उद्योगपती मराठीसाठी देणग्या देत् नाही तो पर्यंत् ही तफावत दिसेल्. (म्हणजे नुसते गप्प बसून् वाट पहा असे मला म्हणायचे नाही. पण् नुसते स्वय्ंसेवी प्रयत्न् करण्याऐवजी मराठी उद्योगाला / उद्योगपतीना चालना मिळेल अशा प्रयत्नाना मदत् केली पाहिजे).\nएक उदा देतो. अमेरिकेत आजकाल् भारतीयांसाठी भरपूर् इंग्रजी प्रकाशने आहेत् ज्यात् ICICI/CITIBANK यांच्या NRI मंडळीना उद्देशून् भरपुर् जाहिराती असतात्. पण् बृहन् महाराष्ट्र मंडळाचे वृत्त, एकता अशा मराठी प्रकाशनांना कुणीच् या जाहिराती देत् नाही. एकता ला बरेच दिवस् फारतर् जाई काजळ् यांची जाहिरात मिळायची. कारण् या मंडळींच्या मते मराठी माणसाकडे पैसे नसतात् किंवा तो खर्च करत नाही. आणि अशा बॅंकांचे NRI ला ग्राहकसेवा देणारे बहुतेक् अमराठी असतात्. मी महाराष्ट्रात् गेलो कि माझ्या बॅंकेत् मुद्दाम् मराठीत् बोलतो. समोरचा अमराठी असला तरी. अमेरिकेत् मराठी NRI किती भरपुर् आहेत् त्याना Target करा आवर्जून् सांगतो. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला पैसे खर्च् करून् जातो. तिथल्या उद्योजकांकडून् सेवा किंवा वस्तू खरेदी करतो.\nमी काही फार् थोर् करतो असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण् ज्यातून् मराठि उद्योगाला फायदा होणार् आहे असे काहितरी करुया असे मी म्हणत् होतो. म्हणजे एकदा मराठीमधे फायदा आहे हे कळाले की आपोआप् मराठी भाषेला प्रोत्साहन् मिळेल्.\nधनंजय मिराशी [11 Feb 2009 रोजी 02:47 वा.]\nचांगली कल्पना आहे. जर इंग्रजी पुस्तक वाचताना गूगल वरून् डायरेक्ट मराठीत अर्थ कळला शब्दाचा तर किती मजा येईल. मी गुंडोपंतानी सुचवलेल्या मार्गाचा अवलंब् केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3571", "date_download": "2018-10-19T00:20:04Z", "digest": "sha1:CR4PEXBGY7TL3TZT3XEG64NNB4C5FCZF", "length": 17626, "nlines": 104, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इराणचा अणूकार्यक्रम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसर्व प्रथम उपक्रम आणि उपक्रम वासीयांचे आभार एक मंच उपस्थित करून दिल्या बद्दल.\nमी उपक्रम वर नवीन असल्यामुळे माझे पहिलेच लेखन( अशुद्धलेखण) समजून घ्यावे ही विनंती.\nआजच ही (http://in.news.yahoo.com/wary-u-uncertain-israels-iran-plans-063947841.html) बातमी वाचनात आली व इराणच्या अनुप्रकल्पा बाबत बरेच प्रश्न पडले. आपणा पैकी कुणास या विषयावर अधिक माहिती असेल तर जरूर त्या प्रतीसादातून नक्की द्यावी.\nया विषया संबंधी काही पुस्तके किंवा लेखन असल्यास सुचवावे.\nनितिन थत्ते [07 Dec 2011 रोजी 10:33 वा.]\n>>इराणच्या अनुप्रकल्पा बाबत बरेच प्रश्न पडले.\nआपणास काय प्रश्न पडले आहेत ते लिहावे म्हणजे येथील सदस्य उत्तरे देऊ शकतील.\nलिहिते झालात हे उत्तम आहे मात्र चर्चा विषय देताना विषयाची व्याप्ती स्पष्ट करणारे - चर्चेला दिशा देणारे काहि लिहिलेत तर त्या अनुशंगाने चर्चा करता यावी. तुम्हाला कोणते प्रश्न आहेत\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n१.\tइराण सारख्या एखाद्या सार्वभौम राष्ट्राला स्वतः च्या आर्थिक प्रगति साठी किंवा लष्करी कारणासाठी अनूकार्यक्रम राबवायचा हक्क नाही का\n२.\tइराण खरच अण्वस्त्र बनवायचा प्रयत्न करत आहे का\n३.\tजर इराणच्या अण्वस्त्र बाळगण्याने आजूबाजूच्या राष्ट्रांच्या (इस्त्रायल) अस्तित्वाला धोका उत्पन्न होत असेल तर अशाच प्रकारच्या शेजार्यांन मुळे(इस्त्रायल) त्यांच्या अस्तित्वाला धोका नाही का\n४.\tइराणच्या अनुकार्यक्रमा बाबत भारताची अधिकृत किंवा अनधिकृत भूमिका नक्की काय आहे.\nजस जसे इतर प्रश्न आठवतील तसेच वेळ मिळेल तसे माझे प्रश्न मांडत जाईन .\nया विषयाचा अभ्यास नाही. उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.\n१. इराण सारख्या एखाद्या सार्वभौम राष्ट्राला स्वतः च्या आर्थिक प्रगति साठी किंवा लष्करी कारणासाठी अनूकार्यक्रम राबवायचा हक्क नाही का\nअर्थात हक्क आहे. मात्र आंतरराष्ट्रीय करार कोणत्याही देशाला नव्याने अण्विक शस्त्रे बनविण्याला विरोध करतो त्यावर इराणने स्वाक्षरी केली आहे. अर्थात शांततापूर्ण कारणांसाठी आपण आण्विक कार्यक्रम राबवतो आहोत असा इराणचा दावा आहे. तो कितपत खरा / खोटा आहे हे सांगणे कठीण आहे\n२. इराण खरच अण्वस्त्र बनवायचा प्रयत्न करत आहे का\nयाचे ठाम उत्तर देणे फारच क्ठीण वाटते. (आणि मला अजिबातच माहित नाहि :) )\nयाला अनेक पदर आहेत. शांततापूर्ण कारणांसाठी आपण आण्विक कार्यक्रम राबवतो आहोत असा इराणचा दावा असला तरी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आय ए ई ए रिपोर्टमधे असे प्रयत्न चालले असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. (अर्थातच इराणने खंडन केले आहे)\nमात्र जर अधिक विचार केल्यास इराणचा शेजारी देश पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत. इस्रायलकडेही आहेत. वर रशियाकडे आहेत. चायना, भारत आदि जवळचे देशही अण्वस्त्रे बाळगतात तेव्हा या दृष्टीने इराणला अण्वस्त्रे बाळगणे गरजेचे वाटत असेलच.\nशिवाय हा एकमेव शिया देश आहे. बाकी सुन्नी देशांसोबत त्यांचे संबंध ठिक असले तरी फारसे विश्वासाचे नाहितयुद्या अमेरिकेने (किंवा कोणीही) हल्ला केल्यास इतर मुस्लिम देश इराणच्या मदतीला धावतील याची खात्री नाही. (बहुदा नाहीच) अश्यावेळी इराण अण्वस्त्रांच्या प्रयत्नात असेल असे वाटते.\n३. जर इराणच्या अण्वस्त्र बाळगण्याने आजूबाजूच्या राष्ट्रांच्या (इस्त्रायल) अस्तित्वाला धोका उत्पन्न होत असेल तर अशाच प्रकारच्या शेजार्यांन मुळे(इस्त्रायल) त्यांच्या अस्तित्वाला धोका नाही का\nप्रत्येक राष्ट्राला शेजार्‍यांमुळे धोका असतोच\n४. इराणच्या अनुकार्यक्रमा बाबत भारताची अधिकृत किंवा अनधिकृत भूमिका नक्की काय आहे.\nभारत इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध करतो. आपल्या शेजारी अजून एक आण्विक शक्ती असणे भारता साठी घातक आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nप्रत्येक राष्ट्राला शेजार्‍यांमुळे धोका असतोच\nभारत-नेपाळ, अमेरिका-क्यानडा, म्यानमार-चीन,जपान-रशिया, म्यानमार-थायलंड,ब्रिटन-फ्रान्स,जर्मनी-स्वित्झर्लंड किंवा युरोपातील् सध्याचे बहुतांश देश हे शेजारी असूनही त्यांचे काही वैर् नाही आणि त्यांना एकमेकांपासून् धोका आहे असेही नाही.\nमात्र जगात कुठेही एखादा देश असला, तरी त्याच्यापासून् अमेरिकेला धोका असू शकतो असे अमेरिकावाद्यांचे म्हणणे आहे, अमेरिकेला विएतनाम्,इराक्,लिबिया,उत्तर कोरिया व आता इराण ह्या सर्वापासून् धोका आहे. मधे मधे अमेरिकेला युरोपातल्या युगोस्लावियापासूनही धोकाच् होता.\nभारत इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध करतो. आपल्या शेजारी अजून एक आण्विक शक्ती असणे भारता साठी घातक आहे.\nइराण कधीपासून् आपल शेजारी झाला भारताचा स्पष्ट् विरोध् आहे की \"आमचा पाठिंबा नाही\" असे स्टेटमेंट् आहे भारताचा स्पष्ट् विरोध् आहे की \"आमचा पाठिंबा नाही\" असे स्टेटमेंट् आहे कारण् कितीही नाही म्हटले तरी अजूनही इराणशी आपले संबंध् बरेच् चांगले आहेत. थेट जाहिर् विरोध भारत् करेल् असे वाटात् नाही.(माझी माहिती कमी असू शकते.)\nदेअर इज नो ऍक्शन् विथ् झिरो रिस्क\nभारत-नेपाळ, अमेरिका-क्यानडा, म्यानमार-चीन,जपान-रशिया, म्यानमार-थायलंड,ब्रिटन-फ्रान्स,जर्मनी-स्वित्झर्लंड किंवा युरोपातील् सध्याचे बहुतांश देश हे शेजारी असूनही त्यांचे काही वैर् नाही आणि त्यांना एकमेकांपासून् धोका आहे असेही नाही.\nवैर नाहि म्हंजे धोका नाहि असं नाही. धोक्याचं प्रमाण - शक्यता खूप कमी आहतितकंच .. 'देअर इज नो ऍक्शन् विथ् झिरो रिस्क' ;)\nबाकी, शेजारी म्हणजे अगदी खेटून खेटून नाहि पण आपल्या इमारतीत आपल्याच मजल्यावर एक सोडून एक असलेल्या ब्लॉकमधल्यांना नाहि का आप्ण शेजारी म्हणत तसच काहिस. बाकी भारताने इथे तटस्थ धोरण न ठेवता थेट विरोध केला आहे. पटकन एक दुवा मिळाला शोधले तर अजुन व्यवस्थित स्टेटमेंटस मिळतीलच. बाकी हा विरोध फक्त याच क्षेत्रात- फक्त अणुकार्यक्रमापुरता - आहे. हा विरोध करताना दुसरीकडे भारताने यासाठी इराणवर नव्या प्रतिबंधांनाही चीनच्या बरोबरीने विरोध केला आहे. (सुन्नी )पाकिस्तानचा (न्युट्रल / विविध टोळ्यांच्या) अफगाणिस्तानवर प्रभाव वाढू नये असे (शिया)इराणलाहि वाटते.. उगाच नाही आपल्याला तिथे पोर्ट बांधायला दिलंय :)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n>>वैर नाहि म्हंजे धोका नाहि असं नाही. धोक्याचं प्रमाण - शक्यता खूप कमी आहतितकंच .. 'देअर इज नो ऍक्शन् विथ् झिरो रिस्क' ;)\nअण्वस्त्र धारी देश म्हणजे शेजारील देशांना नक्कीच धोका आहे. मग तसे पहिले तर सगळ्यात धोकादायक देशा मध्ये भारत सुद्धा आहेच \nनितिन थत्ते [08 Dec 2011 रोजी 12:57 वा.]\n>>अण्वस्त्र धारी देश म्हणजे शेजारील देशांना नक्कीच धोका आहे. मग तसे पहिले तर सगळ्यात धोकादायक देशा मध्ये भारत सुद्धा आहेच \nइतरांसाठी अर्थातच. तेच सांगून/दाखवून पाकिस्तान अमेरिकेकडून आणि चीनकडून मदत घेत असतो.\nअजून् एक् प्रश्नः- भारताची खरी भूमिका काय् आहे\nम्हणजे, हजसे वरवर् चीन जसे NPT वर सही केल्याशिवाय काहीही देउ नये/देणार नाही अशी भूमिका घेतो, व आतून् थेट जगभर अण्वस्त्रांची तस्करी करत लिबिया,उ कोरियापर्यंत आण्विक शक्ती नेउन् पोचवतो, तसे भारताचे स्वतःच्या मित्रदेशांबद्द्ल आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-10-7-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T00:11:51Z", "digest": "sha1:Y6UEIKKMG36PSCEAAJN5Q6FECRKJIRXT", "length": 8016, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाबळेश्वर @10.7 | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपारा कमालीचा घसरला : देशातील दहा सर्वात थंड ठिकाणांमध्ये महाबळेश्वर पाचव्या स्थानवार\nसातारा – राज्यात ऑक्‍टोबर हिटची होरपळ वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्राचे चेरापुंजी समजले जाणाऱ्या महाबळेश्वराचा पारा कमालीचा घसरला आहे. महाबळेश्वरचा पारा शुक्रवारी 10.7 सेल्सिअसपर्यंत घसरल्याने कडाक्‍याची थंडी पडली आहे. महाबळेश्वरचे तापमान थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या शिमला या शहरात इतके झाले आहे. गुरुवारी येथील तापमान 11.6 डिग्री सेल्सिअस होते.\nगुरुवारी देशातील दहा सर्वात कमी तापमान असलेल्या ठिकाणांची यादी हवामान खात्याने जाहीर केली. यात महाबळेश्वर पाचव्या स्थानवार आहे. बुधवारी महाबळेश्वरमधील तापमान हे 17.2 डिग्री सेल्सिअस होते. तर गुरुवारी हा पारा सहा अंशांनी खाली घसरला आहे. गेल्या दहा वर्षातील हे ऑक्‍टोबर महिन्यातले सर्वात कमी तापमान आहे.\nयाआधी 1972 मध्ये ऑक्‍टोबर महिन्यात 10 डिग्री सेल्सिअस तापमान झाले होते. तसेच गेल्या काही वर्षात महाबळेश्वरमध्ये ऑक्‍टोबर महिन्यातील तापमान हे 14 ते 15 डिग्री पर्यंतच होते.\nमध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात यावर्षी नेहमीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या वातावरणात आद्रर्ता कमी झाली आहे. महाबळेश्वरमध्ये देखील दिवसा कमी आद्रर्ता व ढगाळ वातावरण असते तर रात्री आकाश निरभ्र असते. त्यामुळे महाबळेश्वरमधील तापमान कमी झाले आहे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ : दिलासा नाहीच\nNext articleसुभाष घई यांच्यावरही बलात्काराचा आरोप\nराम मंदिर उभारणीसाठी सरकारने कायदा करावा : मोहन भागवत\n…तर ५० कोटी ग्राहकांचे मोबाईल नंबर होणार बंद\nकडेकोट पोलीस बंदोबस्तात आज शबरीमला मंदिरात महिलांना मिळणार प्रवेश \nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन कर्मचारी जखमी\nस्वयंघोषित गुरु रामपालला आणखी एका प्रकरणात जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Riana", "date_download": "2018-10-19T00:01:31Z", "digest": "sha1:HV66CHRJZNCVHSRAITWUQIOQPU45CAP3", "length": 4656, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Riana साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nRiana (चर्चा | रोध नोंदी | अपभारणे | नोंदी | संपादन गाळणी नोंदी) साठी\nकेवळ नवीन सदस्य खात्यांचे योगदान दाखवा\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा ज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा छोटी संपादने लपवा\n१५:०१, १३ नोव्हेंबर २००८ (फरक | इति) (+१८)‎ जावेद अख्तर ‎ (+)\n१९:२१, १० एप्रिल २००८ (फरक | इति) (+१९५)‎ न सदस्य:Riana ‎ (create) (सद्य)\n१५:३५, २० फेब्रुवारी २००८ (फरक | इति) (+४२५)‎ साचा:Tlx ‎ ({{pp-template}})\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://yogeshdamle.blogspot.com/2006/08/", "date_download": "2018-10-19T01:07:19Z", "digest": "sha1:KUGB6JSWOVHCX72LF5WBL4RQCR5ECDFI", "length": 15656, "nlines": 86, "source_domain": "yogeshdamle.blogspot.com", "title": "आयुष्यातली काही पानं...: August 2006", "raw_content": "\nकाल माझ्या बाळाचा पहिला वाढदिवस झाला.\nती 'झाली' तेव्हां अतीशय बिकट अवस्थेत होती. जगते की मरते अशा अवस्थेत. इतक्या लहान वयात () रिक्षाने धडक दिल्यावर एखादं बाळ जगतं हाच चमत्कार होता. डाव्या डोळ्याचा जवळजवळ निकाल लागल्यामुळे २ महिन्यांचं ते बाळ उजवीकडून येणार्‍या एकमेव कवडशाकडे वळायचं. एकाच ठिकाणी गोलगोल फिरायचं. बसवेना... बसल्यावर उठवेना. मग उठताना अधू होऊन जड झालेलं डावं शरीर रेटत-रेटत दम लागे. ह्या थकव्याने उठताच घेरी येऊन परत धुपकन तिथेच आडवी. मग तिला पडल्यापडल्याच भरवणं चाले. पाऊस सोसेना म्हणून ब्लॅन्केटमध्ये गुरगुटून झोपायची. जरा धुगधुगी आली, की उजवा डोळा उघडून कण्हत कण्हत आजूबाजूला कोण आहे ते पहायची. आज्जी असल्या तर त्यांना 'ऊंऽऽऽ ऊंऽऽऽ' करून हाका मारायची.\nरात्री कधीतरी अण्णा (घरमालक) थोपटून जायचे, तिचं मऊ अंग हाताखाली घेऊन तिला कधी मी 'रेकी' देत असे. रात्री एकट्याने कधी दुखणं असह्य झालं तर आवाज काढून रडे. मग खाली येऊन तिला थोपटलं की हळूहळू आवाज कमी होत होत ती गाढ झोपत असे.\nहळूहळू अण्णांनी पाजलेल्या multivitamins ना, आज्जींच्या अंगार्‍यांना, लोकांच्या प्रेमळ थापट्यांना गुण आला, आणि बाळ आपल्या चारी पायांवर उभं रहायला धजावू लागलं शेपटाची, डोळ्यांची आणि उत्साहाची दिशा अजून खालचीच होती, पण आता आपल्याच शी-शूत न झोपण्याइतकी हालचाल तिला परवडत होती.\nअजून नीट चालण्याचीच अडचण होती, कारण डाव्या डोळ्याने दिसत नसल्याने डावीकडच्या टेबल-खुर्च्या-कठड्यांवर पिंटी हमखास आपटायची. मग पुन्हा उजवीकडे गोलगोल फिरणं...\nपण तिच्या गोडव्याची भुरळ फक्त माणसांनाच नाही, तर तिच्या 'जातवाल्यांनाही' पडायची. 'पांडोबा' गेली दहा वर्ष आमच्या घरमालकांच्या घराची इमानेइतबारे राखण करत आहेत. त्यांच्या वयाचा मुलाहिजा करावाच लागतो. भाडेकरू मुलांनी त्यांना ओलांडून जाऊ नये, वळसा घालावा, किंवा त्यांच्या उठण्याची वाट पहावी. त्याच्या थाळीत प्रत्यक्ष अण्णांनी हात घातला तरी पांडू गुरगुरून आपलं मत कळवतो अशा 'एव्हढ्या एव्हढ्या' पांडूच्या ताटात ते ओंजळभर पिल्लू हक्काने जिभली फिरवताना पाहून आमचं नसलेलं शेपूट पायात जात असे\nपण तो अपघाताचा लकवा हळूहळू गेला. दोन्ही डोळ्यांनी दिसू लागलं बोबडं भुंकणं आता गल्लीच्या टोकापर्यंत ऐकू जाऊ लागलं. नव्या आलेल्या दातांनी कुरतडण्याचा छंद पैदा केला. अशा तंद्रीत तिला हाक मारली, तर उत्तरादाखल 'औपचारिकता' म्हणून शेपूट हलवून-एखादं लहान मूल लॉलीपॉप चघळतं असल्या तन्मयतेने पुढ्यातली चप्पल कुरतडत बसायची.\nअण्णांच्या घरी मांजरं पण होती. त्यामुळे पिंटी-पांडूंना मांजरांचं वावडं नव्हतं पिंटी अंगणात नसली, तर खुशाल समजावं, पिंटीताई आतल्या खोलीत मांजरादेखत तिच्या पिल्लांशी खेळत असाव्यात. (धर्मबुडवी फक्त माणसंच नसतात पिंटी अंगणात नसली, तर खुशाल समजावं, पिंटीताई आतल्या खोलीत मांजरादेखत तिच्या पिल्लांशी खेळत असाव्यात. (धर्मबुडवी फक्त माणसंच नसतात\nपण ६-८ महिन्यांनी एके दिवशी 'चि. पिंटी' ची 'कु. पिंटी' झाली. रात्री अवेळी भुंकणार्‍या 'जावयांची' गर्दी नको, म्हणून अण्णांनी पिंटीला डॉक्टरकडे नेलं, आणि 'चि.सौ.कां. पिंटी' ची पिल्लं कडेवर खेळवायची माझी इच्छा तशीच राहिली.\nआज ते घर सोडल्यावर परत एकदा भेटायला गेलो होतो. \"पिंटीऽऽऽ\" अशा हाकेनंतर सोफ्याखाली काहीतरी खुडबुडलं. एक पांढरं बूड सोफ्याबाहेर आलं. तहाचं निशाण वाटावं असं पांढरं झुबकेदार शेपूट मस्त हवेत ताठ थरथरत होतं. (पिंटी आणि 'तह' एका वाक्यात येऊ देणं योग्य नव्हे\" अशा हाकेनंतर सोफ्याखाली काहीतरी खुडबुडलं. एक पांढरं बूड सोफ्याबाहेर आलं. तहाचं निशाण वाटावं असं पांढरं झुबकेदार शेपूट मस्त हवेत ताठ थरथरत होतं. (पिंटी आणि 'तह' एका वाक्यात येऊ देणं योग्य नव्हे) बरोबर गुरगुरण्याचा आवाज आला.\n\" मग 'गाढव कुत्रं' बाहेर आलं. तिची पूर्ण डावी बाजू आज बरी असली, तरी डावा कान रुसूनच होता. तो एकटा टवकारलेला उजवा कान बाळकृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासारखा दिसत होता. Birthday girl च्या दाढांत अलगद बसून त्या कुटुंबातील सगळ्यात लहान मेंबर 'म्यँव' करत होता आईपणाची हौस पिंटीताई मावशीपणावर भागवत आहेत.\nकम से कम मेरे कुत्ते कमीने नहीं 'कुत्रा' ही मला तरी शिवी वाटत नाही.\nUNICEF आणि CYDA ने महाराष्ट्रातल्या ग्रामीण होतकरू पत्रकार मुलांसाठी एक कार्यशाळा भरवली होती... I too was a 'mentor' there. इतकं सही वाटलं न त्या मुलांना शिकवून\nमी कुणाच्यातरी वहीत डोकावून पाहिलं... \"योगेश सर म्हनतात, एकदा मराठीत सुरू केलं तर मराठीतच बोलावे. मधी इंग्रजी आनू नये, आनी इंग्रजी सुरू केलं तर मराठी शब्दांसाठी आडखळू ने\nपण नाही... ती पोरं खरंच हे कटाक्षाने पाळू लागलीत. नंदूरबारच्या आणि चंद्रपूरच्या काही पोरांना तर 'ळ' चा उच्चार पण येत नव्हता. मग त्यांना जीभ कशी वळवली की 'ळ' येतो, खास मराठी 'च', 'झ', 'ज' उच्चार येतात हे ते शिकवलं. अहिराणी-वर्‍हाडी संस्कारांनी घडलेल्या त्यांच्या जिभांना हे नवं खेळणं सापडलं आणि त्यांना किती बोलू असं झालं\nमग अगदी ठसक्यात समोर येऊन, \"सर, मी आता 'चु'कत नाही हे ओ'ळ'खलत का तुम्ही\" विचारलं मग त्यांना मी 'ळ' सारखं 'अनवट' अक्षर १४ वेळा वापरून तयार केलेल्या \"घननीळा लडिवाळा\" च्या ओळी वाचून दाखवल्या... उडालेच ते\nमग spellings चं तंत्र शिकवताना...\n\" 'हि' कसं लिहाल\n\"हं.. आता 'हि' चं 'हिप्प' करायला काय लावाल\n आता आपल्याला 'हिप्प' चं 'हिप्पो' करायला काय लावावं लागेल\nअसं करत करत त्यांनी त्यांच्या विक्रमी वेळात HIPPOPOTAMOUS लिहिलं. ह्याची अशी नशा चढली की मग त्यांनी स्वत:हून Inappropriate, Classification, Monosyllables, Rehabilitation वगैरे गड सर केले...\n\"आता आम्ही गावाला गेलो की आमच्या मित्रांना शिकवू\". हे सगळं बसमधून फिरत असतांना, जेवत अस्ताना खेळ म्हणून घडलेली गंमत होती. उरलेला वेळ 'Inverted pyramid', 'leads', वगैरे तांत्रिक गोष्टी समजवण्यात, किंवा \"बातमीचा मथळा काय होता\". हे सगळं बसमधून फिरत असतांना, जेवत अस्ताना खेळ म्हणून घडलेली गंमत होती. उरलेला वेळ 'Inverted pyramid', 'leads', वगैरे तांत्रिक गोष्टी समजवण्यात, किंवा \"बातमीचा मथळा काय होता 'अमुक अमुक ठार.' मग तुम्ही लगेच ती बातमी आधी न देता जिल्ह्यातल्या आकडेवार्‍या कशाला द्यायच्या 'अमुक अमुक ठार.' मग तुम्ही लगेच ती बातमी आधी न देता जिल्ह्यातल्या आकडेवार्‍या कशाला द्यायच्या जेवायला आलेल्यांना आधी वरणभात वाढायचा, की पानसुपारी करायची जेवायला आलेल्यांना आधी वरणभात वाढायचा, की पानसुपारी करायची\" सांगत शिकवणं वगैरे झालं. तीन दिवस छान गेले.\nआज निदान ३३ मुलांना तरी विश्वास आहे की त्यांच्या 'गावच्या' बोलीला कुणी हसणार नाही, कारण ते 'प्रमाण मराठी' पण शिकणार आहेत. इंग्रजी लिहायची भीति गेली आहे, आणि आता टी.वी. वर ते आजतक आणि CNN-IBN पाहून हिंदी आणि इंग्रजीचे बागुलबुवा चार पावलं मागे पळवणार आहेत.\n१००% आत्मविश्वास अजून भले नसेल त्यांच्या चेहर्‍यावर. पण भीति ९०+ टक्के पळाली आहे\n१) माझी आवडती ब्लॉगर... माझ्या आवडत्या लेखिकांपैकी एक\n२) एका बहाद्दराच्या डोक्यातली वळवळ... दुसरी चळवळ\n३) तेजस्विनी लिहितेय... वाचाच राव\n४) भु्केल्यांना जेवू घाला. एक क्लिक- अर्धं मिनिट द्या. बस\n५) हिंदी पत्रकारितेतल्या सौंगड्यांचा चव्हाटा- मोहल्ला\nकुण्या गावाची आली पाखरं\nकुण्या गावाची आली पाखरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-248321.html", "date_download": "2018-10-19T00:10:08Z", "digest": "sha1:L3C4MM7BPNTVMKLFRSXHMMSU46HRDCJZ", "length": 14525, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बच्चन आडनावामुळे काही बंधनं येतात - बिग बी", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nबच्चन आडनावामुळे काही बंधनं येतात - बिग बी\n05 फेब्रुवारी : अभिषेक बच्चनचा आज (रविवार) वाढदिवस.त्यानिमित्तानं वडील अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर अभिषेकबद्दलच्या भावना शेअर केल्या. बच्चन अाडनावाची अब्रू जपण्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात.काही बंधनं येतात.माझ्यावर ती आली होती.अभिषेकवर ती आजही आहेत.\nएका सुपरस्टारचा मुलगा म्हणून त्याला कायम जगावं लागलंय, असं त्यांनी लिहिलंय. अभिषेकचा जन्म झाला तेव्हा आम्ही रुग्णालयातच शॅम्पेन फोडली, नर्सेसनाही दिली.असा एक किस्साही त्यांनी सांगितलाय.\nबघू या बिग बींनी काय लिहिलंय ते -\n\"बच्चनजींचा मुलगा म्हणून मी जन्म घेतला. आमिताभ बच्चनचा मुलगा म्हणून अभिषेकचा जन्म झाला. सेलिब्रिटी म्हणजे काय हे कळण्याअगोदरच तो सेलिब्रिटी होता. माझे वडील हे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यामुळे वागण्याबाबत नेहमीच एक अलिखित सक्ती होती. काही सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक नियम पाळावे लागायचे. आडनावासाठी.अभिषेकलाही या सर्वातून जावं लागलं. आजही जावं लागतंय.\nअभिषेकचा जन्म झाला तो क्षण मला आजही आठवतो. ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं आणि आमचे फॅमिली डॉक्टर शहांनी विचारलं, काय हवं होतं मुलगा की मुलगी त्यांच्या स्मितहास्यावरून मला कळलं की मुलगा झालाय. आम्ही तिथेच शॅम्पेन उघडली. तिथल्या नर्सेसनाही दिली. मला माहीत आहे ते नियमांच्या विरोधात होतं. पण मला खूप आनंद झाला होता. परिवारात आणखी एक सदस्य आल्याचा आनंद.\nआता काही वेळापूर्वी आम्ही चौघांनी बर्फी केक कापला. श्वेता बर्थडे साँग म्हणत होती.आम्ही चौघं - अभिषेक, ऐश्वर्या, श्वेता आणि मी - आम्ही एकमेकांना गिफ्ट्स दिले. ते झोपायला गेले, आणि मी ब्लॉग लिहायला घेतला.\"\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amitabhbig bअभिषेक बच्चनअमिताभ बच्चनबिग बी\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2884", "date_download": "2018-10-19T00:00:59Z", "digest": "sha1:BJW3MZU2ZP6V3DOE7HT3SH2Z4YCRNQRC", "length": 26548, "nlines": 162, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शास्त्रीय संगीताचे श्रोते | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशास्त्रीय संगीताच्या मैफिलींना जे श्रोते जातात, त्यांचे निरीक्षण करता काही ठोस मतं नोंदवता येतात. त्यातील जे मत मला येथे चर्चेला ठेवायचे आहे, ते इतके आवश्यक का आहे, असे वाटल्यास असे सांगता येते की, आस्वाद घेणे ही सुद्धा एक कलाच आहे व त्या कलेचे सौदर्य वाढीस लागावे असे एखाद्याला वाटल्यास ते चूक ठरु नये.\nहे निरीक्षण फक्त महाराष्ट्रीय श्रोत्यांपुरतेच आहे का हे मात्र माहीती नाही. पण जितक्या वेळा शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना जाण्याचा प्रसंग आला, किंवा टीव्हीवर पाहील्या, त्यात महाराष्ट्रीय प्रेक्षकच होते त्यामुळे सध्यातरी हे निरीक्षण त्यांच्याच पुरते मर्यादीत आहे असे म्हणू.\n१. नाही-नाही बोली- श्रोते सतत मानेने \"नाही, नाही\" अशा शरीरबोलीने भावना व्यक्त करत असतात. कधीकधी हे नाही-नाही एकदम जास्त झोका घेते.\n२. मोटरसायकल वळण बोली- ह्यात एखाद्या १००० सीसीच्या मोटरसायकल शर्यतीत जसे एखादे अवघड वळण गाडी तिरकी करुन घेतले जाते तशी मान स्थिर ताठ असतांना व नाही-नाही करत असतांना निम्म्यातुन डावीकडे (८०% वेळा) किंवा उजवीकडे झपकन वळवली जाते.\n३. डोळेमीट वा‍ऽऽ बोली- ह्या प्रकारात श्रोता डोळे मिटून आस्वाद घेत असतो. अचानक चेहरा लांबुळका करुन डोळे शक्य तितक्या स्लो मोशनमधे उघडून अथवा परत बंद करुन वा‍ऽऽ असे अस्पष्टतेने म्हणले जाते. उअजवा हातही उंचावला जातो.\nहे इतक्या लयबद्धतेने केले जाते की, आपल्याला हसु येते. नॉन-भारतीय उपखंडीय माणसांनी हे पाहीले की, त्यांना खूप हसु येते. त्यामुळे जेव्हा मी अशा स्वरुपाची विचारणा ऐकली की, तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकतांना मान अशी-अशी का हलवता तेव्हा मला स्पष्टपणे उत्तर देऊन त्यांची जिज्ञासा पुर्ण करता आली नाही व मी हे निरीक्षण येथे मांडावे असे वाटले. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.\nप्रतिक्षिप्त क्रिया आहेत...असं मला वाटतं. त्याचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nपण त्या जन्मजात तशाच कराव्या वाटतात की शिकल्या जातात जन्मजात असतील तर अशाच का\nअनुभवून पाहा. एरवी सांगता आलं असतं तर नक्कीच सांगितलं असतं. :)\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nह्यात थोडे बदल अथवा जास्तीचे प्रकार घालता येतील का\nउदा- जसे टेबल म्यानर्स असतात, (ई), तसेच शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला गेले की, प्रतिसाद कसा द्यायचा ह्याचे काही नियम घातले तर डीसेन्सी येईल असे वाटते. आता डेसेन्सी नाही असे म्हणायचे नाही, पण लोकांना जर ते पाहून हसू येत असेल तर चॉइस कायकाय आहेत ते बघणे चूकीचे का असावे शिवाय ह्या जगात एकच गोष्ट स्थिर आहे- अस्थिरता\nमला वाटतं की, लोकं दुस-याचे पाहून डीट्टो कॉपी मारतात.\nआणखी एक कॉपी पाहून हसू येते- नवशिक्या गायक चुकला की, कानाला हात लावतो, अनुभवी गायकाशी उगीचच अति-अदबीने बोलतो, पाया-बिया पडतो. ह्यांची टीप्पीकल स्टाइल असते.\nहा प्रतिसाद अवांतर आहे पण एक जुनी गोष्ट आठवली म्हणून.\nएकदा हापिसात आमच्या चीफ आर्किटेक्टने येऊन मला काहीतरी विचारले. त्यावर मी हसून होकारदर्शक (वर-खाली) मान हलवली. त्यावर त्याने मला विचारले की याचा अर्थ हो की नाही असा घेऊ\nमी म्हटले मान वर-खाली करणे म्हणजे अर्थ हो असाच होतो ना आणि मान डावी-उजवीकडे किंवा उजवी-डावीकडे (हॉरिझाँटल) हलवणे म्हणजे नाही असा होतो ना. यावर तो म्हणाला की माझ्यामते तरी असाच होतो पण काही भारतीयांना मी नाही अशा अर्थाने मान वरखाली हलवताना पाहिले आहे. मी म्हटले मला असा काही अनुभव नाही यावर त्याने 'पुढच्यावेळेस मी असे पाहिन तेव्हा तुला नक्की बोलवेन' असे सांगितले.\nअसो तर काही दिवसांनी हापिसातील एका तेलुगू मुलीला असे करताना त्याने पाहिले आणि मला बोलवले. नाही या शब्दासाठी डावीकडून अर्धचंद्राकार म्हणजे डावीकडून डोके वर घेऊन ते उजवीकडून खाली घेऊन नाही म्हणताना पाहिले. :-) (एकंदरीत ते हॉरिझाँटल आणि वर्टिकल दोन्ही पद्धतीने हलत होते.)\nह्या मानहलवेपणाला खूप लोक हसतात. :-)\nती किती वेळ डोके हलवीत होती\nनव्हे. मी तिथे गेल्यावर तिला काही प्रश्न पुन्हा विचारले आणि डोके हलवून उत्तर दे असे सांगितले पण तो प्रकार बघून हीची मान लचकत कशी नाही असा प्रश्न मला पडला.\n(खरं म्हणजे त्या अमेरिकनने जेव्हा मला हो का नाही असा प्रश्न विचारला तेव्हा हा मुद्दाम टवाळकी करतोय असे मला वाटून गेले होते पण हा प्रकार पाहिल्यावर संशय नाहीसा झाला.)\nडावीकडून अर्धचंद्राकार म्हणजे डावीकडून डोके वर घेऊन\nअनेक मराठी मुलामुलींना (मुलांमध्ये मीही आलो) अशा पद्धतीने मान हलवून हो हो म्हणताना पाहिले आहे. (मला स्वतःला आरशात पाहिले.)\n पुर्वी डोलक्या बाहुल्या यायच्या त्यांच्यासारखे डोके हलवले म्हणजे हो-हो असा प्रतिध्वनी येतो.\nएक सुसंदर्भ पीडीएफ आणि एक यूट्यूब\nया बाबतीत ससंदर्भ असलेल्या एका निबंधाचा पीडीएफ दुवा.\nयात गायकाच्या देहबोलीचे विश्लेषण आहे. दूरान्वये ते रसिकाच्या देहबोलीशीसुद्धा संबंधित आहे. (अशा प्रकारचे एक वाक्य निबंधलेखकही दुसर्‍या पानावर देतो.) रसिकाची देहबोली लयबद्ध आहे, हे येथील चर्चाप्रस्तावकाच्याही लक्षात आलेले आहे.\nपाश्चिमात्य अभिजात संगीताचे श्रोते आजकाल गाणे संपेपर्यंत स्तब्ध बसतात. मात्र असे पूर्वी नसावे, अशी वर्णने आपल्याला वाचायला मिळतात. अभिजात संगीताला उत्स्फूर्त दाद (आवडीची किंवा नावडीचीही दाद) देण्याची व्हिएन्ना मधील रसिकांची परंपरा अव्याहत चालू आहे, असे ऐकलेले आहे.\nपाश्चिमात्य संगीताच्या अन्य प्रकारांत रसिक गाणे-संगीत चालू असताना देहबोलीने लयबद्ध दाद देतात.\nयेथे राहुल देशपांडे यांच्या गाण्याची एक चित्रफीत आहे. ही चित्रफीत निवडण्याचे कारण असे, की बर्‍याच ठिकाणी श्रोत्यांचे चित्रण केलेले आहे.\nआलापात लय असते, पण ती मुक्त असते. ती लय देह/मान/हात डोलवून पकडण्याचा प्रयत्न श्रोते करत आहेत, आणि नीट जमत नाही हे ०:४७ ते ०.५४ भागात बघावे. मात्र तबला सुरू होताच १:४० ते १:४६ भागात श्रोत्यांच्या माना तबल्याच्या ठेक्यात डोलावल्या जात आहेत. चित्रफितीत अधूनमधून अनेक उदाहरणे दिसतात.\nलय आणि ठेका देहबोलीने व्यक्त करायची उर्मी वैश्विक आहे. पण त्यासाठी नेमक्या कुठल्या हालचाली वापरल्या जातील त्या प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या आहेत. या संदर्भात काही चित्रफितींची उदाहरणे देऊन मी लेख लिहिला त्याचा दुवा :- (लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे). यात शारिरिक हालचाली फक्त कलाकारांच्या आहेत. पण कलाकारांच्या हालचाली, आणि त्यांचे अंधुक पडसाद असलेल्या रसिकांच्या हालचाली संस्कृतीनुसार वेगवेगळ्या असतात, त्याची कल्पना यावी.\nपीडीएफ चाळली व राहूलचे गाणेही पाहीले. नाही-नाही वाले दिसले.\n--लय आणि ठेका देहबोलीने व्यक्त करायची उर्मी वैश्विक आहे. पण त्यासाठी नेमक्या कुठल्या हालचाली वापरल्या जातील त्या प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या आहेत. --\nउर्मी सगळ्यांत नसावी, मैफिलीला गेलो असता ढीम्म बसण्यापेक्षा अधुनमधुन वा-वा म्हणत दाद देण्यास काय सोयीचे आहे ते अवती-भवती पाहून लोक ठरवत् असतील. कारण सगळ्यांना सगळे शास्त्रीय गायन समजते असे नसते.\nसंस्कृतीचा परीणाम नक्कीच मोठा असावा.\nउभे राहणे- टाळ्या वाजवणे\nलय आणि ठेका देहबोलीने व्यक्त करायची उर्मी वैश्विक आहे. पण त्यासाठी नेमक्या कुठल्या हालचाली वापरल्या जातील त्या प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या आहेत.\nश्री. धनंजय यांच्याशी सहमत. एखाद्याने कुठल्या हालचाली वापराव्या‍त हे माणूस लहानपणासून बघितलेल्या सवयींच्या अनुकरणातून शिकतो.\n(आदराने किंवा मान देण्यासाठी)उभे राहणे आणि (एखादी गोष्ट आवडल्यावर) टाळ्या वाजवणे ह्या शारीरिक क्रिया दाद देण्यासाठी जागतिक स्तरावर सर्वत्र वापरल्या जाणार्‍या मोजक्या क्रियापैंकी असाव्यात. हळुहळु हात मिळवणे ही क्रियादेखील जागतिक स्तरावर बर्‍याचदा दोन व्यक्ती भेटल्यावर केली जाणारी पहिली क्रिया होत चालली आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nम्हणजे स्लो मोशनमध्ये का \n\"हात मिळवणे ही क्रियादेखील, हळुहळु, जागतिक स्तरावर दोन व्यक्ती भेटल्यावर बर्‍याचदा पहिली केली जाणारी क्रिया होत चालली आहे\" असे वाचावे का की झिम्माफुगडीची वेगळी व्याख्या ठेवण्यासाठी \"हळुहळु हात मिळवणे\" यालाच हस्तांदोलन म्हणावे\nवाक्याचा आशय इतका सुलभ असताना वाक्यरचना इतकी क्लिष्ट का बरे\nम्हणजे स्लो मोशनमध्ये का \n हे म्हणजे 'विशाल महिलांचा मेळावा' सारखं झालं :)\nअसो. वाक्य बदलणे आता शक्य नाही. हळुहळु नंतर स्वल्पविराम कल्पावा.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nज्या सवयी वरच्या स्तरावर घेतल्या गेल्या त्यात एलेगन्स असलेल्या देहबोल्या होत्या. मान देण्यासाठी उभे राहणे, हात मिळवणे ह्यात तो एलेगन्स दिसतो.\nपुन्हा एक अवांतर :-(\nयातले क्रिस टकरचे माना वेळावणे (आणि सोबत देहही) आमचे आवडते आहे. सुमारे १:३० ला सुरू होते.\nदोघे मस्त मजा आणतात प्रसंगात.\nबाकी गाणे ही एक कला असली तरी मुख्यत्वे दुसर्‍याशी संवाद साधणे होत असावे. गाणे ऐकता ऐकता असा संवाद देहबोलीनेही सुरू होत असेल असे मनात आले.\nव्हिडिओ बघताना मजा आली. माझ्या सिंगापूरमधल्या नातीला ण, ठ, आणि ळ ही अक्षरे कशी उच्चारायची या बद्दलचा माझा वृथा प्रयत्न आठवला. चन्द्रशेखर\nरष आऱ मधील गाणे आहे ते. चित्रपट पाहिला नव्हतात काय पांचट चित्रपट आहे. जॅकी चॅनमुळे जरा सुसह्य होतो इतकेच.\nमी थेटरात जाऊन शेवटचा चित्रपट बहुदा 2003 साली बघितला असावा. टीव्ही वर सिनेमा जास्तीतजास्त 5 ते 10 मिनिटे बघू शकतो. नाही म्हणायला विमानात मात्र आवाज बंद करून चित्रपट बघतो, दुसरे काही करायला नसल्याने. माझ्या दृष्टीने रश अवर काय किंवा स्लॅक अवर काय सगळे समानच आहे हाहाहा\nते गाणे रश अवर चित्रपटाच्या तीनही भागांत (१९९८, २००१, २००७) आहे.\n@टापा: ते गाणे चित्रपटात असले तरी त्याची ओळख 'रश अवर चित्रपटातील गाणे' अशी नाही.\nहो हे माहीत होते\nवार व्हाट इज ईट गुड फार हे 'मूळ' गाणे रष अवर मधील नाही याची कल्पना होती. किंबहुना चित्रपटातही तो संदर्भ आहे.\nमीही थेटरात जाऊन पाहिलेला शेवटचा चित्रपट म्हणजे 'येस मॅन'. तेव्हापासून टीव्हीवरही चित्रपट पाहिले नाहीत. टोरंट लावून चोरलेले चित्रपट मात्र संगणकावर नियमितपणे पाहतो.\nविसोबा खेचर [26 Oct 2010 रोजी 15:56 वा.]\nनॉन-भारतीय उपखंडीय माणसांनी हे पाहीले की, त्यांना खूप हसु येते.\nमला त्यांची दया येते व त्यांच्याबदल सहानुभुती वाटते..\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\n--मला त्यांची दया येते व त्यांच्याबदल सहानुभुती वाटते--\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/movies/movie-posters/5993-savita-damodar-paranjpe-teaser-poster", "date_download": "2018-10-19T00:26:10Z", "digest": "sha1:ODD2XXIJTM7FMJSJP54PYKADBSMNNV4S", "length": 5974, "nlines": 221, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Savita Damodar Paranjpe | Teaser Poster - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती\n‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर\n‘सविता दामोदर पराजंपे’ ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ajay-devgan-and-tabbus-new-romantic-film-270182.html", "date_download": "2018-10-19T00:10:56Z", "digest": "sha1:6HH7VAWSTP4RZFG2D5OHSQCZGIEOEZAG", "length": 12135, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजय देवगण-तब्बूची रोमँटिक डेट", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nअजय देवगण-तब्बूची रोमँटिक डेट\nहा रोमॅण्टिक-कॉमेडी सिनेमा 2018मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबरला रिलीज होणारे.\n18 सप्टेंबर : भूषण कुमार निर्मित सिनेमात अभिनेता अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत झळकणारेत. आता या सिनेमाची रिलीज डेट फायनल करण्यात आलीये. हा रोमॅण्टिक-कॉमेडी सिनेमा 2018मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबरला रिलीज होणारे.\nया सिनेमात तब्बूसोबतच आणखी एक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. अजयसोबत सिनेमा करण्यास फार उत्साही असल्याचं भूषण कुमार यांनी सांगितलंय. तसंच लवकरच या सिनेमाच्या नावाचीही अधिकृत घोषणा करण्यात येणारे.\nअजय आणि तब्बू यांनी एकत्र अनेक सिनेमे केलेत. विजयपथ, तक्षक, हकिकत असे सिनेमे हिट होते. दोघांची एक वेगळी मैत्रीही आहे. आणि त्यामुळे सिनेमात दोघांची केमिस्ट्री चांगली जुळलेली दिलते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\n#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटे पुन्हा एकदा एकत्र\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/no-discussion-between-both-the-sides-272318.html", "date_download": "2018-10-19T01:22:09Z", "digest": "sha1:DZWSTMCYBTIMV45LDXWIMNLGTCBBB3HU", "length": 12555, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रावते-एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nरावते-एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली\nदिवाकर रावते आणि एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली असून आता मात्र रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.\n19 ऑक्टोबर: गेले तीन दिवस चाललेला एसटी संप आता चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली असून आता मात्र रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.\nकाल रात्री संपकरी कर्मचारी आणि रावतेंमध्ये चर्चा झाली. पण या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर आज दोन्ही बाजू एकामेकास भेटण्यास तयार नाही.\nसकाळपासून कुठलीही चर्चा झालेली नाही. संपाच्या चर्चेबाबतची माहिती रावतेंनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आता यापुढे हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री मध्यस्थी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nसध्यातरी या राज्यव्यापी संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=69&Itemid=262&fontstyle=f-larger", "date_download": "2018-10-19T00:37:18Z", "digest": "sha1:VNFGPZUWABDLCJFIVWMVCKMTXRJIUTKL", "length": 5320, "nlines": 29, "source_domain": "saneguruji.net", "title": "राखालची तळमळ", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nइंग्रज आता जवळजवळ सर्व हिंदुस्थानाचे स्वामी झाले होते. अजून सारा पंजाब त्यांनी ताब्यात घेतला नव्हता. तो डलहौसीस शेवटचा घास राखून ठेवण्यात आला होता. एखाद्या भागाचा भौगोलिक कब्जा घेताच तेथील आर्थिक कब्जाही इंग्रज घेत. तेथील उद्योगधंदे मारण्याला ते उशीर लावीत नसत. इंग्लंडमध्ये भराभर गिऱण्या वाढू लागल्या होत्या. कारण हिंदूस्थान ही नवीन पेठ त्यांना मिळाली होती. परंतु इंग्लंडमधल्या यांत्रिक युक्तीने भराभरा निघणारा माल हिंदुस्थानात खपणार कसा हिंदुस्थानातील खेड्यापाड्यांतून माग पसरलेले आहेत, तोपर्यंत इंग्रजांचा माल घेणार कोण \nहिंदुस्थानातील व्यापा-यांची, हिंदी कारागिरांनी विणलेली रेशमी वस्त्रे, तलम मलमली यांनी भरलेली गलबते पूर्वी युरोपला जात असत. इंग्लिश खाडीतून जात असत, फिरत असत. परंतु इंग्रजांनी या गोष्टीला कायद्याने बंदी केली. हिंदी व्यापा-यांची शेकडो गलबते घरी बसली, तो उद्योगधंदा इंग्रजांनी मारला ; व्यापारी वाहतूक सारी आपल्या हातात त्यांनी घेतली. इंग्लडमध्ये तरीही हिंदुस्थानातील माल खपे परंतु हिंदुस्थानीतील भारी जकाती देऊनही स्वस्त पडणारा माल जर इंग्लंडमध्ये कोणी वापरील तर त्याला कायद्याने शिक्षा ठरवली गेली. हिंदुस्थानातले वस्त्र वापरणे हा इंग्लंडमध्ये फौजदारी गुन्हा ठरला परंतु हिंदुस्थानीतील भारी जकाती देऊनही स्वस्त पडणारा माल जर इंग्लंडमध्ये कोणी वापरील तर त्याला कायद्याने शिक्षा ठरवली गेली. हिंदुस्थानातले वस्त्र वापरणे हा इंग्लंडमध्ये फौजदारी गुन्हा ठरला इंग्लडमध्ये हिंदी कपडा बंद झाला, युरोपमध्येही बंद झाला. कारण इंग्रज कंपन्या माल नेतनाशाच झाल्या. हिंदी गलबते नाहीशी झाली.\nहिंदुस्थानात मात्र अजून हिंदी माल खपत होता ; तो कसा नाहीसा करावा, हिंदी लोकांच्या घरीही इंग्रजी माल, इंग्रजी कपडा कसा भरावा, याचा दयाळू, व मायाळू इंग्रज विचार करु लागले हिंदी स्त्रिया घरोघर सूत कातीत. या सुतावर इंग्रजीने कर घेण्याचे सुरु केले. त्यामुळे सूत विकत घेणार्‍या विणकराला ते महाग प़डू लागले. इंग्लंडमधून मिलमधले आयते सूत इकडे इंग्रज पाठवू लागला व ते बाजारात स्वस्त विकू लागला. विणकर लोक हे स्वस्त सूत विकत घेऊ लागले व त्याचे कपडे विणू लागले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.radiosharada.in/programs/%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-10-19T01:43:17Z", "digest": "sha1:DVCKRKHE2XKEEWU2RDIVAPRCCZLZXXM4", "length": 5600, "nlines": 121, "source_domain": "www.radiosharada.in", "title": "१७ मार्च २०१७ शुक्रवार – Sharada Radio Station – 90.8 MHz", "raw_content": "\n१७ मार्च २०१७ शुक्रवार\n१७ मार्च २०१७ शुक्रवार\nशारदा कृषी वाहिनी (९०.८ एफ .एम )\nकृषी विज्ञान केंद्र, शारदानगर, बारामती\nप्रसारण दिनांक १७ मार्च २०१७\nसकाळ / संध्याकाळ उद्घोषक _ श्री. विटकर / कु. रोहिणी\nसकाळ सदरचे नाव संध्याकाळ\n७:०० वंदे मातरम – वाहिनी गीत, मंगलध्वनी, रूपरेषा ४:००\n७:०५ अभंगवाणी (तुकारामगाथा निरुपण-६४६ भाग ०७) ४:०५\n७:२० कृषी संदेश ४:२०\n७:२५ आरोग्यधन (आरोग्यविद्या) ४:२५\n७:३० हवामान अंदाज + बाजारभाव ४:३०\n७:३५ बळीराजा तुझ्याचसाठी () ४:३५\n७:४५ भक्तितरंग गीतगंगा ४:४५\n८:१५ यशोगाथा ( मुलाखत_विषय देशी गाई दुग्धउत्पादन सतीश दळवी भाग ०३) ५:१५\n८:३० गाणे मनातले ५:३०\n९:०० तंत्र शेतीचे (खोडवा ऊस व्यवस्थापन-डी.एच. फाळके ) ६:००\n९:१५ गीतगंगा भक्तितरंग ६:१५\n९:४५ साद प्रतिसाद (मुलाखत-चित्रकर्ती भक्ती विलास लाड, मुंबई) ६:४५\n१०:०० किलबिल () ७:००\n१०:३० पुस्तकवाचन (अग्निपंख भाग ४१ ) ७:३०\n११:०० प्रसारण समाप्तीची उद्घोषणा ८:००\nNext Next post: 18 मार्च २०१७ शनिवार\nप्रसारणाची वेळ: सकाळी ७:०० वा. ते संध्या. ८:०० वा.\nआपण रेडिओ व्यवस्थित ऐकू शकत नसल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा: +91 2112 254727\nशारदा कृषी वाहिनी (गीत)\nनवज्ञानाचा सूर्य उगवला, शेतीच्या अंगणी\nप्रगत शेतीचा मंत्र देतसे, शारदा कृषी वाहिनी||धृ||\nचर्चा आणिक विचार विनिमय,\nआधुनिकतेचा सूर नवा हा, कृषकांच्या जीवनी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nनवे बियाणे, खते कोणती\nरोग कोणते, पिके कोणती\nकृषी सल्ला हा ऐक सांगते, बळीराजाची वाणी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nगीतकार: श्री. संदीप सुभेदार (शारदानगर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55965", "date_download": "2018-10-19T01:29:34Z", "digest": "sha1:4SXVK52YD6LG45VX5JH655DAM5OYWXTP", "length": 13258, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हॅण्ड्सम मुरुड-जंजिरा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हॅण्ड्सम मुरुड-जंजिरा\nप्रचि दिसत नाही आहेत. फक्त\nप्रचि दिसत नाही आहेत. फक्त एकच लिंक ओपन होतेय.\n पिकासा अल्बमवरुन लिन्क द्यायचा प्रयत्न करतोय...\n बरेच फोटो बघायला मिळणार तर..\nपहिलाच फोटो निव्वळ अप्रतिम\nपहिलाच फोटो निव्वळ अप्रतिम \nपिकासावरुन फोटोची साईज मोठे कराल का प्लीज.. खुपच छोटे दिसतायत आता..\nपिकासा वरुन येथे लिन्क\nपिकासा वरुन येथे लिन्क देण्यासाठी, बरेच कष्ट झाले... पण जमल एकदाच... आता हा धागा, सर्वांसाठी खुला...धन्यवाद\nसगळेच फोटो अप्रतीम आलेत. पण\nसगळेच फोटो अप्रतीम आलेत. पण समुद्राच्या निळाईचे फोटो हटके आहेत. तुमचे फोटो कायम नाविन्याने भरलेले असतात.\nपहिला आणि ३५ वा फोटो लैच\nपहिला आणि ३५ वा फोटो लैच हँडसम आहेत\nपाटील खानावळीला भेट दिली की नाही\nमाझे स्वत:चे गाव मुरूड जवळील त्यामुळे जंजीरा खुप वेळा पाहिलाय. पण तुमच्या फोटोतून त्याचे वेगवेगळी रूपे पाहायला मिळाली.\nअप्रतिम घेतलेयत तुम्ही फोटो..\nअप्रतिम घेतलेयत तुम्ही फोटो.. सुरेख\n समुद्राची निळाई वेड लावते आहे..\nमस्तच, आकाशाचे निळा, गुलाबी,\nमस्तच, आकाशाचे निळा, गुलाबी, केशरी असे रंग झकास दिसतायत \nकाय जबरी देखणे फोटो आहेत\nकाय जबरी देखणे फोटो आहेत फिल्टर्स ई वापरले आहेत का फिल्टर्स ई वापरले आहेत का पहिल्या २-३ फोटोंत वाटले.\nसकाळपासुन हा धागा दोन तिनदा\nसकाळपासुन हा धागा दोन तिनदा उघडला. आता प्रथमच फोटो दिसले. पहिला फोटो पाहताच अगदी आहा .. असे झाले. सगळॅच अतिशय सुंदर आहेत. काही काही अगदी नॅचरल वाटतात तर काही वर तुम्ही खास काम केलेय असेही वाटते. असो. जे आहे ते अतिशय सुंदर आहे. धन्यवाद.\nभारी आहेत फोटोज . ३५ आणि ३९\nभारी आहेत फोटोज . ३५ आणि ३९ विशेष आवडले. काही काही फोटोवर मात्र काम केल्याच जाणवल . अर्थात जे केलेय ते हि भन्नाट आहे .\nसुरेखच आहेत फोटो. ३ आणि ३२\n३ आणि ३२ मात्र त्यातल्या क्रुत्रिम रंगामुळ नाही आवडला. फोटो इतके सुंदर काढलेत कि इतक्या प्रोसेसिंगची गरज नाही असे वाटले.\nमात्र त्यातल्या क्रुत्रिम रंगामुळ नाही आवडला. फोटो इतके सुंदर काढलेत कि इतक्या प्रोसेसिंगची गरज नाही असे वाटले.>>>>>> +१\nसुंदर आहेत सर्वच फोटो.\nसुंदर आहेत सर्वच फोटो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-st30-point-shoot-digital-camera-black-price-p2quA.html", "date_download": "2018-10-19T00:44:42Z", "digest": "sha1:3RRLZEAP7V6HNBH7M46UU6BH2NDHTXG6", "length": 15823, "nlines": 402, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nवरील टेबल मध्ये सॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 2.4 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 112000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480 pixels (VGA)\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग स्ट३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/movies/movie-posters/5220-farzand-character-poster-bahirji-naik-prasad-oak", "date_download": "2018-10-19T00:27:17Z", "digest": "sha1:JQCBLNK724F4REPY7YQR2TTYVLSDD5UQ", "length": 6130, "nlines": 221, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Farzand | Character Poster | Bahirji Naik | Prasad Oak - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nशिवभक्तीचा सोनेरी अविष्कार - ‘फर्जंद’ ५० वा वैभवशाली दिवस\n‘फर्जंद’ चित्रपटाच्या टीमने साजरे केले यश - चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद\nफर्जंद चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यातही घौडदौड सुरुच\n‘फर्जंद’ ला रसिकांची दाद - चित्रपटगृहात घुमतोय ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://yogeshdamle.blogspot.com/2008/03/", "date_download": "2018-10-19T01:05:17Z", "digest": "sha1:HLSX74RBURQO7JINJJLRPITLMPSZDJ5Q", "length": 12694, "nlines": 97, "source_domain": "yogeshdamle.blogspot.com", "title": "आयुष्यातली काही पानं...: March 2008", "raw_content": "\nएकाच ह्या जन्मी जणु...\nफिरुनी नवा जन्म... कृष्णधवल चित्रांना रंगवून-मिरवून आपली लाल करायचा मोह अखेरीस आज वरचढ ठरलाच. गेल्या काही महिन्यांत रंगवलेली जुनी चित्रं आज परत मांडत आहे.\n'हात नगा लावू माझ्या साडीला'\nदिल अपना और प्रीत परायी (मीनाकुमारीच्या चेहर्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी पडणारा उजेड दाखवायचा प्रयत्न- कितपत जमलाय\nसाहिब बीवी और गुलाम (On second thoughts, गुरुदत्त च्या कुडत्याचा रंग मलाच नाही आवडला. पेल्यातली दारू रंगवणं मीनाकुमारीच्या साडीपेक्षाही अवघड होतं.)\nशुभा खोटे. [कोण म्हणेल ह्याच 'एक दूजे के लिए' मध्ये आहेत\n[ह्या चित्राने खूप त्रास दिला... ऊन रंगवणं, झुडुपं रंगवणं ह्याला खूऽऽप वेळ लागला.]\nअ जू न चि त्रं आ हे त... ल क्ष ठे वा\nएक परीक्षण उशिराने... च् च्\nResearch म्हणजे प्रसंगांची chronological मांडणी, वंशवृक्ष आणि नातीगोती ह्यांचे शाॅर्ट नोट्स इतकंच\nप्रसंगांची मांडणी करतांना थोडी common sense दाखवावी ना\n१) अकबरला आणि अख्ख्या दरबाराला भर गोंगाटात जोधाच्या अंत:पुरातलं भजन ऐकू येतं आणि आपला हीरो चक्क दरबार सोडून आतमध्ये येतो दोनतीन बुरूज आणि तटबंद्यांपलिकडेही ऐकू यायला त्याकाळी तंत्रज्ञान पुढारलेलं नसल्याने एव्हढ्या अंतरावर तयार गळ्यातून निघालेली अज़ानच ऐकू जाईल असं वाटतं.\nजोधाच्या फुफ्फुसांत इतकी ताकत भलेही असो- इतक्या volume चं भजन गातांना तिच्या गळ्याच्या-कपाळाच्या शिरा अगदी नॉर्मल\n२) राणी म्हणून चांगली असो, पण 'जोधा बच्चन' स्वयंपाकीण म्हणून उधळी दिसतेय. बावर्चीखान्यात भाज्यांचा ढीग पाहून मॅडम गावजेवण घालतील असं वाटलं, पण तितकं अन्न आणि इला अरुणचं रक्त आटवून ती फक्त सात-आठ पातेली रांधून घेऊन आली\nवरून अकबरला म्हणते- \"उसे मत खाईये \"(ढॅण्टढॅण\n\"उसमें नमक कम है\" (सतारीची लकेर आणि हास्यकल्लोळ\" (सतारीची लकेर आणि हास्यकल्लोळ\n(आमच्यात वाढायच्या आधीच हे तपासून घेतात बरं\n३) ज्या काळात नवरे लढाईला गेल्यावर बायका पडद्यांआड जोहाराची तयारी करून बसत, तिथे जोधाराणी घोड्यावर बसून रणांगणावर आलेल्या दाखवल्याय्त\n४) समशेरीचा रियाज़ करतांना बिनचिलखताची माणसं लोखंडी समशेर चालवतात- यह बात हज़म नहीं हुई\n५) पाचसहाशे माणसांना 'अज़ीम्-ओ-शान शहनशाह' ह्या ओळी एकाच यमकात एकाच वेळी सुचतात हेही विनोदी वाटतं खरं- गाण्याचे शब्द त्याला पार्श्वसंगीताच्या category साठी योग्य ठरवतात- 'जश्न्-ए-बहारा' आणि इन 'लमहों के दामन में'- ही गाणी पण तर अशीच वापरलीत ना\n 'स्वदेस' किंवा 'लगानच्या' काल्पनिक पात्रांना हे ट्रीटमेंट ठीक आहे, पण ऐतिहासिक पात्रांनी काय हत्तीघोडी मारलीत\nनितिन देसाई, किरण देवहंस आणि तनिष्कच्या सुवर्णकारांना टाळ्या\nऋतिकचा अभिनय बरा जमलाय, ash did best possible justice to her role - तसंही ही मंडळी काहीही (नाही) नेसलं तरी देखणी वाटतात्- कास्टिंग फ़ूलप्रूफ़्- UTV चा खर्च (बहुतेक) वसूल... अजून काय हवंय\n6) अजून एक चमत्कार 'ख़्वाजा मेरे ख़्वाजा' मध्ये हार्मोनियम ऐकू येतो. मात्र हार्मोनियम १९व्या शतकात भारतात आला.\nनौशादजींनी मुघल्-ए-आज़म मघ्ये असला काही लोच्या नाही होऊ दिला.\nB&W चित्रपट होता तरीही के. आसिफ़ने रंगांच्या निवडीत आळस नाही केला हे चित्रपट रंगवल्यानंतर सिद्ध झालं आपली पिढी कुठल्या रीसर्च च्या गोष्टी करते\nहे आधी लिहायला आवडलं असतं, पण first day-first show जाता यावं अशी सवड नाही, आणि परीक्षणं लिहायचा पगार नसल्याने आपण त्या भानगडीत कधी पडत नाही. (तसंही हे परीक्षणाच्या व्याख्येत बसत नाही)\n(इतकं असूनही) चित्रपटाला ३.५ तारे. (डोळ्यांसमोर बरेच\nValentine's day झाला, आम्ही नाही पाहिला Women's day झाला, आम्ही नाही पाहिला (कशाला पाहणार Women's day झाला, आम्ही नाही पाहिला (कशाला पाहणार मी तर male chauvinist वराह\n...मात्र सध्या दिन-दिन बालदिन (दिन दिन दिवाळीच्या चालीवर) जगत आहे...\nलिफ़्टमध्ये शिरतांना/बाहेर पडतांना बरोबर कुणी नसलं की उगाच कार्टूनगिरी करायची हुक्की येते...\n१) लिफ़्ट चं दार उघडतांना ते जणु आपल्या शक्तीने उघडतंय असा अभिनय करायचा-- लिफ़्टचं दार 'फाडून' उघडल्यासारखं. :)\n२) लिफ़्ट मध्ये उडी मारून शिरायचं\n३) लोकलच्या दारात शिरत असल्याच्या आवेशात-अभिर्भावात शिरायचं\n४) आपल्या मजल्याचा बल्ब जळू लागला की लिफ़्टच्या दाराशी अश्या रीतीने कलंडायचं की जणु आपल्या पडण्याला मोकळी वाट देण्यासाठीच साठीच लिफ़्ट उघडतेय.\n५) लिफ़्टमध्ये एकटा असलो की बकरीताना/बिजलीताना, कधी जमले नसते असे तत्कार किंवा पदन्यास करायला खूप मजा येते संगीतकलेची तितकीच 'शेवा'... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ\n[देवाला दिव्य दृष्टि आहे. मी जेव्हांजेव्हां अशा stunts च्या इच्छा दाबल्या आहेत, लिफ़्ट च्या दारापलिकडे बॉस किंवा वरिष्ठ सापडले आहेत. :). अनिल अंबानीचे कर्मचारी ह्या आनंदाला मुकले आहेत. त्यांच्या लिफ़्ट्सची फरशी सोडली तर अख्खी लिफ़्ट काचेची आहे. लिफ़्टचा तळही काचेचा असता तर लोकांचा तळ फाटला असता.]\n१) माझी आवडती ब्लॉगर... माझ्या आवडत्या लेखिकांपैकी एक\n२) एका बहाद्दराच्या डोक्यातली वळवळ... दुसरी चळवळ\n३) तेजस्विनी लिहितेय... वाचाच राव\n४) भु्केल्यांना जेवू घाला. एक क्लिक- अर्धं मिनिट द्या. बस\n५) हिंदी पत्रकारितेतल्या सौंगड्यांचा चव्हाटा- मोहल्ला\nकुण्या गावाची आली पाखरं\nकुण्या गावाची आली पाखरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-18T23:56:14Z", "digest": "sha1:4AHOB6JN4YIDVAKIETLJNULE44B7JW5W", "length": 9480, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“बेबी टॅंक’ला लागली गळती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“बेबी टॅंक’ला लागली गळती\nपिंपरी – आकुर्डी प्राधिकरण येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाच्या बेबी टॅंकला गळती लागली असून गेल्या अनेक दिवसांपासून या तलावाचा बेबी टॅंक बंद ठेवण्यात आला आहे. तसेच येथील दुरुस्तीची अनेक कामे बाकी असून तलावाची दूरवस्था झाली आहे.\nविशेष म्हणजे हा जलतरण तलाव दुरुस्त करण्यासाठी 17 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत ऐन उन्हाळ्याच्या हंगामात बंद ठेवण्यात आला होता. तरीही आजवर अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले. येथील पुरुषांच्या स्वच्छतागृहातील ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याने स्वच्छतागृहातच पाणी साठून रहात आहे. तसेच येथील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून या तलावाची तलाव परिसरातील व स्वच्छतागृहाची नियमीत स्वच्छता केली जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.\nया जलतरण तलावात एकावेळी 100 लोक पोहू शकतील एवढी क्षमता आहे. मात्र सध्या उन्हाळ्याचा हंगाम असल्याने येथे एका बॅचसाठी 200-250 जलतरणप्रेमी हजेरी लावत आहेत. मात्र येथे केवळ 2 जीवरक्षक व एकच सुरक्षारक्षक कामकाज पाहत असल्याचे दिसून आले. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून गर्दीमुळे येथील व्यवस्थापनावर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे येथे आणखी 2 जीव रक्षक व एका सुरक्षा रक्षकाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.\nबेबी टॅंकच्या तळाला गळती लागली असल्यामुळे बेबी टॅंक बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. मात्र त्यामुळे येथे येणाऱ्या लहान मुलांची चांगलीच कुंचबना होत आहे. तसेच या जलतरण तलावाची स्वच्छता, पाणी शुद्धीकरण ठेकेदाराकडून नियमीत केले जात नसल्याची तक्रारही काही नागरिकांनी केली आहे. तसेच या तलावातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात कचरा तरंगत असल्याचा आढळून आला. मागच्या महिन्यात तलाव बंद असताना ठेकेदाराने या तलावातील 3 ते 6 फुट खोलीपर्यंतच्या फरश्‍या दुरुस्तीचे काम केले आहे. मात्र त्यापुढील 6 ते 16 फुटापर्यंतच्या फुटलेल्या फरश्‍या ठेकेदराने आजही बदलल्या नाहीत. त्यामुळे फुटलेल्या फरश्‍या कापल्याने अनेक जण जखमी होत असल्याचे समोर आले आहे. तलाव बंद ठेवूनही ठेकेदाराने दुरुस्तीची कामे पुर्ण का केली नाहीत असा सवाल नागरिक करत आहेत. तसेच येथील जीव रक्षकांच्या खोलीच्या काचाही फुटल्या आहेत.\n– 2 जीव रक्षक, एक सुरक्षा रक्षक नेमावा\n– “बेबी टॅंक’ची त्वरीत दुरुस्ती करावी\n– पिण्याच्या पाण्याची सोय करावी\n– जीव रक्षकांसाठी बांबू व रिंगा देण्यात याव्यात\n– स्वच्छतागृह व तलावाची नियमीत स्वच्छता करावी\n– महिला, लहान मुलांसाठी स्वतंत्र बॅच वाढवावी\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशहराध्यक्षपदाची घोषणा झालीच नाही\nNext articleउनातील अत्याचार पीडितांनी हिंदु धर्म सोडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-18T23:57:19Z", "digest": "sha1:AH5FY37WZPVNEKQKJYPX3JJ67QWBRGTX", "length": 11373, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘भामा-आसखेड’ रखडणारच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगेल्या दोन वर्षात १८ कोटींनी वाढला प्रकल्पाचा खर्च : काम पुन्हा बंद\nपुणे – पूर्व पुण्याला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेडून सुरू असलेल्या भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम अद्यापही बंदच आहे. राज्यात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर या कामासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेस देण्यात आले होते. मात्र, ग्रामस्थ पुनर्वसनाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. दरम्यान, हे काम वारंवार बंद पडत असल्याने, कामास उशीर होत असून त्याचा फटका पालिका प्रशासनास बसण्याची शक्‍यता आहे. या कामास दिरंगाई होत असल्याने या प्रकल्पाचा खर्च गेल्या दोन वर्षांत 18 कोटींनी वाढला असून तो महापालिकेने द्यावा, अशी मागणी ठेकेदार कंपन्यांकडून करण्यात आली असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.\nपूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकीतर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन 1,700 मिमी व्यासाची जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि. 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर 5 ऑगस्टपासून प्रकल्पग्रस्तांनी जॅकवेलचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून काम बंद राहिल्यास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे महापालिकेने जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, मराठा आंदोलनामुळे बंदोबस्त देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली होती. तर, या प्रश्‍नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही अद्याप महापालिकेस काहीच कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे या योजनेचे काम अनिश्‍चित काळासाठी बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपालिकेकडे 38 कोटींची मागणी\nही योजना सुमारे 374 कोटींची असून प्रकल्पग्रस्तांकडून वारंवार काम बंद पाडले जात असल्याने महापालिकेचा सुमारे 1 ते दीड वर्षाचा वेळ वाया गेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा खर्चही वाढला असून महापालिकेने या वाढीव खर्चापोटी 38 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी प्रकल्पाचे काम देण्यात आलेल्या दोन्ही ठेकेदार कंपन्यांकडून करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यातच जलसंपदा विभागानेही पालिकेकडे 162 कोटींच्या सिंचन पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली असल्याने ही योजना महापालिकेस चांगलीच महागात पडण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदणदणीत विजयासह भारताचे पुनरागमन\nNext articleयूपीत विषारी दारूचे 5 बळी…\nसरकारी कर्मचाऱ्यांना दसऱ्याची भेट\nतिढा सुटेपर्यंत “भामा-आसखेड’ बंद\nप्रकल्पग्रस्तांच्या जमिनी होणार मालकी हक्काने\nअंगणवाडीसेविकांना पगारवाढ देण्याची अट बदलली\nभामा-आसखेड प्रकरण : तिढा सोडविण्यासाठी सौरभ राव यांचा पुढाकार\nसाथीच्या रोगांचे रुग्ण 200 पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-50-dslr-camera-with-lens-kit-18-135-mm-black-price-pe9xz1.html", "date_download": "2018-10-19T00:38:40Z", "digest": "sha1:TSSO2JHNGAP2BQ7MLYV6IJBO6Y2COWVE", "length": 15621, "nlines": 378, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 -135 mm\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 inch\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपेन्टॅक्स की 50 दसलर कॅमेरा विथ लेन्स किट 18 135 मम ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T01:28:09Z", "digest": "sha1:7ZCEHQ2YHFS3GMEMR4GUMN67MVMXKG7D", "length": 15118, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिकोना - विकिपीडिया", "raw_content": "\nतिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nजवळचे गाव तिकोना पेठ\nपवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले.\n४ गडावर जाण्याच्या वाटा\nतिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत अ त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा टंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती.\nश्री तुळजाईचे मंदिर व समोरील तळे\nखालून दिसणारा गडाचा त्रिकोणी आकार\nगडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळि व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजुस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.\nतिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.\nपुणे - कोळवण बस घेउन गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते किंवा कामशेतहून\nकाळे कॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/32946", "date_download": "2018-10-19T00:22:49Z", "digest": "sha1:6KSLG3CS44LYAJBA6P5XA65R77CFOWZ4", "length": 13340, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा)\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १(पौर्णिमा)\nगोष्टीचे नाव- शब्द म्हणजे शस्त्र. (पाठ्यपुस्तकातील गोष्ट वाचून दाखवली आहे)\nग ग गोष्टी २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२\nतो अतिशय रागीट होता, त्याला\nतो अतिशय रागीट होता, त्याला राग आला की तो जोरात ओरडून भांडणे करत असे\n०.२९ सेकंदाला 'राजू' ही जी हाक मारलेली आहे ती ऐका\nअतिशय सुंदर गोष्ट नचिकेत, अतिशय छान सादरीकरण शुभेच्छा\nएकदम सुस्पष्ट आणि खणखणीत\nएकदम सुस्पष्ट आणि खणखणीत उच्चार. मस्तच नचिकेत. शाब्बास नचिकेत आणि नचिकेतची आई.\nमामी +१. स्वच्छ आणि स्पष्ट\nस्वच्छ आणि स्पष्ट उच्चार. गो नचिकेत\nमस्तच रे नचि. आवाज अगदी\nआवाज अगदी (आईसारखा) खणखणीत आहे.\nआता आपण उलट करूया\nकसला भारी टोन लावलाय ह्या वाक्याला... क्लास\nअतिशय उत्तम गोष्ट.. मस्त..\nएकदम सुस्पष्ट आणि खणखणीत\nएकदम सुस्पष्ट आणि खणखणीत उच्चार. >> +१.\nमस्त सांगितली आहेस गोष्ट नचिकेत.\nशाब्बास नचिकेत एकदम सुस्पष्ट\nएकदम सुस्पष्ट आणि खणखणीत उच्चार. >> +१.\nगोष्ट पण सुंदर आहे.\nगोष्ट पण सुंदर आहे. मोठ्यानीदेखील बोध घेण्यासारखी आहे.\nनचिकेत, शाब्बास. अशाच सुंदर गोष्टी वाचत रहा.\nपोस्ट डबल झाली म्हणून\nपोस्ट डबल झाली म्हणून शाब्बासकी पण डबल\nमस्त सांगितली आहे गोष्ट\nमस्त सांगितली आहे गोष्ट खणखणीत सुस्पष्ट उच्चार आहेत अगदी. शाब्बास नचिकेत\nगोष्टीची निवडही छान आहे.\nचांगली गोष्ट निवडली. आवडली\nचांगली गोष्ट निवडली. आवडली रे नचिकेत तुझी गोष्ट. छान वाचतोस.\n\"म्हणून शब्दांचा वापर नेहमी जपून करावा. एकवेळ शस्त्रांनी केलेले वार भरुन येतील पण शब्दांनी केलेले वार कधीही भरून येत नाहीत.\" माझे आवडीचे वाक्यही काहीसे असेच आहे.\nछान वाचली आहे गोष्ट. गोष्ट\nछान वाचली आहे गोष्ट. गोष्ट फारच छान आहे. तो मराठी मिडियममध्ये शिकतो का नसेल तर आणखीनच कौतुकास्पद आहे एवढं स्पष्ट आणि न अडखळता वाचणं.\nमस्त गोष्ट व मस्त वाचन. छान.\nमस्त गोष्ट व मस्त वाचन. छान.\nधन्यवाद मंडळी नचिकेताने सर्व\nधन्यवाद मंडळी नचिकेताने सर्व प्रतिसाद वाचले, खूप खुश झाला तो\nआर्च, नचिकेत इंग्रजी मिडियममध्येच शिकतो. पण घरी, इथे आसपास सगळीकडे मराठीच बोलतो आम्ही (पुणेरी)\nकिती छान वाचतो आहे नचिकेत\nकिती छान वाचतो आहे नचिकेत शाब्बास रे. गोष्टनिवडही मस्त. मला त्याने नाकातून अजगर बाहेर येणार्‍या झोपाळू राजकन्येची सांगितलेली गोष्ट आठवते. भारी असतात त्याच्या कल्पना\nस्वच्छ आणि खणखणीत नचिकेत\nस्वच्छ आणि खणखणीत नचिकेत शब्बास\nमस्त रे नचिकेत एकदम ठसठशीत\nमस्त रे नचिकेत एकदम ठसठशीत उच्चार आहेत तुझे. खूप आवडली तुझी गोष्ट आम्हाला\nनचिकेत - सुस्पष्ट उच्चार\nनचिकेत - सुस्पष्ट उच्चार \nसुंदर वाचन. आवडली तू वाचलेली गोष्ट.\n फारच छान उच्चार आणि वाचन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/city-bus-news-ncp/", "date_download": "2018-10-19T01:21:54Z", "digest": "sha1:YKTBMA4N5KSR46UL2XNNF7UPQY7QHMZP", "length": 8647, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहर बससेवेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थ्यांची निदर्शने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशहर बससेवेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थ्यांची निदर्शने\nबससेवेच्या नियंत्रण कक्षाला घातला हार : सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर आरोप\nनगर – शहराची बससेवा बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असताना तातडीने बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी माळीवाडा बसस्थानक चौकात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने आज निदर्शने केली. शहर बससेवेच्या नियंत्रण कक्षाला हार घालून आंदोलकांनी बससेवा सुरू करण्यासाठी लक्ष वेधले.\nनगर शहर बससेवा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन ही बस सेवा सुरू करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. नवरात्र व दिवाळीसारखे सण येऊन ठेपले असताना उपनगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात खरेदीसाठी येत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे खाजगी रिक्षाचालकांनी आपले दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. शहर बससेवा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनला असून, ती त्वरीत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.\nबससेवा सुरु न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी केला. शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, मयुर बांगरे, करण वाघमारे, अक्षय गायकवाड, ओंकार थोरात, अन्सार सय्यद, शहेजाद खान, लंकेश चितळकर, तुषार हंगे, अविनाश शिरसाठ, अखिलेश चव्हाण, नारायण आव्हाड, तुषार भोस, वैभव मांडे, शुभम गहिले, वैभव दळवी, प्रवीण थोरात, अंकुश चेलमेटी, अविनाश जोशी, प्रज्वल सोरटे, रितेश जोशी आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजेऊर सोसायटीतील 1 कोटीच्या गैरव्यवहारात 28 जणांवर गुन्हा\nNext articleबंद बससेवेमुळे सर्वसामान्यांचे कोलमडले बजेट : डॉ. चिपाडे\nनगरमध्ये प्रथमच पं.विश्‍वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन\nकर्जतमधील पिंपळवाडी तीन दिवसांपासून अंधारात\nसमता परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर\nपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nगौतम स्कूलमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा मानस – काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.ningboware.com/mr/multifunctional-hand-shower-zh2123b.html", "date_download": "2018-10-19T00:59:48Z", "digest": "sha1:D45L2PNQXZPRZDNAEBUTSRUVOH4J4NUB", "length": 5125, "nlines": 171, "source_domain": "www.ningboware.com", "title": "Multifunctional हात शॉवर ZH2123B - चीन Cixi Zhonghe स्वच्छता", "raw_content": "\nपाण्याची बचत शॉवर हात\nशॉवर उपलब्ध आहे, रबरी नळी\nपाण्याची बचत शॉवर हात\nशॉवर उपलब्ध आहे, रबरी नळी\nपाणी conservation.This शॉवर हात ठेवू शकता कारणाचा वितरण शॉवर आउटलेट ABS.Streamlined रचना बांधण्यात आपण एक चांगला grip.Large पॅनल शॉवर देऊ आपण एक चांगला शॉवर experience.Good रचना आणि पाच वेगवेगळ्या असू शकतात की जेणे करून आपण अधिक पाणी देऊ शकता, वितरण रंग आपण मुख्य शरीर न splicing choose.And शकता, ते पाणी लीक करणे कठीण आहे.\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nपाणी conservation.This शॉवर हात ठेवू शकता कारणाचा वितरण शॉवर आउटलेट ABS.Streamlined रचना बांधण्यात आपण एक चांगला grip.Large पॅनल शॉवर देऊ आपण एक चांगला शॉवर experience.Good रचना आणि पाच वेगवेगळ्या असू शकतात की जेणे करून आपण अधिक पाणी देऊ शकता, वितरण रंग आपण मुख्य शरीर न splicing choose.And शकता, ते पाणी लीक करणे कठीण आहे.\nMultifunctional हाताचा शॉवर हेअर ड्रायर\nशॉवर उपलब्ध आहे, खरेदी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5992-teaser-of-marathi-film-dostigiri", "date_download": "2018-10-19T00:27:20Z", "digest": "sha1:DBNR6TZAGNLZZAIGQCUXZR5JZIP6RKFU", "length": 9113, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'दोस्तीगिरी' सिनेमाचा टिझर झाला लाँच - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'दोस्तीगिरी' सिनेमाचा टिझर झाला लाँच\nNext Article दोस्तीच्या धम्माल 'पार्टी' चा टीझर लाँँच\nकॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीला सेलिब्रेट करणारा ‘दोस्तीगिरी’ सिनेमा २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणा-या अंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला साजरा करणा-या ह्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.\nनि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा 'दोस्तीगिरी' \n\"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\n\"दोस्तीगिरी\" चा दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा \n'दोस्तीगिरी' २४ आॅगस्टला होणार प्रदर्शित\n‘आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो’ अशा त-हेच्या तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या डायलॉग्समूळे दोस्तीगिरीच्या टिझरला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nह्यासंदर्भात निर्माते संतोष पानकर म्हणतात, “मनोज वाडकर ह्यांनी लिहीलेले डायलॉग्स पटकन लक्षात राहणारे आणि तोंडात बसणारे आहेत. तरूणाईला वनलाइनर्स आणि अशा त-हेचे संवाद खूप आवडतात. त्यामूळे युवावर्गाला हा सिनेमा नक्कीच आवडेल असं आम्हांला वाटते.”\nसंतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पूजा मळेकर, पूजा जैसवाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित \"दोस्तीगिरी\" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत. रोहन-रोहन ह्यांचे संगीत असलेला दोस्तीगिरी चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ ला रिलीज होणार आहे.\nNext Article दोस्तीच्या धम्माल 'पार्टी' चा टीझर लाँँच\n'दोस्तीगिरी' सिनेमाचा टिझर झाला लाँच\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.radiosharada.in/contact/", "date_download": "2018-10-19T01:41:06Z", "digest": "sha1:2V7L5XOXQJ4N6UZMPI4JY5F7QT5GPMMU", "length": 2947, "nlines": 91, "source_domain": "www.radiosharada.in", "title": "Contact – Sharada Radio Station – 90.8 MHz", "raw_content": "\nप्रसारणाची वेळ: सकाळी ७:०० वा. ते संध्या. ८:०० वा.\nआपण रेडिओ व्यवस्थित ऐकू शकत नसल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा: +91 2112 254727\nशारदा कृषी वाहिनी (गीत)\nनवज्ञानाचा सूर्य उगवला, शेतीच्या अंगणी\nप्रगत शेतीचा मंत्र देतसे, शारदा कृषी वाहिनी||धृ||\nचर्चा आणिक विचार विनिमय,\nआधुनिकतेचा सूर नवा हा, कृषकांच्या जीवनी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nनवे बियाणे, खते कोणती\nरोग कोणते, पिके कोणती\nकृषी सल्ला हा ऐक सांगते, बळीराजाची वाणी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nगीतकार: श्री. संदीप सुभेदार (शारदानगर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cruise-from-mumbai-to-maldives-at-every-fortnight-275187.html", "date_download": "2018-10-19T00:37:41Z", "digest": "sha1:RVLLNRY4LCY5FUKFVVZ5ZLFKYGWFIRXX", "length": 16021, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "६५४ केबिन्स,2 स्विमिंग पूल,शाॅपिंग सेंटर आणि थिएटरही, 'मुंबई टू मालदीव' क्रुझ सेवा सुरू !", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n६५४ केबिन्स,2 स्विमिंग पूल,शाॅपिंग सेंटर आणि थिएटरही, 'मुंबई टू मालदीव' क्रुझ सेवा सुरू \nमुंबई ते मालदीव असा 8 दिवसाचा हा प्रवास असणार आहे, या व्यतिरिक्त चेन्नई चार दिवस, आणि मुंबईत समुद्रात तीन दिवसांचा पर्याय ही नव्या क्रूझ मध्ये देण्यात येणार आहे\n25 नोव्हेंबर : महाराष्ट्रात क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीने, एमपीटी कोस्टा क्रुझसोबत करार केलाय. या करारअंतर्गत पहिली कोस्टा क्रूझ मुंबईत दाखल झालीय. मुंबई मालदीव अशी आठ दिवसांची पर्यटन टूर असेल.\nमुंबई ते मालदिव्ह्ज व्हाया कोचिन या कोस्टा निओक्लासिकाच्या पहिल्या जलप्रवासाची घोषणा करत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या जलप्रवासाची सुरुवात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी झाली. ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. या पुढाकारामुळे नव्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि क्रुझ बंदर विकसित होण्यासाठी चालना मिळणार आहे. क्रुझसाठीची मागणी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे आणि २०३१-३२ सालापर्यंत स्थानिक क्रुझ प्रवाशांची संख्या तब्बल १.५ दशलक्ष एवढी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nपुढील चार महिने मुंबई बंदर हे या इटालिअन क्रुझ लायनरचे आश्रयस्थान असेल आणि नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत साप्ताहिक जलप्रवास केला जाईल. कोस्टा क्रुझने त्यांच्या निओ कलेक्शनमधील कोस्टा निओक्लासिका हे जहाज त्यांच्या भारतीय प्रवासी कार्यक्रमासाठी तैनात केले आहे. या क्लासिक क्रुझ जहाजात ६५४ केबिन्स आहेत. यात समुद्राचा व्ह्यू दिसणाऱ्या केबिन्स आणि स्वतंत्र बाल्कनी असलेल्या सुटचाही समावेश आहे. हे जहाज कॅसिनो, चित्रपटगृह, डिस्को, बॉलरूम, ग्रँड बार यांनी सुसज्ज आहे.\nवेलनेस सेंटर १३०० चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. यात जिम, ट्रीटमेंट खोल्या, सोना आणि स्टीमसाठीची खोली समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे आउटडोअर जॉगिंग ट्रॅक, ४ जॅकुझी आणि २ पोहण्याचे तलाव आहेत. ज्यांना शॉपिंगचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी भव्य असे ड्युटी फ्री शॉपिंग सेंटरही आहे. त्याचप्रमाणे वाचकांसाठी उत्तम आणि वैविध्यपूर्ण पुस्तकांचा संग्रह असलेले सुसज्ज वाचनालय आहे.\nमुंबई ते मालदीव असा 8 दिवसाचा हा प्रवास असणार आहे, या व्यतिरिक्त चेन्नई चार दिवस, आणि मुंबईत समुद्रात तीन दिवसांचा पर्याय ही नव्या क्रूझ मध्ये देण्यात येणार आहे. समुद्र सफारी साठी विदेशात जाणाऱ्यांना आता मुंबईत मोठा पर्याय उभा राहिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T00:29:19Z", "digest": "sha1:ODGMHFSR7P2NBXWZEG5NKHIIK4LW7WHF", "length": 4556, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nचीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पंतप्रधान (सोपी चिनी लिपी: 中华人民共和国国务院总理; पारंपरिक चिनी लिपी: 中華人民共和國國務院總理; पिन्यिन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó Guówùyuàn Zŏnglĭ) हे जनता-प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय कौन्सिलाचे प्रमुख, म्हणजेच थोडक्यात राष्ट्रीय शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात.\nचीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांची कालक्रमानुसार यादी[संपादन]\nचौ एन्लाय · ह्वा ग्वोफेंग · चाओ झियांग · ली पेंग · चू रोंग्जी · वन च्यापाओ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ruchkarjevan.blogspot.com/2010/05/nagpur-special-gola-bhat.html", "date_download": "2018-10-19T01:37:24Z", "digest": "sha1:4XTEOLB4VDY2NDIDHBE4Y3ZAWFTD5EOB", "length": 7322, "nlines": 113, "source_domain": "ruchkarjevan.blogspot.com", "title": "रुचकर जेवण: नागपुरी गोळा भात-Nagpur Special Gola Bhat", "raw_content": "\nसर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी\n३/४ कप बासमती तांदूळ\nतांदुळाच्या दुप्पट गरम पाणी\n१/२ कप ते ३/४ कप बेसन\n१/२ टीस्पून लाल तिखट\n२ टीस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन\nपीठ कालवण्यासाठी थोडेसे पाणी\n१/४ ते १/२ कप तेल\n१. एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यात मीठ,साखर,ओवा, धने-जिरेपूड ,हळद आणि तिखट घालून एकत्र करा. कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करा. किंचित पाणी घालून कालवून घ्या.मिश्रण चिकट होईल इतकेच पाणी घाला. मिश्रण पात्तळ करू नका.\n२. १० मिनिटे आधीच तांदूळ धुवून ठेवा. पातेल्यात तेल गरम करा आणि जिरे फोडणीला घाला. जि-याचा खमंग वास आला कि, धुतलेले तांदूळ घालून परता. ३-४ मिनिटे तांदूळ सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्या. तांदुळाच्या दुप्पट (इथे १ १/२ कप) गरम पाणी घाला. मीठ घालून धावला. झाकण ठेवून भात शिजवत ठेवा. भात पूर्ण शिजयच्या थोडा आधी, मिश्रणाचे चमच्याने १ १/२ \" गोळे करून मध्ये मध्ये घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर भात पूर्ण शिजवून घ्या. भाताबरोबर गोळे सुद्धा शिजले जातील.\n३. दुसरीकडे छोट्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, सुक्या मिरच्या २ तुकडे करून घाला. फोडणी पूर्ण गार होऊ द्या.\n४. १५-२० मिनिटांनी फोडणी गार झाली कि जेवताना भातावर प्रत्येकी १ ते २ टेबलस्पून तेल घ्या. फोडणीतली मिरची आणि गोळा भातामध्ये कुस्करून गोळा भाताचा आस्वाद घ्या. :)\nखाताना वजनाचा विचार मात्र करू नका कारण. गोळा भातावर घ्यायच्या फोडणीमुळेच जास्ती मजा येते.\nसोबत कैरीचे सार किंवा आमसुलाचे सार द्या.\nLabels: Pulav / भाताचे प्रकार\nमाझ्या सासूबाई हा गोळा भात करायच्या.ह्याची कृती विसरल्यासारखी झाली होती.पण या ब्लॉगवर वाचायला मिळाली.सासर मूळ चंद्रपूरचे असल्याने सर्वांना हा प्रकार आवडायचा.आता परत करून पाहिला. व सर्वांना आवडला\nकमेंटसाठी खूप धन्यवाद अंजली..\nमाझ्या ब्लॉगच्या निमित्तानी तुमच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि तुम्ही गोळाभात करून पाहिलात हे वाचून खूप छान वाटलं\nतुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा\nउपवासाचे पदार्थ/ Fasting recipes\nHow to make vegetable stock (व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15181?page=2", "date_download": "2018-10-19T01:34:13Z", "digest": "sha1:TUZH3PXJBOWPBNC3HNKR5TDKTNAWVQB6", "length": 3846, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वमग्नता : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वमग्नता\nतुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते \"काही शिस्त लावत नाहीत पालक\" .. \"आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ \"काही शिस्त लावत नाहीत पालक\" .. \"आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची\" .. वगैरे वगैरे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45144", "date_download": "2018-10-19T01:46:55Z", "digest": "sha1:GJUWJYPZ2MS6TXVTCKA2FY6K2BUQHJRF", "length": 6837, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणराज 'रंगी' नाचतो - जयु - प्रांजल. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणराज 'रंगी' नाचतो - जयु - प्रांजल.\nगणराज 'रंगी' नाचतो - जयु - प्रांजल.\nमायबोली आयडी - जयु\nपाल्याचे नांव - प्रांजल\nवय - साडेसहा वर्षे.\nछान अक्षर सुंदर आहे \nछान अक्षर सुंदर आहे \nवा खुपच सुंदर रंगवल आहे\nवा खुपच सुंदर रंगवल आहे चित्र.\nबाप्रे बाप्पांनाही चष्मा लागला उंदिरमामा छान जमलाय. शाब्बास प्रांजल.\nछान रंगवलेय.. अगदी कलरफुल्ल\nछान रंगवलेय.. अगदी कलरफुल्ल बाप्पा..\nप्रांजल, एकदम आनंदी रंगसंगती.\nप्रांजल, एकदम आनंदी रंगसंगती.\nमस्त रंगवलंय. शाब्बास प्रांजल\nप्रशंसापत्र मस्त आहे संयोजक.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/04/27/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T01:22:35Z", "digest": "sha1:UGI3CB2BHAUYH4HW4SJWG7SIKZIVMVGE", "length": 16328, "nlines": 252, "source_domain": "kayvatelte.com", "title": "फिरोझ खान-मानाचा मुजरा! | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← श्रीलंकेत चालु तरी काय आहे एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)\nश्रीलंकेत चालु तरी काय आहे\nआजच ह्या माझ्या सगळ्यात आवडत्या ’हिरो’ चे देहावसान झाले. कॅन्सरने पिडीत असलेल्या या महान खऱ्या खुऱ्या देशभक्त अभिनेत्याने ’शान ए पाकिस्तान’ हे पाकिस्तानातील पारितोषिक नाकारले होते .\nइस्लामीक देशामधिल मुस्लिम लोकांची जी दयनिय स्थिती आहे त्यावर पाकिस्तानात जाउन स्टेज वरुन बोलण्याचं धाडस पण ह्यानेच केले होते. मुजाहिदिनांना दिली जाणारी बायस ट्रिटमेंट आणी इतर गोष्टींबद्दल त्याने पाकिस्तान सरकारला धारेवर धरले होते.पाकिस्तानी मिडीयाने पण हा इशु खुपच हाइप केला होता आणि, नंतर परवेझ मुशर्ऱफने या अभिनेत्यावर पाकिस्तानामधे येण्यास बंदी घातली होती. मिडियाच्या प्रेशर पुढे परवेझ मुशर्ऱफना असे करावे लागले होते..\n१९७५ मधे ह्याचा पाहिलेला धर्मात्मा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट रसिकांना मेजवानिच होता. ह्याच्या चित्रपटामधे नेहेमी फॉरिन चं शुटींग, फास्ट कार्स, आणि बेब्स असायच्या. त्या काळचा खरा शो मॅन फिरोझ खानच होता माझ्या मते.\nह्याच्या अभिनयात क्लिंट इस्टवुड नेहेमी डोकावुन जायचा. भारतिय सिनेमामधे ’स्टाइल आयकॉन म्हणावा तसा हाच एक अभिनेता होता.ज्या काळात इतर हिरो केवळ ३ पिस सूट्स घालुन असायचे त्या काळात मळक्या जिन्स घालुन पडद्यावर येणारा हाच एक अभिनेता होता. एक चित्रपट होता- ’काला सोना’ हा म्हणजे मला अतिशय आवडलेला चित्रपट. खोटे सिक्के मधे त्या काळातील झाडून सगळे ’बॅड मेन’ म्हणजे व्हिलन्स हिरो होते. कुठल्यातरी इंग्रजी चित्रपटावरुन बेतलेली कथा. पण मस्त जमली होती भट्टी.मी ह चित्रपट कमीत कमी १० दा तरी पाहिला होता.\nआरझु, औरत आणि सफर हे फिरोझ खानचे गाजलेले चित्रपट.कुर्बानी हा फिरोझ खानने काम केलेला बहुतेक शेवटचाच चित्रपट ( हिरो म्हणून) पण नंतरही कधी तरी चुकून एखाद्या चित्रपटात ह्याचे दर्शन व्हायचे.\nआदमी और इन्सान मधे बेस्ट सपोर्टींग ऍक्ट्रर चं अवॉर्ड १९६५ साली फिल्म फेअर तर्फे देण्यात आले होते.नंतरही बरीच अवॉर्ड्स मिळाली फिरोझ खानला इन्क्लुडींग लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड..\nमी भारतीय आहे असे पाकिस्तानात अभिमानाने सांगणारा हा मुस्लिम अभिनेत्याचे जाणे काळजाला चटका लावून गेले. ह्या महान हरहुन्नरी देशभक्त कलावंतास मानाचा मुजरा..\n← श्रीलंकेत चालु तरी काय आहे एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)\nश्रीलंकेत चालु तरी काय आहे\n7 Responses to फिरोझ खान-मानाचा मुजरा\nफिरोजखान वरील ब्लॉग वाचला. आपण एकदम अपडेट राहून ब्लॉगवर नवी नोंद केली आहे.\nप्रतिक्रियेबद्दल आभार. तो गेला म्हणुन लिहित नाही मी हे पण त्याचे सगळे चित्रपट बघितले आहेत. कुर्बानी बघायला मी सकाळी ५-३० वाजता थिएटर वर पोहोचलो होतो. घरुन निघतांना टॉवेल घेउन निघालो होतो.. पोहायला जातो म्हणुन सांगुन….. 🙂\nराणी, त्या क्षणी जे शब्द सुचले ते लिहिले आहेत , आणि एकदा लिहिल्यावर मग मी परत एडीटींग करायच्या भानगडीत पडत नाही.राणी, रिसेंटली तो शिवाजी भोसले बोलतोय पाहिला ना म्हणुन असे शब्द आले लिखाणात .. पण शुध्द मराठीत लिहायला आवडेल मला.. 🙂\nअमित आरोसकर, लंडन says:\nधन्ययवाद तुम्ही राणी साठी लीहीलेली प्रतीक्रीया वाचली. मी शुद्घ मराठी बोलतो. मझे मित्र माझी सखाराम गटणे म्हणून संभावना करतात. लोकांसाठी तुम्ही तुमच्या भाषेचा दर्जा खालावु नये. लोक आपला दर्जा का उंचावल नाहीत तुम्ही लीहा तुमचे लिखाण आवडते\nमाझं मराठी तितकंसं चांगलं नाही, पण मी प्रयन्त जरुर करतो लिहायचा. अर्थात शक्य होइल तितकं.तुमच्या एनकरेजिंग प्रतिक्रियेबद्दल आभार..शुध्द मराठी लिहायचं आहेच कधी ना कधी तरी. पण हा ब्लॉग नुकताच सुरु केलाय. तेंव्हा हळू हळू सवय होइल असं वाटतं लिहायची.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/07/28/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-18T23:57:44Z", "digest": "sha1:NUAQCVFOZE4B6WBE2JXCYSEGTX4TGJ7R", "length": 12348, "nlines": 254, "source_domain": "kayvatelte.com", "title": "ब्रॅंडा जॉयस | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nटारझन द एप मॅन ह्या पुस्तकाने गारुड केलं होतं लहान असतांना, आणि हे पुस्तक न वाचलेला अर्थात माझ्या वयाचा माणुस विरळाचआमच्या काळात या पुस्तकांच्या बरोबर वीरधवल, आणि गुलबकावली पण तेवढ्याच प्रेमाने वाचले जायचे. मी जे पुस्तक वाचलं होतं, ते मराठी भाषांतर होतं .कित्येकदा पारायणं केली असतील या पुस्तकाची. ह्याच नावाच एक चित्रपट पण होता ,१९४० मधे\nटारझन म्हंटलं की मग मात्र जेन पण आठवते.जेन म्हणजे डोळ्यापुढे येते ती ब्रेंडा जॉयस ब्रॅंडा जॉयस -मुर्तिमंत सौंदर्याचा नमुना.तिच्या शिवाय इतर कोणी जेन म्हणून ऍक्सेप्ट केले जाउच शकत नाही. तिने टारझन या चित्रपटात काम केले होते- एकदा नव्हे तर चार वेळा हा तिने निरनिराळ्या चित्रपटात काम केले होते. आमच्या लहानपणी टारझन आणि किंगकॉंग हे दोन्ही सिनेमे नेहेमी लागायचे आणि हमखास हाउसफुल्ल असायचे.मी पण हे चित्रपट किती वेळा पाहिले ते सांगता येत नाही. दोन वेगवेगळ्या टारझन बरोबर जेन म्हणुन काम करणारी ही एकमेव अभिनेत्री\nसिनेमात कामं करणं बंद केल्यानंतर ब्रँडाने इमिग्रेशन डीपार्टेमेंट मधे काम करुन , इमिग्रंट्स ना कामं शोधायला मदत करणॆ सुरु केले. सोशल बिलॉंगिंग्ज आणि बाइंडींग्ज तिच्या अगदी रक्ता मधे भिनलेली होती. आजची न्यूज वाचली की ब्रॅंडा जॉयस चं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. लेट हर सोल रेस्ट इन पिस\n6 Responses to ब्रॅंडा जॉयस\nमी टारझनचा फॅन आहे. लहानपणी टारझनच्या (मराठी) पुस्तकाचे पारायण करायचो.\nया लेखाने पुन्हा लहानपणाची आठवण करुन दीली. धन्यवाद.\nओए….ओए..ओ ओ ओ ओ ..\nटारझन.. जेन..कर्चाक..काला… फ़ार आठ्वण झाली….\nहेमन्त बिर्जेचा टारझन …he…he.. hee….\nअरे तुला पण काय हेमंत बिर्जेच आठवला ती जेन नाही आठवली ती जेन नाही आठवली अरे काय तुझा चॉइस… लई खास..’गे’ला कामातुन अरे काय तुझा चॉइस… लई खास..’गे’ला कामातुन हा हा हा…. 🙂\nते घेउन का गेले \nहोतील ते ’गे’ ले…\nहा कुठला मेला शाप \nआता नर होणार आई\nआणी माद्या होणार बाप,\nअमीबा सारखे जन्तू आपले खरे पुर्वज,\nडार्वीन तोन्डावर आपटला साफ़ \nअरे वा.. मस्त कविता करतोस तु.. कर सुरु ब्लॉग एखादा आता..\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2011/09/", "date_download": "2018-10-19T00:10:14Z", "digest": "sha1:3JS5I4OY3HOGZ7XHQGALXHLLP2ZHGRTX", "length": 9248, "nlines": 183, "source_domain": "kayvatelte.com", "title": "September | 2011 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का\nमाणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला … Continue reading →\nफिअर इज द मोटीव्हेटर..१\nवय वर्षे फक्त २९ हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत\nफिअर इज द मोटीव्हेटर.. २\nरात्री बराच वेळ मरीन लाइन्सच्या कठड्यावर एकटाच बसला होता . दिवसभर आपण काय केलं याचा विचार करत. काय वाईट केलं आपण काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का तो पहिला टॅक्सीवाला नाही, कसा म्हणाला, की जाओ … Continue reading →\nजर तुम्हाला आज सांगितलं , की भारताच्या एका भागाला स्वातंत्र्य फार पूर्वी मिळालं होतं, आणि त्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाला जवळपास सात देशांनी मान्यता दिली होती – ज्या मधे चीन,इटली आणि जर्मनी हे देश पण होते तर तुम्हाला खरं वाटेलअर्थात नाही\nPosted in राजकिय..\t| Tagged आझाद हिंद सेना, नेताजी, सुभाषचंद्र बोस\t| 43 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-to-play-two-t-20-matches-after-ipl-2018-against-ireland-in-june-1615825/", "date_download": "2018-10-19T00:43:23Z", "digest": "sha1:6FZQD46NV3V5JGAIK24O25Q6RFFRCNNO", "length": 12788, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India To play two T 20 matches after IPL 2018 against Ireland in June | भारतीय क्रिकेटपटूंच्या व्यस्त वेळापत्रकात आणखी एका दौऱ्याची भर आयपीएलनंतर भारत आयर्लंडमध्ये छोटेखानी टी २० मालिका | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nभारतीय क्रिकेटपटूंच्या व्यस्त वेळापत्रकात आणखी एका दौऱ्याची भर, भारत-आयर्लंडमध्ये छोटेखानी टी-२० मालिका\nभारतीय क्रिकेटपटूंच्या व्यस्त वेळापत्रकात आणखी एका दौऱ्याची भर, भारत-आयर्लंडमध्ये छोटेखानी टी-२० मालिका\nजून महिन्याच्या अखेरीस होणार सामने\nभारतीय संघाचे संग्रहीत छायाचित्र\n२०१८ सालात भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त वेळापत्रकात आता आणखी एका दौऱ्याची भर पडली आहे. जून महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २७ आणि २९ जून रोजी भारत डबलीन येथे दोन आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. २००७ सालानंतर भारतीय संघाचा हा आयर्लंडचा पहिला दौरा असणार आहे. मागच्या वेळी भारताने बेलफास्टच्या मैदानावर आयर्लंडविरुद्ध वन-डे सामना खेळला होता. ज्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने ९ गडी राखून सामना जिंकला होता. रोहित शर्माने या सामन्यातून आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.\nमे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अकरावा हंगाम संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारताला आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळावे लागणार आहेत. इंग्लंड दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघातले काही खेळाडू इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी काऊंटी क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.\nआतापर्यंत टी-२० सामन्यात भारत आणि आयर्लंड केवळ एकदा समोरासमोर आले आहेत. २००९ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान नॉटिंगहॅममध्ये भारत विरुद्ध आयर्लंड सामना खेळवण्यात आला होता, ज्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला होता. मागच्या वर्षात आयर्लंडसह अफगाणिस्तानला आयसीसीने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा बहाल केला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI : भारताची विंडीजवर १० गडी राखून मात; मालिकेवर निर्विवाद वर्चस्व\nIND vs WI : उमेश यादव-जाडेजाचा भेदक मारा; भारतापुढे अवघ्या ७२ धावांचे आव्हान\nदेवधर चषकासाठी संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेकडे भारत क संघाचं नेतृत्व\nInd vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान\nबीसीसीआय ढोंगी, पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांचा खोचक टोला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/russian-city-from-youth-point-of-view-1611389/", "date_download": "2018-10-19T00:40:10Z", "digest": "sha1:U52XEQGUYETDLSOIIP55C6BJLIZKQ52S", "length": 27218, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Russian city From youth point of view | ‘जग’ते रहो : स्वावलंबी रुसी! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘जग’ते रहो : स्वावलंबी रुसी\n‘जग’ते रहो : स्वावलंबी रुसी\nमॉस्कोला मुंबई मानलं तर मध्ये असलेल्या अंतरामुळे त्वेरमध्ये येता येता पुण्याचा फील येऊन जातो.\nनिरंजन नेने त्वेर, रशिया\nलोकल ते ग्लोबल ही उक्ती सध्या सहजगत्या बोलली जाते आहे. आपल्याकडील तरुणाई शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने विदेशात राहते आहे. या तरुणाईच्या दृष्टिकोनातून तो तो देश, त्यांचा भोवताल, तिथली संस्कृती, साहित्य-कला, आहार-विहार, शिक्षण-करिअर आणि तिथल्या तरुणाईचा सामाजिक-राजकीय सहभाग आदी अनेक मुद्दय़ांचं प्रतिबिंब ठरणारं हे सदर.\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि देशाचे तरुणाईत. ज्याप्रमाणे पर्यावरणाच्या स्वास्थ्यासाठी वनराई जरुरी असते, तसेच देशाच्या स्वास्थ्यासाठी तरुणाई. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील तरुणाई डबघाईला गेलेली. प्रत्येक स्त्रीमागील पुरुषी संख्या रसातळाला गेलेली. दुसऱ्या महायुद्धामुळे रशियातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हादरलेली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोक प्रयत्न करत होते. पण तारुण्याची ऊर्जा कमी पडत होती. हळूहळू परिस्थिती बदलली. आत्ताच्या या नव्या जोमाच्या तरुणाईवर एक नजर टाकून बघू\nमी राहतो त्या शहराचं नाव त्वेर. मॉस्कोपासून साधारण १८० किमी अंतरावर, वोल्गा नदीच्या काठी वसलेलं छोटंसं आणि शांत शहर. दुसरं महायुद्ध डोळ्यांनी पाहिलेलं आणि युद्धाचे विपरीत परिणाम भोगणारं असं एक शहर. मुळात लहान असलेलं शहर, पण शिस्तबद्ध रचनेमुळे आल्हाददायक वाटणारं. नागरी सुविधा, शिक्षण, कला, खेळ यांबाबतीत विकसित असं हे शहर. मॉस्कोला मुंबई मानलं तर मध्ये असलेल्या अंतरामुळे त्वेरमध्ये येता येता पुण्याचा फील येऊन जातो.\nकुठल्याही देशाची प्रगती होते, तिकडच्या साक्षर नागरिकांमुळे. सरकारी शाळा गल्लोगल्ली असल्यामुळे येथील तरुणांना मोफत आणि इतर खर्च पकडून बऱ्यापैकी कमी खर्चात शालेय शिक्षण पूर्ण करता येतं. वयाच्या अठराव्या वर्षांच्या आसपास येथील मुलांना एक वर्षांचा लष्करी उपक्रम पूर्ण करावा लागतो. हा उपक्रम अनिवार्य नसला तरीही राष्ट्रप्रेमापोटी बहुतांश लोक तो पूर्ण करतात. नैसर्गिक गोरा रंग, काळे, निळे किंवा घारे डोळे, ब्लॉन्ड किंवा काळे केस, हेवा वाटावा अशी उंची या सगळ्यांमुळे इथली तरुणाई वयाच्या मानाने जास्त परिपक्व भासते. शाळेत असल्यापासून फुटबॉल, बास्के टबॉल, टेबल टेनिस, बर्फावरील खेळ (आइस हॉकी, स्केटिंग), बॉक्सिंगसारखे खेळ खेळत हे लहानाचे मोठे होतात. प्रत्येकजण स्वत:च्या स्वास्थ्याबद्दल जागरूक आहे. व्यायामशाळेत नियमित जाणे, योग्य आहार खाणे, चालणे यांसारख्या गोष्टी इथल्या तरुणाईला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतात.\nमहाराष्ट्रात राज ठाकरे मराठी भाषा आलीच पाहिजे, या विचाराचे पुरस्कर्ता आहेत, तसेच इथे रशियन अध्यक्ष व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन. सगळ्यांचं शिक्षण रशियन भाषेत झालेलं असलं तरीही येथील बऱ्याच तरुणांना इंग्रजी भाषेची ओढ आहे. बहुभाषिक असणं ही इथे गरज नसून सवय आहे. जर्मन, स्पॅनिश, स्वीडिश, इंग्रजी, चिनी काही अंशी हिंदी भाषा येणारी तरुण पिढी इथे मोठय़ा तसेच छोटय़ा शहरांमध्येही आढळते.\nअमेरिकन चालीरीतींचा त्यांच्यावर पगडा दिसत असला तरीही, आपल्या जुन्या शत्रूंना ही पिढी पूर्णत: विसरलेली नाही. त्यामुळे हॅलोविनसारखे दिवस साजरा करणारा तरुणवर्ग, देशाचा विजयी दिवस साजरा करताना जास्त भावुक होतो. आपल्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानाची त्यांना जाण आहे. मॉस्कोसारख्या मोठय़ा शहरातून फिरताना कात्युशाचं गाणं (प्रसिद्ध रशियन युद्धगीत) गायला या तरुणांना अभिमान वाटतो तो याच देशप्रेमापोटी.\nआपल्याकडे नाक्यानाक्यावर तरुणवर्ग आपलं तारुण्य चैतन्यकांडी ओढून, ओवाळून टाकत असलेला दिसतो, तसाच तो इथंही आहे. पण त्यांच्याकडे ‘आमच्याकडे ना मरणाचा हिवाळा असतो’, हे वाक्य कमरेला लटकवलेलं असतं. ‘पान’ नावाचं प्रकरण नाक्याच्या गादीवर मिळत नसल्यामुळे, शहरं रंगवलेली दिसत नाहीत. त्याऐवजी इथली तरुण-तरुणी स्प्रे पेंटिंगने भिंती रंगवतात. ‘चलो मॉस्को’ वगैरेचे संदेश न लिहिता, एखादा आधुनिक कलेचा नमुना किंवा निसर्ग, सामाजिक संदेश असे प्रकार भिंतीवर दिसतात. कधी कधी प्रेमही व्यक्त करतात भिंतीवर. प्रेम व्यक्त करण्यात आपल्यापेक्षा जास्त प्रगत आणि लाज बाजूला ठेवलेले, असं म्हणायला हरकत नाही. रस्त्यात, मेट्रोमध्ये, बसमध्ये कुठेही हे प्रेम व्यक्त होतं आणि बाजूचे लोक त्यात काडीचाही रस घेत नाहीत हे विशेष. बदलापूर-कर्जतला राहणारा माणूस सरासरी दिवसाला जेवढे डास मारतो, त्या सरासरीला लाजवेल इतक्या वेळा तर ते गालगुच्चे घेतात. मुलींची संख्या अजूनही मुलांपेक्षा जास्त आहे.\nस्वावलंबीपणा हा गुण या तरुणांकडून शिकण्यासारखा आहे. वयाच्या १६-१७व्या वर्षांपासून हे मिळेल ते काम करतात. शिक्षण चालू असतंच, पण त्याबरोबर फास्ट फूडच्या दुकानात किंवा इकडच्या अपना बाजारमध्ये (सुपरमार्केट) काम कर, अनुवादक म्हणून पर्यटकांबरोबर फीर, टॅक्सी चालव असे बरेच उद्योग इकडची तरुणाई करते, लोक काय म्हणतील म्हणून घरी बसत नाही. डीटी, पब, हुक्काह पार्लर, विविध मनोरंजक खेळाची ठिकाणं (पेंट बॉल, बोलिंग) या जागी काम करणारा नोकरवर्ग हा पॉकेटमनीसाठी काम करणारा तरुणच आहे. तरुणाई म्हटली की वेग हा ओघाने आलाच. त्याला नत्थूही (रशियन लोकांना या नावानं संबोधलं जातं) अपवाद नाहीत. गाडय़ा सुसाट चालव, ड्रिफ्ट मार, स्पर्धा लाव यासारखे खेळ चालू असतात. हिवाळा कडक असल्यामुळे मोटरबाइक्स फक्त उन्हाळ्यात मिरवल्या जातात. गाडय़ांचा शौक असला तरीही प्रवास सुखद आणि जलद होण्यासाठी तरुणवर्ग मोठय़ा प्रमाणात मेट्रोचा वापर करतो.\nरशियन युथनं त्यांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपला आहे. वास्तुसंग्रहालये, किल्ले यांची टूर घडवणारे वाटाडे हे बऱ्याचदा तरुण असतात, त्यातही तरुण मुलींची संख्या अधिक आहे. रशियन पारंपरिक नृत्यप्रकार प्रत्येकाला अवगत असतो. ऑपेरा आणि थिएटर हे दोन विकसित कलाप्रकार आहेत. सिनेमाही आहे पण, तेवढा प्रसिद्ध नाही. तरुणवर्ग अनुवादित केलेले हॉलीवूड आणि बॉलीवूडचे चित्रपट आवडीनं बघतो. रशियन तरुण रस्त्यावर कुठलीही लाज न बाळगता प्रेम व्यक्त करू शकतो म्हणूनच कदाचित, त्याला ऐतिहासिक वास्तूंवर प्रेम व्यक्त करण्याची गरज भासत नाही. कचरा, कचरापेटीतच टाकणारा तरुण, बस पकडायची असेल तर मात्र सिगरेट खाली फेकून ती विझवायचीही तसदी घेत नाही.\nइकडचा तरुणवर्ग मांसाहार करणारा असला तरीही भाज्यांचे लाड करतच नाही, असं काही नाही. आहार हा कमी तिखट असतो आणि संध्याकाळी सातनंतर शक्यतो हलका आहार घेतो. रशियन आहार आवडत असला तरीही, मोठय़ा मनानं भारतीय, स्पॅनिश आहारही तेवढाच आपला समजून खातो. भारतीय मसाल्यांबद्दल खास आकर्षण. बटर चिकन, मासे, चहा, गाजर हलवा, मसाले हे आवडते भारतीय पदार्थ आहेत. गोवा ही त्यांची भारतातली आवडती जागा आहे. तर साडी, उदबत्ती या आवडत्या भारतीय गोष्टी आहेत. आहार हा कमी तिखट असल्यामुळे की काय, बोलायला खूप सौम्य आणि ऐकायला खूप गोड अशी त्यांची वाणी आहे. भारतीयांबद्दल जाणून घ्यायची त्यांची विजिगीषू वृत्तीच आपल्याला बरेच रशियन मित्र आणि जरा जास्त मैत्रिणी देऊन जाते. (मुलींचे प्रमाण जास्त असल्यामुळे..). ‘सातच्या आत घरात’, ‘शुभंकरोती’सारखी काही बंधनं नसली तरीही सगळेच काही नास्तिक नाहीत. देवळाच्या बाहेरून देवाला नमस्कार करणारे जसे आपल्याकडे असतात तसेच रशियात चर्चच्या बाहेरून क्रॉस करणारेही महभाग आहेत. मुलगी वयात आली की, रशियन पारंपरिक पदार्थ ‘ब्लिनी’ हा प्रत्येक मुलीला येतोच. उकडलेले जिन्नस आहारात खूप असतात आणि पाणी जरी पीत असले तरीही शरीरात रक्त कमी आणि बिअर जास्त, अशी परिस्थिती.\nस्वातंत्र्य नसानसांत भिनलेली ही तरुणाई, पंख फुटताच घरटय़ातून उडून जाते. फार कमी तरुण इथे पालकांबरोबर राहतात. अगदी एक बिल्डिंग सोडून का होईना, पण स्वत:चा, बायकोविना तर बायकोविना वेगळा संसार थाटतात. पालकांचा त्यांना विसर नसतो पडलेला, पण त्यांची साथ आपल्याला कमकुवत करेल, प्रगती खुंटेल म्हणून ते वेगळं राहणं पसंत करतात. मेडिकल विम्याच्याबाबतीत जागृत असलेली ही तरुणाई, मेडिकलमध्ये जाऊन कुठलीच गोष्ट मागण्यास घाबरत नाही. रंगांची आवड असणारी ही तरुणाई, फॅशनच्या बाबतीत खूप अप टू डेट आहे. हिवाळ्यात पूर्ण अंग झाकणारी ही पोरंपोरी उन्हाळ्यात आपल्याला वरदान म्हणून मिळालेल्या आणि मेहनतीनं कमावलेल्या शरीराची झलक दाखवताना, हाती काहीच राखून धरत नाहीत.\nवर्षांतील पाच महिने आजूबाजूला असलेल्या बर्फामुळे आयुष्यात आलेला शुष्कपणा कमी करण्यासाठी ते उन्हाळ्यात खूप धमाल करतात. तलावात पोहायला जा, फुलबाग फुलव, बारबेक्यूला जा, समुद्रकिनारी टॅन होत बस, असे बरेच उद्योग ते करत असतात. स्वावलंबन आणि आरोग्याबद्दल जागरूकता या त्यांच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.\n(वरील वर्णनाला खोटे पाडणारे नमुनेही भेटतील, पण त्या अपवादांमुळेच वरील माहिती चिरतरुण राहील).\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ruchkarjevan.blogspot.com/2010/06/paneer-pudina-stuffed-paratha.html", "date_download": "2018-10-19T01:03:47Z", "digest": "sha1:5UIM2AZRYAMEH6NH2SPDB3LOSOMK665T", "length": 5412, "nlines": 91, "source_domain": "ruchkarjevan.blogspot.com", "title": "रुचकर जेवण: पनीर पुदिना पराठा -Paneer Pudina Stuffed Paratha", "raw_content": "\nसर्व्हिंग: ४ मध्यम पराठे\n१ कप गव्हाचं पीठ\n१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर\n२ टीस्पून आलं लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट (१/२\" आलं + ३ लसूण पाकळ्या+ २ हिरव्या मिरच्या)\n१/२ टीस्पून चाट मसाला\nपराठे भाजायला बटर किंवा तूप\nपराठे लाटण्यासाठी तांदळाचं पीठ\n१. गव्ह्याच्या पिठात हळद,मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि १ टीस्पून तेल घालून एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून छान पोळीला लाटतो तितके मऊ पीठ मळून १-२ तास झाकून ठेवा.\n२. पुदिन्याची पाने,आलं,लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून बारीक पेस्ट करून घ्या. पनीर हाताने कुस्करून पनीरचा चुरा करून घ्या. त्यात हि पेस्ट,चाट मसाला आणि मीठ घालून हाताने छान कालवून घ्या.\n३. पराठे लाटायच्या आधी मळलेले पीठ पुन्हा एकदा नुसतेच मळून घ्या. पीठाचे ( २ १/२\" आकाराचे) ४ समान गोळे करा. सारणाचे ४ समान भाग करा. हाताने वळून लाडवा सारखे ( २ १/२\"-३\") गोळे करून घ्या.\n४. पिठाची ५\" व्यासाची पुरी लाटून घ्या आणि मधोमध सारणाचा गोळा ठेवा. सारणाचा गोळा पुरीने सगळ्याबाजूनी झाकून बंद करा आणि तांदळाचं पीठ लावून ७\"-८\" व्यासाचा गोल पराठा अलगद लाटून घ्या.\n५. तवा गरम करून बटरवर पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. गरम गरम पराठा रायत्या बरोबर सर्व्ह करा.\nLabels: Bread / पराठे / दोसे / पोळ्या\nतुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा\nउपवासाचे पदार्थ/ Fasting recipes\nHow to make vegetable stock (व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://hz-feiying.com/mr/wva--bfmcrw-20.html", "date_download": "2018-10-19T01:22:58Z", "digest": "sha1:IY7QFSFXNIZJUBBJ4BUX3NLXAT4SLJXH", "length": 8016, "nlines": 120, "source_domain": "hz-feiying.com", "title": "WVA :19555, BFMC:रायमंड/28/2 - चीन WVA :19555, BFMC:रायमंड/28/2 पुरवठादार,कारखाना –Huangshan Feiying", "raw_content": "हांगझोई फेयिंग ऑटोप्टर्समध्ये आपले स्वागत आहे \nघर » उत्पादने » ब्रेक अलाईनिंग » युरोपियन वाहने\nWVA: 19555, बीएफएमसी: आरडब्ल्यू / 28 / 2\nउत्पादन क्षमता: प्रत्येक महिन्यासाठी 300,000 तुकड्या\nवैशिष्ट्ये: किमान आवाज, चांगले उष्णता प्रतिकार\nड्रम बरोबर कोणतेही नुकसान नाही\nपॅकेजिंग: प्रति सील बंद प्लानबॅगचे एक्सएएनजीएन तुकडे, प्रत्येक सेटसाठी 4 तुकडे, प्रत्येक इनबॉक्समध्ये 8 सेट, एका निर्यात दांडासाठी दोन बॉक्स.\nपुठ्ठा डिझाइन आवश्यकता सानुकूलित.\nडिलिव्हरी वेळ: प्रत्येक क्रियेसाठी 25 दिवस.\nवितरण पोर्ट: निंगबो, चीन\nHuangshan Feiying Autoparts नेहमी आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे ब्रेक अस्तर प्रदान करते, आम्ही 24 तासांमध्ये आपल्या चौकशीस उत्तर देऊ आणि आपल्याला आवश्यक असल्यास विनामूल्य नमूना प्रदान करू.\nयुरोपियन वाहन, अमेरिकन वाहने, कोरिया वाहन आणि चायनीज वाहनासारख्या वाहन उत्पादनांसह सर्व प्रकारची वाहन उत्पादनांसह संपूर्ण उत्पाद श्रेणीची श्रेणी.\nडिलीव्हरीनंतर आम्ही आपल्याला दर दोन दिवसांची मार्जिन स्थिती तपासत असतो .आपण माल मिळविल्यावर, त्यांची चाचणी घ्या आणि आम्हाला अभिप्राय द्या. उत्पादनाबद्दल आपल्याला कोणताही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा, आम्ही प्रदान करु. एक उपाय\nआम्ही 20 वर्षांपेक्षा अधिक प्रगत उत्पादन लाइनसह ब्रेकच्या अस्तरांच्या निर्मितीमध्ये विशेष आहोत.\n2. हुआंगशन फेयिंगचा सर्वात मोठा फायदा काय आहे\nस्थिर उच्च गुणवत्ता आणि वेळेवर प्रसन्नपणे आणि मोठे उत्पादन क्षमता ही आमची मजबूत ताकद आहे.\n3. Huangshan Feiying सह सहकार्य करण्याची आशा काय आहे\nमागील 20 वर्षात, आमच्या डीलर्सची संख्या आम्ही जलद विकसीत करीत आहोत तसंच, डीलरचे व्यवसाय तसेच वाढत आहेत.\nआमच्या कंपनीसोबत काम करत असल्यास आम्ही आपली बाजारपेठ शेअर वाढवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.\nट्रक ब्रेक अस्तर नवीन 153 F\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/kawasaki-ninja-h2-sx-price-pqPsjD.html", "date_download": "2018-10-19T00:35:38Z", "digest": "sha1:PCZVJTNXWFF5TEDNLJO5RXU7VW3ZKGGK", "length": 13928, "nlines": 429, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कावासाकी निन्जा ह्२ सेक्स स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकावासाकी निन्जा ह्२ सेक्स स्टँड\nकावासाकी निन्जा ह्२ सेक्स स्टँड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकावासाकी निन्जा ह्२ सेक्स स्टँड\nकावासाकी निन्जा ह्२ सेक्स स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nकावासाकी निन्जा ह्२ सेक्स स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकावासाकी निन्जा ह्२ सेक्स स्टँड वैशिष्ट्य\nगियर बॉक्स 6 Speed\nफ्युएल कॅपॅसिटी 19 L\nग्राउंड कलेअरन्स 130 mm\nव्हील बसे 1480 mm\nसद्दल हैघात 835 mm\nकर्ब वेइगत 256 kg\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s8100-point-shoot-black-price-p2lTl.html", "date_download": "2018-10-19T00:36:01Z", "digest": "sha1:WRCUXQPLGAI4W7LP63PEE4FHOONCECVV", "length": 16372, "nlines": 416, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Blackफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 13,450)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 8 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 5.4 - 54 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.1 MP\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 24 Languages\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 dots\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nनिकॉन कूलपिक्स स्८१०० पॉईंट & शूट Black\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/iball-posh-price-mp.html", "date_download": "2018-10-19T00:33:23Z", "digest": "sha1:S7AK564NV3B2OW63234QHKVL4GMC5K4U", "length": 12838, "nlines": 389, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आबाल पॉश India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nआबाल पॉश वरIndian बाजारात सुरू 2014-12-18 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nआबाल पॉश - चल यादी\nसर्वोत्तम 1,899 तपशील पहा\nआबाल पॉश - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत आबाल पॉश वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआबाल पॉश - वैशिष्ट्य\nमॉडेल नाव POSH 2.8D\nडिस्प्ले सिझे 2.6 Inches\nडिस्प्ले कलर white + Grey\nइंटर्नल मेमरी 0 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 16 GB\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 250 Hrs (maximum)\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2013/04/", "date_download": "2018-10-19T01:02:49Z", "digest": "sha1:CJ2TYZE4LR37F32XEPXOX3X2LFEAFMJZ", "length": 6656, "nlines": 171, "source_domain": "kayvatelte.com", "title": "April | 2013 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमालक पण इथेच जेवतात…\nहॉटेल मधे शिरल्या बरोबर मालकाच्या टेबलच्या मागे असलेला एक बोर्ड ” मालक पण इथेच जेवतात ” लक्ष वेधून घेतो. या हॉटेलच्या क्वॉलिटी बद्दलची खात्री देण्यासाठी फार पूर्वी बनवला गेला असावा, ( हॉटेल पण ७२ वर्ष जूने आहे )पण तो अजूनही … Continue reading →\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged खादाडी, खाद्यजत्रा, माटुंगा, मुंबई, रामा नायक\t| 42 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/nitu-kapur-fixed-girl-for-ranbir-kapur-260392.html", "date_download": "2018-10-19T00:45:20Z", "digest": "sha1:AJTJWACD4O3WA3VYMZTQHOYADL2L7ZB5", "length": 12098, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नितू कपूरनं शोधली रणबीरसाठी मुलगी", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nनितू कपूरनं शोधली रणबीरसाठी मुलगी\nमुलगी लंडनची आहे. एका प्रतिष्ठित परिवारातली. मुलीला भेटायलाच नितू सिंग-कपूर लंडनला गेली होती.\n12 मे : रणबीर कपूरसाठी त्याच्या आईनं मुलगी शोधली. मुलगी लंडनची आहे. एका प्रतिष्ठित परिवारातली. मुलीला भेटायलाच नितू सिंग-कपूर लंडनला गेली होती.\nआधी दीपिका, नंतर कतरिना ...रणबीरचे प्रेमकहाणीतले पॅचअप आणि ब्रेकअप्स सुरूच होते. नितू कपूरला मात्र रणबीरसाठी साधी मुलगी हवी होती. जी कुटुंबाची काळजी घेईल.\nम्हणूनच तिनं ती जबाबदारी स्वत:वर घेतलीय. या मुलीबद्दल फार काही डिटेल्स अजून कळल्या नाहीत.\nशाहीद कपूरनं सिनेमाच्या बाहेर असलेल्या मुलीशी लग्न केलं आणि तो सुखी झाला. आता रणबीरला अॅरेंज मॅरेज किती जमतंय ते लवकरच कळेल.\nसध्या रणबीर जग्गा जासूस आणि संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटमध्ये बिझी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nitu kapurRanbirनितू कपूररणबीर कपूरलंडन\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\n#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटे पुन्हा एकदा एकत्र\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/police-commissioner-rahul-shriram-has-been-charged-sexual-harassment-126690", "date_download": "2018-10-19T01:42:39Z", "digest": "sha1:VGIVNYYPO73H2TBA2LYAY6KMQBL2EOBX", "length": 8972, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police Commissioner Rahul Shriram has been charged with sexual harassment पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nपोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा\nगुरुवार, 28 जून 2018\nऔरंगाबाद - औरंगाबाद शहर पोलिस परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. त्यांच्याविरोधात महिला पोलिसाच्या २२ वर्षीय मुलीने नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार व्हॉट्‌सॲपद्वारे शहर पोलिसांना पाठविली.\nऔरंगाबाद - औरंगाबाद शहर पोलिस परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. त्यांच्याविरोधात महिला पोलिसाच्या २२ वर्षीय मुलीने नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार व्हॉट्‌सॲपद्वारे शहर पोलिसांना पाठविली.\nपीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करीत आहे. चार महिन्यांपूर्वी श्रीरामे यांच्याशी तिची ओळख झाली. श्रीरामे यांनी पोलिस दलात नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी चार ते पाच वेळेस अत्याचार केले. त्या वेळी ते दारूच्या नशेत होते. या प्रकारानंतर ते टाळू लागले. यानंतर आठ जूनला एमआयडीसी सिडको येथील घरी बोलावून श्रीरामे यांनी मारहाण केली, असाही आरोप तरुणीने तक्रारीद्वारे केला. दरम्यान, तपास पारदर्शक व्हावा, या उद्देशाने श्रीरामे यांना सुटीवर पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=128&Itemid=324", "date_download": "2018-10-19T00:56:42Z", "digest": "sha1:E7BBOEYNWYHAP6ZNHGYCOIYA2Z6FYMLF", "length": 7192, "nlines": 28, "source_domain": "saneguruji.net", "title": "इंग्रजी आमदानी", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nइंग्रजी अमदानीत पाश्चात्य जगाशी, अर्वाचीन संस्कृतीशी भारताचा संबंध आला. चीन आणि हिंदुस्थान दोन प्राचीनतम राष्ट्रे. परंतु घरातच स्वयंतृप्त राहिल्यामुळे ज्ञानविज्ञानांत मागे राहिली. दीडदोन हजार वर्षांपूर्वी गोबीची वाळवंटे ओलांडून हिंदी पंडित चीनमध्ये बुद्ध धर्म घेऊन गेले. चिनी भाषा शिकून तिच्यात त्यांनी संस्कृत ग्रंथ अनुवादले. भारतीय तत्त्वज्ञ आणि भारतीय व्यापारी दशदिशांत जात होते. परंतु ती स्फूर्ती, ते साहस सारे लोपले आणि आपण घरकोंबडे बनलो. युरोप पुढारले. तो वास्को द गामा, अटलांटिका नि हिंदी महासागर ओलांडून येतो. तो कोलंबस तिकडे पॅसिफिक ओलांडतो. चालले जगभर युरोपचे धाडसी नावाडी. प्रचंड दर्यावर चिमुकली गलबते घेऊन जाताहेत.\nहिंदूस्थानात युरोपियन लोक येऊ लागले. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज आले. युरोपातील भांडणे घेऊन इकडे आले. त्या भांडणांत शेवटी इंग्रज विजयी झाले. हिंदुस्थानात ब्रिटीश सत्ता आली. नवसंस्कृतीशी भारतीय संस्कृतीचा संबंध आला. नवीन शिक्षणपद्धती आली. नवी विद्यापीठे स्थापन झाली. छापखाने सुरु झाले. १८४८ मध्ये पुण्याचा ज्ञानप्रकाश सुरु झाला. लोकहितवादी लिहू लागले. नवीन युग आले.\nआपल्याकडे तर लहानपणीच लग्ने होत. परंतु मुलगे थोडेफार शिकू लागले. मुलीचे काय इंग्रजी शिकणे अवश्य, तरी अधर्मरुप वाटे. इंग्रजी शब्द घोकायला दूर जाऊन बसावे लागत असे. इंग्रजी शाळेतून आल्यावर बाहेर बसवून डोक्यावर पाणी ओतून मग घरात घेत, अशी स्थिती होती. अशा काळात पुण्यात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अस्पृश्यांच्या मुलींसाठी छात्रालय काढले. अजून ब्राह्मणांच्या मुलीही शाळेत जाऊ लागल्या नव्हत्या तो ज्योतिबांची केवढी धडाडी इंग्रजी शिकणे अवश्य, तरी अधर्मरुप वाटे. इंग्रजी शब्द घोकायला दूर जाऊन बसावे लागत असे. इंग्रजी शाळेतून आल्यावर बाहेर बसवून डोक्यावर पाणी ओतून मग घरात घेत, अशी स्थिती होती. अशा काळात पुण्यात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अस्पृश्यांच्या मुलींसाठी छात्रालय काढले. अजून ब्राह्मणांच्या मुलीही शाळेत जाऊ लागल्या नव्हत्या तो ज्योतिबांची केवढी धडाडी शिक्षणाशिवाय मागासलेला समाज पुढे येणे कठीण आणि स्त्रिया सुशिक्षित होत नाहीत तोवर सारेच फोल.\nत्या काळात एक नाव डोळ्यांसमोर ठसठशीतपणे उभे राहते. पंडिता रमाबाईंचे नाव. अनेक आपत्तींपासून त्या नि त्यांचे कुटुंब गेलेले. त्या संस्कृतमध्ये सुंदर बोलत. कलकत्त्यात त्यांनी संस्कृतमध्ये खूप भाषणे केली. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, म्हणून कोण त्यांची तळमळ परंतु महाराष्ट्रात त्यांचा उपहास होऊ लागला. पंडिता रमाबाईंची अपार महत्त्वाकाक्षा. महाराष्ट्रीय भगिनींना ज्ञानदान देण्याची त्यांना केवढी तळमळ. परंतु स्वधर्मात राहून हे करता येईल असे त्यांना दिसेना परंतु महाराष्ट्रात त्यांचा उपहास होऊ लागला. पंडिता रमाबाईंची अपार महत्त्वाकाक्षा. महाराष्ट्रीय भगिनींना ज्ञानदान देण्याची त्यांना केवढी तळमळ. परंतु स्वधर्मात राहून हे करता येईल असे त्यांना दिसेना कोण देणार पैसा, कोण देणार आधार कोण देणार पैसा, कोण देणार आधार ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर पैसा मिळेल, सरकारी आधार मिळेल, असे त्यांना वाटले. परंतु तेथे हिंदी स्त्रिया येणार कशा ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर पैसा मिळेल, सरकारी आधार मिळेल, असे त्यांना वाटले. परंतु तेथे हिंदी स्त्रिया येणार कशा ते त्यांच्या लक्षात आले नाही. शारदासदन संस्था त्यांनी स्थापिली. त्यांचा उपहास झाला. पंडिता रमाबाई अमेरिकेत गेल्या. तिकडे त्यांनी व्याख्याने दिली. परधर्मात जाऊन स्वकीयांची सेवा करणे कठीण होते. समाजात राहूनच सेवा करता येईल. समाजाचे शिव्याशाप खातच सेवा करीत राहिले पाहिजे. कोणावर रागवता, रुसता ते त्यांच्या लक्षात आले नाही. शारदासदन संस्था त्यांनी स्थापिली. त्यांचा उपहास झाला. पंडिता रमाबाई अमेरिकेत गेल्या. तिकडे त्यांनी व्याख्याने दिली. परधर्मात जाऊन स्वकीयांची सेवा करणे कठीण होते. समाजात राहूनच सेवा करता येईल. समाजाचे शिव्याशाप खातच सेवा करीत राहिले पाहिजे. कोणावर रागवता, रुसता आपलेच ओठ नि आपलेच दात.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gujarati-dishes-marathi/gujarati-revipe-110040200050_1.html", "date_download": "2018-10-19T01:23:29Z", "digest": "sha1:ZJINPCJI7NK7AXUBSHQAZDTMX7UEGEZT", "length": 9585, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भावनगरी शेव भाजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : १०० ग्रॅम भावनगरी शेव, दोन कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमाचा गरम मसाला, दान चमचे तेल, हळद, मीठ, हिंग व राई गरजेप्रमाणे.\nकृती : प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांना मध्ये छेद देऊन त्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करावे आणि त्यात हिंग, राई, कढीपाला, मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात मीठ, हळद, लाल तिखट व गरम मसाला घालून कांदा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यावा. आता त्यात भावनगरी शेव घालून चांगली हलवून घ्यावी. शेवटी थोड्या पाण्याचा हबका मारून हलकी वाफ काढावी. चवीला थोडी साखर व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. ही भाजी गरम गरम असताना त्यावर दही घालूनही खाता येते.\nअनेक गुणांनी युक्त आंबेहळद\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/strong-arms-the-yoga-way-115041300015_1.html", "date_download": "2018-10-19T01:31:54Z", "digest": "sha1:KYQUJU7GO42LCVFLDMRK5IV7HWD23RR4", "length": 12881, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "योगसाधनेने कमवा बलदंड बाहू | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयोगसाधनेने कमवा बलदंड बाहू\nबंगलोरचा एक ब्लॉगर म्हणतो, “शाळेत असताना, आर्नोल्ड श्वेझनॅगर यांची ‘पंपिंग आयर्न’ ही डॉक्युमेंटरी फिल्म बघितलेली आठवते. त्यांचे पिळदार दंड बघून मला वाटायचे की एखाद्या माणसाला असे पिळदार दंड आणि खांदे कमावणे खरेच शक्य आहे कां त्यानंतरची अनेक वर्षे शरिर कमावण्यासाठी तासंतास जिममध्ये घालवले. जसजसे वर्गातून कामाच्या ठिकाणी स्थलांतर झाले तसतसे कमावलेल्या शरिराचा अर्थही बदलू लागला. आणि पोटाचा घेर मर्यादित ठेवणे हेच लक्ष्य बनले. माझे खांदे कधीच खूप बळकट नव्हते आणि पुशअप्स, पूलअप्स करायला नेहमीच त्रास व्हायचा. एखादी जड वस्तू उचलायची असली आणि काही काळ धरून ठेवायची असली आणि ते मला जमले नाही की मग मला लाज वाटायची. आता, आजकाल कामाच्या अति व्यापामुळे जिममध्ये जावेसेही वाटत नाही.”\nआपल्यापैकी अनेकांना असेच बलदंड बाहू आणि सपाट पोट आणि कमावलेले शरिर असण्याची इच्छा असते. पण आपळ्या व्यस्त वेळापत्रकातून एक तास जिमसाठी काढणे आपल्याला शक्य होत नाही. मग आपले ध्येय कसे साध्य करायचे बघा, जर स्वत:साठी २० मिनिटे वेळ काढायची तुमची तयारी असली तर योगामुळे फायदा होऊ शकतो. बलदंड बाहू कमावण्यासाठी करण्यासाठी करण्याची आसने खालीलप्रमाणे आहेत.\n१. त्रिकोणासन : या आसनामुळे पाय,छाती, मांड्या आणि पाठीचा कणा ताणला जातो आणि त्यांना बळकटी येते.\n२. पूर्वोत्तानासन : वरच्या दिशेने ताण देण्याच्या या आसनामुले मांगते, दंड आणि खांदे यांना बळकटी येते.\n३. विपरीत शलभासन : हात आणि पाय आणि संपूर्ण शरिर ताणले जाणाऱ्या या आसनामुळे छाती,दंड आणि पाठीच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी येते. पोट आणि पाठीच्या खालच्या भागाला व्यायाम होतो.\n४. भुजंगासन : भुजंगासनाने खांदे आणि मान ताणले जातात आणि हात आणि खांदे यांना बळकटी येते.\n५. अधोमुख श्वानासन : या आसनाने शरीराला ऊर्जा मिळते आणि खांदे आणि हात यांना बळकटी येते.\n६. शलभासन : याने पाठ लवचिक बनते आणि खांदे आणि दंड यांना बळकटी येते.\nयोगासनांच्या नियमित सरावाने शरिर उत्तम प्रकारे कमावता येते आणि बळकट करता येते. योग ही एक कला आहे आणि त्यासाठी वेळ आणि सातत्य याची गरज असते. इतर कोणत्याही प्रशिक्षणाप्रमाणेच योगासने ही तज्ञ प्रशिक्षकाकडून शिकून मग सराव करणे चांगले. सविस्तर माहितीसाठी बघा\nयोगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका\nसर्वांगासन अर्थात संपूर्ण अंगाला समावून घेणे\nयोगा केल्यानं जीवनात आनंद\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE.php", "date_download": "2018-10-19T00:41:48Z", "digest": "sha1:YZEVHUQ2TETIV4V42O4AIOWK3OUIPWDJ", "length": 82264, "nlines": 1199, "source_domain": "tarunbharat.org", "title": "बिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी! | Tarun Bharat", "raw_content": "\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nशबरीमला प्रकरणी केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. कारण घटनेनुसार मंदिर हा राज्यसूचीतला विषय आहे....\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nअलाहाबादचे नाव पुन्हा प्रयागराज ठेवल्यामुळे, ४०० वर्षांपासूनचा हिंदूंवरील अपमानास्पद कलंक मिटला आहे. मक्केचे नाव रामनगर...\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nगोव्यातील दोन काँग्रेस आमदार भाजपात\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nरुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार\nपुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण\nदिवाळीआधी येणार २० रुपयांची नवी नोट\nदोन हजार आणि दोनशेच्या फाटक्या नोटा बदलून मिळणार\nबँकांचे कर्ज बुडविल्यास पासपोर्ट होणार जप्त\nयूपीआयच्या माध्यमातून ३० कोटी व्यवहार\nनोटबंदी नव्हे, रघुराम राजन यांच्यामुळे विकासदर घसरला\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nपंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी\nप्लॅस्टिक कचर्‍यापासून जैवइंधन बनविणारा प्रकल्प अंतिम टप्प्यात\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nआसाम पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर कीर्तीचक्र बहाल\nसंपुआ काळातील बँक अधिकार्‍यांवर नजर\n‘मी टू’ तक्रारींसाठी उच्चस्तरीय समिती\nआयोगाचे काम समाधानकारकच : सर्वोच्च न्यायालय\nसर्वोच्च न्यायालयाने उठवली फतव्यांवरील स्थगिती\nकार्ती चिदम्बरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त\nविजय मल्ल्याची बंगळुरूमधील संपत्ती जप्त होणार\nराफेल करार प्रक्रियेची माहिती सादर करा\nजगन्नाथ मंदिरात सशस्त्र पोलिसांना प्रवेश नाही\n‘शबरीमला’वर तत्काळ सुनावणी नाही\nसात रोहिंगे म्यानमारच्या स्वाधीन\nतातडीच्या सुनावणीच्या खटल्याचे मापदंड निश्‍चित करणार : गोगोई\nभारत आमचा शत्रू; पाक खरा मित्र\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त\nनीरवची ६३७ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nएनएसजी सदस्यत्वासाठी ब्रिटनचे भारताला विनाअट समर्थन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’\nसोमवारपासून अमेरिकेतील परदेशींची हकालपट्टी\nयामीनच्या पराभवामुळे भारताला मालदीवमध्ये संधी\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nअनिल अंबानी प्रकरणी भाजपा करणार काँग्रेसची पोलखोल\nखुलासा करा, नाहीतर राजीनामा द्या\nजागांची भीक मागण्यापेक्षा स्वबळावर लढू : मायावती\nमोदी सरकारने शेतकर्‍यांना दिले ११ हजार कोटी रुपये\nसपानेही दिला काँग्रेसला झटका\nमित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान होऊ\nमायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही\nदेशाचे तुकडे करण्यासाठी काँग्रेस तयार : संबित पात्रा\nराजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ‘हाता’ला हत्तीची साथ नाही\nमोदी सरकार आव्हान असल्याची काँग्रेसची कबुली\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\nअजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले\nब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा\nशस्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण\nआधुनिकीकरणामुळे मिग-२९ झाले घातक\nराफेल विमानकरार धाडसी निर्णय : हवाईदल प्रमुख\nसर्जिकल-२ मध्ये टिपले पाकचे १५ सैनिक\nसर्जिकल स्ट्राईक-२ केल्याचे संकेत\nगुलाम काश्मिरातील उद्ध्वस्त लॉन्चपॅड पुन्हा सक्रिय\nस्वत: उडविल्यानंतर केले राफेलचे कौतुक\nसर्जिकल स्ट्राईकमधील जवानाला वीरमरण\nपाक सैनिक, अतिरेक्यांना धडा शिकवण्याची वेळ\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nयंदा भारताचा विकासदर ७.३ टक्के\nसेल्फीच्या वेडापायी सात वर्षांत जगभरात २५९ मृत्यू\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nपाकला मिळणार ४८ चिनी लष्करी ड्रोन्स\nइंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, ३४ विद्यार्थी ठार\nमाझे हेलिकॉप्टर पाकच्याच हद्दीत होते\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nधनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\nवंजारा यांची मुक्तता वैधच\nसेनेचे अराफत शेख भाजपात\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nशशी थरूर की राहुल गांधी\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nशशी थरूर की राहुल गांधी\nराहुलच्या एचएएल सभेवरून वादळ\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nआता अलिगढ मुस्लिम विद्यापीठ\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ आसमंत\n०७ ऑक्टोबर १८ आसमंत\n३० सप्टेंबर १८ आसमंत\n२३ सप्टेंबर १८ आसमंत\n२८ सप्टेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२७ सप्टेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nनवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\n►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\n►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\n►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\n►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nनवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\n►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\n॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00\nHome » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » बिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी\nबिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी\nलोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रालोआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांच्या भेटी घेतल्या आहेत. अकाली दल आणि भाजपा यांच्यातील संबंध नेहमीच सुरळीत आणि सौहार्दाचे राहिले आहेत. मात्र, तसेच संबंध केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसोबत राहिले नाहीत. अर्थात, याला भाजपा नाही तर शिवसेनाच कारणीभूत आहे.\nअमित शाह आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार यांची भेट घेतील काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपा आणि शिवसेनेचे संबंध जेवढे तणावपूर्ण आहेत, तेवढे सध्या जदयुशी नाहीत. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळणे गरजचे झाले आहे. नितीशकुमार यांचा जदयु हा भाजपाचा शिवसेनेइतकाच जुना मित्रपक्ष आहे.\n२००९ ची लोकसभा निवडणूक जदयुने भाजपासोबत युती करून लढवली होती. यावेळी राज्यात जदयु मोठ्या भावाच्या, तर भाजपा लहान भावाच्या भूमिकेत होती. त्यामुळे राज्यातील ४० पैकी जदयुने २५ तर भाजपाने १५ जागा लढवल्या. जदयुने २५ पैकी २०, तर भाजपाने १५ पैकी १२ जागा जिंकल्या. म्हणजे लोकसभा निवडणुकीतील युती ही फक्त भाजपाचीच नाही तर जदयुचीही गरज आहे. २००९ मध्ये भाजपा सोबत होती म्हणूनच जदयुला २० जागा जिंकता आल्या, ही वस्तुस्थिती आहे. २०१४ मध्ये भाजपा सोबत नव्हती म्हणून जदयुला २० वरून दोन जागांवर समाधान मानावे लागले.\n२०१४ ची लोकसभा निवडणूक राज्यात जदयु आणि भाजपाने स्वतंत्रपणे लढवली. याचा फटका भाजपाला नाही तर जदयुलाच बसला. तर बिहारमध्ये प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवणार्‍या भाजपाने ३० पैकी २२ जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. भाजपाने १० जागा आपल्या मित्रपक्षांसाठी म्हणजे रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीसाठी तसेच उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीसाठी सोडल्या होत्या. लोजपाने ७ पैकी ६ जागा तर रालोसपाने ३ पैकी ३ जागा जिंकल्या होत्या.\nविधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी नितीशकुमार यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजद तसेच काँग्रेससोबत महाआघाडी बनवली. यामुळे भाजपाचा पराभव झाला. मात्र, नितीशकुमार यांच्या जदयुला राजदपेक्षा कमी जागा मिळाल्या. नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून महाआघाडीने ही निवडणूक लढवल्यामुळे राजदने नाइलाजाने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवले. राजदच्या भ्रष्टाचाराचे ओझे फार काळ आपल्या डोक्यावर वाहून नेणे नितीशकुमार यांना शक्य नव्हते. कारण नितीशकुमार यांची राजकारणातील स्वच्छ प्रतिमा लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्यामुळे ही महाआघाडी जास्त काळ टिकू शकली नाही. नितीशकुमार यांनी भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी केली तेव्हाच ही आघाडी फार काळ चालणार नाही, हे स्पष्ट झाले होते. उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर, नितीशकुमार यांनी राजदशी असलेली युती तोडण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अपेक्षेप्रमाणे भाजपासोबत सरकार बनवले.\nआणखी एक राज्य आपल्याकडे आल्याचे समाधान भाजपाला मिळाले असले, तरी आता बिहारमधील जागावाटपाच्या मुद्यावरून भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. कारण आता बिहारमधील रालोआत चार पक्ष झाले आहेत. २०१४ मध्ये दोन पक्ष असताना भाजपाने स्वत:कडे ३० जागा ठेवून दोन मित्रपक्षांसाठी १० जागा सोडल्या होत्या. तिसर्‍या मित्रपक्षाला म्हणजे जदयुला जागा किती आणि कोणत्या द्यायच्या, हा आता भाजपासमोरील कळीचा मुद्दा झाला आहे.\nरामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह आपल्या हिश्शाच्या जागा सोडणार नाहीत, हे निश्‍चित आहे. म्हणजे जदयुसाठी आपल्या ३० जागांमधूनच भाजपाला जागा द्याव्या लागणार आहेत. भाजपाचे सध्या २२ खासदार आहेत, म्हणजे या जागा भाजपा सोडणे शक्य नाही, म्हणजे जदयुला भाजपा जास्तीत जास्त ८ जागा देऊ शकते. ८ जागा जदयु मान्य करेल असे वाटत नाही. सध्या जदयुचे दोन खासदार लोकसभेत आहेत, त्या तुलनेत जदयुला ८ जागा मिळाल्या तरी पुरेशा आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपल्याला ७१ जागा मिळाल्या, त्यामुळे आपल्याला किमान १२ जागा मिळाव्या, अशी जदयुची भूमिका आहे.\nजदयुची दुसरी महत्त्वाची अट म्हणजे राज्यातील कोणतीही निवडणूक- मग ती लोकसभेची असो की विधानसभेची- नितीशकुमार यांच्या नेतृृत्वात लढवली पाहिजे. जागावाटपाचे २००९ चे सूत्र कायम ठेवावे, अशी जदयुची आणखी एक मागणी आहे, जी भाजपाला आता मान्य होऊ शकत नाही. कारण आता महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही भाजपा लहान भावाच्या भूमिकेतून मोठ्या भावाच्या भूमिकेत आली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या भावाची भूमिका मिळावी, ही जदयुची मागणी भाजपाला मान्य करणे कठीण दिसते आहे.\nमुळात नितीशकुमार यांच्या रालोआतील समावेशामुळे उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष दुखावला गेला आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृृत्वात निवडणूक लढवणे कुशवाह यांच्या पक्षाला मान्य नाही. पुढच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार नाही तर उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करावे, अशी त्यांच्या पक्षाची मागणी आहे. आपली नाराजी दर्शवण्यासाठी मागील गुरुवारी बिहार प्रदेश भाजपा अध्यक्ष नित्यानंद राय यांनी आयोजित केलेल्या रालोआच्या भोजनबैठकीवर उपेंद्र कुशवाह यांनी बहिष्कार घातला होता.\nनितीशकुमार यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी भाजपावर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. नोटबंदीचे समर्थन करणार्‍या नितीशकुमार यांनी आता नोटबंदीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे बिहारला विशेष दर्जा मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे. विशेष राज्याचा दर्जा देता आला असता, तर भाजपाने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊन तेलगू देसम् हा आपला मित्रपक्ष गमावला नसता. बिहारला विशेष दर्जा देण्याची नितीशकुमार यांची मागणी भाजपाने फेटाळली आहे. नितीशकुमार यांना हे माहीत नाही असे नाही, पण जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ओढण्यासाठी नितीशकुमार यांचे हे दबावतंत्र आहे.\nभाजपाला बिहारमध्ये मित्रपक्षांना सांभाळण्यासाठी क्रिकेटसारखा ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना खेळावा लागणार असे दिसते. म्हणजे लोकसभेच्या २० जागा आपल्याकडे ठेवत उर्वरित २० जागा आपल्या तीन मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागणार आहेत. म्हणजे लोजपा आणि रालोसपा यांच्या १० जागा कायम राहून जदयुच्या हिश्श्याला १० जागा येतील. लोकसभा निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका घेऊन राज्यातील विधानसभा निवडणुकीत जदयुला मोठ्या भावाची भूमिका देण्याचा पर्यायही भाजपासमोर आहे. एकंदरीत, बिहारमध्ये मित्रपक्षांना सांभाळून जागावाटप करताना भाजपाला काही त्याग करावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.\nजितनराम मांझी यांनी रालोआ सोडल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकेक मित्रपक्ष भाजपासाठी महत्त्वाचा झाला आहे. आता बिहारमध्ये एकही मित्रपक्ष गमावणे भाजपासाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळेच भाजपाच्या या अडचणीच्या परिस्थितीचा फायदा म्हणा वा गैरफायदा जदयु घेत आहे. त्यामुळे मित्रपक्षांना न दुखावता जागावाटपात भाजपाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर आहे.\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nशशी थरूर की राहुल गांधी\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nFiled under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (228) आंतरराष्ट्रीय (382) अमेरिका (135) आफ्रिका (7) आशिया (207) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (31) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (149) ई-आसमंत (50) ई-प.महाराष्ट्र (2) ई-मराठवाडा (43) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (49) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (729) आसमंत (680) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (16) महाराष्ट्र (374) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (16) मराठवाडा (7) मुंबई-कोकण (64) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (45) राज्य (604) आंध्र प्रदेश-तेलंगणा (14) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (75) ओडिशा (7) कर्नाटक (73) केरळ (36) गुजरात (63) गोवा (7) जम्मू-काश्मीर (79) तामिळनाडू (27) दिल्ली (45) पंजाब-हरयाणा (11) बंगाल (31) बिहार-झारखंड (33) मध्य प्रदेश-छत्तीसगड (26) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,632) अर्थ (68) कृषी (22) नागरी (718) न्यायालय-गुन्हे (250) परराष्ट्र (76) राजकीय (222) वाणिज्य (16) विज्ञान-तंत्रज्ञान (33) संरक्षण (115) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (667) अग्रलेख (326) उपलेख (341) साहित्य (5) स्तंभलेखक (874) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (30) डॉ.परीक्षित स. शेवडे (39) डॉ.वाय.मोहितकुमार राव (36) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (2) ब्रि. हेमंत महाजन (47) भाऊ तोरसेकर (95) मयुरेश डंके (1) मल्हार कृष्ण गोखले (45) यमाजी मालकर (43) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (44) ल.त्र्यं. जोशी (25) वसंत काणे (12) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (50) श्यामकांत जहागीरदार (50) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (51) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (43) सोमनाथ देशमाने (40) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (30)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (424 of 1224 articles)\nजनता कारस्थानाला बळी पडणार नाही\nजनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारला बदनाम करण्याचे पद्धतशीर षडयंत्र आपल्या देशात रचले जात आहे, हे अतिशय दुर्दैवी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pakfashionweek.com/mr/tag/latest-fashion/", "date_download": "2018-10-18T23:59:01Z", "digest": "sha1:NRC7D7S6PDCS5ZAKKO2E37P5LRCFQZOQ", "length": 7003, "nlines": 64, "source_domain": "www.pakfashionweek.com", "title": "latest fashion Archives | पाक फॅशन आठवडा | खिळे आणि फॅशन स्पॉट", "raw_content": "पाक फॅशन आठवडा | खिळे आणि फॅशन स्पॉट\nपाक फॅशन आठवडा ( PFW) सर्व फॅशन आणि फॅशन उद्योगातील आहे.\nयोग्य फॅशन स्टेटमेंट शूज अॅक्सेसरीज या वर्षी पाहा\nकरून Javaid रोजी जानेवारी 7, 2018\nआपण या वर्षी फॅशन कल अनुसरण करू इच्छित किंवा एक अद्वितीय फॅशन शैली तयार करू इच्छिता\nऑफ संस्मरणीय फॅशन ट्रेन्ड 2017- आणि आगामी 2018 नववधू साठी\nकरून Javaid रोजी जानेवारी 3, 2018\nदुस कल इशारा येथे आहे आपण या वर्षी विवाह हंगामात हिट होईल माहीत आहे का\nहिवाळी दिवस एक मोहक मेक-चेंडू साठी मेकअप टिपा\nकरून Javaid रोजी जानेवारी 2, 2018\nहिवाळा हवामान आपला चेहरा वर हाहाकार करीत आहे दु: ख वाटत नाही दु: ख वाटत नाही येथे काही टिपा आणि युक्त्या आहेत,\nपाकिस्तानी महिला परिधान या हिवाळी सीझन कल\nकरून Javaid रोजी जानेवारी 2, 2018\nतो जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे येतो तेव्हा तो सुंदर आणि डौलदार दिसू प्रत्येक स्त्री च्या इच्छा आहे. पण घटक\nप्रत्येक स्त्री एक्सप्लोर करा आणि अवलंब करणे आवश्यक आहे सौंदर्य गुपिते\nकरून Javaid रोजी जानेवारी 2, 2018\nसुंदर शोधत आहात या ग्रहावर प्रत्येक स्त्री उजव्या आहे महिला सुंदर आहेत, पण त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी\nसर्वोत्तम पद्धती पाणी ऍक्रेलिक खिळे काढा\nसोपे म्हणता नेल पॉलिश रीमूव्हर सह ऍक्रेलिक खिळे बंद करण्याची\nऍक्रेलिक नखे डिझाइन्स ब्लू आणि इतर\nऍक्रेलिक खिळे कसे करायचे ते: पायऱ्या (मार्गदर्शक तत्त्वांचे)\nगडी बाद होण्याचा क्रम मध्ये / हिवाळी हेअर कल 2018 चेक आउट करण्यासाठी\n20 FAB आणि पुरुष थंड फ्लॅट-टॉप haircuts\nजाणून घ्या किती सहज अॅसीटोनच्या त्वरीत ऍक्रेलिक खिळे काढा\nऍक्रेलिक नखे ठळक आणि sassy मुलींसाठी नखे डिझाइन्स\nअॅसीटोनच्या वापर न करता घरी ऍक्रेलिक खिळे काढा कसे\n13 या वेळ वापरून पहा अंबाडा Hairstyle विविध प्रकार\nबद्दल जाणून साठी ऍक्रेलिक नखे डिझाइन, हे पोस्ट भेट.\nसर्वोत्तम पद्धती पाणी ऍक्रेलिक खिळे काढा\nसाठी उन्हाळी काही छान ऍक्रेलिक नखे डिझाइन्स\nमहिला गुणवत्ता ऍक्रेलिक नखे कला Brushes\nसर्व आपण जाणून घेणे Gel खिळे वि ऍक्रेलिक खिळे बद्दल गरज\n3डी ऍक्रेलिक नखे कला प्रकरण सर्वोत्तम कल्पना 2018\nकाही सर्वोत्तम जपानी ऍक्रेलिक नखे डिझाइन्स\nछान ऍक्रेलिक नखे डिझाइन्स गुलाबी रंग\n19 मध्यम केस गरमागरम केस शैली स्तर\nसोपे जीवन म्हणता रसायने न ऍक्रेलिक खिळे काढा\n13 पुरुष प्रयत्न sexiest लांब hairstyles\n#नवीन फॅशन #स्किन केअर टिपा #नवीन मेहंदी डिझाइन्स #पोलिश remover सह ऍक्रेलिक नखे बंद करण्याची कसे #नवीन केस फॅशन #ऍक्रेलिक नखे पांढरा डिझाइन #गरम पाणी ऍक्रेलिक नखे काढून टाकणे #हिवाळी कपडे #वेदना न बनावट नखे दूर कसे #मेकअप टिपा #महिला हिवाळा पोशाख #पाणी ऍक्रेलिक नखे काढून टाकणे #काळा नखे ​​डिझाइन 2017 #सोने काळा नखे #काळा नखे ​​डिझाइन\n© 2017 पाक फॅशन आठवडा द्वारा समर्थित | खिळे आणि फॅशन स्पॉट.\nऍक्रेलिक खिळे काढा सर्वोत्तम पद्धत\nऍक्रेलिक नखे कला किट खरेदी – ऑनलाईन\nइस्टर काही छान ऍक्रेलिक नखे डिझाइन्स मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A_(%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2)", "date_download": "2018-10-19T01:04:51Z", "digest": "sha1:R5ABSOFV2WGF56G2RGSLXI2ZBIV2HM2C", "length": 8203, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंच (फुटबॉल)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपंच (फुटबॉल)ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पंच (फुटबॉल) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२००६ फिफा विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\n२०१४ फिफा विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:फुटबॉल सामना ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:फुटबॉल सामना/doc ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट अ ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट ब ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट क ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट ड ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट इ ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट फ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा चँपियन्स लीग २००६-०७ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा चँपियन्स लीग २००७-०८ ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ गट अ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ गट ब ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ गट क ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ गट ड ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ नॉकआउट फेरी ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - महिला ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट अ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट ब ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट क ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट ड ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट इ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट फ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट ग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट ह ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक बाद फेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nरावशान इर्मातोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nजोएल अग्विलार ‎ (← दुवे | संपादन)\nमार्को अँतोनियो रोद्रिगेझ ‎ (← दुवे | संपादन)\nपीटर ओ'लियरी ‎ (← दुवे | संपादन)\nरॉबेर्तो रॉसेटी ‎ (← दुवे | संपादन)\nहॉवर्ड वेब ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ गट अ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ गट ब ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ गट क ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ गट ड ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ बाद फेरी ‎ (← दुवे | संपादन)\nक्रेग थॉम्सन ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\n१९३४ फिफा विश्वचषक अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\n१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\n१९७० फिफा विश्वचषक अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/6291", "date_download": "2018-10-19T00:33:37Z", "digest": "sha1:H4HDEZXDMFHSHAYAK6SD2YR4JS6MHVGL", "length": 16142, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बव्हेरियन ब्लू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बव्हेरियन ब्लू\n१ कप कमी फॅटचे दूध\n१/४ कप फॅट फ्री दुधाची पावडर (carnation चालेल)\n१ पॅक फ्रोजन ब्लूबेरीज (१६ oz चे १ पॅक, रूम टेम्परेचरला आणून ठेवावे.)\n१/२ कप साखर ( + १ चमचा साखर)\n१ कप फॅट फ्री Sour क्रीम\n१/४ कप थंड पाणी\nदूध आणि दुधाची पावडर एकत्र करुन whisk ने नीट मिसळून ते मिश्रण अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.\nपॅकेटमधल्या ब्लूबेरीज, साखर, मीठ एका भांड्यात घालून भांडे मध्यम ते मंद विस्तवावर ठेवावे. साखर विरघळून आणि मिश्रण आटून ब्लूबेरीज मॅश करता येऊ लागेपर्यंत गरम करावे. साधारण १५ ते २० मिनिटे लागतील. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. मग त्यात अर्धा कप sour क्रीम मिसळावे.\n१/४ कप पाणी थोडे कोमट करुन त्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.\nथंड झालेले दुधाचे मिश्रण फ्रीजरमधून काढून घुसळावे. electric mixer वापरला तर सोपे पडेल. साधारण केकच्या फ्रॉस्टिन्गसारखे दिसू लागले की १ चमचा साखर आणि जिलेटीन घालून घुसळावे. मग हे ब्लूबेरीच्या मिश्रणात ओतून हळूहळू एकत्र करावे.\nनंतर हे मिश्रण बोल किंवा ग्लासमध्ये ओतून सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. साधारण २ तास लागतील. एकाच भांड्यात ओतून सेट केले तरी चालेल. वरुन प्लास्टिक wrap किंवा झाकण ठेवावे.\nखायला देताना वरुन चमचाभर sour क्रीम आणि थोड्या ताज्या ब्लूबेरीज घालून द्यावे.\nवरील प्रमाणात ५-६ बोल होतील.\nहाच पदार्थ स्ट्रॉबेरीज वगैरे बाकी berries वापरुनही करता येईल.\nरिडर्स डायजेस्ट चे 'रेसिपीज फॉर हेल्दी हार्ट' पुस्तक.\nनावावरुन मला जर्मन चीज चा प्रकार लिहिलास असे वाटले , वाचून आणि फोटो बघून कळले . मस्त आहे कॄती . सगळ्याच फ्रोझन बेरीज वापरून हे करता येईल ना \nमस्त रंग, (अश्या रंगाचे पदार्थ खाण्यात जरा कमीच असतात .) चवही छान असणार.\nलालू, बव्हेरियन मॅजेंटा नाव कसं वाटेल\nपुस्तकात त्या रेसिपीचे नाव 'ब्लूबेरी बव्हेरियन' आहे. मुलांना लायब्ररीतून तुम्हाला आवडतील ती रेसिपीजची कोणतीही पुस्तकं आणा म्हणून सांगितलं तर त्यांनी २ पुस्तकं आणलीत. हे एक (यात रॅटॅटुई ची पण रेसिपी आहे) आणि अजून एक स्लो कुकिंग चे आहे. मी आणते कधीतरी पण सहसा करण्यासारखे फार काही सापडत नाही पण या २ पुस्तकांत बर्‍याच आवडण्यासारख्या आणि वेगळ्या आहेत. प्रयोग करुन लिहिते आता इथे.\nया रेसिपीचा पुस्तकातला फोटोही छान आहे, ते बघूनच करायला लावली असं वाटतंय. याची चवही छान आहे, अतिगोड नाही. संपदा, कोणत्याही फ्रोजन बेरीज वापरुन करता येईल. सायो, मॅजेंटा नाही गं. त्यात जरा लाल जास्त असतो.\nरॅटॅटुई >>> हे जपानी उंदरांच ब्रीड वाटतय. त्यापेक्षा 'ब्लूबेरी बव्हेरियन' बरं आहे.\nरॅतॅटुई हा एक भाज्या वगैरे घालून केलेला पातळ पदार्थ असतो. सपक असला तरी पोटभरीचा असतो. ( या नावाचा सिनेमा पण आला होता ना \nमस्तय की. नावावरुन मला आधी ही बव्हेरीया भागातल्या कुठल्यातरी पेयाची पाककृती वाटली.\nसिंडी तू इशान सोबत रॅटॅटूइ बघीतला नाहीस वाटतं म्हणुन असे काही तरी म्हणतेयस\nसिंडीला अनुमोदन. रॅटॅटुई करायला घ्या नी उंदरांना आमंत्रण द्या, त्यापेक्षा ब्लू बव्हेरीयनच बरं.\nबर , मला वाटत होतं पूनमच्याच रेसिपीवर प्राणी येतात...\nकसले सही दिसतेय हे\nकाय सुंदर जांभळा रंग आलाय, झकास \nउद्या पॉटलकसाठी बव्हेरियन ब्लू घेऊन जाणार. घरात आहेत म्हणुन स्ट्रॉबेरीजचं करावं म्हणतेय. पण हा रंग खूप आवडला. ब्लुबेरीज मिळाल्या तर उत्तम.\nफोटो खूप सुंदर. (पहील्या पानावर का टाकंत नाही \n(पहील्या पानावर का टाकंत नाही \nज्यांना हाय त्यांना म्हनलं\nफ्रोझन ऐवजी फ्रेश स्ट्रोबेरी वापरुन करता येइल का माझ्याकडे बरयाच स्ट्रोबेरी आहेत.\nफ्रेश स्ट्रॉबेरीज वापरून माझं बव्हेरियन गडगडलं. स्ट्रॉबेरीज आंबट निघाल्या. जास्त साखर घालावी लागली. आणि जिलेटीन कमी पडलं की काय माहिती नाही पण व्यवस्थीत सेट झालं नाही. खूप पाणी सुटलं.\nस्ट्राबेरीज मधील आंबटपणा नी जिलेटीन मध्ये एक केमीकल रीयक्शन होवून ते सेट व्यवस्थित होत नाही. नाहीतर स्ट्रॉबेरी कमी घ्यायच्या पण थोडे कॉर्नस्टार्च टाकावे लागते. मी केलेला स्ट्रॉबेरी जे लो चा प्रयत्न असाच फसला. थोडेसे कॉर्नस्टार्च टाकले की होते मग. एकतर फ्रोजन चांगल्या नाहीतर विन्टर(Dec - Feb) मध्ये येतात त्या स्ट्रॉबेरीच गोड असतात तर समर(April -May) मधल्या बर्‍यापैकी आंबट.\nमने, हा केमेस्ट्रीचा धडा मी 'स्ट्रॉबेरीजचं बव्हेरियन करते' म्हंटल्यावर नाही का द्यायचा बव्हेरियन प्यावं लागलं नसतं\nअगं मी खरचं वाचलं न्हवत तुझ्या प्लॅनविषयी.\nलालू,बाकी सॉलीड कलर आलाय ब्लुबेरीचा. एक पैठणी आठवली. काय म्हणतात ह्या रंगाला मराठीत\nकाय म्हणतात ह्या रंगाला मराठीत\nधन्यवाद म्रुन्मयी व मनुस्विनी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%A8.", "date_download": "2018-10-19T00:26:59Z", "digest": "sha1:AJWSHIJ4W4PABYMVO33ME64MVUNVIN67", "length": 3471, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एम.एस.एन. - विकिपीडिया", "raw_content": "\nएम.एस.एन. आता लाईव्ह ह्या नावाने कार्यरत एक प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन अथवा शोधयंत्र.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T00:03:07Z", "digest": "sha1:ZY6GPDG6RS5JJT64REH5KVPZ356JWFDI", "length": 5105, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लावा फटाकडी - विकिपीडिया", "raw_content": "\nलावा फटाकडी, बेलनची फटाकडी किंवा बटेर कुकडी (इंग्रजी:Eastern Baillon’s crake) हा एक लहान पक्षी आहे.\nया पक्ष्याचा आकार लहान आहे. त्याची चोच आखूड असते, खालचा भाग तपकिरी व त्यावर अरुंद पांढऱ्या आणि काळ्या रेषा असतात. राखी कूस आणि शेपटीखालील भागावरील पट्ट्यांवरून ओळखण असते. चोच हिरवट किंवा पिवळट असते पाय हिरवट असतात. ते मुख्यत: कीटक आणि पाण्यातील जीव खातात.\nभारत, श्रीलंका आणि अंदमान बेटांवर हिवाळी रहिवासी असतात. काश्मीरमध्ये जून-जुलै या काळात विलीण असतात.\nहे पक्षी बोरुची बेटे आणि पाणी असलेल्या भातशेतीच्या ठिकाणी आढळतात.\nपक्षीकोश - मारुती चितमपल्ली\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१७ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hz-feiying.com/mr/eq-rear-27.html", "date_download": "2018-10-19T00:41:22Z", "digest": "sha1:YNIZ63637553KSIEDISGAGDQXWGZY67X", "length": 7839, "nlines": 120, "source_domain": "hz-feiying.com", "title": "EQ145 पाळा - चीन EQ145 पाळा पुरवठादार,कारखाना –Huangshan Feiying", "raw_content": "हांगझोई फेयिंग ऑटोप्टर्समध्ये आपले स्वागत आहे \nघर » उत्पादने » ब्रेक अलाईनिंग » जपानी वाहने\nउत्पादन क्षमता: प्रत्येक महिन्यासाठी 300,000 तुकड्या\nवैशिष्ट्ये: किमान आवाज, चांगले उष्णता प्रतिकार\nड्रम बरोबर कोणतेही नुकसान नाही\nपॅकेजिंग: प्रति सील बंद प्लानबॅगचे एक्सएएनजीएन तुकडे, प्रत्येक सेटसाठी 4 तुकडे, प्रत्येक इनबॉक्समध्ये 8 सेट, एका निर्यात दांडासाठी दोन बॉक्स.\nपुठ्ठा डिझाइन आवश्यकता सानुकूलित.\nडिलिव्हरी वेळ: प्रत्येक क्रियेसाठी 25 दिवस.\nवितरण पोर्ट: निंगबो, चीन\nHuangshan Feiying Autoparts नेहमी आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे ब्रेक अस्तर प्रदान करते, आम्ही 24 तासांमध्ये आपल्या चौकशीस उत्तर देऊ आणि आपल्याला आवश्यक असल्यास विनामूल्य नमूना प्रदान करू.\nयुरोपियन वाहन, अमेरिकन वाहने, कोरिया वाहन आणि चायनीज वाहनासारख्या वाहन उत्पादनांसह सर्व प्रकारची वाहन उत्पादनांसह संपूर्ण उत्पाद श्रेणीची श्रेणी.\nडिलीव्हरीनंतर आम्ही आपल्याला दर दोन दिवसांची मार्जिन स्थिती तपासत असतो .आपण माल मिळविल्यावर, त्यांची चाचणी घ्या आणि आम्हाला अभिप्राय द्या. उत्पादनाबद्दल आपल्याला कोणताही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा, आम्ही प्रदान करु. एक उपाय\nआम्ही 20 वर्षांपेक्षा अधिक प्रगत उत्पादन लाइनसह ब्रेकच्या अस्तरांच्या निर्मितीमध्ये विशेष आहोत.\n2. हुआंगशन फेयिंगचा सर्वात मोठा फायदा काय आहे\nस्थिर उच्च गुणवत्ता आणि वेळेवर प्रसन्नपणे आणि मोठे उत्पादन क्षमता ही आमची मजबूत ताकद आहे.\n3. Huangshan Feiying सह सहकार्य करण्याची आशा काय आहे\nमागील 20 वर्षात, आमच्या डीलर्सची संख्या आम्ही जलद विकसीत करीत आहोत तसंच, डीलरचे व्यवसाय तसेच वाढत आहेत.\nआमच्या कंपनीसोबत काम करत असल्यास आम्ही आपली बाजारपेठ शेअर वाढवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.\nट्रक ब्रेक अस्तर नवीन 153 F\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/senior-singer-ashalatha-karajgikar-1613805/", "date_download": "2018-10-19T00:39:58Z", "digest": "sha1:7FOTNECE6AOGSL5GRIFJETLKINONWQJJ", "length": 14081, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "senior singer Ashalatha Karajgikar | आशालता करलगीकर | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसंगीतकार विश्वनाथ ओक आकाशवाणीत असताना ते ‘स्वरशिल्प’ नावाचा कार्यक्रम सादर करायचे.\n‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ असा एकनाथ महाराजांचा कूट अभंग आशालता करलगीकर त्यांच्या बहुतांश कार्यक्रमांत म्हणायच्या. भैरवी रागात बांधलेल्या चालीमुळे सर्वाच्या तो ओठी आला. हैदराबादमध्ये महामहोपाध्याय स. भ. देशपांडे या गुरूंकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आशालता करलगीकर यांचे नुकतेच औरंगाबाद येथे निधन झाले आणि ‘आंध्रलता’चा सूर हरवला. करलगीकर यांनी एकदा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादांसमोर गाणे सादर केले होते आणि ते म्हणाले, ‘या तर आंध्रलता आहेत.’ तेव्हापासून त्यांना ही प्रेमाची उपाधी मिळाली.\nसंगीतकार विश्वनाथ ओक आकाशवाणीत असताना ते ‘स्वरशिल्प’ नावाचा कार्यक्रम सादर करायचे. हैदराबादमध्ये संगीताचे शिक्षण झालेल्या करलगीकरांच्या गाण्यांचा बाज काहीसा कर्नाटकी अंगाने जाणारा होता. शब्दोच्चारही कधी कधी दाक्षिणात्य असायचे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या आशालताबाईंचे उर्दू भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. गाण्यातला शब्दार्थ त्यांना पक्का कळालेला असे. तो त्या स्वरातून मांडत. त्यामुळेच पं. नाथराव नेरळकरांबरोबर त्यांनी गज़्‍ालांचे कार्यक्रम केले. रागांचे व्याकरण त्यांना बारकाईने माहीत होते. आवाजाचा पल्लाही कुठपर्यंत वाढू शकतो आणि कुठे तो नियंत्रित करायचा, याचे उत्तम ज्ञान असणाऱ्या गायिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. ख्यालगायनाबरोबरच सुगम संगीताचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होते.\nआशाताई विवाहानंतर औरंगाबादकर झाल्या. विजापूर हे त्यांचे जन्मगाव. वडील व्यवसायानिमित्त हैदराबाद येथे स्थायिक झाले आणि तेथेच त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांनी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले; पण सिनेसंगीतऐवजी शास्त्रीय संगीताची बैठकच त्यांना अधिक भावत असे. शास्त्रीय संगीताचे दोन हजारांहून अधिक कार्यक्रम त्यांनी केले. पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान यांच्यासोबत त्यांनी काबूल शहरात १९६३ साली गायन केले होते. त्यांना सूरमणी, सूरश्री असे मानाचे सन्मान मिळाले होते. त्यांनी हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये पाश्र्वगायन केले होते. १९६६ मध्ये ‘मुजरिम कौन’ या चित्रपटासाठी त्यांनी गायन केले होते. २०हून अधिक रचना त्यांनी गायिलेल्या आहेत. दर वेळी नवीन शिकण्याची त्यांची इच्छा असायची. कोणत्या गुरूकडून कोणत्या विषयाचे शिक्षण घ्यायला हवे, याचेही त्यांना आकलन होते. पंडित व्ही. आर. आठवले, तसेच इतरही गुरूंकडून त्यांनी काही शिक्षण घेतले. गज़्‍ाल या गायन प्रकारात शब्दार्थ सुरातून मांडायचे असतात. ती गज़ल उलगडून दाखवायची असते. काव्य पोहोचवायचे असते. आशालता करलगीकर हे काम अनोख्या पद्धतीने करायच्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2015/12/blog-post_31.html", "date_download": "2018-10-19T00:56:33Z", "digest": "sha1:ZPKE4F6DLDDEDV7THVO2EA2TG4YJQCK6", "length": 23823, "nlines": 165, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "पत्र किल्ल्यांना- प्रतापगड", "raw_content": "\n(सर्वप्रथम सर्व वाचकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरले वर्ष चांगले गेले असेल आणि येणारे वर्ष सुद्धा चांगलेच जाईल अशी अशा मी व्यक्त करतो..)\nबरेच दिवस झाले पत्र किल्ल्यांना हि लेखमाला काढून आणि त्यात दर महिन्याला एक पत्र असेल असेही म्हणालो होतो तर कदाचित तुम्हाला वाटले असेल की विसरला की काय हा तर तसं नाही आहे.. दुसरे पत्र भोरप्या डोंगरावरील प्रतापगड या निव्वळ शिवरायांच्या गडाला लिहिण्याचे ठरवले आणि लेखणी (कीबोर्ड) सरसावली..\nतुझ्या प्रिय दोस्ताने तुला सांगितले की नाही मला माहिती नाही पण एक साधारण कल्पना देतो की मी असे पत्र लिहिण्याचा चंग बांधला आहे आणि याआधी नंदादिपास लिहिले आहे तर आता दुसरा नंबर तुझा येतो म्हणून हा खटाटोप..\nतुला आठवत असेलच तो दिवस, महाराज आणि मोरोपंतांची जावळीवरून नजर फिरताच एक बलाढ्य आणि सभोवताली केवळ ताशीव कडे असणारा डोंगर नजरेस पडला.. जावळीच्या भयाण जंगलात, वन्य श्वापदांच्या सहवासात असणाऱ्या त्या भोरप्या डोंगराचे महत्व महाराजांना ठळकपणे जाणवले आणि मोरोपंतास आज्ञा दिली की किल्ला बांधोनी काढावा... अन हळूहळू आकारास आलास तू.. दुर्गम,अवघड आणि महाबळेश्वर परिसरातील घाटवाटांवर नजर ठेवणारा एक बुलंद पहारेकरी.. महाराजांना नाव ठेवण्याची फार हौस होती त्यामुळे तुझे बारसे झाले किल्ले प्रतापगड.. कदाचित या गडावर घडणाऱ्या प्रतापाची त्यांना आधीच जाणीव झाली असावी..\nतुला मी भेट दिली ती साधारणपणे ६वी मध्ये असताना म्हणजे जवळपास ८ वर्षे झाली.. तेव्हाचा तू आणि आत्ताचा तू यात जमीन-अस्मानाचा फरक आहे बर का.. पण अर्थात याला तू कारणीभूत नसून तुझ्यावार जो रस्ता केलाय तो कारणीभूत आहे आणि अर्थातच तुझा जाज्वल्य इतिहास.. चौथी मध्ये वाचलेलं, “महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या शामियान्यात अफजलखानाचा वाघनखांनी पोट फाडून कोथळा बाहेर काढला...” या एका वाक्यात त्या संपूर्ण युद्धाचे महत्व घालवून टाकले रे काय करणार, बाहेरच्या देशात तुझे गुणगान गातात आणि आपल्याइथे उपेक्षा\nमहाबळेश्वर वरून पोलादपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर तुझं रांगड रूप लगेच डोळ्यात भरते बघ.. तुळजापुरची भवानीचे पावित्र्य खानाने नष्ट केले म्हणून पुढे महाराजांनी भवानीची स्थापना गडावर केली हेतू इतकाच की पुन्हा त्या मूर्तीला धक्का लागू नये.. आणि त्यांचा तो विश्वास तू सार्थ ठरवलास..कारण त्यानंतर एकदाही त्या आदिमायेला धक्का सुद्धा लागलेला नाही..\n तर तुला आठवत असेलच.. १० नोव्हेंबर १६५९, गुरुवार-मार्गशीष्ठ शुद्ध षष्ठीसह सप्तमी शके १५८१ रोजी महाराष्ट्र भूमीतील एक अद्वितीय राजकारण प्रतापगडी सफल झाले.. महाराजांचा जयघोष सर्वत्र पसरला.. लेका तुझे भाग्यचं थोर रे.. खानाचा वध आणि राजांचा पराक्रम याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य तुला लाभले.. धन्य तो राजा आणि धन्य त्याचा गड महाराजांचा जयघोष सर्वत्र पसरला.. लेका तुझे भाग्यचं थोर रे.. खानाचा वध आणि राजांचा पराक्रम याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य तुला लाभले.. धन्य तो राजा आणि धन्य त्याचा गड आता मी काय इतिहास वगैरे सांगत नाही.. ते तुला, मला आणि आख्या जगाला ठावूक आहे की नक्की काय घडले.. मात्र एक खरे आहे की रणदुल्लाखानाच्या तालमीत तयार झालेला आणि नंतर स्वकर्तुत्वाने पुढे आलेला अफजल आणि जेमतेम तिशी गाठणारा शिवाजी राजा यांचे युद्धकारण दक्षिणेच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरले.\nमित्रा तुला माहितीच असेल की खानाच्या वधातून आदिलशाही संपूर्ण सावरण्याआधी चंदन-वंदन,वैराटगड,वसंतगड ईत्यादी ठिकाणे जिंकून कऱ्हाड,कोल्हापूर गाठून दुसरा तडाखा दिला.. इतकंच काय पण दक्षिणेचा स्वामी पन्हाळा पण स्वराज्यात दाखल झाला.. या सर्वाला साक्षी असणारा तू केवळ बुलंद अन बेलाग १६५९ ते १८१८ या कालावधीत १६८९ मधील काही महिन्यांचा कालावधी सोडला तर तू कधीही शत्रूकडे गेला नाहीस यातच तुझे स्थान अन तुझी दुर्गमता अन भक्कमपणा दिसून येतो\nजेव्हा मी तुला जाणून घ्यायला आलो होतो तेव्हा काहीच कळत नव्हते.. पण जसा जसा अभ्यास सुरु केला तसं तसं तुझ्या दुर्गामतेचे नवे पैलू उलगडू लागले.. सुरुवातीला वाटत होते की एवढा घनदाट जंगलात असणारा तू, तुझ्यावरून कितीसा परिसर दिसणार पण चंद्रगड, मंगळगड उर्फ कांगोरी, मकरंदगड, हातलोट घाट, महाबळेश्वर, पल्याडचे महीपत,रसाळ आणि सुमार.. इकडे रायगड,राजगड,तोरणा आणि सोनगड.. बापरे पण चंद्रगड, मंगळगड उर्फ कांगोरी, मकरंदगड, हातलोट घाट, महाबळेश्वर, पल्याडचे महीपत,रसाळ आणि सुमार.. इकडे रायगड,राजगड,तोरणा आणि सोनगड.. बापरे मोठाच परिसर दिसतो की रे मोठाच परिसर दिसतो की रे नुकताच सोनगड वर जावून आलो आणि त्यावरून तुझे दर्शन झाले.. मनाला छान वाटले...\nतुझा इतिहास शिवकाळापासून सुरु झाला आणि अगदी तो आजपर्यंत चालू आहे.. खरं तर भयाण रानात असून सुद्धा तुझं नशीब फळफळले म्हणजे जेव्हा तुझ्यावर जाण्यासाठी वरपर्यंत सडक झाली तेव्हा काय करणार पंडित नेहरू येणार होते ना दर्शन घेण्यासाठी काय करणार पंडित नेहरू येणार होते ना दर्शन घेण्यासाठी आणि तेव्हापासून तुझ्यावर जी वर्दळ चालू झाली ती आजपर्यंत कायम आहे.. महाबळेश्वर पाहायला येणारा प्रत्येक पर्यटक हमखास तुझे दर्शन घेवून जातो.. तेवढाच तुझा इतिहास जपला गेला आहे..\nजेव्हा मी तुझ्यावर आलो होतो, तेव्हा मला खाली अफजल खानच्या समाधीचे दर्शन झाले आणि क्षणभर अवाक झालो आणि क्षणभर अवाक झालो “कातीले मुतमर्रीदान व काफिरान, शिकंद ए बुनियादे बुतान” म्हणजे काफीरांची हत्या करणारा आणि मूर्तीचा विध्वंस करणारा हा आदिलशाही सरदार स्वताला ‘दीनदार कुफ्रकीशन, दीनदार बुतकीशन’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत असे “कातीले मुतमर्रीदान व काफिरान, शिकंद ए बुनियादे बुतान” म्हणजे काफीरांची हत्या करणारा आणि मूर्तीचा विध्वंस करणारा हा आदिलशाही सरदार स्वताला ‘दीनदार कुफ्रकीशन, दीनदार बुतकीशन’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत असे आणि या खानाचे इथे स्मारक आणि या खानाचे इथे स्मारक आधी जेव्हा नुसती कबर होती.. कबर असणे एकवेळ समजू शकतो पण आता तिथे मोठी कबर आणि शेजारीच सय्यद्बंडाची काल्पनिक कबर उभारण्यात आली आहे असे समजले.. इतकेच काय तर हा परिसर संगमरवरी फरसबंदी,कुराणातील वचने, उद-धुपाचा सुगंध यांनी मोठा नटवीला आहे.. म्हणे अफजल मेमोरिअल सोसायटी कडून याची देखभाल होते..(सद्य स्थिती मला माहिती नाही पण तू तुझ्या उत्तरात कळवशीलच) हे पाहून जेवढ्या वेदना एका शिवभ्क्ताला होतील, तितक्याच वेदना तुला झाल्या असतील हे मी शपथेवर सांगतो आधी जेव्हा नुसती कबर होती.. कबर असणे एकवेळ समजू शकतो पण आता तिथे मोठी कबर आणि शेजारीच सय्यद्बंडाची काल्पनिक कबर उभारण्यात आली आहे असे समजले.. इतकेच काय तर हा परिसर संगमरवरी फरसबंदी,कुराणातील वचने, उद-धुपाचा सुगंध यांनी मोठा नटवीला आहे.. म्हणे अफजल मेमोरिअल सोसायटी कडून याची देखभाल होते..(सद्य स्थिती मला माहिती नाही पण तू तुझ्या उत्तरात कळवशीलच) हे पाहून जेवढ्या वेदना एका शिवभ्क्ताला होतील, तितक्याच वेदना तुला झाल्या असतील हे मी शपथेवर सांगतो आपल्या देशातील लोकांचे देशप्रेम हे असे असते बघ.. मग त्यापेक्षा तुम्ही दगडात बांधलेले असून सुद्धा इमानी राहिलात शेवटपर्यंत आपल्या देशातील लोकांचे देशप्रेम हे असे असते बघ.. मग त्यापेक्षा तुम्ही दगडात बांधलेले असून सुद्धा इमानी राहिलात शेवटपर्यंत\nतुला सांगतो ही परिस्थिती अनेक ठिकाणी आहे.. आणि आम्ही हातावर हात ठेवून बसतो हे आमचे दुर्दैव आहे.. (मी सुद्धा हा ब्लॉग लिहून गप्पच बसणार आहे..) असो तर मित्रा इतर किल्ल्यांपेक्षा तुझ्या वाट्याला जरा अधिक प्रसिद्धी आली पण आपल्या लोकांना त्याचा वापर करणे जमले नाही.. तू मात्र तसाच उभा आहेस.. उन,वादळ,पाउस कशाची तमा न बाळगता तर मित्रा इतर किल्ल्यांपेक्षा तुझ्या वाट्याला जरा अधिक प्रसिद्धी आली पण आपल्या लोकांना त्याचा वापर करणे जमले नाही.. तू मात्र तसाच उभा आहेस.. उन,वादळ,पाउस कशाची तमा न बाळगता नेहमीप्रमाणे निश्चल, बुलंद आणि बेलाग आणि तुला सांगतो जरी अश्या अनेक घटना घडल्या तरी तुझे बेलागपण आणि तुझा पराक्राम कधीही इतिहासातून पुसला जाणार नाही.. याउपर अजून पुढे काय लिहिणे काही समजत नाही\n लिहावसं खूप वाटतंय पण उगाच फाफड पसारा नको म्हणून आवरतोय मित्रा, भेट नक्की होणार आपली पुन्हा.. त्यादिवासाची मी नक्की वाट बघेन आणि जमल्यास तुही बघ\nता.क.- म्हणल्याप्रमाणे लेख आधीच लिहून झालेला पण इतके दिवस इंटरनेट नसल्यामुळे तुला ते पाठवता आलं नाही पण नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुला ते पाठवतोय.. तुझी नव्या वर्षाची सुरुवात चांगली जाईल ही अपेक्षा\nसंपर्कासाठी तुमचा इमेल आयडी मिळू शकेल का\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2048", "date_download": "2018-10-19T00:01:50Z", "digest": "sha1:RTYN5B37YX7OUH6EIR7AXISAM6BQYECQ", "length": 100300, "nlines": 365, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात\nनथूराम आणि हिटलर ह्या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल हिंदुत्ववाद्यांना नेहमीच कमालीचे आकर्षण राहिलेले आहे.\nकाही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:\n\"नथुरामा, आधुनिक भारताचा दधिचि आहेस. तू अस्थि मागे ठेवत नाहीयेस, विचार ठेवतोयस..ह्याच विचारांची उद्या शस्त्रं होतील\nकोणाही विशिष्ट व्यक्तीच्या नावे वरील वाक्याचा योग्य संदर्भ देता न आल्याने त्यासोबत असणारी टिप्पणी संपादित केली आहे. योग्य संदर्भ मिळाल्यास प्रतिसादांतून त्यावर चर्चा करावी. - संपादन मंडळ.\nहिटलर हा एक अत्यंत उच्च नेता होता, त्याचे नेत्रुत्वगुण, चिकाटी, राष्ट्रभक्ती हि फक्त असामान्य होती.\nत्याने ज्यु लोकांच्या कत्तली केल्या ही त्यांच्या आयुष्यातील एक काळी गोष्ट ठरु शकेल, पण म्हणुन ती एक गोष्ट हा नेता विकृत विचारांचा वगैरे होता असे म्हणायला अयोग्य ठरेल.\nडॉ. आंबेडकरांनी फाळणीनंतर इकडचे सर्व मुसलमान ति़कडे पाठवा व पाकीस्तानातल्या सर्व हिंदूना इकडे आणा असा प्रस्ताव ठेवला तेव्हा हेच महात्मा म्हणाले होते \" राम के साथ रहीम रहेगा\" काय झाल राम रहायला तयार आहे हो.. पण रहीमच काय राम रहायला तयार आहे हो.. पण रहीमच काय कधी राहीलाय मनान हाताच्या बोटावर मोजण्याइतके मुस्लीम सोडले तर बाकीच्यांच काय\nनथुराम गोडसे यांनी गांधींचा \"वध\" केला, खुन नाही\nनथुराम गोडसेंना भेटावस वाटतय कारण त्यांना साष्टांग नमस्कार घालायचाय. त्यांच्या मुळेच या देशाच्या पुढील फाळण्या टळल्या.\nत्यांनी जे केल ते अतिशय योग्य केल.\n\"हिटलर\" हा द्रष्टा होता, अनेक विकासकामे त्याने हातात घेऊन ती थक्क करणार्‍या गतीत पुर्ण केली होती.\nमाझ्यामते ही वक्तव्ये जेवढी विनोदी आहेत तितकीच विकृत आणि लांच्छनास्पदही आहेत. पण मला तुमचे मत बघायचे आहे. ह्या विचारांत अजिबात तथ्य नाही हे पटवून देताना तुम्ही कुठले मुद्दे मांडायला हवेत\nग्रीन गॉबलिन [18 Sep 2009 रोजी 15:19 वा.]\nअहो या संकेतस्थळाला तरी नथूराम आणि हिटलरच्या कचाट्यातून सुखरुप राहू द्या हो.\nहोणार सून मी त्या घरची\nनितिन थत्ते [18 Sep 2009 रोजी 15:20 वा.]\n'तिकडच्या' लेखनावर अनेकांनी दिवाळी अंकाच्या निमित्ताने तोंडसुख घेतलेले दिसले. पण 'तिकडे' व्यक्त झालेल्या 'विचारांवर' इकडे धागा म्हणजे लै भारी. धन्य झालो.\nहा प्रतिसाद व सु लि यांना उद्देशून नाही.\nवसंत सुधाकर लिमये [18 Sep 2009 रोजी 15:39 वा.]\nविचार कुठे व्यक्त झाले हे महत्वाचे नाही. असले विचार अजूनही सुशिक्षित लोकांच्यात आहेत ह्याची नोंद घेणे अधिक महत्वाचे. 'इकडचे' आणि 'तिकडचे' हे विषयांतर इथे नको. मी मुद्दामच ह्या प्रस्तावात संकेतस्थळाचा उल्लेख टाळला आहे.\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 15:50 वा.]\nसर्वप्रथम, प्रस्तावामागील हेतूच्या खुलाशाबद्दल आभार.\nअसले विचार अजूनही सुशिक्षीत लोकांच्यात आहेत ह्याची नोंद घेणे अधिक महत्वाचे.\nया वाक्यातील \"सुशिक्षित\" या शब्दाच्या वापरास माझा तीव्र आक्षेप आहे, आणि तो केवळ अशुद्धलेखनाकरिता नव्हे.\n(अवांतर: 'सुशिक्षित' या शब्दातील 'क्षि' र्‍हस्व असावा.)\nवसंत सुधाकर लिमये [18 Sep 2009 रोजी 16:25 वा.]\nपण मला आता बदल करता येत नाहीत. जे कोणी संबंधीत असतील त्यांनी कृपया क्षि ची वेलांटी बदलून ह्यांच्या शुद्धलेखनाचे कंडशमन करावे.\nदुसरा आक्षेप कशावर आहे तेही सांगा.\nजागा राखून ठेवत आहे\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 16:54 वा.]\nदुसरा आक्षेप कशावर आहे तेही सांगा.\nवेळेच्या उपलब्धतेनुसार (बहुधा दीर्घ) प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे, परंतु \"सुशिक्षित\" या शब्दाची व्याख्या, \"सुशिक्षित\" कोणाला म्हणावे, \"शिक्षित\" आणि \"सुशिक्षित\" यांतील फरक वगैरे अनुषंगाने आक्षेपामागील भूमिका मांडता येईल. जमेल तेव्हा (बहुधा लवकरच) आणि जमेल तशी मांडेनच. परंतु मध्यंतरी (in the meanwhile अशा अर्थी) याच मुद्द्यांच्या अनुषंगाने आपलेही विचार आणि \"सुशिक्षित\" या शब्दाची आपलीही व्याख्या ऐकायला आवडेल. (विचार किंवा व्याख्या मांडण्याकरिता कृपया स्वतंत्र प्रतिसाद लिहावा; कोणत्याही कारणाकरिता तूर्तास या प्रतिसादास उपप्रतिसाद देऊ नये. उपप्रतिसाद दिल्यास प्रतिसादाची राखीव जागा निरुपयोगी ठरून वाया जाते.)\nनितिन थत्ते [18 Sep 2009 रोजी 17:28 वा.]\nहा प्रतिसाद तुम्हाला नाही हे लिहिलेच होते. तुम्ही उगाचच मनाला लावून घेतलेत. क्षमस्व. परंतु विषयांतर नको हे मान्य.\nआपल्या जन्माधिष्ठित परंपरागत विशेषाधिकारांचे रक्षण करण्यास हुकूमशाहीच आवश्यक आहे याची मनातून जाणीव असलेले लोक हिटलर व इतर हुकुमशहांचे गोडवे गात असतात.\nनथुरामच्या गोडव्यांविषयी काय बोलायचे 'ते' कोण असतात हे सर्वांनाच ठाऊक आहे.\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 18:45 वा.]\nआपल्या जन्माधिष्ठित परंपरागत विशेषाधिकारांचे रक्षण करण्यास हुकूमशाहीच आवश्यक आहे याची मनातून जाणीव असलेले\nनथुरामच्या गोडव्यांविषयी काय बोलायचे 'ते' कोण असतात हे सर्वांनाच ठाऊक आहे.\nयाबद्दल थोडा साशंक आहे. (म्हणजे यातील तथ्यांश नाकारू इच्छितो अशा अर्थाने नव्हे, पण अतिसरसकटीकरण वाटते म्हणून.)\n\"'आपल्या जन्माधिष्ठित परंपरागत विशेषाधिकारांचे रक्षण' करणारे 'ते' म्हणजेच हिंदुत्ववादी\" असे काही समीकरण असते तर हे कदाचित पटण्यासारखे होते. परंतु यात फारसे तथ्य वाटत नाही.\n१. 'संघ' = 'हिंदुत्ववादी' = 'ते' (आणि उलट) हे समीकरण सत्य नाही. (थोडक्यात 'हिंदुत्ववाद' ही 'त्यांची' - किंवा 'संघा'चीही - खासियत नाही.) (शिवाय, 'संघ' = 'ते' हे उपसमीकरणही असलेच तर फार फार तर महाराष्ट्रापुरते सत्य असावे. किंबहुना महाराष्ट्रातही ते शंभर टक्के सत्य नाही. थोडक्यात, 'संघ' = 'ते' हा संघाविरुद्ध नाही तरी 'त्यांच्या'विरुद्ध खोडसाळ अपप्रचार आहे असे 'त्यांच्या'तील एक या नात्याने मांडू इच्छितो.)\n२. 'त्यांच्यात'ही (निदान आजमितीस तरी) 'आपल्या जन्माधिष्ठित परंपरागत विशेषाधिकारांचे रक्षण' वगैरे न मानणारे पुष्कळ असावेत, आणि हिटलर किंवा नथुरामासंबंधी प्रेम नसणारे - किंबहुना घृणा असणारे - तर त्याहूनही पुष्कळ असावेत. (उदाहरणादाखल ४११०३०सारख्या मर्यादित संचाचे निरीक्षण केल्याने किंवा दिसले तरी अभावितरीत्या त्यांची नोंद घेतली न गेल्याकारणास्तव मोजले न गेल्याने 'फारसे नसावेत' असे वाटले तरी.)\n३. 'आपल्या जन्माधिष्ठित परंपरागत विशेषाधिकारांचे रक्षण' मानणे ही 'त्यांची' खासियत नाही.\n४. गांधीहत्येचे समर्थन करणार्‍या 'त्यां'ची मानसिकता आणि गांधीहत्येचा वचपा म्हणून 'त्यां'च्यापैकी ('जातीय' अर्थाने, 'सांघिक' अर्थाने नव्हे) जे कोणी हाताला सापडतील त्यांची घरेदारे जाळणार्‍यांची मानसिकता यांच्यात अर्थाअर्थी फारसा फरक जाणवत नाही.\nथोडक्यात, हिंदुत्ववाद्यांपैकी अनेकांचे हिटलरप्रेम आणि (विशेषतः हिंदुत्ववाद्यांपैकी 'त्यां'च्यातील अनेकांचे) नथुरामप्रेम हे कोणत्याही प्रकारे (निदान माझ्या मते) समर्थनीय नाही, परंतु त्याचे भांडवल करून सरसकट 'त्यां'ना एका कुंचल्याने एका रंगात रंगवण्याच्या हास्यास्पद, विकृत आणि लांच्छनास्पद वृत्तीचा तीव्र निषेध नोंदवू इच्छितो.\n'त्यांच्यात'ही (निदान आजमितीस तरी) 'आपल्या जन्माधिष्ठित परंपरागत विशेषाधिकारांचे रक्षण' वगैरे न मानणारे पुष्कळ असावेत, आणि हिटलर किंवा नथुरामासंबंधी प्रेम नसणारे - किंबहुना घृणा असणारे - तर त्याहूनही पुष्कळ असावेत.\nतुमचे, माझे व खराटा ह्यांचे 'ते' एकच आहेत असे समजून मी तुमच्याशी सहमत आहे. किंबहुना 'त्यांच्यातली' पुरोगामी परंपराही तेवढीच मोठी आहे. 'त्यांच्यातला' एक वर्ग सगळ्यांसोबत पुढे जाणारा आहे. तर 'त्यांच्यातला' दुसरा वर्ग आपले वर्चस्व अबाधित राहावे म्हणून स्वतःसोबत 'इतरांना' मागे खेचणारा आहे.\n'त्यांच्या' पुष्कळतेबाबत मात्र खात्रीलायकरीत्या सांगता येणार नाही. असे सर्वेक्षण झाल्याचे ऐकिवातही नाही.\nगांधीहत्येचे समर्थन करणार्‍या 'त्यां'ची मानसिकता आणि गांधीहत्येचा वचपा म्हणून 'त्यां'च्यापैकी ('जातीय' अर्थाने, 'सांघिक' अर्थाने नव्हे) जे कोणी हाताला सापडतील त्यांची घरेदारे जाळणार्‍यांची मानसिकता यांच्यात अर्थाअर्थी फारसा फरक जाणवत नाही.\nगांधीहत्येचे समर्थन करणारे आजही (किंबहुना आज भेटलेच) भेटतात पण गांधीहत्येचा वचपा म्हणून घरेदारे जाळणारे आजही आहेत का असल्यास संदर्भ द्यावेत. नसल्यास आजही या दोघांना एका ताटलीत का वाढले आहे बरे ते स्पष्ट करावे.\nगांधीहत्येचे समर्थन करणारे आजही (किंबहुना आज भेटलेच) भेटतात पण गांधीहत्येचा वचपा म्हणून घरेदारे जाळणारे आजही आहेत का\nइंदिरा गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे तसेच भिन्द्रनवाल्यांना मानणारे शिख आजही भेटतात. पण त्यांची घरदारे जाळणारे आज नाहीत (म्हणजे आज जाळत नाहीत) याचा अर्थ जे त्या भिषणतेतून गेले ते नाहीतच असा होत नाही. त्यामुळे यात हिंसक वृत्तीचा आणि कायदा हातात घेण्याचा प्रश्न आहे.\nमहात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधींच्या हत्येतही घरेदारे जाळली गेली होती का नसल्यास हिंसक वृत्ती आणि कायदा हातात घेण्याचा प्रश्न आटोक्यात आला आहे असे म्हणता यावे का\nपण त्यांची घरदारे जाळणारे आज नाहीत (म्हणजे आज जाळत नाहीत) याचा अर्थ जे त्या भिषणतेतून गेले ते नाहीतच असा होत नाही. त्यामुळे यात हिंसक वृत्तीचा आणि कायदा हातात घेण्याचा प्रश्न आहे.\nघरेदारे जाळणारे कुठे गेले आहेत तिथेच आहेत ना. बरेचसे जिवंतही असतील. गोष्ट अशी असते की एखाद्या वेड्या रागाच्या भरात केलेले कृत्य माणूस पुन्हा पुन्हा करत नाही. नथूरामने गांधींना मारण्याचा प्रयत्न नेमका कितीदा केला होता आहेत तिथेच आहेत ना. बरेचसे जिवंतही असतील. गोष्ट अशी असते की एखाद्या वेड्या रागाच्या भरात केलेले कृत्य माणूस पुन्हा पुन्हा करत नाही. नथूरामने गांधींना मारण्याचा प्रयत्न नेमका कितीदा केला होता काळ निघून गेल्यावर - आजही जाळा शिखांची घरे - असे म्हणणारे आढळत नाहीत. तेव्हा त्यांना आणि भिंद्रनवालेंचे आजही समर्थन करणार्‍यांना एका पंक्तीत बसवणे योग्य नाही.\nपर्स्पेक्टिव [19 Sep 2009 रोजी 02:08 वा.]\nदिल्लीतील शिखांच्या घरांची जाळपोळ हे वेड्या रागाच्या भरात केले गेलेले कृत्य नव्हते, तर राजकीय गोटांतून अत्यंत काळजीपूर्वकरीत्या केले गेलेले कृत्य होते, दिल्लीतील मिश्र वस्तीतील शिखांची घरे पूर्वनियोजितरीत्या नकाशांचा अभ्यास वगैरे करून निवडूननिवडून जाळण्यात आली होती आणि याच्या नियोजनात तत्कालीन सत्ताधारी पक्षातील बड्याबड्यांचा हात होता, अशी चर्चा त्या काळी जोरात असल्याचे आठवते. आजही 'जाळा शिखांची घरे' म्हणणे हे राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही आणि कोणाच्या फायद्याचेही नाही. त्यामुळे 'आज असे कोणीही म्हणत नाही' याला महत्त्व नाही.\nअर्थात, भिंद्रनवाल्याचे समर्थन करणारे आजही करतात तर तेव्हा जाळपोळी करणारे आज तसे म्हणत नाहीत एवढ्या तांत्रिक कारणासाठी त्यांना एका पंक्तीत बसवणे योग्य होणारही नाही कदाचित, परंतु ज्याचे घर जळते अशा (भिंद्रनवाल्याचे समर्थन न करणार्‍या) शिखाच्या दृष्टिकोनातून त्याने काहीही फरक पडू नये. अर्थात, अशा तांत्रिक कारणासाठी एका ताटात वाढून घ्यायचे नसेल, तर बुफे आहे; ज्यानेत्याने आपल्याला जे हवे ते हवे तसे वाढून घ्यावे किंवा घेऊ नये.\nदिल्लीतील शिखांच्या घरांची जाळपोळ हे वेड्या रागाच्या भरात केले गेलेले कृत्य नव्हते, तर राजकीय गोटांतून अत्यंत काळजीपूर्वकरीत्या केले गेलेले कृत्य होते, दिल्लीतील मिश्र वस्तीतील शिखांची घरे पूर्वनियोजितरीत्या नकाशांचा अभ्यास वगैरे करून निवडूननिवडून जाळण्यात आली होती आणि याच्या नियोजनात तत्कालीन सत्ताधारी पक्षातील बड्याबड्यांचा हात होता, अशी चर्चा त्या काळी जोरात असल्याचे आठवते.\nअसे आफ्टर मॅथ अनेकदा घडवली जातात आणि ती राजकीय घडामोडीतीलच असे नाही तर कोणत्याही बातमीतून चित्रपट, नाटक, साहित्यसंमेलने निघतात. अशा हवेला किंवा चर्चेला म्हणा त्याकाळात मिडिया उधाण देतच असते म्हणून त्यात तथ्य असेलच असे नाही. म्हणूनच आपण \"अशी चर्चा होती\", \"असे म्हटले जात असे\" अशी मखलाशी करतो. याला कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य पुरावाही मानले जात नाही असे माझ्या कायद्याच्या जवळ जवळ नसलेल्या ज्ञानातून कळते. चू. भू. दे. घे. त्यामुळे आपली वाक्ये ग्राह्य धरणे अयोग्य वाटते.\nभिंद्रनवाल्याचे समर्थन करणारे आजही करतात तर तेव्हा जाळपोळी करणारे आज तसे म्हणत नाहीत एवढ्या तांत्रिक कारणासाठी त्यांना एका पंक्तीत बसवणे योग्य होणारही नाही कदाचित\nहे केवळ तांत्रिक कारण आहे असे मला वाटत नाही असेही नमूद करते. तसाही, माझा मूळ प्रश्न फार साधा होता. त्याचे उत्तर फारच फिरवून, घुमवून, तांत्रिक कारणे मध्ये आणून ;-) देण्याची गरज नसावी असे वाटते.\nसंदर्भ सादर करावेत नाहीतर मेजवानी कॅन्सल\nपर्स्पेक्टिव [19 Sep 2009 रोजी 01:23 वा.]\nघरेदारे जाळण्याकरिता गांधीहत्या (किंवा तत्सम कोणतेही कारण) हे तात्कालिक निमित्त असते. घरेदारे ही जाळायचीच असतात. संधीची आणि दाखवायच्या कारणाची गरज असते.\nआता रोजरोज गांधीहत्या (किंवा तेचतेच निमित्त) तर होत नाही. मग वचपा काढायला काहीतरी नवे निमित्त शोधायचे, आणि मिळाले की मग नवी जाळपोळ, नवी मोडतोड. मग कधी आमच्या पुण्याचे 'लकी' किंवा 'सनराइझ' जळते, कधी बाबरी मशीद पडते तर कधी भांडारकर इन्स्टिट्यूटची मोडतोड होते. कधी दुसर्‍या 'गांधी'हत्येनंतर इतर कोणाची घरेही जळतात. तत्त्व तेच, मानसिकता तीच, आणि त्यामागली द्वेषभावना उकळत ठेवणारी प्रक्रियाही तीच. करते हात, करवते हात आणि लक्ष्ये वेगळी, एवढेच.\nबाकी 'गांधीहत्येचा वचपा म्हणून घरेदारे जाळणारे आजही असणे किंवा नसणे' आणि 'गांधीहत्येचे समर्थन करणारे आजही भेटणे किंवा न भेटणे' यांची तुलना तर्कसुसंगत नाही हे मान्य करावे लागेल. योग्य तुलना ही कदाचित 'गांधीहत्येचा वचपा म्हणून घरेदारे जाळणारे आजही असणे किंवा नसणे' आणि 'फाळणीच्या परिणामांचा वचपा म्हणून गांधीहत्या - किंवा पुन्हा गांधीहत्या शक्य नसल्याकारणाने फाळणीचा वचपा या कारणास्तव इतर कोणाची हत्या - करणारे आजही असणे किंवा नसणे' यांच्यात होऊ शकेल. ('गांधीहत्येचा वचपा' या विशिष्ट कारणास्तव त्यानंतर ज्याप्रमाणे जाळपोळ करण्यात आलेली नाही, त्याचप्रमाणे 'फाळणीच्या परिणामांचा वचपा' या विशिष्ट कारणास्तवही पुन्हा कोणा नेत्याची हत्या केली गेल्याचे ऐकिवात नाही. अर्थात, इतर कोणत्या तात्कालिक कारणासाठी पुन्हा इतर एखादे दुष्कृत्य होईल किंवा होणार नाही हा मुद्दा वेगळा.)\nकिंवा, 'गांधीहत्येचे समर्थन करणारे आजही भेटणे किंवा न भेटणे' आणि 'घरेदारे जाळण्याचे समर्थन करणारे आजही भेटणे किंवा न भेटणे' यांची तुलना सयुक्तिक ठरू शकेल. (गांधीहत्येचे समर्थन करणारे आजही भेटतात हे उघड आहे. तेव्हाच्या घरेदारे जाळण्याचे आजही समर्थन करणारे भेटतात की नाही हे शोधण्याकरिता तेव्हा घरेदारे ज्यांनी जाळली त्यांना किंवा त्यांच्या आजच्या समर्थकांना - असल्यास - मी भेटलेलो नाही, आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींचा माझा तितकासा सूक्ष्म अभ्यास नाही, त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. कदाचित माहीतगार यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. अशी माहिती मिळू शकल्यास तुलनेकरिता रोचक ठरावी, आणि म्हणूनच मिळू शकल्यास आवडेल.)\nअर्थात याच्यात 'ते' विरुद्ध 'इतर' अशा प्रकारचा कोणताही मुद्दा मांडण्याचा इरादा नाही हे येथे नमूद करणे इष्ट आहे. 'त्यांच्या'तील बहुतांश हे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष गांधीहत्या करत नाहीत किंवा बाबरी मशीद तोडत नाहीत, त्याचप्रमाणे 'इतरां'तही बहुतांश घरेदारे जाळत नाहीत. (समर्थन करणारे किंवा न करणारे - आणि समर्थन करण्यासाठी चिथावणारे किंवा द्वेषासाठी ब्रेनवॉश करणारे - कोणत्याही गटात कमीअधिक प्रमाणात सापडावेत.) मात्र अशी कृत्ये करणारे आणि त्याकरिता भडकवणारे कोणत्याही गटातले लोक हे एकाच माळेचे मणी (किंवा एकाच ताटलीतली पक्वान्ने) असतात, आणि अशी कृत्ये न करणारे (कोणत्याही एका किंवा अधिक किंवा सर्व गटातले) सामान्यजन यात विनाकारण भरडले जातात, एवढेच मांडण्याचा उद्देश आहे.\nबाकी एका ताटलीत वाढण्याबद्दल बोलावयाचे झाले तर घरेदारे जाळणार्‍यांच्या (प्रत्यक्ष कृत्य करणार्‍यांच्या) बाबतीत घरेदारे एवीतेवी जाळायचीच असतात, गांधीहत्या हे निमित्तमात्र असते, हे ओघाने आले. नाहीतर एकट्या नथुरामाचे घर शोधून काढून जाळण्याऐवजी कोणत्याही दिसेल त्या 'त्यां'चे घर जाळणे सयुक्तिक ठरत नाही. उलटपक्षी गांधीहत्या (प्रत्यक्ष कृत्य) करणार्‍यांच्या बाबतीत, गांधीहत्या एवीतेवी करायचीच असून फाळणीचे परिणाम हे केवळ निमित्त होते किंवा नाही याबद्दल मला निश्चितपणे माहीत नाही. तसे घडले असल्यास एका ताटलीत वाढणे हे योग्यच ठरावे. तसे नसल्यास असे एकाच ताटलीत वाढणे योग्य नाही हे आपले म्हणणे योग्य आहे, आणि त्या परिस्थितीत मी केलेल्या किंवा करू पाहत असलेल्या तुलनेतील चूक मी मान्य करतो.\n(मात्र, या कारणास्तव अशी तुलना चुकीची ठरल्यामुळे वेगळ्या ताटल्यांत वाढावयाचे झाल्यास, 'फाळणीच्या दुष्परिणामांच्या तात्कालिक रागातून गांधीहत्या करणारे' आणि 'घरेदारे जाळण्याकरिता गांधीहत्येचे तात्कालिक निमित्त करणारे' यांपैकी - दोघेही गर्हणीयच, पण - कोण अधिक गर्हणीय - कोणाची ताटली अधिक घाणेरडी - असा प्रश्न पडतो.)\nआक्षेप एवढाच आहे की\nगांधीहत्येचे समर्थन करणारे आजही भेटतात हे उघड आहे. तेव्हाच्या घरेदारे जाळण्याचे आजही समर्थन करणारे भेटतात की नाही हे शोधण्याकरिता तेव्हा घरेदारे ज्यांनी जाळली त्यांना किंवा त्यांच्या आजच्या समर्थकांना - असल्यास - मी भेटलेलो नाही, आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींचा माझा तितकासा सूक्ष्म अभ्यास नाही, त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. कदाचित माहीतगार यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. अशी माहिती मिळू शकल्यास तुलनेकरिता रोचक ठरावी, आणि म्हणूनच मिळू शकल्यास आवडेल.\nआपल्या जिज्ञासूवृत्तीचे कौतुक वाटते पण जर आपण घरेदारे जाळण्याचे समर्थन करणार्‍या व्यक्तिंना भेटलेले नाहीत किंवा आपला तेवढा अभ्यास नाही किंवा आपल्या कानावर अशा चर्चा आलेल्या नाहीत तेव्हा असे घडतेच आहे अशा आविर्भावात दोन्ही गोष्टी एकाच ताटलीत वाढणे योग्य नाही. अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली, आपण ती पुढे ठेवलीत तर मीही ती ताटलीत एकत्र करून चवीने खाईन.\nतत्त्व तेच, मानसिकता तीच, आणि त्यामागली द्वेषभावना उकळत ठेवणारी प्रक्रियाही तीच. करते हात, करवते हात आणि लक्ष्ये वेगळी, एवढेच.\nकरते आणि करवते हात असतात याबद्दल शंका नाहीच. ते दोन्ही बाजूंनी परिपूर्ण असतात. ट्विन टॉवर्स पडल्यानंतर अमेरिकेत काही समाजात जी घबराट पसरली, अमेरिकेतही काही शिखांना कारण नसताना अफगाणी समजून त्रास देण्यात आला वगैरेंमध्ये कोणाचा हात असावा की येथे तत्कालीन जनक्षोभ हे वॅलिड कारण असू शकते का येथेही करते-करवते हात दिसतात\n'फाळणीच्या दुष्परिणामांच्या तात्कालिक रागातून गांधीहत्या करणारे' आणि 'घरेदारे जाळण्याकरिता गांधीहत्येचे तात्कालिक निमित्त करणारे' यांपैकी - दोघेही गर्हणीयच\nप्रश्न दोहोंपैकी कोण अधिक गर्हणीय असा नसून, आजही गांधीहत्येबद्दल आणि हो फक्त मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येबद्दल घरेदारे जाळा असे बरळणारे महाभाग दिसतात का आणि दिसत असल्यास संदर्भ द्यावेत. नसल्यास ही दोन्ही पक्वान्ने एका ताटलीत वाढण्याचा बेत पुढे ढकलावा इतकेच सांगायचे आहे.\nआक्षेप मान्य / रोचक निरीक्षण\nपर्स्पेक्टिव [07 Oct 2009 रोजी 03:44 वा.]\nपूर्ण विचाराअंती, आजही गांधीहत्येबद्दल (फक्त गांधीहत्येबद्दल) घरेदारे जाळा असे बरळणारे महाभाग दिसत नाहीत (किमानपक्षी मला दिसलेले नाहीत), सबब आज गांधीहत्येचे समर्थन करणारे आणि गांधीहत्येनंतर घरेदारे जाळणारे यांची मी केलेली तुलना पूर्णपणे अस्थानी आहे, हा आपला आक्षेप मला मान्य आहे. संबंधित मुद्दा मी विनाआर्ग्युमेंट मागे घेऊ इच्छितो.\nअवांतर: घाऊक भावात घरे जाळण्याकरिता (शिखांची, ब्राह्मणांची, मुसलमानांची, दलितांची, कोणाचीही) तत्कालीन (आणि/किंवा तात्कालिक) जनक्षोभ हे कारण 'वॅलिड' असू शकते हे आपले निरीक्षण मात्र रोचक आहे. नाझीप्रणित ज्यूंच्या संहारापासून बाबरी मशिदीनंतरच्या दंगलींमधून ते परवापरवाच्या गोधराकांड किंवा गुजरातच्या दंगलीपर्यंत वाटेल त्या संहाराचे स्पष्टीकरण यातून देता यावे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)\nपूर्ण विचाराअंती, आजही गांधीहत्येबद्दल (फक्त गांधीहत्येबद्दल) घरेदारे जाळा असे बरळणारे महाभाग दिसत नाहीत (किमानपक्षी मला दिसलेले नाहीत), सबब आज गांधीहत्येचे समर्थन करणारे आणि गांधीहत्येनंतर घरेदारे जाळणारे यांची मी केलेली तुलना पूर्णपणे अस्थानी आहे, हा आपला आक्षेप मला मान्य आहे. संबंधित मुद्दा मी विनाआर्ग्युमेंट मागे घेऊ इच्छितो.\nघाऊक भावात घरे जाळण्याकरिता (शिखांची, ब्राह्मणांची, मुसलमानांची, दलितांची, कोणाचीही) तत्कालीन (आणि/किंवा तात्कालिक) जनक्षोभ हे कारण 'वॅलिड' असू शकते हे आपले निरीक्षण मात्र रोचक आहे. नाझीप्रणित ज्यूंच्या संहारापासून बाबरी मशिदीनंतरच्या दंगलींमधून ते परवापरवाच्या गोधराकांड किंवा गुजरातच्या दंगलीपर्यंत वाटेल त्या संहाराचे स्पष्टीकरण यातून देता यावे असे वाटते.\nनिरीक्षण रोचक वाटल्याबद्दलही धन्यवाद. काही महत्त्वाची निरीक्षणे खाली मांडते ती देखील आपल्याला रोचक वाटतील अशी अपेक्षा आहे.\nगांधीहत्येनंतर घरेदारे जाळणारे आजही अस्तित्वात आहेत अशाप्रकारचे विधान आपण प्रथमतःच केलेले नसून इतर एका चर्चेतही वाचल्याचे आठवते. (चू. भू. दे. घे.) एखाद्याचा कारण नसताना उपमर्द कसा करावा याचे अतिशय सटल (subtle) उदाहरण असेच असेल अशी माझी धारणा झाल्याने या चर्चेत आक्षेप घ्यावा लागला. असो, हे केवळ माझे निरीक्षण आहे. वरील वाक्याचा प्रयोग आपल्याकडून योग्य संदर्भांशिवाय भविष्यात होणार नाही अशी अपेक्षा ठेवते.\nमागे एका पुण्यावरील चर्चेतही असेच काही आरोप सटली करण्यात आले आहेत अशी माझी धारणा झाली होती.\nदुसरे निरीक्षण असे की, माझ्या देशातील पूजनीय व्यक्तीची अनपेक्षितपणे हत्या होणे किंवा अनपेक्षितपणे माझ्या देशातील महत्त्वाच्या वास्तुचा र्‍हास होणे आणि त्यातून दडलेला जनक्षोभ उसळणे आणि बाबरी मशिदीची दंगल व नाझीप्रणित ज्यूंचा संहार या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. घटनांवर आणखी विचार करता आपल्याला फरक कळून येईल अशी आशा बाळगते.\nपर्स्पेक्टिव [07 Oct 2009 रोजी 18:44 वा.]\nगांधीहत्येनंतर घरेदारे जाळणारे आजही अस्तित्वात आहेत अशाप्रकारचे विधान आपण प्रथमतःच केलेले नसून इतर एका चर्चेतही वाचल्याचे आठवते. (चू. भू. दे. घे.) एखाद्याचा कारण नसताना उपमर्द कसा करावा याचे अतिशय सटल (subtle) उदाहरण असेच असेल अशी माझी धारणा झाल्याने या चर्चेत आक्षेप घ्यावा लागला.\nकृपया शक्य झाल्यास योग्य संदर्भ (आणि उपलब्ध असल्यास नेमके उद्धृत) द्यावे. बाकी आपल्या धारणास्वातंत्र्याचा आदर आहेच. (आणि कोणत्याही कारणासाठी आक्षेप घेण्याच्या अथवा न घेण्याच्या अधिकाराचाही आहे.)\nगांधीहत्येनंतर घरेदारे जाळणारे आजही अस्तित्वात आहेत अशाप्रकारचे विधान\nअशा आशयाचे विधान असा अर्थ घ्यावा. जसेच्या तसे विधान नाही, घाईघाईत योग्य शब्द वापरला नाही. आपण घरेदारे जाळणार्‍यांबद्दल विधान याआधीही केलेले (एका ताटलीत बसणारे) मला आठवते परंतु ते कोठे आहे हे आठवत नाही, आता आहे का नाही हे ही आठवत नाही आणि ते शोधावे इतका वेळही नाही हे खेदाने नमूद करते परंतु वरील प्रतिसाद पाहून \"पुन्हा पुन्हा\" हे वाक्य येते आहे असे मला प्रकर्षाने जाणवल्याचे आठवते.\nतरीही, मला वाक्य न दाखवता आल्याने मी आपण हे विधान प्रथमतःच केलेले नसल्याचा आरोप मी मागे घेते आणि क्षमाही मागते परंतु मूळ आक्षेपाशी त्याचा संबंध नाही हे लक्षात घ्यावे.\nहोणार सून मी त्या घरची\nहाहाहा. 'इकडे' मनमोकळी माहितीपूर्ण चर्चा घडविण्याची वसुलींची इच्छा असावी.\nसगळेच गोलंदाज नुसताच 'रनअप' आखून ठेवताहेत. आता गोलंदाजी कधी होणार ह्याची वाट पाहतो आहे.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nहिन्दुत्ववादी कोणाला म्हणावे हे अगोदर स्पष्ट व्हावे.\nहिटलर हा एक अत्यंत उच्च नेता होता, त्याचे नेत्रुत्वगुण, चिकाटी, राष्ट्रभक्ती हि फक्त असामान्य होती.\nत्याने ज्यु लोकांच्या कत्तली केल्या ही त्यांच्या आयुष्यातील एक काळी गोष्ट ठरु शकेल, पण म्हणुन ती एक गोष्ट हा नेता विकृत विचारांचा वगैरे होता असे म्हणायला अयोग्य ठरेल\nजागा राखून ठेवण्याच्या आमच्या द्रष्टेपणाबद्दल आम्ही आमच्यावरच खूष आहोत. :-)\nहिटलरचे उदात्तीकरण करताना हे आर्गुमेंट बरेचदा केले जाते. तो महान नेता होता. असू दे. महान नेते ढिगाने पडले आहेत. प्रत्येक माणसात चांगले आणि वाइट गुण असतात. त्याच्या कृती तुमच्या मूल्यांशी कितपत जुळतात यावर तुम्ही त्याला कसे बघता हे अवलंबून असते. माझ्या मूल्यांमध्ये निरपराध माणसांची हत्या हा जघन्य अपराध आहे. त्यामुळे हिटलर बाकी कसाही असला तरी मला त्याची पर्वा नाही. मी त्याला खुनीच म्हणणार.\nसमजा तुमची बायको नसिरूद्दीन शहाबरोबर पळून गेली, तर पुढच्या वेळी स्पर्श बघताना तुम्ही त्याला शिव्या द्याल की त्याच्या अभिनयाचे कौतुक कराल\n\"नाव काढू नका त्याचं. @#$% अर्थात त्याला शिव्या देऊन तरी काय होणार अर्थात त्याला शिव्या देऊन तरी काय होणार\n\"जाउ द्या हो. एवढ मनाला काय लावून घेताय बायको काय दुसरी करता येईल.\"\n\"पण नसीरने काय तोडलय ना\n\"सत्या, अभी निकल इधर से तू. यहां बहोत राडा होनेवाला है..\" -- भिकू म्हात्रे\nचित्तरंजन म्हणत आहेत त्या प्रमाणे बॉलिंग कोणीच करत नाहीये. मी प्रयत्न करतो.\nपहिला मुद्दा चर्चे बद्दल...\nचर्चेचा एकूण विषय वाचला आणि असे वाटले कि चर्चा करण्या ऐवजी चर्चेचा सार मांडला आहे आणि कौल घेण्याचा हा प्रयत्न आहे.\nनथूराम आणि हिटलर ह्या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल हिंदुत्ववाद्यांना नेहमीच कमालीचे आकर्षण राहिलेले आहे.\nअसे सरसकट विधान कसे काय करता बुवा हल्ली त्या वाय एम आय मधल एक संवाद नेहमी दाखवतात. \" हमारे पंतप्रधान की हत्याकरनेवाले लोग मुसलमान नही थे हल्ली त्या वाय एम आय मधल एक संवाद नेहमी दाखवतात. \" हमारे पंतप्रधान की हत्याकरनेवाले लोग मुसलमान नही थे सब मुसलमान आतंकवादी नही होते सब मुसलमान आतंकवादी नही होते\" यातुन काय अर्थ पटवायचा आहे ते आम्हाला माहित आहे. पण याच वाक्याचा व्यत्यास सांगू का\" यातुन काय अर्थ पटवायचा आहे ते आम्हाला माहित आहे. पण याच वाक्याचा व्यत्यास सांगू का अथवा उलट प्रश्न विचारू का अथवा उलट प्रश्न विचारू का मला तरी हे सरसकट विधान नाही पटले.\nमाझ्यामते ही वक्तव्ये जेवढी विनोदी आहेत तितकीच विकृत आणि लांच्छनास्पदही आहेत. पण मला तुमचे मत बघायचे आहे.\nती मते ज्यांना पटतात त्यांना जर तुम्ही विनोदी, विकृत आणि लांच्छानास्पद म्हणत असाल तर मला हे वक्तव्य फारच गंभीर वाटते आहे. अगदी एखादा दावा ठोकावा इतपत.\nचर्चेचा विषय हि गोष्ट वेगळी आणि तुमची हि वक्तव्ये वेगळी. असे दोन वेगळे चर्चे विषय आहेत.\nकृपया प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नयेत.\nप्राथमिक बॅटिंग / फील्डिंग\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 17:47 वा.]\nहल्ली त्या वाय एम आय मधल एक संवाद नेहमी दाखवतात. \" हमारे पंतप्रधान की हत्याकरनेवाले लोग मुसलमान नही थे सब मुसलमान आतंकवादी नही होते सब मुसलमान आतंकवादी नही होते\" यातुन काय अर्थ पटवायचा आहे ते आम्हाला माहित आहे. पण याच वाक्याचा व्यत्यास सांगू का\" यातुन काय अर्थ पटवायचा आहे ते आम्हाला माहित आहे. पण याच वाक्याचा व्यत्यास सांगू का अथवा उलट प्रश्न विचारू का\nवाय एम आय हा काय प्रकार आहे\nवाक्याचा व्यत्यास आपल्या मते नेमका काय आहे\nआपले उलट प्रश्न नेमके काय आहेत\nनथूराम आणि हिटलर ह्या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल हिंदुत्ववाद्यांना नेहमीच कमालीचे आकर्षण राहिलेले आहे.\nअसे सरसकट विधान कसे काय करता बुवा / मला तरी हे सरसकट विधान नाही पटले.\nविधानाच्या सरसकटपणाबद्दलचा आक्षेप कदाचित पटण्यासारखा आहे. (खात्री नाही. परंतु पटला नाही तरी निश्चितपणे विचार करण्यासारखा आहे.) कृपया हे विधान आपल्याला नेमके कोणत्या मुद्द्यांवरून सरसकट वाटते हे स्पष्ट करू शकाल काय\n(बाय द वे: 'बोलिंग'. 'बॉलिंग' नव्हे.)\nसर्व प्रथम बरोबर शब्द दिल्या बद्दल धन्यवाद. माझ्या भावना पोहोचल्याचा आनंद झाला. शब्द चुकला तरी अर्थ बरोबर घेतला गेला आहे असे वाटते. :)\nवाय एम आयः यह मेरा इंडिया. हा भारताचे खरे रुप दाखवणारा चित्रपट आहे असा दावा केला जातो.\nव्यत्यासच असे नाही. पण गांधी माता आणि पुत्रांची हत्या करणारे हे त्यांच्या कृत्याचा धिक्कार करणारे होते. मुसलमान नव्हते. पण ज्यांना अमुसलमान अतिरेकी म्हणून बिंबवले जात आहे या सिनेमाच्या माध्यमातून ते आणि जगभर ओळखले जाणारे दहशतवादी यांची तुलना करणेच योग्य वाटत नाही. इथे म्हणाल कृत्य ते कृत्य. मग आम्ही म्हणतो, घरातल्या डब्यातला लाडू जर नजर चुकवून घेतला जात असेल आणि एकिकडे बँकेत दरोडा पडत असेल तर् दोन्ही कृत्ये ही चोरीच आहेत. सांगायचा मुद्दा असा की, ज्यांची बाजू घेतली जात आहे त्या धर्माचे अतिरेकी हे भारतातल्या/जगातल्या सर्वसामान्य जनतेवर दहशत माजवत आहेत. कोणा एका राजकिय नेत्यावर नाही.\nसध्या तो कोणी इराकी पत्रकार चांगल्या वागणुकीमुळे लवकर सुटला आणि त्याला अनेक देशांमधले मुसलमान अनेक उपहार देऊ करत आहेत. ते लाखो-करोडो लोक (मुसलमान) विकृत आहेत का कि त्यांच्या या विचारांमागे काही खास कारण आहे\nनितिन थत्ते [19 Sep 2009 रोजी 02:49 वा.]\nसब मुसलमान आतंकवादी नही होते याचा व्यत्यास सब आतंकवादी मुसलमान होते हैं असा अभिप्रेत असावा.\nतसेच 'त्यां'च्यात नथुरामच्या कृत्याचे समर्थन करणारे लोक् असतात चा व्यत्यास नथुरामच्या कृत्याचे समर्थन करणारे सर्व लोक 'ते' असतात असा असावा आणि तोही खरा आहे हे मान्य करावे. यात 'ते' म्हणजे हिंदुत्ववादी असा मोकळा अर्थ नसून अधिक संकुचित अर्थ (महाराष्ट्रातील विशिष्ट समाजगट) अभिप्रेत आहे.\n(सरसकट विधान करण्याचे धाडस करीत आहे कारण मी 'त्या'च समाजगटातील असल्याने 'त्या' समाजात काय बोलले जाते हे मला चांगले माहिती आहे).\nवसंत सुधाकर लिमये [18 Sep 2009 रोजी 18:28 वा.]\nचर्चेतील मुद्द्यांना धरुन प्रतिसाद देणारे तुम्ही पहिलेच आहात. बाकीच्यांनीही अवांतरे थांबवुन मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रित केल्यास आभारी राहीन.\nती मते ज्यांना पटतात त्यांना जर तुम्ही विनोदी, विकृत आणि लांच्छानास्पद म्हणत असाल तर मला हे वक्तव्य फारच गंभीर वाटते आहे.\nही वक्तव्ये विनोदी, विकृत आणि लांच्छनास्पद आहेत असे स्पष्ट लिहिलेले आहे. अशी वक्तव्ये 'करणारे' विकृत आणि लांच्छनास्पद आहेत का हे ज्याचे त्याने ठरवावे.\nही वक्तव्ये विनोदी, विकृत आणि लांच्छनास्पद आहेत असे स्पष्ट लिहिलेले आहे. अशी वक्तव्ये 'करणारे' विकृत आणि लांच्छनास्पद आहेत का हे ज्याचे त्याने ठरवावे.\nहेच तर म्हणतो आहे. तुम्ही चर्चेचे सार ठरवले आहे. एक चष्मा लावून पहाणे सुरु आहे. मी अजुन तरी कोणाचीच बाजू घेतलेली नाही. पण तुम्ही जे लिहिले आहे ते सापेक्ष आहे आणि त्यावर परत धर्मराजपणा करत आहात. हे योग्य नाही. मुळात हि वक्यव्ये का होतात याचा अभ्यास का नाही करत राजीव गांधी महान होते म्हणजे होते. सोनिया आणि कुटुंबाने एकदा सर्वसामान्यांसारखा प्रवास केल्याने भारतात मंदी जाणार आहे. अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत. मुळात हा विषयच न संपणारा आहे कारण प्रत्येकाचा स्वतःचा मुद्दा योग्य आहे. चिखलफेक करुन कोणाचेच समाधान होणार नाही.\nअहो, सरळ साधा विचार करु, अगदि गांधीजींच्या विचारांनी, कि नथुराम, हिटलर हे कायद्याने गुन्हेगार होते म्हणून त्यांना सर्वथा चुक समजणे योग्य आहे का याच ठिकाणी गांधीजी असते आणि ते नथुरामच्या बंदुकीच्या गोळीने मेले नसते तर त्यांनी त्याचे हृदय परिवर्तन केले असते. नाही का\nहे ज्याचे त्याने ठरवावे हे वाक्य प्रचंड गुळगुळीत आहे. त्याला काही एक अर्थ नाही.\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 19:07 वा.]\nयाच ठिकाणी गांधीजी असते आणि ते नथुरामच्या बंदुकीच्या गोळीने मेले नसते तर त्यांनी त्याचे हृदय परिवर्तन केले असते. नाही का\nनक्की खात्री नाही, परंतु गांधींची एकंदर विचारसरणी लक्षात घेता असे मानावयास जागा आहे असे वाटते.\nउलटपक्षी, नथुरामाच्या बचावात बोलायचे झाल्यास, नथुरामाने गांधींच्या हृदयास भोके पाडून त्यांचे एका प्रकारे 'हृदयपरिवर्तन'च केले हेही लक्षात घेण्यासारखे आहे. त्यातून त्यांचे हृदय बंद पडल्याने त्यांचे केवळ हृदयपरिवर्तनच नव्हे, तर हृदयाच्या कार्यपद्धतीचेही परिवर्तन झाले, असेही म्हणता येईल. त्यामुळे गांधींच्या आणि नथुरामाच्या तत्त्वज्ञानांत फरक असलाच, तर तो केवळ बारीक तपशिलांचा आहे, याचीही नोंद होणे आवश्यक आहे.\nकिंबहुना गांधींचे अखेरचे 'हे राम' हे वक्तव्यसुद्धा नथुरामासच उद्देशून होते, आणि त्यातून आपले हृदयपरिवर्तन झाल्याची त्यांनी एका प्रकारे पावतीच दिली, हाही इतिहास आपल्यापासून आजतागायत मुद्दाम लपवण्यात आला आहे. इतका की, खुद्द संघवाद्यांसही या इतिहासाबद्दल कल्पना नाही, हे पूर्वी एका कट्टर संघवाद्याकडून (खाजगीत) ऐकलेल्या 'हे राम'बद्दलच्या कथेवरून लक्षात येते. (छापण्यायोग्य मजकुराबद्दलच्या संकेतांमुळे दुर्दैवाने ती कथा - आणि त्यातसुद्धा विशेषतः ज्या प्रकारच्या भाषेत ऐकवली गेली त्याबरहुकुम जशीच्या तशी - उद्धृत करणे बहुधा उचित होणार नाही. क्षमस्व.)\n चला आता एक तर्कक्रिडा खेळू. नथुराम ऐवजी तिथे जर रहिमतुल्ला असता तर त्या बद्दल काय काय कथा आणि कोणी कोणी बनवल्या असत्या\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 19:20 वा.]\nकथा नथुरामाबद्दल नव्हती; गांधींबद्दल होती. (म्हणजे, नथुरामाने गांधींना आधी नमस्कार करून मग त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा गांधी \"हे राम\" म्हणाले, की इतर काही - न छापण्यायोग्य - म्हणाले पण शब्द पुरा होण्याच्या आत मृत्यू आल्याने ते 'हे राम'सारखे भासले, याबद्दल कुतर्कात्मक कथा होती. मात्र सांगताना तथ्यात्मक असल्यासारखी सांगितली गेली, कथेची भाषा छापील मजकुराबद्दलच्या संकेतांस धरून नव्हती आणि कथा सांगणारा माझ्या सहाध्यायींपैकी एक कट्टर संघवादी होता.)\nगैरसमज नाही हो. गांधींचे हे राम काय आणि असेच आणखी मुद्दे प्रसंग काय. ज्यांना काही खरा संदर्भ नाही ते असेच चेष्टेचे विषय बनून जातात आणि काही जण त्याचा योग्य/अयोग्य राजकिय वापर करतात.\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 22:15 वा.]\nराजीव गांधी महान होते म्हणजे होते. सोनिया आणि कुटुंबाने एकदा सर्वसामान्यांसारखा प्रवास केल्याने भारतात मंदी जाणार आहे.\nयेथे अशा प्रकारची विधाने किंवा या विधानांचे समर्थन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणीही केल्याचे आढळले नाही. किंबहुना ही विधानेसुद्धा हिटलर किंवा नथुरामाबद्दलच्या गौरवात्मक विधानांइतकीच (किमानपक्षी) हास्यास्पद आहेत. मात्र प्रस्तुत चर्चेच्या विषयाशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नसल्याकारणाने येथे त्यांचे खंडन करण्याची कोणास गरज भासली नसावी.\nहिटलर किंवा नथुरामाबद्दलच्या गौरवात्मक विधानांचा विरोध म्हणजे काँग्रेसचे किंवा अशा प्रकारच्या विधानांचे आपोआप समर्थन नव्हे. (किंबहुना हिटलर किंवा नथुरामाबद्दलच्या गौरवात्मक विधानांचा विरोध म्हणजे गांधींच्या प्रत्येक गोष्टीचे आपोआप समर्थनही नव्हे.)\nनथुराम, हिटलर हे कायद्याने गुन्हेगार होते म्हणून त्यांना सर्वथा चुक समजणे योग्य आहे का\nनथुरामाचे आपल्या आईवर किंवा हिटलरचे आपल्या (असल्यास) पाळीव मांजरीवर नि:सीम प्रेम असणे अशक्य नाही, आणि तसे असल्यास त्यात काही चूक नाहीच. त्यामुळे ते सर्वस्वी चूक नाहीत हे ओघानेच आले. परंतु हे त्यांच्या गुन्ह्यांचे समर्थन होऊ शकत नाही.\nचाणक्यशी सहमत. मी हिंदूत्ववादी आहे आणि मला नथूराम अथवा हिटलर आवडत नाही.\nपण असाच अजून एक प्रश्न: ज्या माओ ने भारतावर हल्ला केला, त्याच्या नावाने \"माओवादी\" कम्युनिस्ट म्हणणे हे कम्युनिस्टांना कसे चालते हातात शस्त्रे आणि कायदे घेऊन नक्षलवादी खून करत आहेत. कलकत्यात हिटलरचा नसेल पण त्याच्याच पठडीतील स्टालीन कसा चालतो हातात शस्त्रे आणि कायदे घेऊन नक्षलवादी खून करत आहेत. कलकत्यात हिटलरचा नसेल पण त्याच्याच पठडीतील स्टालीन कसा चालतो आता तर, \"left-wing extremism poses perhaps the gravest internal security threat our country faces\" असे साक्षात आपले पंतप्रधान मनमोहनसिंग पण म्हणतात पण त्यावर तुमचे मत काय कम्युनिस्टांना अशी हिंसा चालते त्यावर टिका करू शकाल का\nसरते शेवटी: आपण वर सावरकरांच्या नावाने एक वाक्य टाकले आहेत. कृपया त्याला पुस्तकी संदर्भ सांगावा. तसा संदर्भ नसल्यास उगाच एका देशभक्ताची बदनामी होत आहे हे समजून संपादकांनी हे वाक्य येथून काढून टाकावे ही विनंती करतो.\nसरतेशेवटी अजून एक मुद्दा: एका संकेतस्थळावरील (या संदर्भात मिपा असेल पण कधी इतरही असू शकतात, त्यामुळे हा मुद्दा सार्वत्रीक समजावा, तसेच उलट ही होऊ शकते, म्हणजे इथले मिपावर् अथवा इतरत्र जाणे) लेखातील/चर्चेतील वाक्ये जशीच्या तशी त्या व्यक्तींचे आणि स्थळाचे संदर्भ न देता इतरत्र देणे, हे एका अर्थी वाड्मय चौर्यच म्हणायला हवे. तसे चालून देणे हे योग्य आहे का ह्याचा पण उहापोह होण्याची गरज आहे.\nवसंत सुधाकर लिमये [18 Sep 2009 रोजी 19:25 वा.]\nसरते शेवटी: आपण वर सावरकरांच्या नावाने एक वाक्य टाकले आहेत. कृपया त्याला पुस्तकी संदर्भ सांगावा. तसा संदर्भ नसल्यास उगाच एका देशभक्ताची बदनामी होत आहे हे समजून संपादकांनी हे वाक्य येथून काढून टाकावे ही विनंती करतो.\nतुम्हाला हे संकेतस्थळ ते संकेतस्थळ हा वाद काढायचाच आहे तर सांगतो. सावरकरांचे वाक्य मी मिसळपाववरच पाहिले. तिथल्या चर्चेत मला तुम्ही देखिल सहभागी दिसलात (तिथले विकास तुम्हीच असे धरुन चाललो आहे) तिथल्या संपादकांना बरे हे वाक्य काढायची विनंती केली नाहीत का तिथे संदर्भ दिला आहे\nतिथल्या संपादकांना बरे हे वाक्य काढायची विनंती केली नाहीत का तिथे संदर्भ दिला आहे\nकुठे आहे तिथे वाक्य जाउन बघा तिथे. मात्र कोणी संदर्भ दिला तर ते परत आले म्हणून मला काही वाटणार नाही. पण संदर्भहीन वाक्य तिथून उडवले गेले आहे. इथून पण आता ते उडवले जावे ही विनंती.\nवसंत सुधाकर लिमये [18 Sep 2009 रोजी 19:35 वा.]\nअरे वा तुम्ही तिकडचे संपादक दिसताय. तरीही ते वाक्य इतका वेळ तसेच होते\nआणि हो..गडबडीत ते वाक्य उडवलेत तरी हे वाक्य तसेच राहिले आहे..\n\"जोवर सिंधूनदी माझ्या भारतमातेला परत मिळत नाही तोवर माझ्या अस्थिंचं विसर्जन करु नये. आणि ते भारतात परत आलेल्या सिंधूनदीत करावे.\"\nह्याचाही संदर्भ नाही तेही उडवून लावा\nप्रथम मला दुतोंड्या म्हणालात आता दुसरे वाक्य राहीले म्हणून हेटाळणी करत आहात. तुम्ही व्यक्तिगत लिहीत असल्याने त्याचा मी निषेध करतो. पर्याय नसल्याने आपण वरील प्रतिसाद हा वाचन नसताना केलात इतके जाणवले. तसेच संदर्भ न देता चर्चा चालू करणे चांगले नाही, ते वाड्मय चौर्य आहे, हे परत एकदा लिहीतो.\n\"जोवर सिंधूनदी माझ्या भारतमातेला परत मिळत नाही तोवर माझ्या अस्थिंचं विसर्जन करु नये. आणि ते भारतात परत आलेल्या सिंधूनदीत करावे.\"\nही नथुरामची शेवटची इच्छा होती. त्या संदर्भात डाव्या विचारांच्या आउटलूकचा संदर्भ देतो.\nत्याला कारण गांधीजींच्या अस्थी जगातील सर्व नद्यात टाकण्यात आल्या फक्त पाकीस्तान सरकारने त्या सिंधू नदीत टाकायला मनाई केली. त्या नंतर नथूरामने ही शेवटची इच्छा केली होती, असे गोपाळ गोडशांच्या \"गांधी हत्या आणि मी\" या, पुस्तकात म्हणले आहे. त्यामुळे त्याचा गुन्हा कमी होत नाही की तो साधूसंत होत नाही, तसे म्हणायचे देखील नाही. पण तुमचे वाच्न नसल्याचे समजल्याने, वस्तुस्थिती कळावी म्हणून ही अधिक माहीती.\nपर्स्पेक्टिव [18 Sep 2009 रोजी 22:40 वा.]\nएका संकेतस्थळावरील (या संदर्भात मिपा असेल पण कधी इतरही असू शकतात, त्यामुळे हा मुद्दा सार्वत्रीक समजावा, तसेच उलट ही होऊ शकते, म्हणजे इथले मिपावर् अथवा इतरत्र जाणे) लेखातील/चर्चेतील वाक्ये जशीच्या तशी त्या व्यक्तींचे आणि स्थळाचे संदर्भ न देता इतरत्र देणे, हे एका अर्थी वाड्मय चौर्यच म्हणायला हवे.\nप्रस्तुत वाक्ये ही आपली स्वतःची आहेत असा दावा चर्चाप्रस्तावकाने कोठेही केलेला नाही. किंबहुना 'काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:' या वाक्यातून ही इतरत्र प्रसिद्ध झालेल्या इतरांच्या लिखाणाची उद्धृते आहेत हे पुरेसे स्पष्ट होते. या कारणास्तव हे कोणत्याही प्रकारे वाङ्मयचौर्य होऊ शकत नाही.\nवाङ्मयचौर्य न ठरण्यासाठी 'इदं न मम' हे स्पष्ट असणे पुरेसे आहे. विस्तृत संदर्भांची आवश्यकता नाही. विस्तृत संदर्भांचा प्रश्न केवळ 'अशी वक्तव्ये खरोखरच कोणीतरी केली' याची सत्यासत्यता सिद्ध करताना यावा. 'अशी वक्तव्ये खरोखरच कोणीतरी केली' याच्या सत्यतेबद्दल कोणासही संदेह असल्याचे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत त्यापुढे 'या विधानांचे श्रेय प्रस्तुत चर्चाप्रस्तावक स्वतःस घेत नाही' (अर्थात 'वाङ्मयचौर्य नाही') हे सिद्ध करण्यासाठी अशा विस्तृत संदर्भांची आवश्यकता किंवा महत्त्व नाही. 'इदं न मम' एवढा डिस्क्लेमर पुरेसा आहे, आणि तो 'काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:' या वाक्यातून येतो.\nकायदेतज्ज्ञांनी योग्य तो खुलासा करावा.\nप्रस्तुत वाक्ये ही आपली स्वतःची आहेत असा दावा चर्चाप्रस्तावकाने कोठेही केलेला नाही. किंबहुना 'काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:' या वाक्यातून ही इतरत्र प्रसिद्ध झालेल्या इतरांच्या लिखाणाची उद्धृते आहेत हे पुरेसे स्पष्ट होते. या कारणास्तव हे कोणत्याही प्रकारे वाङ्मयचौर्य होऊ शकत नाही.\nशब्दशः सहमत. ही उचलेगिरी नाही. इतरांची वक्तव्ये स्वतःच्या नावावर खपवण्याचा हा प्रकार नाही.\nकायदेतज्ज्ञांनी योग्य तो खुलासा करावा.\nहैयो हैयैयो ह्यांनी खुलासा करावा.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [18 Sep 2009 रोजी 18:01 वा.]\nचर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी प्रतिसादाच्या जागेवर रुमाल टाकून ठेवतो. :)\nहिटलर हा एक अत्यंत उच्च नेता होता, त्याचे नेत्रुत्वगुण, चिकाटी, राष्ट्रभक्ती हि फक्त असामान्य होती.\nहिटलर अत्यंत उच्च नेता अजिबात नव्हता. त्याची उंची ५ फूट ९ इंच होती. म्हणजे जर्मनांच्या मानाने कमीच. बाकी नेतृत्वगुण, चिकाटी, राष्ट्रभक्ती ह्या गोष्टींवर तूर्तास काही नाही.\nत्याने ज्यु लोकांच्या कत्तली केल्या ही त्यांच्या आयुष्यातील एक काळी गोष्ट ठरु शकेल, पण म्हणुन ती एक गोष्ट हा नेता विकृत विचारांचा वगैरे होता असे म्हणायला अयोग्य ठरेल.\nहाहाहाहाहा. प्रत्येक कत्तलीनंतर हिटलर एकान्तात आसवे ढाळायचा म्हणे.\n\"हिटलर\" हा द्रष्टा होता, अनेक विकासकामे त्याने हातात घेऊन ती थक्क करणार्‍या गतीत पुर्ण केली होती.\nहाहाहाहा. हिटलर विकासपुरुष होता तर. आणि कत्तलीही करायचा. हिटलरात आणि आमच्या नरेंद्रभाईंत अनेक साम्ये आहेत. नरेंद्रभाईंनी स्वतःला छोटे सरदार म्हणवून घेण्यापेक्षा छोटे हिटलर म्हणवून घ्यायला हवे असे वाटते.\nहाहाहाहाहा. प्रत्येक कत्तलीनंतर हिटलर एकान्तात आसवे ढाळायचा म्हणे.\nहो तर. सम्राट अशोकच तो. बौद्ध धर्मही स्वीकारणार होता असे ऐकले आहे. खरे खोटे देवजाणे.\nहिटलर\" हा द्रष्टा होता, अनेक विकासकामे त्याने हातात घेऊन ती थक्क करणार्‍या गतीत पुर्ण केली होती.\nद्रष्टे लोक विकृत असू शकत नाही. विकासकामे करणारे लोक विकृत असू शकत नाहीत असे सांगायचे आहे का एखाद्या डॉक्टराचे मत येथे कामी येईल.\nहो तर. सम्राट अशोकच तो. बौद्ध धर्मही स्वीकारणार होता असे ऐकले आहे. खरे खोटे देवजाणे.\nहाहाहाहा.. खरेच की काय. म्हणजे हिटलरही संघाला शरण जाणार होता तर. बुद्धं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि.\nज्यांना हिटलरबद्दल आस्था किंवा प्रेम वाटते अशा सर्व लोकांनी डखाव्ह, आउसविझ सारख्या ठिकाणी जाऊन यावे किंवा कमीत कमी माहिती वाचावी.या नरपशूबद्दल आत्यंतिक घृणा, तिरस्कार किंवा चीड याशिवाय दुसरी कोणतीही भावनाच तुमच्या मनात उरणार नाही.\nमासलेवाईक/उदाहरणार्थ दिलेली विधाने/वक्तव्ये नेहमीचीच असल्याने त्यावरुन नेमके काय सांगायचे आहे ते समजले नाही. पण ह्यावरुन कसलेही सरसकट सामान्यीकरण (जनरलायझेशन) करणे धोक्याचे.\n\"नथुरामा, आधुनिक भारताचा दधिचि आहेस. तू अस्थि मागे ठेवत नाहीयेस, विचार ठेवतोयस..ह्याच विचारांची उद्या शस्त्रं होतील\nअसे मूळ हिंदुहृदयसम्राट तात्याराव सावरकर म्हणून गेले आहेत\nपण साक्षात तात्याराव सावरकारांसारखा असामान्य प्रतिभा असणारा युगपुरुष असले असले विधान/वक्तव्य करेल का/त्यांनीच हे वक्तव्य केले असेल का/त्यांनीच हे वक्तव्य केले असेल का ह्याविषयी (मात्र) साशंक आहे.\nअसे तात्याराव खरोखरंच म्हंटले होते का ह्याचा कुणी (उपक्रमी) संदर्भ/दुवा देऊ शकेल का\n>>हिटलर\" हा द्रष्टा होता, अनेक विकासकामे त्याने हातात घेऊन ती थक्क करणार्‍या गतीत पुर्ण केली होती.\nयाचा संदर्भ नक्कीच 'विकास'राव देऊ शकतील असे वाटते ;)\nविसोबा खेचर [19 Sep 2009 रोजी 02:44 वा.]\nकाही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:\nकुठे आली आहेत बरे ही वक्तव्ये\nआम्ही फालतू संकेतस्थळांवर वाचणं तर सोडाच परंतु तेथे जातही नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2018/03/55.html", "date_download": "2018-10-19T00:18:24Z", "digest": "sha1:C7EQUZ4QZEV7WVASI55R6KDV6V32JXMF", "length": 13699, "nlines": 152, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "55 कोटी कुणामुळे दिले गेले...!!!", "raw_content": "\n55 कोटी कुणामुळे दिले गेले...\nगांधीहत्येच्या खटल्यात एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाकिस्तानला खजिन्यातील हिस्सा म्हणून 55 कोटी रुपये देणे. भारताचा १/३ भाग पाकिस्तानला दिल्यावर, खजिन्यातला हिस्सा सुद्धा दिला पाहिजे असं मत पाकिस्तानचे नेते मांडत होते.. यावेळी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रेस नोट दिनांक 12 जानेवारी 1948 रोजी काढली त्यात त्यांनी असे म्हणले आहे की, \" It was found that feverish attempts were being made by the Pakistan Government to secure the payment of Rs. 55 crores which it had been agreed to allocate to Pakistan out of the cash balances. We resisted these attempts.\" म्हणजेच सरकारचा 55 कोटी देण्याला विरोध होता.\nथोडक्यात काय तर पाकिस्तानला 20 कोटी रुपये आधीच देऊन झाले होते आणि आता उरलेले 55 कोटी देणे हे भारत सरकारच्या हातात होते.. ते द्यायचे का नाही हा पूर्णतः भारत सरकारच्या निर्णय होता.\nसहा दिवसातच भारत सरकारच्या निर्णय कसा काय बदलला गेला याचे कारण यात दिले आहे.. गांधीजींचे अनेक समर्थक म्हणतात 55 कोटींसाठी गांधीजींनी उपोषण नाही केले, माझ्यामते भारत सरकारनेच दिलेल्या प्रेस रिलीज मध्ये याचे उत्तर आहे..\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\nन्यायमूर्ती खोसला नथुराम बद्दल काय म्हणतात\n55 कोटी कुणामुळे दिले गेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-18T23:57:23Z", "digest": "sha1:LNQOVIQYKVNBKOF4GSY5K3ZIXFAFRMMQ", "length": 14894, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#टिपण: शिवसेनेच्या स्वबळाची क्षमता किती? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#टिपण: शिवसेनेच्या स्वबळाची क्षमता किती\nविधानसभा निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढविल्या तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळेल की नाही, याबद्दल पूर्वेतिहास काहीही सांगत नाही. त्यामुळे शिवसेना पुन्हा सत्तेसाठी भाजपचीच साथ घेईल किंवा देईल, अशी शक्‍यता व्यक्त केली जाते.\nगेल्या काही दिवसांतील हालचाली, दोन्ही बाजूंच्या नेत्यांची वक्‍तव्ये, भाजपने युतीसाठी दाखविलेली उत्सुकता, शिवसेनेच्या विद्यमान खासदारांची चलबिचल आणि एकीकडे भाजप व त्याच्या नेतृत्वाला झोडपून काढत असताना ऐन मोक्‍याच्या वेळी, निर्णायक क्षणी शिवसेनेने भाजपची केलेली पाठराखण पाहता किमान लोकसभा निवडणुकीत तरी शिवसेनेचा स्वबळाचा नारा टिकून राहील की नाही, याबद्दल शंका वाटावी अशीच परिस्थिती आहे.\nमहाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्‍यकता असते. शिवसेनेने 1990 च्या विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत कमाल 73 जागाच जिंकल्या आहेत. अर्थात 1990 ते 2009 पर्यंत सेनेची भाजपबरोबर युती होती. पण 2014 मध्ये स्वबळावर लढवूनही सेनेला 63 जागाच जिंकता आल्या होत्या.\nआगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढून जागा दुप्पट कशा करणार हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे. राज्य व केंद्र सरकारच्या नेतृत्व, धोरणांवर तोंडसुख घ्यायचे आणि सत्तेला चिकटूनही राहायचे या दुटप्पी धोरणामुळे सेनेबद्दल नाही म्हटले तरी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार किती प्रमाणात विश्‍वास ठेवून एकहाती सत्ता सोपवतील, याबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे.\nवर्ष 1989 मध्ये शिवसेना-भाजप युती झाली. 1990 ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जागावाटपात सेनेच्या वाट्याला अधिक मतदारसंघ आले होते. तेव्हा सेना “मोठ्या भावा’च्या भूमिकेत होती. परंतु सेनेचा “स्ट्राईक रेट’ (उभ्या केलेल्या उमेदवारांच्या तुलनेत विजयी उमेदवारांचे प्रमाण) फार प्रभावी राहिलेला दिसत नाही. 1990 मध्ये 183 जागी उमेदवार उभे करूनही सेनेचे 52 च उमेदवार निवडून येऊ शकले होते. 2009 मध्ये पक्षाच्या 169 उमेदवारांपैकी 44 उमेदवारच विजयी होऊ शकले होते.\nवर्ष 2014 च्या गेल्या निवडणुकीत सेनेने स्वबळावर प्रथमच निवडणुका लढविल्या. 288 पैकी 286 जागांवर उमेदवार उभे केले खरे पण 63 जागीच पक्षाला विजय मिळू शकला होता. (मते 19.3 टक्के). वर्ष 1995 मध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली तेव्हा पक्षाचे आजवरचे सर्वाधिक 73 उमेदवार विजयी झाले होते. तर 96 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. 1999 मध्ये आमदारांची संख्या सत्ता असूनही चारने कमीच झाली होती.\nबाळासाहेब ठाकरे यांच्या पश्‍चात सेनेची घसरण होईल असा काहींचा अंदाज होता; परंतु उद्धव यांनी स्वबळावर लढून राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा (63) जिंकल्या होत्या, हेही लक्षात घ्यायला हवे. वर्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आजवरचे सर्वाधिक अठरा खासदार निवडून आले. ही मोदी लाट व भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीची किमया होती, हे विसरता कामा नये. शिवसेनेने आतापर्यंत 4 (1991), 15 (1996), 6 (1998), 05 (1999), 12 (2004) व 11 (2009) लोकसभा जागा राज्यात जिंकल्या, त्या भाजपबरोबरच्या साथीमुळेच. 2014 ची 18 पर्यंत वाढलेली संख्या ही मोदी लाटेचीच किमया होती. याची जाणीव विद्यमान खासदारांना असल्याने युती कायम ठेवण्याचाच त्यांचा आग्रह असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.\nभारतीय जनता पक्ष एवढे दिवस “शत प्रतिशत’ची भाषा करीत होता. पण बदलत्या वातावरणाने भाजपनेही आता युतीसाठी उत्सुक असल्याची भाषा सुरू केली आहे. दिल्लीश्‍वर “मातोश्री’वर भेटायला आले किंवा दिल्लीहून फोन आले की सेनेचे नेतृत्व मवाळ होऊन भाजपला मदत करते असे चित्र वारंवार अनुभवायला आले आहे. त्यामुळे तूर्त लोकसभा निवडणुकीत 29 वर्षांचे हे मित्र पुन्हा हातात हात घालणार याचीच शक्‍यता अधिक वाटते. या निवणुकीचा रागरंग पाहूनच बहुधा विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढायचे की युती करून लढायचे, याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा व केंद्र-राज्य सरकारची धोरणे यांच्यावर कडाडून हल्ला करूनही सेनेने संधी असतानाही मोदी सरकारवरील अविश्‍वास ठराव, राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पेट्रोल-डिझेल महागाईविरोधातील ‘भारत बंद’ यावेळी भाजपला सोयीची अशीच भूमिका घेतली होती. स्वबळावर लढायची घोषणा करूनही सेना केंद्र व राज्यातील मंत्रिपदे सोडण्याचे वा सरकारचा पाठिंबा काढून देण्याचे नाव काढत नाही, हे पुरेसे बोलके आहे. यावरून भाजपबरोबर युतीचे संकेत कायम राहतात.\nया पार्श्‍वभूमीवर व 2014 चा आणि आधीच्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन सेना अंतिमतः स्वबळावर लढेल की नाही आणि लढली तरी त्यांना खरोखरच एकहाती सत्ता मिळेल की नाही याबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुदेश शेलार मेमोरियल टेबल टेनिस स्पर्धा: ‘या’ खेळाडूंचा उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश\nNext article“हाउसफुल 4’मध्ये नाना पाटेकर बनला गझल गायक\nविविधा: विजय मिळवून देणारे विजय मांजरेकर\n#लक्षवेधी: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसमागील अर्थशास्त्र काय\nजागतिक तापमानवाढ : पर्यावरण रक्षणाची नव्याने गरज\nपाणी मिळत नाही, मग मद्य प्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-18T23:57:02Z", "digest": "sha1:QBOLTRU6U2D3YVP5VVAGQAFRQNPF7LCX", "length": 10380, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून दीड लाख किमी लांबीचे रस्ते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून दीड लाख किमी लांबीचे रस्ते\nमहाराष्ट्रात चार हजार किमी रस्ते\n44 हजार वाड्या-वस्त्यांना दळण-वळणाची सुविधा\nदररोज सरासरी 116 किमी लांबीचे रस्ते\nनवी दिल्ली – प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून देशात चार वर्षात 1 लाख 70 हजार 700 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. महाराष्ट्रात या योजनेतून 3990 किमी लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. देशातील ग्रामीण भागात रस्ते बांधणीसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हा कार्यक्रम सन 2000 यावर्षी सुरू करण्यात आला. ग्रामीण भागात दळणवळण सुविधा निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.\nप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून गेल्या चार वर्षात देशात 1 लाख 70 हजार 700 किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यांमुळे देशातील 44 हजार 482 वाड्या-वस्त्यांना दळण-वळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. सन 2014-15 या वर्षात देशात उद्दिष्टापेक्षा अधिक लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या काळात 22 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात 38 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. यामुळे 11 हजार 190 वसाहतींना दळणवळण सुविधा उपलब्ध झाली.\nसन 2015-16 यावर्षात 33 हजार 650 किमी लांबीचे रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 36,449 किमी लांबीचे रस्ते बांधून 9973 वसाहतींना दळण वळण सुविधा निर्माण करून देण्यात आली. सन 2016-17 या वर्षात 11,797 वसाहती पर्यंत दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 47 हजार 447 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले, तर 2017-18 यावर्षात 48 हजार 750 किमी लांबीचे रस्ते बांधून 11,522 वसाहती जोडण्यात आल्या. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात 4 हजार किमी लांबीचे रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते. या तुलनेत राज्यात 3990 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या रस्त्यांमुळे 163 वसाहतींना दळण वळण सुविधा उपलब्ध झाली आहे. सन 2014-15मध्ये 528 किमी, 2015-16 यावर्षात 891 किमी, 2016-17 यावर्षात 2000 किमी, तर 2017-18 या वर्षात यासाठी 570 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. सन 2018-19 या चालू वर्षासाठी ग्राम सडक योजनेतून राज्यात 500 किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवले आहे.\nदेशात सन 2008 पासून ते आजपर्यंत 4 लाख 9 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या दहा वर्षात 98 हजार वसाहती रस्त्यांद्वारे जोडण्यात आल्या, तर गेल्या चार वर्षात 44,482 वस्त्या जोडण्यासाठी 1 लाख 70 हजार 700 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या चार वर्षात दररोज सरासरी 116 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएटीएम मधील रोकड उपलब्धता वाढत आहे…\nNext articleपुणे जिल्हा: बाजरीच्या मळणीची लगबग सुरू\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://yogeshdamle.blogspot.com/2015/03/", "date_download": "2018-10-19T01:09:48Z", "digest": "sha1:UHK75DP4J4ER5UVEHWZCDSP6WDYFMQPC", "length": 26667, "nlines": 234, "source_domain": "yogeshdamle.blogspot.com", "title": "आयुष्यातली काही पानं...: March 2015", "raw_content": "\nअयोध्येत लगबगत्या सुईणींची घाई\nअयोध्येत चैत्राचा तप्त स्तब्ध वारा\nराजा दशरथाच्या अस्वस्थ येरझारा\nअयोध्येत शुभयोग दाटले आभाळी\nअयोध्येत प्रासादी पुरजनांचा मेळा\nहर्षभरे ये शरयू दाटुनिया डोळां\nअयोध्येत पाळण्यात लालचुटुक पाय\nअयोध्येत अवतरले आज रामराय\nरघुवंशी रचते नियती स्वर्णाध्याय\nमाझ्या हिश्शाचं पीपली लाइव.\nदुष्काळावर डॉक्युमेंटरी करत फिरत होतो.\nएप्रिलमध्ये 42 डिग्रींची काहिली.\nचामडी बुटातनंही कातळावर पाय भाजत होते.\nपाणी भरण्यामागचे सायास दाखवायचा प्रयत्न करत होतो.\nटँकरच्या चेंगराचेंगरीत 83 वर्षांची आजी दिसली. अनवाणी.\nतीनशे कदमांवर गावकुसाबाहेरचं घर, पण तितकं अंतर कापायलाही तिला वीसवीस मिनिटं लागत होती.\nत्या दुखत्या सांध्यांनी पाणी शेंदणार, पाच पोहऱ्यांनी एक हंडा भरणार, आणि सात-आठ किलोंचा तो हंडा भेलकांडत घरी नेईपर्यंत इथे टँकर संपणार.\nमी न राहवून त्यांचा हंडा उचलला.\nया निमित्ताने पाणी वाहण्यासारख्या गोष्टीतला शिष्टाचारही शिकलो.\nआजीच्या घरात आजारी नवऱ्याखेरीज कुणीही नव्हतं. कुणीही.\nवाटेत जर्दा चघळत सलूनवर बसलेले रिकामटेकडे पुरुष होते,\nघरच्या बाईला मदत नाही केली, हिला तरी कुठून केली असती\nत्याच वाटेवर, सायकलीला डब्बा टांगून पाणी नेणारा होता,\nपण आजीला कॅरियरवर हंडा ठेवून घरापर्यंत नेऊ दिला नाही.\nगावाच्या बौद्धवस्तीत पोचलो, आजोबा आजीला 'खाऊ-की-गिळू' असं पाहत होते.\nयुनिट पॅक-अप करवून गाडीत बसवलं.\nडॉक्युमेंटरीत दाखवायला पुरेल इतकं शूट झालं होतं,\nपण निदान आजचा दिवस तरी आजीला मदत म्हणून मी हंडे भरायला आजींबरोबर मागे फिरलो.\nतीन हंडे भरल्यानंतर आजीनेच घालवून दिलं.\n\"बामणाकडून पाणी भरवल्याबद्दल गावात हफ़्ताभर हसतील. जावा दादा तुम्ही.\" आजी बोलली.\nएका दिवसाच्या सोयीपेक्षा स्वाभिमानाच्या बेगडाखालची जातीय जोखड म्हातारीचे हाल करत होती.\n****(या आजींचा प्रसंग खालील क्लिपमध्ये 09:09 पासून 10:10 पर्यंत)****\nशेजारच्या जालन्यात कर्जबाजारी होऊन जीव देणाऱ्या कुंडलिक बनसोडेंचं घर, आणि शेजारीच नापिकीपायी मुलीची हळद लांबलेल्या डोंगरेंचं घर दिसलं होतं.\nया काहिलीत बीडच्याच उमापुरात कोण कुणाचं पाणी कशावरून तोडत होतं हे ही नंतर कानी पडलं.\nहे सगळे गावाकडचे गरीब.\nखरेखुरे गरीब मराठे. खरेखुरे गरीब बौद्ध. खरेखुरे गरीब माळकरी. खरेखुरे गरीब ब्राह्मण. खरेखुरे गरीब कुणबी.\nपण गरिबी, दुष्काळ आणि हालातही जातींच्या भिंती कोसळल्या नाहीत.\nतात्पर्य (1) \"गावाकडचे मराठे वंचित, त्यांचे हाल बघा आरक्षण हवंच\" म्हणणाऱ्यांनी गावातील इतर वंचित जातीही पाहाव्यात. वंचित दलित, वंचित सवर्ण. यांची नातवंडंही घरची कामं करून एकाच शाळेत शिकत असतील, तर संधीही समान हव्यात.\nतात्पर्य (2) मराठा आरक्षणावर बोलणाऱ्या पत्रकारांच्या जातीवर घसरणाऱ्या मावळ्यांनी (सोकॉल्ड) 'मनुवादी' (सोकॉल्ड) 'बामनशाही' मीडिया गावाच्या दुर्दशांकडे दुर्लक्ष करतात असं बोलू नये.\nतात्पर्य (3) जाणते राजे गरिबी सरसकट बघू शकत नाहीत, त्यांना फारफार 73 टक्के जाणते म्हणेन.\nटचस्क्रीनों से पटा ये डिब्बा\nअपने अपने जग में डूबी\nकुछ के हाथ में फ़ोन है अपना\nपर नज़रें हैं भटकीं\nपराये स्क्रीन पे चलती फिल्म में\nइनकी सांस है अटकी\nयह भी ख़ूब कि अपना मॉडल\nक्यों न किसी को भाये,\nक़ीमत और औक़ात में काहे\nफर्क़ समझ ना आये\nफर्ज़ी गेम में दौड़-भाग कर\nउतने भिखारी बगल से गुज़रे\nचैट की चौपाल में चलता\nदेख न पाये सीट की आस में\nकब से खड़ा बुढ़ापा\nबात का ज़रिया बात की ही\nजड़ पे है यूं बन आया,\nटचस्क्रीनवालों का ये मजमा\nदिल को न टच कर पाया\nबाळासाहेबांनतरच्या पहिल्या वर्षातली शिवसेना...\nकेक खाण्यात एक तास गेला\nमी नाही अभ्यास केला\nफोनवर बोलण्यात एक तास गेला\nमी नाही अभ्यास केला\nपिन शोधण्यात एक तास गेला\nमी नाही अभ्यास केला\nतात्पर्य- मी नाही(च) अभ्यास केला\nएका मिनिटात बॅग भरली\nहे काय, नुसताच मिस्डकॉल केला,\nमी नाही रिटर्न केला\nबोलणी खाण्यात अर्धातास गेला\nमग नऊस्तोवर तपास केला\nतात्पर्य - आठ वाजताच अभ्यास झाला. बाकी कंजुशीवर घसरलात तर पुढे पाणीही विचारणार नाहीत. wink emoticon\nभाषा आली, शेपूट गेले,\nमोठ्या मोठ्या उड्या मारती\nफिरत नागडे तरी कधीही\nइज्जत त्यांनी लुटली नाही\nपण मग चढले कपड्यांचे थर\nतरी वासना सुटली नाही\nत्या आधी पृथ्वीवर जेव्हां\nतशीच संधी तुजला होती\nपण तू विज्ञानाचे कोलीत\nदेऊन बसला माकडा हाती\nवर तू बसुनी मजा पहा\nदेह नराचा, आत्मा माकड\nइंद्रप्रस्थात झालेल्या प्रतिपानीपतच्या-चवथ्या-लढाई नंतर राजपुत्र गायब झाला होता. राजमाता मम्मीमॅडमवर तडिताघात झाला. आत्ता कुठे राजवस्त्रं त्यागून ती वानप्रस्थाला जाणार तो तिच्या क्लांत हातांत राज्यशकटाचे दोर परत येऊन पडले.\nदौलतीची झीज तिळातिळाने होत होती. गुर्जरकुंजर नरेन्द्रवर्मांच्या सैन्याने मोठ्या महसुलाचे सगळे सुभे काबीज केले होते. तंजावर प्रांतीच्या मांडलिक जयंतीराजे राजपुत्र आणि जुन्या सरसेनापतींवर चिडून वेगळ्या झाल्या होत्या.\nदौलतीत कुठेच काही घडत नव्हतं. विरंगुळा म्हणून सुभ्यांचे सुभेदार बदलून झाले. दख्खनेच्या सुभ्यावर माहूरगडाचा सरदार आल्यापासून तळकोकणच्या सरदाराने निर्वाणीचा चौथा इशारा दिल्याचं ऐकलं. राजमाता खूप दिवसात एव्हढी हसलेली पाहिली नाही. त्यानंतरही हसलेली कुणाला दिसली नाही. ती बेपत्ता राजपुत्राच्या चिंतेत आकंठ बुडाली होती.\nप्रजेला राजपुत्राचं जाणं कळलं होतं. कुणी म्हणालं 'तो चवथ्या लढाईत धारातीर्थी पडला'. कुणी म्हणालं, 'नाही. त्याचा देह पडला नाही, पळाला. त्याच्या कोमल कांतीवर एक ओरखडा नाही, तो सुखरूप आहे.'\nकाळ थांबत नाही. कुणी म्हणालं राजकन्येलाच उत्तराधिकार देऊन राजमाता आपल्या माहेरी विठुकान्ह देशात नामस्मरणात कालक्रमण करतील. या बातमीने राजकन्येच्या फळीतील सरदार मोहरले. पण खुद्द राजमाता काहीच बोलत नव्हती.\nइथे दुःखी प्रजेला राजकुमार दिसल्याचे साक्षात्कारही होऊ लागले. कुणी म्हणालं, 'तो गंगोत्रीच्या मुखाशी शांभवी उपचार घेत आहे', कुण्या बंदरावरील द्वारपाल म्हणाला, 'राजकुमाराने वेशांतर करून यवद्वीपाकडे जाणारं एक गलबत गाठलं'. यवद्वीपावरील गणिकांची ख्याती भरतखंडात सर्वदूर होती. असो.\nआणि एकेदिवशी राजधानीतील जनपथावर हाहाकार उडाला. साक्षात राजपुत्राच्या आगमनाच्या वार्तेने लोकांची प्रासादावर रीघ लागली. तेच लोभस बालसुलभ रूप, तसाच पिंगट केशसंभार, तसेच शांभवनेत्र, तीच श्वेतपास्तकांती, कपोलांवर तसेच श्मश्रुखुंट, शेकडो तरूणींना बुडवणारी हुबेहूब कपोलखळी. आनंदभरित राजमाता आरतीचं तबक घेऊन, दुखर्‍या गुडघ्यांची तमा न बाळगता करकर धावत आली.\nराजमातेचे एकनिष्ठ सरदार जयराम संशयमुद्रा धारण करते झाले. राजपुत्राला सदरेवर थांबवून राजमातेला म्हणाले, 'राहुकाळ उलटेस्तोवर क्षेमकुशल पुसणे अशुभ असे. आपण देवडीत बसावे, आम्ही सदरेवर त्यांच्या फलाहाराची सोय करतो.'\nलगोलग दोन हशम येऊन राजपुत्राला धरायला आले. त्यांच्या कळकट हस्तस्पर्षाने राजपुत्राची पांढरीशुभ्र बाराबंदी मळकट झाली. त्याने असा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकला, की खुद्द हशम दचकले. जेव्हां राजपुत्राने तोर्‍यात दोन्ही बाह्या झटकून वर केल्या, खुद्द सरदार जयरामांचा संशयही क्षणमात्र फिटला.\nराजकुमाराने श्वेतवस्त्राआड झाकलेले बलदंड बाहू वर करून आज्ञा केली, \"आता पकडा. वस्त्रे डागाळली तर देहदंड घडेल\". क्षणभर चपापलेल्या जयरामांनी म्हटलं,\n\"महाराजकुमार, बसा. यात्रा कशी झाली\n या चिंतनावकाशात अंतर, काळ, कशाचं भान राहिलं नाही. किती मोत्ये खोटी निघाली, किती नाणी झिजली, इभ्रतीचा खुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही सेनापति अजयकुमारांनी नावालाच हरताळ फासला, आम्ही अंबारीतून सगळं पाहिलं सेनापति अजयकुमारांनी नावालाच हरताळ फासला, आम्ही अंबारीतून सगळं पाहिलं\n\"ते विसरा महाराज. आता रियासतीची नव्याने घडी बसवायची आहे. मातांनी आपल्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी आपल्याला शपथेवर काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. युद्धावरून परतलेल्यांचा रिवाजच आहे तो, माझा निरुपाय आहे. ही तुळशी हाती धरा.\"\n ती तर नरेन्दवर्मांची आवडती पत्री आहे आम्हाला नको ती आम्ही आता गंगोत्रीवर मजेशीर पत्री पाहिली. तिची शपथ खाऊन तुम्ही लिहून द्याल ते बोलू\n\" सुटलेल्या संयमावर लगाम देत जयराम वदले, \"हास्यविनोदाचा हा प्रसंग नाही. मम्मीमॅडमला लवकर भेटायचंय ना\" असं विचारत त्यांनी राजपुत्राहस्ती तुलसीदले कोंबिली.\n\"सांगा- भरतखंडाला दूध कुणी दिले\n\" राजपुत्र शांतपणे म्हणाला.\n\"सांगा- 'एका दिवशी मी रात्री उठलो' या विधानातील विसंगती काय\n दिवसा रात्र असते का काहीही\n\"राजकारण कुठल्या वस्त्रांमध्ये दडले आहे\n\"राजकारण आणि वस्त्राचा काय संबंध राजकारण आपल्या मेंदूत आणि हृदयात दडले असते राजकारण आपल्या मेंदूत आणि हृदयात दडले असते\n\"आता शेवटचा प्रश्न- ओळ पूर्ण करा.... 'बोलते जे 'अर्णव'\"\n 'अर्णव'वरून तुम्हाला बाकी काहीही आठवू नये\nजयरामांचा चेहरा क्रोधित झाला. त्यांची आरोळी प्रासादात घुमली, \"पकडा ह्या द्रोह्याला आणि चार वर्षं कोठडीत डांबून ठेवा आणि चार वर्षं कोठडीत डांबून ठेवा\nजयराम लगोलग राजमातेकडे गेले, \"माते, काळीज कठोर करून ऐकावं, हा आपला राजपुत्र नसून एक अत्यंत मेधावी तोतया आहे\nराजमातेवर दुसरा तडिताघात झाला. तिच्या हातातलं तबक कलंडून जमीनीवर पडलं, तबकातील केशरी-पांढर्‍या-हिरव्या गुलालाच्या वाट्या इतस्ततः विखुरल्या.\nमाता अश्रु पुसत म्हणाल्या, \"तुमची गर्जना प्रासादात घुमली तेव्हांच मला कल्पना आली. पण त्याला चार वर्षं डांबायला का सांगितलं आत्ता वढेरबुरुजावरून कडेलोट करूयात त्याचा आत्ता वढेरबुरुजावरून कडेलोट करूयात त्याचा\nजयरामांनी मातेकडे रोखून पाहिलं, \"माते, शांत\n\"तोतया अत्यंत मेधावी आहे. महाराजकुमार परतले, तरी चार वर्षांनंतरच्या युद्धात या चतुर तोतयालाच उभं केलं, तरच काही सुभे परत मिळण्याची आशा आहे\nराजमातेवर तडिताघाताची हॅटट्रिक झाली, पण ती पुन्हा हसली. तळकोकणातील चवथ्या बंडाळीच्या वर्दीनंतर हसली ना, हुबेहूब तशीच.\n१) माझी आवडती ब्लॉगर... माझ्या आवडत्या लेखिकांपैकी एक\n२) एका बहाद्दराच्या डोक्यातली वळवळ... दुसरी चळवळ\n३) तेजस्विनी लिहितेय... वाचाच राव\n४) भु्केल्यांना जेवू घाला. एक क्लिक- अर्धं मिनिट द्या. बस\n५) हिंदी पत्रकारितेतल्या सौंगड्यांचा चव्हाटा- मोहल्ला\nकुण्या गावाची आली पाखरं\nकुण्या गावाची आली पाखरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T01:05:05Z", "digest": "sha1:MG57USQS5DZH7KDVGGUNWNZ6RNMD2GZD", "length": 9824, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नटराज - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्व आहे. शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. त्याचजोडीने संगीत शास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला असे मानले जाते.[१]\n५ हे ही पहा\nया शिवमूर्तीला चार हात असून त्यांच्या चारही बाजू या अग्नीने वेढलेल्या आहेत. एका पायाखाली राक्षसाला मारलेले असून दुसरा पाय नृत्यमुद्रेत वर उचललेला आहे.[१] त्याच्या हातातील डमरू हे सृजनाचे प्रतीक तर अग्नी हे विनाशाचे प्रतीक मानले जाते. या संसाराला आश्रय देण्याचे सामर्थ्य या मूर्तीतून दिसून येते. अज्ञान आणि दुष्ट प्रवृत्ती यावर पाय रोवून शिव नृत्य करीत आहे अशीही प्रतीकात्मकता यात दिसून येते.[२] चोळ राजवटीतील तांब्याची नटराज प्रतिमा ही इसवी सनाच्या दुस-या शतकातील आहे असे मानले जात असून त्यामध्ये शिवाची अभयमुद्रा आहे.[३]\nतंजावर शैलीतील नटराज चित्र\nनटराज शिवाने केलेल्या तांडवातून सृष्टीची चक्राकार रचना आणि विनाश या दोन्हीचा आशय व्यक्त होतो असे मानले जाते.[२] पार्वतीचे लास्य नृत्य आणि शिवाचे रौद्र तांडव हे प्रकृती आणि परमात्मा यांच्या लीलांचे प्रतीक मानले जाते. [४]\nप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ फ्रिटोफ काप्रा यांनी शिवाच्या नटराजरूपाचा आणि अनुषंगाने त्याच्या तांडव नृत्याचा संबंध हा सृष्टीच्या उत्पती-स्थिती-लयाशी जोडत तो आपल्या अभ्यासातून वैश्विक ऊर्जेशी जोडलेला आहे. भौतिकशास्त्र विषयातील या भाष्याकडे भारतीय आणि परदेशी अभ्यासक संशोधनाच्या भूमिकेतून पाहतात हे याचे वैशिष्ट्य सांगता येईल.[५]\nहिंदू शिल्पकलेचा विचार करता त्यामध्ये नटराज शिवाला विशेष महत्वाचे स्थान असलेले दिसते. दक्षिण भारतातील अनेक मंदिरात अशी शिल्पे आढळतात. चिदंबरम मंदिरात रौद्र आणि शांत अशा दोन्ही रूपातील नटराज नृत्य करतानाचे अंकन केलेले आहे. [२] [६]बदामी येथील लेण्यांमध्ये नृत्य मुद्रेतील शिव शिल्पाकृती दिसून येते. वेरूळ लेण्यांतही नटराज शिवाची शिल्पे दिसून येतात.[७]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/user/login?destination=node/6649%23comment-form", "date_download": "2018-10-19T00:05:10Z", "digest": "sha1:BWGNWYT7P3H4CMECXAW4JOPB4DD3JGPJ", "length": 5013, "nlines": 51, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nया सदस्यनामाचा परवलीचा शब्द/पासवर्ड\nस्मिता पाटील (जन्म : १७ ऑक्टोबर १९५५)\nजन्मदिवस : तत्त्वज्ञ व नोबेलविजेता लेखक हेन्री बर्गसन (१८५९), 'दुर्दैवी रंगू' कादंबरीचे लेखक भारताचार्य चिं. वि. वैद्य (१८६१), अभिनेत्री मेलिना मर्क्यूरी (१९२०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९२६), अभिनेता ओम पुरी (१९५०), टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (१९५६).\nमृत्युदिवस : गणितज्ज्ञ चार्ल्स बॅबेज (१८७१), शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन (१९३१), मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (१९५१), ज्ञानपीठविजेते तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायणन (१९७६), लेखक शंकर पाटील (१९९८), संतसाहित्यिक डॉ. गं. बा. ग्रामोपाध्ये (२००२)\n१३८६ : हाईडेलबर्ग विद्यापीठाची स्थापना.\n१८५१ : हर्मन मेलव्हिललिखित 'मोबी डिक' कादंबरीची प्रथमावृत्ती प्रकाशित.\n१९०६ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली.\n१९२२ : 'बीबीसी'ची स्थापना.\n१९५४ : टेक्सस इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.\n१९६७ : रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ शुक्रावर उतरले. परग्रहावर उतरणारे ते पहिले यान होते.\n१९७७ : 'रेड आर्मी फॅक्शन' (उर्फ बादर-माइनहॉफ गट) ह्या कडव्या डाव्या संघटनेचे तीन सदस्य आंद्रिआस बादर, गुड्रुन एन्स्लिन, यान-कार्ल रास्प ह्यांची तुरुंगात आत्महत्या.\n२००४ : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन पोलीसहल्ल्यात ठार.\n२००७ : माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्या मोटार ताफ्यावर आत्मघातकी हल्ला. भुत्तो सुखरूप, पण १३९ मृत आणि ४५० जखमी.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/other-3", "date_download": "2018-10-19T00:05:25Z", "digest": "sha1:PRVGDGLZLYSUOLVSY33NRCA4U66JNGGN", "length": 5302, "nlines": 116, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\n100% Pure ..वनराज .. 1 महिन्याची पिल्ले उपलब्ध .. वैशिष्ट्ये .. 1. सर्व लसिकरण पुर्ण 2. सर्वात जास्त अंडी देण्याचे प्रमाण (वार्षिक 180) 3. सर्वात जास्त रौगप्रतिकार शक्ती 4. फक्त 5 महिन्यात अंडी उत्पादन चालु 5. अंडी व मांस दोन्हींसाठी उपयुक्त 6. लोकल…\nसर्व प्रकारच्या कोंबड्या सर्व प्रकारच्या कोंबड्या\nखात्रीशीर कोंबड्या मिळवण्याचं एकमेव ठिकाण आमच्याकडे गावरान, डी पी,कडकनाथ, अंडे देणाऱ्या खात्रीशीर मिळतील\nNashik Division 09-09-18 सर्व प्रकारच्या कोंबड्या ₹650\nकडकनाथ कोंबडी व अंडी विक्री कडकनाथ कोंबडी व अंडी विक्री\nनमस्कार आपणा सर्वांना *कडकनाथ* कोंबडीविषयी माहिती असेलच. ह्या कोंबडीच्या जातीला *कालीमासी* ह्या नावानेसुध्दा संबोधिले जाते. ह्या कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये ऊच्च दर्जाची प्रथिने,अत्यंत कमी प्रमाणात चरबी आणि कमी कोलेस्ट्रॉल असते. म्हणूनच ह्या *कडकनाथ*…\nनमस्कार आपणा सर्वांना *कडकनाथ*…\nMumbai 15-08-18 कडकनाथ कोंबडी व अंडी विक्री ₹650\nआमच्याकडे सर्व प्रकाचे मस्त्य बीज मिळतील\nआमच्याकडे सर्व प्रकाचे मस्त्य…\n518 गावरान कोंबड्या विकणे आहे. गावरान अंडी घेऊन मशीन व्दारे उबवून सर्व लसीकरण झालेल्या गावरान कोंबड्या योग्य भावात विकणे आहे. ह्या कोंबड्या मुक्त नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या आहेत. अधिक माहिती साठी संपर्क साधा. अनिल साठे पाटील. मु पो ता पाथर्डी जि…\n518 गावरान कोंबड्या विकणे आहे.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/travel", "date_download": "2018-10-19T00:00:19Z", "digest": "sha1:6MXS3LR7RIT6LC3NPIZW433JMGEOMWDS", "length": 8549, "nlines": 162, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "travel|Marathi News | Online Marathi News | Marathi News Live | Maharashtra News | Marathi News | Marathi News | Ann news marathi", "raw_content": "\nपश्चिम रेल्वेच्या पहिल्या महिला लोकल झाली २६ वर्ष\nमुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली…\nया उन्हाळ्यात कोकण भ्रमंती होईल अधिक आरामदायक ; कोकण रेल्वेतर्फे विशेष गाड्या\nउन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध ठिकाणी जाणाऱ्या…\nहनीमूनसाठी ही ठिकाणे पसंत करतात कपल्स\nलग्नाच्या हंगामानंतर बहुतांश जोडपी हनीमूनसाठी…\nमदुराईच्या प्रसिद्ध मिनाक्षी मंदिराला नक्कीच द्या भेट\nतमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे.…\nसनी लिओनीच्या पार्टीवर कर्नाटक रक्षणा वेदिके युवा सेनेची ‘वक्रदृष्टी\nबंगळुरू - अभिनेत्री सनी लिओनीची बंगळुरू…\nमुंबई - मुंबई-कोल्हापूरदरम्यान दसऱ्यापासून…\nनाशिकला मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचे बुकिंग सुरु\nनाशिक : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ‘पर्यटन…\nनाशिक प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने पर्यटनासाठी ब्रँडिंग करणे आवश्यक : रावल\nनाशिक : नाशिकच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याने…\nमुंबई-नाशिक हायवेवर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली, वाहतूक धीम्या गतीनं\nनाशिक ANN : मुंबई-नाशिक हायवेवर जुन्या…\nमुंबईत तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक\nमुंबई ANN : मुंबईतल्या मध्य, हार्बर आणि…\nएअर इंडियाच्या विमानाचा संपर्क तुटला\nअहमदाबादहून लंडनला गेलेल्या एअर इंडिया…\nवाशिम - आता ‘शकुंतला’ धावणार ब्रॉडगेज मार्गावर\n१५०० कोटीच्या प्रस्तावास मान्यता, खा. गवळींच्या…\nइजिप्त एअरच्या विमानाचा अपघात, सर्च ऑपरेशन सुरु\nकैरो, दि. 19 - इजिप्त एअरच्या 66 प्रवाशांना…\nहवाईसुंदरीला कॉकपिटमध्ये बसविणे अंगलट\nनवी दिल्ली : एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान…\nएअरहोस्टेसला बळजबरीने कॉकपिटमध्ये बसवणा-या पायटला स्पाइसजेटने केले निलंबित...\nनवी दिल्ली, दि.२३ - एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान…\nविमानात हवाई सुंदरीचे शूटींग करणा-या एकाला अटक\nमुंबई, दि. २२ - इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील…\nविलीनीकरणानंतर एअर इंडिया प्रथमच नफा जाहीर करणार \nमुंबई, दि. १९ - सातत्याने तोटयाचा सामना करणारी…\n‘इजिप्त एअर’च्या अपहरणकर्त्यांनी 4 परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बर वगळता केली सर्वांची सुटका\nकैरो, दि. २९ - इजिप्त एअर विमानाच्या अपहरणकर्त्यांनी…\n‘इजिप्त एअर’च्या अपहरणकर्त्यांनी 4 परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बर वगळता केली सर्वांची सुटका\nकैरो, दि. २९ - इजिप्त एअर विमानाच्या अपहरणकर्त्यांनी…\nधूर येऊ लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिग\nमुंबई, दि. २८ - एअर इंडियाच्या हैदराबादहून…\nरेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले \nऑनलाईन डेटिंग पासून सावध\nव्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/texas/private-jet-charter-dallas/?lang=mr", "date_download": "2018-10-19T00:47:39Z", "digest": "sha1:YWXZSZFZPUHSYXRMPO6CFT25NEZILTW5", "length": 21154, "nlines": 81, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "पासून किंवा डॅलस करण्यासाठी खाजगी जेट सनद उड्डाणाचा, टेक्सस रिक्त लेग प्लेन माझ्या जवळ", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nपासून किंवा डॅलस करण्यासाठी खाजगी जेट सनद उड्डाणाचा, टेक्सस रिक्त लेग प्लेन माझ्या जवळ\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nशीर्ष खासगी जेट सनद उड्डाण किंवा टेक्सास करण्यासाठी रिक्त लेग प्लेन माझ्या जवळ\nपासून किंवा डॅलस करण्यासाठी खाजगी जेट सनद उड्डाणाचा, टेक्सस रिक्त लेग प्लेन माझ्या जवळ\nExecutive Business Private Jet Air Charter Dallas, Texas Plane Rental Company Near Me call 877-960-2011 for instant quote on empty leg Flight service to hire an Affordable luxury aircraft aviation transportation to your next destination fast. उड्डाण विक्री घटने किंवा प्रसंगाचे आगमन अनेक गोष्टी करण्यासाठी परिणाम आहे. एक हात वर, अधिक लोक या दिवस कुठेही प्रवास करण्यास सक्षम आहेत. विमान अनेकदा प्रतिबंधात्मक खर्च कापून आहेत, अधिक लोक सक्षम बुक जगात कुठेही उड्डाणे. या downside आहे, मात्र, सर्वात की खरं आहे, सर्व नाही तर, विमान overbook. उड्डाण करणारे हवाई परिवहन ते प्रत्यक्षात सर्व प्रवासी नाही मंडळाला की आशेने बुक करू शकता पेक्षा अधिक तिकीट विक्री. विक्री अधिक उड्डाणे करण्यासाठी परिणाम, आणि यामुळे अधिक विलंब.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nविलंब नाही उड्डाणे आपला वेळ अधिक खर्च. मुदती भेटले नाही आणि सभा नाही आहेत तेव्हा तो व्यवसाय आणि वैयक्तिक प्रतिष्ठा प्रभावित. डॅलस खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा आणि डॅलस भाड्याने खाजगी विमान बजावलेले उद्योजक साठी व्यवहार्य पर्याय आहेत का हे आहे. या अतिरिक्त खर्च सारखे वाटू शकते, तर, व्यवसाय प्रतिष्ठा लांब रन तसेच बंद देते. विमानाचा जेट चार्टर डॅलस कंपनी आपला अग्रक्रम खर्च वर पाहिजे. आपल्या प्रवासी त्रास-मुक्त आणि विलंब मुक्त आहे याची खात्री करून आपण अधिक गुंतवणूक घेऊन आणि पूर्ण चांगले वापरले आहे की वेळ वाचते. व्यवसाय आणि सुख मिश्रण असायचा ओळी यापुढे झाले आणि प्रतिक्षा दु; खाने ग्रासलेला बनले होईपर्यंत बाहेर उड्डाण करणारे हवाई. विमान जेट चार्टर उड्डाण डॅलस सह, तो पुन्हा असू शकते.\nइतर स्थान आम्ही आजूबाजूला डॅलस टेक्सस क्षेत्र सेवा:\nडॅलस, कॅरोलटोन, एडिसन, इर्विंग, कोपेल, रिचर्डसन, plano, लेविसविले, कॉलनी, फोर्ट वर्थ, द्राक्षाची वेल, हार, एलेस, फ्लॉवर मॉउंड, ग्रँड प्रेरी, Southlake, फ्रिस्को, अर्लिगटोन, बेडफोर्ड, कॉलिविले, लेक डॅलस, मेसक्युट, ऍलन, Sachse, थोडे एल्म, हर्स्ट, डंकंनविले, रौलेट, उत्तर रीचलँड हिल्स, Sunnyvale, रोआनोके, Argyle, केलर, डेंटोन, Wylie, हचिन्स, लँकेस्टर, यश, डेसोटो, महानगरपालिका Kinney, गंधसरुचे हिल, Haltom सिटी, Rockwall, ऑब्रे, Wilmer, Lavon, जस्टीन, प्रिन्स्टन, केंनेंडेल, फॉर्ने, Haslet, लाल ओक, नेवाडा, मॅन्सफिल्ड, सेलिना, Seagoville, Copeville, प्राक्तन, सुकर, आकाश, Melissa, वेस्टन, मिडलोथिअन, Krum, Pilot Point, Crandall, नवल एअर स्टेशन जूनियर, Royse सिटी, Lillian, जोसेफिना, संगेर, फार्मेसविले, न्यूअर्क, Rhome, व्हीनस, Waxahachie, अण्णा, बुर्लेसोन, पामर, Terrell, Gunter, Tioga, क्रॉवले, अजेल, वेस्टमिन्स्टर, कॅड्डो मिल्स, व्हॅन Alstyne, ब्लू रिज, Alvarado, Rosser, व्हॅली पहा, कॉफमॅन, विल्यम, इल्मो, कॉलिंन्सविले, धावपळ, हो, Avalon, Maypearl, इनिस, यहोशवा, Slidell, कीने, डेकातुर, Bardwell, Aledo, Celeste, ग्रेयेनविल, Forreston, Quinlan, टॉम बीन, गुणवत्ता, Springtown, ट्रिन्टन, ग्रीनवुड, Whitewright, ग्रँडव्यूव्ह, Southmayd, लेओनार्ड, युग, क्लेबर्न, Godley, नंदनवन, गैईनेस्वईल्ले, Cresson, लिंडसे, शेर्मान, इटली, Weatherford, विल्स पॉइंट, Randolph, Rosston, तांदूळ, Whitesboro, एकमेव ओक, Myra, बेली, घंटा, इटास्का, Chatfield, Alvord, जे एम केम्पचा, Wolfe सिटी, कोविंग्टोन, मिलफोर्ड, कॅंबेल, एक जातीचा कोबी, Sadler, ब्रिड्गेपोर्त, Forestburg, रिओ विस्टा, Ector, फुलणारा ग्रोव्ह, बिंदू, लेयिज़ीग, Peaster, ग्रॅनबरी, Poolville, Mabank, डेनिसन, बॅरी, Mertens, वाणिज्य, इडजवुड, बोहम, Brandon, दंव, Thackerville, चीको, कोर्सिकाना, Pottsboro, सूर्यास्त, पॉवेल, डेनिस, Cumby, Gordonville, Blum, Ladonia, इरेन, निमो, जिल्हा, हिल्सबोरो, रवेना, Fruitvale, इंद्रधनुष्य, संत जो, Bynum, जे एम केम्पचा Cpo, Dodd सिटी, Whitt, Eustace, Emory, Millsap, Windom, Klondike, Colbert, हेंड्रिक्स, Kerens, गाड्या तयार करणारा सुतार, Brashear, Kopperl, पेरीन, त्रिनिदाद, मालोने, Achille, गिळणे, Purdon, ग्रँड खारट, Montague, अमेरिकेतील मिसिसिपी नदीच्या एक फळझाड किंवा त्याचे फळ अंतर, ग्लेन गुलाब, किंग्सटन, व्हिटनी, मिनरल वेल्स, मेरीयेटा, मोठी सपाट थाळी, टॉलर, Malakoff, बॉविए, Lipan, लेबनॉन, Abbott, डॉव्सन, लिऑन, मध ग्रोव्ह, Paluxy, आढळणारा, Calera, Ivanhoe, मॉर्गन, पतिव्रता स्त्री, Burneyville, बेन फ्रँकलिन, हब्बर्ड, रीचलँड, सल्फर स्प्रिंग्स, कूपर, कुरण, Jacksboro, Yantis, टेलिफोन, पासून, गोल्डन, मामुली, अक्रोड स्प्रिंग्स, सान्तो, Nocona, अथेन्स, ऑल्बेनी, Aquilla, उंच डेल, बेन व्हिलर, Enloe, Overbrook, Murchison, Roxton, प्रती, वेस्ट, Streetman, Madill, माउंट शांत, pipit, म्हणून, Wortham, Leroy, बेलव्यू, कूलिज, Tehuacana, शिखर, मिनेओला, रॉस, Quitman, Bokchito, मॉर्गन मिल, Brookston, पाट, पालो पिंटो, लेक क्रीक, Graford, Brownsboro, Cayuga, बॅचलर सम्नर, Iredell, क्लिफ्टन, एल्म Mott, Pickton, Ringgold, Axtell, ऑस्कर, आर्ड्मुर, प्रेरी हिल, Bryson, kenefic, Terral, लागुना पार्क, बेनिंग्टोन, लिन्डेल, गॉर्डन, एकमेव ग्रोव्ह, सलतिललो, मेक्सिआ, Mannville, Larue, Stephenville, विल्सन, चीन वसंत ऋतु, सल्फर स्पष्टवक्ता, कॅड्डो, Jermyn, Ravia, Chicota, वेको, Montalba, पॅरिस, फेअर फिल्ड, Tishomingo, Winnsboro, मेणबत्त्या, टायलर, Bluegrove, Mingus, जनुक Autry, व्हॅली मिल्स, Poynor, Hico, बकिंगहॅम, Milburn, Strawn, मार्ट, कोलमन, Henrietta, Ringling, Pattonville, टेनेसी कॉलनी, Boswell, रायन, Cranfills अंतर, Teague, प्रेमळ, Healdton, माउंट व्हर्नन, Caney, फ्लिंट, हॉकिन्स, आर्थर सिटी, Windthorst, देशातून हद्दपार करणे, फ्रँक्स्टोन, क्रॉफर्ड, Powderly, Lingleville, बहर, कार्लटन, Soper, डब्लिन, Bullard, Cuney, स्कॉटलंड, लेन, अनुदान, Desdemona, Neches, WAURIKA, डेट्रॉईट, जोनेस्बोरो, पॅलेस्टाईन, Whitehouse, Petrolia, Byers, ह्युगो, Addington, विद्यापीठातील शिस्त राखणारा अधिकारी, Oakwood, हॅमिल्टन, विचिटे फॉल्स, गुस्टाइन, हेस्टिंग्स, जॅकसनविल, करवतकाम करणारा, Antlers, Sheppard AFB, एल्खार्ट, ऊर्जा, Maydelle, Spencerville, मंदिर, फोर्ट Towson, Pottsville, Randlett, Priddy, रत्तन, Devol\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखाजगी जेट सनद खर्च\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nआपले स्वत: चे खाजगी जेट सनद भाड्याने कसे\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-18T23:57:16Z", "digest": "sha1:F3Z3QLMV4AYXDK6EODQESBH4RDZWYSM7", "length": 10019, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ढोलपुरला राहुल गांधींचा रोड शो ; मोदींच्या आर्थिक धोरणांवर केला कडाडून हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nढोलपुरला राहुल गांधींचा रोड शो ; मोदींच्या आर्थिक धोरणांवर केला कडाडून हल्ला\nढोलपुर: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राजस्थानातील ढोलपुर परिसरात रोड शो करून पक्षासाठी प्रचार केला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की मोदींनी गाजावाजा करीत मेक ईन इंडिया मोहीम सुरू केली पण तिचा फज्जा उडाला. देशातील अनेक कारखाने बंद पडले असून आता फोन बरोबरच टीशर्टचे उत्पादनही चीनकडून केले जाते.\nत्यांनी या रोड शो द्वारे पुर्व राजस्थानातील दीडशे किमी परिसरातील लोकांशी संपर्क प्रस्थापित केला. ठिकठिकाणच्या सभेत बोलताना ते म्हणाले की लोकांनी मोदींवर विश्‍वास ठेवला. मी चौकीदार म्हणून लोकांसाठी काम करीन असे मोदी म्हणाले होते. पण मोदींची जुनी भाषणे ऐकून लोकांना आता हसु येऊ लागले आहे. आपण नेमके कोणासाठी चौकीदार म्हणून काम करणार हे मोदींनी सांगितले नव्हते आता ते अनिल अंबानीसारख्या उद्योगपतींसाठी चौकीदाराचे काम करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला. देशातल्या काही मोजक्‍याच उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करीत आहे. त्यांच्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे ते म्हणाले.\nराफेल गैरव्यवहाराचा उल्लेख करून ते म्हणाले की अब्जावधी रूपयांच्या या घोटाळ्याचा लाभ अनिल अंबानी यांनाच झाला आहे. आपण अनेक वेळा राफेलचा उल्लेख केला आहे पण त्यावर मोदींनी एका शब्दानेही अजून उत्तर दिलेले नाहीं असे ते म्हणाले. नीरव मोदी, मेहुल चौक्‍सी, ललित मोदी आणि अनिल अंबानींसाठीच मोदींचे सरकार राबले आहे पण या देशातील बेरोजगार युवक, व गरीबांसाठी मात्र त्यांना कोणतीही कणव नाही. देशातील उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रूपयांचे कर्ज मोदी सरकारने माफ केले आहे पण शेतकऱ्यांचा एक रूपयाही त्यांना माफ करता आलेला नाही असेही ते म्हणाले. राजस्थानातील वसुंधरा राजे सरकारच्या कारभारावरही त्यांनी कडाडून टीका केली. वसुंधरा राजे यांच्या मुलाने ललित मोदींकडून पैसा घेतल्याचा आरोपहीं त्यांनी केला. राजस्थानी, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या मजुरांना गुजरात मधून हाकलून दिले गेले असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतापमान वाढ वेळीच रोखा, नाहीतर गंभीर परिणाम\nNext articleशिवाजी विद्यापिठावर प्राध्यापकांचा धडक मोर्चा\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/kodak-easyshare-cd44-point-shoot-digital-camera-silver-price-p2HUQV.html", "date_download": "2018-10-19T00:24:19Z", "digest": "sha1:3D6ODMOXROYKYPNMV66GOTWLSRONA3TI", "length": 15677, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nवरील टेबल मध्ये कोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया कोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमिनिमम शटर स्पीड 81/1400 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480 pixels (VGA)\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 19 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nबॅटरी तुपे AA Battery\nकोडॅक इत्स्यशारे कंड४४ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-write-letter-on-various-social-problem-to-editor-1663753/", "date_download": "2018-10-19T01:33:20Z", "digest": "sha1:QFFKGFVYMGT3EYPMSK2GD4JM5KKS55BM", "length": 28876, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers write letter on various social problem to editor | संस्कृती, संस्कार आणि सरकारवरही प्रश्नचिन्ह | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसंस्कृती, संस्कार आणि सरकारवरही प्रश्नचिन्ह\nसंस्कृती, संस्कार आणि सरकारवरही प्रश्नचिन्ह\nएका घटनेत आरोपी लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे निवृत्त सरकारी अधिकारी.\n‘क्रौर्याचा कळस’ अन् ‘सत्तेचा मदांध पाया’ हे लेख वाचून (रविवार विशेष, १५ एप्रिल) कुठल्याही संवेदनशील माणसाला वेदना झाल्यावाचून राहत नाहीत. सरकार व विरोधी पक्षातील सदस्यांची चाललेली ‘अभूतपूर्व’ अशी स्पर्धात्मक उपोषणे, आयपीएलनामक तमाशा आणि राष्ट्रकुलातील महामेळावा चालू असतानाही या घटनांची दखल संपूर्ण देशाला घेण्यास भाग पाडण्याची तीव्रता त्या दुर्दैवी घटनांमध्ये नक्कीच होती. असे हे प्रसंग वारंवार आपल्या पाशवीपणाची साक्ष देतात, दोन अल्पवयीन मुलींवर घडलेल्या या वेगवेगळ्या प्रसंगाने पुन्हा एकदा आमच्या तथाकथित संस्कृती, संस्कार आणि सरकार यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. एकीकडे वर्चस्ववाद तर दुसरीकडे धर्माधता. त्याच्याआड लपलेली हीन वासना मात्र दोन्हीकडे सारखीच\nएका घटनेत आरोपी लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे निवृत्त सरकारी अधिकारी. ज्यांच्या जिवावर आमच्या समृद्ध अशा लोकशाहीचा गाडा चालतो त्यापैकी दोन घटकांतील व्यक्तींच्या क्रौर्याची ही परिसीमा. कुठे पोलिसांची मदत तर कुठे राजकारणातील व्यक्तींचा आशीर्वाद. सर्वच लज्जास्पद फक्त क्षेत्रे तेवढी वेगळी, बाकी माणसातील दानव सगळीकडेच वावरत असतो त्याचा हा सबळ पुरावा होय. त्यातही कहर म्हणजे आरोपीच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे आणि त्यात मंत्रीसुद्धा सामील फक्त क्षेत्रे तेवढी वेगळी, बाकी माणसातील दानव सगळीकडेच वावरत असतो त्याचा हा सबळ पुरावा होय. त्यातही कहर म्हणजे आरोपीच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे आणि त्यात मंत्रीसुद्धा सामील माध्यमांनी ही प्रकरणे उचलून धरल्यानंतरच दोन्ही पीडितांना न्याय देण्यासाठी सर्व घटक सरसावले हीच आमच्या देशातील सर्वात मोठी शोकांतिका आहे माध्यमांनी ही प्रकरणे उचलून धरल्यानंतरच दोन्ही पीडितांना न्याय देण्यासाठी सर्व घटक सरसावले हीच आमच्या देशातील सर्वात मोठी शोकांतिका आहे त्यातही इतक्या क्रूर अन् संवेदनशील मुद्दय़ांवरही आमच्या सर्वच बोलघेवडय़ा ‘सेवकांच्या’ कंठातून एक शब्दही बाहेर पडला नाही.. तेही अगदी नित्यप्रमाणे\n– श्याम आरमाळकर, पुणे\n‘त्या’ वकिलांवरही गुन्हे दाखल करावेत\n‘वकिलांच्या कृत्याची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल’ ही बातमी (१४ एप्रिल ) वाचली. मुळात वकिलांचे काम पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आहे, हेच बहुधा जम्मू-कश्मीरमधील वकील हे विसरलेले दिसतात. कारण न्याय मिळवून देणे तर दूरच परंतु जो न्यायासाठी लढतोय त्यालासुद्धा न्यायालयात प्रवेश करण्यासाठी अटकाव केला जातोय. ही सबंध देशासाठी शरमेची बाब आहे. या घटनेमुळे आरोपीलाच पाठीशी घातले जातेय. फक्त आरोपीवरच नाही तर वकिलांवरही ‘बलात्कारास’ साहाय्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जावेत, असे वाटते.\n– सुमेध आश्रोबा मस्के, परभणी\nविद्यार्थ्यांची कॉपी पकडली तर प्राचार्य दोषी\nकॉपी करताना पकडल्याने एका विद्यार्थ्यांने कॉलेजच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी चक्क प्राचार्याना गुन्हेगार ठरवून आंदोलन छेडल्यावर कॉलेज प्रशासनावरच गुन्हा दाखल केला गेला. म्हणजे यापुढे कोणी कॉपी केली तर शाळा-महाविद्यालयाने त्याकडे डोळेझाक करायची का मुलांनी कॉपी केली आणि त्यानंतर आत्महत्या केली म्हणजे त्याला संस्कारित करायला पालक कुठेतरी कमी पडले असेच मानावे लागेल. ते बाजूलाच ठेवून पालकांनी याप्रकरणी कॉलेज प्रशासनाला दोषी धरणे आणि नंतर त्यांच्या झुंडशाहीला घाबरून प्राचार्यावरच गुन्हा दाखल करणे याचे दूरगामी परिणाम शिक्षणक्षेत्रावर होऊ शकतात. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याप्रकरणी लक्ष घालून अशा प्रकरणातील शासनाची भूमिका जाहीर करून कॉपी बहाद्दरांवर जरब बसवावी. प्रचार्याना दोषी मानणे गैर आहे.\n– नितीन गांगल, रसायनी\nनाणार प्रकल्पास ९० टक्के जनतेचा विरोध\n‘‘प्रधान’सेवक’ हा अग्रलेख (१३ एप्रिल) वाचला. नाणार परिसरातील ग्रामस्थांचा या प्रकल्पास सुरुवातीपासून ठाम विरोध आहे. प्रकल्पबाधित गावांत झालेल्या प्रकल्पविरोधी सभा, मुंबईतील धरणे आंदोलनांत हजारो ग्रामस्थ आणि मुंबईकरांचा सहभाग, १६ गावांच्या ग्रामसभांचे प्रकल्पविरोधी ठराव, सुमारे ६.५ हजार ग्रामस्थांनी दिलेली असहमतीपत्रे, जमीन अधिग्रहणास ७० टक्के जनतेची सहमती हवी असताना उलट सुमारे ९० टक्के जनतेचा विरोध, ही सर्व माहिती उपलब्ध असताना मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प रेटून नेण्याचा चालविलेला प्रयत्न हे स्थानिक जनतेस देशोधडीला लावताना कोणाचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही. केंद्रात असलेल्या एका वजनदार मंत्र्यासह शाह, मेहता, राठोड, भुतडा यांच्यासारख्यांनी या परिसरातील जमिनी विकत घेऊन झटपट पैसा कमाविण्यासाठी गुंतवणूक केली आहे या बाबी आता लपून राहिलेल्या नाहीत.\nया रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या १०-१२ किमी अंतरावर जगातील सर्वात मोठा आणि धोकादायक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. हा सर्व परिसर अतिशय निसर्गसंपन्न आहे. हापूस आंब्याव्यतिरिक्त काजू, नारळी-पोफळीच्या बागा, भातशेती, मासेमारी आणि काही प्रमाणात पर्यटन हे येथील जनतेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. हा परिसर हिरवीगार वनराई आणि विपुल प्राणी आणि पक्षी जीवनामुळे समृद्ध आहे. येथील हवा, पाणी स्वच्छ आणि शुद्ध आहेत. हे सर्व उद्ध्वस्त करून, स्थानिक माणसाला देशोधडीला लावणारे प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न जर शासन करणार असेल तर स्थानिक जनता प्राणपणाने त्याला विरोध करेल.\n– डॉ. मंगेश सावंत, रत्नागिरी\nतेल शुद्धीकरण प्रकल्प असूनही हापूसची निर्यात\n‘‘प्रधान’सेवक’ या अग्रलेखातून नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पातील भविष्यातील फायदे वाचकांसमोर सविस्तरपणे मांडले आहेत. जामनगर येथील रिलायन्सच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाशी तुलना करून एक जिवंत उदाहरण दिले हेही उत्तमच. आज एके काळचे ओसाड जामनगर सुजलाम् सुफलाम् झाले आहे. अंबानी यांनी या प्रकल्पाच्या हद्दीवर शेकडो बलसाड हापूस आंब्यांच्या झाडांची लागवड करून तो आंबा निर्यात करतात. यावरून या प्रकल्पामुळे आंब्यांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतात, ही टीका मोडीत निघते. दुसरे उदाहरण वेदांतच्या तांबा शुद्धीकरण प्रकल्पाचे. रत्नागिरीतील पावसजवळील या प्रकल्पाला विरोध झाल्यावर हाच प्रकल्प जयललिता यांनी तुतिकोरीन येथे नेला व तुतिकोरीनची भरभराट झालेली दिसते. केवळ राजकीय फायद्यासाठी विरोध करून कोकणचे अतोनात नुकसान होत आहे, हे लोकांना कधी कळणार\nराष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान राखला जावा\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराची वादग्रस्त परंपरा या वर्षीही कायम राहिली याचे सखेद आश्चर्य वाटते. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून ही घसरण सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना व श्रीदेवी यांना पुरस्कार देऊन काय साध्य झाले हे समजायला मार्ग नाही. दोन्ही कलावंतांचा उचित गौरव ते हयात असताना झाला असता तर ते योग्य होते. विनोद खन्ना यांची अभिनय कारकीर्द फाळके पुरस्काराच्या योग्यतेची होती काय, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. श्रीदेवी या उत्तम अभिनेत्री होत्या यात शंका नाही, पण ‘मॉम’ या चित्रपटाची काहीच चर्चा नसताना अकस्मात त्यांचे नाव येणे हेसुद्धा विचित्र वाटते. प्रादेशिक भाषांमध्येही अनेक मातब्बर कलाकार आहेत. या पाश्र्वभूमीवर फाळके पुरस्कार गेली काही वर्षे तुलनेने सुमार कलावंतांना दिला जात असल्याचे पाहून खेद होतो. यामध्ये कोणा कलाकाराचा अवमान करण्याचा हेतू नसून पुरस्काराचा सन्मान राखला जावा इतकेच म्हणणे आहे.\nराजश्री बिराजदार, दौंड (पुणे)\n.. म्हणून अमेरिकेला जागतिक करारांचा पुळका\nअमेरिकेच्या सीरियातील हल्ल्यांचे वृत्त (१४ एप्रिल) वाचले. रासायनिक अस्त्रांचा काही दिवसांपूर्वी रशियाने किंवा नुकताच सीरियाने केलेला वापर, दोन्हींचे समर्थन होऊच शकत नाही. असा वापर म्हणजे रासायनिक अस्त्रांच्या १९९९ मधील कराराचे उल्लंघन आहे एवढेच कारण अमेरिकेच्या हल्ल्यांना पुरेसे ठरले. याच अमेरिकेने जागतिक व्यापार करारापासून हवामान बदलासंबंधीचा पॅरिस करारापर्यंत अनेक करारांना वेळोवेळी सोयीनुसार केराची टोपली दाखवली आहे. तेव्हा आताच जागतिक करारांचा एवढा पुळका कसा तर बदलत्या जागतिक व्यवस्थेत कमी होत असलेले महत्त्व, एकलध्रुवीय रचनेकडून बहुध्रुवीय रचनेकडे होत असलेली जगाची वाटचाल, जागतिक व्यापारात घसरत चाललेली पत, नाटो सदस्यांचा संघटनेवरील खर्चाबाबत आखडता हात व कमी होणारे नाटोचे महत्त्व यामुळे जागतिक महासत्तेला पछाडले आहे. तेव्हा जे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात ते तसे न सोडवता तात्कालिक घटनांचा आधार घेऊन रशियारूपी शत्रू उभा करायचा आणि तो म्हणजे कसा जागतिक शांततेला धोका आहे असे चित्र निर्माण करायचे. येथे हे नमूद करावेसे वाटते की, सीरियातील परिस्थिती २०१५ साली याहून गंभीर असतानाही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी ट्रम्प यांच्यासारखा अगोचरपणा केला नव्हता.\nमारकुटय़ा शिक्षकांना कायमचे घरी पाठवावे\nअहमदनगर येथील पिंपळवाडी शाळेत शिकणाऱ्या एका मुलाचे गणित चुकल्याने शिक्षकाने त्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबल्याचे वृत्त धक्कादायक आहे. गृहपाठ वेळेवर न करणे, दंगामस्ती करणे किंवा इतरांच्या खोडय़ा काढणे हा काही मुलांचा स्थायीभावच असतो. अशा मुलांना वठणीवर आणण्यासाठी अनेक साधे उपाय आहेत. उदा. गृहपाठ वेळेवर न केल्यास त्याला समज देणे किंवा त्याच्या घरी चिठ्ठी पाठवून, पालकांच्या कानावर ती गोष्ट घालणे, वर्गाच्या बाहेर उभे करणे वगैरे. पण हे न करता थेट मुलांच्या शरीराला अपाय करण्याचा शिक्षकांना कोणताही अधिकार नाही, याचे भान अध्यापकांनी ठेवले पाहिजे. अशा मारकुटय़ा शिक्षकांना सरकारने कायमचे घरी पाठवावे.\n– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lovphonegoogle.com/mr/lovphone-products/sporting-goods/mobile-phone-armband/", "date_download": "2018-10-18T23:57:40Z", "digest": "sha1:4K42E55GKVQM5VH75IRHCL32MHLO4L7Q", "length": 9492, "nlines": 236, "source_domain": "www.lovphonegoogle.com", "title": "सेल फोन armband पुरवठादार आणि कारखाने | चीन सेल फोन armband उत्पादक", "raw_content": "\nफोन आणि पीसी अॅक्सेसरीज\nफोन आणि पॅड केस\nवॉल / प्रवास चार्जर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसंगणक आणि फोन अॅक्सेसरीज\nवॉल / प्रवास चार्जर\nफोन आणि पॅड केस\niPad मिनी सुरक्षित धक्क्यापासून पूर्णपणे सुरक्षित असलेला Protecti सह 1/2/3/4 केस ...\niPad मिनी सुरक्षित धक्क्यापासून पूर्णपणे सुरक्षित असलेला Protecti सह 1/2/3/4 केस ...\niPad मिनी सुरक्षित धक्क्यापासून पूर्णपणे सुरक्षित असलेला Protecti सह 1/2/3/4 केस ...\nमजबूत हवा कप आणि 6 विविध व्ही सह DIBE Dildo ...\nकंपन येथे जा अंडी जलरोधक 30 वारंवारता तीन आऊटसोर्सिंग ...\nयेथे जा, अंडी, DIBE जलरोधक रिमोट कंट्रोल व्ही कंपन ...\nससा व्हायब्रेटर व्हायब्रंट खेळणी मल्टी गती कंप ...\nअसू कंबर Pack- चालवणे (ब्लॅक-लाल)\nवायरलेस चार्जर गड्या वायरलेस चार्जिंग स्टँड (AC सामानाचा ...\nवायरलेस चार्जर गड्या वायरलेस चार्जिंग स्टँड (AC सामानाचा ...\nवॉल / प्रवास चार्जर जलद शुल्क 3.0 मायक्रो USB केबल ...\n13.3 इंच लॅपटॉप स्लीव्ह केस कव्हर Slim- (जांभळा)\n13.3 इंच लॅपटॉप स्लीव्ह प्रकरण Cover- (ब्लॅक)\nअसू कंबर Pack- चालवणे (ग्रीन)\nअसू कंबर Pack- चालवणे (रोझी)\nSamsung दीर्घिका S8 + armband आणि चिलखत प्रकरण एस ...\nSamsung दीर्घिका S8 + armband आणि चिलखत प्रकरण एस ...\nSamsung दीर्घिका S8 armband आणि चिलखत प्रकरण से ...\nSamsung दीर्घिका J7 armband आणि चिलखत प्रकरण से ...\nSamsung दीर्घिका J5 armband आणि चिलखत प्रकरण से ...\nSamsung दीर्घिका J5 armband आणि चिलखत प्रकरण से ...\nआयफोन 7/7 प्लस armband आणि चिलखत प्रकरण सेट करा ...\nआयफोन 7/7 प्लस armband आणि चिलखत प्रकरण सेट करा ...\nSamsung दीर्घिका S8 + armband आणि चिलखत प्रकरण एस ...\nSamsung दीर्घिका S8 armband आणि चिलखत प्रकरण से ...\nआयफोन 7/7 प्लस armband आणि चिलखत प्रकरण सेट करा ...\nदीर्घिका S7 काठ armband-02 (करडा)\nदीर्घिका S8 armband-02 (करडा)\nदीर्घिका S8 प्लस armband-02 (करडा)\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: डोंगगुअन, Guangdong प्रांत, Humen शहर\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा प्लेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.radiosharada.in/programs/%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T01:41:55Z", "digest": "sha1:R2X5HJQKRA7J2OKPHBYFWD2F7BWSTHIC", "length": 5653, "nlines": 121, "source_domain": "www.radiosharada.in", "title": "२४ मार्च २०१७ शुक्रवार – Sharada Radio Station – 90.8 MHz", "raw_content": "\n२४ मार्च २०१७ शुक्रवार\n२४ मार्च २०१७ शुक्रवार\nशारदा कृषी वाहिनी (९०.८ एफ .एम )\nकृषी विज्ञान केंद्र, शारदानगर, बारामती\nप्रसारण दिनांक २४ मार्च २०१७ शुक्रवार\nसकाळ / संध्याकाळ उद्घोषक _ श्री. विटकर / कु. रोहिणी\nसकाळ सदरचे नाव संध्याकाळ\n७:०० वंदे मातरम – वाहिनी गीत, मंगलध्वनी, रूपरेषा ४:००\n७:०५ अभंगवाणी (तुकारामगाथा निरुपण-६४७ भाग ०४ ) ४:०५\n७:२० कृषी संदेश ४:२०\n७:२५ आरोग्यधन (मानसिक आरोग्य ) ४:२५\n७:३० हवामान अंदाज + बाजारभाव ४:३०\n७:३५ बळीराजा तुझ्याचसाठी (मधमाश्या पालन वसाहतीची देखभाल ) ४:३५\n७:४५ भक्तितरंग गीतगंगा ४:४५\n८:१५ यशोगाथा ( मधमाश्या पालन राजू मंडळ ) ५:१५\n८:३० गाणे मनातले ५:३०\n९:०० तंत्र शेतीचे (ऊस खोडवा व्यवस्थापन-डी.एच. फाळके भाग ०९ ) ६:००\n९:१५ गीतगंगा भक्तितरंग ६:१५\n९:४५ साद प्रतिसाद (सॅनिटरी नॅपकिन छाया सतीश काकडे ) ६:४५\n१०:०० किलबिल (देवमासा आणि माकड ) ७:००\n१०:३० कथाकथन व.पु.काळे भाग ०२ ७:३०\n११:०० प्रसारण समाप्तीची उद्घोषणा ८:००\nPrevious Previous post: २३ मार्च २०१७ गुरुवार\nNext Next post: २५ मार्च २०१७ शनिवार\nप्रसारणाची वेळ: सकाळी ७:०० वा. ते संध्या. ८:०० वा.\nआपण रेडिओ व्यवस्थित ऐकू शकत नसल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा: +91 2112 254727\nशारदा कृषी वाहिनी (गीत)\nनवज्ञानाचा सूर्य उगवला, शेतीच्या अंगणी\nप्रगत शेतीचा मंत्र देतसे, शारदा कृषी वाहिनी||धृ||\nचर्चा आणिक विचार विनिमय,\nआधुनिकतेचा सूर नवा हा, कृषकांच्या जीवनी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nनवे बियाणे, खते कोणती\nरोग कोणते, पिके कोणती\nकृषी सल्ला हा ऐक सांगते, बळीराजाची वाणी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nगीतकार: श्री. संदीप सुभेदार (शारदानगर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/armstrong-infrastructure-private-limited-chhagan-bhujbal-1661631/", "date_download": "2018-10-19T00:38:27Z", "digest": "sha1:L55GXD5ERK6WW2PENHC2T4MGAI6FU22N", "length": 16315, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Armstrong Infrastructure Private Limited Chhagan Bhujbal | भुजबळांच्या मालमत्तेवर टांच | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘आर्मस्ट्राँग’च्या थकीत कर्जामुळे ४२५० चौरस मीटरचा भूखंड ताब्यात\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे येत्या १० जूनला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या समारोपाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\n‘आर्मस्ट्राँग’च्या थकीत कर्जामुळे ४२५० चौरस मीटरचा भूखंड ताब्यात\nमाजी खासदार समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्स्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडे दी नाशिक र्मचट्स बँकेकडून घेतलेले चार कोटी ३४ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. कर्जाच्या वसुलीसाठी भुजबळ कुटुंबियांच्या मालकीचा ४२५० चौरस मीटर भूखंड बँकेने ताब्यात घेतला आहे.\nबेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने कारवाई केल्यापासून काका-पुतणे कारागृहात आहेत. तपासात भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेने तपास यंत्रणाही चक्रावल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकरणात स्वतंत्रपणे गुन्हे दाखल असल्याने संबंधितांना अद्याप जामीन मिळालेला नाही. काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात आणि निवडणुकीचा अर्ज भरताना भुजबळ कुटुंबियांचे ऐश्वर्य झळाळून उठत असे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर भुजबळ कुटुंबियांशी संबंधित अनेक मालमत्ता तपास यंत्रणांनी गोठविल्या आहेत. उपरोक्त मालमत्तांच्या स्त्रोतांची शहानिशा केली जात आहे. या घडामोडीत इतर मालमत्ता थकीत कर्जामुळे गमावण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.\nभुजबळ कुटुंबियांनी वेगवेगळ्या नावाने अनेक कंपन्या स्थापन केल्याचे आधीच उघड झाले आहे. त्यातील एक म्हणजे आर्मस्ट्राँग इन्स्फ्रास्ट्रक्चर. माजी खासदार समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ आणि सत्यन केसरकर हे या कंपनीचे संचालक. या कंपनीने नाशिक र्मचट्स सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी संबंधितांनी नाशिक शिवारातील ४२५० चौरस मीटरचा बिनशेती भूखंड, ज्यावर ६०.४७ चौरस मीटर बांधकाम केलेले आहे, तो गहाण ठेवला होता. हे कर्ज कंपनीला भरता आले नाही. थकबाकीची ही रक्कम चार कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपयांवर पोहोचल्याचे बँकेने म्हटले आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ यांच्या ताब्यात असणारा हा भूखंड बँकेने जप्त केला आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या मालमत्तेशी संबंधित कोणीही कोणताही व्यवहार करू नये असे बँकेने जाहीर नोटीसीद्वारे म्हटले आहे. कंपनीने थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह भरण्यास बँकेने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत उपरोक्त रक्कम न मिळाल्यास बँकेमार्फत या मालमत्तेची विक्री करून वसुली केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nएैश्वर्यसंपन्नता ते थकीत कर्ज\nकाँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीने दाभाडीस्थित बंद पडलेला गिरणा सहकारी कारखाना अत्यल्प किंमतीत खरेदी केला होता. या कारखान्याची सुमारे ३०० एकर जागा असून तिची किंमत कोटय़वधींच्या घरात असल्याचा आक्षेप सभासदांसह मालेगावकरांनी नोंदविला होता. नाशिक शहरातील भुजबळ फार्म परिसरात भुजबळ कुटुंबियांनी अलिशान महालाची उभारणी केली. या महालाचे दर्शन केवळ भुजबळांच्या निकटवर्तीयांना झाले होते. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे भुजबळ यांच्या घरातील एैश्वर्याने डोळे दिपले होते. महागडय़ा सामग्रीचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्याची वेळ आली. सत्तेत असताना समृध्द असणाऱ्या भुजबळ कुटुंबियांच्या मागे आता बँकेचा ससेमिरा लागल्याचे उघड झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news?limit=6&start=186", "date_download": "2018-10-19T00:27:11Z", "digest": "sha1:LFMD2UKZ6EXOZB3RFRQI3XT3T3N4DGY5", "length": 11631, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील ६८ वा दिवस - रेशम, नंदकिशोर आणि सईमध्ये कोण बनणार नवा कॅप्टन \nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरु होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. परंतु मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने काल हुकुमशहा विरोधात बंड पुकारला. प्रजा हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्यां विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या बिग बॉस यांनी हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या कार्यामध्ये यशस्वी ठरली. आणि त्यामुळेच “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'चला हवा येऊ द्या' मध्ये रंगणार \"मिच् थुकरटवाडी २०१८\" सौंदर्य स्पर्धा - पहा फोटोज्\nकसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.\nबिग बॉस च्या घरामधील ६७ वा दिवस - आज प्रजा पुकारणार बंड\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरु आहे. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. नंदकिशोर कार्यामध्ये प्रजेला बरेच टास्क आणि शिक्षा देत आहेत. स्मिता आणि आस्ताद हुकुमशहा नंद किशोर यांचे रक्षक आहेत. टास्क दरम्यान नंदकिशोर यांनी प्रजेला त्यांच्यावर गौरव गीत तसेच जयघोष तयार करायला सांगितले. त्यानंतर प्रजेला त्यांनी कुठली गोष्ट आजवर केली नाही जी त्यांना या घरामध्ये करायची आहे असे विचारल्यास प्रजेने एकएक करून त्या त्या गोष्टी हुकुमशहाला सांगितल्या. आजदेखील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य रंगणार आहे. परंतु काल मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार आज प्रजा हुकुमशहा विरोधात बंड पुकारणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=176&Itemid=368", "date_download": "2018-10-19T00:03:45Z", "digest": "sha1:DY3DTSJK3LB5PX6G6NDZMXFWEUD7SOZO", "length": 6638, "nlines": 55, "source_domain": "saneguruji.net", "title": "फुलाला फाशीची शिक्षा", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nएके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता. इतक्यात गावात टापटाप असे घेडयांचे आवाज घुमू लागले. एक, दोन, तीन-किती हे घोडेस्वार खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार\nघोडेस्वारांनी फुलाच्या घराला गराडा दिला. काही बाहेर उभे राहिले. काही घोडयांवरून उतरून घरात घुसले. घरात आत्याबाई काम करीत होती. ते शिपाई धाडधाड जिना चढून वर जाऊ लागले.\n‘अरे, काय पाहिजे तुम्हाला मला सांगा. त्याच्या प्रयोगात नका त्रास देऊ. तो रागावेल हो. अरे, वर कोठे चाललेत मला सांगा. त्याच्या प्रयोगात नका त्रास देऊ. तो रागावेल हो. अरे, वर कोठे चाललेत असे ताडताड काय जाता असे ताडताड काय जाता’ ती म्हातारी आत्या बोलू लागली.\n‘ए बुढ्ढये, गप्प बस त्या कोपर्‍यात. त्या कोपर्‍यातून हाललीस तर बघ. वटवट बंद कर.’ एक घोडेस्वार म्हणाला.\nते घोडेस्वार वर गेले. ते काचेच्या घरात गेले. त्यांच्या बुटांच्या जोरदार पावलांनी त्या काचा हादरल्या, थरथरल्या. फुला प्रयोगात तन्मय झाला होता. एकदम सभोवती त्याला छाया दिसल्या. त्याने वर पाहिले, तो क्रूर शिपाई उभे.\n’ त्याने शांतपणे विचारले.\n‘मोठा साळसूद. त्या देशद्रोही प्रधानांचे कागदपत्र तुझ्याजवळ आहेत की नाहीत बर्‍या बोलाने सांग. ते कागदपत्र दे. ऊठ, तो मुख्य म्हणाला.\n’ फुलाने प्रश्न केला.\n‘ज्यांच्यावर विश्वास टाकून राजा प्रवासास गेला ते. ते प्रधानही दुनियेतून नष्ट झाले. जनतेने न्याय दिला. आता त्या प्रधानांच्या साथीदारांची वेळ आली आहे. तू फुले फुलवणारा असलास तरी काटा आहेस. काटे नष्ट केले पाहिजेत नाही तर केव्हा बोचतील हयाचा नेम नाही. ऊठ, ते कागद आधी दे.’ फुलाचा हात ओढून तो मुख्य म्हणाला.\n‘माझ्याजवळ कसले आहेत कागदपत्र माझ्या घरात फुलांची पुस्तके आहेत. फुलांची मासिके आहेत. तपासा सारे घर. फुलांचे राजकारण मला माहीत. दुसरे राजकारण मला माहीत नाही.’\n‘खाली चल. सारे उघडून दाखव.’\nसारी मंडळी खाली गेली फुलाने त्यांच्यासमोर किल्ल्या टाकल्या. शिपाई सारे धुंडाळू लागले. टेबलाचे खण तपासून लागले. टेबलाच्या खणांत निरनिराळया प्रकारची बिले होती; परंतु एक खण जोराने ओढला गेला. तो सारा बाहेर आला. त्या खणात पुढे बियांच्या पुडया होत्या; परंतु पाठीमागे एक पुडके होते. कागदपत्रांचे पुडके\nराजा आला, फुला वाचला\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/miss-world-2017-manushi-chillar-dance-in-deepika-padukone-nagada-song-275193.html", "date_download": "2018-10-19T00:09:21Z", "digest": "sha1:G6YJ7OZWWRLIGN4GGMNKKQHW35XZP4ON", "length": 13420, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिकाच्या 'या' गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड मानुषी, पहा हा व्हिडिओ", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nदीपिकाच्या 'या' गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड मानुषी, पहा हा व्हिडिओ\nहा व्हिडिओ आहे तिच्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेतला आहे.\n25 नोव्हेंबर : मिस वर्ल्ड 2017 चा किताब पटकवणारी हरियाणाची छोरी मानुषी छिल्लर फक्त तिच्या यशामुळेच नाही तर तिने काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर दिल्यामुळेही सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.\nआणि आता तिचा एका डान्स परफाॅर्मन्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट झाला आहे. हा व्हिडिओ आहे तिच्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेतला. या स्पर्धेतला एका फेरीमध्ये मानुषीने अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या गाण्यावर नृत्य केलं आहे. 'नगाडा संग ढोल बाजे' या रामलीला सिनेमातील गाण्यावर तिने नृत्य केलं आहे.\nतिच्या सुंदर नृत्यामुळे आणि भारतीय स्टाईलमुळे स्टेजवरील अन्य स्पर्धकही तिच्यासोबत थिरकल्या. त्यामुळे तिच्या या नृत्याला आणखीनच रंग चढला.\nतिने नृत्याचं शिक्षण घेतलं असल्यामुळे तिच्या या व्हिडिओमधल्या नृत्याच्या प्रत्येक स्टेप आणि तिच्या अदाकारी टिपण्यासारख्या आहे.\nभारतीय पोषाक, त्यावरचे दागिने, तिचा मेक-अप आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिचा आत्मविश्वास या सगळ्याच्या जोरावर ती या यशापर्यंत पोहचली आहे. आणि आपल्या भारताचं नाव मोठ केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: : मिस वर्ल्ड 2017Manushi Chhillarदीपिकामानुषी छिल्लरहरियाणा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/06/16/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-10-19T00:54:18Z", "digest": "sha1:IFBQVGUQ42RA5HX4UACCU4WLXXATTTNW", "length": 24110, "nlines": 478, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "दात धरला दुधावर | Abstract India", "raw_content": "\n(डॉ. श्री बालाजी तांबे)\nदातांचे आरोग्य दुधावर अवलंबून असावे, असे मानायला वाव आहे. बालकाला मातेचे दूध पुरेसे मिळणे हे त्याच्या एकूणच पोषणासाठी आवश्‍यक असते; तसेच पुढेही आयुष्यात दुधा-तुपाचा अव्हेर केला नाही, तर दातांचे आरोग्य चांगले राखता येते. ……..\n“अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ म्हणजे अन्नानुसार मनुष्य घडतो. अन्न ग्रहण करण्यासाठी, पचविण्यासाठी महत्त्वाचे असतात “दात’. दाताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे हे दात मनुष्यजन्मानंतर काही महिन्यांनी हळू-हळू बाहेर येतात. अंड्यातून पिल्ले बाहेर येत असताना ज्या क्‍लेशपूर्ण परिवर्तनाच्या अवस्थेतून जीव जातो, तसेच काहीसे दुधाच्या दातांच्या बाबतीत असते. बीजातून बाहेर येणारा अंकूर जसा जमिनीतून फुटतो व त्यातून झाड बाहेर येते तसेच काहीसे चित्र दात उगवण्याच्या प्रक्रियेत माझ्या डोळ्यांसमोर दिसते. दाताचा पांढरा छोटासा मोडासारखा दाणा बाहेर दिसू लागला की सर्वांनाच आनंद व समाधान होते.\nशरीरातील एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या आवश्‍यकतेचा जन्म होत असताना थोडे कष्ट सहन करावे लागणारच. त्यामुळे दात येण्याच्या काळात त्रिदोष असंतुलित होऊन मुलांना नाना तऱ्हेचे त्रास होत असतात. पण त्यावरही आयुर्वेदाने परिणामकारक उपाय सुचविलेले आहेत. त्यानुसार काळजी घेतली तर हा दात येण्याचा कालावधी व्यवस्थित पार पडतो. या काळात मुलांचे दात शिवशिवत असल्याने त्यांना त्यावेळी त्यांना चावायला काही तरी द्यावे लागते.\nआयुष्यभर कुठले अन्न खायचे व ते कसे चावावे लागणार यावर सर्व प्राण्यांच्या दातांची रचना व प्रकार ठरत असतात. हे सर्व सुरुवातीस मिळालेल्या मातेच्या दुधावरच ठरत असावे.\nअन्नाचे तुकडे करणाऱ्या, चावणाऱ्या व हिंसक वाटणाऱ्या दातांच्या आरोग्याकडे माणसाने लक्ष दिले नाही तर सर्वच अवघड होऊन बसते. म्हातारपणी दात पडण्याच्या वेळी पचनशक्‍ती कमी झाल्यामुळे काही लोकांचा समज असे की कवळी वगैरे बसविण्याच्या भानगडीत न पडता यापुढे पातळ व पचायला सोप्या अन्नाचेच सेवन करावे. परंतु, मुळात दात मजबूत का राहीले नाहीत, लवकर का पडले हे शोधून दातांचे आरोग्य व्यवस्थित कसे राहील याचा विचार करणे अधिक श्रेयस्कर होईल.\nआपल्याकडे पहिल्या दातांना “दुधाचे दात’ असे म्हणतात. मला वाटत, की “दातांचे आरोग्य दुधावर अवलंबून असते’, हा विचारच त्यातून सांगितला जातो. अन्नाची सुरुवात आईच्या दुधापासून होते व पुढेही आयुष्यभर व्यवस्थित दूध घेतल्यास दातांचे आरोग्य व्यवस्थित राहते. कारण दातांसाठी आवश्‍यक असणारे सर्व घटक दुधात असतात. पूर्वीच्या काळी बासुंदीसारख्या पौष्टिक खाण्यासाठी दूध आटवत असत. त्याऐवजी जेव्हा गेल्या ५० वर्षात दुधाबद्दल असलेले प्रेम आटले तेव्हा दाताच्या तक्रारी अधिक प्रमाणात सुरू झाल्या.\nदात शिवशिवणे नैसर्गिक आहे पण त्यावेळी योग्य काळजी न घेतल्यास दात वेडेवाकडे येण्याचा संभव असतो, या दृष्टीनेही मुलांकडे लक्ष ठेवावे लागते. बालकांच्या शरीरातील धातू परिपक्व झालेले नसल्याने बालकांच्या शरीरातील दात तूप-मेतकूट- भातासारखे पदार्थ खाता येईल एवढ्याच मजबुतीचे असतात. म्हणून असे दात नैसर्गिकपणे पडून त्यांच्याजागी नंतर शरीरात पूर्ण परिपक्व धातू निर्माण झाल्यावर कायमचे दात येतात. खाल्लेल्या अन्नाचे रस-रक्‍त-मांस-अस्थी-मज्जा असे रूपांतर व्हायला काही निश्‍चित कालावधी लागतो तसेच सुरुवातीच्या कालात हे धातू परिपक्व झालेले नसल्यामुळे तेव्हा आलेल्या दातांपेक्षा, हे धातू परिपक्व झाल्यानंतर आयुष्यभर उपयोगी पडतील असे कायमस्वरूपी दात येण्याची योजना निसर्गाने केलेली आहे.\nसध्या सर्वत्र दुधाचे विकृतीकरण झालेले दिसते. दूध घरोघर पोचण्यासाठी त्यावर निरनिराळ्या प्रक्रिया केल्या जाऊ लागल्या व त्यामुळे दूध पचेनासे कधी झाले हे कळले नाही. असे दूध सेवन करण्यामुळे प्रकृतीला अपाय निर्माण होऊ लागला व त्यामुळे “दूध व तूप टाळावे’ असा प्रचार सुरू झाला. वास्तविक शरीरातील अस्थी, मज्जा, शुक्राच्या म्हणजेच पर्यायाने दात, केस यांच्या संपन्नतेसाठी दूध, लोणी, तूप खूप महत्त्वाचे असते.\nव्यवहारात एखाद्याचा द्वेष करणे, एखाद्याचा तिरस्कार करणे किंवा त्याला मारण्याची योजना करणे यास त्याच्यावर दात धरणे, डूख धरणे असे म्हटले जाते, परंतु नेमका पूर्ण आहार असलेल्या दुधावर मनुष्याने दात धरल्यामुळे दातावरच गदा आली. सर्प चावतो तेव्हा तो स्वतःच्या दातातील विष मनुष्याच्या अंगात टाकत असल्यामुळे “डूख धरणे’ किंवा “दात धरणे’ असे वाक्‍प्रचार अस्तित्वात आले असावेत.\n– डॉ. श्री बालाजी तांबे\nरसक्रिया, घन आणि अवलेह →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/coco-cake-117021400015_1.html", "date_download": "2018-10-19T00:28:20Z", "digest": "sha1:7GQVTGOU56V6TRKERBI57ZIFSRF3PU5A", "length": 9100, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोको केक : व्हॅलेंटाईन स्पेशल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोको केक : व्हॅलेंटाईन स्पेशल\nलागणारे जिन्नस: 3/2 कप मैदा, 2 अंडे, 1/2 कप कोको पाउडर, 1/2 चमचा खाण्याचा सोडा, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1/2 कप दळलेली साखर, 1 कप दही.\nमैदा, कोको पावडर, सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करून मैदा गाळण्याच्या गाळणीने गाळून घ्या.\nसर्वप्रथम अंडे फोडून त्यात साखर आणि तेल टाकून हलके होईपर्यंत फेटा. आता त्यात मैद्याचे मिश्रण आणि दही टाका. पंचवीस ते तीस मिनिटे दोनशे सेंटीग्रेड तापमानावर बेक करा. केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.\nव्हॅलेंटाईनच्या दिवशी काय करतात रोमचे तरुण\nनिःस्वार्थ प्रेम म्हणजेच यूवर व्हॅलेंटाइन\nपाकिस्तानात नो व्हॅलेंटाईन डे\nव्हॅलेंटाईन-डे वर राशीप्रमाणे करा देवाची पूजा, द्या हे गिफ्ट\nपक्षी सांगणार पती कसा मिळणार\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2012/10/10/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T00:24:32Z", "digest": "sha1:7OSB3BFL2MOQWHC3CVYJKVPPCMAAENJ3", "length": 32367, "nlines": 421, "source_domain": "kayvatelte.com", "title": "मुकेपणातली शक्ती… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← छंद, विरंगुळा की व्यसन\nपोपट मेला हो ssss… →\nगणेश मतकरीचे या सिनेमाचे परीक्षण वाचूनही त्यांचे न ऐकता परवा बर्फी बघायला गेलो होतो. अर्थात सौ. ची हा सिनेमा पहाण्याची इच्छा होती, आणि मग तिच्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 सिनेमा सुरु झाला आणि अर्ध्या तासातच माझा पेशन्स संपला. थोड्या वेळाने जेंव्हा सौ. ने ” अहो, घोरताय काय हे काय घर आहे का हे काय घर आहे का ” म्हणून उठवले तेंव्हा जबरदस्तीने डॊळे ताणून आणि उरलेला चित्रपट पाहिला. हा चित्रपट तरूणांमध्ये खूप लोकप्रिय झालाय, पण प्रौढ लोकांना फारसा आवडलेला नाही कारण त्याचे तकलादू कथानक, फार तर पाऊण तासाच्या लायकीचे कथानक तीन तास खेचले तर नक्कीच तापदायक होते. एक प्रामाणिक मत म्हणजे बर्फी काही मला ऑस्कर च्या तोडीचा वाटला नाही, पण अभिनय मात्र प्रियंका, आणि रणवीर कपूर ने उत्कृष्ट केलाय यात संशय नाही.\nयाच थीम वर १९७२ साली संजीव कुमार आणि जया भादुरी चा एक कोशिश नावाचा सिनेमा आला होता, त्या सिनेमा मधे दोघेही मुक बधीर असतात . त्या मधल्या संजीव कुमार आणि जया भादुरीचा अभिनय आजही लक्षात आहे.एक अक्षरही न बोलता केवळ अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी काढायचं कसब, जया- संजीव मधेच आहे. मला संजीव कुमार आणि रणबीर ची तुलना करायची नाही, पण जर करायचीच झाली, तर संजीव कुमार नक्कीच उजवा ठरेल. कदाचित आधी कोशिश पाहिलेला असल्याने बर्फी थोडा पुचाट वाटला असावा. एक शब्दही न वापरता, आपल्या मनात काय आहे हे दुसऱ्याला केवळ अभिनयाने दाखवून द्यायचे म्हणजे काही चेष्टा नाही.असो..\nमाझ्या लहानपणी एक कार्टून काही पेपर मधे यायचं. सकाळी पेपर आला की, आधी ते कार्टून चे पान उघडून ते कार्टून पहिल्यानंतरच पुढचा पेपर वाचला जायचा. हिंदी, मराठी पेपर मधे त्या कार्टून कॅरेक्टरचे नाव असायचे गुणाकर, तर इंग्रजी पेपर मधे हेन्री. एक गोल टक्कल असलेला दहा वर्षाचा वात्रट पण लोभस मुलगा म्हणजे हेन्री. या कार्टून ची स्पेशालिटी म्हणजे एकाही कार्टून पात्राच्या तोंडी शब्द वापरला नाही. केवळ स्क्रिप्ट मधले चित्र बघूनच विनोद समेजेल असा असायचा. बर्फी, कोशीश, चार्ली चॅप्लिन किंवा हेन्री या सगळ्यांतला एक दुवा म्हणजे सगळे ’मुकं’ पणे मनोरंजन करणारे.\nकार्ल एंडरसन यांनी हे कार्टून १९३२ साली ” सॅटर्डे इव्हिनींग पोस्ट ” साठी काढणे सुरु केले होते .एक साधी सोपी कॉंटेंपररी थिम घेऊन सुरु केलेले हे कार्टून काढतांना जे काही सांगायचे आहे ते केवळ चित्राच्या माध्यमातून, आणि ते पण एकही शब्द ना वापरता सांगितल्या गेले पाहिजे हे पथ्य पाळल्यामुळे याचा एक वेगळाच वाचक वर्ग तयार झाला जवळपास २००५ पर्यंत जगभरात अनेक पेपर्स मधे हा हेन्री डोकावून जायचा.\nहेन्री आणि गारफिल्ड हे दोन्ही कार्टून्स माझे फेवरेट. कारण एकच, जे काही सांगायचं आहे ते सगळं काही चित्रातूनच सांगितलं जातंय. या इतर कार्टून्स बरेच आहेत, पण हेन्री आणि लिटील लू ( हे भारतात नाही आलं) आज जेंव्हा हेन्री चे १९३८ चे कार्टून पहातो ,तेंव्हा पण हलकेच हसू येते.. आणि हेच या कार्टुन चे यश.\nहा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावरमनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास\nबाय द वे, हेब्री चे १९३४ च्या पिरियड मधले कार्टून्स पहायचे असतील तर ते इथे आहेत.\nजया भादुरी चा ’कोशीश” जर पाहिला नसेल, आणि पहाण्याची इच्छा असेल तर इथे क्लिक करा, ऑन लाइन पहाण्यासाठी.\n← छंद, विरंगुळा की व्यसन\nपोपट मेला हो ssss… →\n42 Responses to मुकेपणातली शक्ती…\nमनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास\nबाकी नो कमेंट्स 😀 😀\nमनमोहनमुळेच तर हे पोस्ट लिहीले आहे.. आधी शेवटचे वाक्य मनात आले, मग नंतर हे पोस्ट\nबर्फी मला आवडला पण तो कुठून कुठून ढापला गेलेला आहे त्या लिंक पाहिल्यावर मात्र तो चित्रपट ऑस्करला पाठवून पुर्‍या देशाची लायकी निघणार हे नक्की झाले आहे.\nमनमोहनच्या मूकपणात पण समस्त सामान्य भारतीयांच्या डोळ्यात पाणी काढायची टाकत आहेच. वरचेवर सिद्ध होतेच आहे.\nआणि हो जमलं तर काकूंनां “ईंग्लिश विंग्लिश” हा सिनेमा पहायला नक्की घेऊन जा काका.\nपहातो रवीवारी जमलं तर. बर्फी मधले चार्ली चॅपलिनचे सिन्स सारखे आठवत होते पहातांना.\nमनमोहनाच्या मुकेपणामुळे समस्त जनता डोळ्यातून पाणी काढते आहेच. पण काय करणार \nहेन्री चे १९३८ चे कार्टून पहातो ,तेंव्हा पण हलकेच हसू येते.. आणि हेच या कार्टुन चे यश……. 🙂\nएक छोटा बदल रणवीर म्हणजे तो जो “बॅंड बाजा बारात” वाला आणि रणबीर बर्फी वाला कपूर कुलोत्पन्न.\nतसाही मी या बाबतीत थोडा कच्चा लिंबूच आहे. दुरुस्त करतो लवकरच.. 🙂\nबर्फी अर्धा पाहिला. उरलेला पहायचा आहे. त्यामुळे कथा अजून कळलेली नाही. प्रियांकाचा अभिनय खूप आवडला. ‘कोशिश’ पण पहायचा आहे. पूष्पकही असाच एक मूक चित्रपट. खूप वर्षापूर्वी पाहिला होता आणि आवडला होता. आता कथा नीटशी आठवत नाही.\n‘चार्ली चॅप्लिन’ माझे एकदम आवडते. चार्ली चॅप्लिन ऑनलाइन एपिसोड्स कुठे पहायला मिळतील.\nआणि कोशीश ची ऑन लाइन लिंक वर लेखाच्या खाली दिलेली आहे.\nऑन लाइन पेक्षा मला टोरंट जास्त आवडतं.\nतसं तर गणॆश मतकरी ( आपला सिनेमास्कोप वाले) त्यांनी पण सावध केले होते. चार स्टार असलेला सिनेमा आवडला नाही असे उघडपणे म्हणणारे ते एकच असू शकतात, पण तरीही मी पाहिलाच की नाही बऱ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात…..\nप्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार. तुमची प्रतिक्रिया आली की खूप छान वाटतं.. 🙂\nशक्य आहे,कारण मी बरेचदा पोरकट सारखा वागतो असं आमच्या घरातील 🙂 “काही” लोकांचे म्हणणे आहे 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.\nमी नाही केलेली महेंद्रजी हा सिनेमा पहायची हिंमत… प्रियांका मला कशीही सहन होत नाही…. आणि अमितला पहायला जायचं होतं हा सिनेमा पण >>माझ्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 🙂\nबाकि कोशिशबाबतचे मत अगदी पटले.\nमनमोहनसिंगांबद्दल तर षटकार 🙂\n🙂 मला पण प्रियांका आवडत नाही, पण या खेपेस तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे.\nकोशीश मला पण खूप आवडला होता. 🙂 एकेकाळचा गाजलेला चित्रपट.\nमला बर्फी फक्त प्रियांकासाठी आवडला. हेन्री कलेक्शन जबरी आहे, मला नव्हते जास्त माहित त्याच्याबद्दल. धम्माल आहेत.\nअवांतर – मनमोहनसिंगबद्दल बोलायचं झालं तर ………\nहेन्री हे कार्टून वेगवेगळ्या चार लोकांनी १९३४ ते २००५ या काळात काढले. सगळ्य़ंचीच कार्टून्स कार्ल अ‍ॅंडरस्न च्या बरोबरीची होती.\nकाका, हेन्री मस्तंय. मनमोहन आणि ताकद हे दोन शब्द एका वाक्यात म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय 🙂\nधर्मयुग नावाचे एक हिंदी साप्ताहिक होते त्या मधे याचं नाव गुणाकर असायचं. मस्त कॅरेक्टर आहे.\nमनमोहन आणि ताकद…. 😀\n😀 शेवटचे वाक्य वाचून फुटलो मी.\nहा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावरमनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास\nअख्ख्या भारताला हलवून सोडलंय मुक्याने. गॅस, डिझल, काय वाटेल ते निर्णय घेतले सरदारने..\nहा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावरमनमोहनसिंग कडे पहा एकदा- बसेल विश्वास\nमनमोहन सिंगांना बरोबर समजतं की मौनम सर्वार्थ साधनम… मौना मुळेच ते सारखे कुठल्याही प्रसंगातून तरून जातात, आणि युवराज अडकतात.. 🙂\nतो इतक्या ठिकाणाहून कॉपी केलेला आहे हे वाचल्यापासून इच्छाच मेली बघायची.\nते तर आहेच. पुन्हा एडीटींग खूप वाईट केलेले आहे, अजिबात काही लिंक लागत नाही..\nसंजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या सारख्या कसलेल्या कलाकारांचा “कोशिश” हे वेगळेच रसायन होते. मी बर्फी बघितला. सध्याच्या प्रसवलेल्या इतर सगळ्या चित्रपटात जरा उजवा आणि वेगळा असंच म्हणता येईल. अगदी असंच त्या डॉन किंवा अग्निपथ च्या रिमेक बद्दल झालं होतं. ज्यांनी जुने चित्रपट पहिले आहेत त्यांना हे नवीन रूप नाही आवडलं.\nराहता राहिला मनमोहनसिंगांचा मुकाभिनय …. आजकल वरून आदेश आल्याशिवाय मुका पण घेऊ शकत नाहीत असं ऐकलंय. आणि तुम्ही चक्क म्हणताय अख्ख्या भारताला हलवून सोडलंय मुक्याने. गॅस, डिझल, काय वाटेल ते निर्णय घेतले सरदारने.. 😉\nबर्फी मधे अभिनय निश्चितच चांगला केला आहे, पण मूळ स्त्रोत आधीच सगळीकडे प्रसिद्ध झाल्याने सिनेमा पहातांना चोरी जाणवत होती.\nज्याने जूने सिनेमे पाहिले आहेत, त्याला नवीन नक्कीच फारसे आवडणार नाहीत:)\nकोशिश मध्ये एक सीन आहे जो मला प्रचंड आवडतो. त्या सीन मध्ये संजीव कुमार आणि जया भादुरी यांनी जो अभिनय केलाय त्याला तोड नाही. दोघेही मुकबधीर. स्वतःच्या मुलाला खुळखुळा वाजवून दाखवत असतात. पण मुल त्या कडे लक्षच देत नाही. त्यांना वाटते की आपले मुल देखील आपल्या सारखेच मुकबधीर आहे की काय ही भावना त्यांनी त्यांच्या चेहेर्यातील हावभावावरून अप्रतिम वठवली आहे. आणि नंतर जेंव्हा कळतं की तो खुळखुळा रिकामा आहे त्यात वाजण्यासाठी खडेच नाहीत. आणि जेंव्हा खडे टाकून ते परत खुळखुळा वाजवतात आणि त्यांचे मुल त्या आवाजाच्या दिशेने बघतं तेंव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर जो आनंद दिसतो तो अभिनय निव्वळ लाजवाब. असे कलाकार नेहेमी होत नाहीत.\nकोशीश सगळाच सिनेमा मस्त आहे. आपलं नाव सांगतांना पायावर हिरवी मिरची ठेऊन हरीचरण नाव सांगतो तो प्रसंग.. सगळेच मस्त आहेत.\nमला खूप आवडला होता .\nसर, मला काही भाषणांच्या, (motivational )लिंक हव्या आहेत.\nयाच ब्लॉग वर अविनाश धर्माधिकारी यांच्यावर एक पोस्ट लिहिले आहे त्या पोस्ट मधे बऱ्याच लिंक्स आहेत.\nही लिंक आहे पहा.. http://wp.me/q3x8 या पोस्टच्या कॉमेंट मधे ऑडिओ फाइल्स ची लिंक आहे दिलेली.\nकाका हेन्री पाहुन लहानपण आठवलं हितवाद लावला होता बाबांनी आमच्या “फ़्लुएंसी” साठी तेव्हा दर शनिवारी अकरा वाजता शाळेतनं आले की टाय़ “रॅंबो सारखा” डोईला गुंडाळुन भिंतीला पाय लाऊन हेन्री वाचत खदाखद हसल्याचे स्मरते हितवाद लावला होता बाबांनी आमच्या “फ़्लुएंसी” साठी तेव्हा दर शनिवारी अकरा वाजता शाळेतनं आले की टाय़ “रॅंबो सारखा” डोईला गुंडाळुन भिंतीला पाय लाऊन हेन्री वाचत खदाखद हसल्याचे स्मरते…… बाकी रणबीर चा अभिनय आवडला…. अन आम्ही “इल्यानातच” पिक्चर चा पैसा वसुल केला हे वेगळे सांगणे नलगे…… बाकी रणबीर चा अभिनय आवडला…. अन आम्ही “इल्यानातच” पिक्चर चा पैसा वसुल केला हे वेगळे सांगणे नलगे\n अरे धर्मयुग मधे पण गुणाकर यायचा.. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/30454", "date_download": "2018-10-19T01:42:58Z", "digest": "sha1:JQMSVSC5KHQT2LZA2B4TVWSE2JARZFJN", "length": 6556, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर\nसोशल कॅपिटल आणि गॉडफादर - १ लेखनाचा धागा\n‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत लेखनाचा धागा\nइंडस्ट्रियल पीएच.डी.बद्दल (Industrial Ph.D.) माहिती हवी आहे. लेखनाचा धागा\n'इंडिया मार्च फॉर सायन्स' - निवेदन लेखनाचा धागा\nगाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे\nनॉट थिअरी (Knot Theory) लेखनाचा धागा\n'जिएसटी' आहे तरी काय\nविज्ञान: काय आहे आणि कशाला म्हणायचे हे जाणण्याचा प्रयत्न लेखनाचा धागा\nदोन मिनिटांची सनसनी खेज लेखनाचा धागा\nझोपाळ्यावाचुनी झुलायच्या वयात... लेखनाचा धागा\nमुक्तांगण उपचारपद्धती आणि गांधीवाद लेखनाचा धागा\nवरदा यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधन कार्याची माहिती लेखनाचा धागा\nसंशोधन क्षेत्र आणि स्त्रिया लेखनाचा धागा\nपब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स लेखनाचा धागा\nसुपरगर्ल सोलापुरची साक्षी मोरे व आणखी एक मुलगा ( ५/१२/२०१४ ) लेखनाचा धागा\nब्रिटीश सायन्स फेस्टिव्हल लेखनाचा धागा\nभारतीय विद्यापीठे आणि जागतिक दर्जा लेखनाचा धागा\nविश्वव्यापकतेचा हव्यास लेखनाचा धागा\nघनतमी शुक्र बघ राज्य करी... लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/340", "date_download": "2018-10-19T01:02:36Z", "digest": "sha1:7O6VIY3JTYEZTI5RX24JPAHSM4FFBRSG", "length": 12480, "nlines": 78, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कोड्यांची माहिती हवी. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपहिल्यांदा कोडी कूणाला सूचली असतील.याला काही परंपरा आहे का याला काही परंपरा आहे का त्याचे काही लिखित पूरावे आहेत का त्याचे काही लिखित पूरावे आहेत का कोड्यांमागे काही उद्देश असतो का कोड्यांमागे काही उद्देश असतो का कोणी तज्ञ काही माहिती देऊ शकेल का \nकोडे म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊन एखादा प्रश्न सोडवणे. यावरून प्रत्येक प्रश्नाला कोडे म्हणायला हरकत नाही परंतु प्रत्येक प्रश्नासाठी आपली कल्पनाशक्ती लढवावीच लागेल असे नाही. उदा.पाठ्यपुस्तकात धड्यावरून जे सरळसोट प्रश्न विचारले जातात त्याला कोडे म्हणता येणार नाही परंतु गणिताचा नियम शिकवून त्यावरून उलट सुलट पद्धतीने गणिते घालण्याला कोडी म्हणता यावे असे वाटते. कोड्यांनी गणित आणि तर्कशक्तीला उत्तम चालना मिळू शकते, तेव्हा यासाठीच कोड्यांची निर्मिती केली जात असावी. अनेक गणिततज्ज्ञांचा आणि गणितात रुची राखणार्‍या व्यक्तींचा तसेच भाषाशास्त्री, तर्कशास्त्री इ. चा हा विरंगुळा असतो.\nमाणसाला आपल्या बुद्धीचा वापर करायचे सुचले व जेव्हा प्रश्न पडायला सुरुवात झाली आणि त्याची उत्तरे शोधल्यावर त्याला जेव्हा आनंद मिळू लागला त्यावेळेपासूनच कोड्यांची निर्मिती होऊ लागली असावी. ब्रह्मदेवाने* जग निर्माण करून सर्वांनाच कोड्यात टाकले. याहून अधिक जुने पुरावे कोणते हवेत\nऐतिहासिक दृष्ट्या जगातील सर्वात जुने कोडे आर्किमिडिजने (२८७-२१२ ख्रि.पू. काळ) घातल्याचे कळते तर ग्रीक पौराणिक कथांनुसार स्फिंक्स राक्षसी येणार्‍या जाणार्‍या वाटसरूंना पुढील प्रश्न विचारत असे -\n\"सकाळी चार पायांवर चालणारा, माध्यान्ही दोन पायांवर चालणारा आणि सायंकाळी तीन पायांवर चालणारा प्राणी कोण\" या कोड्याचे उत्तर न देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते.\nमहाभारतात यक्षाने (किंवा यमाने) युधिष्ठिराला विचारलेल्या प्रश्नोत्तरांतही तर्कशक्ती लढवणे गरजेचे असल्याने तीही मला एकप्रकारे कोडीच वाटतात. मला माहित असलेली ही दोन-तीन उदाहरणे आहेत. याहूनही जुनी असल्यास कल्पना नाही.\nनिरनिराळी कोडी निर्माण करण्याबद्दल श्री. य. ना. वालावलकर यांचेही नाव ऐकून आहे.\nजगातील काही उत्कृष्ट कोडी: रुबिक्स क्यूब, टॉवर्स ऑफ हनोई, जिगसॉ पझल्स, शब्दकोडी, सुडोकु इ.\nअसो. हा प्रतिसाद कोड्यात टाकणारा असल्यास क्षमस्व कारण मी तज्ज्ञ नाही. हे केवळ सामान्यज्ज्ञान आहे तेव्हा चू. भू. द्या. घ्या.\n* हे वाक्य ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली यावर विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे. :)\nस्फिंक्सप्रमाणेच महाभारतात युधिष्ठिराला प्रश्न विचारणार्‍या यक्षाच्या प्रश्नांचा (यक्षप्रश्न हा शब्द बहुधा यावरूनच आला असावा), ऐतिहासिक कोड्यांत समावेश करता येईल. 'आपल्या सभोवती रोज इतकी माणसे मरत असताना माणूस आपण अमर आहोत असे समजून का चालतो' हा एक प्रश्न आठवतो.\nयक्षाचा प्रश्न तर्कापेक्षा तत्वज्ञानाच्या प्रांतातला वाटतो.\nगणित व/वा तर्क वापरून किमान माहितीवरून वा सकृतदर्शनी परस्परविरोधी किंवा असंबद्ध माहितीवरून उपयुक्त, सुसंबद्ध निष्कर्ष काढणे हा कुठल्याही कोड्याचा गाभा असतो असे वाटते. कोड्यात टाकणारे प्रश्न सोडवून मेंदूला एक्झिलरेट* करता येते, मजा येते, म्हणून मला कोडी आवडतात.\n* एक्झिलरेट = झिणझिण्या\nएक्झिलरेट/एक्झिलरेशन ला चपखल शब्द 'त्वरण' वाचल्याचा आठवतो.\nत्वरण हा शास्त्रीय दृष्टीने जरी चपखल असला, तरी वरील वाक्याच्या संदर्भात चालना किंवा मेंदुला खाद्य/खुराक असे अपेक्षित असावे.\nमला एक्झिलरेटिंग म्हणजे exhilarating म्हणायचे होते. त्वरणातले ऍक्सिलरेशन नाही. :-)\nचांगला प्रश्न आहे. पूर्वी राजकन्यांचे स्वयंवर असायचे तेव्हा (बिचार्‍या) राजपुत्रांना काहीतरी अफलातून करून दाखवायचा पण असायचा (सीता स्वयंवर किंवा द्रौपदी स्वयंवर). यात बौद्धिक कोडीही असायची का कल्पना नाही. (आत्ता तरी याचे उदाहरण आठवत नाही.)\n* इतरांना सार्त्र् नरकासमान का मानतो ते कृपया सांगावे.\nकाही दुसरा अर्थ असेल तर तोही स्पष्ट करावा, तेवढेच अज्ञानाचे निराकरण व ज्ञानात भर.\n*(माझ्या गंजलेल्या फ्रेंचच्या आधारे जो अर्थ लागला त्याप्रमाणे)\nआपले भाषांतर अचूक आहे. याचे शब्दशः भाषांतर जरी \"हेल इज अदर पीपल\" असे असले तरी त्यामागचा अर्थ बराच गहन आहे. आपण नेहमी स्वतःला इतरांच्या नजरेतून बघतो आणि त्यामध्ये आपले खरे व्यक्तिमत्व बर्‍याचदा हरवून जाते. समाजात वावरताना आपल्याला खरे मत न मांडणे, आपल्या भावना न दर्शवणे असे प्रकार करावे लागतात. या सर्वांचा परिपाक म्हणजे हेल इज अदर पीपल. विषय अथांग आहे आणि हे फारच त्रोटक स्पष्टीकरण आहे.\nयावर हा दुवाही बघावा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [25 May 2007 रोजी 13:52 वा.]\nजसजसा गणित अन त्या कोड्यांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.तसतसे ते संकटासारखे समोर येतातच.आता मी संकटाला घाबरणार नाही.त्याला सामोरे जाईन.कोंडके साहेब,फारच आवड दिसते तुम्हाला, कोड्यांची.मला ही रुची बदलावी लागेल असे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ibn-lokmat-ajendamahrashtra2017-live-updat-273704.html", "date_download": "2018-10-19T00:43:36Z", "digest": "sha1:QWRGJU6TFGERXAAJ6RNIDUIGKCWUAUHH", "length": 20723, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आम्ही आहोत #News18Lokmat, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चॅनलच्या नव्या रुपाचं अनावरण", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nआम्ही आहोत #News18Lokmat, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चॅनलच्या नव्या रुपाचं अनावरण\n06 नोव्हेंबर : आजपासून तुमचं लाडकं न्यूज चॅनल आयबीएन लोकमत झालंय न्यूज 18 लोकमत...आता आम्ही नवीन रुपात नवीन ढंगात आपल्यासमोर आलोय. आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोट दाबून रिलॉन्चिंग केलं. सच्च्या पत्रकारितेप्रतीची कटीबद्धता.. प्रामाणिकपणा आणि अचूक बातमी देणारं तुमच्या हक्काचं चॅनेल हे बिरूद कायम राहील.. जोडीला नवी उर्जा आणि नवी उमेद असेलच. समाजाच्या हितासाठी नेहमी झटणारं आयबीएन लोकमत म्हणजेच आता न्यूज 18 लोकमत आक्रमकपणे जोमाने नवीन रुपात तुमच्या समोर आलंय.\nयावेळी सरकारी जाहिरातीतले लाभार्थी हे अस्सल असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.या सोहळ्यात त्यांनी लाभार्थी जाहिरातीच्या वादावर भाष्य केलं. आघाडीच्या सरकारनं जाहिरातींसाठी मॉडेल घेतले. पण आमच्या सरकारनं अस्सल लाभार्थी घेतल्यानं विरोधकांच्या पोटात का दुखलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे शिवसेनेला सरकारच्या प्रत्येक गोष्टीत आक्षेप कसा असतो असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेच्या सत्तेत राहून विरोध करण्याच्या वृत्तीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.\nतर जीएसटीमुळे चित्रपट निर्मात्यांचं अतोनात नुकसान होतय. त्यामुळे चित्रपट निर्मितीला जीएसटीतून वगळायला हवं याकरता सगळ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभं करण्याची गरज असल्याचं मत निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांनी व्यक्त केलय. ते न्यूज 18 लोकमतच्या मराठी चित्रपट आणि नाटकाचे खरे मारेकरी कोण या विषयावरील परिसंवादात बोलत होते.\nआपण पाहताय आयबीएन लोकमतचा विशेष कार्यक्रम #अजेंडामहाराष्ट्र2017 LIVE\nमराठी नाटक आणि चित्रपटाचे मारेकरी कोण \nमहेश कोठारे, ज्येष्ठ अभिनेते\nफडणवीस सरकारची कामगिरी दमदार आहे का \nसहभाग- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री\nदुसऱ्या सत्रात कोण काय बोललं \nआम्ही पीडब्ल्यूडी खात्यात शिस्त आणली, सावित्री नदीवरचा पूल 165 दिवसांत बांधला - चंद्रकांत पाटील\nपावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांवर खड्डे आहेत, '15 डिसेंबरपर्यंत PWDच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत' - चंद्रकांत पाटील\n'निलंबन करणं, कारवाईपेक्षा नियोजन करणं जास्त महत्वाचं' ते आम्ही करतोय, रोजगारनिर्मिती हे लक्ष्य - दिवाकर रावते\nशिक्षणक्षेत्रात बदल घडवले, 16 लाख मुलांची कलमापन चाचणी केली - विनोद तावडे\nफी रेग्युलेशन कायदा आणला, भारतातलं पहिलं पुस्तकाचं गाव तयार केलं - विनोद तावडे\n'जे काही चाललेलं आहे ते रावते आणि त्यांच्या पक्षाला मान्य नाही', आज पूर्णपणे महाराष्ट्र खड्ड्यात - धनंजय मुंडे\n'15 डिसेंबरपर्यंत खड्डे न बुजल्यास काय करणार' धनंजय मुंडेंचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nठेकेदारांच्या मक्तेदारीला शह दिला - चंद्रकांत पाटील\nविरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खड्ड्यांवरून खडाजंगी\nमी विनोद तावडेंचं अंतर्मन जाणतो - धनंजय मुंडे\nधनंजय मुंडेंना तावडेंकडून 'अंतर्यामी' उपाधी\nएसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणार का\n7वा वेतन आयोग महामंडळाला लागू होऊ शकत नाही - रावते\nसत्रं पहिले - फडणवीस सरकारची कामगिरी दमदार आहे का \nराधाकृष्ण विखेपाटील, विरोधी पक्षनेते\nसुभाष देसाई, उद्योग मंत्री\nपहिल्या सत्रात कोण काय बोलले \nराज्यात 2408 उद्योगांचे करार केले, आणि 1208 उद्योग सुरू झाले - सुभाष देसाई\nजलयुक्त शिवार हे सरकारचं नाही तर जनतेचं यश आहे - पंकजा मुंडे\nराज्यात 2408 उद्योगांचे करार केले, आणि 1208 उद्योग सुरू झाले - सुभाष देसाई\nकुपोषण पूर्ण नियंत्रणात आहे - पंकजा मुंडे\nजे 70 वर्षांत झाले नाही ते 3 वर्षांत होईल असा अनैसर्गिक अपेक्षांना आम्ही सामोरं जातोय- पंकजा मुंडे\nजानेवारीपासून कुपोषित बालकांचे अजूनही पैसे दिले नाही - विखे पाटील\nराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्जमाफीत खोटे प्रमाणपत्र वाटप झाले - विखे पाटील\nसरकारकडून तीन वर्षात फक्त इव्हेंट मॅनेजमेंट - विखे पाटील\nतीन वर्षात फडणवीस सरकारच्या काळात 10 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या - राधाकृष्ण विखे पाटील\nमहाराष्ट्रात 50 टक्के एफडीआय गुंतवणूक - सुभाष देसाई\nगेल्या तीन वर्षात 1208 उद्योगांना मंजुरी दिली -सुभाष देसाई\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजना 6 हजार 608 किमीचे रस्ते लवकरच पूर्ण होणार -पंकजा मुंडे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-a2300-point-shoot-digital-camera-red-price-pNm3V.html", "date_download": "2018-10-19T01:15:55Z", "digest": "sha1:FR2W7CRK7OBWA63KRFWH7SCVEBGSFDBU", "length": 20418, "nlines": 480, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत Jul 26, 2018वर प्राप्त होते\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 6,495)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 229 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 15 sec\nपिसातुरे अँगल 28 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 04:03\nविडिओ फॉरमॅट MOV, H.264\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन पॉवरशॉट अ२३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T01:01:30Z", "digest": "sha1:RCULWDV6TLEB2SPO2O3WRQF7Z2QPDUTG", "length": 5048, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोताळा - विकिपीडिया", "raw_content": "\nमोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nतारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोस्त्व काळात मोठी गर्दी असते.\nपिंपळगाव देवी येथे मोठी यात्रा भरते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखामगांव | चिखली | संग्रामपूर | सिंदखेडराजा | देउळगांव राजा | नांदुरा | बुलढाणा तालुका | मेहकर | मोताळा | मलकापूर | लोणार | जळगाव जामोद | शेगांव\nनळगंगा धरण हे प्रेक्षणीय स्थळ आहे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१७ रोजी १४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F_%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-10-19T00:42:44Z", "digest": "sha1:IBDT7Z2CTNBEC7KDFNVN7PALS4M5AQUL", "length": 5060, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सम्राट च-जोंग - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसम्राट च-जोंग (नवी चिनी चित्रलिपी: 哲宗; जुनी चिनी चित्रलिपी: 哲宗; फीनयीन: zhézōng; उच्चार: चऽऽ-जोंऽऽऽङ्ग) (जानेवारी ४ १०७६ - फेब्रुवारी २३ ११००) हा चीनवर राज्य करणारा सातवा सोंग वंशीय सम्राट होता.\nसोंग वंशातील सम्राटांची सूची\nथायत्सू (太祖) · थायत्सोंग (太宗) · चन्-त्सोंग (真宗) · रन्-त्सोंग (仁宗) · यींगत्सोंग (英宗) · षन्-त्सोंग (神宗) · च-जोंग (哲宗) · हुईजोंग (徽宗) · छीन्-जोंग (欽宗) ·\nकाओत्सोंग (高宗) · स्याओचोंग (孝宗) · क्वांगत्सोंग (光宗) · निंगत्सोंग (寧宗) · लित्सोंग (理宗) · तुत्सोंग (度宗) · गोंगत्सोंग (恭宗) · तुआनजोंग (端宗) · ह्वायत्सोंग (懷宗)\nइ.स. १०७६ मधील जन्म\nइ.स. ११०० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-19T00:21:56Z", "digest": "sha1:TMV6JYWQZ36CCODDR5EM3FQOLFZ3PBVP", "length": 11524, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निधी परस्पर वळवाल, तर खबरदार ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिधी परस्पर वळवाल, तर खबरदार \nरक्‍कम बॅंकेतच जमा करा : कारवाई करण्याचा नगरविकास विभागाचा इशारा\nज्या योजनेसाठी निधी मंजूर त्यासाठीच खर्च करा\nपुणे – नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान मंजूर करण्यात येते. या निधी संबधित योजनेच्या स्वतंत्र बॅंक खात्यामध्येच जमा करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत असा निधी महानगरपालिका अथवा नगरपरिषद यांच्या एकत्रित खात्यामध्ये जमा करण्यात येऊ नये किंवा परस्पर वळता करण्यात येऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. जर या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधित महानगरपालिकेचे आयुक्त अथवा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शासनाने दिला आहे.\n‘ती’ रक्‍कम स्वतंत्र खात्याकडे वळवावी\nहा आदेश जारी होण्यापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी राज्य शासनाने मंजूर केलेल्या विविध योजनांचा निधी एकत्रित खात्यात जमा केला असेल, तर त्याबाबतचा आढावा घेऊन अशा रकमा तातडीने मूळ योजनेच्या स्वतंत्र खात्याकडे वळविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेशही शासनाने दिले आहेत.\nराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान, नगरपरिषदांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना, महानगरपालिका पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना तसेच महानगरपालिका व नगरपालिकांसाठी हद्दवाढ योजना अशा विविध प्रकारच्या योजना नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येतात व त्यासाठी राज्य शासनाकडून संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान मंजूर केले जाते. अशी अनुदाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यामध्ये जमा करणे व त्याचा विनियोग फक्त त्याच प्रयोजनासाठी करणे बंधनकारक आहे. तरीदेखील काही स्थानिक स्वराज्य संस्था अशा रकमा योजनानिहाय स्वतंत्र खात्यात न ठेवता एकाच खात्यात जमा करून त्या अन्य प्रयोजनासाठी वळविण्यात येत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे.\nशासनाने एखाद्या विशेष योजनेसाठी अथवा कामासाठी मंजूर केलेला निधी परस्पर वेगळ्या योजनेकडे किंवा वेगळ्या प्रयोजनाकडे वळविण्याचा कोणताही प्राधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना नाही. त्यामुळे शासनाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ज्या योजनांसाठी अनुदान मंजूर करण्यात येते. त्याच योजनेवर हा खर्च करण्यात यावा. हा निधी परस्पर वळता करण्यात येऊ नये. अशाप्रकारे मूळ निधी किंवा त्यावरील व्याज कायम स्वरुपी किंवा तात्पुरत्या स्वरुपात अन्यत्र वळविणे ही गंभीर स्वरुपाची आर्थिक अनियमितता मानली जाईल. त्यासाठी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे महानगरपालिका आयुक्त अथवा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे कारवाईस पात्र राहतील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.\nसर्वसाधारण वित्तीय शिस्तीसाठी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. यापुढे कोणत्याही योजनेचा निधी संबधित योजनेच्या खात्याव्यतिरिक्त एकत्रित खात्यात जमा केल्यास किंवा अन्य प्रयोजनासाठी वापर केल्यास संबधित अधिकाऱ्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleशिक्षण विभागाविरोधात वज्रमुठ\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/10/", "date_download": "2018-10-19T00:00:11Z", "digest": "sha1:GFLWFB5PABOLVP2Y2QIACUXTE6W4I3FO", "length": 10015, "nlines": 187, "source_domain": "kayvatelte.com", "title": "October | 2010 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nरोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. … Continue reading →\nPosted in साहित्य...\t| Tagged कथा, पुरुष., लग्न, स्त्री, स्त्री पुरुष.\t| 96 Comments\nकालचा मुंबई मिरर पाहिला का ती गोंडस चेहऱ्याची , थोडीशी जाड पण अट्रॅक्टीव्ह असलेली डिलनाझ आणि तिचा नवरा दोघांचाही फोटो दिलेला होता पहिल्याच पानावर. या दोघांनाही एका टिव्ही वरच्या डान्स रिअअ‍ॅलिटी शो मधे पूर्वी पाहिले होते .दोघंही उत्तम नाच करतात- … Continue reading →\nबाहेरून कार पार्क करून नेहेमीप्रमाणे लेटर बॉक्स उघडला , आणि त्यामधील पत्रं बाहेर काढली. आजकाल पत्र येणं तसं कमीच झालेले आहे. पत्र येतात ती फक्त बॅंकांची किंवा शेअर्सच्या संदर्भातली. या पार्श्वभूमीवर ते एकुलते एक ‘पोस्ट कार्ड’ लक्ष वेधून घेत होते. … Continue reading →\nकाल सकाळीच एक इ मेल आला. त्यात दिलं होतं की जर मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवला तर शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, आणि म्हणून सेल फोन पॅंटच्या खिशात ठेवणे टाळा . बरं त्याच इ मेल मधे हे पण दिलेले होते की … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged इमेल, दसरा, फॉर्वर्ड्स, शुभेच्छा\t| 39 Comments\nएकटेपणा हा नेहेमीच नकोसा होतो,कोणी तरी बरोबर असावसं वाटत असतं नेहेमीच. बरेचदा तर अगदी हजार माणसांच्या घोळक्यात असूनही एकटेपणा वाटत असतो. गर्दीचा भाग असूनही नसल्याप्रमाणे – अळवाच्या पानावरच्या थेंबा सारखी परिस्थिती असते आपली. हा अनुभव तर मला बरेचदा येतो. एखाद्या … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/agricultural", "date_download": "2018-10-19T00:27:27Z", "digest": "sha1:O5USRKGOTTWW65SBVAHWYX5I7KD6DFAV", "length": 4464, "nlines": 117, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nRhljbOZPwVA14 घुंटे शेत जमीन…\nसमृद्धी महामार्गाला लागून शिरपूर येथे 5 एक्कर शेत त्वरित विकणे आहे.\nनगर आणि पुणे जिल्हा येथे पाण्याची सोय असेल बागायती फळ बाग शेती भाड्याने घेणे आहे शेत मजूर ( जोडपे) कामगार मिळेल वार्षिक किव्हा महिने संपर्क *श्री जनार्दन यादव* *7715961988*\nनगर आणि पुणे जिल्हा येथे…\nगांडुळ खत उपलब्ध आहे गांडुळ खत उपलब्ध आहे\nगांडूळ खत विकणे आहे..... गांडूळ खत शेती साठी वर्धान १०० % शेंद्रीय शेतीसाठी अतिशय उपयुक्त .शेणखत आणि लेंडी खतां पासून बनवलेले गांडूळ खत अतिशय माफक दारात उपलब्ध शेतकरी मित्रांनी एकदा तरी वापरून पाहावे गांडुळखताचे फायदे 1 जमिनीचा पोत सुधारतो 2 मातीच्या…\nगांडूळ खत विकणे आहे..... …\nSolapur 15-10-18 गांडुळ खत उपलब्ध आहे ₹8\nविकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे... 1.5 km आंतरावर MIDC, २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस.... बांधकाम केलेली विहीर, विहरीला…\nविकणे विकणे शेत जमिन विकणे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/mika-says-humara-pakistan-265849.html", "date_download": "2018-10-19T00:09:28Z", "digest": "sha1:ELMWHWADGQPIPLBJO2FAIUXJZEDJSCGV", "length": 12062, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिका म्हणतो, 'हमारा पाकिस्तान'", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nमिका म्हणतो, 'हमारा पाकिस्तान'\nपण पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटल्यामुळे आक्षेप घेतले जात आहेत.\n24 जुलै : पॉप गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादात अडकलाय. यावेळी त्याने चक्क पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटलंय.\n12 ऑगस्टला अमेरिकेत मिका सिंग स्टेज शो करणार असल्याचं त्यानं जाहीर केलंय. न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच त्याने एक व्हिडिओ बाईट दिला आहे. त्यामध्ये मिकाने पाकिस्तानचा उल्लेख 'हमारा पाकिस्तान' असा केलाय. या व्हिडिओमध्ये तो भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हा शो करत असल्याचं म्हणतोय. तसंच तो या शोसाठी एकही पैसा मानधन घेत नसल्याचं या व्हिडिओतून कळतंय.\nपण पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटल्यामुळे आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे भारतीय जनतेत संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\n#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटे पुन्हा एकदा एकत्र\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/340803-2/", "date_download": "2018-10-19T01:08:37Z", "digest": "sha1:XW6RZSSZO6EO7GQUILEN5AZLGEN6OEUQ", "length": 19776, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नायिकांची पावले विवाहवेदीकडे… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॉलीवूडच्या चंदेरी नगरीतील नायिकांना प्रसिद्धीचं वलय आणि स्टारडम कितीही लाभत असलं तरी एक स्री म्हणून कुटुंबाची-संसाराची इच्छा प्रत्येकीच्याच मनात असते. मात्र विवाहानंतर करिअर कोमेजतं, मावळतं, मागं पडतं असं इथलं वास्तव आणि इतिहास सांगतो. त्यामुळंच आजवर बहुतांश नायिका-अभिनेत्री बॉलीवूडमध्ये स्थिरावूनही विवाहाच्या विचारांपासून दूर राहिल्या. आजच्या अभिनेत्री मात्र विवाहाबाबत स्पष्टपणाने बोलताना दिसत आहेत आणि त्यातून त्यांना वैवाहिक आयुष्य, कुटुंब यांबाबत अधिक ओढ असल्याचे दिसत आहे.\nदोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये अमृता रावने रेडिओ जॉकी अनमोलशी विवाह केला. त्यानंतर तिने चित्रपट केलेले नाहीत. आता राजकुमार हिरानीच्या संजय दत्तच्या बायोपिकवर आधारित चित्रपटात ती एक छोटी भूमिका साकारत आहे. लग्नाबाबत विचारणा केली असता ती सांगते की लग्न करायचं हे मी खूप आधीच ठरवले होते. लग्नानंतर आयुष्य बदलले आहे. अर्थात ही काही नवी गोष्ट नाही. बहुतेक सर्वच मुली या बदलासाठी तयार असतात. अर्थात लग्नानंतर आपले आयुष्य बदलते. ते चांगल्या पद्धतीने जगता येत नाही ही विचारधाराच चुकीची आहे. माझ्याकडे जे काही काम येते ते मी करतेच आहे. आत्ता माझे आयुष्य एका वेगळ्या दिशेने मात्र योग्य वेगाने मार्गक्रमाण करत आहे.\nविरुष्का अर्थात अनुष्का आणि विराटच्या लग्नानंतर बॉलीवूडमध्ये लग्न करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. मुळातच अलीकडील काळात अभिनेत्री फक्‍त त्यांच्या कारकिर्दीविषयी बोलून लग्नाच्या मुद्यावर मात्र मौन बाळगत नाहीत. आता त्या बेधडकपणे या विषयाला सामोऱ्या जातात. काही दिवसांपूर्वी सुश्‍मिता सेन हिने लग्नाच्या प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट म्हटले की, ती आता लग्न करण्यास तयार आहे. दुसरीकडे अनेक नायिका अशा आहेत ज्या लग्नाचा मुद्दा टाळत नाहीत; मात्र कधी करणार याविषयी त्यांच्याकडे ठोस उत्तर नाही. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, कंगना रनौत, यामी गौतम, श्रद्धा कपूर, इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता इत्यादी अभिनेत्री देखील कारकिर्दीच्या योग्य वळणावर त्या लग्नाचा विचार जरूर करणार असे सांगताहेत. एकुणातच आपल्याकडील अभिनेत्री आता घर संसार सांभाळण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.\nश्रद्धा कपूरची इच्छा काय\nअभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्याविषयी नव्याने काहीच सांगण्याची आवश्‍यकता नाही. “आशिकी 2′ चित्रपटाच्या वेळी त्यांच्या लग्नाची बातमी आली होती. लग्न तर झाले नव्हतेच पण श्रद्धा आदित्य आपला बेस्ट फ्रेंड असल्याचे सांगायला कचरत नव्हती. मध्यंतरी, वयाने मोठा असलेल्या फरहान अख्तरशी सूत जुळल्याचे सांगितले जात होते. सध्या श्रद्धा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या तिच्या हातात साहो, बत्ती गुल मीटर चालू सारखे मोठे चित्रपट आहेत. श्रद्धा आपल्या लग्नाविषयीचे प्रश्‍न टाळत नाही. मी माझ्या आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करेन असेही होऊ शकते. पण आत्ता तरी काहीच नक्‍की नाही असे ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती. पण ताज्या बातमीनुसार, श्रद्धा लवकरच आपला बॉयफ्रेंड अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत विवाहबद्ध होणार असून फरहान अख्तर याचा हा दुसरा विवाह असेल. फरहानने आपली पूर्व पत्नी अधुना हिच्यासोबत घटस्फोट घेतला असून 2000 साली फरहान आणि अधुना यांचे लग्न झाले होते आणि 24 एप्रिलला त्यांनी घटस्फोट घेतला होता. फरहान – अधुनाच्या घटस्फोटासाठी श्रद्धाच कारणीभूत असल्याचेही म्हटले जात आहे.\nदीपिकाच्या लग्नाचा बार यंदाच\nविजय मल्ल्यांचे चिरंजीव, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्याशी नाव जोडली गेलेली दीपिका पदुकोण याच वर्षी लग्न करणार असे मानले जाते. मात्र हा विवाह नेमका कधी होणार याबाबत ना दीपिका स्पष्ट बोलते ना रणवीर सिंह स्पष्ट सांगतो. त्यांच्या जवळच्या काहींच्या मते, त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि याच वर्षी ते विवाहबद्ध होतील.\nकंगना राणावत स्पष्टच सांगते की ती आयुष्यभर चित्रपटांना चिकटून राहणार नाहीये. एका लोकप्रिय फिल्मी मॅगेझिनने तर “कंगनाचे आता तिचे वय झाले आहे आणि तिने आता लग्न करावे’ असे स्पष्टपणे म्हटले आहे. तिलाही ही गोष्ट मान्य आहेच. कंगना म्हणते, “मी उगाचच एका मोहजालात अडकून पडले होते. आता सर्व आलबेल आहे. लग्न तर करायचे आहेच. माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे. मीही पुढच्या दोन वर्षात लग्न कऱण्याच्या विचारात आहे. अर्थात याविषयी मी कोणतीही घाई करणार नाही. या दरम्यान माझे काही महत्त्वाचे चित्रपट पूर्ण होणार आहेत. लग्नानंतर मी सर्व लक्ष दिग्दर्शनावर केंद्रित करणार आहे. मी 2019 ची एक तारिख ठरवली आहे तेव्हापर्यंत मी माझ्या लग्नाचा निर्णय पक्‍का करेन.’\nबॉलीवूड चित्रपटांपासून लांब गेलेल्या प्रियांका चोप्राने तर स्पष्टपणे कबूल केले आहे की तिला आता एका जोडीदाराची गरज आहे. तिला योग्य पद्धतीने सांभाळून घेणारा आणि तिच्या कामाची पद्धत मान्य असणारा नवरा -जोडीदार प्रियांकाला हवा आहे. ती सांगते की मैत्रीच्या प्रकरणात मी अनेकदा भावी जोडीदाराचा शोध घेतला मात्र गोष्टी पूर्णत्वाला गेल्या नाहीत. त्याविषयी मी खोलात जाऊन काहीही सांगणार नाही. पण मला लग्न करायचे आहे. त्याविषयीचा निर्णय मी कधीही घेऊ शकते.\nइलियानाचा गुपचूप विवाहाचा घाट\nअशी चर्चा आहे की इलियाना डिक्रूजने अँड्य्रू निबोन या आपल्या ऑस्ट्रेलियन प्रियकराबरोबर बरोबर लग्न केले आहे; पण आपल्या खाजगी आयुष्याविषयी काहीही चर्चा करणार नसल्याचे इलियानाने ठणकावून सांगितले आहे. खाजगी आयुष्य गुप्त राखायचे आहे असेही ती सांगते. मात्र लग्नसंस्थेवर ही अभिनेत्री विश्‍वास ठेवते हे मात्र खरेच.\nही सर्व माहिती लक्षात घेता, लग्न या विषयावर अभिनेत्रींची मते बदलल्याचे दिसते. पूर्वीप्रमाणे लग्न कधी या प्रश्‍नावर त्या गडबडून जात नाहीत. गेल्या काही वर्षात अभिनेत्रींचा लग्नासंबंधीच्या विचारात फरक पडल्याचे चित्रपट निर्मातेही सांगतात. आज त्या लग्नाचा विषय टाळत नाहीत. त्याविषयी बिनधास्त बोलतात. त्यांना लग्नानंतर आपल्या कारकिर्दीची पीछेहाट होईल याचीही भीती वाटत नाही. दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणतो की आता दिग्दर्शकही लग्न झालेली अभिनेत्री चित्रपटात घ्यायची नाही असा विचार करत नाहीत.\nचांगली अभिनेत्री असेल तर सर्वच दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात घेऊ इच्छितात. याबाबतीत काजोल आणि माधुरी दीक्षित यांचे उदाहरण घेऊ शकतो. जुन्या काळातही अशा अनेक लग्न झालेल्या अभिनेत्री काम करताना दिसतात. माधुरीविषयी सांगायचे तर तिने योग्य वेळी घर संसार थाटला. आता ती पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रीय होते आहे. ती सांगते की लग्न कधी करायचे हा अभिनेत्रीचा स्वतःचा निर्णय असतो. लग्नानंतरच्या करिअरविषयी विचार करत बसणे चुकीचे ठरते. तुमचे अभिनयसामर्थ्य उत्तम असेल तर लग्नानंतरही तुम्हाला लोक स्वीकारतात. नव्या अभिनेत्रींनी बहुधा माधुरीचा सल्ला मनावर घेतलेला दिसतोय.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमजबूत आणि सर्वात मोठी – अल्ट्राटेक सिमेंट\nNext articleIPL 2018 : बलाढ्य चेन्नई समोर आज दिल्लीचे आव्हान\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग २)\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग १)\nनको रे मना …. (भाग ३)\nनको रे मना …. (भाग २)\nनको रे मना …. (भाग १)\nसीमोल्लंघन कराच (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/6019-bigg-boss-last-day-grand-finale-and-dance-performances-at-7-pm", "date_download": "2018-10-19T00:25:26Z", "digest": "sha1:LSUHPDRAGQPUFTFIDAF23OAXDX36TCSV", "length": 9408, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nPrevious Article 'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा GRAND FINALE रंगणार आज संध्या ७.०० वाजल्यापासून कलर्स मराठीवर. आज संपूर्ण देशाला मिळणार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता. सहा सदस्यांपैकी आज कोणी एकच बाजी मारणार. सई, पुष्कर, स्मिता, आस्ताद, शर्मिष्ठा आणि मेघा यांचे आज धम्माकेदार डान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मेघा - शर्मिष्ठा पिंगा वर ठेका धरणार तर सई - पुष्कर चांद मातला या गाण्यावर डान्स करणार आहेत. तर आस्ताद - स्मिता आली ठुमकत नार या गाण्यावर डान्स सादर करण्यात येणार आहेत. तसेच रेशम टिपणीस, जुई - ऋतुजा, राजेश, सुशांत आणि विनीत यांचा धम्माकेदार डान्स बघायला मिळणार आहे.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nबिग बॉस च्या घरामधील ९७ वा दिवस - आज पहा मेघा आणि आस्ताद यांचा घरातील प्रवास\nकाल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १२ स्पर्धक घरामध्ये गेले. घरामधील स्पर्धक इतक्या दिवसांनी सगळ्यांना पाहून खूपच खुश झाले. सई अनिल थत्ते यांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे जरा नाराज झाल्याचे दिसून आले. GRAND FINALE मध्ये TOP 6 स्पर्धकांनी आज कि रात या गाण्यावर डान्स सादर करणार आहेत. बिग बॉस मराठीचा GRAND FINALE आज संध्या. ७.०० वाजल्यापासून कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.\nPrevious Article 'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/4-people-arrested-in-death-case-of-dr-amrapurkar-270108.html", "date_download": "2018-10-19T00:10:31Z", "digest": "sha1:NMLAPLDL5TOFSBXGYOP52AEVXT7ABCEZ", "length": 13110, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nडॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक\nडॉ. अमरापुरकर यांचा एलिफिन्स्टन रोड परिसरात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. दरम्यान घरात पाणी शिरतं म्हणून स्थानिक रहिवाश्यांनीच हे मॅनहोल उघडं ठेवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.\nमुंबई,18सप्टेंबर: डॉ. अमरापुरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 29 ऑगस्टला मॅनहोलमध्ये पडून अमरापुरकर यांचा मृत्यू झाला होता.\n29 ऑगस्टला मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर रस्त्याने चालणाऱ्या डॉ. अमरापुरकर यांचा एलिफिन्स्टन रोड परिसरात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. दरम्यान घरात पाणी शिरतं म्हणून स्थानिक रहिवाश्यांनीच हे मॅनहोल उघडं ठेवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या प्रकरणी चार स्थानिक रहिवाश्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.\n2005 पासून महापालिका जिथेही पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मॅनहोल उघडते तिथे देखरेखीसाठी माणसं ठेवते असा महापालिकेचा दावा आहे. घटनास्थळी मात्र अशी कुठलीही व्यवस्था नव्हती. तपास केल्यानंतर स्थानिकांनी मॅनहोल उघडं ठेवल्याची माहिती पुढे आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nVIRAL VIDEO : चर्चचे फादर जेव्हा गरब्याच्या तालावर बेफाम नाचतात..\nकलिना परिसरात बहुमजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/we-work-first-and-then-ask-for-votes-say-cm-fadanvis-267507.html", "date_download": "2018-10-19T00:09:45Z", "digest": "sha1:RJS6WIGD5LZGPNJXIAZCISEYCELODX3L", "length": 13329, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आम्ही पहिले काम करतो आणि मग मतं मागतो -मुख्यमंत्री", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nआम्ही पहिले काम करतो आणि मग मतं मागतो -मुख्यमंत्री\nकुणी कोणताही दावा केला, तरी सत्य लोकांना ठाऊक असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.\n17 आॅगस्ट : आम्ही पहिले काम करतो मगच जनतेकडं मतं मागतो असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.\nमीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन विरोधकांना धारेवर धरलं. शहरीकरणाला भाजप प्राधान्य देत असून गेल्या 25 वर्षांत जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी दोन वर्षांत मीरा भाईंदरला दिल्याय अशी माहिती त्यांनी सांगितलं. मेट्रो असो किंवा पाण्याचा मुद्दा भाजपनं हे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिल्याचंही त्यांनी सांगितलं.\nसूर्या प्रकल्पातून मीरा भाईंदरला रोज पाणी मिळेल, मेट्रोचेही काम वेगाने होत आहे. कुणी कोणताही दावा केला, तरी सत्य लोकांना ठाऊक असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.\nतसंच २०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार. पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणार. तुम्ही भाजपाला पूर्ण बहुमत द्या, तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण करू असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://hz-feiying.com/mr/haige-rear-37.html", "date_download": "2018-10-19T00:22:22Z", "digest": "sha1:Z35JBT5Z3JT6K7GVJ2WPT4PSRE53GTAZ", "length": 7879, "nlines": 120, "source_domain": "hz-feiying.com", "title": "Haige पाळा - चीन Haige पाळा पुरवठादार,कारखाना –Huangshan Feiying", "raw_content": "हांगझोई फेयिंग ऑटोप्टर्समध्ये आपले स्वागत आहे \nघर » उत्पादने » ब्रेक अलाईनिंग » चीनी वाहने\nउत्पादन क्षमता: प्रत्येक महिन्यासाठी 300,000 तुकड्या\nवैशिष्ट्ये: किमान आवाज, चांगले उष्णता प्रतिकार\nड्रम बरोबर कोणतेही नुकसान नाही\nपॅकेजिंग: प्रति सील बंद प्लानबॅगचे एक्सएएनजीएन तुकडे, प्रत्येक सेटसाठी 4 तुकडे, प्रत्येक इनबॉक्समध्ये 8 सेट, एका निर्यात दांडासाठी दोन बॉक्स.\nपुठ्ठा डिझाइन आवश्यकता सानुकूलित.\nडिलिव्हरी वेळ: प्रत्येक क्रियेसाठी 25 दिवस.\nवितरण पोर्ट: निंगबो, चीन\nHuangshan Feiying Autoparts नेहमी आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे ब्रेक अस्तर प्रदान करते, आम्ही 24 तासांमध्ये आपल्या चौकशीस उत्तर देऊ आणि आपल्याला आवश्यक असल्यास विनामूल्य नमूना प्रदान करू.\nयुरोपियन वाहन, अमेरिकन वाहने, कोरिया वाहन आणि चायनीज वाहनासारख्या वाहन उत्पादनांसह सर्व प्रकारची वाहन उत्पादनांसह संपूर्ण उत्पाद श्रेणीची श्रेणी.\nडिलीव्हरीनंतर आम्ही आपल्याला दर दोन दिवसांची मार्जिन स्थिती तपासत असतो .आपण माल मिळविल्यावर, त्यांची चाचणी घ्या आणि आम्हाला अभिप्राय द्या. उत्पादनाबद्दल आपल्याला कोणताही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा, आम्ही प्रदान करु. एक उपाय\nआम्ही 20 वर्षांपेक्षा अधिक प्रगत उत्पादन लाइनसह ब्रेकच्या अस्तरांच्या निर्मितीमध्ये विशेष आहोत.\n2. हुआंगशन फेयिंगचा सर्वात मोठा फायदा काय आहे\nस्थिर उच्च गुणवत्ता आणि वेळेवर प्रसन्नपणे आणि मोठे उत्पादन क्षमता ही आमची मजबूत ताकद आहे.\n3. Huangshan Feiying सह सहकार्य करण्याची आशा काय आहे\nमागील 20 वर्षात, आमच्या डीलर्सची संख्या आम्ही जलद विकसीत करीत आहोत तसंच, डीलरचे व्यवसाय तसेच वाढत आहेत.\nआमच्या कंपनीसोबत काम करत असल्यास आम्ही आपली बाजारपेठ शेअर वाढवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.\nट्रक ब्रेक अस्तर नवीन 153 F\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra/news/judges-should-not-get-pressurised-ANNA-hazare", "date_download": "2018-10-19T00:21:45Z", "digest": "sha1:5FCGUZ2NBDJDT6C4ON3QVB2GQTKZCDGN", "length": 4819, "nlines": 111, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "न्यायाधीशांनी दबावात काम करू नये, ते कोणालाही झुकवू शकतात - अण्णाANN News", "raw_content": "\nन्यायाधीशांनी दबावात काम करू नये, ते कोणालाही झुकवू शकतात - अण्णा...\nन्यायाधीशांनी दबावात काम करू नये, ते कोणालाही झुकवू शकतात - अण्णा\nअहमदनगर - सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी पत्रकार परिषदे घेऊन जे धाडस दाखवले, त्याचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिली. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.\nपुढे बोलताना ते म्हणाले, आजचा दिवस काळा असून, काळा डाग अजून गडद झाला आहे. ज्या ठिकाणी धूर निघतो त्याच ठिकाणी आग धुमसत असतो. लोकशाहीसाठी आणि देशातील जनतेला घातक आहे. लोकांनीच रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत अण्णांनी व्यक्त केले. चौघांनी पत्र लिहून व्यथा मांडल्यावर दुर्लक्ष करणे, हे दुर्दैव असल्याचे आण्णांनी म्हटले आहे. न्यायाधीशांनी दबावात काम करण्याची गरज नाही. ते कोणालाही झुकवू शकतात, असे मत आण्णांनी व्यक्त केले आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/organic-farming-trend-growing-in-poeple-1663355/", "date_download": "2018-10-19T01:17:45Z", "digest": "sha1:YGW4G4TCM4MEPJHWFIF7V2VKENV53TC2", "length": 15156, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "organic farming trend growing in poeple | सेंद्रिय शेतमालाकडे लोकांचा वाढता कल | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसेंद्रिय शेतमालाकडे लोकांचा वाढता कल\nसेंद्रिय शेतमालाकडे लोकांचा वाढता कल\nतळोधी येथील पोशेट्टीवार कुटुंबीय अनेक पिढय़ापासून शेती व्यवसायात आहे.\nधरमपेठेतील शुभ मंगल कार्यालयात आयोजित मेळ्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून तळोधी येथील लाल तांदुळ आकर्षण ठरत आहे.\nलाल तांदूळ, पार्वती सूत २७ तांदूळ आकर्षण\nरासायनिक शेतमालचे दुष्परिणाम जसे मानवी शरीर, प्राण्यावर होऊ लागले तसेच शेतजमिनीवरही होऊ लागले असून यासंदर्भात जनमानसात मोठी जागृती होत असल्याचे पुन्हा एकदा निसर्ग महामेळाच्या निमित्ताने दिसून आले. धरमपेठेतील शुभ मंगल कार्यालयात आयोजित मेळ्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून तळोधी येथील लाल तांदुळ आकर्षण ठरत आहे.\nत्रियनन माहेश्वरी महिला संघटनेच्यावतीने निसर्ग महामेळा २०१८ आयोजित करण्यात आला असून सेंद्रिय मिरची पाऊडर, फळ, डिंक, मद्य, कडधान्य पासून ते भारतीय जेवनातील प्रमुख घटक गहू आणि तांदुळ उपलब्ध आहेत. यातील प्रमुख आकर्षण ठरत आहे लाल तांदुळ.चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या नागभीड तालुक्यातील तळोधी येथील शेतकरी अण्णासाहेब पोशेट्टीवार यांनी हे वाण विकसित केले आहे. शिलाँग येथून बियाणे आणून तळोधी येथील त्यांनी प्रयोगातून ही वाण विकसित केले. या तांदळात झिंक, कॅलशियम, फायबर, व्हिटामिन-बी प्रमाण असल्याने औषधी गुण म्हणून देखील आता या तांदळाकडे बघितले जात आहे, असे असावरी पोशट्टीवार यांनी सांगितले.\nतळोधी येथील पोशेट्टीवार कुटुंबीय अनेक पिढय़ापासून शेती व्यवसायात आहे. यासोबत त्यांचे राईस मिल देखील आहे. रासायनिक शेती करत असतानाच अचानक सेंद्रिय शेतीकडे कसे वळलो, यासंदर्भात अण्णासाहेब म्हणाले, साधारणत दहा-पंधरा वर्षांपूर्वी उत्पादन घटत असल्याचे लक्षात आले. यामुळे शेतीतील तज्ज्ञाचा सल्ला घेतला. त्यांनी रासायनिक खतांचा अतिवापर, औषधाचा वापर यामुळे जमिनीचा पोत घरसत चालल्याचे सांगितले. त्यातून मार्ग कसा काढता येईल, याच्या शोधातून सेंद्रिय शेतीचा पर्याय दिसला. रासायनिक खतांऐवजी शेनखत आणि गांडुळखत वापरू लागलो. सुरुवातीला काही काळ आम्ही सेंद्रिय आणि हायब्रीड आदी पिके घेतली. परंतु २००६ पासून पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळलो. आज १८० एकर जमिनीत आम्ही केवळ सेंद्रिय पीक घेतो. रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळल्यावर प्रारंभी उत्पन्न कमी मिळाले, परंतु हळूहळू उत्पन्न वाढत गेले आणि आज प्रति एकर १८ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते. रासायनिक शेती करत होतो. तेव्हा हेच उत्पन्न १२ ते १४ क्विंटर प्रतिएकर असे होते. सेंद्रिय शेती करण्यात मोठा प्रश्न होता. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर येथील डॉ. शरद पवार आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. आनंद मुकेवार यांनी मार्गदर्शनातून हा प्रश्न सुटला. पुढे काही एकर प्रयोग करत राहणे आणि नवीन वाण विकसित करणे हे सुरू झाले. आजमितीला सात वाण विकसित झाले असून ‘पार्वती सूत २७’ या तांदळाची मोठी मागणी आहे, असे अण्णासाहेब म्हणाले.\nएमएचटी वाण संपण्याच्या मार्गावर\nतळोधी जवळील नांदेड या छोटसं गावातील दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी हे वाण विकसित केले. हे वाण आता लुप्त होऊ लागले आहे. याचे कारण या तांदळाची मागणी मंदावली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात त्याचे पीक घेणे बऱ्यापैकी बंद झाले आहे. अतिशय चांगले वाण असून देखील मागणी अभावी हे लुप्त होऊ लागले आहे, असे चंद्रपूर जिल्ह्य़ातील पळसगाव येथील शेतकरी गुलाबराव शेंडे म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेमिनाच्या मुखपृष्ठावर झळकल्या अमृता फडणवीस\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/shaharbhan-news/right-to-the-city-1336098/", "date_download": "2018-10-19T00:40:18Z", "digest": "sha1:Q5VHDOCRPLJAJ5IVVNQGJETFVCBRVZQB", "length": 27148, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Right to the City | त्यांच्या आत्मसन्मानासाठी.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nशहरभानमध्ये याआधी ‘अर्बन ऑक्टोबर’बाबत बोललो आहोतच आपण..\nएकीकडे स्वच्छ भारत अभियान आणि दुसरीकडे शहरांमध्येही मानवी मैला हाताळाव्या लागणाऱ्या ‘सफाई कर्मचाऱ्यांचे’ ठळक अस्तित्व किंवा महिलांसाठी स्वतंत्र शौचालये उभारण्यासाठी करावे लागणारे ‘राइट टू पी’सारखे अभियान हे सामाजिक वास्तव असणाऱ्या आपल्या शहरांमध्ये ‘आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार’ प्रचंड महत्त्वाचा ठरतो. तोच हा ‘राइट टु द सिटी’..\nशहरभानमध्ये याआधी ‘अर्बन ऑक्टोबर’बाबत बोललो आहोतच आपण.. जगभरातील ‘घडत्या-बिघडत्या’ शहरांचा, शहरीकरणाचा, शहरवासीयांचा वेध अनेक अंगांनी, अनेकांच्या दृष्टिकोनातून घेणारी कित्येक व्यासपीठे अर्बन ऑक्टोबरच्या निमित्ताने सक्रिय झालेली, चर्चेत आलेली दिसतील आपल्याला. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आयोजित करण्यात आलेली ‘अधिवास परिषद’- हॅबिटाट कॉन्फरन्स- हे अशा अनेक व्यासपीठांना, मुख्य-समांतर वा उपप्रवाहांना एकत्र आणणारे सर्वात ठळक व्यासपीठ. तेथे होणाऱ्या चर्चा, शहरी विकासाबाबत ठरवला गेलेला प्राधान्यक्रम याला बळकटी मिळते ती ‘वर्ल्ड अर्बन फोरम’सारख्या परिषदांमधून. २०००पासून पुढे सातत्याने ‘शहरी विकासाच्या’ ज्या कल्पना पुढे आणल्या जात आहेत त्यावर नवउदार अर्थनीतीचा, बाजारस्नेही धोरणांचा-खासगी क्षेत्राचा वाढता प्रभाव स्पष्ट दिसून येतो. शहर विकासामध्ये किंवा एकूणच सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारचा कमी होत जाणारा सहभाग, त्यातून आर्थिक-सामाजिक-पर्यावरणीय न्यायाबाबत निर्माण होणारे गंभीर प्रश्न याबाबत एक पर्यायी विकासनीती विकसित करण्यासाठी, त्याअनुषंगाने चर्चा करण्यासाठी ‘वर्ल्ड अर्बन फोरम’सारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरत आले आहे. २००४ साली याच व्यासपीठावरून ‘राइट टू द सिटी’ अथवा ‘शहरांवरील अधिकार’ या संकल्पनेची मांडणी करण्यात आली. १९६०च्या दशकात फ्रेंच तत्त्वज्ञ हेन्री लफाव्रे (स्पेलिंगनुसार उच्चार : लफेब्व्हे) याने ‘राइट टू द सिटी’ची सैद्धांतिक बैठक मांडली असली तरी या लफाव्रेचा शिष्य आणि प्रसिद्ध विचारवंत डेव्हिड हार्वे याने या मांडणीच्या वैचारिक कक्षा रुंदावल्या, तिला विद्यापीठीय चर्चामधून बाहेर काढले आणि अक्षरश: एक कृतिप्रवण आवाज मिळवून दिला. शहरांमधील गृहनिर्माण, परवडणारी घरे, सार्वजनिक वाहतूक, भू-विकासाची धोरणे, शहरनियोजन, पाणी-वीज-आरोग्य-शिक्षण अशा प्राथमिक सेवांच्या नियोजनात नागरिकांचा सहभाग अशा कित्येक आघाडय़ांवर जगभरात ‘राइट टू द सिटी’चे जे अनेक प्रतिध्वनी निर्माण झाले ते भारतातही अस्पष्ट का होईना पण निश्चितपणे आकार घेताना दिसतात. त्याकडे बारकाईने पाहायचे झाले तर नव्वदोत्तरी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शहरी विकासाच्या कोणत्या कल्पना स्वीकारल्या गेल्या याकडे बघायला हवे. आपल्या शहरांमधील ‘पुनर्निर्माणा’कडे बघायला हवे. २००४ साली एका महत्त्वाच्या जागतिक व्यासपीठावरून ‘राइट टू द सिटी’ची झालेली मांडणी आणि २००५ मध्ये सुरू करण्यात आलेले, भारतामधील शहरी विकासाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान’ यांचा विरुद्ध दिशेने सुरू झालेला समांतर प्रवासही समजून घ्यायला हवा.\nआजवरचा इतिहास सांगतो त्यानुसार शहरांचा ‘कायापालट’ करणे ,‘चेहरामोहरा बदलणे’ किंवा अधिक गोंडस नावाने म्हणायचं तर ‘नागरी पुनर्निर्माण’ (अर्बन रीजनरेशन) करणे या सुबक-गुळगुळीत संकल्पनेआडून मांडल्या जाणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी ‘विशिष्ट वर्गाच्या अभिरुचीला रुचेल असे पुनर्निर्माण’ होण्याअंगाने झालेली आढळते. काही ‘मार्गदर्शक तत्त्वांवर’ आधारलेले एक धोरण अथवा अर्बन पॉलिसी, ते राबवण्यासाठी तयार करण्यात येणारे कायदे, त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेली कलमे-उपकलमे या उतरंडीआडून खरं तर विचारव्यूह रचले जातात. ‘सर्वहिताय-सर्वसुखाय’ भासले तरी असे विचारव्यूह सामाजिक-सांस्कृतिक-राजकीयदृष्टय़ा वरचढ, प्रभावशाली वर्गाचे हितसंबंध जोपासणारे असतात. त्याहूनही अधिक हे विचारव्यूह समाजाच्या-ओघानेच शहराच्याही- परिघावर राहणाऱ्या लोकांचे अस्तित्व अधिकाधिक क्षीण करत त्यांना परिघाबाहेर ढकलून देणारे असतात. स्वत:साठी, कुटुंबासाठी स्वातंत्र्याच्या, मुक्ततेच्या अनेक अस्फूट-धूसर शक्यता पडताळून पाहत राहताना ऐन शहरामध्ये आपले अस्तित्व टिकून राहावे यासाठी धडपडणारा हा परिघावरचा माणूस आपले सामाजिक-सांस्कृतिक अवकाश, स्वत:चे ‘स्थान’ निर्माण करत असतो. पुनर्निर्माणाचं भीषण सुंदर आक्रमण असे अवकाश जेव्हा भलत्याच आदबशीर क्रूरपणे गिळून टाकतं तेव्हा पुनर्निर्माणाच्या आडून शहरांचं ‘जेंट्रिफिकेशन’ घडताना दिसून येतं. भारतामध्ये तर तीव्र जातीय-धार्मिक-भाषिक अस्मिता आणि त्यांभोवती फिरणारे आर्थिक-सांस्कृतिक राजकारण बघता ‘जेंट्रिफिकेशन’ची अथवा स्थानीय समूहांसाठी शहरे ‘परकी’ होत जाण्याची तीव्रता भयंकर जाणवत राहते. आज जगभरातील शहरांमध्ये जेव्हा शहरांमध्ये स्थलांतर केलेल्या, परिघावर ‘राहणाऱ्या’ समूहांपासून अगदी ऐन शहरात राहणाऱ्या धार्मिक-वांशिक अल्पसंख्याक वा ‘एलजीबीटी’ समूहांपर्यंत सारे आपापल्या अवकाशात ‘जीतेजी बेदखल’ केले जाताना दिसतात तेव्हा एकूणच ‘शहरविकासा’साठी म्हणून निर्धारित केल्या गेलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे व कायद्यांवर प्रचंड गंभीर प्रश्नचिन्हे उमटल्यावाचून राहत नाहीत. या परिस्थितीबाबत केवळ अकॅडेमिक चर्चामध्ये ‘गंभीर चिंता’ व्यक्त करण्याच्या पलीकडेही असे प्रश्न अधिक टोकदारपणे उपस्थित करण्याकडे कल वाढत आहे. नवउदार अर्थनीती वा बाजारपेठेच्या अतिसक्रिय हस्तक्षेपामुळे शहरांमधून बेदखल होत राहणाऱ्या मोठय़ा वर्गाच्या प्रश्नांबद्दल विद्यापीठांतून होणाऱ्या चिंतन, त्यातून ‘कृतिशील संशोधना’कडे सुरू झालेली वाटचाल आणि परिघावरल्या माणसाची कृतिप्रवणता एकत्र येऊन ‘राइट टू द सिटी’ अथवा ‘शहरांवरील अधिकार’ ही संकल्पना साकार झाली आहे. शहरांमधील मोक्याच्या भागांमध्ये होणारे जेंट्रिफिकेशन आणि त्यामुळे विस्थापित होणारा निम्नआर्थिक स्तरातील वर्ग, त्याचे अधिकार, त्याचे शहराशी असणारे नाते याची मांडणी ‘राइट टू द सिटी’ प्रामुख्याने करत राहते. या वर्गाचा शहरावरती ‘अधिकार’ आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा केवळ शहरामध्ये राहण्याचा अथवा ‘सरकारने’ दिलेल्या ‘सुविधा’ वापरण्याचा अधिकार अनुस्यूत नसतो तर शहरामधील जागा-सामाजिक-सांस्कृतिक अवकाश निर्माण करण्याचा, जोपासण्याचा, शहर घडवण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘शहरामध्ये आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार’ अनुस्यूत असतो. एकीकडे स्वच्छ भारत अभियान आणि दुसरीकडे शहरांमध्येही मानवी मैला हाताळाव्या लागणाऱ्या ‘सफाई कर्मचाऱ्यांचे’ ठळक अस्तित्व किंवा महिलांसाठी स्वतंत्र शौचालये उभारण्यासाठी करावे लागणारे ‘राइट टू पी’सारखे अभियान हे सामाजिक वास्तव असणाऱ्या आपल्या शहरांमध्ये ‘आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार’ प्रचंड महत्त्वाचा ठरतो. भारतीय संदर्भात आपल्या राज्यघटनेमधील ‘राइट टू लाइफ’च्या अनेक अर्थपूर्ण छटांपासून सामाजिक न्यायाची चौकट ‘सक्षमीकरणापर्यंत’ रुंदावणाऱ्या अमर्त्य सेनांपर्यंतची वैचारिक मांडणी ‘राइट टू द सिटी’ला वैचारिक पाठबळ देणारी ठरली आहेच. पांढरपेशा, मध्यमवर्गीय ‘अधिकृत करदात्यांच्या’ पैशांवर ‘यांना’ का म्हणून ‘पोसावे’ अशा ‘बिनतोड वगैरे’ सवालांपासून ‘अधिकार’ वगैरे ठीऽऽक पऽण.. अशा भूमिकेपर्यंत जे जे आग्रही आवाज ‘त्यांना’ – म्हणजे शहराला या ना त्या रूपाने सेवा पोहोचवणाऱ्या सर्वाना सवर्णवादातून नाकारत असतात, त्यांचा सबळ प्रतिवाद करण्याचे महत्त्वाचे काम या संकल्पनेने केले आहे. आम्ही ‘त्यांना’ अधिकार ‘दिले आहेत’ अथवा त्यांचे अधिकार ‘मान्य’ केले आहेत या सरंजामशाही मानसिकतेपासून ‘ते आणि आम्ही’ ‘आमच्या’ शहराचे सहवापरकर्ते आहोत, सहअधिकारी आहोत ही मानसिकता उभी करण्यासाठी आपल्याला ‘राइट टू द सिटी’ची आवश्यकता आहे. सामाजिक उतरंडीमध्ये वरून लादली जाणारी धोरणे वा अंमलबजावणी याला ‘तळापासून डोईपर्यंत’ दृष्टीने (‘बॉटम अप अप्रोच’ने) भिडण्यासाठी, ‘विरोधासाठी विरोध’ न करता सकारात्मक विरोधातून शहरविकासाची पर्यायी विकासनीती उभी करण्यासाठी जी मांडणी, कृतिशील कार्यक्रम लागतो तो ‘राइट टू द सिटी’ देऊ पाहत आहे- जगभरात, भारतभरातही\nजवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान असेल वा स्मार्ट सिटीजसारखे महत्त्वाकांक्षी अभियान- त्यांची नावे एका दमात, श्वासात उच्चारताना या अभियानांपलीकडेही शिल्लक उरणारा जो ‘नागरिक’ आहे त्याचा नाकारला गेलेला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी ‘राइट टू द सिटी’ आपल्या शहरांनी धोरणात आणि अंमलबजावणीमध्येही बिंबवून घ्यायला हवाच- शक्य तितक्या तातडीने\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/india/news/avoid-using-the-flag-of-the-national-flag", "date_download": "2018-10-19T00:16:06Z", "digest": "sha1:HJMUIOWM4I3UOULVUQYO2BNHJHS6EL2N", "length": 4809, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "राष्ट्रध्वजाचा वापर टाळाANN News", "raw_content": "\nउच्च न्यायालयाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी नागरिकांनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारीअश्विन मुद्गल यांनी केले आहे.\nराष्ट्रीय सण व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर नागरिक व विद्यार्थ्यांनी आणलेले प्लास्टिक तसेच कागदी राष्ट्रध्वज मैदानात किंवा रस्त्यावर फेकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवमानना होते. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी घातली आहे.\nरस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. जमा राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयास सुपूर्द करावेत, असे आवाहन मुद्गल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=71&Itemid=264", "date_download": "2018-10-19T01:10:51Z", "digest": "sha1:U5DCC7EAQ3NOISY3SSON5J4YEJSYKF7L", "length": 6045, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "चार दिवसांचे चांदणे", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nदिगंबर रायांच्या मधल्या मुलाचा विवाह ठरला होता. नवरदेवासाठी व वधूसाठी त्यांना तलम हातसुताची मंगलवस्त्रे पाहिजे होती. परंतु कशी मिळणार न कळत गुप्तपणे विणून घेतली तर न कळत गुप्तपणे विणून घेतली तर काय हरकत आहे दिगंबर रायांच्या मनात विचार आला व विणकर राखाल याला त्यांनी बोलावणे पाठवले.\nअशक्त झालेला राखाल दिगंबर रायांकडे आला. दिगंबर राय दिवाणखान्यात बसले होते. “राखालने नमस्कार केला व तेथील बैठकीवर तो बसला. तेथे दुसरे कोणी नव्हते, राखाल, अलीकडे तुम्ही मिलच्या सुताचेच कापड विणीत असाल ” दिगंबर रायांनी प्रश्न केला.\n“ते मेलीचे मेलेले सूत ते मी मेलो तरी हातात धरणार नाही. नाव तरी काय- म्हणे मेलीचे सूत ते मी मेलो तरी हातात धरणार नाही. नाव तरी काय- म्हणे मेलीचे सूत माझ्या घरी उपासमार होत आहे. परंतु माझ्याच्याने कलेचा खून करवत नाही. जाडेभरडे सूत, देशी सूत, बायाबापड्यांचे सूत मला विणावेसे वाटत नाही ; व ते मेलीचे तर नकोच नको माझ्या घरी उपासमार होत आहे. परंतु माझ्याच्याने कलेचा खून करवत नाही. जाडेभरडे सूत, देशी सूत, बायाबापड्यांचे सूत मला विणावेसे वाटत नाही ; व ते मेलीचे तर नकोच नको या हातांनी कला वाढवली, तिचाच खून करू का या हातांनी कला वाढवली, तिचाच खून करू का या हाताने फूल वाढवले, ते कुस्करु या हाताने फूल वाढवले, ते कुस्करु महाराज, दहापंधरा दिवसांत राखालची राख होईल महाराज, दहापंधरा दिवसांत राखालची राख होईल या हातांनी हल्ली मी नांगर धरतो या हातांनी हल्ली मी नांगर धरतो मला नाही सवय मी मजूर झालो आहे पाचपाचशे रुपयांची सणंगे विणणारा मी आज हमाल झालो आहे पाचपाचशे रुपयांची सणंगे विणणारा मी आज हमाल झालो आहे हमाल झाल्याचे मला वाईट वाटत नाही, परंतु आज्या-पणज्यांची कला मरणार, याचेच वाईट वाटते हमाल झाल्याचे मला वाईट वाटत नाही, परंतु आज्या-पणज्यांची कला मरणार, याचेच वाईट वाटते मागो माझे वडिल होते. त्यांनी ते राजे लक्ष्मणराय राय व नवीनचंद्रराय होते ना, त्याच्या घरच्या लग्नासाठी पाचपाचशे रूपयांची पातळे विणून दिली होती मागो माझे वडिल होते. त्यांनी ते राजे लक्ष्मणराय राय व नवीनचंद्रराय होते ना, त्याच्या घरच्या लग्नासाठी पाचपाचशे रूपयांची पातळे विणून दिली होती कशी तलम होती सांगू कशी तलम होती सांगू मी त्या वेळेस लहान होतो. ती कला शिकत होतो. पदरावर सुंदर फुले होती. परंतु मी अभागी मी त्या वेळेस लहान होतो. ती कला शिकत होतो. पदरावर सुंदर फुले होती. परंतु मी अभागी ही बोटे, हे हात पाहिले की वाईट वाटते ही बोटे, हे हात पाहिले की वाईट वाटते” ऱाखालच्या डोळ्यांत खरोखर पाणी आले. त्या कलावानाचा मुखचंद्र दुःखाने काळवंडला गेला. पर्जन्यधारांनी आच्छादला.\n“राखाल, माझ्या मुलाचा विवाह आहे. मुलासाठी धोतरजोडा व वधूसाठी दोन पातळे पाहिजेत. अगदी तलम, बारीक, सुंदर परंतु तुम्हांला गुप्तपणे विणावी लागतील परंतु तुम्हांला गुप्तपणे विणावी लागतील माझ्या घरी तुम्हांला जागा देतो. तुम्ही येथे विणा.” दिगंबर राय म्हणाले.\n“चालेल. तुमचा आनंद मी का वाढवू नये तुमचा आनंद मी जाणू शकतो. तुम्हांला ही मेलेल्या सुताची, गाई-बैल मारून चरबी लावलेल्या सुताची ही कपडे आवडत नसतील, ती सहन होत नसतील तुमचा आनंद मी जाणू शकतो. तुम्हांला ही मेलेल्या सुताची, गाई-बैल मारून चरबी लावलेल्या सुताची ही कपडे आवडत नसतील, ती सहन होत नसतील तुम्ही कलावान लोक. कारागीर लोकांना आधार देणारे तुम्ही. तुमचे मन मी ओळखतो. येतो, माझी बायको, मी व मुलगा येथे येतो. विणून देतो विवाहमंगल वस्त्रे तुम्ही कलावान लोक. कारागीर लोकांना आधार देणारे तुम्ही. तुमचे मन मी ओळखतो. येतो, माझी बायको, मी व मुलगा येथे येतो. विणून देतो विवाहमंगल वस्त्रे \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/your-career-and-your-feature-1607884/", "date_download": "2018-10-19T00:37:34Z", "digest": "sha1:Y6HLDLDQO4GCINEUJYW6JXAJSZ3ZYRZA", "length": 67977, "nlines": 359, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Your career and your feature | वेध : तुमचे करिअर आणि तुमचे भवितव्य | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nवेध : तुमचे करिअर आणि तुमचे भवितव्य\nवेध : तुमचे करिअर आणि तुमचे भवितव्य\nआजच्या काळात करिअरला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.\nआजच्या काळात करिअरला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, करिअरमधल्या प्रगतीसाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करणारा लेख-\nजीवनात करिअर ठरवताना किंवा उद्योगविषयक मार्गदर्शन करताना प्रयत्नवादी दृष्टिकोन हे ज्योतिषशास्त्राचे प्रथम कर्तव्य ठरते. त्या दृष्टीने विचार करता एका संस्कृत सुभाषितात म्हटलेच आहे की,\nआस्ते भग आसीनस्य, उर्ध्व तिष्ठति तिष्ठत:\nशेते निपद्यमानस्य, चराति चरतो भग:॥\nअर्थ : जो माणूस उद्योगाविण बसून राहतो, त्याचे दैवही बसून राहते. तो उठून उभा राहिला की तेही उभे राहाते. तो झोपून राहिला तर तेही झोपून राहते आणि तो चालत राहिला, चार ठिकाणी फिरत राहिला, उद्योग करीत राहिला तर ते फळफळते.\nजन्माला येताना माणूस प्रारब्ध नावाची गोष्ट घेऊन येतो आणि या प्रारब्धाच्या संपत्तीवर तो स्वत:चे कर्तृत्व गाजवत श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. कुणी श्रीमंत कुळात जन्माला येतो, कुणी मध्यम वर्गात येतो, तर कुणी गरीब घरातपण जन्माला येतो; परंतु कर्तृत्वाच्या दिशा सर्वाना सारख्याच उपलब्ध असतात. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्या समजून घेणे ही भूमिका महत्त्वाची. करिअरमधली यशस्विता ही केवळ जातकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून नसून त्याच्या योग्य दिशेच्या प्रवासावरही अवलंबून आहे. त्यामुळेच असे म्हणता येईल की, योग्य दिशा अधिक आवड बरोबर यशस्वी करिअर. ही योग्य दिशा जातकाच्या प्राथमिक स्तरावर विचार करताना व्यक्तिमत्त्वाच्या विचारातून ठरवता येते.\nजातक नोकरी करणार अथवा स्वतंत्र व्यवसाय करणार याचा विचार करताना कुंडलीत विविध गोष्टी पडताळून पाहाव्या लागतात. एखादे विशिष्ट स्थान आणि त्याची बलवत्ता पाहून निर्णय देणे चुकीचे ठरते. यासाठी जातकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करणे गरजेचे असते.\nव्यक्तिमत्त्वाचा विचार करताना जातकाचे लग्न, लग्निबदूचे नक्षत्र, लग्न स्थानातील ग्रह, लग्नाची बलवत्ता, लग्नेशाची स्थिती प्रथम पाहावी लागते. लग्नातील रास कोणत्या तत्त्वाची आहे याचाही विचार करावा लागतो. लग्न ही प्रवृत्ती आहे, मूलभूत िपड आहे, तर रवी हा आत्मा आहे, प्रकृती आहे आणि चंद्र हे मन आहे, मनाला विविध प्रकारच्या जाणिवा होत असतात. रवी हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करायला लावतो. चंद्र विविध भावना, जाणिवा उत्पन्न करून इच्छा निर्माण करतो. रवी आणि चंद्र हे दोघेही विविध प्रकारच्या इच्छा निर्माण करत असतात म्हणून त्यांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. रवी-चंद्राच्या राशी कोणत्या तत्त्वाच्या आहेत, हे ग्रह कोणत्या राशीत आहेत आणि कोणाबरोबर आहेत याचाही परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो. लग्न, रवी, चंद्र या तिघांबरोबर नवमांशीतील लग्न हेदेखील आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करत असते, कारण ते ग्रहांचे सूक्ष्म रूप आहे.\nविशिष्ट रास, विशिष्ट तत्त्व ही नोकरीसाठी पूरक अथवा व्यवसायाला पूरक असे म्हणता येत नाही. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधणे हे त्याला कोणते कार्य करायचे आहे अथवा जीवनातील घडणाऱ्या गोष्टींचा दृष्टिकोन ठरवताना महत्त्वाचे असते. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल तत्त्वाची वैशिष्टय़े, राशींची वैशिष्टय़े विचारात घ्यावी लागतात.\nव्यक्तिमत्त्वाचा विचार केल्यानंतर जन्म लग्न कुंडलीतील योग आणि दशा महत्त्वाच्या किंवा निर्णायक ठरतात.\nल्ल नोकरीचे योग :\nविशिष्ट क्षेत्रात नोकरी करण्यासाठी अथवा व्यवसाय करण्यासाठी त्या क्षेत्रातील शिक्षण, पदवी, ज्ञान असणे गरजेचे असते. उदा. बँकेत नोकरी करण्यासाठी विशिष्ट शिक्षण आवश्यक असते. तसेच व्यवसाय करण्यासाठी त्यातील शिक्षण गरजेचे असते. उदा. डॉक्टर, वकील, आíकटेक्ट इ.\n’ कुंडलीतील शिक्षण स्थानांचा (१,५,९,४) अर्थ त्रिकोणाशी संबंध असेल अथवा अर्थ त्रिकोणाचे स्वामी, धनाच्या स्थानाचे स्वामी (२,५,८,११) यांचा शिक्षणाच्या स्थानाशी संबंध असेल तर जातक शिक्षण घेतो आणि त्याच्या माध्यमातून नोकरी मिळवतो अथवा अर्थार्जन करतो.\n’ वरील स्थानांचा परस्परसंबंध हा योगाने आणि भाव संबंधपरत्वे आणि नक्षत्रपरत्वे पूरक होतो. उदा. पंचमेश षष्ठात, भाग्येश दशमात, षष्ठेश धनात इ. पंचमेश आणि षष्ठेश / पंचमेश आणि धनेश यांचा नवपंचम योग.\nषष्ठेश पंचमेशाच्या नक्षत्रात, धनेश पंचमेशाच्या / भाग्येशाच्या नक्षत्रात इ.\n’ शिक्षणाच्या भावांचा अर्थ त्रिकोणाशी संबंध असून लग्न स्थानाचा १/११/१२/६ या भावांशी संबंध असेल तर तो नोकरीला पूरक ठरतो. नोकरीत जातक कितीही शिकलेला असला, तो कितीही मोठय़ा हुद्दय़ावर असला, त्याला अधिकार असले तरी तो कोणाचा तरी नोकर असतो. त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागता येत नाही. तसेच नोकरीत नियमांचे पालन करावे लागते.\n’ षष्ठ स्थानावरून नोकरी, नोकरीचे स्वरूप, नोकरीतील अथवा उत्पन्नातील सातत्याचा विचार केला जातो, म्हणून षष्ठ स्थानातील प्रत्येक ग्रहाचा वरील गोष्टींवर परिणाम होत असतो. षष्ठ स्थानात असणारे ग्रह त्रिक स्थानाचे स्वामी असतील अथवा षष्ठापासून होणाऱ्या ६/८/१२ स्थानाचे स्वामी असतील अथवा षष्ठात केतू, नेपच्यून, हर्षल, प्लुटो यांसारखे पाप ग्रह किंवा विरुद्ध धर्माचे ग्रह असून षष्ठावर पापग्रहांची दृष्टी असेल तर जातकाला नोकरी मिळण्यात त्रास, अडथळे अथवा नोकरी टिकवून ठेवण्यात अडचणी येतात.\n’ कालपुरुषाच्या कुंडलीत लग्न स्थानात मेष रास पडते, षष्ठात कन्या, दशमात आणि लाभात क्रमाने मकर व कुंभ राशी पडतात. विशिष्ट फलित बघताना कारक भावांचे, त्यांच्या भावेशांचे योग ज्याप्रमाणे पाहिले जातात त्याचप्रमाणे कारक ग्रहांचे परस्परांशी होणारे योगदेखील नोकरी / व्यवसाय ठरविताना महत्त्वाचे होतात. उदा. बुध-शनी परस्पर दृष्टी योग संबंध नोकरी करायला लावतो. मंगळ-बुध संबंध इ. बुध व गुरू हे बुद्धिजीवी ग्रह आहेत.\n’ नोकरीतील अधिकार, मान, सत्ता बघताना दशम स्थानाची आणि लाभ स्थानाची बलवत्ता असणे गरजेचे असते. दशमावरून सामाजिक दर्जा, सत्ता यांचा विचार होतो. दशमेश दशमात, षष्ठेश दशमात, लग्नेश दशमात, लाभेश / धनेश / भाग्येश दशमात पूरक होतात. तसेच नोकरीचे कारक ग्रह लग्नेश / भाग्येश / दशमेशाच्या नक्षत्रात असता बलवान होतात. तसेच षष्ठ, दशम, लग्न स्थानातील रवी, मंगळ, राहू जातकाला अधिकाराच्या इच्छा उत्पन्न करतो.\n’ रवी हा अस्तित्वाचा, अधिकाराचा, मानसन्मानाचा कारक ग्रह आहे. म्हणून नोकरीतील अधिकार, करिअरमधील प्रगती पाहताना रवी कुंडलीचा विचार करावा लागतो. रवीच्या धन / लाभातील ग्रह करिअरमधील पसा, आíथक उत्कर्ष दाखवितात. रवी कुंडलीत ३, ६, ९, १० या स्थानांची बलवत्ता असता, परस्परसंबंध असता जातकाला पुढे जाण्याच्या, प्रगती करण्याच्या इच्छा असतात. सिंह राशीच्या धनात कन्या व लाभात मिथुन रास पडते म्हणून पसा मिळवण्यासाठी रवी-बुधाचे योग विचारात घेतले जातात. सिंह राशीच्या षष्ठात मकर व सप्तमात कुंभ रास पडते, म्हणून शनी हा रवीसाठी अडसर निर्माण करतो. (षष्ठावर शत्रू, चिंता आणि सप्तमावरून प्रतिस्पर्धी पाहिला जातो.) म्हणून करिअरमधली प्रगती बघताना रवी-शनीचे कुंडलीतील योग पाहणे गरजेचे असते. तसेच करिअरमधील प्रगती आपल्याला मिळणाऱ्या वरिष्ठांवर अवलंबून असते आणि आपले वरिष्ठ पाहताना रवीची स्थिती, दशमाची स्थिती तपासणे गरजेचे असते. पंचमहापुरुष योग, राजयोग हेदेखील अधिकाराला, स्वतंत्र व्यवसायाला पूरक ठरतात.\n’ नवम स्थान हे दैव स्थान आहे. हे जातकाचे भाग्य आहे. कर्मावर आपला अधिकार असतो, परंतु त्याच्या फलितावर नाही. जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवण्यासाठी, कर्माला योग्य तो प्रतिसाद मिळण्यासाठी दैवाची साथ लागते. तसेच नोकरीतील यश मिळवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, आíथक लाभ मिळवण्यासाठी षष्ठाच्या भाग्याची म्हणजे धन स्थानाची साथ लाभणे गरजेचे असते. कुंडलीत या दोन्ही म्हणजे नवम आणि धन स्थानाची बलवत्ता कमी असेत तर जातकाची नोकरीत अपेक्षित प्रगती होत नाही अथवा कष्ट करून, काम करून त्याचे चीज होत नाही.\nनोकरीत निलंबन अथवा होणारे आरोप अथवा त्रासाचा विचार करताना पुढील गोष्टी विचारात घ्याव्यात.\n’ द्वादश स्थानावरून निलंबन, बदनामी व जाचक आरोप अथवा योग पाहिले जातात. म्हणून द्वादश भाव आणि व्ययेश पाहावे लागतात.\n’ लग्न स्थान आणि लग्नेशावरून वरील गोष्टींसाठी जातक स्वत: जबाबदार असतो. लग्न स्थानातील ग्रह, लग्नेशाची स्थिती म्हणजे दूषित असल्यास जातक जबाबदार असतो.\n’ दशम स्थान, दशमेश दूषित असल्यास ऑफिसमधील वातावरण, वरिष्ठ यांच्यामुळे त्रास होतो.\n’ षष्ठाचे षष्ठ / लाभ स्थान आणि षष्ठाचे लाभ स्थान दूषित असेल तर, सहकारी वर्ग अथवा निर्णयाच्या चुकीचा त्रास होतो.\n’ नोकरीतील त्रास अथवा निलंबनाचा विचार करताना प्रथम जन्म लग्न कुंडलीत पूरक योग असावे लागतात आणि हे योग फलद्रूूप करण्यासाठी दशा-अंतर्दशा आणि गोचर ग्रह महत्त्वाचे ठरतात. गोचर ग्रहांचा विचार करताना सर्वात महत्त्वाचा शनी होतो. गोचरीने शनीवरील कारक भावेशांशी केंद्र योग करत असेल, दृष्टी टाकत असेल तर ती गोष्ट उघडकीस आणतो. फसवणुकीचा विचार करताना नेपच्यून व केतू हेदेखील पूरक होतात. नेपच्यून गूढ, फसवा ग्रह आहे. छुप्या गोष्टी म्हणजे वरकरणी लवकर लक्षात न येणाऱ्या गोष्टी नेपच्यूनवरून पाहिल्या जातात. म्हणून षष्ठात, व्ययात, दशमात नेपच्यून अथवा त्यांच्या भावेशांच्या बरोबरचा नेपच्यून त्रास देतो. केतू हा किंतु निर्माण करणारा आणि फलितात तडजोड करायला लावणारा, कमीपणा देणारा आहे, म्हणून षष्ठात, दशमात, व्ययात केतू, त्यांच्या स्वामींबरोबर असणारा केतू त्रास देतो. तसेच गोचरीने नेपच्यून, केतू जेव्हा या भावांतून जातात अथवा त्यांच्या भावेषांशी अंशात्म योग करतात, तेव्हा त्रास, फसवणूक होते.\n’ जन्म लग्न कुंडलीत नोकरीत त्रासाचे योग बघताना जन्मस्थ कुंडलीचा दर्जा महत्त्वाचा ठरतो व गोचरीच्या ग्रहांच्या जन्मस्थ ग्रहांच्या अशुभ संबंधाने हे योग थोडय़ा कालावधीसाठी येऊ शकतात. गोचर शनीचा जन्मस्थ षष्ठेश, दशमेश, व्ययेश, लग्नेश, भाग्येश यांच्याशी अशुभ योग करतो तेव्हा त्रासाचा काळ असतो, अशा वेळी शनीचा जन्मस्थ चंद्राशीदेखील अशुभ योग होत असेल तेव्हा परिस्थितीचा परिणाम जातकाच्या मनावर होतो. रवी हा सत्ता, अधिकाराचा, वरिष्ठांचा कारक आहे. जन्म लग्न कुंडलीत रवी शत्रू राशीत, नीचीचा अथवा ग्रहण योगात अथवा शनीच्या संबंधात असेल तर तो रवी दूषित होतो. अशा लोकांनादेखील नोकरीत योग्यतेप्रमाणे अधिकार मिळत नाही आणि वरिष्ठांकडून त्रास होत असतो किंवा डावलले जाते. गोचरीच्या शनीचे जन्मस्थ रवीवरून भ्रमण अथवा दृष्टी, केंद्र योग, षडाष्टक योग चालू असेल तर नोकरीत त्रासाचा काळ चालू असतो. प्रत्यक्ष निलंबनाच्या कार्यात गोचर मंगळ महत्त्वाचा होतो. गोचर मंगळाचे व्यय, भाग्य, अष्टमातून, द्वितीयातून, पंचमातून भ्रमण होत असेल आणि मंगळाचा जन्मस्थ दशमेश, षष्ठेश, व्ययेश, भाग्येश यांच्याशी अशुभ संबंध असेल तर तो काळ त्रासाचा होतो.\nल्ल नोकरी केव्हा लागेल :\n’ गोचरीच्या गुरूचे दशम अथवा षष्ठातून भ्रमण होत असेल आणि गुरूचा लग्नेश, षष्ठेश अथवा दशमेशाशी शुभ संबंध असेल.\n’ दशमेशाला अथवा षष्ठेशाला तात्कालिक बळ असेल म्हणजे या भावेशांची भावावर पूर्ण दृष्टी किंवा त्या भावातून भ्रमण.\n’ षष्ठाचे भाग्य म्हणजे द्वितीय स्थान अथवा द्वितीयेश दूषित असेल अथवा त्यांचे बल कमी असेल तर जातकाला नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात अथवा कोणती तरी तडजोड करावी लागते.\n’ जन्मस्थ भाग्येश, षष्ठाचा भाग्येश आणि लग्नेश हे नकारात्मक स्थितीत असतील तर जातकाला नोकरीत, नोकरी मिळवताना, त्यात प्रगती करताना त्रास होतो.\n’ जन्मस्थ षष्ठेश दूषित असता बलहीन असेल आणि षष्ठ स्थानदेखील पापग्रहांच्या अशुभ संबंधात असेल अथवा षष्ठेश पंचमात किंवा षष्ठापासून सहाव्या / आठव्या स्थानात नकारात्मक स्थितीत असेल तर जातकांना नोकरी मिळवताना, बदल होताना अथवा ती टिकवताना त्रास होतो.\n’ ५ / १ / ३ / ६ / १० / ११ / १२ / २ / ७ या स्थानातील ग्रहांच्या दशा अथवा त्यांच्या पूरक स्थितीत असणाऱ्या दशा-अंतर्दशा चालू असताना नोकरी मिळवण्यासाठी काळाची अनुकूलता असते.\nल्ल नोकरीत बदली :\n’ नोकरीत बदलीचा विचार करताना एकाची बदली ही त्याच ऑफिसात अथवा गावात होते. फक्त टेबल बदलते तर दुसऱ्याची दुसऱ्या ठिकाणी होते. कधी कधी घरापासून, कुटुंबापासून लांब जावे लागते.\n’ बदली घडवण्यात महत्त्वाचे ठरतात शनी, मंगळ, राहू.\n’ मनासारख्या बदलीत गोचर गुरूचा कारक भावेशाशी व लग्नेशाशी होणारा शुभ संबंध महत्त्वाचा ठरतो.\n’ दशा आणि गोचर कारक ग्रहांचा विचार करता तृतीय आणि अष्टम स्थानावरून जवळची बदली तर नवम आणि द्वितीय स्थानावरून लांबची बदली पाहिली जाते.\n’ गोचर शनीचा वरीलपकी ज्या भावेशांची संबंध असेल अथवा त्या भावातून भ्रमण असेल आणि गोचर शनीचा चतुर्थ अथवा सप्तम भावाशी किंवा त्यांच्या स्वामींशी अशुभ योग असेल तर लांबची बदली होते किंवा घरापासून, जोडीदारापासून लांब जावे लागते. अशा योगात जन्मस्थ सप्तमेश हा विरहाचे योग दाखवत असतो.\nल्ल नोकरीत प्रमोशन :\n’ प्रमोशनचा विचार करताना दशम, लाभ, द्वितीय आणि लग्न भाव, नवम आणि त्यांच्या स्वामींची गोचरीने स्थिती महत्त्वाची होते.\n’ प्रमोशन होते तेव्हा कामात बदल होतो, अधिकार वाढतात आणि त्यायोगे आíथक उत्कर्षदेखील होत असतो, म्हणून दशम स्थान, दशमेश, रवी आणि गुरू महत्त्वाचे होतात.\n’ आíथक लाभ वाढणार असतील तर गोचर गुरूचा धन / लाभाशी शुभ संबंध यायला हवा.\nल्ल व्यवसाय योग :\n’ व्यवसायाचा विचार करताना जातकाचे व्यक्तिमत्त्व हे थोडे वेगळे असावे लागते. नोकरीत कितीही मोठे अधिकार असले, पसा असला तरी नोकरीत जातक कोणाचा तरी नोकर असतो. त्याला दुसऱ्याचे, संस्थेचे ऐकावे लागते, नियम पाळावे लागतात, तर व्यवसायात जातक स्वतंत्र असतो, त्याचे स्वत:चे विचार / मते निर्णायक असतात. व्यवसायात अनेक स्वरूपाची अनिश्चितता असते आणि ही अनिश्चितता स्वीकारण्याची मनाची तयारी असावी लागते.\n’ वरील सर्व गोष्टींचा विचार करता कुंडलीतील लग्न स्थान, उपचय स्थाने ( ३ / ६ / १० / ११) आणि नवम स्थान, हे भाव महत्त्वाचे होतात. उपचय स्थानांची बलवत्ता असेल तर जातकाची परिस्थिती भेदण्याची, आव्हाने स्वीकारण्याची आणि ती पेलवण्याची क्षमता असते. ३ / ११ ही नाशक स्थाने आहेत म्हणजे एक षष्ठाचे षष्ठ आणि एक अष्टमाचे अष्टम. तृतीय स्थान पराक्रम, कर्तृत्व, सहज प्रवृत्ती आहे. एकादश स्थान दशमाचे धन स्थान आहे. जीवनातील लाभ आहेत. तसेच ३ व ११ ही स्थाने उद्योग त्रिकोणातील स्थाने आहेत. उद्योग त्रिकोण हा इच्छादर्शक असतो. षष्ठ स्थानावरून दशमाचे भाग्य, हाताखालची माणसे, आपले शत्रू, व्यवसायातील भागीदाराचे नुकसान आणि जीवनात घ्यावे लागणारे कर्ज, या सर्व गोष्टी व्यवसायात महत्त्वाच्या होतात. दशम स्थानावरून व्यवसाय, त्याचे स्वरूप, व्यवसायातील उत्पन्नाचे प्रमाण पाहिले जाते. तसेच दशमावरून सामाजिक दर्जा ठरतो. लग्न स्थानावरून जातकाची महत्त्वाकांक्षा ठरते, जीवनाचा उद्देश ठरतो, तर नवम स्थानावरून दैवाची साथ पाहिली जाते. म्हणून व्यवसाय करण्यासाठी १ / ३ / ६ / ९ / १० / ११ या भावांची अनुकूलता म्हणजे बलवत्ता, या भावांचा परस्परसंबंध आणि १ / ३ / ६ / १० / ११ या भावातील ग्रहांच्या अथवा पूरक स्थितीतील बलवान भावेषांच्या दशा-अंतर्दशादेखील पूरक होतात.\n’ व्यवसाय करण्यासाठी वर विचार केलेली स्थिती अनुकूल असेल तर जातकाला स्वतंत्र व्यवसायाच्या इच्छा होतात, परंतु व्यवसायातून खरा आíथक लाभ मिळणार आहे का – याचा विचार करावा लागतो. यासाठी दशम स्थानाबरोबर धन किंवा लाभ या स्थानांची बलवत्ता, शुभ स्थिती अथवा परस्परसंबंध असावा लागतो. षष्ठाचा धन स्थानाशी म्हणजे २ / ५ / ८ / ११ या भावांशी संबंध असेल अथवा लग्नाचा षष्ठाशी परस्परसंबंध असेल तर जातक नोकरीस प्राधान्य देतो.\n’ दशमाचे व्यय म्हणजे नवम आणि जातकाचे व्यय म्हणजे द्वादश हे दोन्ही भाव आणि त्यांचे स्वामी दूषित असतील, या भावांची बलवत्ता / शुभत्व नसेल तर जातकाचे व्यवसायात नुकसान होते.\n’ नुकसानीचा विचार करता शनी, राहू-केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो, मंगळ हे ग्रह महत्त्वाचे होतात.\n’ व्यवसायात भागीदारी करावी लागणार असेल तर दशम लग्न, द्वितीय अथवा लाभाचा सप्तमाशी परस्परसंबंध असावा लागतो. सप्तमावरून भागीदारी, भागीदारीचे स्वरूप पाहिले जाते, तर भागीदारी टिकविण्यासाठी सप्तमेश महत्त्वाचा होतो. सप्तमाचा षष्ठ / व्ययाशी संबंध असेल, सप्तमेश बलहीन असेल अथवा सप्तमेश / सप्तम स्थान राहू-केतू, हर्षल, नेपच्यून, मंगळ यांच्या संबंधात असेल तर भागीदारी टिकत नाही. लग्नेश सप्तमात, सप्तमेश सप्तमात असेल, सप्तमात रवी, मंगळ असतील तर व्यवसायातील भागीदार हा जास्त वरचढ होतो. ज्यांचा सप्तमेश / सप्तम स्थान नकारात्मक स्थितीत आहेत आणि लग्न स्थानाची बलवत्ता कमी पडत असेल तर अशा लोकांनी भागीदारी ही थोडय़ा कालावधीसाठी म्हणजे प्रकल्पानुसार करावी किंवा गोचर गुरूच्या शुभ संबंधाच्या काळात करावी.\nव्यवसायाचे स्वरूप ठरविताना राशींच्या आणि ग्रहांच्या कारकत्वांचा विचार केला जातो. लग्न आणि दशम स्थानातील रास ही एकाच तत्त्वाची असते, (चर, स्थिर, द्विस्वभाव) लग्न आणि दशम स्थानातील राशी तत्त्वाला तृतीय आणि लाभ स्थानातील राशी पूरक ठरत असतात.\nचर – कृतिप्रिय, व्यावहारिक, जडउद्देशी, निर्णयक्षम, केंद्रापसारी, मल्टिटास्किंग.\nस्थिर – संथ, संयमी, धोरणी, विचारी, आपल्या मतावर ठाम राहणारे, बदल लवकर न स्वीकारणारे, केंद्रावर्ती आहे, ठरवलेले काम सातत्याने पूर्ण करणे.\nद्विस्वभाव – चंचल, संदिग्ध, विचार आणि वास्तवाचा घोळ, चर आणि स्थिर दोन्ही गुणांचा अंतर्भाव म्हणून मल्टिटास्किंग तेवढेच निश्चयी अथवा धरसोड वृत्ती, अनेक गोष्टी करण्याचा कल.\nवडिलोपार्जति व्यवसायाचा संबंध असल्यास दशमाचा आणि द्वितीय, षष्ठ, नवमाचा परस्परसंबंध आढळून येतो.\nदशम स्थानात पडलेला ग्रह कोणत्या भावाचा स्वामी आहे याचा विचार केल्यास जातकाच्या कर्माला / व्यवसायाला विशिष्ट भाव जोडला जातो. उदा. पंचमेश दशमात – शिक्षण, कला गुणाचा व्यवसायाशी संबंध, संमतीचा संबंध, उत्पादनाचा संबंध.\nदशमातील प्रत्येक ग्रह कारकत्वाने आणि भावेशाने परिणाम करत असतो. लग्निबदू बरोबरीने, दशम भावाची बलवत्ता असणे, दशमात ग्रह असणे गरजेचे असते. नियतीने कर्मालाच स्वायत्तता दिलेली आहे, म्हणून दशमात ग्रह असणे गरजेचे असते. तसेच दशमेश शुभ स्थितीत असणे गरजेचे असते. तसेच दशमेश शुभ स्थितीत अथवा बलवान असल्याशिवाय व्यवसायात पुढे जाता येत नाही, यश मिळवता येत नाही.\nव्यवसाय अथवा व्यवसायाचे स्वरूप ठरविताना दशमेश कोणत्या भावात आहे याचा विचार महत्त्वाचा होतो.\nदशमेश लग्नात – या व्यक्ती अत्यंत हुशार, धूर्त असतात. त्यांना काय हवे आहे हे ठरलेले असते आणि त्यासाठी प्रयत्न करत असतात. स्वत:च्या अधिकाराचा वापर करता येईल अशा व्यवसायाची निवड करतात.\nदशमेश द्वितीयात – वडिलोपार्जति व्यवसाय, व्यवसायातून आíथक लाभ, पशाचा रोकडा व्यवहार धंदा (कॅश काऊंटर), दुकानदारी, खाण्याचा व्यवसाय.\nदशमेश तृतीयात – दशमेश शुभ ग्रह असून तृतीयात असेल तर व्यवसायात जास्त कष्ट घ्यावे लागतात. एकाच वेळी २/३ गोष्टी अथवा फिरतीच्या व्यवसायाचा, कमिशनच्या व्यवसायाचा संबंध येतो.\nदशमेश चतुर्थात – व्यवसायाचे प्रमुख स्थान घर असते अथवा घरातून व्यवसाय केला जातो. जमीन, शिक्षण, स्थावर अथवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन त्यावर छोटासा उद्योग, शेती, कुक्कुटपालन इत्यादी.\nदशमेश पंचमात – बुद्धीशी निगडित म्हणून शिक्षण, कला-गुण, खेळाशी निगडित व्यवसाय, टीचिंग, प्रॉडक्शन, कन्सल्टन्सी दलाली, वायदा बाजार.\nदशमेश षष्ठात – वडिलोपार्जति व्यवसाय अथवा व्यवसायात दुय्यम दर्जा, व्यवसायात कष्ट घ्यावे लागतात, कर्ज काढावे लागते, दुकानदाराशी अथवा सव्‍‌र्हिस प्रोव्हायडेड बिझनेस, शेतीला पूरक व्यवसाय, प्राणी, जमीन, औषधेसंबंधित व्यवसाय.\nदशमेश सप्तमात – दशमेश दशमाच्या दशमात, म्हणून व्यवसायात यश, व्यवसायात / यशात जोडीदाराचा सहभाग असतो, व्यवसायाचे स्वरूप व्यापक असते, जाहिरात क्षेत्र, परदेश व्यापार, प्रॉडक्शन, ज्या क्षेत्रात नाव / प्रसिद्धी जास्त आहे.\nदशमेश अष्टमात – दशमेश अष्टमात असता व्यवसायात लवकर स्थिरता येत नाही. कष्ट / प्रयत्न वाढवावे लागतात. इम्पोर्ट, एक्सपोर्ट, कमिशन, दलाली अथवा व्यवहारातून पसा. (वकील, डॉक्टर, सीए)\nदशमेश नवमात – दशमेश नवमात असता, दशमेशाची स्थिती, नवमाची स्थिती महत्त्वाची ठरते. दशमेश नवमात शुभ स्थितीत असता हा चांगला योग होतो. धार्मिक क्षेत्र, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांच्याशी संबंध येतो. वडिलोपार्जति व्यवसाय, परदेशात अर्थार्जनाचा संबंध येतो. नवमेश आणि दशमेश दूषित असेल तर व्यवसायात नुकसान होते.\nदशमेश दशमात – व्यवसायात यशस्वी होतात, समाजात मान्यता असते. दशमेश दशमात दुर्बल असता व्यवसायात वडील अथवा वरिष्ठांची मदत घ्यावी लागते. कन्सल्टन्सी, वडिलोपार्जति व्यवसायाचा, व्यवसाय अथवा स्थिर व्यवसायाचा संबंध येतो, व्यवसायाचा व्याप मोठा असतो.\nदशमेश लाभात – व्यवसायात उत्तम लाभ देतो, व्यवसायाचे स्वरूप व्यापक असते. व्यवसायात मित्रवर्ग, सहकारी, वडीलबंधू अथवा वडिलांचे सहकार्य मिळते.\nदशमेश व्ययात – दशमेश व्ययात, व्यवसाय अथवा अर्थार्जनासाठी दूर जावे लागते. व्यवसायात लवकर स्थिरता येत नाही, प्रवास करावे लागतात, दशमेश दूषित असता व्यवसायात नुकसान सहन करावे लागते. सरकारी क्षेत्र, हॉस्पिटल, परदेश, प्रोफेशन, काळा बाजार, चोरटा व्यापार यासाठी पूरक होतो.\nबौद्धिक व्यवसाय- गणित, शास्त्रज्ञ, तत्त्ववक्ते, डॉक्टर, वकील, सीए, ज्योतिषी, आíकटेक्ट. (१, १०, ५, ९, ११)\nअर्थकारणविषयक व्यवसाय – बँक, इन्शुरन्स, सीए, सीएस, फायनान्स – मोठे उद्योगपती, मिलमालक, कमिशन. (२, ६, १०, ५, ८)\nकला, खेळ, कल्पनाशक्ती यांच्याशी निगडित व्यवसाय – अभिनय, सिनेमा, विविध कला, ग्लॅमर, वाद्य, काऊन्सेलिंग. (३, १, ५, ७, १०)\nसव्‍‌र्हिस प्रोव्हायडेड व्यवसाय – हॉटेल, कुरियर, गॅरेज इ. म्हणजे सेवा असणारे व्यवसाय. (६, ८, १२)\nप्रॉडक्शन अथवा मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय – कारखानदारी, जिथे कच्चा माल घेऊन उत्पादन केले जाते, मिल, छापखाने. (५, ७, २, ८)\nस्थिर व्यापार अथवा दुकानदारी – विविध प्रकारचे दुकानदार. (१०, १, २, ११)\nफिरते व्यवसाय – फेरीवाले, घरोघरी अथवा विशिष्ट संस्थेशी निगडित, जाऊन विक्री करणारे. (३, ६, ८, १२)\nव्यवसायातील यश अथवा त्रास / सहजता बघताना जन्म लग्न कुंडलीतील दशम स्थान व दशमेशाची बलवत्ता ज्याप्रमाणे बघितली जाते, त्याचप्रमाणे जन्मस्थ दशमेश व जन्मस्थ लग्नेश नवमांशात कोणत्या नवमांशी आणि कोणत्या स्थानात आहे हे तपासावे लागते. म्हणजे जन्मस्थ लग्नेश व दशमेश नवमांशात ६ / ८ व्या नवमांशी असेल, नीच / शत्रू नवमांशी असेल अथवा नवमांशात त्रिक स्थानात असेल तर व्यवसायात त्रास सहन करावा लागतो.\nवरील नियमाप्रमाणे व्यवसायातील अथवा नोकरीतील यश पाहताना कुंडलीत गुरू-शनीचे होणारे योग, शनी-मंगळाचे होणारे योग विचारात घ्यावे लागतात. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार दशम आणि दशमाच्या धन स्थानाचा स्वामी शनी आहे म्हणजे कर्मासाठी आणि कर्माच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थप्राप्तीसाठी शनी महत्त्वाचा होतो. दशमाच्या व्यय स्थानाचा, भाग्य स्थानाचा आणि जातकाच्या होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आíथक नुकसानीचा कारक ग्रह होतो गुरू. म्हणून जीवनातील यशासाठी, कष्टांचे चीज होण्यासाठी गुरू-शनीचे शुभ योग, त्यांची बलवत्ता गरजेची असते.\nजन्म लग्न कुंडलीत नसल्यास नवमांशात शुभ योग असणे गरजेचे असते. मंगळ हा महत्त्वाकांक्षा, जिद्द, आशावाद, सामथ्र्य, कृती यांचा कारक आहे. लग्न स्थानाचा स्वामी मंगळ होतो, तसेच जीवनातील अडथळे, कष्ट, संकटे, दु:ख अथवा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी लागणारे सामथ्र्यही मंगळ देतो. म्हणून कुंडलीत शनी-मंगळाचे योग, गुरू-मंगळाचे योग तपासणे गरजेचे असते.\nकुंडलीत रवी-मंगळ, रवी-गुरू, मंगळ-गुरू यांचे शुभ योग असता करिअरमधील अधिकार, मान, यश मिळवण्यासाठी पूरक होतात.\nव्यवसाय करताना, व्यवसायातील गुंतवणूक करताना जातकाची चालू असलेली महादशा आणि पुढच्या नजीकच्या काळातील (काही वर्षांतील अंतर्दशा) विचारात घेणे गरजेचे असते. तसेच पुढील ४/५ वर्षांतील गोचर गुरू / शनीची भ्रमणे आणि त्यांचे इतर ग्रहांशी होणारे शुभाशुभ योग विचारात घ्यावे लागतात. गुरू, शनीची बलवत्ता अष्टक वर्गाच्या माध्यमातूनदेखील तपासावी लागते. जातकाच्या जीवनातील महादशा बदलल्या की दशा निर्णायक होतात, म्हणजे जीवनातील बदलाला कारणीभूत होतात. आता आपण यासंदर्भातील उदाहरण पाहूया.\nजातक पुरुष : जन्म दिनांक १०-०८-१९६४ जन्म वेळ : ०७.५० जन्म ठिकाण : पुणे\nविशेषत्व – बँक व्यवसायातील उच्च पदाधिकारी.\n१. जातकाचे सिंह लग्न, सिंह रास, लग्न िबदू दशमेश शुक्राच्या पू. फाल्गुनी नक्षत्रात – लग्न बलवान – अधिकाराला पूरक. ( शुक्र – तृतीयेशदेखील आहे.)\nलग्न स्थानात बुध, चंद्र, प्लुटो, हर्षल, बुध – धनेश / लाभेश, तर चंद्र व्ययेश – सरकारी नोकरी आणि आíथक स्थितीसाठी बलवान. चंद्र, बुध, हर्षल, प्लुटो हे दशमेश / तृतीयेश शुक्राच्या नक्षत्रात – अधिकार, कर्तृत्वाला पूरक. पू.फा. – हे मंगळाच्या गुणधर्माचे नक्षत्र –\nलग्नेश रवी व्ययात – लग्नेश / व्ययेश अन्योन्य योग. सरकारी नोकरीला पूरक.\nरवी कर्क राशीत, मित्र राशीत, लाभेश / धनेश बुधाच्या आश्लेषा नक्षत्रात.\n२. षष्ठात मकर राशीत गृह नाही. षष्ठावर मंगळ व गुरूची दृष्टी – गुरूची दृष्टी नोकरीत सातत्य, कामास पूरक, मंगळाची दृष्टी, कर्तृत्वाला पूरक.\nषष्ठेश शनी त्याच्या धनात, कुंभ राशीत स्वत:च्या राशीत आहे शनी वक्री. शनी राहूच्या शततारका नक्षत्रात, राहू लाभात – नोकरी, त्यातून मिळणाऱ्या लाभास पूरक.\nषष्ठेश / दशमाचा दशमेश शनीचा – भाग्येश मंगळ, दशमेश / तृतीयेश शनीशी, राहूशी नवपंचम योग – शुभ.\n३. दशमेश स्थानात वृषभ राशीत गुरू. गुरू पंचमेश व अष्टमेश. पंचमेश दशमात शिक्षणाचा अर्थार्जनाशी संबंध, अष्टमेश दशमात अधिकार, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्रास / प्रयत्न. दशमातील गुरू लग्नेश रवीच्या कृत्तिका नक्षत्रात – गुरू बलवान –\nकृत्तिका नक्षत्र – बुधाच्या गुणधर्माचे.\nदशमेश शुक्र लाभात, भाग्येश / चतुथ्रेश मंगळ व राहूबरोबर – महत्त्वाचा शुभ योग – कर्माचे लाभ हे दैवाने मिळणार, बरोबर राहू. लाभ स्थानात राहू सर्वात बलवान होतो. दशमेश शुक्र आणि भाग्येश मंगळ राहूच्या आद्र्रा नक्षत्रात – बलवान, राहू – भाग्येश मंगळाच्या नक्षत्रात – बलवान,\nआद्र्रा नक्षत्र – शनी गुणधर्माचे अधिकाराला पूरक.\n४. शनी केंद्रात स्व-राशीत – श श योग – अधिकाराला पूरक.\n५. नवमांशात लग्न वर्गोत्तम – सर्व भाव बलवान.\nलग्नेश + भाग्येश एकत्र – केंद्रात – कुंभ नवमांशी (रवी + मंगळ)\nदशमेश, शुक्र + पंचमेश गुरू एकत्र – शुभ – परंतु षष्ठात, मकर राशीत – नोकरी / व्यवसायात त्रास, कष्ट जास्त.\nषष्ठेश शनी पंचमात धनू राशीत, सममित्र नवमांशी – बलवान.\n६. करिअर काळात दशा :\nमंगळ : चतुथ्रेश / भाग्येश – लाभात\nराहू : लाभ स्थानात – उच्चीचा गुरू : पंचमेश / अष्टमेश – परंतु दशमात –\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://yogeshdamle.blogspot.com/2015/04/", "date_download": "2018-10-19T00:45:43Z", "digest": "sha1:X35EVAYWK7E6UTGBRMMYMFFRVIQ35KDF", "length": 3670, "nlines": 66, "source_domain": "yogeshdamle.blogspot.com", "title": "आयुष्यातली काही पानं...: April 2015", "raw_content": "\nएक सुपीक, सळसळतं मन घ्यावं...\nदाणेदार जाणिवांचे एखाददोन हंगाम घ्यावेत, काढणी झाल्यावर मनात जुन्या इच्छांची बीजं पेरावीत.\nमग मन मारावं. पाचोळा पसरून जाळावं.\nरणरणता पावसाळा, भिजलेला हिवाळा, आणि काकडता उन्हाळा त्याला दाखवावा.\nत्यावर कुठलंही पाखरू-वासरू बागडण्याआधी दडपणाचे रूळ फिरवून फिरवून ते दाबून सपाट करावं.\nहळूहळू त्याचा नापीक कातळ होईल.\nकाही उन्हाळे कातळ अजून रापेल.\nमग चुकून कधीतरी आतला झरा जागा होईल, फुटेल.\nआत अडकलेल्या बीजांना फूस लावेल.\nमग दगड झालेल्या मनातून दबलेले कोंब,\nमनाचे तुकडे करत बाहेर उगवतील...\n१) माझी आवडती ब्लॉगर... माझ्या आवडत्या लेखिकांपैकी एक\n२) एका बहाद्दराच्या डोक्यातली वळवळ... दुसरी चळवळ\n३) तेजस्विनी लिहितेय... वाचाच राव\n४) भु्केल्यांना जेवू घाला. एक क्लिक- अर्धं मिनिट द्या. बस\n५) हिंदी पत्रकारितेतल्या सौंगड्यांचा चव्हाटा- मोहल्ला\nकुण्या गावाची आली पाखरं\nकुण्या गावाची आली पाखरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://business.global-article.ws/mr/category/bitcoin", "date_download": "2018-10-19T01:09:13Z", "digest": "sha1:EVLB3SUKU6TFFCCO5U544OAMLHRDUN2Z", "length": 28823, "nlines": 556, "source_domain": "business.global-article.ws", "title": "विकिपीडिया | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nयाबद्दल काहीही जाणून न पैसा खाण विकिपीडिया आणि इतर cryptocurrencies कसे करण्यासाठी\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > विकिपीडिया\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\n - 2 बाहेर 3 चालू एक एक मल्टी वर्ष अस्वल बाजार जात संपलेल्या प्रमाणे क्रिप्टो क्रॅश\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nएक घन पुन्हा सुरू करा येत स्वप्न नोकरी शोधत\nपनामा रिअल इस्टेट बबल वाजवण्यास अद्यतन 07/05/07\nगणवेश उपलब्ध आहेत ऑनलाइन\nआपण काय घर व्यवसाय ज्ञान असणे आवश्यक आहे\nदुसरी वार्षिक पॅकेजिंग & लेबल परिषद\nमी खुश आहे का\nमोफत नवीन कार ड्रायव्हिंग: त्यात एक मेख आहे\nतुम्ही कसे सल्ला शुल्क सेट नका\nफॉच्र्युन 500 च्या प्रमाणे भाड्याने कसे: लघु उद्योगांसाठी एक मार्गदर्शक\nएमएलएम निवड मध्ये चे पहा उद्योग ठरतो\nवेस्टर्न ऑस्ट्रेलिया आवश्यक 18,000 प्रत्येक वर्षी अतिरिक्त कामगार\nत्या मुलाखत प्रश्न नेमके काय म्हणायचे आहे\nएक प्रवास नर्सिंग करिअर एक स्वप्न सत्यात आहे\nवि खराब ब्लॉगर चांगले\nHoulihan स्मिथ आर्थिक या फेर केवळ सल्लागार किराणा खरेदी नेटवर्क म्हणून सेवा\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (404)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%82", "date_download": "2018-10-19T00:40:29Z", "digest": "sha1:OIK35MLVQTIYBN6KFJCXUZ7CONJES64K", "length": 73942, "nlines": 1194, "source_domain": "tarunbharat.org", "title": "Tarun Bharat | चारुदत्त कहू", "raw_content": "\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nशबरीमला प्रकरणी केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. कारण घटनेनुसार मंदिर हा राज्यसूचीतला विषय आहे....\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nअलाहाबादचे नाव पुन्हा प्रयागराज ठेवल्यामुळे, ४०० वर्षांपासूनचा हिंदूंवरील अपमानास्पद कलंक मिटला आहे. मक्केचे नाव रामनगर...\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nगोव्यातील दोन काँग्रेस आमदार भाजपात\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nAll अर्थ कृषी नागरी न्यायालय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nरुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार\nपुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण\nदिवाळीआधी येणार २० रुपयांची नवी नोट\nदोन हजार आणि दोनशेच्या फाटक्या नोटा बदलून मिळणार\nबँकांचे कर्ज बुडविल्यास पासपोर्ट होणार जप्त\nयूपीआयच्या माध्यमातून ३० कोटी व्यवहार\nनोटबंदी नव्हे, रघुराम राजन यांच्यामुळे विकासदर घसरला\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nविदर्भ, मराठवाड्यातील आठ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मदत\nयंदा ९७ टक्के पाऊस\nहमीभावात दीडपट वाढ होणारच\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n‘आधार’मधून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांची योजना सादर\nएम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला\nमाजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास\nओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र\nपंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी\nप्लॅस्टिक कचर्‍यापासून जैवइंधन बनविणारा प्रकल्प अंतिम टप्प्यात\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nआसाम पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर कीर्तीचक्र बहाल\nसंपुआ काळातील बँक अधिकार्‍यांवर नजर\n‘मी टू’ तक्रारींसाठी उच्चस्तरीय समिती\nआयोगाचे काम समाधानकारकच : सर्वोच्च न्यायालय\nसर्वोच्च न्यायालयाने उठवली फतव्यांवरील स्थगिती\nकार्ती चिदम्बरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त\nविजय मल्ल्याची बंगळुरूमधील संपत्ती जप्त होणार\nराफेल करार प्रक्रियेची माहिती सादर करा\nजगन्नाथ मंदिरात सशस्त्र पोलिसांना प्रवेश नाही\n‘शबरीमला’वर तत्काळ सुनावणी नाही\nसात रोहिंगे म्यानमारच्या स्वाधीन\nतातडीच्या सुनावणीच्या खटल्याचे मापदंड निश्‍चित करणार : गोगोई\nभारत आमचा शत्रू; पाक खरा मित्र\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त\nनीरवची ६३७ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nएनएसजी सदस्यत्वासाठी ब्रिटनचे भारताला विनाअट समर्थन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’\nसोमवारपासून अमेरिकेतील परदेशींची हकालपट्टी\nयामीनच्या पराभवामुळे भारताला मालदीवमध्ये संधी\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nम्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर\nअनिल अंबानी प्रकरणी भाजपा करणार काँग्रेसची पोलखोल\nखुलासा करा, नाहीतर राजीनामा द्या\nजागांची भीक मागण्यापेक्षा स्वबळावर लढू : मायावती\nमोदी सरकारने शेतकर्‍यांना दिले ११ हजार कोटी रुपये\nसपानेही दिला काँग्रेसला झटका\nमित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान होऊ\nमायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही\nदेशाचे तुकडे करण्यासाठी काँग्रेस तयार : संबित पात्रा\nराजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ‘हाता’ला हत्तीची साथ नाही\nमोदी सरकार आव्हान असल्याची काँग्रेसची कबुली\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\nबुलेट ट्रेनसाठी बीईएमएल बनवणार सुटे भाग\n‘बुल’ उधळला: विक्रमी उच्चांकावर विराजमान\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट\nभारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही\nअजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले\nब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा\nशस्रास्त्र खरेदीबाबत भारताचे स्वतंत्र धोरण\nआधुनिकीकरणामुळे मिग-२९ झाले घातक\nराफेल विमानकरार धाडसी निर्णय : हवाईदल प्रमुख\nसर्जिकल-२ मध्ये टिपले पाकचे १५ सैनिक\nसर्जिकल स्ट्राईक-२ केल्याचे संकेत\nगुलाम काश्मिरातील उद्ध्वस्त लॉन्चपॅड पुन्हा सक्रिय\nस्वत: उडविल्यानंतर केले राफेलचे कौतुक\nसर्जिकल स्ट्राईकमधील जवानाला वीरमरण\nपाक सैनिक, अतिरेक्यांना धडा शिकवण्याची वेळ\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nनैसर्गिक आपत्तींमुळे २० वर्षांत भारताचे ७९.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान\nयंदा भारताचा विकासदर ७.३ टक्के\nसेल्फीच्या वेडापायी सात वर्षांत जगभरात २५९ मृत्यू\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\nपाकला मिळणार ४८ चिनी लष्करी ड्रोन्स\nइंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, ३४ विद्यार्थी ठार\nमाझे हेलिकॉप्टर पाकच्याच हद्दीत होते\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nधनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन\nवंजारा यांची मुक्तता वैधच\nसेनेचे अराफत शेख भाजपात\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nठरवून खोटं, पण रेटून बोल\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nशशी थरूर की राहुल गांधी\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nशशी थरूर की राहुल गांधी\nराहुलच्या एचएएल सभेवरून वादळ\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या…\nआता अलिगढ मुस्लिम विद्यापीठ\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ आसमंत\n०७ ऑक्टोबर १८ आसमंत\n३० सप्टेंबर १८ आसमंत\n२३ सप्टेंबर १८ आसमंत\n२८ सप्टेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२७ सप्टेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\n►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nनवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\n►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\n►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…\nभारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला\n►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\n►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…\nविजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार\nनवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…\nविद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप\n►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…\nविजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार\n►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\n॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00\nपश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलच्या सत्तेला हादरे\nचारुदत्त कहू | लोकसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. देशातील विभिन्न राज्यांमधील परिस्थिती पाहता कुठे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तर कुठे राष्ट्रीय पक्षांची स्थिती भक्कम आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्या दृष्टीने सध्याच्या मित्रपक्षांसोबत युती कायम ठेवतानाच, नवे मित्र...25 Sep 2018 / No Comment / Read More »\nसंघाचे पुढारलेपण आणि त्यापुढील आव्हाने…\nचारुदत्त कहू | चालू महिन्यात शिकागो येथे पार पडलेल्या विश्‍व हिंदू संमेलनाने जगभरातील हितचिंतकांचे, अभ्यासकांचे आणि टीकाकारांचे लक्ष संघाकडे वेधले गेले आणि १७, १८, १९ सप्टेंबरला दिल्लीत होऊ घातलेल्या आणखी एका कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा संघाबद्दल देशभरात चर्चेची गुर्‍हाळं रंगणार आहेत. यानिमित्ताने संघशक्तीची चर्चा करताना संघापुढील...11 Sep 2018 / No Comment / Read More »\nकेरळच्या दुःखावर संघाचा मलम\nचारुदत्त कहू | केरळमध्ये नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. शेजारच्या कर्नाटकालाही पुराने कवेत घेतले. भारतात आणि जगातही अशा नैसर्गिक आपत्ती कोसळतात त्या वेळी त्या त्या देशांमधील राष्ट्रभक्त नागरिक आणि स्वयंसेवी संघटना अभावग्रस्तांच्या मदतीला धावून जात मानवतेचा परिचय देतात. भारतातही केरळमधील पूरपरिस्थितीमुळे रस्त्यावर आलेल्या लक्षावधी लोकांच्या मदतीसाठी...28 Aug 2018 / No Comment / Read More »\n२०१९ मधील मोदींच्या विजयाची दुंदुभी…\nचारुदत्त कहू | २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. २०१४ प्रमाणेच यावेळीदेखील रालोआच सत्तेत येईल, असे सध्याचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात रालोआ पूर्वीपेक्षाही जादा जागा आणि मते घेऊन सत्तेत येण्याचा दावा केला आहे. एकूण मतदानाच्या...14 Aug 2018 / No Comment / Read More »\nआसाममधील घुसखोरीवर जालीम उपाय\nचारुदत्त कहू | आसाममधील घुसखोरीच्या प्रमाणाबद्दल आजवर अनेकदा बोलले गेले. घुसखोरीवर आळा घातला जायला हवा, अशा मागण्याही केल्या गेल्या. पण, घुसखोरांविरुद्ध कारवाई करायला कुणी धजत नव्हते. ना घुसखोरीवर आळा घातला जात होता, ना घुसखोर शोधून काढण्यासाठी पुढाकार घेण्याची कुणाची इच्छा होती. आसाममधील जनगणनेचे आकडे पुरेसे...31 Jul 2018 / No Comment / Read More »\nचारुदत्त कहू | मदर टेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीमध्ये जन्मलेली २८० मुले बेपत्ता असल्याची खळबळजक माहिती समोर येताच मानवी तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रांची येथील मिशनरीज ऑफ चॅरिटीतर्फे संचालित ‘निर्मल हृदय’ संस्थेतील मुलांच्या विक्रीचे प्रकरण आता देशव्यापी मानव तस्करीत बदलले आहे. केवळ...17 Jul 2018 / No Comment / Read More »\nकेरळी प्राचार्यांना हवा ‘बजरंगी’ दणका\nचारुदत्त कहू | भारतातील मिशनरी शैक्षणिक संस्था जशा शिस्त आणि अनुशासनासाठी ओळखल्या जातात, तसाच त्यांचा परिचय वादग्रस्त निर्णयांसाठीही आहे. मिशनरी शाळांमध्ये मुलींना कुंकू लावण्यास मनाई का केली जाते मिशनरी शाळांमध्ये मुलींना वेण्यांना रिबिन का बांधावी लागते मिशनरी शाळांमध्ये मुलींना वेण्यांना रिबिन का बांधावी लागते हिंदू प्रार्थनांना विरोध का केला जातो हिंदू प्रार्थनांना विरोध का केला जातो\nनक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याची गरज\nचारुदत्त कहू | देशातील ४४ जिल्हे आता नक्षलवादाने ग्रस्त राहिलेले नाहीत, याचाच अर्थ ते नक्षलमुक्त झालेले आहेत, असा काढला जाऊ शकतो. तसेच फक्त ३३ जिल्हे असे आहेत, जेथे डाव्यांचा, नक्षलवाद्यांचा आणि त्यांना समर्थन देणार्‍या विद्वद्जनांचा प्रभाव जाणवतो. पण, केंद्र आणि विभिन्न राज्य सरकारांनी मिळून शहरी...19 Jun 2018 / No Comment / Read More »\nअनिल काऊटोंच्या आवाहनामागील राजकारण\nचारुदत्त कहू | दिल्लीचे आर्चबिशप अनिल काऊटो यांचे पत्र सध्या सर्वत्र गाजत आहे, वाजत आहे. २०१९ मध्ये देशात नवे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दर शुक्रवारी चर्चमध्ये प्रार्थना आणि उपवास करण्याच्या सूचना त्यांनी त्यांच्या अनुयायांना दिल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकांना वर्षभराचा अवधी उरला असताना त्यांचे हे निवेदन जाहीर...5 Jun 2018 / No Comment / Read More »\nतिरुपती मंदिराच्या संपत्तीवर अहिंदू डल्ला\nचारुदत्त कहू | देशातील अनेक हिंदू मंदिरे जी भ्रष्टाचारी सरकारी अधिकार्‍यांच्या प्रशासनाखाली चालविली जात आहेत, त्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराच्या घटना घडत आहेत. मंदिरांना मिळणार्‍या दानाच्या रकमेची कुठे विल्हेवाट लावली जातेय् याचा मागमूसही लागत नाही. असाच प्रकार तिरुपतीच्या सुप्रसिद्ध तिरुमला मंदिरात उघडकीस आला. विशेष म्हणजे...22 May 2018 / No Comment / Read More »\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nप्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा\nएम. जे. अकबर यांचा राजीनामा\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nएस. गुरुमूर्ती, प्रख्यात आर्थिक चिंतक व पत्रकार\nतारेक फतेह, मूळ पाकिस्तानी स्तंभलेखक\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n१९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (228) आंतरराष्ट्रीय (382) अमेरिका (135) आफ्रिका (7) आशिया (207) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (31) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (149) ई-आसमंत (50) ई-प.महाराष्ट्र (2) ई-मराठवाडा (43) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (49) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (729) आसमंत (680) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (16) महाराष्ट्र (374) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (16) मराठवाडा (7) मुंबई-कोकण (64) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (45) राज्य (604) आंध्र प्रदेश-तेलंगणा (14) ईशान्य भारत (42) उत्तर प्रदेश (75) ओडिशा (7) कर्नाटक (73) केरळ (36) गुजरात (63) गोवा (7) जम्मू-काश्मीर (79) तामिळनाडू (27) दिल्ली (45) पंजाब-हरयाणा (11) बंगाल (31) बिहार-झारखंड (33) मध्य प्रदेश-छत्तीसगड (26) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,632) अर्थ (68) कृषी (22) नागरी (718) न्यायालय-गुन्हे (250) परराष्ट्र (76) राजकीय (222) वाणिज्य (16) विज्ञान-तंत्रज्ञान (33) संरक्षण (115) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (667) अग्रलेख (326) उपलेख (341) साहित्य (5) स्तंभलेखक (874) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (30) डॉ.परीक्षित स. शेवडे (39) डॉ.वाय.मोहितकुमार राव (36) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (2) ब्रि. हेमंत महाजन (47) भाऊ तोरसेकर (95) मयुरेश डंके (1) मल्हार कृष्ण गोखले (45) यमाजी मालकर (43) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (44) ल.त्र्यं. जोशी (25) वसंत काणे (12) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (50) श्यामकांत जहागीरदार (50) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (51) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (43) सोमनाथ देशमाने (40) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (30)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2017/01/tisadhyakaykarte.html", "date_download": "2018-10-19T01:14:09Z", "digest": "sha1:HXPLGLYQSBYMLVAOHLZV2P4OXDAW5DGD", "length": 23298, "nlines": 189, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "ती सध्या काय करते!!", "raw_content": "\nती सध्या काय करते\nउशीशेजारी ठेवलेला मोबाईल अचानक वाजला Whats App वर एका अनोळखी माणसाकडून मेसेज आला होता Whats App वर एका अनोळखी माणसाकडून मेसेज आला होता (तात्पुरते त्या अनोळखी माणसाला X म्हणूया ) मनोजने सर्व ग्रुप पहिले पण हा नंबर कोणत्याच ग्रुप मध्ये नाही सापडला (तात्पुरते त्या अनोळखी माणसाला X म्हणूया ) मनोजने सर्व ग्रुप पहिले पण हा नंबर कोणत्याच ग्रुप मध्ये नाही सापडला इतक्या रात्री कुणी मेसेज केला या विचारात मनोज पडला होता इतक्या रात्री कुणी मेसेज केला या विचारात मनोज पडला होता पण त्याने रिप्लाय द्यायचे ठरवले\nमनोज: नमस्कार (मराठीमध्ये बोलायची फारच सवय असते काही काही लोकांना)\nX: मी अश्विन साठे\n(चला त्या अनोळखी माणसाचे नाव तर कळले होते) मनोजच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली इतके महिने तो ज्यामुलीवर प्रेम करत होता त्या मुलीचा तो यार होता इतके महिने तो ज्यामुलीवर प्रेम करत होता त्या मुलीचा तो यार होता मनोज अचानक चमकला की या माणसाकडे आपला नंबर कुणी दिला असेल मनोज अचानक चमकला की या माणसाकडे आपला नंबर कुणी दिला असेल शिवानी तिनेच दिला असणार हा नंबर काय गरज होती द्यायची काय गरज होती द्यायची ५ दिवसांपूर्वीच शिवानीसोबत भांडण झाले होते आणि गेले ५ दिवस ही आग तशीच धुमसत होती. मनोजला वाटले थांबेल काही दिवसांनी आपोआप ५ दिवसांपूर्वीच शिवानीसोबत भांडण झाले होते आणि गेले ५ दिवस ही आग तशीच धुमसत होती. मनोजला वाटले थांबेल काही दिवसांनी आपोआप पण आज तर हद्दच झाली पण आज तर हद्दच झाली तरी सुद्धा मनोजने मेसेजला उत्तर द्यायचे ठरवले तरी सुद्धा मनोजने मेसेजला उत्तर द्यायचे ठरवले बघूया काय होतंय ते बघूया काय होतंय ते\nमनोज: नमस्कार (पुन्हा एकदा, खरे सांगायचे तर मनोज रिप्लाय द्यायला वैतागला होता )\nअश्विन: मला थोडे बोलायचे होते (बरे झाले लगेच विषयावर आला, नाहीतर उगाच पाल्हाळ लावत बसतात लोकं )\n (मनोज पुण्याचाच त्यामुळे थोडं तिरसट बोलणे हे आलेच\nअश्विन: मला शिवानीबद्दल बोलायचे होते... (बोल बाबा काय बोलायचे ते)\nमनोज: तू जे काही बोलणार आहेस, ते मला माहिती आहे, (आता उगाचच अश्विनचा राग यायला लागला होता)\nअश्विन: हे बघ, मनोज.. तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही आहे\nमनोज: आपण तर भेटलो पण नाही तर गैरसमज कशाला मी तर तुला ओळखत पण नाही मी तर तुला ओळखत पण नाही (परफेक्ट\nअश्विन: जरा स्पष्टच बोलतो, शिवानी पासून लांबच रहा (हा कोण सांगणारा आता शिवानीचा प्रचंड राग)\nमनोज: मी तर तिच्याशी आयुष्यात बोलणार नाही आहे त्यामुळे लांब काय आणि जवळ काय\nअश्विन: हे बघ दादा लांब राहा याचा अर्थ बोलू नकोस असे नाही लांब राहा याचा अर्थ बोलू नकोस असे नाही पण तुझ्यामुळे उगाचच आमच्यात भांडणे आणि गैरसमज होत आहेत. (आता तर हद्दच झाली पण तुझ्यामुळे उगाचच आमच्यात भांडणे आणि गैरसमज होत आहेत. (आता तर हद्दच झाली आपल्यामुळे भांडणे मनोज तर बेक्कार उचकला या माणसाला आपण ओळखत सुद्धा नाही आणि हा शहाणा म्हणतोय की तुझ्यामुळे आमच्यात भांडणे या माणसाला आपण ओळखत सुद्धा नाही आणि हा शहाणा म्हणतोय की तुझ्यामुळे आमच्यात भांडणे तुम्हाला नीट सांभाळता येत नाही तुमचे प्रेम प्रकरण त्याला मी काय करू तुम्हाला नीट सांभाळता येत नाही तुमचे प्रेम प्रकरण त्याला मी काय करू\nमनोज: माझा काय संबंध मी कधी तुमच्यात आलो मी कधी तुमच्यात आलो (कुठल्या कुठे आपण हे बोललो हे मनोजला वाटले)\nअश्विन: तुला जेवढं सांगितले तेव्हडे तू ऐकशील असे मला वाटते मित्र आहेस, मित्र म्हणूनच रहा मित्र आहेस, मित्र म्हणूनच रहा (आता पारा फारच वर चालला होता (आता पारा फारच वर चालला होता तरी मनोजने शांत राहायचे ठरवले)\n पण ती माझ्यावर प्रेम करते आणि तुझ्या तिच्यावर प्रेमकरण्यामुळे आमच्यात उगाचच भांडणे होत आहेत तेव्हा कृपा कर आणि लांब राहा तेव्हा कृपा कर आणि लांब राहा (धमकी त्याला त्याची औकात दाखवून द्यावी असा विचार मनोजच्या मनात यायला लागला पण त्याने साध्य काय होईल पण त्याने साध्य काय होईल नकोच त्यापेक्षा माघार घेऊन गप्प बसावे एका अर्थी अश्विन सुद्धा बरोबर आहे, पण शिवानीला दणका द्यायला हवा एका अर्थी अश्विन सुद्धा बरोबर आहे, पण शिवानीला दणका द्यायला हवा मैत्री आणि प्रेम या दोन गोष्टी वेगळ्या असतात हे मनोज विसरलेला मैत्री आणि प्रेम या दोन गोष्टी वेगळ्या असतात हे मनोज विसरलेला पण ते म्हणतात ना प्रेमात जग आंधळे होते आणि डोक्याने विचार करणे सोडून दिले जाते पण ते म्हणतात ना प्रेमात जग आंधळे होते आणि डोक्याने विचार करणे सोडून दिले जाते\n(दुखावलेला मनोज आता अश्विनीला मेसेज करतो)\nमनोज: अश्विनला माझा नंबर कुणी दिला (अगदी मूर्खपणाचा प्रश्न, पण बोलणे सुरु कसे करणार (अगदी मूर्खपणाचा प्रश्न, पण बोलणे सुरु कसे करणार\nमनोज: काय गरज होती\n त्याने मागितला मी दिला आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे मी त्याला नंबर देईन नाहीतर काहीही करेन \nमनोज: गरज काय आहे पण तू स्वतः माझ्याशी बोलली असतीस तर प्रकरण संपवले असते कायमचे तू स्वतः माझ्याशी बोलली असतीस तर प्रकरण संपवले असते कायमचे त्याला मध्ये खेचायची काय गरज\n आपण आधी सुद्धा याविषयावर खूप वेळा बोललो आहे तू ऐकत नाहीस त्याला मी काय करू\nमनोज: :( (हे एक सोपे असते काही सुचले नाही की स्माईली टाकून द्यायची, फरक काही पडत नाही पन विचार करायला वेळ मिळतो काही सुचले नाही की स्माईली टाकून द्यायची, फरक काही पडत नाही पन विचार करायला वेळ मिळतो\nमनोज: (बराच वेळ रिप्लाय आला नाही म्हणून) पण माझ्या काही अपेक्षाच नव्हत्या तर मी मध्ये येण्याचा काय संबंध (उगाचच, माझ्या काही अपेक्षा नव्हत्या म्हणून, मनोजने आपण जगापेक्षा वेगळे प्रेमवीर आहोत असे दाखवायचा प्रयत्न केला)\nशिवानी: पण कशाला हे प्रेम वगैरे नुसता राहा ना मित्र बनून नुसता राहा ना मित्र बनून (हल्ली याला फ्रेंडझोन करणे असे म्हणले जाते (हल्ली याला फ्रेंडझोन करणे असे म्हणले जाते तशीच फिलिंग मनोजला यायला लागली होती)\n पण माझ्या प्रेम करण्याचा तुला काय त्रास\nशिवानी: तू वेडा आहेस का आपल्यात काही होणार नाही आहे पुढे, आणि मी अश्विनवर प्रेम करते मनापासून आपल्यात काही होणार नाही आहे पुढे, आणि मी अश्विनवर प्रेम करते मनापासून त्यामुळे तू लांब राहिलेलंच आमच्यासाठी आणि तुझ्यासाठी चांगले असेल\nमनोज: माझ्या चांगल्याचा तू काय विचार करतेय\nशिवानी: तुला समजत नाही आहे सगळी चूक माझीच आहे सगळी चूक माझीच आहे आधीच विरोध केला असता तर एवढं झाले नसते आधीच विरोध केला असता तर एवढं झाले नसते पण आता मला माझीच चूक कळली आहे, त्यामुळे यापुढे मीच बोलणार नाही आहे \nमनोज: तू कशाला चुकीची (आता तर मीच तुझ्याशी बोलणार नाही आहे) मला पण आता संबंध ठेवायची इच्छा नाही आहे (आता तर मीच तुझ्याशी बोलणार नाही आहे) मला पण आता संबंध ठेवायची इच्छा नाही आहे तू आणि तुझा तो तू आणि तुझा तो काही लागली मदत तर बिनधास्त हाक मार... (हे बोलायला आज काल नवीन शिकला होता, असे बोलले की मी किती भारी असे दाखवता येते पण अश्विनीने याला भीक सुद्धा घातली नाही )\nइकडे अश्विनचे चार-पाच मेसेज आले होते.. त्यांना रिप्लाय द्यावा का नाही असा एक छोटासा प्रश्न मनोज समोर होताच पण नुसतंच गुड नाईट म्हणून फोन बंद करणे त्याने पसंद केले. आता कुणाशीच बोलायचे नाही म्हणून मनोजने नेट बंद करून टाकले. थोडा वेळ तसेच अंधारात छताकडे बघण्यात मनोजचा वेळ गेला आणि अचानक डोळ्यातून पाणी टपकले.. झोप लागेना म्हणून त्याने कानात बोळे टाकून गाणी ऐकायला सुरुवात केली तर पहिलंच गाणे लागले होते, \"वो लम्हे वो बाते कोई ना जाने\"\nया गोष्टीला आता ८-१० महिने गेले असतील पण मनोजच्या मनात आठवणी कायम आहेत पण मनोजच्या मनात आठवणी कायम आहेत तेव्हापासून दोघांनी जे बोलणे सोडले ते आजपर्यंत तेव्हापासून दोघांनी जे बोलणे सोडले ते आजपर्यंत मधून मधून हाय वगैरे होत असते पण ते फारच कृत्रिम असते मधून मधून हाय वगैरे होत असते पण ते फारच कृत्रिम असते दोघांच्या आयुष्यत काय चालले आहे हे कुणालाच माहिती नाही. मनोजच्या मनात चुकल्याची भावना अजूनही आहे पण बोलायला सुरुवात तरी कशी करावी हे त्याला अजूनही समजत नाही दोघांच्या आयुष्यत काय चालले आहे हे कुणालाच माहिती नाही. मनोजच्या मनात चुकल्याची भावना अजूनही आहे पण बोलायला सुरुवात तरी कशी करावी हे त्याला अजूनही समजत नाही कदाचित अपराधी वाटत असावे कदाचित अपराधी वाटत असावे संबंध जवळपास तुटल्यासारखेच आहेत. ४ वर्षांची मैत्री, प्रेम नावाच्या एका जंतूने संपवली\nअजूनही मनोजला तिची आठवण येते. काय करणार केलेलं प्रेम संपत नाही म्हणतात ना ते असे सरतेशेवटी मनोजच्या मनात एकंच प्रश्न येतो सरतेशेवटी मनोजच्या मनात एकंच प्रश्न येतो ती सध्या काय करते\n(या घटनेतील सर्व पात्रे की काल्पनिक आहेत आणि त्यांचा वास्तव जगाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने …\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\nकुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात\nती सध्या काय करते\nपानिपतानंतर रूढ झालेले वाक्प्रचार\nपानिपतात झालेले अब्दालीचे नुकसान\nप्रिय गडकोट (पत्र किल्ल्यांना)- A letter to all fo...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T00:01:33Z", "digest": "sha1:DDQ27YBJDDZEBA5FG2VYUS2QLE23DFLP", "length": 3663, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भूज - विकिपीडिया", "raw_content": "\nभूज हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे कच्छ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४८,८३४ होती.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१७ रोजी ००:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mns-ask-why-shivsena-taking-side-of-hockers-274186.html", "date_download": "2018-10-19T00:10:05Z", "digest": "sha1:ZIU6EKHRCNFP3VK4UE2JZNAOQUINUW4P", "length": 13401, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हप्ते बंद झाले म्हणून सेनेला फेरीवाल्यांचा पुळका आला का? मनसेचा आरोप", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nहप्ते बंद झाले म्हणून सेनेला फेरीवाल्यांचा पुळका आला का\nराज ठाकरे ठरवतील शिवसेनेनं फेरीवाल्यांच्या राजकारणात पडू नये. असा टोला मनसेचे दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मारलाय.\n13 नोव्हेंबर : शिवसेनेला आत्ताच फेरीवाल्यांचा पुळका का आला, हप्ते बंद झाले म्हणून मराठी फेरीवाल्यांचं काय करायचं आहे तर राज ठाकरे ठरवतील शिवसेनेनं फेरीवाल्यांच्या राजकारणात पडू नये. असा टोला मनसेचे दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मारलाय. मनसेच्या वतीनं फेरीवाला विरुद्ध सुरु असलेलं आंदोलन हे आता एक पाऊल पुढे जाऊन जनजागृती या पातळीवर आलं असून मुंबईकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पथनाट्य दादर परिसरात आज पथनाट्य सादर करण्यात आलं.\nसंजय राऊत यांनी अधिकृत असलेल्या फेरीवाल्यांची बाजू घेतलीय. त्यांच्या पोटावर कोणी पाय देऊ शकत नाही, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.\nरेल्वे स्टेशनच्या 150 किलो मीटर्सची जागा महानगरपालिकेनं फेरीवालामुक्तही करून दिलीय. त्यामुळे नागरिक खूशही झाले होते. पण याच पालिकेत ज्यांची सत्ता आहे त्या शिवसेनेचे नेते आता फेरीवाल्यांच्या बाजूनं उभे राहिलेत, याचं आश्चर्य व्यक्त होतंय. मनसेला मिळणारा लोकांचा पाठिंबा पाहून सेनेनं महिनाभरानं ही भूमिका घेतलीय की काय असा प्रश्न पडतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nVIRAL VIDEO : चर्चचे फादर जेव्हा गरब्याच्या तालावर बेफाम नाचतात..\nकलिना परिसरात बहुमजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/179", "date_download": "2018-10-19T01:39:43Z", "digest": "sha1:QG6VUTKRAV5JSCV7RZ5EAZADHQEMGYIQ", "length": 20921, "nlines": 345, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संवाद : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संवाद\nखालील मराठी वाक्ये वाकप्रचार बरोबर आहेत का\n१)आज त्याने वामकुक्षी उजव्या कुशीवर घेतली\n२) हे माझे स्वता:चे वैयक्तिक मत आहे\n३) त्याचा रागाचा मरक्यूरी चढला पण तो मसूर गिलून गप्प बसला\n४) आज मला खुप घाई (ची) लागली मग मी अठरा रूपयाची रिक्षा करून धावत आलो\n५) नागपुर मध्ये हया वर्षी गम्मत झाली मुलांपेक्षा मुलींचीच लग्न जास्त झाली\n६) मला अभ्यासाला वेळ नाही त्यामुळे मी अभ्यास न करता सरळ उजळणी च करतो\n७) पूर्वी च्या काळी मूली स्वयंवर करायच्या तसे मुले स्वयंवध करायची का \n८) मला जेवणा नंतर मुखशुद्धि लागते ती मात्र अगदी पोटभर\nRead more about काही मराठी वाक्ये\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nसंवाद - वीणा जामकर / सोनाली नवांगुळ\n’वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', ’बेभान’, ’मर्मबंध’, 'लालबाग परळ', ’तुकाराम’, 'पलतडचो मुनिस', 'कुटुंब', 'मित्रा' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल', ’दावेदार’, ’वदनी कवळ घेता’, ’तीच ती दिवाळी’ यांसारखी नाटकं, वीणा जामकर यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्‍या वीणा जामकर यांनी व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.\nRead more about संवाद - वीणा जामकर / सोनाली नवांगुळ\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nदिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस )\nदिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)\nचि शरण्या (उर्फ पिन्नीस)\nउद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्‍या आहेत.\nपाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दिलेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते.\nRead more about दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस )\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\n‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे\nज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री. दिलीप पाडगांवकर यांचं परवा पुण्यात निधन झालं. पॅरिसमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं त्यांची तेथील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी 'युनेस्को'त बँकॉक आणि पॅरिस इथे काम केलं. पुढे १९८८ साली 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा वर्षं ते या पदावर होते. पुढे या ना त्या स्वरूपात त्यांचा 'टाईम्स'शी असलेला संबंध कायम राहिला. डॉ.\nRead more about ‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nशब्दावाचून संवाद साधणारे व्यंग्यचित्रकार - श्री. शि. द. फडणीस\nशिवराम दत्तात्रय फडणीस, म्हणजे शि. द. फडणीस यांची व्यंग्यचित्रं बघत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, पुलं, चिंवी यांसारख्या लेखकांची अप्रतिम पुस्तकं, शालेय पाठ्यपुस्तकं यांतून शिदंची चित्रं घराघरांत पोहोचली. अनेकांना व्यंग्यचित्रांनी आकर्षून घेतलं ते शिदंच्या चित्रांमुळे. रोजच्या जगण्यातली विसंगती टिपणारे प्रसंग, निर्विष विनोद ही त्यांच्या चित्रांची बलस्थानं. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले.\nRead more about शब्दावाचून संवाद साधणारे व्यंग्यचित्रकार - श्री. शि. द. फडणीस\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nमाझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)\nपरवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्‍यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.\nRead more about माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nतरुण उद्योजकः रितेश अंबष्ठ\nतरुण उद्योजक रितेश अंबष्ठ यांच्याशी साधलेला संवाद. मायबोलीवरील उद्योजकांना (आणि इतर वाचकांना अर्थातच) रितेश अंबष्ठ यांची ओळख करुन देण्यासाठी इथे दुवा देतेय. मुलाखत इंग्रजीत असल्याने इथे जशीच्या तशी देत नाही.\nतरुण उद्योजकः रितेश अंबष्ठ\nRead more about तरुण उद्योजकः रितेश अंबष्ठ\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nअसिम त्रिवेदीवर झालेला हल्ला आपल्या सर्वांवरच झाला आहे. त्याच्या व्यंग्यचित्रांच्या प्रती नेट वर आहेतच, पण त्याला समर्थन दर्शविण्याकरता इतरही अनेक व्यंग्यचित्रंकार पुढे येताहेत.\nअजुन बरंच लिहायला हवं, लिहायचं आहे, ... लवकरच.\nRead more about माकडा हाती कोलीत\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nसूर्य बगीन, चंद्र बगीन\nआन् गठुडं त्येंचं बांदीन\nसमदं रितं रितं वाटंल\nपुन्ना कधी, केव्हा, कुटं\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nपी. डी. (उर्फ) भाऊसाहेब कारखानीस\nकशाही आणि कितीही कठिण परिस्थीतीवर मात करून आयुष्यभर स्वत:च्या, स्वजनांच्या आणि सभोवतीच्या समाजाच्या शिक्षणाचा ध्यास घेणार्‍या आणि आज वयाची आठ दशकं ओलांडल्यावरही, त्यासाठी झटणार्‍या श्री. भाऊसाहेब कारखानीसांचा अल्प परिचय..\nRead more about पी. डी. (उर्फ) भाऊसाहेब कारखानीस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dinanath-mangeshkar-award-asha-bhosale-amjad-ali-khan-1664417/", "date_download": "2018-10-19T01:27:40Z", "digest": "sha1:3H76ONQEOVJENQYYBXDKON465OTGUA26", "length": 12660, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dinanath Mangeshkar Award Asha Bhosale Amjad Ali Khan | आशा भोसले, अमजद अली खान, अनुपम खेर यांना यंदाचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nआशा भोसले, अमजद अली खान, अनुपम खेर यांना यंदाचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nआशा भोसले, अमजद अली खान, अनुपम खेर यांना यंदाचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nयंदाच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे सोमवारी प्रभुकुंज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.\nगेली पंचाहत्तर वर्षे सातत्याने आपल्या गाण्यांनी रसिकांच्या मनांवर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली.\n‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे’ या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षी या पुरस्काराचा ७६ वा वर्धापन दिन असल्याने हा सोहळा मोठय़ा स्वरूपात होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nयंदाच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे सोमवारी प्रभुकुंज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. या वेळी हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह उषा मंगेशकरही उपस्थित होत्या. प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार असून चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेता अनुपम खेर यांना आणि सामाजिक उद्योजक तेसाठी धनंजय दातार यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्यिक योगेश गौर यांना वाग्विलासिनी पुरस्कार, तर पत्रकारितेसाठी देण्यात येणारा श्रीराम गोगटे पुरस्कार राजीव खांडेकर यांना देण्यात येणार आहे. याशिवाय, सवरेत्कृष्ट नाटक म्हणून ‘अनन्या’ या नाटकाला मोहन वाघ पुरस्काराने गौरवण्यात येणार असून ‘सेंट्रल सोसायटी ऑफ एज्युकेशन’च्या अध्यक्षा मेरी बेल्लीहोंजी यांना सामाजिक कार्यासाठीचा आशा भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा २४ एप्रिलला षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६.१५ ते ७.३० या वेळेत होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T00:40:04Z", "digest": "sha1:VH2FCYN5JTB5H4QLSDGQQRZOHPXP5FHR", "length": 5989, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महोबा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nउत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान\nहा लेख महोबा जिल्ह्याविषयी आहे. महोबा शहराविषयीचा लेख येथे आहे.\nमहोबा जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र महोबा येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://anjusrecipes.com/", "date_download": "2018-10-19T00:13:54Z", "digest": "sha1:XWEF2SK7R4YJ3FJFGINOOV2F2L63XOP7", "length": 2821, "nlines": 45, "source_domain": "anjusrecipes.com", "title": "Anju's Recipes | Authentic Classic Indian Recipes", "raw_content": "\n१ वाटी रवा घ्यावा, तेलावर किंवा तुपावर थोडासा भाझुन घ्यावा. नंतर काढून ठेवावा व कढईत फोडणी करावी. मोहोरी हिंग घातल्यावर कांदा चांगला परतून घ्यावा. चवी प्रमाणे मीठ साखर घालावीत. नंतर एक वाटी रव्याला एक वाटी पाणी घालावेत. चांगली वाफ येऊन मोकळा होऊ द्यावा. बटाटा वाटाणा आवडी प्रमाणे घालावेत. नंतर लिंबू पिळून कोथिंबीर घालावी\nखोबरं किसून भाझून घ्यायचं. खसखस चारोळी भाझून घ्यायची. खसखस बारीक वाटायची नंतर तूप मध्ये डिंक तळायचं. त्याच तूपात खारीक भाझायची. हे सगळं एकत्र करायचं. नंतर कढईत गुळाचा पाक करायचा. पाणी नाही घालायचं. थोडस तूप घालून पाक करायचा. खूप पक्का नाही. एक तारी पाक करायचा. सगळं एक करायचं आणि लाडू बनवायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/generic-medicine-prescription-must-for-docters-275179.html", "date_download": "2018-10-19T00:11:49Z", "digest": "sha1:HYUTURYLO6T7L7S3K7GIHGXMVYQBDWFX", "length": 14924, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टरांना आता जेनेरिक औषधांची नावंही लिहून देणं बंधनकारक", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nडॉक्टरांना आता जेनेरिक औषधांची नावंही लिहून देणं बंधनकारक\nएखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना, त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना महागड्या औषधांबरोबरच आता स्वस्तातील जेनेरिक औषधे खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.\n25 नोव्हेंबर, मुंबई : एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना, त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना महागड्या औषधांबरोबरच आता स्वस्तातील जेनेरिक औषधे खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. ब्रॅन्डेड औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना संबंधीत कंपन्यांची औषधं लिहून देण्यासाठी एमआरमार्फत अनेक प्रलोभनं मिळत असतात. त्यामुळे डॉक्टर्स जाणिवपूर्वक जेनेरिक औषधांची नावं रुग्णांना लिहून देण्यास टाळाटाळ करतात. पण यापुढे डॉक्टरांना असं करता येणार नाही.\nमहाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या वेबसाइटवर याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाचे जेनेरिक नावे वाचण्यास योग्य अशा कॅपिटल लेटर्समध्ये नमूद करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांनी स्पष्ट केले आहे.\nजेनेरिक औषधांचे नाव लिहून दिल्यास रुग्णांकडे अनेक पर्याय उपलब्ध होतील तसंच ब्रॅण्डेड कंपन्यांची औषधे भरमसाट किमतीला खरेदी करायची खरंच गरज आहे का याचाही रुग्णाला विचार करता येईल, अशी यामागची भूमिका आहे. सध्या सरकारी रुग्णालयांत गरिबांसाठी सरकारी मोफत आरोग्यव्यवस्था असली, तरी ब्रॅण्डेड औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागते.\nमधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर वर्षानुवर्षे काही नियमित औषधोपचारांची गरज असते. या आजारांच्या रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास त्यांच्यावरचा आर्थिक ताण कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nVideo- इथे छतावर सुकवत होते ५ कोटी रुपये\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abstractindia.wordpress.com/2008/05/01/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-2/", "date_download": "2018-10-19T00:21:07Z", "digest": "sha1:26VHGCOAHPEFHQR2SZ4S3XHRQDRM6BE6", "length": 32783, "nlines": 485, "source_domain": "abstractindia.wordpress.com", "title": "दूर ठेवा संधिवात | Abstract India", "raw_content": "\n(वैद्य मीरा ठाकूर, आयुर्वेदतज्ज्ञ, पुणे)\nउतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधे दुखी सुरू होणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, जीवनशैलीतील काही मोजके बदल, आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो.\nतहान, भूक, झोप या शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, त्याप्रमाणेच वृद्धत्व हीसुद्धा निसर्गचक्रातील एक अवस्था आहे. या काळात शरीरात नवीन काही तयार होत तर नाही, पण आहे त्याच शरीरातील अवयवांची आणि त्यांच्या क्रियांची झीज व्हायला लागते. या झिजेच्या प्रक्रियेत एक प्रमुख अवयव चाळिशीनंतर झिजायला लागतो, तो म्हणजे हाडे. आणि त्यामुळे होते वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी किंवा संधिवात.\nडोक्‍यापासून पायांच्या बोटांपर्यंत जीभ सोडून सर्वत्र हाडांचा सापळा असतो. या हाडांमुळेच आपल्या शरीराला आकार येतो. आपल्या हालचालींना सुलभता येते. मानेपासून कंबरेपर्यंत असलेला पाठीचा कणा किंवा मेरुदंड ही तेहतीस मणक्‍यांची माळ असून, जीवनाचा आधार आहे. त्याच्याभोवती पाठ म्हणजेच स्नायूंची एक भक्कम भिंत आहे. दोन मणक्‍यांमध्ये कुर्चा किंवा डिस्क असतात. या कुर्चा गादीसारख्या, पण लवचिक असतात. त्यामुळे हालचालींच्या वेळी मणक्‍यांना बसणारे धक्के या कुर्चा शोषून घेऊन दोन मणक्‍यांत घर्षण होऊ देत नाहीत.\nदुसरा शरीरातील महत्त्वाचा सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधिबंधांनी तयार होतो. आपल्याकडे भारतात आपण गुडघ्याचा वापर जरा जास्तच करतो. मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे, नमाजाला बसणे या आणि अशा अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे, किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते.\nशरीरातील प्रत्येक सांध्यातील हाडाचे, त्यातील संधिबंध स्नायू यांचे स्वतंत्र महत्त्व आहे. जेव्हा आपण दैनंदिन जीवनात सुरळीतपणे त्याचा वापर करत असतो तेव्हा आपल्याला त्या कशाचेच महत्त्व कळत नाही, पण जेव्हा सांध्यांतून, हाडांतून आवाज यायला लागतो, ते आपापली कामे नीट करेनाशी होतात तेव्हाच आपल्याला त्याचे महत्त्व समजायला लागते.\nसंधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्‍यांची/ हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे, या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो.\nआपल्याला ज्या सवयी लागलेल्या असतात त्यामुळे काही दुखण्यांना आपण स्वतःहूनच निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ- बसण्याची, उभे राहण्याची पद्धत, जास्त वजन असणाऱ्यांच्यासुद्धा शरीराचा भार गुडघ्यांवर पडल्यामुळे तेथील सांध्यांतील हाडांवर, संधिबंधांवर परिणाम होऊन पायांना बाक येणे, गुडघे दुखणे, सुजणे, हालचाली करताना त्रास होणे, खाली उठता-बसता न येणे, अशा तक्रारी सुरू होतात. वाकण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव, जास्त वजन उचलणे, नैराश्‍य, मानसिक ताण, व्यावसायिक चिंता या सर्वांमुळेही सांधेदुखी आपल्या नकळत सुरू होऊन वाढत जाते.\nपचनाच्या तक्रारींमुळे किंवा जास्त प्रमाणात अनियमित खाल्ल्याने, मलप्रवृत्तीच्या अनियमितपणामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीरात एक प्रकारची विषारांची किंवा आमाची निर्मिती होते. तो “आम’ सांध्यांच्या ठिकाणी साठून वातदोषांच्या साह्याने तेथे विकृती निर्माण करून आमवाताची सुरवात होते. तसेच स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात जे काही अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात बदल होतात त्यामुळे वजन वाढते. हाडे झिजायचे प्रमाणही या काळात अधिक असल्याने संधिवात या वयात सुरू होतो.\nपाठदुखी, कंबरदुखी किंवा इतर सांधे दुखण्याचा अनुभव जरी प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला असला, तरी दुखण्याची तीव्रता वाढणे, हातापायांत जडपणा किंवा बधिरपणा येणे, मुंग्या येणे, आग आग होणे, स्नायू कडक होणे, पायांत गोळे येणे, शरीर एका बाजूला कलणे, लघवी आणि शौचावर नियंत्रण न राहणे, तसेच खाली बसणे, वाकणे या क्रियांच्या वेळी दुखण्याची तीव्रता वाढू लागली की उपचार करण्याची वेळ आली आहे, असे समजायला हरकत नाही. ती म्हणजे.\nआयुर्वेदानुसार अस्थिधातूची निर्मिती ही वातदोषापासून होते. जेव्हा एखाद्या हाडाच्या ठिकाणी विकृती निर्माण होते तेव्हा त्या ठिकाणी वातप्रकोप होतो आणि वातवृद्धीचे लक्षण म्हणून तेथे शूल किंवा दुखणे सुरू होते. आपल्या शरीराची व्याख्या “शीर्यते इति शरीरम्‌’ म्हणजे ज्याची झीज होते ते शरीर, अशी केलेली आहे. झीज होण्याची प्रक्रिया नैसर्गिक असली तरीसुद्धा ती योग्य क्रमाने होणे आवश्‍यक आहे. जर एखाद्याची लहान वयातच हाडे झिजायला लागली किंवा पुढे होणारी दुखणी व्हायला लागली की दुखणी दुःखाला कारण होतात.\nरोजच्या जीवनात आपण जे खातो त्याचा उपचारासाठीही उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ – लवंगा, दालचिनी, जिरे, मोहरी, धने, सुंठ, पुदिना, मनुका. सांधेदुखीवर उपचार करताना पचन सुधारणे आवश्‍यक आहे, की ज्यामुळे शरीरात “आम’निर्मिती होणार नाही. तसेच शरीरात विकृत वातनिर्मिती थांबवून त्या वातावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादा दिवस पूर्ण उपवास, लंघन करणे उपयोगी ठरू शकते; पण डायबेटिस, ब्लडप्रेशरसारखे आजार असतील, इतर काही औषधे चालू असतील तर वैद्यकीय सल्ल्याने लंघन करावे.\nदोन-तीन लसणीच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा, असे दोन- तीन महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल आपल्या कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे. आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा संधिवातासाठी खूप उपयोगी पडते. यात स्नेहन-स्वेदनपूर्वक बस्तिचिकित्सा, रक्तमोक्षणासारखी चिकित्सा केली जाते.\nस्नेहन – यात स्नेहन/मसाज हा विशिष्ट औषधी तेलाने दुखणाऱ्या सांध्याला विशिष्ट पद्धतीने करावा. हा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच करून घ्यावा. सांध्याच्या रचनेनुसार मसाज करण्याची दिशा ठरते. यासाठी विषगर्भ तेल, सहचरादी, प्रसारणी, धान्वंतर तेल, चंदनबलालाक्षादी तेलांचा उपयोग होतो. दुखणाऱ्या सांध्यांबरोबरच सर्वांगाला मसाज केल्यास चांगलेच. मसाजामुळे अस्थिधातूतील वाताचे शमन होते. हाडांची झीज होत नाही. अस्थिसंधी, मांस, स्नायू यांचे पोषण होते. पर्यायाने दृढता वाढून तेथील दुखणे कमी होते, सूज कमी होते. हालचालींना सुलभता येते.\nस्वेदन – विशिष्ट औषधी द्रव्यांची वाफ विशिष्ट पद्धतीने दुखणाऱ्या सांध्यांना देण्यात येते. उदाहरणार्थ – नाडीस्वेद, पिण्डस्वेद, वालुकापोट्टली स्वेद. जेव्हा एखाद्या हाडाला पोषणाची आवश्‍यकता सेल, तेथील रक्तपुरवठा सुरळीत करावयाचा असेल तेव्हा पिण्डस्वेद पत्रपोट्टली स्वेद करता येतो. यासाठी साठेसाठीचा भात, गाईचे दूध, गुळवेल, देवदार- निर्गुंडीसारखी औषधी द्रव्ये वापरली जातात. त्यांचा उपयोग हाडांची झीज कमी होण्यास आणि तेथील घनता वाढवण्यात होतो.\nबस्ती – या स्नेहन-स्वेदनानंतर, म्हणजेच मसाज आणि शेकानंतर काही औषधी द्रव्यांच्या काढ्यांचा आणि औषधी तेलांचा बस्ती किंवा एनिमा दिला जातो. बस्तिचिकित्सा ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. सांधेदुखीबरोबरच पचनाच्या तक्रारीसाठी वजन कमी करून पर्यायाने गुडघ्यांवरील भार कमी करण्यासाठी या उपचारांचा उपयोग होतो. या सर्व पंचकर्मांच्या क्रिया या तज्ज्ञ वैद्यांकडूनच करून घ्याव्यात.\nयाशिवाय औषधोपचारामध्ये काही गुग्गुळ कल्प- उदाहरणार्थ – लाक्षादिगुग्गुळ, त्रयोदशांग गुग्गुळ, सिंहनाद, महावातविध्वंस, काही बृहत्‌वातचिंतामणी, सुवर्णभूपतीसारखे सुवर्णकल्प वापरले जातात. ही औषधेही योग्य वैद्याकडून व त्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.\nआहारात जंक फूड उदा. पिझ्झा, पावभाजीसारखे पदार्थ नियमित घेऊ नयेत. नियमित दूध घ्यावे. कढीपत्ता, कडवे वाल, गाजर, बीट, दुधी भोपळा, मुळा, कोबी, पडवळ, दोडक्‍यासारख्या भाज्या, पालेभाज्यांचे सूप, नारळाचे पाणी घ्यावे. मुगाची खिचडी, नाचणीची भाकरी खावी. शिंगाड्याचे थालीपीठ, शिरा हे उपवासाला घ्यावे. जेवणात अतिशय तेलकट, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत. मसाल्यांऐवजी धने, जिरे, बडीशेप, हिंग, आले, लसूण घालून स्वयंपाक करावा. फ्रिजमधील थंड पदार्थ, शिळे अन्न, जास्त प्रमाणात चहा, कॉफी, मद्य, तंबाखूसेवन करू नये. दैनंदिन जीवनातील असे काही फेरबदल, योग्य आणि नियमित आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचाराने संधिवात नक्कीच पळून जाईल.\nfrom → आम, वातदोष, वातविकार, संधिवात\n← विरुद्ध अन्नाचे त्रास कसे टाळाल\nफिटनेस राखणाऱ्या छोट्या गोष्टी →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जून 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जुलै 2015 नोव्हेंबर 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 जानेवारी 2014 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 सप्टेंबर 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 नोव्हेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 जुलै 2009 जून 2009 मे 2009 एप्रिल 2009 मार्च 2009 फेब्रुवारी 2009 जानेवारी 2009 डिसेंबर 2008 नोव्हेंबर 2008 ऑक्टोबर 2008 सप्टेंबर 2008 ऑगस्ट 2008 जून 2008 मे 2008 एप्रिल 2008 मार्च 2008\nअन्नयोग : सुका मेवा\nउत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda\nजापान वीसा कागद पत्र\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/mukta-chaitanya-story-for-kids-1615973/", "date_download": "2018-10-19T00:55:45Z", "digest": "sha1:JQOHVMQJ5XNCEGHZ2OOBIW2CC4TLK2HA", "length": 13874, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mukta Chaitanya Story For Kids | इंटरनेटच्या सफरीवर.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\n‘‘आई, मला जरा मोबाइल दे गं.’’\n‘‘आई, मला जरा मोबाइल दे गं.’’\n‘‘मला वेब सीरिअल बघायची आहे.’’\nदहा वर्षांच्या माझ्या लेकीच्या तोंडून वेब सीरिज वगैरे शब्द ऐकून मला उगाच गांगरायला झालं. पण मनीचे भाव चेहऱ्यावर न येऊ देता मी तिला विचारलं, ‘‘कुठली वेब सीरिज\nत्यावर ती मिश्कीलपणे हसत म्हणाली, ‘‘डोन्ट वरी आई, असं तसं काही बघत नाहीये,आणि तुमच्या मोठय़ांच्या सीरिज तर मुळीच नाही. त्या बोअर असतात. मला ‘सिस वर्सेस ब्रो’ बघायची आहे.’’\nमाझा जीव उगीचच भांडय़ात पडला.\nतुमच्यात आणि तुमच्या आई-बाबांमध्येही कधीतरी असा संवाद झालाच असेल ना तुम्ही सगळे आई-बाबांचे स्मार्टफोन्स, टॅब्स, लॅपटॉप आणि हल्ली अमेझॉन फायर स्टिक वापरत असणार. कदाचित तुमच्यापैकी काही जणांकडे स्वत:ची गॅजेट्सही असतील. किंवा आई-बाबांनी ती घेऊन द्यावीत अशी इच्छा असेल. हो ना\nइंटरनेटवर गेल्यावर गूगलमध्ये सर्च कसं करायचं, अ‍ॅप्स कशी डाउनलोड करायची, नवीन नवीन ऑनलाइन गेम्स, गूगल प्ले कसं वापरायचं, या सगळ्याची मूलभूत माहिती तुम्हाला आहेच. ते काही तुम्हाला शिकवायची गरज नाहीये. कारण तुमच्या हातात तुम्ही अगदी चिमुरडे होतात तेव्हापासून ही गॅजेट्स आहेतच. पण त्याचबरोबर तुम्ही जरा जास्त वेळ यूटय़ूबवर काहीतरी बघत असाल तर आई-बाबा लगेच काय बघताय याची विचारपूस करतात. कारण त्यांना तुमची काळजी असते. या प्रचंड मोठय़ा आभासी जगात जशा मुलांसाठी खूप चांगल्या साइट्स आणि अ‍ॅप्स आहेत, तशाच धोकादायक गोष्टीही आहेत. मेंदूला चालना देणारे गेम्स आहेत तसेच निराशेची, रागाची भावना अप्रत्यक्षपणे वाढणारे गेम्सही आहेत. पोकेमॉन गो आठवतंय ना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव झाल्यावर आपल्याकडे या गेमवर बंदी आणावी लागली. आई-बाबा सारखं ‘हे बघू नकोस, ते बघू नकोस’ असं करायला लागले की ‘मोठे कित्ती बोअर असतात’ असं मनात येऊन जातंच ना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव झाल्यावर आपल्याकडे या गेमवर बंदी आणावी लागली. आई-बाबा सारखं ‘हे बघू नकोस, ते बघू नकोस’ असं करायला लागले की ‘मोठे कित्ती बोअर असतात’ असं मनात येऊन जातंच ना मग प्रश्न येतो- जर तुमच्याकडे इतकं जबरदस्त माध्यम आहे, ते वापरायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे, तर तुमच्या या वापराला जरा दिशा दिली तर तुम्हाला आवडेल ना\nआता एक गोष्ट करू या, ‘हे बघू नकोस’, ‘ते बघू नकोस’ ऐवजी काय बघायचं याबद्दल गप्पा मारूया कशी वाटतेय कल्पना इंटरनेटमुळे मुलं कशी बिघडत चालली आहेत याची चर्चा आम्ही मोठे फार करत असतो ना आता याच इंटरनेटच्या फायद्यांची, इथल्या भटकंतीत काय काय बघता, वाचता, ऐकता येईल याची माहिती घेऊ या.\nआता तुम्ही म्हणाल, ‘ती कशी\nतर याच लेखमालेतून.. इंटरनेटच्या जगात तुम्हा मुलांसाठी असलेल्या भन्नाट साइट्सची, माहिती देणाऱ्या विविध व्हिडीओजची, उपयुक्त अ‍ॅप्सची माहिती या लेखमालेतून मी तुम्हाला देणार आहे. आपल्या हातात जबरदस्त माध्यम आहेच तर मग ते जरा स्मार्टली वापरू या ना\n(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-18T23:56:57Z", "digest": "sha1:MZ7P2DVQTIAMTHG5N3525YISLSE35LIZ", "length": 8480, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गायकवाड-एनएसएफ लढतीत बरोबरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमनोहर करंडक क्रिकेट स्पर्धा\nपुणे – मनोहर करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गटसाखळी फेरीतील गायकवाड क्रिकेट ऍकॅडमी आणि ननावरे स्पोर्टस फाऊंडेशन (एनएसएफ) यांच्या दरम्यान झालेला सातवा सामना चुरशीच्या लढतीनंतर अनिर्णीत राहिला. ही स्पर्धा 19 वर्षांखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आली आहे.\nयेथील विराग क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानात पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गायकवाड ऍकॅडमीने निर्धारित 20 षटकांत सात गडी बाद 135 धावा करताना एनएसएफ समोर 136 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना एनएसएफ संघानेही निर्धारित 20 षटकांत चार गडी बाद 135 धावा केल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिल्याचे घोषित करण्यात आले.\nएनएसएफ संघाकडून हर्ष ओस्वालने सर्वाधिक 50 धावा केल्या, तर श्रेयस नायकने 26 धावा करताना त्याला सुरेख साथे दिली. विजयासाठी काही धावांची आवश्‍यकता असताना हर्ष धावबाद झाला. तसेच पाठोपाठ श्रेयस देखील बाद झाला. त्यानंतर ध्रुव राठोडने विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तोही फटका लगावण्याच्या नादात बाद झाला. गायकवाड ऍकॅडमीच्या विनय गायकवाडने 21 धावा देत एक गडी बाद केला.\nतत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना विनय गायकवाड (25) आणि हर्षद शिर्के (28) यांच्या फलंदाजीच्या जोरावर, तसेच अंतिम षटकांमध्ये अथर्व सोंडकरच्या वेगवान नाबाद 13 धावांमुळे गायकवाड ऍकॅडमीने सात बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी एनएसएफकडून क्रिश लालवाणीने 14 धावांत 2, तसेच पार्थ परमारने 25 धावा देत दोन गडी बाद केले. अर्धशतक झळकावणारा हर्ष ओसवाल सामनावीर ठरला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सिद्धार्थ कौलला ताकीद\nNext articleस्मृती मंधाना व शिखर धवनची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस\nPak vs Aus Test : पाकिस्तानचा दुसरा डाव 9 बाद 400 धावांवर घोषित\nवेस्टइंडिज संघाला धक्का, सलामीवीर लेविसने एकदिवसीय व टी20 मालिकेतून घेतली माघार\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nबीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली; पण ठेवली ‘एक’ अट\nपाकिस्तानी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ‘या’ प्रकरणी दिली कबुली\nपुणेरी पलटण पूर्णपणे तयार, आपल्या शहरातील मैदानावर #पडेंगे भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/yellow-rain-in-mangaon-sindhudurg-257731.html", "date_download": "2018-10-19T00:54:36Z", "digest": "sha1:BX2VVPCGXPUGELAA4PKN7PWHGY6L2RUT", "length": 12735, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निसर्गाचा 'खेळ चाले', सिंधुदुर्गात पडला पिवळा पाऊस", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nनिसर्गाचा 'खेळ चाले', सिंधुदुर्गात पडला पिवळा पाऊस\nडोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडण्याची घटना घडली होती पण आता सिंधुदुर्गात पिवळा पाऊस पडल्याची अजब घटना घडलीये\n06 एप्रिल : डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडण्याची घटना घडली होती पण आता सिंधुदुर्गात पिवळा पाऊस पडल्याची अजब घटना घडलीये.\nसिंधुदुर्गातल्या माणगाव गावात गुरुवारी सकाळी (६एप्रिल) पिवळा पाऊस पडलाय. आज सकाळी इथल्या नागरिकाना आपल्या गाड्यांवर हे पिवळे थेंब पडताना दिसले.\nहा पाऊस म्हणजे अॅसिड रेनचा प्रकार असल्याच अनेक जणांच मत आहे. पर्यावरण दृष्ट्या समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गात अशा प्रकारचा पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nवाढत चाललेल प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात किती गंभीर स्वरुपाचे बदल होतायत याच हे उदाहरण मानलं जात आहे. हा असा पाऊस नक्की कोणत्या प्रकारचा आहे, याबाबत प्रशासनाने तज्ञांकडून तातडीने जाणून घेण्याची गरज असल्याचं मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/khau-anandey-news/handicapped-workers-in-hotels-1576419/", "date_download": "2018-10-19T00:55:48Z", "digest": "sha1:ZUQNKCVOEXGY6XGXE4RPNZVAWYBAAO3D", "length": 29464, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Handicapped workers in Hotels | आम्ही स्वावलंबी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nरेस्टॉरंट, हॉटेल्स आणि तेथे जाणे आता तसे नवे राहिलेले नाहीये.\nयश चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’ची ही टीम\nरेस्टॉरंट, हॉटेल्स आणि तेथे जाणे आता तसे नवे राहिलेले नाहीये. दररोज कुठले ना कुठले नवे ठिकाण प्रसिद्धीस येत राहते. आपले वेगळेपण सांगते, लोकप्रिय होते. गर्दी वाढते.. चर्चा होते.. सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो, सगळे सवयीचे झाले आहे. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर देणे फार काही वेगळे वाटत नाही. मग ते कोपऱ्यावरचे उडपी असो, जेथे एका श्वासात इडली, वडा, सांबार, डोसा, उपमा यांची यादी सांगितली जाते अथवा भरभक्कम मेन्यू असलेले अति उच्चभ्रू ठिकाण असो. दोन्ही ठिकाणी आपण ऐकतो, विचारतो म्हणजे संवाद साधतो. पण कल्पना करा, एखाद्या ठिकाणी कोणाशीही न बोलता, आपल्याला हव्या असलेल्या पदार्थाची व्यवस्थित ऑर्डर घेतली गेलेली आहे आणि उत्कृष्ट सव्‍‌र्हिस मिळालेली आहे. ‘ए सुनो वो शेजवान चिकन जरा पतला करना और जादा तिखा’ किंवा ‘आय वूड लाइक विदाऊट मशरुम प्लीज’ या सूचनांची गरजही पडलेली नाही.\nयेस.., पवईमधील ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम रेस्टॉरंट’ मध्ये संवाद न साधता ग्राहकाची ऑर्डर व्यवस्थित घेऊन ती पार पाडली जाते. येथील कर्मचारी श्रवण आणि वाचा या दोन्हीही बाबतीत दिव्यांग आहेत. प्रशांत इसार यांच्या कल्पनेतून हे रेस्टॉरंट उदयाला आले. टोरांटोमधील एका जागेवरून त्यांना ही स्फूर्ती मिळाली. अर्थात नुसते मनात येणे आणि अशी कल्पना प्रत्यक्षात उतरवणे सोपे नव्हते. एक तर हॉटेल व्यवसाय.. जेथे रोज शेकडो ग्राहक येणार. मेन्यू जरी असला तरी त्यात काहीतरी बदल सुचवणार.. क्वचित पदार्थ त्यांच्या अपेक्षेला उतरला नाही तर वाद होणार. हॉटेलच्या व्यवसायात हे रोजचेच असते. तरीही प्रशांत इसारने ही जोखीम पत्करून फक्त दिव्यांगांनाच कामावर रुजू करून घेतले.\nया कर्मचाऱ्यांना डॉक्टर रेड्डी यांच्या संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले गेले आणि ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’ सुरू झाले. आणि बघता बघता इतके लोकप्रिय झाले की आज तेथे आगाऊ नोंदणी केल्याशिवाय जाता येत नाही. मग नक्की याचे काम चालते कसे अनेकदा एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर ‘हमको चाय मे चीनी नको’ हे ठणाणा करून सांगितले तरीही साखरेचा चहा आदळला जातो. मात्र इथे कुठलाही गोंधळ, वाद न होता व्यवस्थित ऑर्डर घेतली जाते आणि आणली जाते. यात ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’च्या मेन्यू कार्डने फार मोठी भूमिका बजावलेली आहे. मेन्यू कार्ड अत्यंत व्यवस्थित आखलं गेल आहे. प्रत्येक डिश/ पदार्थ हात आणि बोटांनी (खुणांनी) कसा ऑर्डर करावा हे तपशिलवार दिले आहे.. म्हणजे कोणताही ग्राहक आपल्याला पनीर तंदूर हवे की तवा फ्राय हे पटकन सांगू शकतो.. कोणताही गोंधळ न होता. ‘मदिरा आणि माईम’ येथे कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि अल्कोहोलिक पेयं दिली जातात. येथेही मेन्यू अत्यंत चोख आहे आणि कर्मचारी कुशल. व्हिस्कीत सोडा हवा की बर्फ, वोडकामध्ये लिम्का हवा की लिंबू हे सुद्धा सांगता येते. इथली व्यवस्था पाहिली की, आपण गरज नसताना किती बडबड करतो याची जाणीव प्रकर्षांने होते हे मात्र सत्य\n‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’ तसे मोठे रेस्टॉरंट, पण त्याच्या तुलनेने छोटेसे कँटीन चालवणारी आदिती वर्मासुद्धा तोडीस तोड आहे. ‘डाऊन स्रिडोम’ असलेल्या आदितीला स्वयंपूर्ण करण्याच्या ध्यासातून तिच्या पालकांनी ‘आदिती कॅफे’ हा उद्योग काढून दिला आणि आज आदिती तो अत्यंत यशस्वी तऱ्हेने सांभाळतेय. फोनवरून ऑर्डर घेणे, ती पूर्ण करणे, स्वयंपाकघरात चोख नजर ठेवणे, स्टॉक चेक करणे, हिशोब ठेवणे, ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, दुसऱ्या दिवशीची तयारी करणे, सगळे काम आदिती व्यवस्थित करते. भूमी मॉल, बेलापूर येथील आदितीचा हा छोटेखानी कॅफे आजूबाजूच्या परिसरात आणि ऑफिसात भरपूर लोकप्रिय झालेला आहे. सुरुवातीला लोक साशंक होते की ऑर्डर व्यवस्थित घेतली जाईल की नाही. हिशेब मिळेल का पण आदितीने सर्व कसोटय़ा पार केल्या. तिची आई रिना वर्मा म्हणाल्या की, ‘‘आधी हिशेब ठेवायला, देखरेख करायला आम्ही यायचो. पण आदितीने हळूहळू सगळे आत्मसात केले आणि आता ती एकटी हा व्यवसाय सांभाळतेय. स्वयंपाकघरात दोन मदतनीस आहेत. पण व्यवस्थापन पूर्णपणे आदितीचे. तिच्याशी बोलताना एक यशस्वी उद्योजिका पूर्णपणे जाणवत होती.\nअसाच आत्मविश्वास यश चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये जाणवला. डॉ. सुषमा नगरकर अमेरिकेमधून आपल्या लेकीसोबत भारतात परत आल्या त्याच दिव्यांगाच्या क्षेत्रात काही काम करावे या ऊर्जेने. दिव्यांग आरतीची पालक म्हणून त्यांना तिला एक सर्वसामान्य आयुष्य द्यायचे होते. कोणाचीही दया अथवा सहानुभूती न घेता. त्या दृष्टीने विचार करता करता, टिफीन देण्याची कल्पना सुचली आणि त्यातून ‘अर्पण डबा सेवा’ वा टिफीन सव्‍‌र्हिस सुरू झाली. अशहिता महाजन या ‘यश ट्रस्ट ’आणि ‘अर्पण’सोबत सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘सुषमा नगरकर यांनी या टिफीन सव्‍‌र्हिसबद्दल फक्त वॉटस्अ‍ॅपवर मॅसेज पाठवला आणि बघता बघता भरभरून प्रतिसाद मिळाला.\nजवळपास १० दिव्यांग कर्मचारी येथे आहेत. साधारण नऊ-साडेनऊला त्यांचा दिवस सुरू होतो. भाज्या धुणे, चिरणे, मसाले काढून ठेवणे, तयारी करणे आणि शेवटी डबे व्यवस्थित भरणे ही कामे ते करतात. शाकाहारी आणि मांसाहारी असे स्वतंत्र डबे जवळपास ५० लोकांना रोज पुरवले जातात.\nदिव्यांगांना योग्य प्रशिक्षण दिले गेले आणि ही मुले आता सर्व व्यवसाय व्यवस्थित सांभाळत आहेत. जुहू आणि आसपासच्या परिसरात ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’ लोकप्रिय झालेली आहे. आणि पुढे वाढवण्याचाही विचार आहे,’’ असे अशहिताने आवर्जून नमूद केले. सध्या ‘यश ट्रस्ट’ मोठय़ा जागेच्या शोधात आहे आणि ती मिळाली की हेल्थ फूड, ज्यूस, स्मूदी, फास्ट फूड सेंटर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याची छोटी जागा असल्यामुळे मागणी असूनही व्यवसाय वाढवता येत नाही.\nचर्नी रोड येथील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या ‘बॉम्बे हवेली’च्या मर्झी पारेख यांच्या मते दिव्यांग कर्मचारी हे कुठल्याही बाबतीत कमी नसतात. मर्झी पारेख, पार्थ दलाल आणि सार्थक ओझा या तिघांच्या कल्पनेतून साकारलेले हे रेस्टॉरंट खवय्यांना संतुष्ट करतानाच दिव्यांगांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देत आहे.\nमर्झी पारेखना दिव्यांगाच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव होता त्यामुळे यात उडी घेतली गेली. त्यांच्या मते योग्य व्यावसायिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. आज ‘बॉम्बे हवेली’त जवळपास पूर्ण कार्यभार मूकबधिर आणि अपंग असणारे दिव्यांग कर्मचारी सांभाळत आहेत आणि कोठेही कसलाही गोंधळ होत नाही. किंबहुना मर्झीच्या मते दिव्यांगांना प्रशिक्षण देणे अधिक सोपे असते आणि त्यांची काम करण्याची ऊर्जा तेवढीच प्रबळ. ‘बॉम्बे हवेली’त फक्त फोनवरून बुकिंग घेण्यासाठी असलेला कर्मचारी वगळता स्वंयपाकघरातील सर्व जबाबदारी, ऑर्डर घेणे, ती पूर्ण करणे आणि बाकीची जी कामे पडतील ती दिव्यांग कर्मचारी अत्यंत कार्यक्षम पद्धतीने सांभाळताना आढळतील. ‘बॉम्बे हवेली’त पारशी आणि गुजराती प्रकारचे जेवण दिले जाते. खरं सांगायचे तर सुरुवातीला काही सेकंद अवघडलेला ग्राहक कायमचा इथला ग्राहक होतो. हे मर्झीचे निरीक्षण आहे.\nदिल्ली, मुंबई, चंदिगड, चेन्नई अशा ठिकाणी अनेक रेस्टॉरंट, फास्ट फूड सेंटर अनेक दिव्यांग कर्मचारी समर्थपणे सांभाळताना आढळतील. मग ती पास्त्याची ऑर्डर असो वा कॅफे लॅटेची.. भाजी-चपातीचा डबा असो अथवा व्हिस्की सोअरची फर्माईश.. ही ठिकाणे चवदार खाणे-पिणे पुरवतातच पण त्याहून अधिक म्हणजे समाजामधील एका घटकाला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करतात. अरेरे, बिचारे अशा नजरेने बघितले जाणारे दिव्यांग ऑर्डर घेणे, डबे भरणे, हिशोब ठेवणे यांसारखी कामे सहजपणे आणि चोख पार पाडतात. अन्य रेस्टॉरंट इतकीच किंबहुना अधिक गर्दी अशा ठिकाणी असते. ‘मिर्ची आणि माईम’मध्ये तर वेटिंग लिस्ट असते. गंमत म्हणजे येणाऱ्या ग्राहकांचे फेव्हरेट कर्मचारीसुद्धा आहेत. ज्यांना ग्राहकाला काय हवे हे पूर्ण माहीत असते. मस्त जेवल्यानंतर भरघोस टिपसुद्धा दिली जाते. जी अत्यंत प्रामाणिकपणे सर्वाच्यात समान विभागली जाते. ‘आदिती कॅफे’मध्ये ठरावीक डबे असतातच पण माऊथ पब्लिसिटीमुळे ग्राहक वाढतात. आदितीला हळूहळू छोटय़ा पाटर्य़ा, घरगुती समारंभ अशा तऱ्हेने व्यवसायाचा विस्तार करायचा आहे आणि तिला दिव्यांगांनाच या व्यवसायात सामावून घ्यायचे आहे.\nअर्थात क्वचित काही विचित्र ग्राहक येतात, पण त्यांना कशा तऱ्हेने हाताळायचे हे मर्झीला आणि प्रशांतला पूर्ण माहिती झालेले आहे. असे अपवाद वगळता आतापर्यंत ग्राहकांचे उत्तम पाठबळ मिळालेले आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. महत्त्वाचे हे होते की दिव्यांग कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना असलेला विश्वास. ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’मध्ये या मुलांना एक दोनदा डबे कसे भरायचे हे दाखवले गेल्यावर त्यांच्याकडून चुका अपवादानेच झाल्या. टिफिन सव्‍‌र्हिसमध्ये महत्त्वाचे असते ते वेळेचे गणित. डिलिव्हरी देणारा माणूस यायच्या आत डबे व्यवस्थित भरून तयार ठेवणे हे इथे बिनबोभाट पार पाडले जाते. कुठलाही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, सर्व काम अत्यंत शांतपणे एका लयीत चाललेले आढळेल. ‘बॉम्बे हवेली’चं स्वंयपाकघर असो अथवा ‘मिर्ची आणि माईम’चा गजबजलेला हॉल, ‘अर्पण टिफीन सेवा’ असो किंवा आदितीचा कॅफे. ठरवूनही शोधले तरी काहीही चूक आढळत नाही.\nदिव्यांग कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या व्यवसायात सामावून घेण्याची कल्पना ही जगभरात अनेक ठिकाणी रुजली आहे. दिल्ली, चंदिगड, हैदराबाद, चेन्नई येथे अनेक कॅफे यशस्वी झालेले आहेत. दिव्यांग कर्मचारी हा फक्त हॉटेलला लोकप्रिय करण्याची क्लृप्ती नसून दिव्यांगांवर दाखविल्या गेलेल्या विश्वासाचे एक गमक आहे. हळूहळू ही संकल्पना भारतभर रुजत आहे. अशा ठिकाणी गेल्यावर खाण्यापिण्यासोबत एक वेगळे समाधान ग्राहकाला नक्की मिळते हे सत्य\n– शुभा प्रभू साटम\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://1000mostcommonwords.com/1000-most-common-marathi-words/", "date_download": "2018-10-19T01:38:10Z", "digest": "sha1:EIE2GZJSTUOMBFZI5DXINRKBUMF3GYNN", "length": 26210, "nlines": 1021, "source_domain": "1000mostcommonwords.com", "title": "1000 Most Common Marathi Words -", "raw_content": "\n29 अगोदर निर्देश the\n36 हे करू शकता can\n62 मुख्य पान home\n178 शक्य झाले could\n183 आवाज पातळी sound\n195 असू शकेल may\n265 लक्ष देऊन ऐकणे hear\n320 विशिष्ट प्रकारे (स्थितीत) बसवणे pose\n386 बरोबर आहे असे दाखवणे equate\n388 न सापडणे miss\n409 मोठा विरोध cry\n424 काम झाले done\n427 उभा राहिला stood\n459 लक्षात ठेवा remember\n597 कपडे चढवणे clothe\n625 फोडून टाकणे blow\n662 मोठा आवाज loud\n673 शरीराचा अवयव organ\n741 हाताचे बोट finger\n745 खोटे बोलणे lie\n752 येणार नाही won’t\n758 सैन्यातील शिपाई soldier\n777 शोधून काढणे locate\n797 अशा प्रकारे thus\n816 अवलंबून आहे depend\n848 वर उचलणे lift\n870 शुल्क आकारू charge\n970 नवीन शोध लावणे invent\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=439&Itemid=629&limitstart=8", "date_download": "2018-10-19T00:41:07Z", "digest": "sha1:BZQGRL6KNRWNLYOXUSTYLXBRVTAYHRVT", "length": 6566, "nlines": 47, "source_domain": "saneguruji.net", "title": "सती", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\n''मैने, तू माझे ऐक. अनुरूप पती मिळव व लग्न कर. तुझा संसार सुखाचा होईल. तुझ्याजवळ विचार आहेत, धैर्य आहे. तू स्वत: संयम शिकून पतीलाही शिकवशील. मैने, इंदू अति दु:खी आहे. आमच्या घरी काडीचा संयम नाही. दिवस नाही, रात्र नाही. अनिच्छा दाखवली की मारतात. लटके हसावे लागते, खुलावे लागते. काय सांगू मैने असला संसार म्हणजे नरक नव्हे तर काय असला संसार म्हणजे नरक नव्हे तर काय कसली पतिनिष्ठा नि काय कसली पतिनिष्ठा नि काय\n''आपण स्त्रियांनी बंड केले पाहिजे.''\n''आपण मारू नाही शकलो, तर निदान मरू शकतो. का हावे अशा स्थितीत\n''मैने, पोटच्या गोळयाकडे पाहून रहावे, असे वाटते. ती एक वेडी माया ईश्वराने लावून ठेविली आहे.''\n''सर्वत्र का असेच प्रकार असतील\n''कोठे कमी, कोठे जास्त; परंतु प्रकार तोच.''\n''मैने, हा बघ हिरवा किडा, हिरव्या गवतावरचा हिरवा किडा.''\n''परिस्थितीप्रमाणे तो राहतो. हिरव्या पानात त्याच हिरवा रंग आहे. उद्या हे गवत वाळू लागले, भुरे होऊ लागले की, याचा रंगही भुरा होतो. परिस्थितीमुळे प्राणिमात्राच्या जीवनाला परिस्थिती रंगविते.''\n''परिस्थितीला बदलील तो खरा माणूस. परिस्थितीप्रमाणे रंग बदलणारे ते का मानव त्यांच्यात व या किडयांत काय आहे अंतर त्यांच्यात व या किडयांत काय आहे अंतर\n''या किडयांचे काय ग काम आहे जगात\n''आणि मानवांचे तरी काय आहे\n''मानव मातीतून अमृतत्व निर्माण करील, दगडांतून सुंदर मूर्ती निर्माण करील. इंदू, मानव हा किती झाले तरी वर मान केल्याशिवाय राहणार नाही. तो धडपडेल, पडेल; परंतु शेवटी वर चढेल. मानव सृष्टीचा अलंकार आहे. मानवाचा मोठेपणा सर्वत्र दिसत आहे.''\n''मला तर काठेच दिसत नाही. मानव राजवाडे बांधतात, मुंग्याही वारूळे बांधतात. ते बघ पलीकडे केवढे आहे वारूळ कशी असते रचना आणि पाखरे घरटी बांधतात. फांद्यांना लटकत असतात. बाहेरून ओबडधोबड दिसणा-या त्या घरटयांच्या आत किती मऊ मऊ जागा असते. लोकरीचे, कापसाचे धागे वेचून आणून आपल्या पिलांसाठी कधी करतात जागा तयार. आणि मैने, नर व मादी दोघेजण घरटे बांधण्यासाठी खपत असतात. किती त्यांच्यात प्रेम व सहकार्य मानव, मानवात काही नाही. मानव सर्वांचा संहार करतो. स्वत:च्या जातीचाही करतो. हा मानवप्राणी पाखरे मारील, हरणे मारील. सारे याला पाहिजे. त्याला व्याघ्राजिने पाहिजेत. मृगाजिने पाहिजेत. मैने, मला या मानवाचा वीट आला आहे.''\n''इंदू, अशी निराश नको होऊ. तुझ्या लहान गोविंदाला तू विटलीस का\n''खरेच, तो घरी रडत असेल. चल जाऊ. आपण किती वेळ बालतच बसलो. चल मैना.''\n''आजीने त्याला खाऊ दिला असेल. आजीचा तो आवडता आहे. 'एक पाय नाचव रे गोविंदा घागरीच्या छंदा' वगैरे म्हणून ती त्याला खेळवीत असते.''\n''आमच्या आईपेक्षा आमच्या आजीलाच या पणतवंडांचे कौतुक.''\n''सावकाराला मुद्दलापेक्षा व्याज अधिक का आवडते, त्याप्रमाणे माणसाला स्वत:च्या मुलापेक्षा नातवंडे, पणतवंडे अधिक आवडतात.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/john-cena-nikki-bella-viral-video-258851.html", "date_download": "2018-10-19T01:21:38Z", "digest": "sha1:Z5TB3YMD5HMPNRPGFUDV6UGITMEPUDZT", "length": 12024, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...आणि जाॅन सीना आणि निक्कीने हे काय केलं", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n...आणि जाॅन सीना आणि निक्कीने हे काय केलं\nजाॅन सीना आणि त्याची प्रेयसी निक्की बेला एका खासगी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे\n22 एप्रिल : WWE सुपरस्टार जाॅन सीना आणि त्याची प्रेयसी निक्की बेला एका खासगी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.\nत्याचं झालं असं की, जाॅन सीना आणि निक्की यांनी आपल्या चाहत्यांना युट्यूब चॅलन 'द बेला टि्वन्स' ला जेव्हा 5 लाख सब्सक्राईब होतील तेव्हा एक प्राइव्हेट व्हिडिओ पोस्ट करणार असं वचन दिलं होतं.\nआता त्यांच्या युट्यूब चॅनलला तब्बल 5 लाखांहुन अधिक लोकांनी सब्सक्राईब्स केलंय. त्यामुळे दोघांनी वचन दिल्याप्रमाणे एक प्राईव्हेट व्हिडिओ शेअऱ केलाय. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nशरीरावरील शस्त्रक्रिया दाखवण्यासाठी ब्रिटिश राजकुमारीने लग्नात घातला 'V' आकाराचा ड्रेस\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माकड आणि मौलाना\nगीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/fire-broke-out-at-the-ceremonial-lounge-of-domestic-terminal-1a-of-the-mumbai-airport-in-santacruz-1615844/", "date_download": "2018-10-19T00:59:20Z", "digest": "sha1:MR5H2H4VLPDF3JLFAKINECELQRARBVAI", "length": 12023, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fire broke out at the ceremonial lounge of Domestic Terminal 1A of the Mumbai Airport in Santacruz | मुंबईत विमानतळाला आग, जीवितहानी नाही | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nमुंबईत विमानतळाला आग, जीवितहानी नाही\nमुंबईत विमानतळाला आग, जीवितहानी नाही\nमुंबईत आगीचे सत्र सुरुच\nमुंबईत आग लागण्याचे सत्र थांबता थांबेना\nसांताक्रुझ येथील आंतरदेशीय विमानतळालाच्या टर्मिनल १ ए या ठिकाणी असलेल्या कॉन्फरन्स हॉलला दुपारी आग लागली. मुंबईत आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. नव्या वर्षाची सुरुवात होण्याआधीच कमला मिलमध्ये असलेल्या मोजो ब्रिस्ट्रो आणि १ अबव्ह या दोन रेस्तराँना आग लागली होती. यामध्ये १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुंबईचे सत्र न्यायालय, तसेच माझगाव या ठिकाणचे गोदाम अशा ठिकाणी आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. शनिवारी मुंबईतील विमानतळाला आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या या ठिकाणी पोहचल्या आहेत. विमानतळाजवळ असलेल्या सेरिमोनिअल लाऊंज या कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी दुपारी ही आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nमागच्या रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.\nया घटनांचा विचार केला तर मागील एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत मुंबईत आग लागण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत असेच म्हणावे लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबई विमानतळावरील सफाई कर्मचारी संपावर\nविमानतळावर सात कोटींचे अमली पदार्थ जप्त\nमुंबई विमानतळाजवळची भिंत कोसळली\nविमान अडकल्याने धावपट्टी बंद\nवॉशिंग मशिनमधून आणली सोन्याची बिस्कीटे, मुंबई विमानतळावर एकाला अटक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/52797", "date_download": "2018-10-19T01:18:20Z", "digest": "sha1:YCAWO3RMSOZEQIFUQQWB672QBWOD55A5", "length": 3212, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "online transaction problem for samsung tab 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमाझ्या tab 3 मधुन online transactionस होत नाहिए. पेमेंट चा पेज येतो पण नंतर पेज एरर किंवा काही दुसरा मेसेज येतो. काय कारण असेल\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1646", "date_download": "2018-10-18T23:58:37Z", "digest": "sha1:JJIM5LKHCKVQXM574FW7DIGJRC4EHGCI", "length": 47719, "nlines": 205, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझ्या संग्रहातील पुस्तके - १ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके - १\nप्रास्ताविक: वाचनाची आवड असलेल्या आपल्या सर्वांच्या घरी नेहमीची लोकप्रिय पुस्तके तर असतातच, पण आपल्याकडे आपल्याला आवडलेली अशी काही खास पुस्तके असतात. आपली अभिरुची, आपले अनुभव आणि आपली जीवनविषय दृष्टी (बापरे भाषा अगदीच 'सत्यकथे'ची झाली भाषा अगदीच 'सत्यकथे'ची झाली) यावर अवलंबून आपल्याला त्या पुस्तकांनी भुरळ घातलेली असते. मग ही पुस्तके बेस्टसेलर्स किंवा टीकाकारांनी प्रशंसा केलेली असतीलच, असे नाही, पण हा आपला अगदी खाजगी, स्वत:ची स्वाक्षरी असलेला संग्रह असतो.\nअशा, जराशा अपरिचित पुस्तकांचा परिचय करुन देण्यासाठी या मालिकेचा संकल्प सोडला आहे. यात वेळोवेळी सुजाण प्रगल्भ वाचकांनी भर घालावी आणि उद्याच्या वाचकवर्गासाठी हा एक डेटाबेस तयार व्हावा, अशी यामागची कल्पना आहे.\nग. दि. उर्फ अण्णा माडगूळकर हे एक बहुपेडी, चौखूर उधळलेले व्यक्तिमत्व होते. ज्यांच्या लेखणीला जन्मजातच प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो आणि ज्यांच्या रचना पाहून 'हे केवळ प्रयाससाध्य असणे शक्य नाही' अशी भावना मनात येते अशा लेखकांपैकी एक म्हणजे गदिमा. गदिमांच्या बहुस्पर्शी व्यक्तिमत्वामुळे त्यांचा लोकसंग्रहही जबरदस्त असाच होता. त्यांच्या सावलीत वाढलेल्या पिढीबद्दल बोलतांना पु. ल. देशपांड्यांनी अभिमानाने ' वी आर माडगुळकर बॉईज' असे अभिमानाने म्हटले आहे. मधुकर गोपाळ उर्फ बाबा पाठक हे असेच गदिमांच्या तालमीत तयार झालेले. बाबांचे वडील हे अण्णांचे शिक्षक. पण ही फक्त बाबा आणि अण्णांमधील नात्याची सुरुवात झाली. त्यानंतरचा या दोघांचा एकत्र आणि दीर्घ प्रवास चित्रित करणारे 'गदिमांच्या सहवासात' हे पाठकांचे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.\nउत्कर्ष प्रकाशनाचे दोन -अडीचशे पानांचे पुस्तक म्हणजे पाठकांनी सोप्यातल्या झोपाळ्यावर बसून पान जमवता जमवता वाचकांशी घरगुती भाषेत मारलेल्या गप्पाच आहेत. औंधच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीदशेपासून प्रथितयश कथा, चित्रपटलेखक, गीतकार, 'गीतरामायण'कार ग. दि. माडगूळकरांचा हा प्रवास उंचसखल खडबडीत रस्त्यावरुन बैलगाडीतून झाला आहे. या प्रवासात आसपास ग्रामीण कथेत असते तशी गर्द वनराई, निळ्याशार पाण्याचे डोह आणि पाडाला आलेल्या आंब्याची झाडे नाहीत, तर माडगुळ्याच्या परिसरातला भकास, वैराण आणि रखरखीत माळ आहे. या प्रवासात कधी बैलाचे वेसण धरुन तर कधी माडगूळकरांच्या डोक्यावर सावलीची छत्री धरुन पाठकांनी या गोष्टी सांगितल्या आहेत.मधुकर पाठकांची शैली अगदी गोष्टीवेल्हाळ, घरगुती आहे.गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकरांमध्ये झालेल्या वादानंतर अण्णा व्यंकटेशाला फार बोलले हे म्हणताना पाठक 'झेंडू फुटंस्तवर बोलले' असे लिहितात. हा अगदी सांगली कोल्हापूरकडचा शब्द. कोल्हापुरी बोलण्याचे पाठकांनी असे बरेच हुबेहूब उल्लेख केले आहेत. 'बरं हायसा न्हवं पोरंबाळं' हे खास गावाकडलं बोलणं.\nअण्णा कितीही प्रसिद्ध, सिद्धहस्त वगैरे असले तरी मनानं ते शेवटपर्यंत अल्लडच राहिले. अण्णांबरोबर जमणारे त्यांचे साहित्यीक मित्रही तसेच. ही मंडळी साहित्यीक चर्चा वगैरे करत, पण बर्‍याच वेळा वात्रटपणाही करत. वाह्यात बोलत, हसता हसता लोळत, एकमेकांना मिठ्या मारत. भजी, पाव, सँपल,मिसळ,भडंग असलं अरबटचरबट खात, पानावर पान जमवत आणि खिडकीतून पिचकार्‍या मारत असे पाठक लिहितात, तेंव्हा त्या प्रतिभावान व्यक्तींचा 'प्रौढत्वी निज शैषवास जपणे' हा कवीचा बाणा दिसू लागतो. बरोबरच्या माणसाला गमतीत येऊन चित्रविचित्र नावांनी बोलावणं ही अशीच एक गंमत.माडगूळकर आणि पु.भा.भाव्यांची जगावेगळी मैत्री तर प्रसिद्धच आहे. एकमेकाला चित्रविचित्र नावांनी बोलावणं, दंगामस्ती करणं आणि कधीकधी चिरडीला येऊन लहान मुलांसारखी भांडणं करणं असे उल्लेख बर्‍याच लेखकांनी केलेले आहेत. पाठकांच्या पुस्तकातही अशा गमतीजमती आहेत. माडगूळकरांचे समोर सदा बापट दिसला की 'सदा बापट, जेंव्हा बघावा तेंव्हा बापट कधी पटवर्धन नाही, की पाटणकर नाही, सदा बापट कधी पटवर्धन नाही, की पाटणकर नाही, सदा बापट' असे म्हणणे हा तसलाच प्रकार. राम गबालेंचे आणि अण्णांचे काय गुपित होते कुणास ठाऊक, पण गमतीत आले की अण्णा गबालेंना बायकी आवाज काढून 'अरे राम, रे राम... तुझ्यासाठी मी दडपे पोहे, की रे, करुन ठेवले होते' असे म्हणणे हा तसलाच प्रकार. राम गबालेंचे आणि अण्णांचे काय गुपित होते कुणास ठाऊक, पण गमतीत आले की अण्णा गबालेंना बायकी आवाज काढून 'अरे राम, रे राम... तुझ्यासाठी मी दडपे पोहे, की रे, करुन ठेवले होते\" असे म्हणून खळखळून हसत. धुमाळला म्हणण्याचे अण्णांचे पालुपद, 'यार धूमल, तुम्हारा हिंदी में बहुत नाम है यार' हे असे. अशा अनेक किश्श्यांनी हे पुस्तक कमालीचे मनोरंजक झाले आहे. एरवीही प्रसिद्ध व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघणे कितीही शिष्टाचाराला सोडून असले तरी हा मोह टाळता येणे कठीण असते. पाठकांच्या पुस्तकात माडगूळकरांबरोबरच गोविंदराव घाणेकर, सुधीर फडके, राजा परांजपे, राजा ठाकूर अशा अनेक प्रतिभावान व्यक्तींचे आणि त्यांच्या परस्परसंबंधांचे मनोहारी चित्रण आहे. यातल्या काही व्यक्तींच्या व्यसनांचे उल्लेख आणि हंसा वाडकरांच्या आयुष्यातला एक खाजगी प्रसंग सोडला तर या पुस्तकात 'तसे' खमंग, चुरचुरीत असे काही नाही. पण एखादे पुस्तक, तेही साहित्य - सिनेमा व्यवसायातील माणसाशी संबंधीत असे पुस्तक - चांगले असण्यासाठी तसले काही आवश्यक नसते, हेच जणू पाठकांनी या पुस्तकाद्वारे सिद्ध केले आहे.\nया पुस्तकाच्या निमित्ताने आता भूतकाळात जमा झालेल्या एका विलक्षण प्रतिभावान आणि समाजमानसाची नाडी ओळखलेल्या व्यक्तीचे नव्हे तर पिढीचे चित्र आपल्यासमोर उभे रहाते. या कंपूमधले सगळेच एकाहून एक श्रेष्ठ होते. दामले फत्तेलाल जोडीतले साहेबराव फत्तेलाल यांच्याविषयीचा एक प्रसंग पाठकांनी सांगितला आहे. 'जशास तसे' मध्ये जात्याला टाकी लावत बसलेली डोंबारीण असा सीन बघून साहेबराव म्हणाले, 'बाई.. त्यातनं डोंबारीण, मुक्यानं कशी टाकी लावेल तिच्या तोंडात शब्द नसले तरी चालतील, पण ती गाणारी. नाचणारी जमात आहे, काहीतरी ततनं ततनं ततनं ननं असं गुणगुणणारच...' किती बारीक आणि अचूक निरिक्षण आहे हे\nभाषांवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर जागोजागीच्या बोलीभाषा, त्यांतले खटके यांचा सूक्ष्म अभ्यास असला पाहिजे. माड्गूळकरांचा फक्त संतसाहित्याचाच अभ्यास होता असे नव्हे, पण महाराष्ट्रात सर्वत्र बोलल्या जाणार्‍या स्थानिक गावठी भाषांचीही त्यांना माहिती होती. पाठकांनाही अशी भाषांची चांगली जाण आहे. मिरजेच्या मेकपमन बारगीरशी बोलताना माडगूळकर मुसलमानी हिंदीत बोलत. त्यांच्या तोंडची पाठकांनी वर्णन केलेली ' बारगीर, सावकार को काय को मेकप किया है, रे' अशी वाक्ये ऐकून मजा वाटते.गमतीत येऊन माडगूळच्या बामणाच्या पत्र्यासमोरच्या मातीत गमतीगमतीत कुस्ती खेळणार्‍या माडगूळकरांना आणि अप्पाला बंडामास्तर म्हणतो ते ' गड्यांनो, कुस्ती व्हायची तर ती शिस्तीत झाली पाहिजे..' यातला 'शिस्तीत' या खास गावरान शब्द. पाठकांनी अशा गमती जागोजागी केल्या आहेत. असे हे गमतीदार आणि कमालीचे मनोरंजक असे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.\nश्रावण मोडक [13 Feb 2009 रोजी 09:22 वा.]\nजराशा अपरिचित पुस्तकांचा परिचय करुन देण्यासाठी या मालिकेचा संकल्प सोडला आहे\nत्वरेने आणि ठरावीक कालखंडातूनच हा संकल्प पूर्ण व्हावा ही इच्छा.\nपहिलाच लेख उ त्त म\nप्रकाश घाटपांडे [13 Feb 2009 रोजी 09:47 वा.]\nअरेवा अशी ठेवणीतली पुस्तक बाहेर काढा कि राव पुस्तक जरी आमच्या च्याने वाचुन नाही झाले तरी आपण दिलेला परिचय लक्शात राहिल.\nपुस्तक जरी आमच्या च्याने वाचुन नाही झाले तरी आपण दिलेला परिचय लक्शात राहिल.\nअसेच म्हणतो. अगदी स्तुत्य उपक्रम. सगळी उत्तमोत्तम पुस्तके सगळ्यांना वाचणे शक्य होतेच असे नाही. या निमित्तने आपण काय-काय मिस करत आहोत ते कळले तरी खूप.\n आणि वर फोटोही काढलेत स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला\nफारच छान उपक्रम. पहिला भाग सुरेख झाला आहे. यानिमित्ताने अनेक नव्या पुस्तकांची ओळख होईल.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [13 Feb 2009 रोजी 13:13 वा.]\nसंजोपरावांच्या खास शैलीतला एक कसदार लेख. आदर्श पुस्तक परिचय कसा असावा याचे उदाहरण. माडगूळकरांच्या पुस्तकातून त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से अगदी \"क्लोज् अप्\" अशा चित्रदर्शी शैलीतून पहावयास मिळतील असे परिचयावरून दिसते आहे. पुस्तक \"बुक\" करायला हवे. प्रकाशनाचे नाव आणि जमल्यास आवृत्तीचे वर्ष संजोपरावांनी द्यावे असे सुचवतो.\nपुस्तकाबद्दल वाचताना , या परिचयाचा आस्वाद घेताना आणखी जाणवलेली एक गोष्ट म्हणजे , एखाद्या विस्मृतीत गेलेल्या (किंवा अतिशय वेगाने विस्मृतीत जात चाललेल्या) काळातल्या एका मानकर्‍याबद्दल हे पुस्तक आहे. पटकन् एक मजेदार विचार मनात आला : माझ्यापेक्षा १० वर्षांपेक्षाही लहान असलेल्या व्यक्तींना या पुस्तकातून काय मिळेल (त्याहून जास्त लहान असलेल्या , पंचवीशीतल्या व्यक्तींबद्दल या संदर्भात विचारही करणे आता अशक्य (त्याहून जास्त लहान असलेल्या , पंचवीशीतल्या व्यक्तींबद्दल या संदर्भात विचारही करणे आता अशक्य ) माडगूळकर हे सुप्रसिद्ध हे खरे ; पण राजा बरगीर , राम गबाले , फत्तेलाल , दामले ही नावे तरी या लोकांनी ऐकलेली असतील काय ) माडगूळकर हे सुप्रसिद्ध हे खरे ; पण राजा बरगीर , राम गबाले , फत्तेलाल , दामले ही नावे तरी या लोकांनी ऐकलेली असतील काय लक्षांत घ्या , मी पुस्तकाच्या किंवा त्याच्या परिचयाच्या गुणवत्तेचे श्रेय कमी करत नाही , तर अगदी काहीच दशकांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात , रंगमंचाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या व्यक्तींचा विसर किती झपाट्याने पडू शकतो याबद्दल जे वाटले ते लिहीले आहे. या पुस्तकाच्या नि त्याच्या परिचयाच्या निमित्ताने या काळाला , त्यांच्या खुमासदार मराठी भाषेच्या नमुन्यांना , जगण्याच्या शैलीला उजाळा मिळाला.\nबाकी खुद्द माडगूळकरांकडून (थोरली नि धाकली पाती) त्या काळाबद्दल , त्यांच्या कुटुंबाबद्दल पुष्कळ लिहिले गेले आहे. व्यक्तिचित्रे , आठवणी , स्फुटलेख अशा स्वरूपाची पुस्तकेच या दोघांमधे मिळून सुमारे १५-२० निघतील. पुलंचा गदिमांच्या वरचा सुरेख लेखही य संदर्भात आठवतो. माडगूळकरांनी आपल्या आईचा गौरवग्रंथ काढला होता. त्या माऊलीचा त्याग पूर्णपणे शिरोधार्य मानूनही , सुमारे ४०० पानांच्या लेखाचे पुस्तक थोडे कंटाळवाणे होते असा (पण थोड्या उपरोधिक शैलीतला ) उल्लेख जीए-सुनीताबाई पत्रव्यवहारात आढळतो.\nपटकन् एक मजेदार विचार मनात आला : माझ्यापेक्षा १० वर्षांपेक्षाही लहान असलेल्या व्यक्तींना या पुस्तकातून काय मिळेल (त्याहून जास्त लहान असलेल्या , पंचवीशीतल्या व्यक्तींबद्दल या संदर्भात विचारही करणे आता अशक्य (त्याहून जास्त लहान असलेल्या , पंचवीशीतल्या व्यक्तींबद्दल या संदर्भात विचारही करणे आता अशक्य ) माडगूळकर हे सुप्रसिद्ध हे खरे ; पण राजा बरगीर , राम गबाले , फत्तेलाल , दामले ही नावे तरी या लोकांनी ऐकलेली असतील काय \nबरगीर, फत्तेलाल, दामले ही नावे मीदेखील ऐकलेली नाहीत. मात्र तरीही पुस्तकाचे मनोरंजनमूल्य कमी होऊ नये असे वाटते. आचार्य अत्रे आणि पु भा भावे यांच्या प्रसिद्ध वादाबद्दलचे आदेश विरुद्ध अत्रे हे पुस्तक मी वाचले तेव्हा मला फक्त अत्रे माहीत होते. पुस्तकातील अनेक संदर्भ हे थेट समजणारे नव्हते मात्र तरीही पुस्तकाने आनंद दिला व नंतर संदर्भही लागले.\nअनेक परदेशी लेखकांनी लिहिलेल्या आत्मचरित्रपर व तत्सम पुस्तकांतील व्यक्तींची माहिती असणे नेहमीच शक्य नसते. मात्र तरीही पुस्तकवाचनात त्याचा अडथळा येत नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nयांचे एक असेच प्रभातमधल्या काळावरचे एक सुरेख पुस्तक लहानपणी वाचले होते. आता नावही आठवत नाही पण \"आधी बीज एकले\" हे त्यांनी लिहीलेले गाणे होते, पण ते अनेकदा लोकांना संत तुकारामांचे पद असावे असे वाटायचे त्यासंबंधीची त्यांनी लिहीलेली आठवण या पुस्तकात होती.\nजरी हा काळ जुना असला तरी लेखकाच्या शैलीमुळे ते कालातीत लिखाण होऊ शकते.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nउत्कर्ष प्रकाशन,पुणे ४, आवृत्ती दुसरी, मे २००१, २१३ पाने, किंमत दीडशे रुपये\nमुक्तसुनीतांच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण तसे बघायला गेले तर काहीच अढळ, अक्षय असे असत नाही. काळाच्या रेट्यात भलेभलेही वाहून जातात. आणि यात शल्य वाटण्यासारखे काही नाही / नसावे, असे मला वाटते. माझ्या / आपल्या पिढीला माहिती असणारे हे लोक, म्हणून त्यांच्याविषयीच्या पुस्तकांशी जवळीक वाटते हे खरेच, पण माझ्या मते गदिमा हे व्यक्तिमत्व अजिबात माहितीही नाही असे (मुक्तसुनीतांच्या म्हणण्यानुसार आज पंचविशीत असणारे) काही लोक असतील, तर त्यांनाही हे पुस्तक वाचून हे कोण आणि काय व्यक्तिमत्व होते, असे कुतूहल वाटावे, असे हे पुस्तक आहे, असे मला वाटते. यातच लेखकाचे यश आहे, असेही मला वाटते.\nश्री. माडगुळकर ह्यांच्या परिवारापैकी.\nहैयो हैयैयो [13 Feb 2009 रोजी 18:07 वा.]\nमध्यंतरी मुंबईत एक ट्याक्सीवाला भेटला होता. मला (मराठीत बोलताना) बघून तो आश्चर्यचकीत झाला होता. (माझ्याकडे बघितल्यावर ह्या प्राण्याला बापजन्मात मराठी बोलता येणार नाही अशी लोकांची समजूत होते) मला कशीकाय बुवा मराठी येते असे त्याने विचारले, आणि पुढे गप्पांच्या ओघात त्याने असे सांगितले की तो मराठी साहित्यकर्ता श्री. माडगुळकर ह्यांच्या परिवारापैकी आहे. १९६५ च्या आसपास तो येऊन मुंबईत स्थिरावला, नंतर त्याने इस्लाम् धर्म स्वीकारला वगैरे वगैरे. मला काही त्याचे बोलणे मनावर घ्यावेसे इतके खरे वाटले नाही. परंतु त्याला छान उतारे मन:पाठ होते, आणि इच्छित ठिकाणी पोहोचवेपर्यंत त्याने चांगलीच करमणूक केली.\nता.क.: म्हमद र्‍हेमान् भाई माडगुळकर असे त्याचे नाव सांगितलेले माझे स्मरणात आहे.\nप्रकाश घाटपांडे [14 Feb 2009 रोजी 03:55 वा.]\n(माझ्याकडे बघितल्यावर ह्या प्राण्याला बापजन्मात मराठी बोलता येणार नाही अशी लोकांची समजूत होते\nआपल्या आयडी कडे बघुन आम्हालाही तसच वाटल होतं. (खोट कशाला बोलु\nमाडगुळकर हे गावावरुन पडलेले आडनाव असल्याने तो परिवारापैकी असण हे त्याला नक्कीच अभिमानस्पद वाटले असणार.\nया मालिकेत सर्वांचे स्वागत आहे. घाटपांडे आणि राजेंद्र यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांना सगळे वाचणे शक्य होत नाही. प्रत्येकाने / जमेल त्याने आपल्याला आवडलेल्या आणि तशा अपरिचित पुस्तकाविषयी लिहिले तर हा संकल्प सोडल्याचे सार्थक होईल. बेस्टसेलर्स किंवा सर्वपरिचित पुस्तकांविषयी शक्यतो लिहू नये. ती पुस्तके बहुतेकांनी वाचलेली असतातच.\nमाझीया जातीचा मज भेटो कोणी.\nद्वारकानाथ [15 Feb 2009 रोजी 14:31 वा.]\nज्याना पुस्तकांची आवड आहे आणि पुस्तक परिचय, परिक्षण अथवा समिक्षा लिहिण्याचीही आवड आहे अशांनी आठवड्यात एका पुस्तकावर जरी लिहिले तर वर्षात अंदाजे ५० लेख होतील. किमान २० तर व्ह्यायलाच हवे. असे ५/७ जण जरी आले तर मराठीत हाही प्रकार रुळायला वेळ लागणार नाही.\nत्यामुळे जी काही पुस्तके आवडत जातील त्यावर लिहित जाणे हेच श्रेयस्कर.\nइथे जात कशाला हवी अशाने जात जाणार कशी अशाने जात जाणार कशी गांधींचे अभ्यासक आणि जात गांधींचे अभ्यासक आणि जात हे पटले नाही बॉ.\nद्वारकानाथ [15 Feb 2009 रोजी 16:59 वा.]\nमाझीया जातीचा मज भेटो कोणी हा संत तुकरामाचा प्रसिद्ध अभंग आहे. माझ्या आवडीचा व्यक्ति मला भेटो असे ते विनवणीच पांडुरंगाकडे करत आहेत.\nबुद्धाने \" अनित्य जाति संस्कार\" असे पद सांगितले आहे. येथे जाति म्हणजे जन्मांतरीचा संस्कार असा आहे.\nसध्या आपण जो अर्थ घेतला आहे तोही उचितच आहे जसे जाती म्हणजे मराठा, ब्राह्मण, माळी, न्हावी इत्यादी.\nएकाच शब्दाचे अर्थ काळानुसार कसे बदलत जातात याचाच विचार माझ्या मनात चालु आहे.\nमुख्य मुद्दा म्हणजे पुस्तकाच्या आवडीच्या लोकांचा गट बनणे हाच अभिप्रेत आहे.\nकधी जमल्यास आपण आमच्याही संकेतस्थळाला भेट देऊ शकता अर्थात तेथे सध्या गजबज नाही हेही तितकेच खरे आहे. ( www.pustakvishwa.com).\nउपक्रमावर या प्रकारचे ( पुस्तकपरिक्षण इत्यादी ) निर्माण व्हावे हीच सदिच्छा आणि प्रयत्न).\nमाफ करा पण आम्हाला जात म्हटलं की आरक्षण आणि वाद आठवतात. आमचा नाईलाज आहे. उगाच विषयांतर होते.\nतुकारामांच्या अभंगाविषयीची तुमची माहिती बरोबर आहे.\n\"भेटणे\" ह्याक्रियापदासाठी अनेक खेड्यांत अजूनही \"मिळणे\" हे क्रियापद वापरतात.\nहे निरीक्षण उलटे आहे. मिळणे या क्रियापदासाठी भेटणे हे क्रियापद वापरले जाते.\nउदा. दुकानात ही वस्तू भेटेल का वगैरे. (मिळेल ऐवजी).\nमात्र मित्राला भेटायला चाललो आहे असेच म्हणतात. मित्राला मिळायला चाललो आहे असे नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमी तरी ऐकलेले नाही\nराम्या व इतर मित्रान्ला जाऊन मिळालो असे म्हटले तर ते योग्य वाटते. पण राम्या मिळाला हे चुकीचे वाटते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमिळणे या क्रियापदासाठी भेटणे हे क्रियापद वापरले जाते.\nअसेच मलाही वाटते. देवळापाशी राम्या 'मिळाला' हे मीही ऐकलेले नाही. 'थंडी लयी, म्हून दिवसातून तीनदा रम भेटते' (संदर्भः गलोलः अनंत मनोहर, अधिक तपशीलासाठी याच सदरावर लक्ष ठेवा) हे वाचलेले / असे ऐकलेले आहे.\nमुक्तसुनीत [18 Feb 2009 रोजी 04:53 वा.]\nखोटे असे म्हटलेले नाही\n'भेटणे' ला मिळणे' असे म्हटले जाते हे खोटे आहे असे मी (तरी) म्हटलेले नाही. असे असणे अगदीच शक्य आहे. माझ्या ज्ञानापेक्षा माझ्या अज्ञानाच्या कक्षा अधिक रुंद असल्याने असे असणे अगदी शक्य आहे. प्रॉबेबल, इव्हन पॉसिबल\nमुक्तसुनीत [18 Feb 2009 रोजी 04:45 वा.]\nमुक्तसुनीत [18 Feb 2009 रोजी 04:53 वा.]\nतुकारामाचा अभंग मूळ \"माझिया जातीचा मज मिळो कोणी\" असा वाचल्याचा आठवतो.\nसंजोप, तू कुणाच्या बाजूने \n कुणाच्याच नाही. किंवा 'मिळालो' की सांगतो...\nपु.म.ग्रं मध्ये शनिवारी मिळाले. प्रथमावृत्ती जानेवारी १९८२ची आहे. मूल्य ३५ रुपये. शिवाय प्रथमावृत्ती मॅजेस्टिकने काढलेली आहे.\nअर्धेमुर्धेच वाचून झाले आहे मात्र तुम्ही म्हणता तसे गमतीदार आणि कमालीचे मनोरंजक आहे.\nअण्णांच्या मित्रमंडळींच्या राबत्याविषयी तुम्ही लिहलेच आहे. हा परिच्छेद मुळातूनच वाचण्यासारखा आहे.\n\"पानावर पान जमवत आणि खिडकीतून पिचकार्‍या मारत. आमच्या खिडकीसमोरची जमीन लालभडक झाली होती. कितीही पाऊस पडला, तरी तिचा तो साहित्यिक लालपणा थोडासुद्धा फिकटला नाही.\"\nपुस्तकात अगदी जुनी पुराणी बरीच छायाचित्रेही आहेत. जमलं तर इथे टाकेन.\nपुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद सन्जोप राव.\nपुस्तकात अगदी जुनी पुराणी बरीच छायाचित्रेही आहेत. जमलं तर इथे टाकेन.\nहे तर सोन्याहून पिवळे होईल. जरुर टाका.\nपुस्तकपरीचय आवडला आणि लेखमालिकेची कल्पनाही. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहे.\nप्रपंचच्या सेटवर कॅमेरामन कामत, मधुकर पाठक, राजा परांजपे, कुसुम देशपांडे, घाणेकर, गदिमा, अमर शेख व सुलोचना\n’प्रपंच’ व्हॅंकूव्हर च्या फिल्म फेस्टिव्हलला जाणार, म्हणून आनंद व्यक्त करताना मधुकर पाठक, गदिमा, पु.ल. व सी. रामचंद्र.\nपुढचं पाऊल च्या सेटवर अंबपकर, गदिमा, पु. ल. देशपांडे व राजा परांजपे.\nपुढचं पाऊल मध्ये पु.ल. आणि राजा परांजपे\nअण्णा (गदिमा) व राजा परांजपे\nफारच छान छायाचित्रे. पुलंची चित्रे झकास आली आहेत. भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे काय याचे उदाहरण म्हणजे गदिमा.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nसुंदर छायाचित्रे. अनेक आभार.\n आणि वर फोटोही काढलेत स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला\nअनामिका, राजाभाऊ आणि विषयांतर\nगदिमा आणि राजा परांजपे दोघेही तर्जनी आणि अंगठीच्या बोटात धरून सिग्रेटी फुंकतानाचे छायाचित्र आवडले\nअंगठीच्या बोटाला अनामिका असे म्हणतात असे वाटते. अनामिकेपासून निघणारी एक नस (नर्व्ह) थेट हृदयापर्यंत जाते म्हणून अनामिकेत अंगठी घालण्याची प्रथा आहे असेही म्हणतात. (जसे की कानाच्या पाळीच्या मागच्या बाजूला असणारी एक नस निस्सारणाची भावना प्रबळ करते, म्हणून काही विशिष्ट विधी करतांना कानावर जानवे ठेवण्याची प्रथा होती. कानाची पाळी पिरगाळल्यास रक्तदाब कमी होतो असे काही प्रयोगांत आढळून आले आहे. लग्नात वधूच्या भावाने कान पिळायची प्रथा असते, त्यामागेही हेच कारण असेल का\nया छायाचित्रात माडगूळकर हे अनामिका आणि करंगळी यांमधील बेचक्यात धरुन सिग्रेट ओढत आहेत, तर राजाभाऊंनी दोन्ही हातांची चुंबळ करुन चिलीम ओढावी तशी सिग्रेट धरली आहे, त्यामुळे कुणी कुणाची नक्कल करतो आहे, असे वाटत नाही.\n('बाल की खाल निकालना' हे नवे धोरण स्वीकारलेला)\nमुक्तसुनीत [22 Feb 2009 रोजी 04:52 वा.]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-19T01:21:43Z", "digest": "sha1:3HCSRY5SRKFAVSAZ5CLYV6RSROULBKMK", "length": 11007, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मावळात “राजकीय बॉम्ब’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 6 आणि 7 सप्टेंबरला लोकसभा मतदार संघ निहाय बैठकीत शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यापूर्वीच पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या केवळ चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.\nलोकसभा निवडणुकीत मावळ व शिरूर मतदार संघातून शिवसेनेला यश मिळाले, तर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. अगदी पावणे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता भाजपने हिरावून घेतली. मात्र, हे काम राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या सक्रीय सहभागामुळेच झाल्याने अजित पवार कमालीचे नाराज झाले. राष्ट्रवादीची पडझड रोखण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी दोन-चार महिन्यांतून ते एकदा शहराचा दौरा करतात.\n2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा वानवा असल्याने संजय नार्वेकर यांना आयात करावे लागले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले. बारणे यांना 5 लाख 12 हजार, 233 मते मिळाली. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शेकापचे लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार, 829 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे संजय नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार, 923 मते मिळून तिसऱ्या क्रमांकावर फेकले होते.\nमावळ लोकसभा मतदार संघाची राजकीय स्थिती पाहता बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे अजित पवार या मतदार संघातून आपल्या मुलाला उमेदवारी देतील, याबद्दल राजकीय विश्‍लेषकांमध्ये मतभेद आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी देखील शिरूर आणि माढा लोकसभा मतदार संघांची चाचपणी केली होती. मात्र, बारामतीएवढा सुरक्षित मतदार संघ न मिळाल्याने त्यांनी राज्यसभेवर जाणे पसंत केले. पवारांच्या या राजकीय खेळी बरेच काही सांगून जातात. पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली, तरी देखील अजित पावर यांनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. 6 आणि 7 सप्टेंबरला लोकसभा निहाय बैठकीत मावळच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब होईल, असा अंदाज आहे.\nएकाच दगडात दोन पक्षी\nआमदार लक्ष्मण जगताप यांच्या गद्दारीमुळे राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेल्याची खंत अजित पवार यांना आहे. तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत.लोकसभेचा विचार करता भाजपकडून जगताप, तर शिवसेनेकडून पुन्हा बारणे हे पारंपरिक राजकीय शत्रू एकमेकांना भिडण्याची शक्‍यता आहे. मात्र, पार्थ यांच्या उमेदवारीने दोन पक्षी एकाच दगडात मारण्याचा राष्ट्रवादीचा विचार तर नाही ना\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleव्यायाम शाळा साहित्याची मोजदाद होणार\nNext articleबांधकाम कामगारांना घरासाठी दोन लाखांचे अर्थ सहाय्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/navi-mumbai-airport-work-2-1662476/", "date_download": "2018-10-19T00:37:38Z", "digest": "sha1:4HITKA722YDL7FMAFEDNPIJYWVWXA27J", "length": 14686, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "navi mumbai airport work | विमान उड्डाणाला आणखी दोन वर्षे | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nविमान उड्डाणाला आणखी दोन वर्षे\nविमान उड्डाणाला आणखी दोन वर्षे\nपर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळविताना सिडकोने सुमारे ३२ अटी पूर्ण करण्याची तयारी दर्शवली होती.\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nनवी मुंबई विमानतळासंदर्भातील ३२ अटी पूर्ण करण्यास विलंब\nजमीन संपादन, विमानतळपूर्व कामे, धावपट्टी आणि टर्मिनल इमारत कामाची मुख्य निविदा, भूमिपूजन, सामंजस्य करार ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरही नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील पहिले उड्डाण हे २०२० शिवाय होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सिडकोत सुरू आहे. पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळविताना सिडकोने सुमारे ३२ अटी पूर्ण करण्याची तयारी दर्शवली होती. त्या अटी पूर्ण करण्याची हमी दिल्यानंतर सिडकोला दुसरी पर्यावरण परवानगी मिळाली आहे, पण ती कामे प्रत्यक्षात अद्याप सुरू झालेली नाहीत. त्याचप्रमाणे या प्रकल्पात नष्ट होणारे कांदळवन व वृक्षसंपदेला पर्यायी झाडे लावण्यात आलेली नसल्याने पर्यावरण प्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांचे १०० टक्के स्थलांतरही झालेले नाही. या सर्व अडचणींमुळे उड्डाणास विलंब होण्याची चर्चा आहे.\nनुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनात नवी मुंबईतील विमानतळावरून २०१९ पर्यंत पहिला टेक ऑफ होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्या वेळीही या विमानतळावरून २०१९ पर्यंत पहिले उड्डाण होईल, असे जाहीर करण्यात आले होते, मात्र हे शक्य नाही असे सिडको अभियंत्यानी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.\nनागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनीही यापूर्वी केलेल्या हवाई पाहणी दौऱ्यानंतर हे विमानतळ २०१९ पर्यंत सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी तर २०२२ पर्यंत या विमानतळावरून विमान उडविणे शक्य होणार नाही असे म्हटले आहे. सिडकोने आतापर्यंत कोणताही मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण केलेला नाही. यात वाशी-पनवेल, ठाणे-तुर्भे रेल्वे, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. संपूर्ण जमीन ताब्यात असताना नवी मुंबई मेट्रो रेल्वेचा बेलापूर ते पेंदार हा प्रकल्प दोन वर्षे रखडला आहे. स्थानिक समस्या, कांदळवन उद्यान, उलवा नदीचा प्रवाह बदल, उच्च दाबाच्या वाहिन्याचे स्थलांतर, सर्व प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर अशा मोठी कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. गेल्या पावसाळ्यात सुरू झालेले उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे काम सध्या जोरात सुरूआहे. त्यामुळे दोन वर्षांत विमानतळावरून पहिले उड्डाण होण्याची शक्यता कमी असल्याचे अभियंत्याने सांगितले.\nनागरी उड्डाण मंत्रालयाची निम्मी भागीदारी\nया विमानतळासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्यात एक सामंजस्य करार झाला. त्यात सिडकोची जमिनीच्या स्वरूपात २६ टक्के भागीदारी आहे. यातील अर्धी भागीदारी नागरी उड्डाण मंत्रालयाला द्यावी लागणार आहे. त्याचा करार बुधवारी पार पडला. या वेळी नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव आर. के. चौबे व राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-18T23:57:12Z", "digest": "sha1:Y7E32XYH62K4G35JXRDQU5YB2XTEBBTD", "length": 9149, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांना भातपीक लागवडीचे धडे! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांना भातपीक लागवडीचे धडे\nकान्हे : येथे \"यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड' या विषयावर आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.\nकृषी : यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड प्रशिक्षण संपन्न\nवडगाव – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत साई सेवाधाम ट्रस्ट, कान्हे येथे “यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड’ या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.\nया वेळी आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबीरे, व्ही. एस. टी टीलर्स ट्रक्‍टर्स पुणे जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते प्रदीप औताडे व कृषि विभागाचे सर्व अधिकारी व मावळ तालुक्‍यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.\nतालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबीरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून यंत्राद्वारे भात लागवड याबाबत थोडक्‍यात माहिती दिली. त्यानंतर आत्मा अंतर्गत गतवर्षी राबविण्यात आलेल्या यशस्वी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडी बाबत पुंडलिक जोरी व बजाबा मालपोटे यांनी आपले अनुभव सांगितले.\nया वेळी मावळ तालुक्‍यातील तीन भात लागवड यंत्र खरेदी केलेले शेतकरी पुंडलिक जोरी, तुकाराम लष्करी व नथु घारे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर देशमुख यांनी आत्मा सन 2018-19 मध्ये सुमारे 100 एकर क्षेत्रावर घेण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड प्रात्यक्षिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.\nया वेळी शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवड कशी केली जाते याचे “व्हिडिओ’ दाखविणेत आले. तसेच यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करणेसाठी भात रोपवाटिका कशी तयार करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड कशी होते व त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देशमुख यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबीरे यांच्या मार्गदर्शनाखाली “आत्मा’चे राहुल घोगरे यांनी केले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत आणि साओ टोमे आणि प्रिन्सीप यांच्यात सामंजस्य करारास मंजूरी\nNext articleप्रसारमाध्यम स्वातंत्र्य क्रमवारीत भारताची 2 स्थानांची घसरण\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-10-09-2018/", "date_download": "2018-10-19T00:56:53Z", "digest": "sha1:G74OXZNWUYQBNKIKPJTJYYAMNRMY5NAZ", "length": 10892, "nlines": 132, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 10.09.2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nसप्टेंबर 10, 2018 प्रशासन\nसिंगापूर क्रिप्टो विनिमय KuCoin विकिपीडिया ऑस्ट्रेलिया मध्ये $ 3 म गुंतवणूक विस्तृत\nसिंगापूर-आधारित cryptocurrency विनिमय KuCoin एक सह ऑस्ट्रेलिया मध्ये त्याच्या हल्ला चिन्हांकित आहे $3 एक नियमन घरगुती विकिपीडिया बदल्यात दशलक्ष गुंतवणूक, आशियाई विनिमय ऑपरेटर सक्षम उच्च शेवटी एक चिन्हाकृत लक्ष केंद्रित ऑस्ट्रेलियन बाजार प्रविष्ट करा, प्रगत गुंतवणूकदार.\nविकिपीडिया ऑस्ट्रेलिया चे मुख्य कार्यकारी रूपर्ट Hackett दावा कंपनीच्या स्वत: च्या आक्रमक विस्तार शकतील 30 संपण्यापूर्वी देश 2020. \"हे खरे आहे, हे निश्चित इच्छित,\"KuCoin मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल Gan कंपनीच्या गुंतवणूक सांगितले. 'ही महान मोक्याचा निर्णय नाही फक्त आहे पण आम्हाला cryptocurrency जागतिक स्तरावर वाढण्यास मदत करण्यासाठी एक उत्कृष्ट दीर्घ चिरस्थायी भागीदारी होईल. \"\nसीitigroup क्रिप्टो ताब्यात समाधान ऑफर नवीन बँक आहे\nसिटीग्रुप तो एक डिजिटल मालमत्ता पावती किंवा DAR कॉल काय तयार केला आहे, त्यांना शहरी न cryptocurrencies गुंतवणूक सर्वात थेट मार्ग असल्याचे विचार, प्रकल्प ज्ञान लोक त्यानुसार. DAR एक अमेरिकन डिपॉझिटरी पावती जसे कार्य करते, जे अमेरिकन गुंतवणूकदार अमेरिकन बाजार व्यवहार नसलेल्या परदेशी साठा गुंतवणूक करण्याची क्षमता देते.\nरचना विद्यमान नियामक राजवटी आत cryptocurrencies ठेवा आणि मोठा वॉल स्ट्रीट गुंतवणूकदार मालमत्ता वर्ग गुंतवणूक कमी धोकादायक मार्ग देईल.\nएसनिवडणूक आयोगाने निलंबित विकिपीडिया एक्स्चेंज ट्रेडेड सुरक्षा\nअमेरिकन सार्वजनिक बाजारात आवाहन प्रयत्न केला एक अत्यंत touted गुंतवणूक साधन cryptocurrency असुरक्षितता इच्छिणा-या गुंतवणूकदारांसाठी फक्त एक धक्का बसला आहे पाहिले आहे. अमेरिकन सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज आयोग विकिपीडिया ट्रॅकर एक आणि अंतरिक्ष ट्रॅकर एक एक्स्चेंज ट्रेडेड नोट्स ट्रेडिंग निलंबित शोधून आदेश आहे, XBT प्रदाता अब्राहम जारी, U.K एक स्वीडिश-आधारित उपकंपनी. टणक CoinShares होल्डिंग.\nअधिकृत करण्यासाठी, एक सेकंद उद्धृत “बाजार सहभागी समाजात संभ्रमाचे” हलवा कारण म्हणून आर्थिक साधने निसर्ग म्हणून यूएस मध्ये आधारित. निलंबन आज परिणाम आहे, आणि 20 सप्टेंबर माध्यमातून चालेल.\nसाठी क्रॅकेन दैनिक बाजार अहवाल 09.09.2018\n$884,627 जुन्या व्हेनीस व जिनोआ शहरांतील मुख्य न्यायधिकारी\nक्रॅकेन डिजिटल मालमत्ता EXCHANGE\n$105एम आज सर्व बाजारपेठा दरम्यान व्यापार\nक्रिप्टो, युरो, अमेरिकन डॉलर, JPY, तूट, ब्रिटिश पौण्ड\nजपान क्रिप्टो सिंधू ...\nमागील पोस्ट:Blockchain बातम्या 07.09.2018\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या 11.09.2018\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD व्यापार व्यासपीठ आहे. आमचे तज्ञ\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे Unboxed – एक मोठ्या प्रमाणात मार्केट ब्रांड खर्च करत आहेत,\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/bhavishya-news/astrology-from-23-to-29-march-2018-1649850/", "date_download": "2018-10-19T00:56:19Z", "digest": "sha1:LEMWNJWJLNBXNMZW54BZZCJKEDBIZKE5", "length": 21552, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Astrology from 23 to 29 march 2018 | दि. २३ ते २९ मार्च २०१८ | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nदि. २३ ते २९ मार्च २०१८\nदि. २३ ते २९ मार्च २०१८\nनोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ केलेले चांगले काम विसरून चुकांवर बोट ठेवतील\nमेष मनाची द्विधा मन:स्थिती निर्माण करणारे ग्रहमान आहे. थोडासा वेळ स्वत:करिता काढून मौजमजा करावीशी वाटेल, पण नेहमीच्या कर्तव्यामध्ये तुम्ही जखडून जाल. व्यापार-उद्योगात ज्यांना तुम्ही पैसे द्यायचे कबूल केले होते, त्यांच्याकडून आठवण करून दिली जाईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ केलेले चांगले काम विसरून चुकांवर बोट ठेवतील. तुमचा मूड जाईल, घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या.\nवृषभ हातामध्ये पैसे पडले की तुम्हाला ते खर्च करावेसे वाटत नाहीत, पण या आठवडय़ामध्ये एखाद्या मोठय़ा खर्चाची नांदी होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात जरी पैसे मिळाले तरी त्यावर तुमचे समाधान होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत करण्यापूर्वी आपले काम वेळेमध्ये आणि पद्धतशीर रीतीने पार पाडा. घरामध्ये मुलांच्या वागण्या-बोलण्यामुळे थोडासा मनस्ताप होईल. त्यांना प्रेमाने समजावून सांगा.\nमिथुन एकाच प्रकारचे काम करायला तुम्हाला कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही सतत नवीन वातावरणाचा शोध घेत असता. या आठवडय़ात एखाद्या निमित्ताने वेगवेगळ्या स्तरांवरल्या व्यक्तींना भेटण्याचा योग चालून येईल. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता जाहिरात किंवा विशेष योजना तयार करा. नोकरीमध्ये तुमच्या प्रावीण्याला आणि कौशल्याला भरपूर वाव असेल. घरामध्ये प्रियजनांचा मेळावा ठरल्यामुळे खूश असाल.\nकर्क तुमची इच्छा नसतानाही चन, आराम वगैरे गोष्टींना विसरून या आठवडय़ामध्ये तुम्हाला काम करावे लागेल. व्यापारउद्योगातील प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागेल. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार या गोष्टींवर स्वत: जातीने देखरेख करा. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामात शॉर्टकटचा उपयोग होणार नाही. नवीन नोकरीच्या कामात थोडा संयम राखा. वयोवृद्ध व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटेल.\nसिंह ग्रहमान संमिश्र आहे. ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरला आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे बघून स्वत:चा आत्मविश्वास टिकवून ठेवा. व्यापारउद्योगात जे पैसे मिळतील ते लगेच खर्च झाल्यामुळे हातात काहीच शिल्लक राहणार नाही. सरकारी नियम काटेकोरपणे पाळा. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ त्यांच्या पद्धतीनेच काम करायला लावतील. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तीचे तंत्र सांभाळावे लागेल.\nकन्या सतत होणाऱ्या दगदग धावपळीचा मनस्वी कंटाळा आला असेल. पण कामाचा व्याप इतका असेल की तुम्हाला हे सगळे विसरून जावे लागेल. व्यापारउद्योगात ठरविलेली कामे वेळेत पूर्ण करण्याकरिता कामगारांना खूश ठेवावे लागेल. त्याव्यतिरिक्त मशीनची देखभाल, सरकारी देणी वगैरे कारणांकरिता पैसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी वरिष्ठांना ते कमीच वाटेल.\nतूळ एकाच आठवडय़ात बऱ्याच प्रकारची कामे हाताळायची असल्यामुळे तुम्हाला कंबर कसून सिद्ध व्हावे लागेल. त्यामध्ये जरा जरी आळस झाला तरी तुमचे कामाचे उद्दिष्ट हुकण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात ठरविलेली कामे संपल्याशिवाय नवीन कामात लक्ष घालू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला विश्रांती मिळू देणार नाहीत. घरामध्ये वस्तूंची मोडतोड, एखाद्या व्यक्तीचे आजारपण या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.\nवृश्चिक या आठवडय़ामध्ये कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी आराम असा तुमचा फॉम्र्युला असेल. तरीपण कोणतीही गोष्ट गृहीत न धरता ठरविलेले काम वेळेत आणि शांतपणे उरका. व्यापारउद्योगात काही न चुकवता येणारी देणी द्यावी लागतील. कामगारांचे प्रश्न थोडेसे कठीण होतील. नोकरीच्या ठिकाणी एखादी युक्ती वापरून वरिष्ठांनी दिलेले काम संपवून टाकाल. घरामध्ये तुम्ही फारसा वेळ देऊ शकणार नाही.\nधनू ग्रहमान संमिश्र आहे. तोंड झाकले की पाय उघडे पडतात आणि पाय झाकले की तोंड उघडे पडते असा अनुभव येईल. ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल ते काम व्यवस्थितपणे पार पडेल. पण ज्याच्याकडे तुमचे दुर्लक्ष होईल, त्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात वेळेत कामे उरकण्याकरिता गिऱ्हाईकांचा तगादा राहील. आर्थिक स्थिती साधारण असेल. नोकरीच्या ठिकाणी काम करता करता तुम्ही घडय़ाळाचे गुलाम व्हाल.\nमकर या आठवडय़ात तुमच्याकडे काम भरपूर असेल, पण ते काम कदाचित तुमच्या आवडीचे नसेल. त्यामुळे तुम्ही ढकलगाडीसारखे काम कराल. व्यापारउद्योगातील सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका, त्याचा तुम्हाला नंतर त्रास होईल. कामगार ऐन महत्त्वाच्या कामाच्या वेळी त्यांच्या मागण्या तुमच्यापुढे ठेवतील. नोकरीच्या ठिकाणी जी कामे आळसाने तुम्ही पुढे ढकलले होते ती पूर्ण करावी लागतील. घरातील वृद्ध व्यक्तींची प्रकृती सांभाळा.\nकुंभ ग्रहमान उलटसुलट आहे. रोजच्या धावपळीचा तुम्हाला मनस्वी कंटाळा येईल. व्यापारउद्योगात वेळेमध्ये काम उरकण्याकरिता गिऱ्हाइकांचा तगादा राहील. कामगारांना खूश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे जिकिरीचे होईल. नोकरीच्या ठिकाणी रात्र थोडी सोंगे फार अशी तुमची अवस्था असेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या प्रकृतीची आणि स्वास्थ्याची काळजी घ्या. कोणाशी वादविवाद झाले तरी त्याचा जास्त गंभीरपणे विचार करू नका.\nमीन खूप काम केल्यानंतर जसा थकवा येतो तसा तो तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. सर्व गोष्टी झुगारून देऊन थोडीशी मौजमजा करावी असे तुम्हाला वाटेल, पण अखेर कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे तुम्हाला वाटून कामाला लागाल. व्यापारउद्योगात केवळ पशाशी निगडित महत्त्वाच्या कामात लक्ष घाला. ठरवलेले काम शक्यतो ठरवलेल्या वेळेत उरका.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/malayalam-actress-priya-prakash-varrier-is-back-with-the-wink-and-internet-is-once-again-going-beserk-1664504/", "date_download": "2018-10-19T01:21:50Z", "digest": "sha1:77EJTWQ6WHQEGEKN6LC4RUVKURXPEK3N", "length": 11782, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Malayalam actress Priya Prakash Varrier is back with the wink and Internet is once again going beserk | Video : ‘ती’ पुन्हा आली आहे नजरेनं घायाळ करायला! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nVideo : ‘ती’ पुन्हा आली आहे नजरेनं घायाळ करायला\nVideo : ‘ती’ पुन्हा आली आहे नजरेनं घायाळ करायला\n'विंक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियाचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nप्रिया वारियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन नाही. मल्याळम अभिनेत्री प्रियाच्या नावाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली आणि यासाठी कारण होतं तिच्या आगामी चित्रपटातील व्हायरल झालेला एक व्हिडिओ. नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जरभरात पसरली. ‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियाचा आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nया व्हिडिओच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा तरुणांना घायाळ करताना पाहायला मिळत आहे. एका प्रसिद्ध चॉकलेट ब्रँडच्या जाहिरातीत ती झळकत आहे. क्रिकेटवर आधारित ही जाहिरात आयपीएल IPL सिझन लक्षात घेऊनच चित्रीत करण्यात आला आहे. या जाहिरातीतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. कारण या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.\nआलियाच्या आवाजातील ‘राझी’मधील पहिलं गाणं ऐकलंत का\n‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियाचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिला एकाच दिवसात सहा लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलं. इन्स्टाग्रामवर एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी ठरली. त्यानंतर तिने तिच्या अकाऊंटवरून मोठमोठ्या ब्रँडचे प्रमोशनसुद्धा सुरू केलं. अनेक जाहिराती आणि चित्रपटांचे ऑफर्ससुद्धा तिला येऊ लागले. आता प्रियाची ही पहिली जाहिरात सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेमिनाच्या मुखपृष्ठावर झळकल्या अमृता फडणवीस\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T00:26:00Z", "digest": "sha1:QFQE2OZYFED3P3KC26LWHCPHOV3V2J46", "length": 12891, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पूनावाला क्‍लीन सिटी मॅरेथॉन 18 नोव्हेंबर रोजी रंगणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपूनावाला क्‍लीन सिटी मॅरेथॉन 18 नोव्हेंबर रोजी रंगणार\nपुणे रनिंग बियॉंड मायसेल्फतर्फे आयोजन\nपदकांचे, मॅरेथॉन टी शर्टचे अनावरण, नाव नोंदणीला प्रारंभ\nपुणे: पुणे रनिंग बियॉंड मायसेल्फ व अदर पूनावाला क्‍लीन सिटी इनिशिएटिव्हच्या (एपीसीसीआय) साथीने पूनावाला क्‍लीन सिटी मॅरेथॉनचे (पीसीसीएम) रविवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सगळ्यात मोठा धावण्याचा उपक्रम ठरलेल्या या मॅरेथॉनला पीआरबीएम आणि एपीसीसीआयने पाठबळ दिले आहे.\nनागरिकांना आरोग्यदायी आणि अधिक फिट ठेवणारी जीवनपद्धती अंगिकारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्वच्छ आणि हरित शहराच्या गरजेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. या घोषणेसोबतच पीआरबीएम आणि एपीसीसीआयतर्फे मॅरेथॉन टी शर्ट व विजेत्यांच्या पदकांचे अनावरण करण्यात आले. ही मॅरेथॉन बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स येथून सुरू होऊन बाणेर रोडहून पुणे विद्यापीठ जंक्‍शनला येईल.\nस्वच्छ आणि हरित शहराच्या मुद्दयावर भर देत या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना रहदारीचे सुरक्षा नियम प्रामाणिकपणे पाळण्याचे आवाहन करत त्यातून पुणे ट्रॅफिक पोलिसांना पाठिंबा दिला जाणार आहे. या मॅरेथॉनमध्ये टीच फॉर इंडिया, इशा विद्या, मुस्कान, बापू ट्रस्ट, लोक बिरादरी प्रकल्प आणि मुक्तांगण मित्र अशा विविध समाजोपयोगी कामांना आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून समोर आणले जाणार आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्यांना या संस्थांना देणगी देण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.\nसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक अदर पूनावाला यावेळी म्हणाले की, आपली शहरे अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी बनवण्याची आवश्‍यकता आधी कधीच इतकी भासली नव्हती. या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून एपीसीसीआयने पीआरबीएमसोबतच्या सहकार्यातून समाजाने एकत्र येण्याची आणि त्यातून अधिक आरोग्यपूर्ण शहरे उभारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पूनावाला क्‍लीन सिटी मॅरेथॉनच्या माध्यमातून या संदेशाची व्यापकता आम्हाला वाढवायची आहे आणि नागरिकांना अधिक सक्रिय जीवनशैली अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांना निमंत्रित करत आहे.\nनोंदणी केलेल्या सर्व सहभागींना टीशर्ट, नाव असलेले रनर्स बिब, पूर्ण केल्याचे मेडल, सकाळचा नाश्‍ता आणि 1500/- रुपयांच्या पेटीएम कॅश बॅक व्हाऊचर्ससह गूडीबॅग मिळणार आहे. पुण्यातील कोणत्याही कोटक बॅंक शाखेत या रनसाठी नोंदणी करणाऱ्या सहभागींना कोटक बॅंक आणि पीआरबीएचे को-ब्रॅंडेड डेबिट कार्ड आणि पुणेरी पर्क्‍सचे 22,500 रुपयांहून अधिक किंमतीचे व्हाऊचर्स मिळतील.\nसहभागींना खालील विभागांसाठी इथे नोंदणी करता येईल:\n1.फन रन 6 किमी.\n2.10 किमी रन- टायमिंग चीपसह\n3.21.1 किमी हाफ मॅरेथॉन- टायमिंग चिपसह\n4.42.2 किमी फुल मॅरेथॉन- टायमिंग चिपसह\nया उपक्रमाला महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे प्रमाणन लाभले आहे आणि हा मार्ग असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स ऍण्ड डिस्टन्स रेसेसने प्रमाणित केला आहे. या कार्यक्रमातील टायमिंग सर्टिफिकेट्‌सचा वापर सहभागींना देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये नोंदणीसाठी करता येईल. पुणे रनिंग स्पोर्टस्‌ फाऊंडेशनची मूळ संकल्पना असलेल्या पीआरबीएमला टायटल स्पॉन्सर म्हणून अदर पूनावाला क्‍लीन सिटी इनिशिएटिव्हचे सहकार्य आहे. फोक्‍सवॅगनचे पाठबळ लाभलेल्या या उपक्रमाचे पेटीएम शॉपिंग पार्टनर, कोटक महिंद्रा बॅंक बॅंकिंग पार्टनर, वीकफिल्ड फूड पार्टनर, एचआरएक्‍स बाय हृतिक रोशन ऍपरल पार्टनर, क्‍लब महिंद्रा हॉलिडे पार्टनर, इसोबार कॉर्पोरेट पार्टनर आणि कॅप्शन्स आऊटडोअर पार्टनर आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचंदा कोचर यांचा आयसीआयसीआयचा राजीनामा\nNext articleदौंड – नगर रेल्वे मार्गावरील बोगद्याचे काम अर्धवट\nभारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामना ब्रेबॉनवर\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा धक्‍कादायक पराभव; सायना ची विजयी आगेकूच\nक्‍लब ऑफ महाराष्ट्रसंघाचा दणदणीत विजय\nउमेश यादवला एकदिवसीय मालिकेत संधी\nवेस्ट इंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ निलंबीत\nवेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ बेंचस्ट्रेंथ तपासणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97/", "date_download": "2018-10-19T01:28:00Z", "digest": "sha1:RGSKFHJ6VHPPPU7COEBLY5UH3DZDBTPC", "length": 6548, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेनेच्या वतिने आपद्‌ग्रस्त कुटुबियांना मदत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवसेनेच्या वतिने आपद्‌ग्रस्त कुटुबियांना मदत\nसातारा, दि.1 – मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्या सुमारे चारशे नागरिकांना शिवसेनेच्या वतीने 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळाचे तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. ही माहिती कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली.\nना.बानुगडे पाटील यांनी वाताहत झालेल्या कुटुंबियांना आवश्‍यक ती मदत करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शिवसेनेच्या वतिने धान्य व ÷इतर जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले. पुणे येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तातडीने कालवा फुटला त्याच रात्री बाधित कुटुंबियांना ही मदत केली. या वस्तीतील एका विद्यार्थ्याला प्रवेशासाठी सुमारे दिड लाख रुपयांचा निधी ही ना. बानुगडे-पाटील तसेच आ.निलम गोऱ्हे यांनी जमा करून दिला. दरम्यान पंचनामे व कालवाबाधितांची यादी अन्न व धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होताच आपत्तीग्रस्तांना दुसऱ्या दिवशी मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी अन्न धान्य वितरण अधिकरी अस्मिता मोरे, नायब तहसिलदार गीतांजली गरड-मुळीक, भीमशाही संघटनेचे अध्यक्ष राम पालखे राजश्री भंडारी आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वे लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश\nNext article“तानाजी’मध्ये सैफ बनणार शिवाजी महाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-19T00:52:00Z", "digest": "sha1:GIDMG7LCYBLPEAJQONZUDUJCYMJYQWZN", "length": 7900, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुमित आणि निखत यांना बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुमित आणि निखत यांना बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक\nनवी दिल्ली – सर्बीया येथील बेलाग्रेड येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताच्या सुमित सांगवानने 91 किलो वजनी गटात तर निखत झरिनने 51 किलो वजनी गटात आपापल्य प्रतिस्पर्ध्यांना हरवत सुवर्णपदकाची कमाई केली.\nस्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये 91 किलो वजनी गटात दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सुमित सांगवानने विजय मिळवला .सुमितने पुनरागमनानंतरची आपली विजयी लय कायम ठेवत सामन्याच्या सुरुवाती पासुनच कॅसिलो टोरेसया आपल्या प्रतिस्पर्ध्यावर नियंत्रण मिळवले होते. सामन्यात त्याने टोरेसला 5-0 असे हरवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सुमितने यापुर्वी आशियायी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.तर कनिष्ठ गटाचे विजेतेपद आपल्या नावे केलेल्या निखत झरिनने 51 किलो वजनी गटात ग्रीसच्या ऐकातेरीनीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.\nसामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून निखतने वर्चस्व गाजवले.त्याने ऐकातेरीनीला बचावाची संधीच दिली नाही त्या मुळे त्याने हा सामना एकतर्फी जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.तत्पुर्वी, 49 किलो वजनी गटात भारताच्या हिमांशु शर्माने अल्जेरीयाच्या मोहम्मद टोउरेगचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. भारताने या स्पर्धेत तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदक कमावले .\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्राणघातक हेड इंज्युअरी (भाग दोन)\nNext articleपारदर्शकता आणणारी शिफारस\nPak vs Aus Test : पाकिस्तानचा दुसरा डाव 9 बाद 400 धावांवर घोषित\nवेस्टइंडिज संघाला धक्का, सलामीवीर लेविसने एकदिवसीय व टी20 मालिकेतून घेतली माघार\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nबीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली; पण ठेवली ‘एक’ अट\nपाकिस्तानी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ‘या’ प्रकरणी दिली कबुली\nपुणेरी पलटण पूर्णपणे तयार, आपल्या शहरातील मैदानावर #पडेंगे भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-pathrdi-police-arrested-9-people/", "date_download": "2018-10-18T23:57:21Z", "digest": "sha1:TNFFJYBACUQNBJGKDDW2X3LY6V63LEFL", "length": 8361, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाथर्डी जुगार अड्ड्यावर छापा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाथर्डी जुगार अड्ड्यावर छापा\nसव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त : ९ जणांना पोलिसांनी केली अटक\nपाथर्डी – पाथर्डी तालुक्‍यातील सोमठाणे येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.शुक्रवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेने तालुक्‍यातील जुगार चालकांसह अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहेत.\nपाथर्डी- शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना पाथर्डी तालुक्‍यातील सोमठाणे येथे शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. जवळे यांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याचे नियोजन केले.शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोमठाणे येथे पथक पाठवून शेतात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून रोख रकमेसह सुमारे सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला आहे.\nयाबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुभाष खिळे यांच्या फिर्यादीवरून गणेश लक्ष्मण भडके, विठ्ठल नागनाथ दराडे, कल्याण शिवराम जाधव, दिलीप दामोदर खर्चन, ज्ञानेश्वर आप्पासाहेब नलावडे, मनोरखॉ पठाण, विष्णू एकनाथ कासुळे, रामदास शंकर काकडे, मच्छिंद्र लक्ष्मण सुपेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोहिमेत पोलीस हेडकॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, भगवान सानप, ज्ञानेश्वरी इलग, वसंत फुलमाळी, गणेश राठोड आदींनी सहभाग घेतला पुढील तपास पीएसआय परमेश्वर जावळे करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोपरगाव येथे कबड्डी स्पर्धेला सुरूवात\nNext article#फोटोज: पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक बड्या नेत्यांनी साजरे केले रक्षाबंधन\nनगरमध्ये प्रथमच पं.विश्‍वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन\nकर्जतमधील पिंपळवाडी तीन दिवसांपासून अंधारात\nसमता परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर\nपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\nगौतम स्कूलमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा मानस – काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=214&Itemid=406&limitstart=4", "date_download": "2018-10-19T01:01:04Z", "digest": "sha1:QX3C3EXRG76J5TLHRC7GAMDJ5KPVKJE6", "length": 4471, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "आपण सारे भाऊ", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\n‘चेंडू घेऊन गेला आहे. रडारड होऊन गेला आहे.’\n‘रघूनाथने मारले. त्याने वाटते त्याचा कॅरमचा खेळ उडविला. त्याने दिले तडाखे.’\n‘तो कॅरमचा खेळ जाळून टाकतो.’\n‘आम्ही खेळलो म्हणून तुमचे काय बिघडते’ रघुनाथ एकदम येऊन म्हणाला.\n‘तुला हे खेळ सुचतात. कोठे उद्योगधंदा कर म्हटले तर तेवढे मात्र होत नाही.’\n‘तुम्ही शेतीवाडी भरपूर ठेवली आहे. कशाला करुन नोकरी दुस-याची गुलामगिरी का चांगली दुस-याची गुलामगिरी का चांगली\n‘आणि घरी आयते खातोस हे का स्वातंत्र्य इंग्रजांचे तर आपण सारेच गुलाम आहोत.’\n‘ती गुलामगिरी मला दिसत नाही. परंतु तुम्ही घरात आम्हांला हसू-खेळू दिले नाही, तर मात्र ही घरची गुलामगिरी जाणवेल. बाबा, मीसुध्दा तुमचाच ना मुलगा\n‘अरे, कृष्णनाथ लहान आहे. तू मोठा झालास. तुझी काळजी तू घेशील. तुझी बायकोही आहे. बाळाला आमच्याशिवाय कोण तू त्याला मारलेस ना तू त्याला मारलेस ना मला रात्रभर आता झोपही येणार नाही. हल्ली मला एकच चिंता सारखी जाळीत असते. बाळाचे पुढे कसे होणार मला रात्रभर आता झोपही येणार नाही. हल्ली मला एकच चिंता सारखी जाळीत असते. बाळाचे पुढे कसे होणार\n‘मी त्याचा सख्खा भाऊ आहे. मी का त्याचा शत्रू आहे तुम्हांला असे वाटत असेल तर मी घर सोडून जातो. सारे घरदार, सारी इस्टेट याला ठेवा. माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर कशाला येथे राहू तुम्हांला असे वाटत असेल तर मी घर सोडून जातो. सारे घरदार, सारी इस्टेट याला ठेवा. माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर कशाला येथे राहू\n‘माझ्या माहेरी कमी नाही.’ रमा बोलली.\n‘तुझ्या माहेरच्यांच्या जिवावर तरी कशाला जगू जो आई-बापांच्या जिवावरही जगू इच्छित नाही, तो का बायकोच्या माहेरच्यांचा मिंधा होईल जो आई-बापांच्या जिवावरही जगू इच्छित नाही, तो का बायकोच्या माहेरच्यांचा मिंधा होईल बाबा सांगा, जाऊ सोडून घर बाबा सांगा, जाऊ सोडून घर\n‘रघुनाथ, काय रे असे बोलतोस अरे, तुम्ही दोघे माझ्याच पोटचे. तुझ्या पाठीवरची सारी देवाने नेली. एक हा कृष्णनाथ राहिला. लहान आहे म्हणून काळजी वाटते. तू त्याला प्रेम देत जा. आमच्या भावना ओळखून वागत जा. दुसरे काय अरे, तुम्ही दोघे माझ्याच पोटचे. तुझ्या पाठीवरची सारी देवाने नेली. एक हा कृष्णनाथ राहिला. लहान आहे म्हणून काळजी वाटते. तू त्याला प्रेम देत जा. आमच्या भावना ओळखून वागत जा. दुसरे काय दोघे सुखाने राहा. कशाला कमी नाही पडणार.’\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55296", "date_download": "2018-10-19T00:27:07Z", "digest": "sha1:YMBEAZ5VOTD63X7QWDNN7HY6SDJVLTDE", "length": 14873, "nlines": 178, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्योतिष आणि शरीर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्योतिष आणि शरीर\nज्योतिष आणि शरीर .\nज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना समजलेले काही ग्रहयोग\n1} सप्तम स्थानी गुरु असता जातक सहा फूट किंवा त्याहून\nअधिक उंच असतो. नवम स्थानी गुरु असता जातक सहा\nफूट पर्यंत उंच असतो.\n2}कोणत्याही ग्रहाची अपवाद -(राहू केतू प्लुटो नेपच्यून हर्षल)\nहे ग्रह सोडून कुठलाही ग्रह चंद्रावर द्र्ष्टी टाकत असल्यास\nजातक पावणे सहा फूट उंच असतो.\n3} कर्क ,धनु, मीन या राशींमध्ये गुरु आणि चंद्र यांची युती असेल\nतर जातक सहा फूट ते साडेसहा फुट पर्यंत उंच\n4} कुठलाही ग्रह स्वतः च्या उच्च किंवा नीच राशीमधुन चंद्रावर द्र्ष्टी\nटाकत असल्यास जातक सहा फूट पर्यंत उंच असतो.\n5}जर चंद्रावर एकाच वेळी गुरु ची पाचवी कींवा नववी व अन्य ग्रहाची\nसातवी द्र्ष्टी असल्याच जातक सहा फूट पर्यंत उंच असतो.\n6} जर गुरु आणि चंद्र यांची युती सप्तम कींवा नवम स्थानी असेल\nतर जातक अत्यंत उंच असतो.\n7} कर्क ,धनु, मीन या राशींमध्ये गुरु आणि चंद्र यांची युती असेल\nव जर ती युती सप्तम कींवा नवम स्थानी असेल तर जातक\n8} गुरु ची चौथी कींवा नववी द्र्ष्टी नवम स्थानातुन चंद्रावर असेल\nतर जातक अत्यंत उंच असतो.\n9} या सर्व वेळी चंद्र व गुरू सोबत राहू असल्यास काही प्रमाणात\n10} एकाच वेळी अनेक ग्रह चंद्राबरोबर युती कींवा द्र्ष्टी साधत\nअसल्याच उंची मध्ये कमी दिसुन येते.\n11} कुंडली मध्ये लग्नेश कमकुवत किंवा ग्रहबळ नसेल किंवा\nचंद्र राहू केतू बरोबर असल्यास उंची कमी असते.\nहे सर्व मनाला पटत नसेल तर स्वतः च्या , मित्र मैत्रिणी, नातेवाईक\nचांगली उदाहरणे. बरीचशी पटताहेत, बाकीची पडताळून बघायला हवीत.\n>>>> गुरु ची चौथी कींवा नववी द्र्ष्टी नवम स्थानातुन चंद्रावर असेल <<<<<\nगुरुची पाचवी दृष्टी (चंद्राशी नवपंचम) असेल तर कारण वरील वाक्यातील गुरुच्या चौथ्या वा नवव्या नजरेचा कार्यकारण भाव समजला नाही. चौथ्या नजरेने केंद्रयोग, तर नवव्या नजरेने नवपंचम साधतोय. थोडे विश्लेषण कराल तर बरे होईल.\nइथे चुकुन गुरु ची पाचवी\nइथे चुकुन गुरु ची पाचवी द्र्ष्टी ऐवजी चौथी द्र्ष्टी टाईप झाले.\nसप्तम आणि नवम भावामध्ये गुरु\nसप्तम आणि नवम भावामध्ये गुरु ला विशिष्ट बल प्राप्त होते.\nओके. माझ्या कुंडलीत चंद्राकडुन नवव्यास्थानी गुरु आहे.\nसुरवातीला अगदी ११ वी/१२ वी पर्यंत मी अतिशय बुटका होतो. मग मात्र सर सर उंची वाढत गेली. सहा फुट नाही तरी सहा फुटाला चार इंच कमी इतकी आहे.\nआता या दृष्टीने निरीक्षणे करायला/नोंदवायला हवीत.\nजमल्यास, बुटकेपणाबद्दलही काही सांगता आले तर सांगा ना प्लिज.\nलग्नी राहु एकटा असेल तर बाई/\nलग्नी राहु एकटा असेल तर बाई/ माणुस वान्ग असत. बरोबर हर्षल असेल तर बरी उन्ची. लग्नी चन्द्र वा मन्गळ असेल तर चान्गली उन्ची.\nलग्नातील फक्त स्वराशीतील ग्रह\nलग्नातील फक्त स्वराशीतील ग्रह उंची वाढवु शकतो.\nतूमच्या कुंडली मध्ये चंद्रावर\nतूमच्या कुंडली मध्ये चंद्रावर गुरुची पाचवी द्र्ष्टी असल्या कारणाने\nआपण पावणे सहा फूट पर्यंत उंच झालात.जेव्हा चंद्रावर कुठल्याही\nग्रहाची द्र्ष्टी नसते, जेव्हा चंद्र राहू केतू बरोबर असतो, जेव्हा सर्व ग्रह 6,8,12 या स्थानी असतात तेव्हा जातकाची उंची कमी असते.\nचांगलं कोडं आहे. मागे\nमागे reader's digest मध्ये असायची अशी.\nमाझी उंची ५'७'' असेल तर गुरुला दृष्टी किती वगैरे. जाम मजा यायची सोडवतांना.\nकर्क, धनु, मीन या राशींमध्ये\nकर्क, धनु, मीन या राशींमध्ये गुरु आणि चंद्र यांची युती असेल तर व ती कोणत्याही स्थानी (1 ते 12) असतील तरी जातक सहा फूट किंवा त्याहून अधिक उंच असतोच . म्हणजे नुसत्या जन्म तारखेवरुनच उंचीचा योग् ओळखता येऊ शकतो.\nबर्यापैकी बरोबर आहे. माझ्या\nबर्यापैकी बरोबर आहे. माझ्या सप्तम स्थानात मीनेचा गुरु आहे. माझी उंची ६ फुट १ इंच आहे.\nबाकीचे ग्रहयोग तपासयला हवेत. चंद्र पाप कर्तारीत असताना, बुध ग्रहासारख्या ( ज्यामुळे माणसे कमी उंचीची असतात असे म्हणतात ) ग्रहाच्या योगात असताना वर दिलेले ग्रहयोग फलदायी होतात का \nबर्यापैकी बरोबर आहे. माझ्या\nबर्यापैकी बरोबर आहे. माझ्या सप्तम स्थानात मीनेचा गुरु आहे. माझी उंची ६ फुट १ इंच आहे.\nबाकीचे ग्रहयोग तपासयला हवेत. चंद्र पाप कर्तारीत असताना, बुध ग्रहासारख्या ( ज्यामुळे माणसे कमी उंचीची असतात असे म्हणतात ) ग्रहाच्या योगात असताना वर दिलेले ग्रहयोग फलदायी होतात का \nमाझीही उंची सात फुटाला वीस\nमाझीही उंची सात फुटाला वीस बावीसेक ईंच कमी आहे.... आज कारणही कळले. घ्यालच\nअस असेल तर बागुलबुवा तुमच्या\nअस असेल तर बागुलबुवा तुमच्या ओळखीच्या अतिशय उंच लोकांच्या\nकुंडली मध्ये हे योग् तपासा.\nराहू व केतू बरोबर चंद्र असता\nराहू व केतू बरोबर चंद्र असता बुठकेपणा असतो.सप्तम व नवम स्थानी गुरु असता पापकर्तारी योगाचा प्रभाव जाणवत नाही मात्र चांडाळ योगाचा प्रभाव जाणवतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-l23-point-shoot-camera-red-price-p9eRNF.html", "date_download": "2018-10-19T01:02:51Z", "digest": "sha1:VDNTVQCSE3DUZKZG5H5DYMI75OS4JILN", "length": 18910, "nlines": 469, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,490)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 29 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nफोकल लेंग्थ 4.0 - 20.0 mm\nअपेरतुरे रंगे F/2.7 F/6.8\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 Megapixels\nसेन्सर सिझे 1/2.9 inch\nऑप्टिकल झूम 5x to 7x\nसेल्फ टाइमर Yes, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nईमागे फॉरमॅट JPEG, EXIF\nविडिओ फॉरमॅट AVI Movie\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 22 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स ल२३ पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/nitin-gadkari-sugar-factories-issues-117092800009_1.html", "date_download": "2018-10-19T00:12:17Z", "digest": "sha1:CCNB5ME77U3MNJ6CRBWJOIUFTZOWFX33", "length": 11975, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा\nनॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडच्या 58 व्या वार्षिक सभेला नवी दिल्ली येथे उपस्थित होतो. केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी या बैठकीसाठी आले होते. साखर कारखानदारांचे अनेक प्रश्न आहेत, मागण्या आहेत, त्यांबद्दल या बैठकीत विस्ताराने चर्चा करण्यात आली.\nसाखरेचा साठा करण्याबाबत कारखान्यांवर आलेली बंधने आणि त्याचा साखरेच्या विक्रीवर व अर्थकारणावर होऊ शकणारा परिणाम या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसंच, कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आता ऊसाच्या जलव्यवस्थापनात मायक्रो-इरिगेशनचा पुरस्कार करत आहेत. मायक्रो-इरिगेशनखाली अधिकाधिक ऊस क्षेत्र येण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत हा उपक्रम घेऊन केंद्र व राज्यांच्या सबसिडी वाढवल्या पाहिजेत व साखर विकास निधीतून मिळणाऱ्या कर्जमर्यादा वाढायला हव्यात, अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप-वळसे पाटील यांनी नोंदवली.\nज्यूटच्या पिशव्यांमध्ये साखरेचं पॅकिंग करण्याच्या सक्तीबाबत काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला. सेफासु व सॉफ्ट लोन्सचे पुनर्गठन करण्याचीही मागणी पुन्हा एकदा याठिकाणी साखर कारखानदारांतर्फे करण्यात आली. सरकारने साखर कारखान्यांच्या मागण्या आणि समस्या गांभीर्याने समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे.\nउसाचे चिपाड व शेतातील इतर कृषीकचरा गोळा करून जैविक इंधन म्हणून 15-20 टक्के मर्यादेत उपयोगात आणण्याची यंत्रणा राबवणे गरजेचे आहे.साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यावर विचार करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nसाखर कारखानदारीचे आर्थिक गणित बिघडले: शरद पवार\nडॉक्टरांचे निवृत्ती वय आता 65\nएसबीआयच्या बचत खात्यात 3 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक\nपुढील आठवड्यात सलग ३ दिवस राहणार बँका बंद\nमहान उद्योगपतींच्या यादीत तीन भारतीय\nयावर अधिक वाचा :\nनॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/railway-ticket-in-bank-117021600027_1.html", "date_download": "2018-10-19T00:09:02Z", "digest": "sha1:GAXT2QVP3K7WTQYKAB3NYIM5HR7ZDBYI", "length": 12462, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बँकेतच रेल्वेचे तिकीट मिळणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबँकेतच रेल्वेचे तिकीट मिळणार\nरेल्वे बोर्डाचा आता प्रवाशांना जनरल तिकीट बँकेतच उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ही सुविधा सुरु करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे, यासाठी रेल्वे स्टेट बँक ऑफ इंडियाशी चर्चा करत आहे. एप्रिल 2017 पर्यंत ही योजना सुरु होईल असा अंदाज असून त्यानंतर ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. या नव्या उपक्रमासाठी बँक दोन पर्यायांचा विचार करत आहे. एकतर बँकेच्या परिसरात वेंडिंग मशिन बसवण्यात यावी, जिथून प्रवाशांना तिकीट उपलब्ध होऊ शकते. तर दुसरा पर्याय म्हणजे एटीएममध्ये काही बदल करुन त्याला रेल्वे तिकीट वाटप यंत्रणेशी जोडणे. यामुळे रेल्वे तिकीट मिळणं खूप सोपं होईल असं रेल्वेचं म्हणणं आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटरवर येणारा भार कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी तर बस स्टँड, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणांवरुन रेल्वे तिकीट विक्री आधीच सुरु करण्यात आली आहे.\nपतंजली उद्योग समूह आता लष्कराच्या सेवेत\n5 सहयोगी बॅंकांचे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण\nपंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटहून गायब झाले मोदींचे फोटो\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=143&Itemid=334", "date_download": "2018-10-19T00:05:20Z", "digest": "sha1:TAQO5NTP4FJOFS5STLGXYLIFNXZOPXFV", "length": 5937, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "दुःखी करुणा", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nशिरीष गेल्यावर करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे, ती घरचे सारे काम करी. सासूसार-यांची सेवा करी. रात्री अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे. करुणा एकटी मळ्यात काम करी; परंतु तिच्याने कितीसे काम होणार पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजुरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी ना नांगर ना बैल पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजुरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी ना नांगर ना बैल कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा कसे तरी करुन करुणा गाडी हाकीत होती.\nपरंतु हळुहळू कर्ज झाले. मळा गहाण पडला. शेवटी तो सावकरांच्या घशात गेला. आता कोठली बाग, कोठली फुले करुणा आता दुस-याकडे मोलमजूरी करी. कोणाच्या शेतात खपे. कोणाच्या घरी दळणकांडण, कोणाची धुणी करी आणि सासूसास-यांचे पोषण करी.\nकरुणेच्या जवळ आता काही नव्हते. सोन्याचांदीचा दागदागिना नव्हता, अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता. तिच्या नेसूच्या चिंध्या असत. गरीब बिचारी परंतु स्वतःचे दुःख उगाळीत बसायला तिला वेळ नसे. तिच्यावर जबाबदारी होती. पतीने सूर्यनारायणाची साक्ष घ्यायला लावली होती. सासूसास-यांचे पालन तिला करायचे होते. ती दिवसभर राब राब राबे. कधी रानात जाई व मोळी घेऊन येई. कधी रानात जाई व करवंदे विकायला आणी. किती कष्ट करी \nपरंतु कष्टांचे चीज होत नव्हते. सासूसासरे तिच्यावर रागावत. हीच पांढ-या पायाची अवदसा आहे, असे ती म्हणत. एके दिवशी नित्याप्रमाणे करुणा रात्री सासूबाईंचे पाय चेपीत होती. सासू एकदम ओरडली, ‘नको चेपू पाय. तुझे हात लावू नकोस. तू माझा’ मुलगा दवडलास. तू तुझे आईबाप लहानपणी खाल्लेस आणि आम्हाला छळायला आलीस. तुला मुलबाळही होईना. वांझोटी, म्हणून गेला माझा बाळ. वैतागून गेला. हो चालती, कर तोंड काळे, सेवा करण्याचे सोंग करते सटवी. रानात जाते मोळी आणायला. रानात चोरुन खात असशील, कोणाला मिठ्या मारीत असशील, नीघ. रडते आहे. झाले काय रडायला \nसावित्रीसासू वाटेल ते बोलली. करुणा अश्रू ढाळीत होती. ती पुन्हा पाय चेपू लागली. तो वृद्ध सासूने लाथ मारली. अरेरे \nकरुणेचे आचरण धुतल्या तांदुळासारखे होते. तरीही सासू नाही नाही ते बोलत असे. इतर सारी बोलणी करुणा सहन करी; परंतु पतिव्रत्यावर, सतीवर टीका तिला खपत नसे. त्या रात्री तिला झोप आली नाही.\nएके दिवशी ती प्रेमानंदकडे गेली. म्हणाली,\nमी चोर नाही; तुम्ही चोर आहात\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=235&Itemid=415", "date_download": "2018-10-19T01:15:58Z", "digest": "sha1:CFRZGIC5NXTLSQCRX4WPNYZNO62E655I", "length": 6035, "nlines": 58, "source_domain": "saneguruji.net", "title": "व्रते, सण वगैरे", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nलग्न झाल्यावर मंगळागौर पूजायची. पहिली पाच वर्षे ही पूजा असते, श्रावणातला मंगळवार; त्या दिवशी ही पूजा करायची. पाऊस पडत असतो. पावसात नाना प्रकारची फुले फुलतात. मंगळागौरीसाठी भरपूर फुले जमविण्याची कोण खटपट, पहाटेपासून मुली उठतात. त्या आपल्या लहान भावांनाही बरोबर घेतात. पाटी-पाटी फुले गोळा होतात. आणि ती नाना झाडांची पत्री हवी. मोठी गंमत असते.\nपहांटेच्या उठूं फुले आणूं पाटीभर\nआज आहे मंगळागौर उषाताईंची\nमंगळागौरीच्या दिवशी रात्रभर जागरण करायचे, खेळ खेळायचे, फुगड्या झिम्मे खेळायचे. लहानमोठया सार्‍या बायका मिसळतात, तो महोत्सव असतो. एक मैत्रीण विचारते:\nकां ग सखी तुझे डोळे असे लाल\nमंगळागौरीचें ग काल जागरण\nफुगड्यांची मनोहर वर्णने आहेत. मैत्रिणी सासरहून माहेरी वा माहेराहून सासरी येतात. त्या भेटतात. आपण फुगडी खेळू, प्रेमाने गरगर फिरू, म्हणजे जन्मभर ओळख राहील असे त्या म्हणतात. लहानपणी ज्यांच्याबरोबर आपण हसलो-खेळलो त्यांची आठवण आयुष्यात चिरंजीव होते :\nफुगडी खेळूं ये तूं ग मी ग सखी\nफुगड्यांनी बाप्पाजींचे घर दणाणते. जोराने दणदण फुगडी चालते. पाठीमागचा खोपा सुटतो व वेणी मोकळी होते:\nदणदण फुगडी दणाणतो सोपा\nखेळतां सुटे खोपा मैत्रिणीचा\nकिती यथार्थ व सुंदर आहे हे वर्णन नाही आणि तरुण नवोढांमध्ये पोक्त सुवासिनीही मिसळतात. त्या पोक्त सुवासिनींनाही जुन्या प्रेमळ प्रसंगांची आठवण येते. त्यांनीही पूर्वी लाजत ओखाणे घेतले असतील. आज पुन्हा त्या ओखाण्यांतून पतीचे नाव घेतात :\nमोठ्या मोठ्या नारी ओखाणे प्रेमे घेती\nपतीच्या नांवी प्रीती बायकांना\nचातुर्मास्यांत नाना व्रते, नाना नेम. कोणी गोपद्मे काढतात, कोणी लक्ष वाती लावतात, कोणी फुलांची, दूर्वांची लाखोली वाहतात :\nवेंचायला लाग सखी दुरवा ग मातें\nलक्ष मी वाहतें गणेराया\nआणी एकीचे शाकाहारव्रत असते. ती जाते आपल्या मैत्रिणीकडे. मैत्रीण प्रेमाने नाना प्रकारचें फराळाचे देऊ लागते. परंतु ही म्हणते :\nशाकाहारव्रत असे माझें बाई\nनको देऊं भलते कांही फराळाला\nआणि चातुर्मास्यातील ते निरनिराळे दिवस : ज्या दिवशी आजीबाई कहाण्या सांगते. हातात तांदूळ घेऊन सारे लहानथोर त्या कहाण्या ऐकतात :\nऐकावी कहाणी हाती घ्या तांदूळ\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/videos/movie-review/1654359/5-reasons-to-watch-baaghi-2/", "date_download": "2018-10-19T00:40:15Z", "digest": "sha1:RMEVAQYWWA5WAPDU34LYUFJYNZE5PWYC", "length": 7937, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "5 Reasons To Watch Baaghi 2 | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nया पाच कारणांसाठी ‘बागी २’ पाहाच\nया पाच कारणांसाठी ‘बागी २’ पाहाच\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, १८...\nCCTV : ठाण्यात ट्रॅफिक...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १७...\n‘कुछ कुछ होता है’...\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत गाजर...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १६...\nप्रो-कबड्डी 6 – हरयाणा,...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १५...\nआजचे राशीभविष्य, रविवार,१४ ऑक्टोबर...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १३...\nप्रो-कबड्डी ६: पुणे वि....\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १२...\n#MeToo मोहिमेमुळे ‘या’ दिग्गज...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, ११...\nCCTV | धावती लोकल...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १०...\nप्रो-कबड्डी ६ : ….तरच...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, ९...\nप्रो-कबड्डी ६ – यू...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, ८...\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/641?page=1", "date_download": "2018-10-19T01:05:00Z", "digest": "sha1:VFFLSFCUKK2C6JU3GYR5XMHRLJY25BKD", "length": 7052, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महाबळेश्वर : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /महाबळेश्वर\nमहाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग\nमहाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर - http://www.maayboli.com/node/19265\nप्रचि १> वेण्णा लेक परीसर (संध्याकाळी)\nप्रचि २> वेण्णा लेक परीसर (सकाळी)\nRead more about महाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग\nमहाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर\nमहाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग - http://www.maayboli.com/node/19268\nप्रचि १> हॉटेल मेफेअर - एन्ट्रन्सची पाटी\nप्रचि २> हॉटेल मेफेअर - १\nRead more about महाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर\nमहाबळेश्वर ट्रीप - १: प्रतापगड दर्शन\nकुणीतरी महाबळेश्वरची प्रकाशचित्रे टाकलेली पाहिली आणि मी आणि मोदकने ३ वर्षांमागे केलेल्या महाबळेश्वर ट्रीपच्या आठवणी जाग्या झाल्या. चित्ररुपातल्या या आठवणी.\nमहाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर - http://www.maayboli.com/node/19265\nमहाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग - http://www.maayboli.com/node/19268\nप्रचि १> प्रतापगडावरून सूर्योदय\nRead more about महाबळेश्वर ट्रीप - १: प्रतापगड दर्शन\nश्रीमती आशा भोसले यांचे उद्घाटनाचे भाषण\nRead more about श्रीमती आशा भोसले यांचे उद्घाटनाचे भाषण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1375", "date_download": "2018-10-19T00:34:04Z", "digest": "sha1:GYGQTFHRUFUNNSWBFH7C6JF3BRAJY43R", "length": 14471, "nlines": 127, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छायाचित्र टीका २२ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी हौसेखातर छायाचित्र काढतो. कॅनन् एस्३आय एस् कॅमेरा वापरतो.\nतांत्रिक बाबी फारशा माहिती नाहीत. तंत्रशुद्ध फोटोग्राफी शिकण्यासाठी काही दुवे माहित असतील तर द्यावेत.\nमाझी काही छायाचित्र खाली दिली आहेत.\n विशेषत: घर कौलारू. सुरवातच असेल तर जास्तच .अभिनंदन कारण छायाचित्रातील महत्वाचा भाग,\n\"काय टिपावयाचे \"त्याची जाण स्वभावत: तुम्हाला आहे. खार आणि जहाज बरोबर मध्यभागी न घेता थोडेसे\nकडेला घेतले गेले तर अधीक चांगले दिसेल. मुख्य गोष्टीच्या , ज्या बाजूला तोंड असेल त्या बाजूला नेहमी जास्त जागा\nसोडावी. चित्र बघतांना आपली नजर त्याप्रमाणॆ फ़िरत रहाते व त्यामुळे चित्र [नकळत] उठावदार वाटते.\nजहाज मधे काही पटकन समजतं नाही पण खारुताई व घर कौलारु छानच. कृष्णधवल असले तरी ते सकाळचे उन धुर व धुके मिश्रीत वातावरण जाणवतेय.\nमला सगळेच फोटो आवडले. सुरुवार म्हणून तर चांगलेच आहेत.\nतंत्रशुद्ध फोटोग्राफी शिकण्यासाठी बरेच दुवे मिळतील. पण ते आंग्ल भाषेतले असतील. आपल्यातल्या कोणी आपल्याला नक्की काय शिकायचे आहे ते ठरवून एखादी चर्चा सुरु केल्यास मराठीमध्ये बरीच माहिती येथे संकलीत होईल. येथे या विषयातले तज्ञ आहेत. ते नक्कीच मार्गदर्शन करतील.\nफोकस,अपार्चर्,शटर् स्पीड् म्हणजे काय आणि त्याचा फोटोग्राफीत कसा उपयोग करावा\nफोटोग्राफीची सर्वसाधारण पथ्ये कोणती\nप्रकाश घाटपांडे [07 Aug 2008 रोजी 08:40 वा.]\nफोकस,अपार्चर्,शटर् स्पीड् म्हणजे काय आणि त्याचा फोटोग्राफीत कसा उपयोग करावा\nफोटोग्राफीची सर्वसाधारण पथ्ये कोणती\nया बाबत लेखमाला लिहावी अशी मी शरदारावांना विनंती केली आहे.त्यांनी विविध प्रकारचे कॅमेरे हे गेली वीस वर्षे हाताळलेले आहेत. लवकरच ही उपयुक्त लेखमाला उपक्रमावर् बघायला मिळेल अशी खात्री आहे.\nया लेखमालेची वाट पाहतो आहे.\nतीनही फोटो सुरेख. कौलारू घर तर लाजवाब\nफोटो मस्त आले आहेत.\nमात्र वेगवेगळे दिले असते तर सगळ्यांना न्याय मिळाला असता.\nखारूताई सुंदर आहे. अगदी डिस्ने पोझ आहे तीची डोळ्यातली चमक आल्याने चित्र अगदी जिवंत आहे.\nमात्र घर फारच छान आले आहे. प्रकाशाचा आणि धुक्यातल्या किरणांचा वापर सुरेख जमला आहे.\nअगदी हेच म्हणायचे आहे.\nखार भारी आली आहे. म्हणजे फोकस वगैरे तर मस्तच आहे.\nजहाज बरे आले आहे. जहाजाचे चित्र आकाश निळे असते अथवा पाण्याचा रंग चांगला टिपता आला असता तर आणखी छान दिसले असते असे वाटते. जहाजाचा फोटो दुपारी काढला आहे का\nघर मस्तच आले आहे. कृष्णधवल नसते तर कदाचित योग्य न्याय मिळाला नसता असे वाटते.\nखार आणि घराचा सोपा, सुरेख\nखार फारच छान : फोकस, खारीची \"पोझ\". लुकलुकणारा डोळा...\nघरही फस्क्लास : कृष्णधवल रंगसंगती कधी वापरावी, याबद्दल हे पाठ्यपुस्तकात उदाहरण द्यावे. रंगीत चित्र असते, तर हिरवळीमुळे कोवळ्या उन्हांची फाकणारी किरणे इतकी स्पष्ट दिसली नसती.\nजहाज ठीक नाही : फोटोच्या मांडणीचे ठोकताळे क्वचितच मोडावे - मोडले तर चित्र साधारण बिघडते. (१) जहाज मध्यात घेतले आहे - चौकटीतमधली ही सर्वात कंटाळवाणी जागा आहे. (२) रंगीत फोटोत दोनच रंग असले, तर ते दोन्ही [सामान्यपणे] एकमेकांचा परिपोष करणारे हवेत. रंगचक्र आणि चक्राधारित रंगसंगती हे दुवे विकीवर बघावेत, इतरत्र बघावेत. ध्रुव यांनी सांगितल्याप्रमाणे झेंड्याच्या लाल रंगाला साजेसा निळाशार असायला हवा होता. दुपारी निळा रंग नीट दिसण्यासाठी, (अ) जनरल किरणांची भगभग कमी करण्यासाठी कॅमेर्‍यावर करडी काच (न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर) वापरावी आणि (ब) परावर्तित किरणांची भगभग कमी करण्यासाठी पोलरायझर वापरावा.\nजहाजाबद्दल चांगली गोष्ट - (ही सध्या हरवते आहे.) जहाजाचे वेगवेगळे भाग आणि दोर यांच्यामुळे निगेटिव्ह स्पेसचे अनेक त्रिकोण-विविधाकारी तुकडे बनत आहेत. जहाजावर झूम करून फक्त जहाज आणि नांगराचा दोर फोटोच्या चौकटीत राहू दिले असते, तर बहार आली असती. फोटो कृष्णधवल चालला असता.\nशरदराव, चाणक्य, प्रियाली, ध्रुव, धनंजय धन्यवाद.\nशरदरावांच्या लेखमालेतुन बरेच काही शिकता येइल.\nध्रुव जहाजाचा फोटो साधारण् ५ वाजता काढला आहे.\nधनंजय सविस्तर प्रतिक्रियेबद्दल् धन्यवाद.\nद्वारकानाथ [08 Aug 2008 रोजी 06:53 वा.]\nमागच्या पंधरवाड्यात प्रवासात एक इंग्रजी मासिक की जे छायाचित्रण या विषयालाच वाहिलेले आहे असे वाचण्यात आले होते.\nत्यावरून माझ्या मनात अशी कल्यना आली आहे की अश्या स्वरुपाचे मराठीत मासिक काढायला हवे.\nपिडीएफ च्या स्वरुपात जर काढता आले, पृष्ठ मर्यादा ८ पानाची असेल तर २५०/३०० अथवा कमी खर्च लागू शकतो.\nकृपया यावर विचार करावा.\nद्वारकानाथ काकांची कल्पना चांगली आहे.\nपिडीएफ असेल तर संग्राह्य बनेल.\nथोडा उशिराच प्रतिसाद देत आहे.\nखारीचे चित्र खालच्या बाजूने साधारण एक दिड सेमी क्रॉप केले तर चांगले दिसेल\nघराचे चित्र परिपूर्ण आले आहे\nजहाज मात्र आवडले नाही . सूर्य आकाशात बराच वर आहे नि जहाज बॅकलिट झाले आहे. शिवाय एस् ३ आय एस् ला एवढी मोठी झूम रेंज असताना ती वापरायला हवी होती.\nसुंदर चित्रे. खारुटी छानच (खालच्या पेक्षा वरुन अर्धा इंच क्रॉप केली तर) गलबताच्या चित्रात आकाश निरस आले आहे. घराच्या चित्रातील किरणांनी चित्राचे सौंदर्य वाढवले आहे.\nचित्रे छान आली आहेत. मला घराचे सर्वात जास्त आवडले. (ते कुठेतरी बघितल्यासारखे वाटते आहे. बहुतेक तुमच्या ऑर्कुट प्रोफाइलला भेट दिली असेन. तिथे आहे का ते\nक्रॉप वगैरे सगळे शिकायचे आहे.\nसुर्य हिच चित्रे मिसळपाववर टाकली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/fancy?page=1%2C8%2C539", "date_download": "2018-10-19T01:18:52Z", "digest": "sha1:UDWIWURRQ637QLMAEMGG3TAC2ALI62IK", "length": 6241, "nlines": 99, "source_domain": "aisiakshare.com", "title": " | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nराग मेघ - दख्खनी लघुचित्र, १९वे शतक\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी अंक - साक्षात पश्चात\nसाक्षात पश्चात : श्रोडिंजरची मांजर बॉक्सात\nटेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 3.\nस्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले\nओंजळीत शब्द मोजकेच माझ्या\nआजकालचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही\nमाझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही\nमी टू - बाई गं, तू एकटी नाहीस\nबळीराज किंकर अख्नंडीत माझे\nकोडे - चवळीचे दाणे\nटेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 2.\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/903", "date_download": "2018-10-19T01:03:22Z", "digest": "sha1:BVIMDZJFLKNUHOJ3JDRHIHVDQTVO5FUA", "length": 9120, "nlines": 52, "source_domain": "mr.upakram.org", "title": "म टा, \"म\", \"मा\", \"मि\" आणि \"उ\" - काही सैल विचार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nम टा, \"म\", \"मा\", \"मि\" आणि \"उ\" - काही सैल विचार\nमटाच्या (त्यांच्या दाव्यानुसार) पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकावरून जवळपास सर्वच मराठी संकेतस्थळांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. या निमित्ताने मटाच्या बदललेल्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या अतिरंजीत दाव्याविषयी मनात आलेले काही सैल विचार (stray thoughts).\nआमच्या घरी मटा येत असे. मटा वाचण्याची सवय बालपणापासूनच. त्यामुळे आजदेखील जालावर मटा वाचला जातोच पण तो केवळ एक सवय म्हणून. त्यात पूर्वीची मजा नाही. त्यावेळच्या छापील मटाचे स्वरूप आणि भाषा एखाद्या घरंदाज स्त्रीसारखी असे. आजच्या मटाचे स्वरूप आणि भाषा ही मुंबईच्या बार डान्सरसारखी आहे\nपण अधिक विचार करता हे असे होणे अपरिहार्यच आहे, हे लक्षात येते. मटाचा बहुतांश वाचकवर्ग हा मुंबई आणि परिसरातील. या भागातील बर्‍याच मराठी भाषी मध्यम/उच्च-मध्यम वर्गाच्या घरातील मुले ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. जेव्हा मराठी माध्यमातून शिकलेली मटा वाचणारी पिढी अस्तंगत होईल तेव्हा मटाला वाचकवर्गच उरणार नाही. तेव्हा उद्याचा वाचकवर्ग निर्माण करायचा असेल तर त्यांना जे हवे ते त्यांच्याच भाषेत द्यायला हवे (अन्यथा त्यांना इंग्रजी पर्याय उपलब्ध आहेतच\nहा विचार केला तर मटा (किंवा लोकसताचा विवा) यांची मिंग्लिश वापरण्यामागची अगतिकता लक्षात येईल. त्यांच्या संपादक मंडळींना हे जरूर खटकत असेल पण मार्केटींगवाल्यांपुढे त्यांचे काही चालत नसावे.\nसकाळ, लोकमत इ. वर्तमानपत्रे ज्या भागात वाचली जातात तेथे परिस्थिती इतकी भीषण नसावी. म्हणून त्यांची भाषा अद्याप \"बिघडलेली\" नाही.\nअतिरंजीत दावा आणि अन्य मराठी संकेतस्थळे\nआता मटाच्या दाव्याविषयी. साधारण ३ वर्षांपूर्वी माझी \"मा\" या मराठी संकेतस्थळाशी ओळख झाली. तोवर मराठी लिहिण्याची सवय पार गेली होती. शाळा संपल्यापासून मराठीचा संबंध केवळ वाचण्यापूरताच राहिला होता. अशावेळी मराठीतून टंकण्याची सुविधा देणारे हे स्थळ फार आवडू लागले. \"मा\"चे गणपती आणि दिवाळी अंक हे निश्चितपणे पहिले ऑनलाईन आहेत यात शंका नाही.\n\"मा\" नंतर ओळख झाली ती \"म\" शी, ती सुमारे दोन वर्षांपूर्वी.\n\"उ\" आणि \"मि\" येथे त्यामानाने मी नवखाच. त्यामुळे \"उ\" आणि \"मि\" विषयी मी फार काही बोलणे योग्य होणार नाही.\nआजही कचेरीत संगणकावर दर्शनी भागात एखादी prj किंवा xls नाहीतर ppt चालू ठेऊन अंतर्भागात \"म\", \"मा\", मि\" आणि \"उ\" असे उड्या मारणे चालू असते\n\"म\" हे थोडेसे शिष्ठ. यावर वावरताना दिवाणखान्यात पाहुण्यांशी बोलत असल्यासारखे वाटते. \"मा\" हे बरेचसे अनौपचारीक. म्हणजे संध्याकाळी नाक्यावर उभे राहून शिग्रेटी फूंकत इकडे-तिकडे (म्हणजे कुठे ते जाणकारास सांगण्याची गरज नाही) पाहत गप्पा हाणणार्‍या टोळक्यासारखे शिव्या तर इथे खुल्लमखुल्ला दिल्या जातात - घेतल्या जातात. उगाचच \"ह घ्या\" चा औपचारीकपणा नाही\nअर्थात कोणत्यायी प्रकारच्या गंभीर लिखाणासाठी \"मा\" हे काही योग्य स्थळ नव्हे. पण गप्पा-टप्पा करायला त्यासारखे दुसरे काही नाही\n\"उ\" ने किंचित \"म\" कडे झुकलेला, \"म\" आणि \"मा\" यांतील मध्यममार्ग स्वीकारावा\nआणि \"मि\" ने किंचित \"मा\" कडे झुकलेला, \"म\" आणि \"मा\" यांतील मध्यममार्ग स्वीकारावा, मात्र असे वाटते\nद्वारकानाथ [10 Dec 2007 रोजी 09:00 वा.]\nकाही संदर्भ समजण्यास अवघड झाले आहे.\nद्वारकानाथ [10 Dec 2007 रोजी 13:29 वा.]\nया सर्व संकेतस्थळांनी मराठीची अतिशय उत्तम सेवा केली आहे हे नक्की.\nमाझ्या मनात याबाबत खालील विचार येत असतात.\n१. नेपाळी, हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषेची लिपी एकच असल्यामुळे असे चर्चा स्थळ या भाषेनांही उपकारक ठरावेत.\n२. येथे असणार्‍या लोकांची संख्या खरोखरच अल्प आहे. यात वाढ व्हायला हवी.\n३. जाहिरातीचे उत्पन्नाचाही विचार करायला हवा.\nमाझी पसंती म -> उ -> मि -> मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aaalekh.blogspot.com/2015/08/blog-post.html", "date_download": "2018-10-19T00:43:48Z", "digest": "sha1:DCVGQGFPGNMNSVXPP4BAV47QDNW7ZBOH", "length": 7226, "nlines": 65, "source_domain": "aaalekh.blogspot.com", "title": "Aaalekh: रेटा", "raw_content": "\nसमूहांचा रेटा मोठा प्रभावी असतो. वेगवेगळ्या माध्यमांतून समूह आपली मते लोकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरत जातात. सामान्यांमधून असामान्य नायक उभे करणे, ह्या नायकांचे उदात्तीकरण करून येणार्‍या पिढ्यांसमोर आदर्शांचा देखावा उभे करण्याच्या ह्या \"कोव्हर्ट\" मोहिमा सातत्याने सुरूच असतात. ‍येणार्‍या पिढ्यादेखील बव्हंशी मागच्या पिढ्यांप्रमाणे गाफील आणि प्रवाहानुगामी असल्याने आपल्यासमोर येतील त्या देखाव्याना समाजाचे नायकत्व प्रदान करण्यात मागेपुढे बघत नाहीत. आपल्या पुढ्यात आलेल्या नायकांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करू पाहण्याची प्रवृत्ती पिढ्यांमध्ये क्वचितच दिसून . त्यातही वेगळा विचार करणार्‍यांचा प्रभाव ह्या रेट्यांपुढे अगदीच कमी पडतो. ह्या विरोधाची, विद्रोहाची धार यथावकाश कमी पडत जावून ती नष्ट होत जाते. प्रत्येकच गोष्टीप्रमाणे ह्या स्युडो नायकीकरणास अपवाद आहेत, पण ह्या ब्रॅंडींगच्या काळात ज्या झपाट्याने बुजगावणी उभी केली जात आहेत ते बघून असे अपवाद उरतील की नाही अशी शंका वाटते आहे\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nबेरंग - भाग १\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. --...\nकधी काळ आपला नाही म्हणून कधी लोक आपले नाहीत म्हणून कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून कधी आधार सापडले नाहीत म्हणून कधी व्यवस्था आपली नाही म...\nएलिझाबेथ बिशपची एक 'सेस्टीना'\nन्याहारीत मिळालेला चमत्कार सहा वाजता आम्ही कॉफीची वाट पाहात होतो कॉफी आणि पाव जे एका विशिष्ट बाल्कनीतून वाटले जाणार होते एखाद्...\nमी बरेच दिवस झाले लिहायचे ठरवतो आहे. पण काही लिहून होत नाही. म्हणजे लांब पल्ल्याचं लिखाण. एखादी कादंबरी किंवा कथा लिहीली पाहिजे. पात्र कल्प...\nबेरंग - भाग एक\nकथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा. ...\nबेरंग - भाग ४ , ५\nमोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक...\nसमुद्र किनार्‍यावर बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही. हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून ...\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने\nगझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने ग झलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/kodak-easyshare-m575-point-shoot-price-pe9yho.html", "date_download": "2018-10-19T00:56:17Z", "digest": "sha1:LJL3XHITKGOECMXDPRTMGVJDQKRVLLWZ", "length": 14976, "nlines": 387, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट\nवरील टेबल मध्ये कोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट किंमत ## आहे.\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट दर नियमितपणे बदलते. कृपया कोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 28 140 mm\nडिजिटल झूम Yes, 5x\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC or PAL\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 inch\nमेमरी कार्ड तुपे SD/SDHC\nइनबिल्ट मेमरी 27 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकोडॅक इत्स्यशारे म५७५ पॉईंट & शूट\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s30-point-shoot-digital-camera-black-price-p6ASC.html", "date_download": "2018-10-19T00:51:54Z", "digest": "sha1:KNYYJVGW6277A2YEMQNYCI53WZIHJTIC", "length": 21032, "nlines": 503, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकस्नॅपडील, गिफिक्स, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,750)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 7 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nअपेरतुरे रंगे f/3.3 - f/5.9\nसेल्फ टाइमर 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 27 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 4 sec\nईमागे स्टॅबिलिझेर Electronic VR\nव्हाईट ब्लांसिन्ग Auto, Manual\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 5 cm\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 47 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nबॅटरी तुपे AA Battery\nनिकॉन कूलपिक्स स्३० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/now-marriage-registration-is-compulsary-in-up-262748.html", "date_download": "2018-10-19T01:25:17Z", "digest": "sha1:D5LDW3ATEVELD4GJ6YV24SFDGTL7K3HJ", "length": 13172, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर प्रदेशात लग्नाचं रजिस्ट्रेशन अनिवार्य", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nउत्तर प्रदेशात लग्नाचं रजिस्ट्रेशन अनिवार्य\nयोगी सरकारनेही रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्याची सूचना महिला कल्याण विभागाला केलीय. त्यानुसार या कायद्याचे निकष आता महिला कल्याण विभाग ठरवणार आहे.\n13 जून : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार लग्नाचं रजिस्ट्रेशन सरसरट सगळ्यांना कम्पलसरी करणार आहे.या आधी बिहार, हिमाचल प्रदेश , राजस्थान आणि केरळ या राज्यांनी लग्नाचे रजिस्ट्रेशन अनिवार्य केलंय.\nकाही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने लग्नाचे रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्याची सूचना राज्य सरकारांना केली होती. त्यानुसार बिहार, हिमाचल प्रदेश , राजस्थान आणि केरळ या राज्यांनी रजिस्ट्रेशन सक्तीचं केलं आणि न करणाऱ्यास दंडाचीही तरतूद केलीय. आता त्याच मार्गावर योगी सरकारनेही रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्याची सूचना महिला कल्याण विभागाला केलीय. त्यानुसार या कायद्याचे निकष आता महिला कल्याण विभाग ठरवणार आहे.\nया आधी रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्यासाठी अहमद हसन कमिटी,अखिलेश सरकारने राज्यात बसवली होती. पण त्या कमिटीने काहीच ठोस निर्णय घेतले नव्हते.\nआता मात्र यातून कुठल्याच समुदायाला सूट दिली जाणार नाही.ज्यांची लग्न हा कायदा येण्याच्या आधी झाली त्यांना मात्र सूट दिली जाईल. रजिस्ट्रेशन न करणाऱ्यांना मात्र दंड भरावा लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nVideo- इथे छतावर सुकवत होते ५ कोटी रुपये\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-eay-113030800003_1.html", "date_download": "2018-10-19T00:09:12Z", "digest": "sha1:U5TXSOKV32OEW7J7C3TXBRGOYU4OXFV7", "length": 23991, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "International Womnes day | ‘स्वतंत्र’ नव्हे; ‘सह’ हवे! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘स्वतंत्र’ नव्हे; ‘सह’ हवे\n(महिला दिनानिमित्त विशेष लेख...)\n‘तमाम महिला वाचकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा\nमी असं लिहिलेलं पाहून ‘कुटुंबियांच्या’ कपाळावर अठी वगैरे पडलीय का किंवा चेहऱ्यावरची रेषही हललेली दिसत नाहीय का किंवा चेहऱ्यावरची रेषही हललेली दिसत नाहीय का या दोन्ही परिस्थितीमध्ये ‘कुटुंबियांनी’ आपल्या घरातल्या किंवा एकूणच समाजातल्या महिलांसंबंधीच्या आपल्या धारणा तपासून घ्यायला हव्यात, एवढाच सल्ला लेखाच्या सुरवातीला देतो. अधिक काही लिहीत नाही.\nनुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या अनुषंगानं काही भरीव तरतुदी करण्यात आल्यात. यातल्या दोन अभिनव घोषणांकडं इतरांप्रमाणंच माझंही लक्ष वेधलं गेलं. त्या म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र बँकेची स्थापना आणि महिलांच्या संरक्षणासाठी ‘निर्भया फंडा’ची घोषणा या दोन्हींसाठी प्रत्येकी हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलीय. हे निर्णय व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं घेण्यात आले आहेत, असं मी गृहित धरतो. तरीही या निर्णयांनी काही साध्य होईल, असं या क्षणापर्यंत तरी मला वाटत नाही. निर्भया फंडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेमकं या फंडातून महिलांसाठी कशी तरतूद करणार, हे स्पष्ट नाही. त्यांच्या संरक्षणासाठी वेगळी कोणती तरतूद करणार, काही नवीन यंत्रणा उभारणार की दिल्लीतल्या ‘निर्भया’प्रमाणं अत्याचारपिडित महिलांच्या उपचारासाठी निधीचा वापर करणार, काहीच स्पष्टता नाही. महिलांच्या स्वतंत्र बँकेचा विषय तर मला त्याहून गहन वाटतो. ‘महिलांकडून महिलांसाठी’ असं जरी बँकेचं स्वरुप असलं तरी अंतिम साध्यता काय, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. आपल्या देशात सार्वजनिक बँकांचं जाळं विस्तीर्ण असलं तरी हे क्षेत्र अगदी तळागाळापर्यंत पोहोचलंय, अशी परिस्थिती नाहीय. त्या दिशेनं प्रयत्न निश्चितपणे सुरू आहेत. अगदी अल्प उत्पन्न गटातील लोकांना सुद्धा स्थान देण्यासाठी बँका प्रयत्नशील आहेत. तसंच, बँकिंग सेक्टरकडून कुठं महिलांना दुय्यम वागणूक दिल्याचं ऐकिवात नाही. उलट महिला बचत गटांना कमी व्याज दरानं कर्ज देण्यामध्ये या सार्वजनिक क्षेत्रातील बँका अग्रेसर आहेत. त्याच प्रमाणं ग्राहक महिला असो वा पुरूष, बँकांकडून कुठं दुजाभाव केला जातो, असंही नाही. त्यामुळं स्वतंत्र महिला बँकेची सुरवात, तिची रुजवात, तिचा विस्तार आणि तिचं दीर्घकालीन भवितव्य या विषयी मनात कुशंका येतात. अत्यंत धोरणीपणानं, दूरदृष्टीनं हा प्रकल्प सरकारनं राबवला तरच यश मिळेल, अन्यथा नाही.> > आपल्या देशात स्त्री-पुरूष लोकसंख्येचं गुणोत्तर घटलं असलं तरी ते हजाराला ९४० इतकं आहे. सहा वर्षांखालील वयोगटात हे प्रमाण हजाराला ९१४ इतकं खाली आलंय. म्हणजे एकूणात ४५ ते ४७ टक्के महिला आपल्या देशात आहेत. जवळपास ५० टक्केच या दोन्हींसाठी प्रत्येकी हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलीय. हे निर्णय व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं घेण्यात आले आहेत, असं मी गृहित धरतो. तरीही या निर्णयांनी काही साध्य होईल, असं या क्षणापर्यंत तरी मला वाटत नाही. निर्भया फंडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेमकं या फंडातून महिलांसाठी कशी तरतूद करणार, हे स्पष्ट नाही. त्यांच्या संरक्षणासाठी वेगळी कोणती तरतूद करणार, काही नवीन यंत्रणा उभारणार की दिल्लीतल्या ‘निर्भया’प्रमाणं अत्याचारपिडित महिलांच्या उपचारासाठी निधीचा वापर करणार, काहीच स्पष्टता नाही. महिलांच्या स्वतंत्र बँकेचा विषय तर मला त्याहून गहन वाटतो. ‘महिलांकडून महिलांसाठी’ असं जरी बँकेचं स्वरुप असलं तरी अंतिम साध्यता काय, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. आपल्या देशात सार्वजनिक बँकांचं जाळं विस्तीर्ण असलं तरी हे क्षेत्र अगदी तळागाळापर्यंत पोहोचलंय, अशी परिस्थिती नाहीय. त्या दिशेनं प्रयत्न निश्चितपणे सुरू आहेत. अगदी अल्प उत्पन्न गटातील लोकांना सुद्धा स्थान देण्यासाठी बँका प्रयत्नशील आहेत. तसंच, बँकिंग सेक्टरकडून कुठं महिलांना दुय्यम वागणूक दिल्याचं ऐकिवात नाही. उलट महिला बचत गटांना कमी व्याज दरानं कर्ज देण्यामध्ये या सार्वजनिक क्षेत्रातील बँका अग्रेसर आहेत. त्याच प्रमाणं ग्राहक महिला असो वा पुरूष, बँकांकडून कुठं दुजाभाव केला जातो, असंही नाही. त्यामुळं स्वतंत्र महिला बँकेची सुरवात, तिची रुजवात, तिचा विस्तार आणि तिचं दीर्घकालीन भवितव्य या विषयी मनात कुशंका येतात. अत्यंत धोरणीपणानं, दूरदृष्टीनं हा प्रकल्प सरकारनं राबवला तरच यश मिळेल, अन्यथा नाही.> > आपल्या देशात स्त्री-पुरूष लोकसंख्येचं गुणोत्तर घटलं असलं तरी ते हजाराला ९४० इतकं आहे. सहा वर्षांखालील वयोगटात हे प्रमाण हजाराला ९१४ इतकं खाली आलंय. म्हणजे एकूणात ४५ ते ४७ टक्के महिला आपल्या देशात आहेत. जवळपास ५० टक्केच या पार्श्वभूमीवर आपल्या देशातल्या महिलांना ‘स्वतंत्र’ नव्हे तर ‘सह’ म्हणजे पुरूषांच्या बरोबरीचं स्थान देण्याची आवश्यकता आहे. देशातल्या महिला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम, स्वावलंबी, आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, ही अपेक्षा रास्तच आहे. त्यासाठी त्यांचं व्यक्तीस्वातंत्र्य जपणं, जोपासणं योग्यच आहे; मात्र, प्रत्येक गोष्ट स्वतंत्र देणं, हा उपाय होऊ शकत नाही. भारतीय राज्य घटनेनं सामाजिक समतेबरोबरच स्त्री-पुरूष समानतेच्या मूल्याचा पुरस्कार केला आहे. हे समानतेचं मूल्य भारतीय समाजाच्या मनीमानसी रुजवणं, ही खरं तर आजची गरज आहे. तथापि, महिलांच्या मनात स्त्री-स्त्री समानतेचं मूल्य रुजणं, ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे.\nजातीधर्माच्या पलिकडं जाऊन महिलांच्या मनात अन्य जातीय, अन्य धर्मीय महिलांविषयी सह-संवेदना जागृत होणं, ही अत्यंत आवश्यक बाब आहे. लोकल ट्रेनचं उदाहरण घ्या ना. एखादी महिला कुटुंबासोबत जनरल डब्यात चढली, तर पटकन उभं राहून जागा देण्याचं सौजन्य पुरूष सहप्रवासी दाखवतात. पण अशीच एखादी ज्येष्ठ किंवा गर्भवती महिलांच्या डब्यात चढली तरी तिला जागा मिळेलच, याची शाश्वती नाही. उलट ‘कशाला गर्दीच्या वेळी प्रवास करायचा अशा वयात (किंवा अवस्थेत)’ असेच उद्गार कानी पडतात. दुसरं उदाहरण म्हणजे साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीचं. आंतरजातीय विवाह करणाऱ्या आशाला तिच्या बापानंच ‘ऑनर किलींग’च्या गोंडस नावाखाली ठार मारलं; तर तिची आई, आजी तिच्या मातीलाही गेल्या नाहीत. उलट ‘मारलं ते बरंच केलं’ असेच उद्गार कानी पडतात. दुसरं उदाहरण म्हणजे साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीचं. आंतरजातीय विवाह करणाऱ्या आशाला तिच्या बापानंच ‘ऑनर किलींग’च्या गोंडस नावाखाली ठार मारलं; तर तिची आई, आजी तिच्या मातीलाही गेल्या नाहीत. उलट ‘मारलं ते बरंच केलं’ असे उद्गार काढले. पोटच्या मेलेल्या मुलीविषयी आपली संवेदना जात्यंधतेपोटी इतकी बोथट होत असेल, तर इतर महिलांविषयी काही बोलायलाच नको. या जातिगत संवेदनांतून किमान महिलांनी बाहेर पडलं पाहिजे, अशी माझी माफक अपेक्षा आहे. महिलांमध्ये तरी अभिजन, बहुजन, मागास, इतर मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, हायर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप अथवा लोअर इन्कम ग्रुप अशी वर्गवारी, स्टेटस डिस्ट्रीब्युशन व्हायला नकोय. ‘महिलांचे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक’ या एकाच मुद्यावर त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तोच त्यांचा अंतिम अजेंडा असला पाहिजे.\nआजच्या काळातही महिलांची सनातन मानसिकता हाही चिंतेचा विषय आहे. घराण्याला वारस हवा या भूमिकेतून स्त्री-भ्रूण हत्या घडविण्यात पुरूषांच्या बरोबरीनं किंवा त्यांना भरीस पाडणारी ही घरातली महिला असते, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते सासू-सूनेमधील विसंवाद हा बऱ्याच ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिलीला जन्म देण्यात कळीची भूमिका बजावतो, हेही वास्तव आहे. त्यामुळं महिलांमध्ये कौटुंबिक पातळीपासून सुसंवादाची प्रस्थापना होणं, ही अत्यावश्यक बाब आहे. त्यातून बऱ्याचशा प्रश्नांचे निकाल कुटुंबाच्या स्तरावरच लागतील. सामाजिक पातळीवरच्या सुसंवादाची ही सुरवात असेल.\nआज प्रसारमाध्यमांतल्या मार्केट-धार्जिण्या जाहिरातींच्या भडीमारानं भौतिकवादी, चंगळवादी दृष्टीकोन रुजण्याला खतपाणी मिळतंय. स्त्रियांच्या संदर्भात पूर्णतः शारीर पातळीवरचे थेट संदेश जाहिरातींमधून दिले-घेतले जात आहेत. पुरूषांना आकर्षित करण्यासाठी (बरेचदा सिड्युस करण्यासाठी) हे असं करणं खूप आवश्यक आहे, असा संदेश महिलांसाठी प्रसृत केला जातो. त्याच वेळी पुरूषांमध्येही स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू (कमॉडिटी) म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन रुजतो.\nखरं तर स्त्री- पुरूष शरीर रचना ही प्रजोत्पादनासाठीची एक अतिशय सुंदर अशी नैसर्गिक निर्मिती (क्रिएशन) आहे. स्त्री-पुरूषांच्या प्रेमळ साहचर्यातूनच सृजनाचा आविष्कार होऊ शकतो, हा संदेश निसर्गानंच दिलाय. त्यासाठी त्यांचा एकमेकांकडं पाहण्याचा दृष्टीकोन निकोप आणि आदराचा असला पाहिजे. स्त्री-पुरूषांमध्ये शारीर आकर्षणाच्या पलिकडं जाऊन मैत्रीची, सामाजिक सहजीवनाची निखळ भावना निर्माण झाली पाहिजे. एकमेकांच्या शारिरीक मर्यादा, क्षमता यांची जाणीव विकसित झाली पाहिजे. आपापसांतील भिन्नता सुसंवादाचे पूल बांधून संपवून टाकून, तिचं सक्षमतेत रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. पण नेमक्या याच गोष्टीला आजच्या जीवनशैलीमध्ये फाटा दिला जातोय. त्यामुळंच यावर ‘स्वतंत्र’ हे उत्तर नाही, तर ‘सह’ हेच आहे. स्त्री-पुरूष सहशिक्षणातून, सहजीवनातून, सहवासातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुसंवादातून बदलत्या जगाचा आणि जगण्याचा संदर्भ अधिक खुलेपणानं लावता येणं, चर्चिला जाणं शक्य आहे- स्वतंत्र ध्रुवीकरणातून नव्हे\nसौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालते. पण स्त्री\nस्त्रियांनी का ओलांडला उंबरठा\nमहिला दिन विशेष: 10 मौल्यवान वचन\nमहिला दिन विशेष : घुसमट\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2767", "date_download": "2018-10-19T00:04:57Z", "digest": "sha1:OFXM57DL2WS4PBDBCBLYX5KYGJRZ3T64", "length": 14769, "nlines": 100, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राजकारण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nराजकारणात तरुण कसे येतील\n६० च्या वर निवॄत्ति हवी का \nव्व्व्व् फ्फ्फ्फ् फ्फ्फ्फ् फ्फ् र्व्त्व्त् व् त्व्त्३ ३व्३५त्व्४ ३५३२५३२ ३व्फ्व्ग्व्र् वेव्त्र्त्\nद्स्स्फ् द्फ्द्फ्फ् र्वेव्त्४५२५ ३२२५२ द्फ्स्ग् स्ग्र्य्तेत्रेर् वेत्व्त्व्त्\nराजकारणात येणार्‍यांसाठी वयाची अट नको\nराजकारणात तरुण कसे येतील\n- या ठिकाणि लोकसभेतील* खासदारांची वयानुसार वर्गवारी काढता येते त्यानुसार तरुणांची आकडेवारी खालीलप्रमाणे;\n२५ ते ३५ वयोगट - २१/५४२\n३५ ते ४५ वयोगट - १००/५४२\nहे प्रमाण पुरेसे नाही का मग आपल्या अपेक्षेनुसार कोणत्या वयोगटाची संख्या किती असावी\n६० च्या वर निवॄत्ति हवी का \n- नाही, माझ्यामते निवडुन येण्यास येथे दिलेल्या पात्रता पुरेशा आहेत, त्यात निवृत्ती वयाची अट नको.\n* लोकसभा फक्त उदाहरण म्हणून घेतले आहे, संपुर्ण भारतातील राजकारण्यांचा विदा माझ्याकडे नाही.\nमला मदत हवी आहे\nचर्चेच्या प्रस्तावामधील दोन वाक्यानंतर जे लिहीलय ते मला वाचता म्हणजे उच्चारताच येत नाही.\nहा कोणता मंत्र आहे का\nएखाद्याला फेफरं आलं कि जीभ वाकडी होते तशाच पद्धतीने बोलत वरील वाक्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा\nराजकारण हे क्शेत्र इतर व्यवसायिक क्शेत्रांसारखे नाही. इतर क्शेत्रांमध्ये तुम्ही कोणती तरी सेवा इतरांना देता त्या मोबदल्यात तुम्हाला मोबदला मिळतो वा मिळू शकतो. पण राजकारण ह्या क्शेत्रात -\n'तुम्हाला येणार्‍या परीस्थितीची किती व केवढी समज आहे.',\n'परीस्थिती येण्याआधी तुम्ही कसे आडाखे मांडू शकता, तयारी करू शकता',\n'प्राप्त परीस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता\nया अशा गोश्टीवर त्या व्यक्तीचे यश-अपयश व अस्तित्व अवलंबून असते.\nअस्तित्व टिकवताना प्रेम, पैसा, प्रणय ह्या गोश्टी गौण असतात.\nतरूण व्यक्तीसाठी प्रेम, आसक्ती, द्वेश, मत्सर या सारखे विशय मर्यादा होवू शकतात/ असतात. ह्या सगळ्या अनुभवांमधून गेल्यानंतरच 'स्वतःच्या मनातलं झाकता येवून, दुसर्‍याच्या मनातलं ओळखण्याची' कला प्राप्त होते.\nआणि म्हणूनच राजकारणात तरूण (राजकीय घराण्यात जन्म न घेतलेले) येवू शकत नाहीत.\nआता शेवटी प्रश्न उरतो 'निवृत्तीचा'.\nहा प्रश्न बहुतेकदा नियतीच, त्या व्यक्तीने आतापर्यंत जे व जसे 'राजकारण' शिकले आहे त्यावर 'अत्यंत किचकट परीस्थिती समोर आणून' कुरघोडी करीत सोडवते.\nउपक्रमावर स्प्यामर लोक ओव्हरटाइम करत आहेत असे दिसते. हे कंत्राट घेतले असेल की अंतःप्रेरणेने करत असतील\nअंतःप्रेरणेने करत असतील तर फ्री विल (म्हणजे फुकट मिळणारा विल स्मिथ नव्हे) वर एक चर्चा व्हायला हवी असे वाटते.\n३. क;श्फह्स्ज्स्ध्ज्द्झ्ज्ज्ज्ज्ज्क्स्ध्फ्ज्क स्क्फ्;अह्हिऔस्द्फ्न्;ओइअस्द् ; अश्द्फ्;असु\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nपहील्या दोन मुद्यांवर चर्चा होऊ शकेल कदाचीत पण तिसर्‍या उत्तराशी पूर्ण सहमत :-)\nनितिन थत्ते [25 Aug 2010 रोजी 12:26 वा.]\nअसेच म्हणतो. पण तिसर्‍या मुद्द्याच्या बाबत खालील म्हणणे लक्षात घेणे आवश्यक.\nरचनेच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाने दिलेलं उत्तर या स्वरूपाचं आहे. टकमक टोकावर जायचं असेल तर खालून वर उडी मारता येत नाही. गडावर चढण्याचा हत्तीमार्ग शोधावा लागतो. उत्क्रांतिवादाचा थोडा उहापोह आपण पुढच्या लेखात करू. (नमनाला आणखी थोडं तेल पडलं, पण ही लेखमालाही एकदम उडी न मारता हत्तीमार्गाने नेण्याचा प्रयत्न आहे.) एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे \"दुर्दैवाने उत्क्रांतिवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असं सगळ्यांना वाटतं.\" आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी \"माकडापासून माणूस झाला\" \"माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली\" \"जिराफाची मान लांब झाली\" \"सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट\" \"समूहाच्या भल्यासाठी..\" अशा तुकड्यापलिकडे फारसं काही लक्षात नसतं. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलंही नसतं.\nयावरून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सिद्ध होते.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nबाबा, महाराज कि जय\nबाबांनी लिहीलेली 'ती दोन वाक्ये' मला उच्चारता ही येत नव्हती. पण नितिन महाराजांनी त्यातील गुढ अर्थ सांगितला, अन् मी धन्य झालो.\nराज्यकर्तेच लोकशाहीच्या नावा खाली स्वतःच :जनतेला लुटून रजाकाराच\nराजकारणात तरुण का येत नाहीत कारण आज राजकारण चांगल्या लोकांचे राहिलेले नाही तर पूर्वीच्या काळी पेंढारी,रोहिल्ला ,रजाकार हे ज्या प्रमाणे राजाच्या नावा खाली राज्यात गुंडगिरी करून रयतेला त्या प्रमाणे आजचे राजकीय नेतेच राज्यकर्तेच लोकशाहीच्या नावा खाली स्वतःच :जनतेला लुटून रजाकाराची भूमिका बजावत आहेत. या मुळे आयुष्यात कांही तरी करून दाखवण्याची महत्वकांक्षा बाळगणारे तरुण राजकारणाकडे वळत नाही.हे तरुण जर राजकारणाकडे वळावे असे वाटत असेल तर राजकारणाचा समग्र ढाचा बदलणे आवश्यक आहे. राजकारण्यांच्या स्वातंत्र्याच्या स्वेराचाराला सर्व प्रथम लगाम घालणे आवश्यक आहे. आज जो एकच नेता अनेक पदे उपभोगतो, स्वतःच्या घरातच सत्ता राहील याची खबरदारी घेतो. गुन्हेगारांना राजकारणात तत्काळ बंदी.पक्षांतर बंदी. लहान पदा पासून सुरवात करून नंतर मोठ्या पदावर बढती, एकच वेळी एका ठिकाणी निवडणूक लढवणे, मुदतपूर्व पद सोडून दुसरी निवडणूक लढवण्यास बंदी. एका पदावर फक्त २ वेळा संधी. आणि स्वतःचा पोटापाण्याचा उद्योग असणे बंधनकारक करावे.इतर उपाय सुचवावेत\nत्यापेक्षा शिकून, अमेरिकेला जाऊन सेटल होणे जास्त सोपे नाही का \nभारतात/भारताचं काय व्हायचं ते होऊनदे, आपण फक्त अमेरिकेतून कळफलक बडविणे जास्त सोपे नाही का \nसुचवायला लाख सुचवू हो, पण ते आमलात कोण आणणार, त्यासाठि जीव धोक्यात कोण घालणार \nएक तो सतीश शेट्टी मेला बिचारा, त्याच्या मार्गाने जाणारे सगळे त्याच्याच प्रमाणेच मरणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hz-feiying.com/mr/toughpro-brake-lining-semi-metallic-non-asbestos-wva--bfmcrw-14.html", "date_download": "2018-10-19T01:28:01Z", "digest": "sha1:2IH3QOSQ4JOYS4FUKRYKKI2BB4NTXXQI", "length": 7276, "nlines": 136, "source_domain": "hz-feiying.com", "title": "Toughpro मोडली अस्तर Semi-metallic नॉन-करड्या रंगाचा WVA :19017 BFMC:रायमंड/1/5 - चीन Toughpro मोडली अस्तर Semi-metallic नॉन-करड्या रंगाचा WVA :19017 BFMC:RW/1/5 पुरवठादार,कारखाना –Huangshan Feiying", "raw_content": "हांगझोई फेयिंग ऑटोप्टर्समध्ये आपले स्वागत आहे \nघर » उत्पादने » ब्रेक अलाईनिंग\nटचप्रो ब्रेक अस्तर अर्ध-धातूचा गैर-एस्बेस्टस डब्ल्यूव्हीए: एक्सएनएक्सएक्स बीएफएमसी: आरडब्ल्यू / एक्सएक्सएक्स / एक्सएक्सएक्स\nड्रम खराब करु नका\nटी / टी, एलसी, वेस्ट युनियन\nHUANGSHAN FEIYING AUTOPARTS कं., लि. विकसित करणे आणि जड DUTYS फॉर ब्रेक अस्तर ती मोडली आणि त्यांना एकही विविध प्रकारच्या उत्पादन विशेष एक छान आजार आहे, आमच्या कंपनी 1995 आढळले आहे, 40000 चौरस मीटर क्षेत्र व्यापते, 400 कर्मचारी पेक्षा जास्त. आता आपली उत्पादन क्षमता असू शकते 8000SETS / DAY, आम्ही उच्च कार्यक्षमता दाबून मशीन, एक AUTOMETIC batching प्रणाली, आणि प्रगत चाचणी 50 संच आणि mACHINES.WE आपण चांगले आणि स्थिर पुरवठा करू शकता विकसितगुणवत्ता उत्पादने, स्पर्धात्मक किंमत, वेळेवर पुरवणी, आणि चांगले सर्विसेस\nआम्ही एक्सएक्सएक्सपेक्षा जास्त उत्पादन लाईनसह ब्रेकच्या अस्तरांच्या उत्पादनात विशेष आहोत.\n2. हुआंगशन फेयिंगचा सर्वात मोठा फायदा काय आहे\nस्थिर उच्च दर्जाची आमची सर्वात मोठी शक्ती आहे\n3. Huangshan Feiying सह सहकार्य करण्याची आशा काय आहे\nगेल्या 20 वर्षात, आमचे डीलर आम्ही विकसनशील असल्यामुळे वाढत आहेत, ते व्यवसायात नशीब बनवत आहेत.\nWVA: 19017, बीएफएमसी: आरडब्ल्यू / 1 / 5\nट्रक ब्रेक अस्तर नवीन 153 F\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\nव्यक्तीशी संपर्क साधा: शेल्फ्यूंस शॉ\nमोबाइल फोन:+ 86-159 8848 3714(व्हाट्सएप)\nपत्ता: 22 # Longquan RD, कँगकियन आर्थिक विकास क्षेत्र, हांगझोऊ शहर, झेजियांग प्रांत, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/a-girl-given-punishment-of-five-hundred-situps-276836.html", "date_download": "2018-10-19T00:51:53Z", "digest": "sha1:S6PXFQNKKCF73MQPYXDP4HPVRYK6NRN3", "length": 12790, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गृहपाठ केला नाही म्हणून दिली 500 उठाबशांची शिक्षा!", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nगृहपाठ केला नाही म्हणून दिली 500 उठाबशांची शिक्षा\nकोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे.\nकोल्हापूर, 13 डिसेंबर: गृहपाठ केला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यातच 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली असून सध्या तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा सुनावली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे.\nदरम्यान देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अजूनही या शिक्षिकेवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/32978", "date_download": "2018-10-19T00:28:10Z", "digest": "sha1:23R6NYDDTF6HIXTWOYW4BWSWCZA32PZI", "length": 11590, "nlines": 224, "source_domain": "www.maayboli.com", "title": "म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन)\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन)\nमायबोली आयडी - कविन\nपाल्याचे नाव - सानिका नवरे\nवय - ८ वर्षे\nगोष्टीचे नाव- कापसाची म्हातारी\nग ग गोष्टी २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२\nही स्वरचित आहे का\nही स्वरचित आहे का सानिका\nयेकदम झोकात सांगीतली आहे. शाब्बास.\nसानिका, मस्तच गोष्ट... खूप आवडली\nसानिका तुझी गोष्ट खूप आवडली\nसानिका तुझी गोष्ट खूप आवडली\nमस्तच सांगितलेय गोष्ट. शाब्बास सानिका आणि कविता.\nशाब्बास सानिका. मस्त सांगितली\nशाब्बास सानिका. मस्त सांगितली आहेस गोष्ट\nमस्तच गं सानिका आवाज खूप गोड\nमस्त गं सानिका तुझी कापसाची\nमस्त गं सानिका तुझी कापसाची म्हातारी आवडली.\nसानिका, छान आहे हं गोष्ट\nसानिका, छान आहे हं गोष्ट\nसानिका शाब्बास. ती मधली\nसानिका शाब्बास. ती मधली कविता / लय पण मस्त.\n किती लयीत, छान सांगितली आहे गोष्ट गोष्टीची निवडही आवडली बरं का गोष्टीची निवडही आवडली बरं का\nइतकं कौतूक वाचून सानिका आज\nइतकं कौतूक वाचून सानिका आज एकदम खुष होणार\nही गोष्ट मायबोलीकर सावलीची आहे. मायबोलीवर पोस्ट केलेय तिने. सावली मावशीच्या गोष्टी एकदम हिट असतात आमच्या घरी\nहा गोड आवाज ऐकून वाटले\nहा गोड आवाज ऐकून वाटले आपल्याला एक मुलगी हवी होती\nसानिका मस्त मस्त गोष्ट.\nसानिका मस्त मस्त गोष्ट.\n सानिकाचा आवाज एकदम मस्त\n सानिकाचा आवाज एकदम मस्त आहे\nकापसाची म्हातारी भारीच आहे.\nकित्ती छान सांगितलीय गोष्ट \nकित्ती छान सांगितलीय गोष्ट प्रत्येकाचे वाक्य किती छान डिफाईन केलय. शाब्बास सानिका\nगोड आवाज... खूप छान सांगितली\nगोड आवाज... खूप छान सांगितली आहे गोष्ट..\nछान सांगितली आहे हां गोष्ट\nछान सांगितली आहे हां गोष्ट सानिकाने, कापसाची म्हातारी आवडली\nमस्त सांगितली आहे गोष्ट\nमस्त सांगितली आहे गोष्ट सानिकाने शाब्बास सानिका\nसानिका, गोष्ट एकदम मस्त बरं\nसानिका, गोष्ट एकदम मस्त बरं का\nशाब्बास सानिका, एकदम मस्त\nशाब्बास सानिका, एकदम मस्त सांगीतलीय्स हां गोस्\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/631", "date_download": "2018-10-19T00:23:28Z", "digest": "sha1:EHF5UZFFEF2THU437EPODX2CUYBDYCZ4", "length": 124086, "nlines": 363, "source_domain": "mr.upakram.org", "title": "परदेशातील मराठी मंडळे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपरदेशात आल्यावर बरेचसे भारतीय, आपला समाज, आपली माणसे जोडलेली राहावीत या हेतूने भारतीय मंडळांचे/ संघांचे सदस्यत्व घेतो. भारतीय समाज, सण, कार्यक्रम या सर्वांशी आपली नाळ जोडलेली राहावी या भावनेतून. मराठी मंडळेही याच भावनेतून जोडली जातात. अर्थातच, प्रत्येकाला या मंडळांचे बरे वाईट अनुभव येतात. एक उदा. सांगायचे झाले तर:\nइंडिएनापोलिसचे आमचे मंडळ तसे लहान आहे. त्यात फारसे राजकारण नाही, हेवेदावे नाहीत परंतु एक गोष्ट प्रभावाने जाणवते ती म्हणजे अनास्था. मध्यंतरी बीएमएमसाठी आलेल्या एका कलावंताचा अतिशय सुरेख कार्यक्रम मंडळाने आयोजीत केला होता. कार्यक्रमाची प्रसिद्धी, लोकांना इमेल्स पाठवणे, फोनवरून आमंत्रणे देणे इ. इ. ही व्यवस्थित झाले होते. प्रत्यक्ष कार्यक्रमास मात्र फक्त ३४ जण उपस्थित राहिले. (हीच संख्या पाडवा-गणपतीला सुमारे १५० ते २०० च्या घरात असते.) आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरेच सदस्य मराठी कार्यक्रमात आपल्याला कोणतीही रुची नसल्याचे सांगतात. इतर वेळेसही, केवळ मराठी गाण्यांचा कार्यक्रम ठेवणे अशक्य होते कारण लोकांना हिंदी गाणी लागतात. मंडळाचे अंक निघतात त्यात मुलांना इंग्रजी लेख छापण्याची मुभा असते पण मोठेही 'आजकाल मराठी कोण वाचतो हो...आम्हाला इंग्रजीत लिहू द्या.' अशी मागणी करतात.\nएकंदरीत आपला मराठी बाणा दाखवण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो हा अनुभव अनेकांना आला असेल.\nएकमेकांवर राळ उडवण्यासाठी ही चर्चा सुरु केलेली नाही हे ही नमूद करावेसे वाटते. मंडळांचे कारभार व्यवस्थित कसे चालावे लोकांना आकर्षित कसे करावे लोकांना आकर्षित कसे करावे त्यांच्या औदासिन्यावर उपाय शोधले आहेत का त्यांच्या औदासिन्यावर उपाय शोधले आहेत का या पिढीनंतर पुढची पिढी या मंडळांना जोडली जाईल का या पिढीनंतर पुढची पिढी या मंडळांना जोडली जाईल का (खरंतर, आताच्याच तरूण पिढीकडून अनास्था दिसत आहे, आम्हाला मराठीतलं काही कळत नाही असे सांगणारी भारतातूनच येणारी पिढी निर्माण होते आहे.) हे सर्व प्रश्न मंडळात स्वेच्छेने काम करणार्‍या मंडळींपुढे कधीनाकधी उपस्थित झाले असावेत तर सदस्यत्व घेतलेल्या लोकांनाही अनेक अनुभव आले असावेत.\nउपक्रमावर परदेशातील अनेक मंडळी आहेत. त्यापैकी बरेच मराठी मंडळांशी जोडलेलेही असतील. बे एरिया किंवा त्यासमान मोठ्या मंडळातील अनुभव आणि लहान मंडळातील कटु-गोड अनुभव येथे मांडावेत, जेणेकरून अनास्था, औदासिन्य कसे टाळता येईल याची कल्पना यावी.\nविशेष सूचना: कटु अनुभव मांडताना तिरप्या तिरप्या प्रतिसादांच्या वादांची झुंबड उडणार नाही आणि उपक्रमाच्या ध्येयधोरणांकडे लक्ष द्यावे.\n(खरंतर, आताच्याच तरूण पिढीकडून अनास्था दिसत आहे, आम्हाला मराठीतलं काही कळत नाही असे सांगणारी भारतातूनच येणारी पिढी निर्माण होते आहे.)\nतसेही मला वाटले होते की विशेषतः अमेरिकेतील मराठीमंडळे एकदम उत्साही आणि कार्यरत आहेत. बर ..आता बरेच काही कळेल ..\n--('डे' एरिआत राहणारा) लिखाळ.\nनेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)\nविशेषतः अमेरिकेतील मराठीमंडळे एकदम उत्साही आणि कार्यरत आहेत.\nअहो पण तुमच्या जर्मनीत मंडळ आहे का तुम्ही तेथे जाता का तुम्ही तेथे जाता का मंडळ असून जात नसाल तर का नाही मंडळ असून जात नसाल तर का नाही तुम्हाला तुमचे काही अनुभव आहेत का तुम्हाला तुमचे काही अनुभव आहेत का ते आम्हालाही सांगा की.\n(युरोपातील उखाळ्यापाखाळ्यांत इंटरेश्टेड) प्रियाली.\nआमच्या इथे ब्रेमेन, स्टुटगार्ट, फ्रांकफूर्ट या आणि अशा मोठ्या शहरांत मराठी माणसे एकत्र येवून गणपती, दिवाळी वगैरे साजरी करतात असे ऐकून आहे. (कुणिससं म्हणत होतं बुवा ). मागल्या वर्षी स्टुटगार्ट येथे दिलीप प्रभावळकर कार्यक्रमास आले होते असे ऐकले. यंदा सुद्धा बव्हेरियामध्ये सर्व जर्मनीभरच्या मराठी लोकांचे संमेलन आहे. पण मी जावू शकेन असे दिसत नाही. :(\nमी जेथे राहतो तेथे दोन मराठी लोक आहोत :) ( आणि आम्ही दोन मंडळे स्थापन केली आहेत :) तसे नाही उगीच मजा. आम्ही दोघेच असल्याने आम्ही कार्यक्रम करु शकत नाही. पण एका संक्रांतीला इतर मंडळींना कटाची आमटी आणि पुरणपोळी करुन बेत जमवला होता. (पुरणाची पोळी कसली पुरणाचे पराठे होते ते पुरणाचे पराठे होते ते असं कुणिससं म्हणत होतं बुवा असं कुणिससं म्हणत होतं बुवा \nनेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)\nमहाराष्ट्रात मंडळे स्थापन करुन,त्यांच्यात मराठीची आवड निर्माण करायची\nमग ते कोणत्याही देशात गेले,तर मंडळाचे काम मनासारखे होईल.\nआयडीया में दम है\nमहाराष्ट्रात मंडळे स्थापन करुन,त्यांच्यात मराठीची आवड निर्माण करायची\nमग ते कोणत्याही देशात गेले,तर मंडळाचे काम मनासारखे होईल.\nतुम्ही हे गांभीर्याने म्हणाला का ते कळले नाही परंतु कल्पना वाईट नाही. लहान मुलांना ती इंग्रजी शाळेत गेली (किंवा नाही गेली) तरी मराठीशी संबंधीत संस्थांशी जोडलेले ठेवले तर मोठेपणी ते उत्साहाने अशा संस्थांत भाग घेतील असे वाटते.\nइंग्रजी शाळेत गेली (किंवा नाही गेली) तरी मराठीशी संबंधीत संस्थांशी जोडलेले ठेवले तर मोठेपणी ते उत्साहाने अशा संस्थांत भाग घेतील असे वाटते.\nगंभीरपणे म्हणते( म्हणतोच्या ऐवजी म्हणते.नाव बदलल्यामुळे ) .\nपरदेशातील मराठी मंडळाबद्दल लिहायचे आहे पण त्याआधी (पटकन लिहीता येईल असे वाटत असल्याने) \"महाराष्ट्रातील मंडळाच्या\" अनुभवावर लिहीतो.\nइंग्रजी माध्यम असो-नसो, मराठी वाड्मय मंडळ असणे चांगले ठरू शकते. आमच्या शाळेत तसे होते. अर्थात तसे शिक्षक लागतात आणि सुदैवाने तसा उत्साह असलेले काही शिक्षक होते. परीणामी नवीन वाचायच्या गोष्टी, कविता, नाटके इत्यादीची माहीती झाली.\nव्हि. जे. टि. आय. मधे पण उत्साही प्राध्यापकांमुंळे चांगले मंडळ होते. (आता परिस्थिती माहीत नाही). तिथले स्वरूप अर्थातच थोडे निराळे म्हणजे वेगवेगळ्या कक्षेत्रातील व्यक्तींना बोलावणे आणि मराठी नाटक बसवणे असे होते. पण तिथे अनेक नामवंत हजेरी लावून गेले आहेत- लेखक, लेखिका, कवी, कवियत्री, राजकारणी आणि नट.\nमी सरदार पटेल मधे असताना, तिथे पण मंडळ होते कळले. पहील्या वर्षी ५ रू वर्गणी वर्गातून गोळा करायला मदत केली. पण काहीच कार्यक्रम झाला नाही. दुसर्‍या वर्षी परत जेंव्हा मदत मागायला कार्यकारीणी आली, तेंव्हा म्हणले आधीच्या वर्षाचे पैसे वापरा मगच मी पैसे परत गोळा करायला मदत करीन नाहीतर बहीष्कार. मुले चांगली होती, कदाचीत (परिक्षांमुळे) उत्साह कमी असेल, गैरव्यवहार नव्हता पण जेव्हढा पाहीजे तेव्हढा प्राध्यपकांकडून पाठींबा नव्हता. मग डॉ. आनंद नाडकर्णींना भाषण देयला बोलवायचे ठरवले, तेंव्हा भवन्स कँपस मधे (जेथे सरदार पटेल आहे) ड्र्ग्जचे प्रकार घडले होते. नाडकर्णी तेंव्हा या विषयावर प्रसिद्ध होत होते. त्यांना भेटायला गेलो, तर ते म्हणाले की बोलायला येईन पण विषय ड्रग्ज नसेल तर विषयाचे नाव असेल, \"कामसंवाद\". मी जरा बिचकलो की आता काय करायचे कार्यकारीणीला अर्थातच उत्साह आला कार्यकारीणीला अर्थातच उत्साह आला पण प्राध्यापक आढेवेढे घेयला लागले. पण शेवटी मान्य झाले. आणि हा शुद्ध मराठी कार्यक्रम अतिशय सुसंस्कृतपणे भाषण आणि प्रश्नोत्तराच्या रूपात प्राध्यापक आणि मराठी आणि अमराठी मुलांच्या \"उत्साही\" सहभागाने पार पडला. तसेच एकदा श. ना. नवरे पण आले होते. मी शब्दवेध (what's the good word) आयोजीत केले होते आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभला होता.\nथोडक्यात स्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत. अमेरिकेत \"बूक क्लब्स\" असतात तशी आणि अनेक नवीन कल्पनांनी.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [09 Aug 2007 रोजी 15:13 वा.]\nस्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत.\nसहमत,पण मंडळात केवळ साहित्य गप्पा नसाव्यात.तर वेगवेगळे सण,त्यांचे नवीन संदर्भ,इतिहासाच्या चर्चा,गाणी (मराठी,हिंदी) कोडी,खेळ,असे काही असले की,मग त्यात कंटाळा नसतो,कधी तरी व्याख्यान पण संवादरुपी, अध्यात्मिक तत्वज्ञानावर फारसे बोलूच नये असे वाटते,आणि 'ती' मनमोहिनी म्हणते त्या प्रमाणे,एकदा की तरुणांमधे अशी आवड निर्माण झाली की,मग ती कोणत्याही देशात गेली,तरी मंडळांचा उत्साह कमी होणार नाही,असे वाटते.खरे तर परदेशातील मंडळांचे स्वरुप कसे असते,हे फारसे माहित नसल्यामुळे जरा अंदाजेच हा प्रतिसाद लिहितो आहे.\n\"स्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत \"\nजर साध्य झालेच तर कोठे कोठे आहेत ह्याची सुची देखील प्रसारित / प्रसिध्द करावी \nपण मंडळात केवळ साहित्य गप्पा नसाव्यात.तर वेगवेगळे सण,त्यांचे नवीन संदर्भ,इतिहासाच्या चर्चा,गाणी (मराठी,हिंदी) कोडी,खेळ,असे काही असले की,मग त्यात कंटाळा नसतो,कधी तरी व्याख्यान पण संवादरुपी, अध्यात्मिक तत्वज्ञानावर फारसे बोलूच नये असे वाटते,आणि 'ती' मनमोहिनी म्हणते त्या प्रमाणे,एकदा की तरुणांमधे अशी आवड निर्माण झाली की,मग ती कोणत्याही देशात गेली,तरी मंडळांचा उत्साह कमी होणार नाही,असे वाटते\nमी देखील गेलो होतो एकदा कार्यक्रमाला हिंदी गाण्याची भेंडी खेळून खेळून थकलो तोच एकाने नरेन्द्र (कोकणवाले) बाबाचे भजन व भाषण लावले वरती हा सल्ला देखील मराठी मंडळामध्येच \"राज भाई, सुन रहे हो ना वरती हा सल्ला देखील मराठी मंडळामध्येच \"राज भाई, सुन रहे हो ना क्या गजब बोलतो माहीत आहे, शेकडो लोगों की भिड लगती है, सिर्फ उन्हे देखने के लिए क्या गजब बोलतो माहीत आहे, शेकडो लोगों की भिड लगती है, सिर्फ उन्हे देखने के लिए \nबस तो आमचा आखरी सलाम मंडळाला \nमी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मिळाली की येथे लिहीनच.\n\"स्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत \"\nजर साध्य झालेच तर कोठे कोठे आहेत ह्याची सुची देखील प्रसारित / प्रसिध्द करावी \nशुद्धलेखनाच्या चुका कृपया मोठ्या दिलाने(काळजाने) दुर्लक्षित कराव्यात.\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.\nतुम्ही फक्त आय. आय. टी. खडगपूर च्याच मराठी मंडळाचा दुवा दिला आहे.\nमी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.\nकृपया चर्चा परदेशातील मराठी मंडळांवर आहे तेव्हा स्वदेशातील मराठी मंडळांवर यापुढे विषयांतर नको. स्वदेशात मराठी साहित्य, कार्यक्रम, वाहिन्या, मराठी समाज जितक्या मुबलकपणे मिळते तितक्या मुबलकपणे परदेशात ते नसल्याने मराठी भाषा, साहित्य, कलावंत यांच्याशी येथील मंडळींना बांधून ठेवण्यासाठी काय करावे\nलोकांचे औदासिन्य कसे दूर करावे\nकाही कटु-गोड अनपेक्षित अनुभव आणि त्यावर योजलेले उपाय इ. वर चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे.\nयाबरोबरच वर* लिहिल्याप्रमाणे कोणावरही राळ उडवण्यासाठी या चर्चेचा वापर करू नये ही विनंती.\nवर म्हणजे मुख्य चर्चाप्रस्तावात.\n१. मराठीची ची गोडी जपण्यासाठी प्रथम मराठी पुस्तके / कथा / कादंबरी / मासिके मडंळामध्ये उपलब्ध असावीत.\n२. मंडळाचा सर्व प्रथम नियम असावा कि येथे मंडळामध्ये फक्त व फक्त मराठीमध्येच बोलावे.\n३. गाणी / नाटके / भाषण / आरती जे काही करावयाचे आहे त्या आधी सदस्यांचे मत घ्यावे.\n४. मराठी मंडळामध्ये आल्यावर असे वाटावयास हवे की आपण महाराष्ट्रामध्येच एका कार्यलयात आलो आहोत ( असे नको की दिल्ली मध्ये आहे तर दिल्लीचा कुतबमीनार व लाल किल्ला भिंतीवर टांगला )\n५. चुकुन माकुन एखादा असदस्य- मराठी मानव जर तुमच्याकडे माहीती साठी आला तर त्याला योग्य ती माहीती व वागणूक मिळावी. ( अनुभव खुप वाईट आहेत ते देखील देशी - भारतातलेच)\nबस, अजून काही सुचले तर लिहीनच येथे.\nमी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.\nकृपया चर्चा परदेशातील मराठी मंडळांवर आहे तेव्हा स्वदेशातील मराठी मंडळांवर यापुढे विषयांतर नको.\nमला माहीत नव्हते की येथे (या चर्चेमध्ये) जे परदेशी बांधव आहेत त्यांनीच लिहावयाचे आहे अहो आम्ही अजून नेपाळ नाही पोहचलो तो जर्मनी काय अन् अमेरीका काय आम्हाला काय ठाव.\nमी चूकून दोन वेळा (पण वेगळेगळा) प्रतिसाद दिला व त्यामुळे चर्चे मध्ये आलेल्या खंड ह्या बद्दल माफी असावी.\nवर* लिहिल्याप्रमाणे कोणावरही राळ उडवण्यासाठी या चर्चेचा वापर करू नये\nमी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.\nमला माहीत नव्हते की येथे (या चर्चेमध्ये) जे परदेशी बांधव आहेत त्यांनीच लिहावयाचे आहे\nअसे कोठेही म्हटलेले नाही, कृपया वाक्यांचा विपर्यास नको. चर्चेच्या शीर्षकापासून मसुद्यापर्यंत चर्चा परदेशी मराठी मंडळांसाठी आहे, कारण सदस्यांच्या प्रतिसादातून काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. एखाद दोन विषयांतरीत प्रतिसाद बरे वाटतात/ चालून जातात परंतु चर्चेचा रोख बदलावा असे चर्चाप्रस्ताविकेला वाटत नाही. (वरील प्रतिसाद लिहिला तोपर्यंत नंदन, विकास आणि खिरे यांचे प्रतिसाद आले नव्हते, त्यामुळे चर्चेचा रोख बदलतो आहे की काय असे वाटणे गैर नाही असे वाटते.)\nअर्थात, यात माफी मागण्यासारखे किंवा गैरसमज करून घेण्यासारखे काहीच नाही.\nस्वदेशातील मराठी मंडळे, जसे इतर राज्यांतील मराठी मंडळे वगैरे यावर चर्चा होणे हे ही उत्तम आहे परंतु ती चर्चा वेगळ्या चर्चाप्रस्तावाखाली किंवा इतरत्र व्हावी. या चर्चेत नको इतकेच म्हणायचे होते.\nभारतीय/मराठी जेवण मिळतं या कारणामुळे पहिल्या वर्षी विद्यार्थीदशेत महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना मी हजेरी लावली. दुसर्‍या वर्षी समितीत सहभागी झालो. गेल्या वर्षभरात अध्यक्ष म्हणून काम केले आणि या वर्षी जरी समितीमध्ये नसलो, तरी अधूनमधून स्वयंसेवकगिरी करत असतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आणि आयोजक म्हणून गाठीशी असणार्‍या ह्या थोड्याशा अनुभवाच्या जोरावर ही प्रतिक्रिया देतो आहे.\nअध्यक्ष म्हणून म्हणा किंवा आयोजक म्हणून, पुढील अडचणी येत असतात. अर्थात, यात सामान्यीकरण करण्याचा, सरसकट अमेरिकेतील मराठी मंडळींना दोष देण्याचा हेतू नाही.\n१. आर्थिक पाठबळाची समस्या -- वर्षभरात साधारण जरी सहा कार्यक्रम जरी बसवायचे ठरवले (संक्रांत, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, क्रीडा दिवस, नाटके, सहल, गणपती, कोजागिरी/दांडिया, दिवाळी यापैकी), तरी जेवण, हॉलचे भाडे, इन्शुरन्स, इतर खर्च पकडला तरी एका माणसामागे दर कार्यक्रमाला साधारण ८ ते १० डॉलर्स खर्चावे लागतात. बहुतांश सभासद खळखळ करत नाहीत, परंतु कधीकधी \"अहो, या रेस्टॉरंटमधले जेवण आहे का. त्यांचा बुफे तर ७ डॉलर्सला असतो. तुम्ही कार्यक्रमाचे १० डॉलर्स का घेता आहात\" अशा प्रश्नांनाही तोंड द्यावे लागते.\n२. प्रेक्षकांचा प्राधान्यक्रम -- 'लग्नात मुलगी वराचे रुप बघते, मुलीची आई आर्थिक स्थैर्य पाहते, वधूपिता चार लोकांचे मत अजमावतो परंतु इतरेजनांना फक्त जेवणाचा बेत काय आहे याचीच चिंता असते', अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे जेवण हाच मुख्य कार्यक्रम आहे, अशी काही मंडळींची (सर्वच नाही) समजूत असते. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जर १० ते १२ कार्यक्रम, १२ ते १ जेवण, १ ते ३ पुन्हा इतर कार्यक्रम असे असेल, तर साडेबाराशिवाय सभागृह भरत नाही.\nदुसरे म्हणजे, प्रेक्षकांत मुख्यत्वे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे विद्यार्थी किंवा नुकतेच नोकरीला लागलेल्या अविवाहितांचा/नवीन दांपत्यांचा. दुसरा म्हणजे ३५-४५ वयोगटातील जोडप्यांचा, आणि तिसरा माहिती तंत्रज्ञानाची लाट येण्यापूर्वी अमेरिकेत वीस-तीस वर्षांपूर्वी येऊन स्थायिक झालेल्या मध्यमवयीन/वृद्ध मंडळींचा. अर्थात, शहरा-शहरामागे कुठला भाग अधिक आहे हे बदलत जाते.\nतिसर्‍या गटातली मंडळी आवर्जून कार्यक्रमांना हजेरी लावतात, कौतुक करतात आणि क्वचित कधी आमच्या येथे वाढलेल्या पिढीने मराठी संस्कृती जपली नाही अशी हळहळ व्यक्त करतात. दुसर्‍या गटातील प्रेक्षक हवे असतील, तर लहान मुलांचे कार्यक्रम ठेवणे (वेशभूषा स्पर्धा, नृत्याचे कार्यक्रम किंवा अगदी लहान मुलांसाठी श्लोक म्हणणे, चित्रकला स्पर्धा) अपरिहार्य असते. या कार्यक्रमांचा पहिल्या गटातील मंडळींना जाम कंटाळा येतो, त्यामुळे महाराष्ट्र मंडळ म्हणजे हे असलेच काहीतरी असते, अशी समजूत करून घेऊन ते फिरकत नाहीत.\nशिवाय मग ज्यांना शास्त्रीय संगीत की हिंदी ऑर्केस्ट्रा, दांडिया की कोजागिरी, नाटके की क्रीडास्पर्धा अशा प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतातच.\nहे औदासीन्य दूर करायचे असेल, तर मुळात प्रेक्षकांकडून प्रतिसाद हवा हे खरं पण त्याशिवाय मंडळांना देखील काही करता येण्यासारखे आहे. म्हणजे, अमेरिकेत वाढलेल्या १० ते १६ वयोगटांतील मुलांचा 'यूथ क्लब' तयार करून त्यांच्यावर कार्यक्रमातील काही भागाची जबाबदारी देणे, केवळ दोन-तीन महिन्यांतून एखादा कार्यक्रम न करता महाराष्ट्र मंडळ हे समस्त मराठी मंडळींकरता एक व्यासपीठ म्हणून सदैव उपलब्ध राहील हे पाहणे. सतत चांगले, वेगवेगळे कार्यक्रम केले की हळूहळू का होईना सभासदांचा प्रतिसाद वाढतो असा अनुभव आहे. मौखिक प्रसिद्धीचा यात मोठा हातभार लागतो. अर्थात, वैयक्तिक गैरसमज, हेवेदावे या गोष्टी असायच्याच पण केवळ अमका अमका मंडळात आहे, म्हणून आम्ही तिकडे जाणं बंद केलं याला काही अर्थ नाही.\nइतर भाषकांच्या मंडळांनाही थोड्याफार प्रमाणात याच समस्या भेडसावतात, असे एक-दोघांशी बोलल्यावर ध्यानी आले. गणपती आणि दिवाळी यांना जेवढी गर्दी होते, तितकी इतर महाराष्ट्र मंडळांच्या कार्यक्रमांना होत नाही . हीच गत बंगाली मंडळाच्या दुर्गापूजेची आणि गुजराती मंडळाच्या दांडियाची. तरीही अनेक मंडळे दरवर्षी नाटके बसवणे, महाराष्ट्रातून येणार्‍या कलाकारांचे कार्यक्रम सादर करणे आणि इतर उपक्रम राबवणे (सॅन होजे महाराष्ट्र मंडळाने मराठी विकीपीडीयाला हातभार लावण्यासाठी तेथील निवृत्त मंडळींना उद्युक्त केले होते. मिलिंदराव, यासंबंधी अधिक माहिती देऊ शकतील.), हे सारे करत असतात -- हे कौतुकास्पद आहे. सक्रिय सहभाग जमला नाही तरी हजेरी लावून आपला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा असे वाटते.\n[अर्थात, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याने मराठी संस्कृती जपली जाते, असा येथे दावा करायचा नाही. तो चर्चेचा विषयच नाही.]\nप्रतिसादाबद्दल धन्यवाद. अगदी माझ्या मनातलं लिहिल्याप्रमाणे वाटलं.\nविशेषतः सदस्यांचे जे गट पाडले ते अगदी पटले. पहिल्या गटाची अनास्था नेहमीच मनाला विशाद देऊन जाते.\nदिवाळीला आमच्या मंडळात बाहेरून कार्यक्रम बोलावला जातो. यावेळेस आम्हाला काही इंटरेश्ट नाही हो एकपात्री कार्यक्रमात नाहीतर नाटकांत म्हणून येणं टाळलं जातं किंवा जेवणाच्या वेळेस मंडळी येतात. ४ वाजताचे कार्यक्रम ५ वाजता आणि ६ वाजताचे कार्यक्रम ७ वाजता हे ठरलेले.\nसमितीत या असे सांगताना अक्षरशः लोकांचे पाय धरणे बाकी राहते. थँकलेस जॉब असतो, तो आम्हाला नको असे सांगितले जाते. याच्या अगदी उलट चित्र आमच्या येथील तेलगू मंडळात दिसते. हा विरोधाभास का ते मात्र कळत नाही.\nतुम्ही सुचवलेले पर्याय आवडले.\nकाही समस्या काही उपाय\nदिवाळीला आमच्या मंडळात बाहेरून कार्यक्रम बोलावला जातो.\nआमच्या कडे मुलांचे कार्यक्रम झाले पण मग ज्यांची मुले काम करताहेत ते सभागृहात बाकिचे बाहेर गप्पा मारण्यात मग्न.\n४ वाजताचे कार्यक्रम ५ वाजता आणि ६ वाजताचे कार्यक्रम ७ वाजता हे ठरलेले.\nशक्य तितका वेळेवर कार्यक्रम चालू करायचा प्रय्तन् करायचे (अगदीच कमी लोक असली आणि बाहेरचे कलाकार असल्यास जरा सांभाळावे लागते). हळू हळू लोकांना सवय होते.\nपरंतु कधीकधी \"अहो, या रेस्टॉरंटमधले जेवण आहे का. त्यांचा बुफे तर ७ डॉलर्सला असतो.\nजेंव्हा बॉस्टन भागात प्रथमच उडीपी भवनमुळे दाक्षिणात्य खाद्यपदार्थ मिळू लागले (आता ते बंदझाले आणि पंजाबी रेस्टॉरंट मधे डोसा मिळतो), तेंव्हा तत्कालीन समितीने ठरवले की आपण अमुक कार्यक्रमासाठी ईडली/मेदू वडा सांबार आणि असेच काही अजून पदार्थ ठेवू या. लोकं एकंदरीत खूष होती. पण उडप्याचा अंदाज थोडा चुकला आणि सांबार थोडेच कमी आले. सर्वांना मिळाले पण जरा हात राखून. पण कुणाला काही प्रश्न नव्हता...\nमाझ्या ओळखीतील एका (कमिटीवर नसलेल्या पण मधून मधून मदत करणार्‍या) व्यक्तीने कुणाला तरी विचारले की कसा वाटला आजचा मेन्यू अपेक्षेप्रमाणे उत्तर आले, मेन्यू चांगला होता पण सांबार कमी पडले त्यामुळे जरा कमी खाल्यासारखे वाटले.\nतिने लगेच त्यांना शांतपणे आणि सभ्यपणे समजावले: \" अहो, असे बघा, माणसे आजकाल ८० वर्षांपर्यंत जगतात असे धरू. त्यात १० व्या वर्षापासून मोठ्या व्यक्तीसारखे खातो असे समजले, तर ७०वर्षे झाली. त्यात ३६५ दिवस आपण दोनदा जेवण, एकदा ब्रेकफास्ट, दुपारचे काहीतरी तोंडात टाकणे असा सर्व हिशेब केला तर एक लाखापेक्षा जास्त वेळा खातो. त्यात एकावेळेस सांबार अर्धी वाटी कमी आले तर काय झाले\n\" अहो, असे बघा, माणसे आजकाल ८० वर्षांपर्यंत जगतात असे धरू. त्यात १० व्या वर्षापासून मोठ्या व्यक्तीसारखे खातो असे समजले, तर ७०वर्षे झाली. त्यात ३६५ दिवस आपण दोनदा जेवण, एकदा ब्रेकफास्ट, दुपारचे काहीतरी तोंडात टाकणे असा सर्व हिशेब केला तर एक लाखापेक्षा जास्त वेळा खातो. त्यात एकावेळेस सांबार अर्धी वाटी कमी आले तर काय झाले\n हे पाठ करून ठेवते. वापरण्याची संधी मिळणार याची खात्री आहे\nमूळ प्रतिसाद अद्यापही वाचलेला नाही, बहुधा उद्या उजाडणार.\nअप्रासंगिक रस आणि टिप्पण्या.\nतिने लगेच त्यांना शांतपणे आणि सभ्यपणे समजावले: \" अहो, असे बघा, माणसे आजकाल ८० वर्षांपर्यंत जगतात असे धरू. त्यात १० व्या वर्षापासून मोठ्या व्यक्तीसारखे खातो असे समजले, तर ७०वर्षे झाली. त्यात ३६५ दिवस आपण दोनदा जेवण, एकदा ब्रेकफास्ट, दुपारचे काहीतरी तोंडात टाकणे असा सर्व हिशेब केला तर एक लाखापेक्षा जास्त वेळा खातो. त्यात एकावेळेस सांबार अर्धी वाटी कमी आले तर काय झाले\nहा हा..मजेशीर अनुभव आणी मस्त उत्तर. लोकांना उदरभरणात इतका (अप्रासंगिक) रस का असतो नकळे \nपण अश्या उत्तरावर 'आम्ही पैसे मोजले होते म्हणून सांगतो ' हे प्रत्युत्तर नाही आले म्हणजे मिळवली.\nनेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)\nकन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम्|\nबान्धवा: कुलमिच्छान्ति मिष्टान्नमितरे जना:||\nआठवला :). अशीच धारणा असावी बहुधा.\nवा छान. मी सुद्धा तो आठवायचा प्रयत्न करित होतो.\nनेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)\nअक्षरे लाल का होत आहेत काय माहित \nनेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)\nमला हे सुभाषित माहीत नव्हते, आता पाठच करून ठेवीन\nहा कार्यक्रम ममं च्या माध्यमातून करण्यासाठी किती पापड बेलावे लागलेत, तुला काय सांगू नंदन.\nपापड लाटावे लागले.. लाटण्याने, बेलनने नाही. ;-) असो.\nपण पापड लाटण्याचा काही उपयोग झाला का म्हणजे याविषयी लिहिलेले लेख आठवतात पण प्रत्यक्ष कृती कोणी केली का म्हणजे याविषयी लिहिलेले लेख आठवतात पण प्रत्यक्ष कृती कोणी केली का किंवा विकिवर सहभाग घेतला का\nप्रकाश घाटपांडे [28 Aug 2007 रोजी 04:20 वा.]\n(सॅन होजे महाराष्ट्र मंडळाने मराठी विकीपीडीयाला हातभार लावण्यासाठी तेथील निवृत्त मंडळींना उद्युक्त केले होते. मिलिंदराव, यासंबंधी अधिक माहिती देऊ शकतील.),\nत्यासाठी मिलिंदरावांनी त्यांचे वर्ग चालवले होते. आम्हाला बी प्रवृत्त करा की. तांत्रिक दृष्ट्या तेवढे सक्षम करा. आम्ही बी खारीचा वाटा उचलू.\nबरं - हे माझे अनुभव\nकृपया चर्चा परदेशातील मराठी मंडळांवर आहे तेव्हा स्वदेशातील मराठी मंडळांवर यापुढे विषयांतर नको.\nप्रयत्न करून पाहीला पण उपयोग होत नाही असे दिसतयं (ह. घ्या.),त्यामुळे आता मला माझ्या आगामी आत्मचरीत्रातला थोडा भाग येथे आधीच द्यावा लागत आहे\nज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतात की \"एक तरी ओवी अनुभवावी\". तसेच मला म्हणावेसे वाटते की \"एकदा तरी संस्था (त्यात काम करून) अनुभवावी\"\nमराठी मंडळावर (न्यू इंग्लंड मराठी मंडळ - बॉस्टन) काम करायचा मला पाच वर्षांचा अनुभव आहे. कुठल्याही संस्थात्मक संघटनेत काम करताना जे काही अनुभव येयला हवेत ते आले, पण कटूता मात्र आली नाही . मला सुरवातीस, मी ज्या कंपनीत काम करायला लागलो तिथल्या एका मराठी व्यवस्थापकाने आग्रह केल्यामुळे मी मंडळात काम करायला लागलो. भांडाभांडी/वादविवाद होऊ शकतात असे एकंदरीत मराठी मंडळांबद्दल बोलले जाते म्हणून म्हणले की येऊन पाहीन, जमले नाही तर क्षमा करा. त्यांनी मान्य केले. त्या वेळी जे अध्यक्ष होते ते अगदी मेटिक्यूलस होते. त्याचा चांगला प्रभाव पडला. सर्व कार्यकारीणी माझ्यापेक्षा मोठ्या वयाची आणि .कॉमच्या आधीच्या काळातील होती त्यामुळे मध्यमवर्गीय मराठी कुटूंबांचे वागणे असायचे. काही पटायचे काही वेळेस समजायचे नाही....\nत्याच सुमारास बी एम एम बॉस्टनच्या तयारीची सुरवात चालू झाली. त्यामुळे बी एम एम बॉस्टनच्या बिझिनेस कन्व्हेन्शनच्या कमिटीत सामील झालो. बी एम एम बॉस्टन अतिशय यशस्वी झाले - नुसता कार्यक्रम म्हणून नाही तर \"टिम वर्क\" म्हणून ही. याचा अर्थ असा नाही की कुठे \"भांड्याला भांडे\" लागलेच नसेल, ते कुठेही लागते. पण \"हा आपल्या गावात कार्यक्रम होतो आहे, तो माझा कार्यक्रम आहे\" या प्रकारची एक वृत्ती सर्वांमधे तयार झाली होती आणि ते त्या अधिवेशनाचे खरे यश होते.\nत्यानंतरच्या वर्षी खरे म्हणजे मी बाहेर पडणार होतो पण उपाध्यक्ष होण्याचा आग्रह धरला. सर्व नवीन आणि समवयस्कर प्रतिनिधी म्हणून त्या वर्षी प्रथमच आले. वेगळाच उत्साह होता. त्यामुळे आधीपेक्षा वेगवेगळे कार्यक्रमही झाले. गणपतीच्या वेळेस फक्त मुलांसाठी स्पर्धा न होता गृहीणींसाठी मोदक स्पर्धा तसेच अजूनही काही कार्यक्रम झाले. एकंदरीत मजा आली. एक तक्रार नवीन लोकांची असते/असायची की मंडळात लोकं आपापले ग्रूप्स करून बसतात त्यामुळे आम्हाला यावेसे वाटत नाही. त्यात तथ्यही असते. या वरून ओळखी करण्याचा प्रयत्न ही झाला, पण तो पुरेसा होत नाही. वास्तवीक याबाबत माझे मत जरा वेगळे होते. आपण नवीन ठिकाणी येतो, नवीन ठिकाणी काम करायला लागतो, सर्वत्र लगेच ओळखी होतात का पण आपण ते मान्य करतो आणि रूळतो. मी असल्या लष्कराच्या भाकर्‍यांची आवड असल्याने कोणी ओळखीचे नसूनही गेलो आणि हळू हळू ओळखी झाल्या. तीच गोष्ट अजून काही मित्रांची . असो.\nनंतरच्या वर्षी तसा अचानकच अध्यक्ष झालो कारण अध्यक्षांना कामानिमित्त बाहेर जावे लागले. मंडळात सातत्य राहण्यासाठी थांबायचे ठरवले पण अध्यक्ष होण्याचा सुरवातीस विचार नव्हता. एका अर्थी नव्याने .कॉम मुळे येणार्‍या नवीन समवयस्क पिढीचा आणि आधी आलेल्या पिढीबरोबर काम केलेला असा एक दुवा झालो. पण आधीच्या पिढीतील तसे कोणीच नवीन कमिटीवर नसल्याने काहीजणांना (जुन्याजाणत्यांना) जरा \"कल्चरल शॉक\" बसला. (नंतर् कोणीतरी म्हणल्याप्रमाणे कामराज प्लॅन न ठरवता, विना उद्देश झाला...) . कारण जी नव्यांची तक्रार (कोणी ओळखीचे नाही) तीच जुन्यांची.. त्यात मी लहान वाटत असल्याने मग मला सुचना करायला अनेक फोन येयचे, अरे असे कर, करू नकोस, अमुक आवडले नाही, आणि अर्थातच नवीन कमिटी चांगले काम करत आहे असे सांगणारे पण फोन असायचे. त्यावर्षी मंडळात १२ महीन्यात १३ कार्यक्रम झाले. त्यात दोनदा नाटके झाली, एक एकपात्री (भक्ती बर्वे), एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, संक्रांत, होळी-पाडवा (मराठी चित्रपट), गणेशोत्सव, कार्यक्रमाच्या वेळेस स्पर्धा, (मोदक स्पर्धा, मुलांची श्लोक स्पर्धा, मोठयांसाठीरैंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधण्याची स्पर्धा - ह्यात खूप मजा आली होती), सत्यनारायण, स्थानीक सहल, दिवाळी, स्थानीक मराठी लोकांचे भारतीय कार्यक्रमात (स्वातंत्र्यदिनाच्या) प्रायोजन करणे, स्थानीक देवळात दाक्षिणात्य जास्त असल्याने गनपतीच्या वेळेस त्यांना वाटे की मराठी माणसांचा हा सामाजीक सण असून ते नसतात, मग त्या वर्षी मंडळाच्या (फक्त कमिटीच्या नाही) सदस्यांनी उत्साहाने स्वैपाकातीला काही भाग (काहीशे माणसांसाठी) केला, तिथे पुजेला जोरात आरत्या म्हणून गणपती बाप्पा म्हणले वगैरे, सत्यनारायणाच्या पुजेस जमणारी दक्षिणा पुजा सांगणार्‍यांची परवानगी घेऊन भारतात काम करणार्‍या संस्थेस दिले. बी एम एम मधे मिळालेल्या पैशांमधून जे व्याज मिळते त्यातून परत मंडळ सदस्यांना परत देयचे असते (स्वस्तात कार्यक्रम वगैरे), तो दिलाच पण मराठी चित्रपटांच्या कॅसेटस एका स्थानीक ग्रंथालयात ठेवल्या. इत्यादी इत्यादी.\nपण हे सर्व झाले ते कमिटीत उत्साही आणि मनापासून आलेली लोकं होती आणि यातील प्रत्येक कल्पना सुचवायचे म्हणून. आणि अर्थातच घरात (कधी त्रागा झाला तरी) समजून पेशन्स ठेवणार्री सहचारीणी असल्यामुळे. आधीच्या अध्यक्षांबरोबर, कमिटींबरोबर शिकलो आणि स्वतःच्या काही गोष्टी त्यात घातल्या. एक महत्वाचे म्हणजे सार्वजनीक संस्था आहे त्यामुळे त्याचा ताळेबंद हिशेब वर्षाअखेरीस दिला (शिवाय तोही लाल रंगात नाही). त्यामुळे जे थोडे लोकं माझ्यावर लहान आहे वगैरे म्हणत वागायचे त्यांनी कौतूक करायला फोन तरी केले किंवा गप्प झाले. अर्थात हे परत शक्य झाले कारण तसे खजीनदार होते ज्यांनी पैशाचा चोख हिशोब ठेवला, कार्यक्रम न बघता बाहेर बसताना कुरकुर केली नाही की कोणी काही वेड्या सारखे बोलले (इतके कसे पैसे, यावेळीस तरी खाणे मिळणार का वगैरे..) तरी शांतपणे दुर्लक्ष केले.\nहे सर्व होत असताना सतत बघावे लागायचे की कुठे विसंवाद (मिसकम्यूनिकेशन) होत नाही आहे ना, कमिटीत अथवा इतरांशी. कधी कधी काही निर्णय घेताना, कार्यक्रम ठरवताना एखाद्याला आवडणे न आवडणे होयचे पण त्या वेळेस स्वतःकडे वाईटपणा घेण्याची तयारी ठेवावी लागते. पण शक्यतो त्यातून व्यक्तिगत वितुष्ट येऊन न देता. एका गोष्टीचा त्रास होयचा म्हणजे लोकं आर एस व्ही पी करायची नाहीत, त्यामुळे कधी जेवण जास्त तर कधी कमी. कमी असले की काही लोकं कुरकुर करणार (तरी $५ च्यावर खाण्याचे तिकीट ठेवत नसू) त्यातून मग तक्रारी, मागे बोलणे किंवा मंडळाच्या कार्यक्रमाला येऊन वाद घालणे असे १-२% लोकं असतातच. जास्त असले आणि मग उरले म्हणून शेवटी असलेल्या लोकांमधे वाटले की म्हणणार घरी घेऊन जाण्यासाठी ठेवले (तरी बरं कोणालाही ते वातले जायचे आणि असे किती दिवस त्यातून पोट भरणार (तरी बरं कोणालाही ते वातले जायचे आणि असे किती दिवस त्यातून पोट भरणार) पण जरी त्रागा झाला तरी दुर्लक्ष आणि कधी कठोर व्हावे लागायचे, पण ते तेव्हढ्यापुरते मर्यादीत ठेवता येणे महत्वाचे असते. कारण अहंकार ठेवून कुठलेही सार्वजनीक काम करता येत नाही. जरी संपूर्ण अहंकार घालवणे शक्य नसले तरी तसे प्रयत्न करत काम करावे लागते. जी गोष्ट आपण स्वेच्छेने स्वयंसेवी म्हणून करतोय त्यामुळे जर रात्री झोप लागणार नसली अथवा डोक्यात नकारात्मक विचार वाढीस लागणार असले तर माझे म्हणणे आहे की त्यापेक्षा करू नका. पण जर हे थोडाफार त्रास होऊन का होईना करण्याची तयारी असेल तर अवश्य करा कारण त्यात आपली नकळत मानसीक वाढ होत असते, कमितकमी स्वत:च्या व्यावसायीक आयुष्यात मनुष्य स्वभावाला तोंड देताना तर ते जाणवतेच. त्याचे चांगले फायदे हे त्यातल्या कटकटींपेक्षा जास्त ठरू शकतात. शिवाय आपण काहीतरी स्वत:बाहेर जाऊन चांगले करतो ते वेगळेच.\nसंघटना या त्या त्या वेळच्या व्यक्तींच्या एकत्रीत येण्यामुळे चालतात किंवा गुमान पडून राहतात पण संस्थेच्या जीवनात कधी स्थितीस्थापकत्व येऊ नये असे वाटते. म्हणजे, एखाद्या व्यक्तीने कायम अध्यक्ष राहू नये अथवा त्याच त्याच लोकांनी कमिटीत पण राहू नये. त्यामुळे नवीन कल्पनांना वाव मिळत नाही. तसेच आपण नसले तर संस्था चालणार नाही हा अहंकार स्वतःस आणि त्या संस्थेस मारक असतो. भले चुका होऊ देत, एखादी गोष्ट न आवडूदेत त्यावर बोला, पण नवीन लोकं (ज्यांनी आधी काम केले नाही अशी नवीनची व्याख्या) येऊदेत. त्यामुळे नंतर मंडळातून बाहेर आलो पण मंडळातील नवीन लोकांना मदत करण्यापासून अथवा (विचारले तरच) मार्गदर्शन करण्यापासून नाही. फायदा म्हणाल तर एक नक्की झाला - कुटूंबच्या कुटूंबांमधे आधी काही ओळख नसताना देखील कायम स्वरूपी मैत्री झाली आणि परदेशात राहत असून पुढच्या पिढ्यांना स्थानीक मावश्या-काका मिळाले...\nमला माझ्या आगामी आत्मचरीत्रातला थोडा भाग येथे आधीच द्यावा लागत आहे\nसर्वप्रथम आपल्या आगामी आत्मचरित्राला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा :)) आणि विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मुद्दे पटण्यासारखे आहेत हे वेगळे सांगायला नकोच.\nएक तक्रार नवीन लोकांची असते/असायची की मंडळात लोकं आपापले ग्रूप्स करून बसतात त्यामुळे आम्हाला यावेसे वाटत नाही. त्यात तथ्यही असते.\nयाबाबत मात्र आमच्या ममं मध्ये उलट दिसते आणि याचे कारण हे मंडळ रिलेटिवली लहान असावे. जसे, आम्ही नव्याने सदस्यत्व घेतले तेव्हा ओळखपाळख नसताना अनेकजण जवळ येऊन विचारपूस करणे, किंवा घरी येण्याचे आमंत्रण देणे अशा गोष्टी घडल्या. बहुधा त्यामुळेच मला मंडळाविषयी आपुलकी वाटली परंतु नंदनने गट पाडल्याप्रमाणे हे करणारी मंडळी तिसर्‍या गटातील. ( माहिती तंत्रज्ञानाची लाट येण्यापूर्वी अमेरिकेत वीस-तीस वर्षांपूर्वी येऊन स्थायिक झालेल्या मध्यमवयीन/वृद्ध मंडळींचा. ) पहिला गट हा आपल्याच मित्रमंडळीत-गटात रममाण असतो.\nअहंकार ठेवून कुठलेही सार्वजनीक काम करता येत नाही.\nमला वाटतं की एखाद्याला अशा समितीवर काम करायचे असेल तर हा 'थँकलेस जॉब' आहे, लोक पाठून वाईट बोलणार, ना ना प्रश्न विचारून भंडावून सोडणार, प्रसंगी अपमानही होणार हे लक्षात घेऊनच काम करायला हवे. जर समितीवरील मंडळी विचारांची पक्की असतील तर बरीच कामे सुरळीत पार पडतात असे वाटते आणि प्रसंगी होणारी प्रशंसा सुखावून जाते.\n'थँकलेस जॉब'हा शब्द अगदी योग्य आहे. आणि तसा तो कुठल्याही सार्वजनीक कामात असतो, असे गृहीत धरून (पण पॉझीटीव्ह विचारांनी) जर आपण करू लागलो तर यश मिळेल याची १००% खात्री देणार नाही पण १००% अपयश मिळणार नाही एव्हढे मात्र नक्की म्हणीन. या वरून बिल कॉस्बीचे एक छान वाक्य आठवले, \" I don't know the key to success, but the key to failure is trying to please everybody.\"\nतुम्ही अनुभव तर सुरेख दिला आहेच. वाचायला आवडला\nअनुभवाचे बोल व प्रबोधनही आवडले. काही प्रमाणात प्रेरणाही मिळाली.\nमला ही असे असे कडू गोड अनुभव आले आहेत. काही भारतातले भेद तसेच्या तसे इथे घडतानाही पहिले आहेत. (बोलता बोलता 'आडनाव काय म्हणालात' असं त्याने विचारून, मी ते सांगितल्यावर इतकावेळ आरामात गप्पा मारणारा बहुदा एकारांत माणूस चक्क न बोलता चालायलाच लागला' असं त्याने विचारून, मी ते सांगितल्यावर इतकावेळ आरामात गप्पा मारणारा बहुदा एकारांत माणूस चक्क न बोलता चालायलाच लागला मी चाट नि खुप अस्वस्थ झालो होतो मी चाट नि खुप अस्वस्थ झालो होतो\nमग 'आम्ही पुण्याचे' - 'आम्ही मुंबईचे (त्यात परत आम्ही दादर तुम्ही डोंबिवली चे असे ही)' असे भेदही दिसले. (यात काय विशेष असते ते कळले नाही असो.) यात ही दोन गावे सोडून बाकीचे सगळे ग्रामीण असे काहीसे :)\nमला अगदी उपरेपणा जाणवला. मग माझा पण उत्साह गेला... काही दिवस फिरकलोच नाही. महा. मं. मध्ये जाऊन तरी काय करायचे उगाच परत तेच नि तेच असे वाटले\n थोडक्यात युटिलिटी व्य्हॅल्यु (सतत तीच असावी असा अजिबातच आग्रह नाही/नव्हता पण इतर भावनिक काही मिळत नसेल, तर ते तरी असं. ) तर काहीच दिसत नव्हती बाकी 'इतर बरेच काही' दिसत होते\n(खरं तर तेव्हढा एकच अनुभव होता, अशी धारणा करुन घ्यायला नको होती असे नंतर वाटले\nपण आता ते विचारही मागे टाकले.\nअर्थात, \"अरे हे आहे म्हणून यायचेच नाही असे कसे आपणच हे चित्र बदलायचे आहे... तर ये आता मंडळात.\" असा एका जवळच्या मित्राने दिलेला आग्रहाचा सल्लाही कारणीभूत आहेच आपणच हे चित्र बदलायचे आहे... तर ये आता मंडळात.\" असा एका जवळच्या मित्राने दिलेला आग्रहाचा सल्लाही कारणीभूत आहेच या वर्षी सदस्यत्व घेतले आहे. कार्यक्रमांनाही नियमित पणे (धडपडत वेळेवर जाण्याच्या प्रयत्नासह या वर्षी सदस्यत्व घेतले आहे. कार्यक्रमांनाही नियमित पणे (धडपडत वेळेवर जाण्याच्या प्रयत्नासह) जातो आहे. आवडायलाही लागले आहे... मागच्यावेळी भेटलेली मंडळी नशिबाने आताशा दिसतही नाहियेत\nया वर्षी तर मंडळाचा मुख्य कार्यभार फक्त तरुण मंडळीच सांभाळत आहेत असे दिसले.\nत्यांचे काही कार्यक्रम नोंद घेण्यायोग्य होते.\nपरिसंवाद /चर्चा - घरात मराठी बोलावे की इंग्रजी\n(तरुण जाणत्या झालेल्या मुलांचा सूर चक्क घरात मराठीच असावे असा होता... हा एक मोठा आशादायक भाग वाटला)\nमराठी गाण्यांचा सुरेख कार्यक्रम - सादरीकरण, सूत्रसंचालन वगैरे सगळे काही तरुण मंडळी (... अर्थाच कार्यक्रम जोषपूर्ण नि जोरदार सिडनीच्या म. संमेलनातही चांगल्यापैकी गाजला सिडनीच्या म. संमेलनातही चांगल्यापैकी गाजला\nमुलांनीच बनवलेला साधासा नेटका जेवणाचा मेनूही डोकेबाज वाटला\nएकूणच महा. मंडळ एका कंपूचे नसून 'आपलेही' आहे, असे काहीसे वाटायला लागले आहे... :) कदाचित काही दिवसात काही पेलेल तितकी जबाबदारीही घेईन.\n(आवांतर: इथे उपक्रमावर नवीन येणार्‍या सदस्यांनाही असाच उपरे पणाचा अनुभव जाणवत असेल का\nइथे उपक्रमावर नवीन येणार्‍या सदस्यांनाही असाच उपरे पणाचा अनुभव जाणवत असेल का\nतुम्ही सांगितलेले अनुभव विशेषत: आडनावाच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच येतात आणि सर्वत्रच येतात. आडनाव सांगितल्यावर जर त्यावरून तुमची नेमकी जात कळत नसेल (जसे, देसाई, देशपांडे, राव, कुलकर्णी) तर प्रश्न अधिकच खोलात शिरून विचारले जातात तेव्हा उबगही येतो.\nहा अनुभव उपक्रमावर सध्या तरी फार कमी प्रमाणात येत असावा कारण येथे त्यामानाने कमी सदस्य आहेत आणि फारशी कंपूबाजी दिसत नाही. इतरत्र मात्र असे अनुभव घेतले आहेत.\nएकूणच महा. मंडळ एका कंपूचे नसून 'आपलेही' आहे, असे काहीसे वाटायला लागले आहे\nअसे वाटणे उत्तम आहे कारण कोणा एका कंपूची किंवा काही सदस्यांची मक्तेदारी इतरांना कंटाळवाणी होऊ लागते. ती होऊ नये म्हणून इतरांनी मजा बघत गप्प न बसता नव्या सदस्यांना सांभाळून घेण्याची, मदत करण्याची तयारी दाखवणे गरजेचे आहे.\nचर्चा वाचताना मजा येत आहे. आमचे दाणापाणी मातृभूमीतच असल्याने या चर्चाप्रस्तावावर मतप्रदर्शन करणे अवघड जात आहे. मात्र राज जैन व निनाद यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील मंडळांमध्ये आडनाव ऐकल्यानंतर अंगावर पाल पडल्याप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली जाते असा अनेक मित्रांचा अनुभव आहे.\nउपक्रमावर नवीन येणार्‍या सदस्यांना उपरेपणाचा अनुभव जाणवत नसावा असे वाटते.\nशुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.\nवरील सर्वांचे म्हणणे, अनुभव कॉमन आहे. पटते आहे. थोडक्यात सुचवतो, सगळीकडे हे घडते का माहीत नाही, असेल देखील. पण करून बघण्यासारखे आहे.\nबरेचदा एक कार्यकारणी सगळे आयोजन करते, श्रेय कमी नावे जास्त ठेवली जातात अगदी तोंडावर नाही तरी ..\n१) ज्या त्या भागातील इतर यशस्वी संस्था आहेत (इतर धर्मीय, राजकीय, सामजीक, सांस्कृतीक्) त्यांची आपल्याला पचतील अशी व्यवस्थापननीती आणली, (मारुन मुटकून / अनीहाऊ) सदस्यांकडून काय कार्यक्रम हवे ते लिहुन घेतले व त्यातील निवडले तर सहभाग जास्त असेल,( हे सहज होणारे काम नाही ) पण समजा दर दिवाळीला पुढील वर्षी काय हवे ते ईमेल ने पाठ्वा शक्यतो \"टीक\" करता येईल असा फॉर्म किंवा ऑनलाइन सर्व्हे.\n२) मंडळाच्या संकेतस्थळावर असे (चर्चा) व्यासपीठ सदस्यांसाठी उपलब्ध करुन् देणे, जेणे करुन लोकांचा सहभाग वाढेल मग आपसुक हे आपले आहे ही भावना, पाठींबा व वाढता सहभाग\n३) लहान मुलांसाठी, तरुण मुलांसाठी स्वतंत्र विभाग करुन त्याचे व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपवणे.\n४) मराठी मंडळ हे मराठी (थोड संकुचीत वाटतय, मराठी येत असलेल्या, किंवा सहभागी होऊ इच्छीणार्‍या) माणसाठीचे मंडळ हवे, मराठी सांस्कृतीक् मंडळ नको. तेथील (जेथे रहाता तेथील, त्या काळातील, फक्त महाराष्ट्र|तल्या, आपल्या लहानपणच्या आठवणीतल्या मराठमोळ्या वातावरणतील नाही) मराठी माणसाच्या व तेथील सामाजीक आयुष्याचा त्यात ठसा, चालीरीती (लगेच नकरात्मक दृष्टीकोन नको, परदेशातील सर्व काही वाईट नसते) आल्यातर पुढील पीढीला पण आजी आजोबा, आई बाबांचे मंडळ न वाटता त्यांचे मंडळ पण वाटेल.\n५) लहान मुलांना लेखी मराठी शिकवायची सोय असावी.\nबाकी आपण मराठी माणसे, जर का कोणाला (कोणीही असो) नावे नाही ठेवू शकलो तर थू आपल्या मराठीपणावर....ह. घ्या.\nआपण म्हणत असलेल्यातील एक \"सहज\" शक्य असलेला ऍप्रोच म्हणजे :मंडळाच्या संकेतस्थळावर असे (चर्चा) व्यासपीठ सदस्यांसाठी उपलब्ध करुन् देणे. ही कल्पना खरेच चांगली ठरू शकेल.\nबाकी मंडळात कुणालाही येता येऊ शकतं. जेंव्हा आंतर्देशीय विवाह असलेले लोकं येतात तेंव्हा त्यांचे इतर (भिन्न) वंशीय \"बेटर हाफ\" पणं येतात. गणपतीला कधी कधी मुंबईतून आलेले गुजराथी पण येतात.\nमराठी मंडळ हे मराठी (थोड संकुचीत वाटतय, मराठी येत असलेल्या, किंवा सहभागी होऊ इच्छीणार्‍या) माणसाठीचे मंडळ हवे, मराठी सांस्कृतीक् मंडळ नको.\nआपला हा मुद्दा न पटणारा आहे. मंडळ हे मराठी माणसासाठीच तर असते. त्यात सांस्कृतीक कार्यक्रम पण येणारच - म्हणजे संक्रांत, गणपती, दिवाळी इत्यादी. त्या वयतिरिक्त बाकीचे कार्यक्रम पण होतातच की . त्यासाठी कोणी धोतर-लुगडी नेसून येत नाही. आजकाल झब्बे घातले तर ते झी टिव्हीच्या प्रभावाने असे म्हणावे लागेल. बाकी इथले वाईत आहे असे कोणीच म्हणत नसते. ते प्रत्येकजण आपापल्या आवडिनिवडीप्रमाणे \"एन्जॉय\" करतेच पण त्याचा मराठीशी काहीच संबंध लागत नाही. उ. दा. मराठी मंडळाने तरूण मुलांना आकर्षीत करायला उद्या \"डान्स फ्लोअर\" वर डान्स करायला दिला, तर् ते काय कुठेही मिळते त्याला मराठी मंडळ कशाला हवे आहे एक प्रयत्न झाला आहे जरी कमी प्रमाणात तरी - तो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे.\nलहान मुलांना लेखी मराठी शिकवायची सोय असावी.\nबॉस्टनमधे त्यासाठी शिशूभारती आहे आणि ते ज्या भाषांसाठी विद्यार्थी आहेत त्या शिकवतात. मराठी मुले बरीच असतात, ही शाळा दर रविवारी न चुकता असते.\nमंडळात कुणालाही येता येऊ शकतं\nहो. तसे पण (९९.९९% वेळा ) इतर कोणी आले तर आपण नाही म्हणत नाही.\nमाझे वाक्य \"मराठी मंडळ हे मराठी माणसाठीचे मंडळ हवे, मराठी सांस्कृतीक् मंडळ नको.\" हे मला माझ्या टिप्पणी शिवाय ((थोड संकुचीत वाटतय, मराठी येत असलेल्या, किंवा सहभागी होऊ इच्छीणार्‍या) )संकुचीत वाटले. \"मराठी\"च्या सेवेला नाही तर मंडळात येणार्‍यांच्या अपेक्षा / गरजा भागवणारे मंडळ असे म्हणायचे आहे.\nतसेच \"मराठी सांस्कृतीक् मंडळ नको.\" मधे \"फक्त \"मराठी सांस्कृतीक् मंडळ नको.\" असे हवे होते. जर परदेशी वातावरणात वाढलेल्या मराठी मुलांना त्या नेहमीच्या सांस्कृतीक कार्यक्रमात रस राहीला नाही , ते जसे मोठे होतील तसे. तर त्या युवा पिढीला अगदी पुर्णपणे आर्कषीत नाही करू शकलो तरी त्यांना यावस वाटेल, त्यांची रुची राहील असे काहीतरी असावे असे मला म्हणायचे आहे. डान्स फ्लोअर किंवा अजुन काही हे ज्या त्या मंडळाने ठरवायचे. लहान असताना आईवडलांबरोबर येतात मुले, मोठे झाले की काय ह्या बाबत मी विचार करतोय.\nएक प्रयत्न झाला आहे जरी कमी प्रमाणात तरी - तो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे.\nयु गॉट द पॉईंट.\nजेथे जेथे मराठी मंडळ तेथे किंवा त्या गावात / भागात लेखी मराठी शिकवायची व्यवस्था झाली तर उत्तम किंवा सोपे म्हणजे परत आंतरजालाचा वापर, ऑनलाईन सोय झाली तर उत्तमच. मराठी शिकलेले पालक, आजी आजोबा असा अभ्यासक्रम स्वता शिकुन मुलांना घरच्या घरी शिकवू शकतील. जेष्ठ व तज्ञ सभासद जर का असा अभ्यासक्रम विकसीत करु शकले तर सहीच.\nतुम्ही सुचवलेले सुधारित उपाय आवडले. होतं काय की कोणतेही अतिरिक्त कार्यक्रम करायचे झाले की पैशांची गरज लागते आणि बरेच उपक्रम तेथेच बारगळतात.\nतो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे\nहा उपाय उत्तम. ऑनलाईन चर्चांत भाग घ्यायला लावणे हा ही उत्तम उपाय.\nयेथे एक गोष्ट आमच्या मंडळाबाबत सांगावी लागते की आमच्या शहरात आयटी तंत्रज्ञांची संख्या कमी आहे. बाकीची लोकसंख्या तिसर्‍या गटातील किंवा संगणकाशी फारशी जवळीक नसलेली 'नेटसॅवी नसलेली' आहे. मंडळाच्या वेबसाईटवर भाग घ्या/ प्रतिक्रिया लिहा/ संस्थ तपासत जा/ सूचना द्या असे कानी कपाळी ओरडून अद्याप फारसा प्रतिसाद दिसत नाही. अर्थात, ओरडण्याची संधी सोडत नाही, तेव्हा माघार घेतलेली नाही. :)\nएक प्रयत्न झाला आहे जरी कमी प्रमाणात तरी - तो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे.\nअगदी योग्य... उगाच संगीत मानपमान वगैरे बसवण्यापेक्षा सुसंगत वाटते...\nतसं आता आमच्या कडे हिंदी इंग्रजीचा मारा इतका आहे की महाराष्ट्रात प्रत्येक गावा एक मराठी मंडळ काढायची वेळ आली आहे\nएक शीललेख पण हवा \"इस क्षेत्रमे सन २००० से पहले मराठी भाषा बोली जाती थी, कहते है की इस भाषा मे वर्तमान पत्र कुछ महाजला स्थल भी कभी हुआ करते थे\"\nहरियाणवी अतो ऍग्रेसिव हिंदी भाषीकांनी वैतागलेला\nसा रम्या पुण्यनगरीमध्ये शनवारवाड्यासमोर हा फलक लावावा काय\nअवांतर: शनवारवाडा हा शुद्ध शब्द आहे याची नोंद शुद्धपंडितांनी घ्यावी.\nशुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.\nतुमचे मूळ विचार अगदी मार्मिक आहेत.\nही मराठी मंडळांची अनास्था इथल्या बे एरियातल्या महाराष्ट्र मंडळातदेखिल जाणवते. सर्व प्रतिसाद वाचले नाहित पण नंदन यांचा प्रतिसाददेखिल उच्च आहे. मला वाटते मराठीशी आणि पर्यायानी आपल्या संस्कृतीशी कमी कमी होणारं नातं नंदन ह्यांनी दिलेल्या वर्गिकरणात (आणि माझ्या प्रत्यक्ष अनुभवात) दिसून येते. याचमुळे तिसर्‍या गटातील लोक जिथे जास्त (उदा. न्यू जर्सी) तिथे संस्कृतीक कल जास्त तर अफाट प्रयत्न करुनसुद्धा जिथे पहिल्या गटातील मंडळी जास्त (उदा. बे एरिया) तिथे सहल, क्रिडा, ऑर्केस्ट्रा इत्यादींवर जास्त भर. इथे म्हणूनच 'कला' नावाची केवळ मराठी सांस्कृतीक कार्यक्रम करणारी एक वेगळी संस्था आहे - महाराष्ट्र मंडळाशी त्याचे सलोख्याचे संबंध आहेत (असं बाहेरून तरी वाटतं), पण आपल्या आवडी आणि कार्यक्षेत्र वेगळं आहे हे जाणून दोन्ही संस्थांमध्ये दिसणारे लोकही वेगळे असतात. बे एरिया सारख्या मराठी लोकांचा सुळसुळाट असलेल्या ठिकाणी सुद्धा ह्या दोन्ही संस्थांचे कार्यक्रम क्वचितच तुडुंब भरलेले असतात.\n तर मला वाटतं की इंग्रजी आणि पाश्चात्य वळणाच्या आवडी तसेच हिंदी / उर्दू आणि बॉलिवूड मधून आलेल्या आवडींचं प्रभुत्व येती काही वर्ष तरी असणार आहे, हे प्रथम आपण मराठी प्रेमींनी मान्य करायला पाहिजे. आणि आपली अपेक्षा आपण त्याप्रमाणेच मोजकी ठेवली पाहिजे. जसे आपल्याला मराठी कार्यक्रम,नाटकं, शास्त्रीय संगीत, भावगीतं आवडतात तशीच ती सर्वांना आवडतील अशी अपेक्षा ठेऊ नये. कारण तूर्तासतरी अशी लोकं कमीच असणार आहेत. अगदी महाराष्ट्रात आणि पुण्यात देखील अशी मंडळं काढायचा प्रस्ताव त्यामुळे अगदी स्तुत्य आहे. पण विषयावरून न भरकटता - अशा कमी गर्दीची अपेक्षा करून जर कार्यक्रम योजले, तर मग प्रत्येक कार्यक्रमाचा प्रवेशशुल्क वाढवला पाहिजे असे दिसते - अर्थातच हा आपल्या जगावेगळ्या आवडींसाठी द्यायचा \"जिझिया\" कर आहे.\nपण मला आशा वाटते की ही परिस्थिती काही वर्षांनी सुधारेल. स्वतःच्या अनुभवावरुन सांगतो, कि ज्या पाश्चात्य संस्कृतीत अगदी लहानाचा मोठा झालो (भारतातच) त्याच्याबद्दल मला अजूनही आपलेपणा आणि सहजता वाटत नाही. निखळ आनंद मिळतो तो बरेचदा नवीन मराठी कार्यक्रमातूनच. पण ह्या गोष्टींचं महत्व कळायला काही वर्ष दुसर्‍यांची उसनी वस्त्र स्वतःचे अलंकार म्हणून मिरवायला लागतात आणि त्यानंतरच ती कितीही आपलीशी केली तरी आपली होत नाहित हे जाणवतं.\nह्या गोष्टींचं महत्व कळायला काही वर्ष दुसर्‍यांची उसनी वस्त्र स्वतःचे अलंकार म्हणून मिरवायला लागतात आणि त्यानंतरच ती कितीही आपलीशी केली तरी आपली होत नाहित हे जाणवतं.\nहे म्हणणं खरंच आहे, मला पटतही... पण काय कोणास ठाऊक इतकी अनास्था मनाला त्रास देऊन जाते.(विशेषतः पहिल्या गटाचे ह्यॅ मराठी कार्यक्रम काय अशा तर्‍हेचे उद्गार ऐकले की विशाद वाटतो. एक मजेशीर गोष्ट पाहिली आहे की आमच्या मंडळात त्यामानाने अमेरिकेत जन्मलेली मुले कार्यक्रमात रुची दाखवतात. आम्ही गाणी शोधतो, कार्यक्रम बसवतो इ. सांगतात तेव्हा बरंही वाटतं.)\nया सर्व मंडळांबद्दल बोलताना आणि त्यातही पुढच्या पिढीच्या संदर्भात बोलताना एक गोष्ट जाणून करणे गरजेचे आहे ते म्हणजे घरात मराठी संवाद \"सहज\" करणे. सहज अशासाठी म्हणले कारण त्यात मुलांना मजा वाटली पाहीजे, त्या भाषेबद्दल प्रेम वाटले पाहीजे त्यात जाच नसावा. मी येथे आधीच्या पिढीतील असे बरेच जागृक पालक पाहीलेत ज्यांची मुले त्या अर्थाने \"नॉर्मल\" राहीली आहेत. त्यांना कार्यक्रमाला आई-बाबांबरोबर येताना लाज वाटत नाही, आई-बाबा ज्यांच्याशी बोलतात त्यांच्याशी बोलायला (उगाच तटस्थपणे न उभे राहता) काचकूच होत नाही.\nशेवटी मंडळे हे काही क्लब नसतात तर त्यातून जसा मोठ्या पिढीला विरंगूळा मिळतो तसाच पुढच्या पिढ्यांना लहान असताना लहान सहान कार्यक्रम/सप्र्धांमधून प्रोत्साहन मिळणे, स्वतःच्या माणसांबद्दल/भाषेबद्दल/संस्कृतीबद्दल न्यूनगंड न वाटणे असे अनेक पैलू त्यात असतात. याचा अर्थातच अर्थ असा नाही की फुकाचा अभिमान तयार करावा, अथवा इंग्रजी बोलू नये, इथल्या पद्धतीने मजा करू नये वगैरे. पण योग्य वापर केल्यास आपण दोन्ही पद्धतीने (परदेशी आणि भारतीय) चांगल्या गोष्टी \"एन्जॉय\" करू शकतो आणि त्यामुळे मुलांना पण वर म्हणल्याप्रमाणे न्यूनगंड येत नाही...\nलंडनमधील मराठी झेंड्यांची पंच्याहत्तरी\nलंडनमधील मराठी झेंड्यांची पंच्याहत्तरी\nसायबाच्या देशात गेली ७५ वर्षे मराठीचा जरीपटका अखंडपणे फडकवत ठेवणारे लंडनचे महाराष्ट्र मंडळ २५ ऑगस्टपासून आपला अमृतमहोत्सव साजरा करतेय. त्यानिमित्त या मंडळाबद्दल आणि या सोहळ्याबद्दल माहिती देणारा हा खास लेख थेट लंडनहून...\nलंडनमधील मराठी कुटुंबात आज लगीनसराईची धामधूम आहे. कारण त्याच्या घरात आज तेवढाच महत्त्वाचा सोहळा होणार आहे. लंडनच्या मराठी माणसाच्या मनातील जागा असलेले महाराष्ट्र मंडळ ७५ वर्षे पूर्ण करत आहे. उद्या जेव्हा मराठीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा भारताबाहेर मराठीचा प्रसार करणाऱ्या आद्य संस्थांमध्ये लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचा निश्चितच समावेश असेल.\n१९३२ साली झालेल्या गोलमेज परिषदेच्या वेळी साहित्यसम्राट न. चि. केळकर लंडनला आले असताना महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर, कोल्हापूरचे दिवाण सूर्वे आणि केसरी वृत्तपत्राचे ताम्ण्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nया मंडळाचे कार्य तेव्हापासून बहरले ते आज ७५ वर्षे उलटली तरी तेवढेच ताजेतवाने आहे. दूरदेशी आलेल्या पाखरांना कडाक्याच्या थंडीतही घराच्या मायेची उब देण्याचे फार मोठे योगदान या संस्थेकडे जाते.\nमाणसाच्या आयुष्यात येतात तशीच स्थित्यंतरे संस्थेच्या आयुष्यातही येतात. लंडनच्या महाराष्ट्र मंडळानेही अशीच स्थित्यंतरे अनुभवली आहेत. विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर संस्थेने अनेक बऱ्यावाईट प्रसंगाना तोंड दिले. पण १९५२ मध्ये बाळासाहेब खेर यांची लंडनमध्ये भारतीय राजदूत म्हणून निवड झाली आणि मंडळाला नवी पालवी फुटली. ते बहरलेले झाड आजही लंडनमधील मराठी माणसांचे हक्काची सावली बनून राहिली आहे.\nभारतावर ब्रिटिशांना १५० वर्षाहून अधिक काळ राज्य केले. त्यामुळे सायबाच्या बोलण्याचालण्याचे अनुकरण आपण केलेच, त्याच्या देशाबद्दलही अनेक भारतीयांना आकर्षण होते. तसेच सत्तर-ऐशी वर्षापूवीर्चा काळ पाहता त्यावेळी व्हीसाचे बंधनही त्रासदायक नव्हते. त्यामुळे अनेक कर्तबगार आणि जिद्दी मराठी माणसे डॉक्टर्स, इंजिनिअर्स म्हणून किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनमध्ये आपले नशीब काढण्यासाठी आले.\nत्यातील काही कोकणातले होते तर काही पश्चिम महाराष्ट्रतले... एवढेच नव्हे तर त्यातील अनेकांच्या मराठीचा लहेजाही वेगवेगळा होता. पण सातासमुदापारच्या त्या भूमीत हे अंतर त्यांना एकत्र येण्यापासून रोखू शकले नाही कारण तेथे ते होते फक्त भारतीय मराठी. असे भेदाभेद त्यांनी तेथे पाळले नाहीत म्हणून ते यशस्वीपणे गेली ७५ वर्षे अखंडपणे एकत्र नांदू शकले.\nया साऱ्या लंडनमधल्या आद्य मराठींमध्ये पांडुरंग बनारसे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बनारसे हे लंडनमधले पहिले मराठी कारखानदार म्हणून ओळखले जातात. तसेच लंडनच्या आजीबाई म्हणून मराठी भाषकांना ख्यात आसलेल्या बनारसेआजी या युरोपातील पहिल्यावहिल्या हिंदू मंदिराच्या संस्थापक ठरल्या. अशा अनेक जणांनी या दूरदेशात आपापले कामधंदे सांभाळून मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्यासाठी मनापासून प्रयत्न केला.\n१९८९ मध्ये लंडनमधल्या महाराष्ट्र मंडळाला स्वत:चे घर मिळाले. खुद्द लंडनच्या वायव्येला असलेल्या एका जुन्या चर्चची वास्तू मंडळासाठी घेण्यात आली. त्यापाठी सहस्त्रबुद्धे, प्रभू, चौगुले, दिघे ही कुटुंबे तसेच राम मराठे आदींचे फार मोठे योगदान आहे. या स्वत:च्या भव्य आणि प्रशस्त वास्तूत मग संस्थेच्या कार्याला खऱ्या अर्थाने स्थैर्य लाभले.\nमंडळात जवळपास दहा ते बारा कार्यक्रम दरवषीर् नियमितपणे होतात. त्यात गणेशोत्सव, दिवाळी, संक्रांतीचे हळदीकुंकू, आंनदमेळा, संगीताच्या बैठकी, स्थानिक कलाकारांची नाटके, लहान मुलांसाठी सुटीतील शिबीर, ज्ञानेश्वरी वाचन, आरोग्य शिबीर, प्रदर्शन आदींचा समावेश असतो. यातील प्रत्येक उपक्रमातील अबालवृद्धांचा सहभाग आयोजकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देत राहतो. त्यामुळे नव्या कार्यक्रमासाठी ऊर्जा मिळते आणि उत्साहाचा उत्सव असाच वाढत राहतो.\nअशा तऱ्हेने नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचे कार्य लंडनचे महाराष्ट्र मंडळ मोठ्या जिद्दीने करत आहे. तसेच इथल्या यशवंतांच्या कौतुकातही मंडळाने कधीच हात आखडता घेतला नाही. उदाहरणच द्यायचे तर, जेव्हा दिवंगत शंकराराव जोशी, शरद डोंगरे, शंकर नायरी, सतीश देसाई आदींना आपल्या कतृत्त्वाबद्दल इंग्लंडच्या राणीचा बहुमान मिळाला, तेव्हा महाराष्ट्र मंडळानेही त्या बहुमानाबद्दल त्यांचा मोठ्या कौतुकाने गौरव केला.\nमंडळाचे आज हजाराहून अधिक सभासद आहेत. गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमात तर सात आठशे माणसे एकत्र जमतात, गणरायाच्या पूजाअर्चनेत रममाण होतात. दरवषीर्च्या गदीर्मधील या चेहऱ्यांमध्ये आता अनेक अनोळखी चेहरे वाढले आहेत. यापाठी नवा आयटी कन्सल्टंटचा ओघ दिसतो. पण हेच तर या गदीर्चे सौंदर्य आहे. नव्या जुन्याचा संगम घडतोय, म्हणूनच ही संस्था खंबीरपणे उभी राहिलेली दिसते.\nइकडल्या सुपरमाकेर्टमध्ये गेलो, तर मध्येच काही तरुण जोडप्यांची मराठीतून चाललेली कुजबूज कानावर पडते. तर कधीकधी एखादा मराठी तरुणांचा कंपूच स्टेशनवर टवाळकी करताना आढळतो. तेव्हा खरोखर मनाला सुखद धक्का बसतो. हे मराठीपण कुठेही असलो तरी असेच पिंपळपानासारखे जपलेले राहावे असे वाटत राहते. हे विचारच मनाला पुढील काम करण्यासाठी नवी उभारी देतात.\nयाच उभारीने काम करणारे लंडनचे महाराष्ट्र मंडळ पंच्याहत्तर वर्षांचे झाले. या अमृतमहोत्सवासाठी २५, २६ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबरला इंलिंग येथील प्रशस्त व्हिक्टोरिआ हॉलमध्ये भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील हजारो मराठी या सोहळ्यासाठी लंडनमध्ये जमले आहेत. या सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल तर असेलच पण सोबत असेल अनेक मराठी दिग्गजांची आणि जंगी मेजवानीची. मग या सोहळ्याची शोभा वाढवायला येताय ना\nदोनेक वर्षांपूर्वी लंडनला जाण्याआधी सहज म्हणून तिथल्या महाराष्ट्र मंडळाशी संपर्क साधला होता. त्यावेळेस त्यांच्याकडुन ( ४ दिवसांनी ) आलेल्या अतिशय रुक्ष उत्तरावरुन परत कधी ह्या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला.\nमला काही त्या मंडळाबाबत माहीती नाही किंवा अनुभव नाही. पण आमच्या मंडळाच्या नावात न्यू इंग्लंड हा शब्द असल्याने, मी अध्यक्ष असताना अधूनमधून इ-मेल्स येयच्या की मी लंडनला येतोय/येतेय काही माहीती मिळेल का वगैरे. मग त्यांना कळवायचो की लंडन हे इंग्लंड मधे आहे तर न्यू इंग्लंड हे अमेरिएकेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0)", "date_download": "2018-10-19T01:24:05Z", "digest": "sha1:XETTXYJHIHY43FPJBQ3UHK4WPOFQ3AUL", "length": 35964, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार) - विकिपीडिया", "raw_content": "सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)\nसद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार) हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ विश्वकोशीय लेख आहे,यात फारच सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, ती माहिती, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर, असा सल्ला आपण कृपया योग्य अशा परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही.येथे व अशा प्रकारच्या लेखात, सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार या बाबी लागू होत आहेत.\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया कायदेविषयक मते अथवा सल्ला देत नाही.\nविकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nआपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.\nविकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nवाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.)\nहे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nकायदा आणि न्यायव्यवहाराच्या परिभाषेनुसार, सद्भावनेतून कृती (इंग्रजी bona fide action in good faith) म्हणजे नुकसान अथवा फसवणूक करण्याचा उद्देश नसलेली, सद्भावनेने केलेली रास्त, प्रामाणिक कृती होय.\nविवीध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. [ संदर्भ हवा ] अंकीत मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो. [१]\nभारतीय दंड संहितेचे कलम ५२ सद्भावनेचा युक्तीवाद ग्राह्य होण्यासाठी सुयोग्य (रास्त, वाजवी, सयुक्तीक) दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते. [२] एखादी गोष्ट/कृती चुकीने घडली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची असते.\n१ सुयोग्य दक्षता आणि काळजीचे घटक\n२.१ भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ कलम ७६\n३ विवीध कायद्यांतर्गत संबंधीत कलमे\n३.१ न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास\nसुयोग्य दक्षता आणि काळजीचे घटक[संपादन]\nसुयोग्य म्हणजे रास्त, वाजवी. सयुक्तीक. सुयोग्य दक्षता आणि काळजी मध्ये अस्वाभाविक विश्वासांचा सहज स्विकार नसावा, लक्षपुर्वकता[३] असावी, निष्काळजीपणा नसावा, सत्या पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभिप्रेत असतो. भारतीय दंड संहितेनुसार निष्काळजीपणा असलेली चूक, प्रामाणिक असलीतरीही क्षम्य समजली जात नाही. तर जनरल क्लॉजेस ॲक्ट (महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्टचे कलम ३ व्याख्या २० मध्ये) कृती सद्भावनेची ठरण्यासाठी निष्काळजीपणा असो अथवा नसो प्रामाणिकता महत्वाची आहे.[४]\nCodification, Macaulay and the Indian Penal Code: या ग्रंथातील (पृष्ठ क्रमांक ११५) मध्ये नमुद मतानुसार जनरल क्लॉजेस ॲक्टमेध्ये दिलेली गूड फेथची व्याख्या भारतीय दंड संहिता सोडता इतर सर्व कायद्यांना लागू होते. भारतीय न्यायालयांच्या निकालांच्या सर्वसाधारण् अभ्यासानुसार विश्वास रास्त आणि वाजवी असण्या पेक्षा तो किती प्रामाणिक आहे ह्यास अधीक महत्व दिले जाते[५] [ दुजोरा हवा].\nरमण मित्तलयांच्या मतानुसार, आमेरिकी अथवा जर्मन काँट्रॅक्ट कायद्यांप्रमाणे भारतीय आणि इंग्लिश (ब्रिटीश) काँट्रॅक्ट ॲक्टच्या बाबतीत गूड फेथ तत्वाची सरळ उपलब्धता नाही, फ्री कंसेंट चे तत्व अप्रत्यक्षपणे अंशत: गूड फेथची काळजी घेते, पण भारतीय परिस्थितीत काही स्थितीत गूड फेथचा अभाव असलातरी काँट्रॅक्ट वैध राहू शकतो. [६]\nOxforddictionaries.com/ अनुसार \"Good faith\" म्हणजे Honesty or sincerity of intention अर्थ उद्द्देशाची प्रामाणिकता असा दिला आहे.[७]. अर्थात प्रत्येक कायद्याच्या परिभाषेत शब्दांना अधिक अथवा वेगवेगळी परिमाणे अथवा व्याख्या किंवा अर्थ असू शकतात.\nभारतीय प्रताधिकार कायदा १९५७ कलम ७६[संपादन]\n(या कायद्याच्या या विशीष्ट कलमाचे विश्लेषण करणारी भारतीय न्यायालयातील केसस्टडी उपलब्ध असल्यास/ भविष्यात उपलब्ध झाल्यास संदर्भासाठी हवी आहे.)\nशक्य अनुवाद : - भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ चे अनुपालन करताना, सद्भावनेतून केलेली अथवा सद्भावनेच्या उद्देशाने करावयाच्या कोणत्याही कृती च्या संबंधाने कोणत्याही व्यक्ती विरुद्ध खटला किंवा कायदे विषयक कार्यवाही होणार नाही.\nइतर बऱ्याच कायद्यांमध्ये त्या विशिष्ट कायद्या अंतर्गत good faith म्हणजे काय हे सांगितलेले असते तशी विशीष्ट व्याख्या भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ मध्ये आढळत नाही. 'to be done in pursuance of this Act' मध्ये प्रथमत: कायद्याचे पालन होणे अभिप्रेत आहे. दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये सुपर कॅसेट वि. हमार टेलीव्हीजन या निकाला मध्ये \"fair minded\" आणि \"honest person\" असण्याची अपेक्षा केली आहे [८] याच निकालाच्या परिच्छेद ९ मध्ये Blackwood And Sons Ltd. And Ors. vs A.N. Parasuraman And Ors.[९] या १९५८च्या केसचा हवाला देत प्रताधिकार भंग हा दुसऱ्याच्या मालमत्तेवर घाला असल्यामुळे intention of the infringer is irrelevant असेही म्हटले असल्याची न्या. शकधर यांनी नोंद घेतली आहे[१०]. शिवाय फेअर डिल तत्वांचा सबब (पळवाट) म्हणून उपयोग होऊ नये असे एका निकालात म्हटले गेले आहे.\nभारतीय विधीतत्वमिमांसा कायद्याची माहिती नसल्यामुळे होणाऱ्या चूकांना सहसा क्षम्य धरत नाहीत, परंतु (इतर) वस्तुस्थितीची कल्पना नसताना प्रामाणिकपणे आणि सद्भावनेतून चूक झाली तर ती त्यास सुरक्षा मिळण्याचा संभव असू शकतो. परक्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या अनधिकृत पझेशनच्या संबंधाने लेखक Ugo Mattei यांच्या मतानुसार, फारतर मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीची आहे हे माहित नाही तो पर्यंतच गूड फेथ हा बचाव होऊ शकतो, ज्या क्षणी मालमत्ता हि दुसऱ्या व्यक्तीची आहे याची माहिती होते त्या क्षणी गूड फेथ खालील उपलब्ध संरक्षण संपते. [११]\nSuper Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors. on 11 November, 2011 हि दिल्ली हायकोर्टाने २०११ मध्ये निकाल दिलेली केस मध्ये उधृत झालेल्या काही विश्लेषणात काही अप्रत्यक्ष संदर्भ म्हणता येतील असे उल्लेख दिसतात, जसे की:\nविवीध कायद्यांतर्गत संबंधीत कलमे[संपादन]\nकलम ५२ भारतीय दंड संहिता\nकलम ७९ भारतीय दंड संहिता\nकलम ४९९ भारतीय दंड संहिता मध्ये नमुद विवीध अपवाद\nन्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास[संपादन]\nकेस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीत\nमाननीय उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय\n(आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर\n(दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत)\n१ राज कपूर वि. लक्ष्मण किशनलाल गवई १(इंडियनकानून.ऑर्ग वर) सर्वोच्च न्यायालय १४ डिसेंबर, १९७९ कलम ७९ भारतीय दंड संहिता WHY DOESN'T IGNORANTIA JURIS EXCUSE\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\n↑ https://www.nls.ac.in/students/SBR/issues/vol10/1002.pdf दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची गूगल कॅश आवृत्ती जशी अभ्यासली\n↑ http://indiankanoon.org/doc/1180351/ दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची आवृत्ती जशी अभ्यासली\n↑ http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1904.01.pdf संस्थळ दुवा दिनांक ६ एप्रील २०१५ सकाळी १० वाजून ३० मिनीटांना जसा अभ्यासला\n या परीच्छेदाची पुढेचालून Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] ह्या दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेल्या Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors हि केसच्या परिच्छेद ८१ मध्ये दखल घेतली आहे. : केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना : आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा. *Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१८ रोजी २२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-vinit-joshi-1658259/", "date_download": "2018-10-19T00:38:17Z", "digest": "sha1:5TJ7ZMWWUUP4PADS4COJIKXBR7BNEFJP", "length": 13715, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Vinit Joshi | विनीत जोशी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nदहावी व बारावीच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्या.\nकाही दिवसांपूर्वीच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) दहावी व बारावीच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्या. हे प्रकरण मंडळ तसेच मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बालिशपणे हाताळल्याने पंतप्रधान मोदीही कमालीचे अस्वस्थ झाले होते. देशभरात या पेपरफुटीवरून विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असतानाच केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचे – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) – प्रमुख म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी विनीत जोशी यांची नियुक्ती केली. या विनीत जोशी यांची ओळख ‘सीबीएसईचे माजी (२०१०-१४) प्रमुख’ अशीच आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गतवर्षी अर्थसंकल्प सादर करताना उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत सीबीएसई, एआयसीटीईसारख्या विविध संस्थांमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जात असे. हे काम एकाच संस्थेमार्फत व्हावे यासाठी आता एनटीएची स्थापना झाली असून पुढील वर्षी प्रथमच जेईईची प्रवेश परीक्षा एनटीएमार्फत घेतली जाणार आहे.\n१९९२ च्या तुकडीतील मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी असलेले विनीत जोशी हे मूळचे अलाहाबादचे. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक अ‍ॅनी बेझंट शाळेत झाले. आयआयटी कानपूर येथून पदवी घेतल्यानंतर त्यांनी लखनऊ आयआयएममधून एमबीए केले. प्रशासकीय सेवेत आल्यानंतर युवक कल्याण व क्रीडा, खाद्यान्न प्रक्रिया मंत्रालय अशा अनेक विभागांत त्यांनी जबाबदारीची पदे भूषवली. २०१० मध्ये सीबीएससीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. येथील कारकीर्दीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्याने त्यांच्या कामाचे कौतुक झाले. मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील ग्रेडिंगच्या पद्धतीत सुधारणा त्यांच्या काळात झाल्या. विविध भागांत जाऊन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याचा उपक्रमही त्यांनी सुरू केला होता. तेथील कार्यकाळ संपल्यानंतर मणिपूरचे दिल्लीतील निवासी आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथून एनटीएचे महासंचालक या नव्यानेच निर्माण झालेल्या महत्त्वाच्या पदावर त्यांना आणण्यात आले आहे. या नव्या यंत्रणेत शिक्षणाच्या विविध ज्ञानशाखांतील तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार आहे. देशभरातील सुमारे ४० लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीच्या विविध स्पर्धा परीक्षा देत असतात. त्यामुळे या परीक्षांचा दर्जा कायम राखणे, सर्व परीक्षा वेळेत घेणे, त्यांचे निकाल योग्य कालावधीत लागणे, नंतरची प्रवेश प्रक्रिया पारदर्शक ठेवणे अशी अनेक आव्हाने जोशी यांच्यासमोर आता असतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/akshay-kumar-cheer-up-indian-woman-team-265797.html", "date_download": "2018-10-19T00:10:01Z", "digest": "sha1:TWURPPHDEFVMMSBHJCBGEIJAETRUQSGF", "length": 12947, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय- अक्षय कुमार", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nया महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय- अक्षय कुमार\nसामना झाल्यानंतर हरलेल्या संघाला धीर देण्यासाठी अक्षय त्यांच्या भेटीला गेला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांना म्हटले.\n24 जुलै : काल झालेल्या महिला विश्वकप स्पर्धेत जरी भारतीय महिला टीमचा पराभव झाला असला तरी या महिला संघाने भारतीयांची मनं मात्र जिंकलीयत. काल झालेला सामना अटीतटीचा ठरला मात्र विश्वविक्रमाचा किताब इंग्लंडच्या पदरात पडलाय. भारतीय संघाचा पराभव झाला असली तरी सोशल मीडियावर महिला संघाला जोरदार पाठिंबा मिळालाय.\nतुम्ही पराभवानंतरही जिंकला आहात, अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. ही मॅच बघण्यासाठी अक्षय कुमार देखील लॉर्ड्सला गेला होता.यावेळी सामना झाल्यानंतर हरलेल्या संघाला धीर देण्यासाठी अक्षय त्यांच्या भेटीला गेला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांना म्हटले.\nयाबाबत त्याने एक फोटो देखील सोशल मीडियावर टाकला आहे.तुटलेली मनं देखील हसू शकतात,या महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय, असं अक्षय कुमार याने ट्विटरवर ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Akshay Kumarworld cupअक्षय कुमारमहिला क्रिकेट संघ\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\n#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटे पुन्हा एकदा एकत्र\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://cdn.satyashodhak.com/", "date_download": "2018-10-19T00:16:04Z", "digest": "sha1:NOKQSAUCUPZNW4VZRVWPVPSSCDFVVULT", "length": 10216, "nlines": 65, "source_domain": "cdn.satyashodhak.com", "title": "Satyashodhak | Truth Prevails!", "raw_content": "\nकुमार केतकर माफी मागणार का\nजेम्स लेन म्हणतो, “भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले.” संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या “द एपिक ऑफ शिवाजी” या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या\nशेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे\nअखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर\n‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल\nदलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज\nआव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला\nदरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध.\nदरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा, राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा जन्मोत्सव गर्दीचा उच्चांक मोडणारा आणि नवयुवकांचा सहभाग दाखवणारा ठरला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.\nमराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा\nमराठा सेवा संघ हि एक शक्तिशाली सामाजिक संघटना आहे. दिल्लीच्या पातशाहीला हादरे देण्याचा मराठेशाहीचा गौरवशाली इतिहास आहे. बहुजनांच्या हितासाठी दिल्लीला जागे करण्याची ताकत आज या संघटनेमध्ये आहे; परंतु हि ताकत कुठे आणि केंव्हा वापरावी याचे नियोजन फार महत्वाचे आहे. मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण.\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nराजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन - श्रीमंत कोकाटे\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nलाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी\nदादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/isha-ambani-inagurates-holistic-healing-project-270688.html", "date_download": "2018-10-19T00:09:43Z", "digest": "sha1:TUV5ERIZC4M7IBGAKTL4ZVEVMFSAJ6ZQ", "length": 14470, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'रिलायन्स फाऊंडेशन होलिस्टिक हिलिंग आर्ट प्रोजेक्ट'चं उद्घाटन", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n'रिलायन्स फाऊंडेशन होलिस्टिक हिलिंग आर्ट प्रोजेक्ट'चं उद्घाटन\nईशा अंबानींनी नुकतंच 'होलिस्टिक हिलिंग' या आर्ट प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. ही आर्ट संकल्पना पहिल्यांदा सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरू केलीय. लोकांपर्यंत समकालीन कला पोचावी, यासाठी ही योजना आहे.\nमुंबई, 25 सप्टेंबर : ईशा अंबानींनी नुकतंच 'होलिस्टिक हिलिंग' या आर्ट प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. ही आर्ट संकल्पना पहिल्यांदा सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरू केलीय. लोकांपर्यंत समकालीन कला पोचावी, यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर हाॅस्पिटल्समधले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनाही या कलेचा अनुभव मिळावा, म्हणूनही ही योजना आहे. होलिस्टिक हिलिंगमध्ये समकालीन कलाकारांची कला पाहायला मिळते.\n12 कलाकारांनी या प्रोजेक्टमध्ये भाग घेतलाय. यांनी सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा नजाराच बदलून दिला. हाॅस्पिटलच्या पॅसेजमध्ये अशी विविध चित्रांची रंगसंगती पाहायला मिळते. यामुळे हाॅस्पिटलचं वातावरण बदलून गेलंय.\nरोहिणी देवशेर, शिल्पा गुप्ता, रीना कल्लात, सुहासिनी केजरीवाल,संदीप मुखर्जी,सचिन जाॅर्ज सेबस्टाइन, प्रणीत सोयी, ठुकराल अँड ताग्रा आणि राक्स मीडिया कलेक्टिव यांनी यासाठी काम केलंय. त्यांच्या कलाकृती हाॅस्पिटल्समध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतील.\nया नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना ईशा अंबानी म्हणाल्या, 'होलिस्टिक हिलिंग प्रोजेक्ट हाॅस्पिटल्समधलं आणि बाहेरचं वातावरण बदलून टाकेल.त्याची सुरुवात सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरपासून झालीय. त्यासाठी आम्ही समकालीन कलाकारांसोबत काम करतोय.'\nरिलायन्स फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे भारतीय कलेला एक व्यासपीठ मिळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nVIRAL VIDEO : चर्चचे फादर जेव्हा गरब्याच्या तालावर बेफाम नाचतात..\nकलिना परिसरात बहुमजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/health/news/nipah-virus-break-fruit-markets-fruit-sale-goes-down", "date_download": "2018-10-19T00:30:37Z", "digest": "sha1:3RJ7UGCL6I56DWJSRKDX26FND3ZNVOMT", "length": 4107, "nlines": 110, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "निपाहच्या भितीने फळांना ग्राहक दुरावलेANN News", "raw_content": "\nनिपाहच्या भितीने फळांना ग्राहक दुरावले...\nनिपाहच्या भितीने फळांना ग्राहक दुरावले\nनाशिक : निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्ये गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होऊ शकतात. वटवाघुळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक असल्याचा प्रचार आणि प्रसार हा सोशल मीडियासह सर्वच प्रसारमाध्यमांतून झाला. त्यामुळे फळांविषयी माणसांच्या मनात भितीचे वातावरण पसरल्याने आहे. तेव्हापासून निपाहच्या भितीने फळांची मागणी घटली आहे. सध्या अधिकमास आणि रमजान सुरू असूनही फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी कानाडोळा केला आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5985-new-twist-in-marathi-serial-goth", "date_download": "2018-10-19T00:26:23Z", "digest": "sha1:IEQYJBTL5D4BRADE5RSKTFWFY67U6L35", "length": 9025, "nlines": 221, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'गोठ' मालिकेत नवा ट्विस्ट | राधाची 'गोड' बातमी विलासला कशी कळणार? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'गोठ' मालिकेत नवा ट्विस्ट | राधाची 'गोड' बातमी विलासला कशी कळणार\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ९३ वा दिवस - मेघा आणि शर्मिष्ठा शिक्षिका आणि पुष्कर दिसणार शिक्षकाच्या भूमिकेत\nNext Article बिग बॉस च्या घरामधील ९२ वा दिवस - आज रंगणार “मस्ती कि पाठशाला” हे कार्य\nस्टार प्रवाहवरील गोठ मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळणार आहे. विलास आणि राधा यांच्या नात्यात नीलाच्या रुपानं अडथळा निर्माण झाला आहे. नीलाची विचित्र अट मान्य केल्यानंतर आपली गोड बातमी राधा विलासला कशी सांगेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nनात्यातले समज-गैरसमज दूर करून विलास आणि राधा जवळ आले आहेत. मात्र, नीला सतत काही ना काही खेळी खेळून त्यांच्यात दरी निर्माण करू पहात आहे. दोन वर्ष गर्भधारणा होऊ न देण्याची नीलाची अट राधानं मान्य केलीय. ही अट विचित्र असूनही राधा त्यासाठी तयारी दर्शवते. मात्र गोड बातमी कळल्यानंतर तिच्या मनात त्याविषयी द्विधा मन:स्थिती निर्माण होते. आता विलासला आणि कुटुंबीयांना राधा ही बातमी कधी आणि कशी सांगेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\n१६ जुलै ला राधा काय Goodnews सांगणार आहे..\nपहा सोमवारी रात्री ९:३० वाजता\nअडचणीत आलेली राधा त्यावर मार्ग काढते का, त्यात तिला काही अडचणी येतात का या प्रश्नांची उत्तर पुढील भागांतून मिळणार आहेत. त्यासाठी न चुकता पहा गोठ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ९३ वा दिवस - मेघा आणि शर्मिष्ठा शिक्षिका आणि पुष्कर दिसणार शिक्षकाच्या भूमिकेत\nNext Article बिग बॉस च्या घरामधील ९२ वा दिवस - आज रंगणार “मस्ती कि पाठशाला” हे कार्य\n'गोठ' मालिकेत नवा ट्विस्ट | राधाची 'गोड' बातमी विलासला कशी कळणार\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43303/members", "date_download": "2018-10-19T00:48:02Z", "digest": "sha1:B2LJFAF3OT5HUD75V5JHNBP2M77RNEL3", "length": 3385, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वर्षाविहार २०१३ सांस्कृतिक कार्यक्रम संयोजन members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वर्षाविहार २०१३ सांस्कृतिक कार्यक्रम संयोजन /वर्षाविहार २०१३ सांस्कृतिक कार्यक्रम संयोजन members\nवर्षाविहार २०१३ सांस्कृतिक कार्यक्रम संयोजन members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nवर्षाविहार २०१३ सांस्कृतिक कार्यक्रम संयोजन\nसुरुवात : मे 29 2013\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/48643", "date_download": "2018-10-19T00:44:43Z", "digest": "sha1:AZLR4FIXVA53C4TGUDUHGQUHWK2GSAMQ", "length": 27062, "nlines": 224, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न\nकथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न\nकथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न\nखरं तर हे कुठल्याही लेखनाला लागू पडतील.\n१. कथालेखनासाठी स्फूर्ती देवतेची वाट पहात बसावी की \"दिसामाजी काहीतरी ते लिहावे\" हे प्रमाण मानून रोज काहीतरी लिहावे(च)\n२. खूप मेहनत घेऊन तुम्ही एक कथा लिहिलीत. स्वतःवर प्रचंड खुश झालात आणि अचानक कुणीतरी तुमच्या निदर्शनास आणून दिले की त्या कथेची सुरुवात, शेवट किंवा संपूर्ण कथा कुठल्यातरी अमुकतमुक कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटकाशी मिळती जुळती आहे. तुम्ही ती दुसरी कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटक पाहिलेले नाही. अशा वेळी आपल्या कथेचे काय करावे\n३. तुमची कथा तुम्ही एखाद्या मासिकाला पाठवली. त्यानी ती रिजेक्ट केली नाही, पुढच्या एखाद्या अंकासाठी विचार करू असे म्हणून त्यांच्या फायलीला लावली. पण नंतर जवळजवळ वर्षभर प्रसिद्धच केली नाही. तुम्ही काय करावे\n४. तुम्ही ब्लॉग किंवा एखाद्या संस्थळावर आधीच प्रकाशित केलेली कथा एखाद्या मासिकाला छापण्यासाठी पाठवणे कितपत योग्य आहे\n५. तुम्ही कथा एखाद्या मासिकाला पाठवली. ती बराच काळ झाला तरी प्रकाशित झाली नाही आणि त्या मासिकाचा दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे नाही किंवा असलेला क्रमांक लागत नाही.\n६. लेखन लोकांना आवडते म्हणून आणि त्यांना आवडते त्या प्रकारातले करावे की केवळ स्वान्तसुखाय(स्वतःच्या समाधानासाठी) करावे, भले मग त्या प्रकाराला फारसा वाचक वर्ग उपलब्ध नसेल.\n७. कोणत्या मासिकांमध्ये छापून आले, म्हणजे आपण बऱ्या पैकी लेखक आहोत असे समजावे\n८. आपण लेखक/लेखिका आहोत की स्ट्रगलर हे कसे ओळखावे\nहे जर लेखकांना/लेखिकांना ओळखता आले तर बऱ्याच गिनिपिग वाचकांचे जगणे सुसह्य होईल\nजाता जाता शेवटचा प्रश्न - हा लेख गंभीर आहे की विनोदी हे कसे ओळखावे तसेच तो कोणत्या ग्रुपमध्ये टाकावा हे कसे ओळखावे.\nकारण आजकाल दत्तक घेण्याविषयीचे लेखसुद्धा विरंगुळा या ग्रुपमध्ये टाकले जातात म्हणून आपली एक प्रामाणिक शंका…\n१. कथालेखनासाठी स्फूर्ती देवतेची वाट पहात बसावी की \"दिसामाजी काहीतरी ते लिहावे\" हे प्रमाण मानून रोज काहीतरी लिहावे(च)\nदिसामाजी, सुचेल तसे, जमेल तेव्हा, चांगले वाईट, लिहित राहावे.\nफक्त ते चार चौघात प्रकाशित करताना विचार करून करावे.\nद्विधा मनस्थितीत असल्यास टोपणनावाने प्रकाशित करावे. (याला ड्यु आयडी असे सुद्धा काही लोक्स बोलतात)\n२. खूप मेहनत घेऊन तुम्ही एक कथा लिहिलीत. स्वतःवर प्रचंड खुश झालात आणि अचानक कुणीतरी तुमच्या निदर्शनास आणून दिले की त्या कथेची सुरुवात, शेवट किंवा संपूर्ण कथा कुठल्यातरी अमुकतमुक कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटकाशी मिळती जुळती आहे. तुम्ही ती दुसरी कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटक पाहिलेले नाही. अशा वेळी आपल्या कथेचे काय करावे\nआपले आपल्यालाच सुचले आहे हे सत्य आपल्याला माहीत असते ना, तर कोणाला काही पटवून द्यायची गरज नाही. उलट ती कथा कोणी प्रसिद्ध कथाकाराने लिहिली असल्यास आपण सुद्धा थोरामोठ्यांसारखा विचार करू लागलो यात आनंद मानावा.\nमध्यंतरी मी फेसबूकवर एक शेर टाकला होता, कोणीतरी याच आशयाचा गालिब (की फराजचा) शेर आहे म्हणत तिथे एक जवळपास तसाच शेर आणून चिकटवला. मला कोण आनंद झाला. मी माझ्या चौथ्या की पाचव्याच शेरोशायरी लिखाणात गालिब की फराजसारखा विचार करू लागलो याचा.\nकथा मासिकात पाठवायचा काही अनुभव नाही. ब्लॉगही नुकतेच दोनतीन महिन्यांपूर्वी काढलाय. तो देखील सर्व लिखाण एका जागी सुरक्षित जमा राहावे या हेतूने.\n६. लेखन लोकांना आवडते म्हणून आणि त्यांना आवडते त्या प्रकारातले करावे की केवळ स्वान्तसुखाय(स्वतःच्या समाधानासाठी) करावे, भले मग त्या प्रकाराला फारसा वाचक वर्ग उपलब्ध नसेल.\nअर्थात, आपल्याला आवडेल तेच लिहावे.\nत्याच दिवशी मी कुठेतरी यालाच अनुसरून एक डायलॉग चिपकवला होता, \"लोकांना वाचायला आवडेल तेच लिहायचे असते तर पॉर्नसाहित्यच लिहिले नसते.\"\nजरी लिखाण हा आपला व्यवसाय असेल आणि वाचक आपल्यासाठी ग्राहक असतील, तरीही, त्या परिस्थितीतही, तुम्हाला आवडेल तेच लिहिल्याने तुम्हाला स्वताला आनंद मिळेल. लोकांना आपण लिहिलेले आवडणे हे तो आनंद द्विगुणित करतो. मात्र मुळातच आनंद नसल्यास शून्याची कितीही पट शून्यच.\n७. कोणत्या मासिकांमध्ये छापून आले, म्हणजे आपण बऱ्या पैकी लेखक आहोत असे समजावे\n८. आपण लेखक/लेखिका आहोत की स्ट्रगलर हे कसे ओळखावे\nतुमच्या आयुष्यात असलेल्या प्रिय व्यक्तींना तुमचे लिखाण आवडू लागले की आपण बर्‍यापैकी लेखक आहोत असे समजायला हरकत नसते.\nतरी हे प्रश्न शक्य असल्यास डोक्यातून काढून टाका.\nजाता जाता शेवटचा प्रश्न - हा लेख गंभीर आहे की विनोदी हे कसे ओळखावे तसेच तो कोणत्या ग्रुपमध्ये टाकावा हे कसे ओळखावे.\nहे शक्यतो लिहिण्याच्या आधीच ठरवावे नाहीतर लिहिताना स्वता अनुभवावे.\nजर लिहून पुर्ण झाल्यावर वा इथे प्रकाशित करायच्या वेळी आपल्याला असा प्रश्न पडला की हे कुठल्या प्रकारचे तर लिखाण गंडलेय असे समजावे.\nआता या उत्तरांना गुण द्या चला\n१. वाट बघत बसावे. ते लेखन\n१. वाट बघत बसावे. ते लेखन आहे, आन्हिक नाही.\n२. दुसरी कलाकृती बघावी. आपल्या कलाकृतीत त्यापेक्षा काही निराळं/नवीन/अधिक चांगलं/अधिक चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे का याचा प्रामाणिक विचार करावा. उत्तर 'होय' आलं तर आपली कलाकृती प्रकाशित करावी नाहीतर चक्क टाकून द्यावी. कशाला भुईला भार\n४. मासिकाच्या नियमांवर अवलंबून आहे. त्यांना पूर्वप्रकाशित लिखाण चालणार असेल तर द्यावं. लबाडी करू नये इतकंच.\n५. कल्पना नाही. कदाचित प्रकाशकांचा पत्ता शोधून त्यांना पत्राने विचारणा करता येईल. तेही नाही झालं तर अन्य ठिकाणी छापावं.\n७. छापून नाही आलं तरी आपण तसं समजावंच.\n८. तुमचं लिखाण छापायचा खर्च कोणाला करावा लागतो त्यावरून. तुम्हालाच लागला तर तुम्ही स्ट्रगलर. प्रकाशक छापायचे पैसे ऑफर करायला लागले की प्रथितयश.\n---वाट बघत बसावे. ते लेखन\n---वाट बघत बसावे. ते लेखन आहे, आन्हिक नाही. >> काय इब आज फट्टे मारू राहिले एक वेळ आन्हीक नाही जमले तरी चालेल पण लेखक व्हायचे असेल (प्रोफेशनल) तर रोज लिहिण्यावचुन (गार्बेज का असेना) पर्याय नाही...\n--दुसरी कलाकृती बघावी. आपल्या कलाकृतीत त्यापेक्षा काही निराळं/नवीन/अधिक चांगलं/अधिक चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे का याचा प्रामाणिक विचार करावा. उत्तर 'होय' आलं तर आपली कलाकृती प्रकाशित करावी नाहीतर चक्क टाकून द्यावी. कशाला भुईला भार >>> हे पण काहीही ... एकच गोष्ट वेगवेगळ्या शैलीत वाचायला मजा येत नाही का\nओ, ती माझी मतं आहेत. तुमची\nओ, ती माझी मतं आहेत. तुमची तुम्ही लिहा.\n>> एकच गोष्ट वेगवेगळ्या शैलीत वाचायला मजा येत नाही का\nबर इबा तुम्ही झाशीच्या राणी,\nबर इबा तुम्ही झाशीच्या राणी, तुमच्या म्यानात दोन तलवारी ... जाउद्या झालं\nनंदिनीचा कथा लेखनाचा बाफ आहे\nनंदिनीचा कथा लेखनाचा बाफ आहे तिथे चांगली चर्चा होउशकेल बो बो. एक बारी बघून घ्या ते.\nजाई, पेट थेरपी (आ\nजाई, पेट थेरपी (आ मामी\nबघितला होता मी नंदिनीचा बाफ. पण तिथे लेखनाच्या तंत्राबद्दल चांगली चर्चा चालली आहे.\nपण या बाफमधले प्रश्न लेखनाच्या तंत्राशी संबंधीत नाहीत. हे प्रश्न तिथे टाकल्यास त्या बाफचा फोकस जाईल असे वाटले, म्हणून हा नवा बाफ.\nउदाहरणच द्यायचं झालं तर तो पूर्ण पारमार्थिक बाफ आहे, तर हा पूर्ण इहवादी (मटेरियलीस्टिक ) बाफ आहे असं मला वाटतं.\nपण साऱ्यांनाच वाटत असेल की हे प्रश्न त्या बाफवर चालतील, तर हे प्रश्न तिथे टाकायला माझी काहीच हरकत नाही.\nअभिषेक - १०पैकी १० गुण. भारीच\nअभिषेक - १०पैकी १० गुण. भारीच गुणी बाळ निघालास तू बरं.\nस्वाती - तुमची उत्तरं आवडली. पेशव्यांनी दोनच उत्तरं दिली. पण त्यांच्या त्या उत्तरांमध्ये दम आहे.\nमला कोण आनंद झाला. मी माझ्या\nमला कोण आनंद झाला. मी माझ्या चौथ्या की पाचव्याच शेरोशायरी लिखाणात गालिब की फराजसारखा विचार करू लागलो याचा.>>> माफ करा पण असं नसतं हो कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे.\nमाफ करा पण असं नसतं हो\nमाफ करा पण असं नसतं हो कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे. <<\nसोड ना आगावा. तू कशाला त्यांच्या फुग्याला टाचणी मारतोयस\nआगाऊ, >> कधीतरी खर्‍याखुर्‍या\n>> कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे.\nसहमत. मात्र प्रवास योग्य दिशेने चाललाय हे कळणेही महत्त्वाचे\nमाफ करा पण असं नसतं हो\nमाफ करा पण असं नसतं हो कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे.\nअर्थातच असतोच हा फरक. पण इथे मुद्दा वेगळा आहे. स्वताकडे बघण्याचा द्रुष्टीकोन सकारात्मक असावा हे मी इथे सुचित करतोय.\nनीरजा आणि आगाऊ यांच्या\nनीरजा आणि आगाऊ यांच्या कमेंट्सचा मला लागलेला अर्थ -\nकधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचला म्हणून, नवोदित लेखक, लेखिकांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये.\nक्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, पदार्पणातच सेन्च्युरी ठोकली म्हणून लगेचच स्वतःला 'सचिन तेंडूलकर ' समजू नका, तुमचा 'नरेंद्र हिरवाणी' सुद्धा होऊ शकतो. शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर 'वन टाइम वंडर'. (माफ करा, नरेंद्र हिरवाणीच्या जागी फलंदाजाचं नाव नाही आठवलं. माबोवरील क्रिकेटतज्ञांनी मदत करावी..)\nतस्मात, लिखाणात दर्जामध्ये कंसीस्टन्सी/सातत्य महत्वाचे….\nअभिषेक - स्वताकडे बघण्याचा\nअभिषेक - स्वताकडे बघण्याचा द्रुष्टीकोन सकारात्मक असावा >>>> खरंय… ये सफर बहोत है कठीन मगर ….\nगा.पै. - मात्र प्रवास योग्य दिशेने चाललाय हे कळणेही महत्त्वाचे >>>> मनातलं बोललात. याचसाठी हा सारा खटाटोप\nजाणत्यांकडून, अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल या विश्वासावर….\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/53494", "date_download": "2018-10-19T00:50:51Z", "digest": "sha1:A2ECCYNHUPTD37WJUQIY7NOC2J44OCBG", "length": 9470, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने ईत्यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने ईत्यादी\nॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने ईत्यादी\nस्मार्टफोन आता जवळपास सर्वांकडे आहेत.यापैकी अनेकांना फोन रूट करायचे असतात.कस्टम रॉम् टाकायची असते.यासाठी हा धागा काढत आहे.या धाग्यावर खालील विषयांबाबत चर्चा करावी\nफोन रुट कसा करावा\nरुट करन्याचे फायदे तोटे\nरुट करताना येणार्या अडचणी\nकस्टम रॉम कशी टाकावी\nईतर काही ट्रीक्स् आणी टिप्स्.\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nहे असले काही करू नये. गप खाली\nहे असले काही करू नये. गप खाली मुंडी घालून दिलेले काम करावे, उरलेला वेळ हरिभजनात घालवावा\nह्या सगळ्या टेक्नॉलॉज्या परकीयांनी काढल्या. आपण त्याच्या नादी लागून बाटू नये. धर्म, संस्कृतीचे रक्षण करावे.\nओके. येऊद्यात. रेडमीनोट ४ वर\nरेडमीनोट ४ वर काय काय अ‍ॅप्लीकेशन्स डालो करावेत \nतुमचा अनुभव/काही ट्रिक्स अथवा/ गंडलेले प्रयत्न टाकणार का\nॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन\nॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने ईत्यादी.\nन्ड्रॉईड, म्हणजे काय असते\nप्रसाद आपल्याला नीट प्रतिसाद\nप्रसाद आपल्याला नीट प्रतिसाद द्यायचे नसतील तर ईकडे फिरकले नाही तरी चालेल.admin कृपया या प्रसाद यांना समज द्यावी.\nधिरज काटकर, Actually मला फोन\nधिरज काटकर, Actually मला फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने म्हणजे काय व हे कशासाठी करतात हेच माहित नाही, कृपया सर्वप्रथम त्यावर प्रकाश टाकाल का\nप्रशू, गुगलबाबाला शरण जा.\nप्रशू, गुगलबाबाला शरण जा.\nगुगलबाबालाच शरण जायचे असेल तर\nगुगलबाबालाच शरण जायचे असेल तर हा धागा कशाला काढला\nप्रशू, गुगलबाबाला शरण जा. मग\nप्रशू, गुगलबाबाला शरण जा.\nमग खुद्द धाग्याकर्त्यालाच ते का सांगत नाही\nज्या कंपनीचा फोन घेतला त्यांच्या वेब साईटवर जाऊन पण ही माहिती मिळेल.\n@हे असले काही करू नये. गप\n@हे असले काही करू नये. गप खाली मुंडी घालून दिलेले काम करावे, उरलेला वेळ हरिभजनात घालवावा\nह्या सगळ्या टेक्नॉलॉज्या परकीयांनी काढल्या. आपण त्याच्या नादी लागून बाटू नये. धर्म, संस्कृतीचे रक्षण करावे.>>>>>>>>>\nप्रशू हे नीट वाचल्यास तुला समजेल.नाही समजले तर या धाग्यावर माबोवरचे एक्स्पर्ट प्रकाश टाकतीलच.\nमाबोवरचे एक्सपर्ट... मबो पब्लिक एकाच गोष्टीत एक्स्पर्ट आहे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ilus.dating.lt/index.php?lg=mr", "date_download": "2018-10-19T00:33:44Z", "digest": "sha1:VKGYG6NQESVQIIVXUSQXVVLXY4J6CYQW", "length": 7776, "nlines": 110, "source_domain": "ilus.dating.lt", "title": "Kohtumispaik", "raw_content": "\nएकुण: 6 971 499 कालचे संपर्क : 170 ऑनलाइन युजर: 48\nविडिओ चॅट. कोण ऑनलाइन आहे\nस्लाईड शो प्रमाणे पहा\nआणखी फोटो अपलोड करा\nपैसे भरण्याची प्रणाली निवडा\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=132&Itemid=325", "date_download": "2018-10-19T00:04:15Z", "digest": "sha1:IDFXG62C7XGEEGVHIR2UWX7HABYEGJSY", "length": 5932, "nlines": 28, "source_domain": "saneguruji.net", "title": "स्वातंत्र्याचा उष:काल", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nहिंदी स्त्रिया थोडे फार शिकू लागल्या. अर्थात खालपर्यंत अजून शिक्षण गेलेच नव्हते. आजही नाही गेले, तर ३०-४० वर्षांपूर्वीची गोष्ट विचारायलाच नको. परंतु मुलींना शाळेत घातले पाहिजे याला फारसा विरोध आता राहिला नव्हता. स्त्रियांनीच स्त्रियांची उन्नती करायला पुढे यायला हवे होते. महर्षी कर्वे यांच्या संस्था वाढल्या. त्यांना चिपळूणकरांसारखे उत्साही सरकारी लाभले. चिपळूणकर अमेरिकेतून शिकून आलेले. अति उत्साही नि कळकळीचे. हिंगण्याचे प्रयत्‍न अविरत चालू होते. आणि पुण्यात सेवासदन निघाले. त्या वेळेस न्या. रानड्यांच्या पत्‍नी रमाबाई हय़ात होत्या. भारत सेवक समाजाचे थोर सेवक गोपाळ कृष्ण देवधर यांनी सेवासदनाचा पाया घातला. रमाबाईंनी त्या कामाला वाहून घेतले. सेवासदनाचा आज अपार पसारा आहे. अनेक ठिकाणी त्याच्या शाखा आहेत.\nहिंदूस्थानातील मोठमोठया दवाखान्यांतून हिंदी परिचारिका नसत. गोर्‍या किंवा एतद्देशीय ख्रिश्चन किंवा ज्यू परिचारिका असत. या देशात शिक्षणच नव्हते. स्त्रियांनी निर्भयपणे काम करण्याची परंपरा नव्हती. संस्थांतून नोकरीचाकरी करण्याची रुढी नव्हती. दळण-कांडण, स्वयंपाक, भांडी घासणे हेच त्यांचे धंदे. परिचारिका होणे, डॉक्टर होणे, वकील होणे, शिक्षक होणे ; समाजातील अनेक क्षेत्रांत जाणे, स्वावलंबी होणे, स्वाभिमानाने भाकरी मिळवणे हे अजून नव्हते. सेवासदनाने ही कोंडी फोडली, सेवासदनाने परिचारिकांचा, सेविकांचा वर्ग काढला. विधवा हिंदी स्त्रियांना नवमार्ग दाखवला. त्यांच्या निराश, अंधारमय जीवनात प्रकाश आणला. हळूहळू हे वातावरण सर्वत्र. पसरले. दवाखान्यांत देशी परिचारिका नसत म्हणून आजारी स्त्रिया तेथे राहायला तयारच नसत. परंतु आता दवाखान्यांत रहायला त्या नाखूष नसतात.\nअमेरिकेतील प्राथमिक शिक्षण स्त्रियांच्या हाती आहे. आपल्याकडे स्त्रिया शिक्षक होऊ लागल्या. सेवासदनाने स्त्रियांचे ट्रेनिंग कॉलेज काढले. पुढे आणखी निघाली. लहान मुलामुलींना स्त्रियांनीच शिकवावे. स्त्रियांचा स्वभाव प्रेमळ नि कोमल असतो. प्लेटो म्हणतो, “ज्याला मुलांविषयी प्रेम वाटत नाही, त्याने शिक्षक होऊ नये.” स्त्रिया उच्च शिक्षण घेऊ लागल्या. पदवीधर होऊ लागल्या. लेखन करु लागल्या. मुलींच्या शाळा चालवू लागल्या. कितीतरी प्रथितयश अशा साहित्यिक स्त्रिया डोळ्यांसमोर येतात.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.blogarama.com/blogging-blogs/1296513-achiseekh-blog/22808528-narendra-modicya-phitanesace-rahasya-kaya-januna-gheuna-tumhihi-rahu-sakata-heldi", "date_download": "2018-10-19T01:31:07Z", "digest": "sha1:CXY5SCLJVTBJI4IOYYWDXV6FFXEVM7EQ", "length": 5230, "nlines": 89, "source_domain": "www.blogarama.com", "title": "नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…", "raw_content": "\nनरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…\nपंतप्रधान नरेंद्र मोठी ६७ वर्षांचे झाले आहेत. मागिल अनेक वर्षांपासून त्यांनी सुट्टी घेतलेली नाही आणि आजारी पडलेले नाही. त्यांना जवळून ओळखणारे सांगतात की, त्यांची फिटनेस लेव्हल युवकांपेक्षा कमी नाही. ते सतत प्रवास करत राहतात काम करत राहतात तरीही ते स्वतःला फिट ठेवतात.\nकाय इतके फिट आहेत नरेंद्र मोदी\nयाविषयी नरेंद्र मोदी अनेक वेळा सांगतात आणि त्यांना ओळखणा-या लोकांकडून अशी माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही तुम्हाला मोदींचा फिटनेस प्लान सांगत आहोत...\nशाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात\nसैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार\nआदिमाया श्री सप्तशृंगी माता\nनरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा\nनरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…\nसकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…\nतुम्ही केल्या या चुका तर अवेळी व्हाल म्हातारे, अवश्य टाळा…\nअसे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा ‘बॉईज’ची On Location झलक\nरेशमी दुःखाची कथा सिनेरिव्ह्यू\nThe post नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय\nनरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-reader-response-on-chaturang-articles-4-1601647/", "date_download": "2018-10-19T00:38:00Z", "digest": "sha1:JL62CLULCCZAUT2VYQTAQTJA7LUA2JJ5", "length": 18872, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta reader response on Chaturang Articles | कौतुकास्पद ‘प्रज्ञावती’ | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nदैवताविषयी वाचताना भक्ताच्या चेहऱ्यावर उमटावे तसे कौतुक वाटत होते.\n२८ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या मीना वैशंपायन यांचा आईन रँडवरील ‘प्रज्ञावती’ हा सम्यक भाषेत लिहिलेला लेख वाचताना त्यांनीच लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या दैवताविषयी वाचताना भक्ताच्या चेहऱ्यावर उमटावे तसे कौतुक वाटत होते.\nसर्वप्रथम नावाविषयी. आईन रँडला एका मुलाखतीत तिच्या नावाचा उच्चार कसा करावा असे विचारले असता ‘आईन.. टू ऱ्हाइम विथ माइन’ असे तिने स्वत:च सांगितले होते. त्यामुळे आईन म्हणणेच योग्य ठरेल. आईन रँडच्या अनेक मुलाखती यू टय़ूबवर पाहायला मिळतात. आईनच्या ‘फाऊंटनहेड’ आणि ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ या दोन कादंबऱ्या ऑल टाइम हिट समजल्या जातात आणि या दोन कादंबऱ्यांमधूनच तिने प्रामुख्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे. प्रकाशनानंतर सुमारे दोन वर्षांच्या काळानंतर ‘माऊथ पब्लिसिटी’ने ‘फाऊंटनहेड’ ही कादंबरी बेस्टसेलर ठरली तरी प्रकाशनापूर्वी १२ प्रकाशकांनी ती नाकारली होती.\n१९४३ मध्ये ‘फाऊंटनहेड’ प्रकाशित झाल्यानंतर १९५६ मध्ये १२ वर्षांनी ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ प्रकाशित झाली; पण हा सर्व काळ आईन या महाकादंबरीकरिता वह्य़ा भरभरून अभ्यास करत होती, नोंदी काढत होती. तिचे अभ्यासक लेनर्ड पेकफ यांच्या म्हणण्यानुसार तिच्या वह्य़ांमध्ये ‘अ‍ॅटलास श्रग्ड’बद्दलच्या १ जानेवारी १९४५ पासूनच्या नोंदी सापडतात. (या नोंदीदेखील प्रकाशित झालेल्या आहेत.)\nवैशंपायन यांनी आईनने मांडलेल्या वस्तुनिष्ठतावादाचा उल्लेख फक्त एका वाक्यात केला आहे; पण वस्तुनिष्ठतावाद हा आईनच्या विचारांचा, लेखनाचा आणि जगण्याचा सारांश आहे. वस्तुनिष्ठतावाद ही आईनने वैचारिक विश्वाला दिलेली देणगी आहे. ‘अ‍ॅटलास श्रग्ड’च्या भाषेत वस्तुनिष्ठतावाद म्हणजे‘अ एखादी गोष्ट सांगायची अथवा करायची असल्यास ती आडवळणाने न सांगता, भुई न धोपटता थेटपणे सांगणे किंवा करणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. ‘मला असे म्हणायचे होते..’ असे मागाहून न म्हणता जे म्हणायचे आहे तेच म्हणणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायावाचामने भोंदूगिरीला तीव्र आणि स्पष्ट नकार. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक आणि वैचारिक प्रतारणेला विरोध आणि म्हणूनच बोलण्याप्रमाणे न वागणारी आणि वागण्याप्रमाणे न बोलणारी राजकारणी माणसे या ‘अ‍ॅटलास श्रग्ड’मधील काळ्याकुट्ट व्यक्तिरेखा आहेत. आईनच्या नोंदींनुसार या कादंबरीत आईनला फादर आमेद्यूस नावाचे एक पात्रही दाखवायचे होते. हा धर्मगुरू प्रामाणिकपणे चांगल्याची भक्ती करणारी आणि तरीही सतत दयेतील नैतिकता आचरणारी सकारात्मक व्यक्तिरेखा असणार होता, पण अशी काही व्यक्तिरेखा वाचकांना पटवणे अशक्य वाटल्याने तिने ती बाद केली.\n‘अ‍ॅटलास श्रग्ड’नंतर आईनने फिक्शन म्हणावे असे लेखन केले नाही; पण तिच्या आवडत्या वस्तुनिष्ठतावादाबद्दल लेख लिहिले, पुस्तके लिहिली, भाषणे दिली, मुलाखती दिल्या आणि तरीही ‘तत्त्वज्ञान हे फक्त तत्त्वज्ञानाच्या पुस्तकातच राहते, फक्त अभ्यासकांपर्यंतच पोहोचते आणि म्हणूनच निखळ तत्त्वज्ञानाच्या पुस्तकापेक्षा ते तत्त्वज्ञान मांडणाऱ्या आणि किती तरी जास्त लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कादंबऱ्या लिहिणे हेच मला जास्त आवडते,’ असे आईनने म्हटले आहे. अतिशय चांगल्या विषयवस्तूबद्दल मीना वैशंपायन यांचे अभिनंदन.\n– मनीषा जोशी, कल्याण\nबालसंगोपन केंद्राचे गोकुळ करावे\nसंगीता बनगीनवार यांच्या ‘पालकत्वाचं नवं क्षितिज’ या सदरामधील २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला ‘प्रेमाची पाखर’ हा लेख वाचून खूप छान वाटले. स्वत:च्या लेकरांची आई होणे कौतुकाचे नाही, कारण त्याला आपण जन्म दिलेला असतो; परंतु दुसऱ्या लेकराला जे कुणाचे आहे हेही माहीत नाही त्याला आईची माया देणे हे खूप महान कार्य आहे. पाखर संकुलमधील सर्व यशोदा मातांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी स्वत:ला सेविका म्हणून संबोधले नाही, तर ‘यशोदा’ म्हणून घेतात. किती सुंदर अर्थ आहे आणि त्या नावातच सगळे प्रेम, माया दिसून येते. एक महिन्याचे बाळ रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर सापडते, त्याला ‘मायेची पाखर’ अशा बालसंगोपन केंद्रातून मिळते. अशा केंद्रांना समाजातील प्रत्येकाने सहकार्य करावे आणि केंद्राचे गोकुळ करावे.\n– वैजयंती जोशी, सोलापूर\nकायद्याचा गैरफायदा घेतला जाईल\n‘सन्मान इच्छामरणाचा’ हा २८ ऑक्टोबरचा लेख वाचला. एखाद्या व्यक्तीच्या मरणाला कायद्याने मदत करणे शक्य नाही आणि त्यात डॉक्टरांचा सहभाग शक्य नाही. जगात कुठेही असा कायदा नाही. भारतात असा कायदा झाल्यास त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त आहे. एवढय़ा व्यक्तींना मरणाची इच्छा असेल तर जैन लोकांत असलेली संथ अथवा प्रायोपवेशन म्हणजे हळूहळू अन्नपाण्याचा त्याग करणे ही सोय आहेच. त्यासाठी कायदा करणे ही फार मोठी चूक ठरेल. एकीकडे प्राण्यांचा छळ होऊ नये म्हणून कायदे करण्याचा आग्रह धरला जातो आणि अशा स्थितीत कायदा करणे चुकीचे आहे. रुग्णाला उपचार नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/update?page=128&order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-10-19T01:31:21Z", "digest": "sha1:TCOENIDZP7M2BVWKZL64ICAUWUMCVE4Y", "length": 4400, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसादानुसार लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगीतरामायण - गदिमांचे काव्यमय मनोगत सुनिल चोरे 08/28/2007 - 18:21 5 08/29/2007 - 12:08\nसंजूबाबा, न्या. कोदे आणि न्यायव्यवस्था ग्रीन गॉबलिन 07/31/2007 - 12:42 25 08/29/2007 - 04:48\nसार्वजनिक/राष्ट्रीय जीवित-वित्त हानीचे रक्षण बाळकृष्ण 08/21/2007 - 20:15 9 08/28/2007 - 04:08\nकाय भावात पडलं ऑर्कुट\nकन्नड शिकण्यासाठी वर्ग आजानुकर्ण 08/13/2007 - 05:43 2 08/26/2007 - 11:26\nवडापाव दिनाच्या शुभेच्छा आजानुकर्ण 08/23/2007 - 07:49 35 08/26/2007 - 11:20\nभारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक चाणक्य 05/11/2007 - 04:37 32 08/25/2007 - 12:54\nगुगलवर ही हिंदी व मराठी टंकलेखन शक्य आहे. हेमंत 08/22/2007 - 11:27 2 08/24/2007 - 19:49\nप्राचीन पुरुष-नावांसाठीचे नियम धनंजय 08/19/2007 - 19:22 16 08/23/2007 - 05:20\nस्थावर मालमत्ता - गरज, उपभोग आणि गुंतवणूक खिरे 03/26/2007 - 17:04 12 08/21/2007 - 20:34\nटिकली बद्दल पडलेले काही प्रश्न आजानुकर्ण 08/13/2007 - 04:43 58 08/21/2007 - 17:15\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/anand-shinde", "date_download": "2018-10-19T00:25:57Z", "digest": "sha1:7JNS4IWIC4PIBY5ECGJOCTINFIRLVBMQ", "length": 4426, "nlines": 157, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Anand Shinde - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"पाटील\" चित्रपटातील भव्य शीर्षक गीत\nअगडबम नाजुकाचे 'अटकमटक' विनोदी गाणे प्रदर्शित\nउत्सव गणरायाचा.. महोत्सव हास्यजत्रेचा - गणेशोत्सवानिमित्त फुलली सोनी मराठीची हास्यजत्रा\nमहाराष्ट्राचे महागायक 'आनंद शिंदे' प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nया आठवड्यातील 'संगीत सम्राट पर्व २' मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास\nशिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना झी युवाची \"मानवंदना\"\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://bestappsformobiles.com/altos-adventure-apk-download-raw-apk-best-apps-for-mobiles/?lang=mr", "date_download": "2018-10-19T01:31:30Z", "digest": "sha1:IN5RFVJ6A56CTD4XTPY6ZLAMZFZUW2FS", "length": 7754, "nlines": 143, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "Alto's Adventure APK Download | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nअल्टो च्या साहसी APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nअल्टो च्या साहसी APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nअल्टो च्या साहसी APK डाउनलोड\nJoin Alto and his friends as they embark on an endless snowboarding odyssey. त्यांच्या मूळ वाळवंट सुंदर अल्पाइन टेकड्या ओलांडून प्रवास, शेजारील गावातून, प्राचीन वनातली, आणि लांब-सोडून अवशेष.\nSpotify संगीत APK डाउनलोड\nInstagram लाइट .APK डाउनलोड\nपाच रात्री Freddys Apk नवीनतम आवृत्ती जलद डाउनलोड येथे\nशेवटचे अद्यावत: जुलै 22, 2018\nफाईलचा आकार: 63 MB\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nप्रमाणे लोड करीत आहे ...\nTweet लक्षात असू दे\nDISSIDIA अंतिम कल्पनारम्य ऑपेरा सर्व APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nHappn - स्थानिक डेटिंगचा अॅप APK डाउनलोड – Android साठी मोफत जीवनशैली अॅप\nबहिरी ससाणा - स्काय युद्धे. एक उच्च लढाई मध्ये युद्ध प्लेन\nगती ची आवश्यकता™ मर्यादा नाही APK डाउनलोड – Android साठी मोफत रेसिंग गेम\nवंश 2: क्रांती APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nट्विटर v2.1.2 – APK डाउनलोड करा\nवक्रदृष्टी सिटी APK डाउनलोड – Android साठी मोफत धोरण खेळ\nProtonMail APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nGoogle मुख्यपृष्ठ APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nडायमंड डायरी सागा APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nGoogle प्ले संगीत (Android टीव्ही) APK डाउनलोड…\nProtonMail APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nGoogle मुख्यपृष्ठ APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nडायमंड डायरी सागा APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nGoogle प्ले संगीत (Android टीव्ही) APK डाउनलोड…\nAndroid साठी मायक्रोसॉफ्ट काठ APK डाउनलोड करा | …\nAndroid साठी शूर ब्राउझर APK डाउनलोड | …\nAndroid साठी ROBLOX APK डाउनलोड करा | सर्वोत्तम…\nAndroid साठी डॉल्फिन ब्राउझर APK डाउनलोड करा | …\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/start-from-swargate-to-khadakwasla-metro-line-supriya-sule-1664404/", "date_download": "2018-10-19T00:38:13Z", "digest": "sha1:KY2UI5XRG7YCLOALABDG5ESJHIJDWAXO", "length": 13014, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Start Swargate to Khadakwasla Metro Line supriya sule | स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका सुरू करावी | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nस्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका सुरू करावी\nस्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका सुरू करावी\nपिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे\nराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे\nखासदार सुप्रिया सुळे यांची मागणी\nमेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणाची मागणी होत असतानाच आता स्वारगेट ते खडकवासला अशी मेट्रो मार्गिका सुरू करावी, अशी मागणी सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.\nमेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडून सुरू झाली आहेत. ही कामे सुरू झाल्यानंतर मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण करण्याची मागणी सुरू झाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची हवाई सर्वेक्षणाची प्रक्रियाही महामेट्रोकडून सुरू झाली असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडूनही शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गिकेचे हडपसपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.\nखडकवासला हे गाव येथील धरण, त्यापुढील सिंहगड किल्ला, पानशेत, वरसगाव ही धरणे, आणि एकूणच या परिसरातील निसर्ग संपदा यामुळे या भागात पर्यटकांची बारमाही गर्दी असते. याशिवाय गेल्या काही वर्षांत या भागात वाढलेली नागरी लोकसंख्या, तेथून नोकरी व्यवसायानिमित्त रोज पुणे शहरात ये-जा करणारा नोकरदार वर्ग, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णालये आणि अन्य कारणांसाठी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना रोजच्या रोज पुण्यात यावे लागते. या सर्वाची खूप मोठी संख्या आहे. त्यांच्या सोयीसाठी स्वारगेट ते खडकवासला दरम्यान मेट्रो सुरू करावी.\nखडकवासला येथे मेट्रोचे जंक्शन करावे, असे सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-18T23:56:44Z", "digest": "sha1:XOIRPCOG2XGAJ3MOB3NWCPSAJHZ5HUKY", "length": 7999, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘या’ देशात असणार ‘चुकी’ला कायद्याचे कवच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘या’ देशात असणार ‘चुकी’ला कायद्याचे कवच\nपॅरीस : कोणताही मनुष्य चुकांमधून शिकत असतो असे म्हटले जाते, हे लक्षात घेऊ फ्रान्सच्या संसदेने एक असा कायदा पारीत केला आहे, ज्यात नागरिकांना सरकारी कामकाजात चूक करण्याचा अधिकार दिला आहे.\n‘राइट टू मिस्टेक्स’ असे या कायद्याचे नाव आहे. यानुसार चूक झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा दंड लागणार नाही आहे. ही माफी केवळ एका चुकीसाठी मिळणार आहे. तसेच अशी चूक करण्यामागे कोणताही चुकीचा हेतू नसेल तर ही माफी मिळणार आहे. चूक जाणून बुजून केली आहे, हे सिद्ध करणे अधिकाऱ्यांचे काम असणार आहे.\nहा कायदा सरकारने एका विश्वनीय समाजाचा पाया म्हणून पाहिले आहे. हा कायदा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोनच्या सुधारणा अजेंड्याचा भाग आहे. त्यांनी राष्ट्रपती निवडणूक प्रचार अभियात हा मुद्दा उपस्थित केला होता. प्रशासकीय कामात चांगल्या हेतूने चूक करण्याचा अधिकार असला पाहिजे असा मुद्दा चर्चिला गेला होता. त्यानुसार हा कायदा पास करण्यात आला आहे.\nकायदा संमत झाल्यानंतर फ्रान्स पब्लिक अॅक्शन अँड अकाउंट्स मंत्री जेराल्ड डरमनाने ट्विट करून या निर्णयाला नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी क्रांतिकारक म्हटले आहे. ते म्हणाले, चूक करणे मानवाचा स्वभाव आहे. सरकारकडून या चूकीला माफीही फक्त पहिल्या चुकीला आहे. दरम्यान या कायद्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी काही कलमात बदल करणे गरजे आहे. आरोग्य, पर्यावरण, संरक्षण यात काही प्रकरणात चूक करण्याचा अधिकार लागू होणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनायर रुग्णालयातील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला अटक\nNext articleमोहित कंबोज आयबीजेएचे नवे अध्यक्ष\nराहुल गांधी यांचा टोकदार आरोप\nभारतीय भागीदार निवडण्यात आमचा सहभाग नव्हता\nराफेल डील : पंतप्रधान मोदींचा अंबानीसोबत सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक\nआफ्रिकेत सशस्त्र बंडाळ्यांमुळे 20 वर्षात 50 लाख बालकांचे बळी\nरासायनिक अस्त्रे वापरू नका : सीरियाला इशारा\nशाळांमध्ये घातली स्मार्टफोनवर बंदी, पण फ्रान्समध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2010/12/", "date_download": "2018-10-19T00:00:47Z", "digest": "sha1:2PEHLY2T34KLGFVY3XPPTVBUCMVG3GVH", "length": 10284, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "December | 2010 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nमागच्या खूप मोठ्या काळाचा आढावा घेतला की त्याला सिंहावलोकन म्हणतात- पण हा फक्त मागच्या एका वर्षाचा घेतलेला आढावा, म्हणून या लेखाला मी ’सिंहावलोकन” ऐवजी ’उंदरावलोक” म्हणून पोस्ट करतोय. हे पोस्ट राजकारणावर नाही-या मधे शिवाजी महाराज, संभाजी ब्रिगेड, शरद पवार, … Continue reading →\nPosted in अनुभव\t| Tagged खादाडी, डायटींग, डायटींग रेसीपी, रेसिपी, वजन, वजन वाढणे\t| 48 Comments\nनविन वर्ष २०११ रिसोल्युशन्स\nनवीन वर्षाचा ठराव.. काय करावं बरं या वर्षी काय धरावं आणि काय सोडावं काय धरावं आणि काय सोडावं असे हजारो प्रश्न मनात येतात. जसे नवीन वर्ष जवळ येते तसे मागल्या वर्षीच्या ठरावाचे काय झाले हे आठवून आलेला गिल्टी कॉन्शस दूर ढकलून या वर्षी तरी … Continue reading →\nखूप वर्षापुर्वी जेंव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो, तेंव्हा बऱ्याच दुकानासमोर ’सिंगनू तेल’, किवा चक्क ’शिंग का तेल’ अशा पाट्या लागलेल्या दिसायच्या. मला सुरुवातीला हे तेल म्हणजे कुठल्यातरी जनावराच्या शिंगाचं तेल असेल असंही वाटलं होतं ,पण नंतर एका दुकाना समोर … Continue reading →\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged कायवाटेल ते, खाद्ययात्रा, खारे दाणे, बडॊदा, kayvatelte\t| 29 Comments\nनाशिकला एक गणपती मंदीर आहे, त्याला ’नवशा गणपत” म्हणतात- हा गणपती नवसाला पावतो अशी वंदता आहे. तसं हे मंदीर मला काही नवीन नाही, पुर्वी पण इथे बरेचदा येऊन गेलो आहे- पण या वर्षी दिवाळीला नाशिकला होतो आणि दिवाळीत कुठल्यातरी देवाच्या … Continue reading →\nगोवा म्हंटलं की समुद्र,मासे, काजू (बाटलीतली आणि पाकिटाला 🙂 ) आणि परदेशी पर्यटक, अंगात शर्ट न घालता भाड्याने घेतलेल्या बाइक वर फिरतानाचे आठवतात. आपल्याला त्यांच्या गोऱ्या रंगाचे कौतूक तर त्यांना कातडी टॅन करून घेण्याचे डोहाळे. फेअर ऍंड लव्हली ची जाहीरात … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/interviews/6101-serial-lalit-205-main-lead-actor-sangram-samel-s-interview", "date_download": "2018-10-19T00:27:08Z", "digest": "sha1:OMBITOUGPM5B6DOW3WPBIGSR7OHFLRZE", "length": 12118, "nlines": 230, "source_domain": "marathicineyug.com", "title": "राजाध्यक्ष कुटुंबाचं ‘ललित २०५’ सेट नव्हे हे तर माझं दुसरं घर - संग्राम समेळ - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nराजाध्यक्ष कुटुंबाचं ‘ललित २०५’ सेट नव्हे हे तर माझं दुसरं घर - संग्राम समेळ\nPrevious Article ‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा - पर्ण पेठे\nNext Article \"मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं\" – गश्मीर महाजनी\nनात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी 'ललित २०५' ही मालिका ६ ऑस्टपासून स्टार प्रवाहवर सुरु झालीय. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित.\nनील - भैरवीच्या नात्यात येणार दुरावा - ‘ललित २०५’ मध्ये धक्कादायक वळण\nविघ्नहर्ता करणार का संकटांचं निवारण - महासंगम एपिसोड १६ सप्टेंबरला\n‘ललित २०५’ मध्ये रंगणार मंगळागौरीचा खेळ\n‘ललित २०५’मध्ये लगीनघाई | नील-भैरवीचं लग्न निर्विघ्न पार पडणार\n‘ललित २०५’चं वेगळेपण काय सांगशील\nइतर कौटुंबिक मालिकांपेक्षा ही नक्कीच एक वेगळी मालिका आहे. एकत्र कुटुंबाची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. आजी आणि नातवाचं वेगळं नातं या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येईल. या मालिकेत मी नातवाची भूमिका साकारतो आहे. आजवरच्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी भूमिका आहे. नीलची स्वत:ची अशी मतं आहेत. त्यामुळेच ‘ललित २०५’ ही मालिका माझ्यासाठी स्पेशल आहे.\nया मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहशी तू जोडला गेला आहेस त्याविषयी काय वाटतं\nस्टार प्रवाहचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेच्या निमित्ताने मी या परिवाराशी जोडला गेलो. ‘ललित २०५’च्या निमित्ताने हे नातं अधिक घट्ट झालंय. श्रावणी देवधर आणि सगळीच क्रिएटिव्ह टीम यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकलाय, त्यामुळे मला काम करायला खूप मजा येते. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं असतं त्यामुळे मी खूप खुश आहे.\n‘ललित २०५’ मध्ये सुहास जोशींसोबतच अनेक अनुभवी कलाकार मंडळी आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे\nखुपच छान. मालिकेची टीम चांगली असली की त्याचं प्रतिबिंब आपसुकच मालिकेत दिसतं. पहिल्या दिवसापासूनच आमची छान गट्टी जमलीय. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आम्ही ठरवून एकत्र करतो. आम्हाला एकत्र ठेवण्यात सुहासताईंची महत्त्वाची भूमिका आहे. त्या आम्हा सर्वांचीच खूप काळजी घेतात. फावल्या वेळात आम्ही खूप गप्पाही मारतो. सीनमधल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चाही करतो. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने मला एक छान हसतं खेळतं कुटुंब लाभलंय असंच म्हणायला हवं. यासाठी मी स्टार प्रवाह आणि सोहम प्रोडक्शन्सचा कायम ऋणी राहीन.\nया मालिकेसाठी खास ठाण्यात सेट उभारण्यात आलाय त्याविषयी...\n‘ललित २०५’चा सेट म्हणजे खऱ्या अर्थाने नंदनवन आहे. बारीक-सारीक गोष्टींचा विचार करुन हा सेट उभारण्यात आलाय. राजाध्यक्ष फॅमिलीचा पैठणीचा व्यवसाय आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सेटसाठी पैठणीचा वापर करण्यात आलाय. घराचे पडदेही साडीपासून बनवण्यात आले आहेत. या वास्तूत प्रवेश करताच आपसुकच सकारात्मक ऊर्जा मिळते.\nPrevious Article ‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा - पर्ण पेठे\nNext Article \"मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं\" – गश्मीर महाजनी\nराजाध्यक्ष कुटुंबाचं ‘ललित २०५’ सेट नव्हे हे तर माझं दुसरं घर - संग्राम समेळ\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T00:01:09Z", "digest": "sha1:KBMBTOLOOWXAZPQTLXQGKOM5TW2JWNGG", "length": 5956, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बस्ती जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nउत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान\nहा लेख बस्ती जिल्ह्याविषयी आहे. बस्ती शहराविषयीचा लेख येथे आहे.\nबस्ती जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र बस्ती येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी ०८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T00:34:36Z", "digest": "sha1:NQZXGVS63T7C7QBGT46Z654ROAVHQZAL", "length": 13870, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रिया सरन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nश्रया, स्रिया, स्रिया सरन, श्रेया चरन, श्रेया सरन, बानू (आं. प्र.), तमिळसेल्वी (त. ना.)\nस्टारडस्ट, साऊथस्कोप, अमृता मातृभूमी\nआंद्रेड कोस्चीव्ह (वि. २०१८)\nश्रिया सरन (तमिळः சிரேயா சரன்) (जन्म: ११ सप्टेंबर १९८२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे.\n३ इतर कार्य आणि घटना\n७ हे सुद्धा पहा\nश्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म डेहराडून मध्ये झाला. त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासुन काही मैलांवर असणार्या राणीपूर येथे गेले. तीचे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमीटेड (भेल) मध्ये कामाला असून आई शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे, तसेच तिला एक मोठा भाऊ ज्याचे नाव अभिरूप हे आहे. श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण झाले. तीचे महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज,दिल्ली मधून झाले व ती बी.ए. पर्यंत शिकलेली आहे.\nइतर कार्य आणि घटना[संपादन]\n२००१ इष्टम नेहा तेलुगू\n२००२ संतोषम भानु तेलुगू\nचेन्नाकेशव रेड्डी प्रीती तेलुगू\nनुव्वे नुव्वे अंजली तेलुगू\n२००३ तुझे मेरी कसम गिरीजा हिंदी\nनीकु नेनू नाकु नुव्वू सीतालक्ष्मि तेलुगू\nएला चेप्पनु प्रिया तेलुगू\nएनक्क २० उनक्क १८ रेश्मा तमिळ\n२००४ नेनुनानु अनु तेलुगू\nथोडा तुम बदलो थोडा हम राणी हिंदी भाषा\nअर्जुन (चित्रपट) रूपा तेलुगू\nशुक्रिया: टिल डेथ डू अस अपार्ट सनम हिंदी भाषा\n२००५ बालू एबीसीडीईएफजी अनु तेलुगू\nना अल्लुडु मेघना तेलुगू\nसदा मी सेवलो कांती तेलुगू\nसोग्गाडू श्रीया तेलुगू पाहुणी कलाकार\nसुभाष चंद्र बोस (चित्रपट) स्वराज्यम तेलुगू\nमोगुडू ओ पेल्लम डोंगुडु सत्यबामा तेलुगू\nछत्रपती (चित्रपट) नीलु तेलुगू फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन\nबोम्मालता स्वाती तेलुगू पाहुणी कलाकार\n२००६ देवदासु श्रीया स्वतः तेलुगू पाहुणी कलाकार\nGame तेलुगू पाहुणी कलाकार\nBoss संजना तेलुगू पाहुणी कलाकार\nतिरूविलयाडळ् आरंबम् प्रिया तमिळ\n२००७ मुन्ना बार मधील डांसर तेलुगू आयटम नंबर\nअरसु अंकिता कन्नड पाहुणी कलाकार\nसिवाजी: द बॉस. तमिळसेल्वी तमिळ\nआवारापन आलिया हिंदी फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन\nतुलसी तेलुगू पाहुणी कलाकार\n[[अळगिय तमिळ मगन्]] अबिनया तमिळ\n२००८ इंद्रलोहत्तील ना अळह्प्पान पिदारिअता तमिळ Special appearance\nमिशन इस्तानबूल अंजली सागर हिंदी भाषा\nद अदर एंड ऑफ द लाइन प्रिया सेठी इंग्रजी\n२००९ एक - द पॉवर ऑफ वन प्रित हिंदी भाषा\nकुकिंग विथ स्टेला तन्नू इंग्रजी\nकुट्टी गीता तमिळ चित्रीकरण\nजग्गुबाय निक्की तमिळ चित्रीकरण\nचिक्कु बुक्कु तमिळ चित्रीकरण\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील श्रिया सरनचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2018-10-19T01:32:15Z", "digest": "sha1:VSDDACF3QO5J65NBZZ3ELTGZJDVLOZZT", "length": 10266, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचे काम रखडलेले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचे काम रखडलेले\nपुणे-लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाने विमानतळाशेजारील खासगी मालकाची 15 एकर जागेची मागणी केली आहे. ही जागा ताब्यात घेऊन जागामालकास टीडीआर स्वरुपात मोबदला देण्यासाठीचा प्रस्ताव महानगरपालिकेने नगर विकास विभागाला पाठविला आहे. यावर निर्णय होत नसल्याने लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम रखडलेले आहे.\nकेंद्रीय पायाभूत समितीच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात कोणतीही ठोस निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान लोहगाव विमानतळासाठी राज्य सरकार तर्फे 25 एकर जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरु प्रसाद महापात्रा, अजय कुमार , एस विस्वास तसेच संरक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव बरून मित्रा आणि हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते. विमान नगर ते लोहगाव विमानतळ तसेच पुढे वेकफिल्ड चौक हा रस्ता तयार करण्यासाठी महानगरपालिका, विमानतळ प्राधिकरण तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी यांनी संयुक्त बैठक तातडीने बोलवावी. त्याचप्रमाणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण आणि विमानांची उड्डाणसंख्या वाढ हे दोन मुद्दे लोहगाव विमानतळाच्या विकासासाठी महत्वाचे असल्याने त्यावर संरक्षण खात्याने कार्यवाही करावी, अशा सूचना गडकरी यांनी यावेळी दिल्या. तर लोहगाव विमानतळ येथील कार्गो सुविधा वाढविण्यासाठी आवश्‍यक असलेली हवाई दलाच्या वापरात नसलेली जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची सूचना गडकरी यांनी यावेळी केली, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.\nलोहगाव विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी विमानतळाच्या बाजूस असलेली पंधरा एकर जागेची आवश्‍यकता आहे. ही जागा एका खासगी मालकीची आहे. त्या जागेचे भूसंपादन करताना त्याचा मोबदला जागा मालकास द्यावा लागणार आहे. ती जागा विमानतळाच्या शंभर मीटरच्या परिसरात येत आहे. त्यामुळे मोबदला देण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी विशेष तरतूद करून घ्यावी लागणार आहे. महापालिकेच्या हद्दीच्या विकास आराखड्याचा ईपी (विस्तारित आराखडा) राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामध्ये ही जागा भूसंपादन करण्याच्या मोबदल्यात जागा मालकास टीडीआर देण्यास मान्यता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव महापालिकेकडून देखील पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारकडून त्याम मान्यता मिळाल्यास ही जागा ताब्यात घेता येणार आहे.\nयाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सांगितले की, 15 एकर जागेच्या भूसंपादनाच्या मोबदल्यात जागा मालकाला टीडीआर देता यावा, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलवकरच करोडपती होण्याच्या नादात आयपीएस अडकला लाचेच्या जाळ्यात\nNext articleआनंद दिघे स्कूलचे आज स्नेहसंमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-police-take-sandeep-deshpande-and-8-workers-arrested-275717.html", "date_download": "2018-10-19T00:56:09Z", "digest": "sha1:UYJO7XCM7BELJSQRHUZVWQIXUO62N57Z", "length": 13792, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना अटक", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nकाँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना अटक\nमुंबईतल्या काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीची जबाबदारी मनसेनं स्वीकारली, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीये.\n01 डिसेंबर : मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीअंती आठही जणांना अटक करण्यात आलीये. उद्या शनिवारी आठ जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.\nमनसे विरुद्ध संजय निरुपम वाद आता आणखी चिघळलाय. आज सकाळी काही अज्ञातांनी कॉंग्रेसचं कार्यालय फोडलं, मात्र नंतर हे कार्यालय आपण फोडल्याची जबाबदारी मनसेनं घेतली. त्याबाबतचं ट्वीटसुद्धा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेनी केलंय. 'भैय्या निरुपम वर सर्जिकल स्ट्राईक, इट का जवाब पथ्थरसे' असं ट्वीट यानंतर संदीप देशपांडेंनी केलं होतं. आझाद मैदान पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना दुपारी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर देशपांडे यांच्यासह आठही जणांना अटक करण्यात आलीये. संदीप देशपांडेसह 8 कार्यकर्त्यांवर या कार्यकर्त्यांवर दंगा करणे, ट्रेस पासिंग म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेत जबरदस्तीनं घुसणे, दुसऱ्यांची मालमत्तेची तोडफोड करणे, मुंबई पोलीस कायदा अशा अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nउद्या आठही कार्यकर्त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: custodyMNSsandeep deshpandeताब्यातमनसेसंदीप देशपांडे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nVIRAL VIDEO : चर्चचे फादर जेव्हा गरब्याच्या तालावर बेफाम नाचतात..\nकलिना परिसरात बहुमजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24543", "date_download": "2018-10-19T00:42:57Z", "digest": "sha1:AVC7DAYR2DOG7WGMFIPBCGDEKYIWXJRD", "length": 3722, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "परवानगी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /परवानगी\nहात गुंफायची परवानगी द्या\nओठ चुंबायची परवानगी द्या\nशोध घेईन मी तिचिया तळाचा\nखोल डुंबायची परवानगी द्या\nबंद होईल तगमग ह्या जिवाची\nराज खोलायची परवानगी द्या\nवादळांनो कधीही या, परंतू\nरान पेरायची परवानगी द्या\nदोष होता कुणाचा सांगतो मी\nदोष शोधायची परवानगी द्या\nभूक ताटात येताना म्हणाली\nकोर मागायची परवानगी द्या\nशुभ्र सदऱ्यातही शोभेन मी बस्\nझूठ बोलायची परवानगी द्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/trump-threatens-to-cut-pakistan-aid-donald-trump-us-pakistan-relations-1610309/", "date_download": "2018-10-19T00:39:36Z", "digest": "sha1:OTNWWUZU452KJJVWAX4SZZRCPDWZIWI3", "length": 25391, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Trump threatens to cut Pakistan aid Donald Trump US Pakistan relations | आले ट्रम्पोजींच्या मना.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nअमेरिकेने पाकिस्तानला असे जाहीर दटावून मदत बंद केली तर हेच इस्लामी देश पुढे येऊन उघडपणे पाकिस्तानची तळी उचलतील.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)\nपाकिस्तानची मदत बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे आपण स्वागतच करायला हवे.परंतु..\n‘‘आपण कोणाची ठेवत नाही, मनात आले की बोलून टाकतो,’’ ही भाषा आणि बाणा नाक्यावरच्या नायकांना शोभून दिसतो. महासत्तेच्या प्रमुखास निश्चितच नाही. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे मान्य नसावे. पाकिस्तानसंदर्भातील त्यांचे ताजे वक्तव्य हे त्यांचे असे नाक्यावरचे नायकत्व दाखवून देणारे आहे. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीसंदर्भातील कोणतेही संकेत ट्रम्प यांना मान्य नाहीत. किंबहुना सगळेच नियम अमान्य असल्याने शक्यता अशी की एखादवेळेस ते स्वत:च स्वत:ला नाकारण्यासदेखील कमी करणार नाहीत. असो. तूर्त त्यांच्या पाकिस्तानविषयक विधानामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची चर्चा करणे गरेजेचे आहे. कारण पाकिस्तानची मदत थांबवण्याच्या अमेरिकी अध्यक्षांच्या या विधानांमागे विद्यमान सरकारचे प्रयत्न आहेत, अशी ट्रम्प यांच्या बौद्धिकबांधवांना शोभेशी विधाने आपल्याकडे उमटू लागली असून अशा वेळी ट्रम्प यांच्या कृतीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा अंदाज येणे आवश्यक आहे.\nसर्वप्रथम लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांचे हे विधान पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडण्यापेक्षा आधीच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे कथित पाकांधळेपण चव्हाटय़ावर आणण्यासाठी आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाने पाकिस्तानला सतत पाठीशी घातले आणि त्याचा तोटाच अमेरिकेला झाला, असा वास्तवात ट्रम्प यांच्या म्हणण्याचा अर्थ. तोच मुळात खोटा आहे. याआधीही अनेक अमेरिकी सरकारांनी पाकिस्तानची मदत कमी करण्याचा वा थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ट्रम्प आणि त्यांचे पूर्वसुरी यांच्यातील फरक इतकाच की या सगळ्याची जाहीर वाच्यता आधीच्यांनी केली नाही. जे करावयाचे आहे तेच करावयाचे पण आपण हे करीत आहोत हे बोलून तेवढे दाखवायचे नाही, हा मुत्सद्देगिरीतील पहिला नियम. ट्रम्प यांनी तोच मोडला. आणि एकदा का परराष्ट्र संबंधांसारखे गंभीर विषय असे ट्विटरादी समाजमाध्यमांत आले की उभय बाजूंना आपल्या भूमिका अधिक ताठर कराव्या लागतात. तसे करणे अडचणीचेच असते. कारण निर्णय जाहीर झाला की नागरिकांच्या मनात त्या निर्णयाचे दृश्य परिणाम प्रतिमान तयार होते. अशांतून सामुदायिक समाजमनाची म्हणून एक प्रतिक्रिया तयार होते. ती एकदा का तयार झाली की व्यवस्थेस पुढील निर्णय हे त्या प्रतिमेच्या दबावापोटीच घ्यावे लागतात. म्हणून अमेरिकेच्या अनेक माजी अध्यक्षांनी पाकिस्तानविषयक अनेकदा कडक भूमिका स्वीकारली. परराष्ट्रमंत्री असताना हिलरी क्लिंटन यांनादेखील पाकिस्तानविषयी सहानुभूती होती असे नव्हे. १९८५ आणि नंतर लॅरी प्रेस्लर यांनी अमेरिकी प्रतिनिधी सभागृहात मांडलेला ठराव हा पाकिस्तानी मदतीवर नियंत्रण आणणारा होता. या प्रेस्लर नियमामुळे पाकिस्तानची चांगलीच अडचण झाली होती. परंतु म्हणून त्या वेळी कोणा अमेरिकी अध्यक्षाने त्याबाबत जाहीर विधाने केली असे कधी घडले नाही. परंतु इतरांनी शहाणपणाचा भाग म्हणून न केलेली कृत्ये करून दाखवणे असा पणच ट्रम्प यांनी केलेला असल्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी जाहीरपणे इतकी टोकाची भूमिका घेतली. प्रत्येक भारतीयास त्यामुळे आनंद होणे हे साहजिक असले तरी हा आनंद अत्यंत अल्पजीवीच ठरण्याचा धोका अधिक.\nयाचे कारण यामुळे पाकिस्तानी राज्यकत्रे इस्लामी कट्टरपंथीयांकडे ढकलले जातील. त्यांना तसे करण्याखेरीज दुसरा पर्यायच राहणार नाही. ट्रम्प यांच्या ताज्या विधानांमुळे तेथील सामान्य नागरिकांच्या मनातही अमेरिकेविरोधात भावना तयार होणार असून त्यामुळे अमेरिकेच्या जवळ जाण्याचा कोणताही निर्णय हा लांगूलचालनाच्या भावनेतून पाहिला जाईल. आधीच पाकिस्तानी राजकारणात नेमस्तांची संख्या अत्यल्प. त्यात पुन्हा आयएसआयचे पाक प्रशासनावर, त्यातही विशेषत: लष्करी प्रशासनावर, असलेले नियंत्रण. या घटकांचा कोणत्याही प्रश्नासंदर्भात चर्चा वगरे माध्यमांवर विश्वास नाही. याचे कारण भडक भूमिकांत त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. या संदर्भात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील चच्रेस तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कसा सुरुंग लावला त्याचे कारगिल उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेच. अशा परिस्थितीत मिळेल त्या मार्गानी त्या देशातील मध्यममार्गीना कसे बळ देता येईल हे पाहण्याची गैरेज असताना ट्रम्प यांनी एकाच ट्वीटद्वारे त्या सर्वाना वाऱ्यावरच सोडले. त्या देशातील आणि त्या देशाच्या धार्मिक परिघातील कट्टरपंथीयांना यामुळे पुन्हा जोर चढणार असून त्यातूनच इस्लामी देशांची अशी एक आघाडी तयार होणार हे उघड आहे. गेल्या महिन्यात या अमेरिकी अध्यक्षाने कोणाची पत्रास न बाळगता, विवेकास रजा देऊन जेरुसलेम हे शहर ही इस्रायलची राजधानी म्हणून एकतर्फी घोषणा केली. त्याची गैरेज नव्हती. पुढे तो निर्णयच संयुक्त राष्ट्र आमसभेने धिक्कारून अमेरिकेचे नाक कापले. संयुक्त राष्ट्रे इतक्या उघडपणे अमेरिकेविरोधात गेल्याचे दुसरे मोठे उदाहरण नाही. हे ट्रम्प यांच्यामुळे घडले. त्याचा दुसरा परिणाम असा की इस्लामी देशांची म्हणून एक अप्रत्यक्ष आघाडी झाली. तिचे नेतृत्व अमेरिकाविरोधी टर्कीचे प्रमुख एर्दोगान यांनी केले. आताही असाच धोका संभवतो. अमेरिकेने पाकिस्तानला असे जाहीर दटावून मदत बंद केली तर हेच इस्लामी देश पुढे येऊन उघडपणे पाकिस्तानची तळी उचलतील. हे सगळे टळेल ही अमेरिकेची आशा एकाच घटकावर अवलंबून आहे. सौदी राजपुत्र सलमान. या परिसरातील इस्लामीकरणास सौदीने नेहमीच मदत केलेली आहे. परंतु नवीन सौदी राजपुत्र सलमान हा तूर्त अमेरिकेच्या प्रभावाखाली असून तो असे अमेरिकाविरोधी काही करणार नाही, असे ट्रम्प यांना वाटते. इतिहासात वरवर डोकावले तरी आपला अरेबिया अंदाज किती चुकू शकतो हे ट्रम्प यांना कळेल. परंतु इतिहास, संकेत, परंपरा, मुत्सद्दीपणा वगरेचे त्यांना तीव्र वावडे असल्याने हे काही त्यांना समजून घ्यावयाचेच नाही, असे दिसते.\nपरंतु आपण तसे करून चालणारे नाही. याचे कारण अमेरिकेने पाकिस्तानचे नाक दाबले तर त्याची पहिली प्रतिक्रिया ही आपल्या विरोधात असणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तान अमेरिकेविरोधात उघडपणे काही करू शकत नाही. ते त्या देशास झेपणारे नाही. अशा वेळी अमेरिकेविरोधात राग व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानला आपणच सापडणार हे उघड आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे पाकिस्तानच्या आपल्या विरोधातील कारवाया वाढणार. तसे ते वाढवणे हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांसाठी जागतिक पातळीवर सोयीचे आहे. त्या देशातील बलुचिस्तानातील अशांततेस आपली मदत असल्याची कबुली याआधी आपण दिलेलीच आहे. अशा वेळी आपल्या विरोधात रडगाणे गाण्यासाठी पाकिस्तानला या सगळ्याचा उपयोग सहज होणार हे समजून घेणे अवघड नाही. हे काहीही लक्षात न घेता ट्रम्प यांच्या पाकिस्तानविरोधातील आगपाखडीमागे आपली मुत्सद्देगिरी आहे हे आपले विधान निव्वळ हास्यास्पद ठरते. म्हणजे शहाणपणाचा अभाव दर्शवणाऱ्या ट्रम्प यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया त्याच्याच जातकुळीत बसते. पाकिस्तान विरोधात आहे म्हणून आपण आनंदच मानायला हवा हा बालिशपणा त्यातून दिसतो. खरे तर त्या देशात स्थिर सरकार असणे हे आपल्या हिताचे आहे. ट्रम्प यांच्या जाहीर विधानाने ती शक्यता आता अधिकच धूसर बनते.\nम्हणजे पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे आपण स्वागतच करायला हवे. परंतु ते करताना ही मदत बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी मुत्सद्देगिरी दाखवली असती तर त्याचा अपेक्षित परिणाम झाला असता. परंतु ‘आले ट्रम्पोजींच्या मना..’ या कार्यशैलीने घात केला. काय मिरवायचे हे जसे कळावे लागते तसेच काय मिरवायचे नाही हे देखील कळावे लागते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/sarogasi-baddal-mahit", "date_download": "2018-10-19T01:34:42Z", "digest": "sha1:6HBS3SD4G5IBO35PCNWD7LXCDOJ4ZHE3", "length": 17139, "nlines": 255, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सरोगसी बद्दल तुम्हाला माहित असाव्यात काही महत्वाच्या गोष्टी. - Tinystep", "raw_content": "\nसरोगसी बद्दल तुम्हाला माहित असाव्यात काही महत्वाच्या गोष्टी.\nज्या जोडप्यांना बाळ होण्यात अडचणी आहेत त्यांच्यासाठी सरोगसी हा उत्तम पर्याय आहे. सरोगसीला घेऊन आजकाल खूप वाद-चर्चा होत असतात. यासाठी तरतूद असणाऱ्या कायद्यातील प्रक्रिया क्लिष्ट आहेत आणि प्रत्येक देशात त्या वेगवेगळ्या आहेत. भारत सरकारने सरोगसी संबंधित २०१५ साली पारित केलल्या कायद्यानुसार, आता सरोगसीसाठी बाहेरील देशातील पालकांना पर्याय उपलब्ध नाहीयेत. भारतातील असे जोडपे ज्यांच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत तेच व्यावसायिक तत्वावर सरोगसीचा पर्याय निवडू शकतात. २०१६ साली आलेल्या कायद्यानुसार लग्न वर्षाच्या अटीत बदल करून ५ वर्षे करण्यात आली आणि अजून अनेक तरतुदी करण्यात आल्या. हा कायदा अजूनही पुनरावलोकन प्रक्रीयेखाली आहे.\nकायद्याच्या तरतुदींसोबत सरोगसी बद्दल काही महत्वाची माहिती आम्ही इथे दिली आहे.\n१. योग्य विचार करून निर्णय घ्या.\nअनेक पालक गर्भधारणा अयशस्वी होत असण्याच्या काही वर्षांनी सरोगासीचा पर्याय निवडतात. जर तुम्ही यापूर्वी अनेकदा प्रयत्न करूनही गर्भधारणा होण्यात अयशस्वी राहिले असाल किंवा तुमचा यापूर्वी गर्भपात झाला असेल तर नीट विचार करून निर्णय घ्या कारण आधीच तुमची अनेक वर्ष प्रयत्न करण्यात गेली आहेत. योग्य वेळ ओळखणे गरजेचे आहे.\nसरोगसी प्रक्रियेतील पुढची पायरी म्हणजे इन-विट्रो-फर्टीलायझेशन , ज्याला सामान्यपणे आईव्हीएफ म्हटले जाते. आईव्हीएफ प्रक्रियेत शुक्राणू आणि अंडज यांचे फलनीकरण प्रयोगशाळेतील एका डिश मध्ये केले जाते ज्यातून गर्भ तयार केला जातो. या गर्भाचे नंतर रोपण गर्भाशयात केले जाते. ही प्रक्रिया जर तुम्हाला निवडायची असेल तर तुमच्या देशातील सरोगसी संबंधित कायदे जाणून घ्या. आईव्हीएफ करतांना एखाद्या नोंदणीकृत दवाखान्यातूनच करून घ्या.\nहे सरोगसीच्या संबंधित वर्तुळात काम करणारे व्यकी असतात. गरज असलेल्या जोडप्यांना दवाखाना आणि दाता मिळवून देण्याचे काम हे एजंट करतात. तुम्ही परदेशी असणाऱ्या एखाद्या क्लिनिक द्वारे तुमच्या सरोगसी संबंधित गोष्टी हाताळत असाल, तरीही जर तुम्हाला एक विश्वासू मध्यस्ती हवा असेल जो तुमचे काम सहज होण्यास मदत करेल तर तुम्ही सरोगसी एजंट ची मदत घेऊ शकता.\n४. वेळ आणि पैसा.\nतुम्ही कोणत्या देशात आहात आणि तुम्ही कोणती सरोगसी पद्धत निवडत आहात यानुसार तुमचा वेळ ठरतो. या मात्रांवर तुमचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. सरोगासीची प्रोसेस प्रत्येक देशात वेगळी असते. तुमच्या एजंटशी याविषयी चर्चा करूनच निर्णय घ्या.\nतुम्हाला सरोगासीला सुरवात करण्याची तारीख ठरवावी लागते. या तारखेवर तुमच्या पुढील संपूर्ण प्रक्रियेची वेळ अवलंबून असते. जसे की अंडजाच्या फलनीकरणाची तारीख, आईव्हीएफची तारीख, गर्भाशयात रोपण करण्याची तारीख इ.\nजर तुमच्या प्रयत्नांना यश येत नसेल तर तुम्हाला सरोगसीमध्ये निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या पर्यायात तुम्हा दोघांना क्लिनिक मध्ये जाऊन स्पर्म आणि एग्ग्स ( अंडज आणि शुक्राणू) दान करावे लागतील. यानंतर तो गर्भ स्थानिक सरोगेट मातेमध्ये रुजवला जातो. दुसरा पर्याय म्हणजे हाच गर्भ कमी तापमानावर गोठून ठेवता येतो. या गर्भास गोठवलेल्या अवस्थेत परदेशात पाठवता येते आणि तेथील स्थानिक सरोगेट मातेच्या गर्भाशयात रुजवता येतो. एजंटच्या मदतीने अजून देखील पर्याय तुम्हाला शोधता येतील.\n७. दाता आणि सरोगेट माता.\nतुम्ही इथपर्यंतची प्रक्रिया पूर्ण केल्यास यानंतर जरा जास्त काळजीने आणि कायद्यानुसार पाऊले उचलावी लागतात. यानंतर सरोगसी संबंधी तुमच्या देशातील आणि परदेशातील कायदे आणि नियम तुम्हाला काटेकोरपणे जाणून घ्यावे लागतात. ज्या देशातील एग्ग्स किंवा स्पर्म डोनर तुम्ही निवडला आहे त्या देशाचे सरोगसी संबंधी कायदे तुम्हाला माहित असावे लागतात आणि सोबतच त्या दात्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी एजंट व तुम्ही सेवा घेत असलेल्या क्लिनिक कडून तुम्हाला बरीच मदत होते.\n८. अंडज दान, आईव्हीएफ आणि गर्भारोपण.\nया प्रक्रिया एका नंतर एक अशा क्रमाने कमीत कमी कालावधीत केल्या जातात. यासाठी अंडे व शुक्राणूंचे यशस्वी दान व्हावे लागते.\n९. गर्भधारणा आणि मातेची काळजी.\nसरोगेट मातेच्या गर्भाशयात यशस्वी प्रत्यारोपण झाल्यास त्यापुढील मातेची व बाळाची काळजी क्लिनिक कडून घेतली जाते. सरोगेट मातेस गरजेच्या असणाऱ्या सर्व टेस्ट क्लिनिक कडून केल्या जातात.\nप्रसूतिशास्त्र तज्ञ व संबंधित डॉक्टर बाळाच्या वाढीवर देखरेख ठेवतात. यासाठी गरजेच्या चाचण्या घेतल्या जातात. प्रसुतीसाठीची योग्य वेळ याद्वारे ठरवता येते.\n११. पासपोर्ट आणि नागरिकत्व.\nतुम्ही निवडलेल्या कायद्याची तत्वे लक्षात घेऊन त्यानुसार परदेशातून परत येणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया असू शकते. पालकांना बाळाच्या पासपोर्ट आणि नागरिकत्वाची तरतूद करावी लागते. यातील मुलभूत कायदेशीरता दोन्ही देशातील नागरिकत्वाच्या नियमांवर अवलंबून असते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1382", "date_download": "2018-10-19T00:06:16Z", "digest": "sha1:K7VM7DCMWEBOKFKYTWNHQJNSAMBELI4R", "length": 3903, "nlines": 48, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहासजमा साहित्यधन आता इंटरनेटवर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nइतिहासजमा साहित्यधन आता इंटरनेटवर\nइतिहासजमा झालेलं मराठीतलं अभिजात वाङ्मय, साहित्य, ज्ञानभंडार हे सर्वसामान्यांना वाचता यावं, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा यासाठी 'ई-संवाद' हा उपक्रम ठाण्यातल्या 'संवाद' या संस्थेतर्फे हाती घेण्यात आला असून लेखाधिकार कायद्याच्या (कॉपीराइट ऍक्ट) बाहेरील पुस्तके तसेच कॉपीराइट संपलेली पुस्तकं वेबसाइटवर वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.\nह्यासंबंधी अजून माहिती इथे वाचा.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [09 Aug 2008 रोजी 11:44 वा.]\nसंवादचा उपक्रम चांगला आहे. माहितीबद्दल देव साहेब, आपले आभार \nगुगलने करायच्या आधी आपली माणसेच आपली पुस्तके अशी देऊ लागली तर उत्तम (अर्थात ते नंतर हे सर्व गुगल ला विकू पण शकतात. पण काही हरकत नाही, एकतर आपल्याला फूकट मिळते आणि आपली माणसे त्या निमित्त्तने धंद्याचा विचार करत असली तर काही वाईट नाही)\nचांगला प्रयत्न आहे परंतु वर्तमानपत्रात वेबसाइटचे नाव दिलेले नाही.\nकोणाला माहित असल्यास प्रतिसाद द्यावा ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-10-19T01:27:06Z", "digest": "sha1:QYLTNULVMKLN6WUVDZGIMFDD2QGBBA3M", "length": 3531, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१८ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९१८ मधील खेळ\nइ.स. १९१८ मधील खेळ\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/io-moon-of-jupiter-planet-1662943/", "date_download": "2018-10-19T00:59:23Z", "digest": "sha1:QPFLRP73R7HXGPYOI3C74GG2OSJRSQJV", "length": 11989, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Io Moon of Jupiter Planet | आयोची ओढाताण | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nचंद्रामुळे समुद्राला भरती येते हे तुम्हाला माहीत असेलच.\nचंद्रामुळे समुद्राला भरती येते हे तुम्हाला माहीत असेलच. चंद्र पृथ्वीच्या ज्या बाजूला असेल त्या बाजूला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रातलं पाणी उचललं जातं हे त्यामागचं कारण आहे. पण आपल्या या सूर्यमालेत एक अजब चंद्र आहे. त्याच्यावर चक्क जमिनीला भरती येते. माहीत आहे का आयो हा तो चंद्र. गुरू ग्रहाचा आयो हा तो चंद्र. गुरू ग्रहाचा आकाराने साधारण आपल्या चंद्राइतकाच आणि गुरूच्या सर्वात जवळ असलेला. गुरू म्हणजे सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह. तेराशे पृथ्वी त्याच्यात आरामात बसतील एवढा अवाढव्य. गुरूच्या या असल्या अबब आकारमानामुळे आयोवर त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रचंड प्रभाव पडतो.\nत्यातून गुरूचे आणखी दोन मोठे चंद्र गनीमीड आणि युरोपा हेसुद्धा जवळ असल्याने त्यांच्या गुरुत्वाकर्षणालाही आयोला तोंड द्यावं लागतं. हे तिघं आयोला सतत आपल्याकडे खेचत असतात. त्यातून तो कसाबसा आपली गुरुप्रदक्षिणा पार पाडत असतो.\nआपल्या कक्षेत फिरताना कधी आयोच्या एका बाजूला गुरू, गनीमीड आणि युरोपा तिघेही येतात, तर कधी गुरू एका बाजूला आणि दुसरीकडे गनीमीड आणि युरोपा अशी जोडी येते. त्यामुळे या तिघांच्या खेळात आयोचा पृष्ठभाग अक्षरश: डळमळत असतो. एकदा इकडे तर एकदा तिकडे अशा लाटाच जणू त्या खडकाळ जमिनीला येत असतात. यातली एकेक लाट एकेकदा शंभर मीटर इतकी उंच जाते. म्हणजे जवळजवळ तीस मजली इमारतीएवढी\nअशा वेळी हा बिचारा आयो चेपलेल्या बॉलसारखा दिसायला लागतो. ते दिसणं जाऊ दे. या ओढाताणीत त्याच्या आत भयंकर उष्णता निर्माण होते आणि आतला गरम लाव्हा उफाळून बाहेर यायला लागतो. उगीच नाही आयोवर मोठमोठे ज्वालामुखी आग ओकत असतात त्यातले काही तर अवकाशात तीनशे किलोमीटर इतके उंच लाव्हा उडवत असतात. बरंय की, आपण त्यामानाने शांत अशा पृथ्वीवर राहतोय आणि इथे फक्त समुद्राला भरती येतेय, तीही फार फार तर अठरा मीटर उंच लाटांची\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-19T00:41:52Z", "digest": "sha1:XXHQ3BKFCCKMOIGDHKPZOIV5CVR4D7LG", "length": 6593, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धोनी ऐवजी पंतला एकदिवसीय संघात जागा द्या – अजित आगरकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधोनी ऐवजी पंतला एकदिवसीय संघात जागा द्या – अजित आगरकर\nमुंबई: भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर याने, वन-डे संघात धोनीऐवजी ऋषभ पंतला जागा देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. सध्या धोनीला पर्याय शोधण्याची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे कसोटी क्रिकेटनंतर वन-डे संघातही पंतला जागा मिळायला हवी असं आगरकर म्हणाला. गेल्या काही दिवसांमध्ये धोनीच्या फलंदाजीवर बऱ्याच प्रमाणात टीका होत होती. महत्वाच्या क्षणी धोनी संथ फलंदाजी करत असल्याची टीका अनेकांनी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकातही धोनीची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. मात्र क्रिकेट विश्‍वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना निवड समिती असा निर्णय घेईल याची शक्‍यता जरा कमीच दिसते आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअहमदनगर बॅकस्टेज आटिॅस्टस असोसिएशनचे आयोजन ः संगीत क्षेत्रासाठी नवे व्यासपीठ\nNext articleसमविचारी पक्षांना घेऊन लोकसभेसाठी सक्षम पर्याय देवू : जयंत पाटील\nभारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामना ब्रेबॉनवर\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा धक्‍कादायक पराभव; सायना ची विजयी आगेकूच\nक्‍लब ऑफ महाराष्ट्रसंघाचा दणदणीत विजय\nउमेश यादवला एकदिवसीय मालिकेत संधी\nवेस्ट इंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ निलंबीत\nवेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ बेंचस्ट्रेंथ तपासणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra/news/swaya-foundation-prgramme", "date_download": "2018-10-19T01:30:37Z", "digest": "sha1:JXBVES4375A65DXR45NOXSEWAW2NANLU", "length": 7090, "nlines": 113, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "swaya-foundation-prgrammeANN News", "raw_content": "\nभांडुपच्या स्वयं एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने जैनम सभागृहात रविवारी सायंकाळी ७ वाजता एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लहान मुले आणि महिलांना शिक्षणात हातभार लावून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येतोय .\nयासाठी या संस्थेच्या माध्यमातून मुंबईच्या विविध भागात एज्युकेशन कॅम्प भरविण्यात येतात ज्यामध्ये\nआर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तसेच परिस्थितीअभावी पुढचं शिक्षण घेऊ न शकलेल्या महिलांना दहावी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा ध्यास या संस्थेने घेतला आहे . या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आलं आहे . शिक्षणासोबत सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता यावी या उद्देशाने स्वयं संस्थेच्या माध्यमातून आज या सर्वांना एक वैचारिक व्यासपीठ मिळवून देण्यात आला . कलेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे कलाप्रकार सादर करण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना देण्यात आली .\nयासोबतच समाजात वावरताना नेमक्या कुठल्या गोष्टींची काळजी घेणे घ्यावी यासंदर्भात भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं . या कार्यक्रमाला समाजसेविका पल्लवी पाटील,माजी खासदार संजय दिना पाटील ,उद्योजक व व्यावसायिक विक्रम कामत व प्रशांत इस्सर आणि अनुप शहा यांनी उपस्थिती लावली . या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि महिलांना विविध सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी तसेच त्यांना अनेक सामाजिक विषयांची जाण निर्माण होईल , त्यामुळे या महिला आणि विद्यार्थी समाजाच्या मूळ प्रवाहात सामील होतील अशी अपेक्षा स्वयं एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा पौर्णिमा देसाई यांनी व्यक्त केली\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T00:41:33Z", "digest": "sha1:FVCLVSUXDAVG27SBRWKJHTRA6XO6QIEE", "length": 4783, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोटा रुस्ताव्हेली - विकिपीडिया", "raw_content": "\nशोटा रुस्ताव्हेली (जॉर्जियन: შოთა რუსთაველი) हा १२व्या-१३व्या शतकामधील एक जॉर्जियन कवी होता. शोटाव्हेली जॉर्जियन साहित्यामधील सर्वात मोठा साहित्यिक मानला जातो. त्याने लिहिलेली चित्त्याच्या कातडीमधला सरदार (ვეფხისტყაოსანი) ही कविता जॉर्जिया देशाची राष्ट्रीय कविता मानली जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१५ रोजी १२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/physics-fundamental-and-applied-research-1614342/", "date_download": "2018-10-19T00:39:16Z", "digest": "sha1:PJMYMUZZFFEASOGW4OGNAQZYNOBRZHDZ", "length": 16928, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Physics Fundamental and applied research | संशोधन संस्थायण : भौतिकशास्त्राच्या विश्वात.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nसंशोधन संस्थायण : भौतिकशास्त्राच्या विश्वात..\nसंशोधन संस्थायण : भौतिकशास्त्राच्या विश्वात..\nएनपीएल ही आधुनिक भारतातील सर्वात प्राचीन म्हणजेच सन १९०० साली स्थापना झालेली संस्था आहे.\nनॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, दिल्ली\nप्रथमेश आडविलकरभारतातील संपूर्ण संशोधन क्षेत्रावर नजर ठेवणाऱ्या सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेची सर्वात पहिली संशोधन संस्था म्हणून ओळखली जाणारी प्रयोगशाळा म्हणजे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. ही दिल्लीस्थित संस्था एनपीएल या नावाने सर्वश्रुत आहे. या संशोधन संस्थेमध्ये मुख्यत्वे फिजिक्स (भौतिकशास्त्र) या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधन (Fundamental and applied research) केले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय एकक समितीच्या निर्देशानुसार देशांतर्गत संशोधन क्षेत्रातील मोजमापांसंबंधी योग्य मार्गदर्शक म्हणून एनपीएल ही संस्था काम करते.\nएनपीएल ही आधुनिक भारतातील सर्वात प्राचीन म्हणजेच सन १९०० साली स्थापना झालेली संस्था आहे. ब्रिटिशकालीन भारतामध्ये असलेल्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या प्रयोगशाळेला १९४३ मध्ये संशोधन संस्थेमध्ये रूपांतरित करण्याची संकल्पना कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) मांडण्यात आली. त्यानुसार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या संस्थेच्या वास्तूची पायाभरणी दि.४ जानेवारी १९४७ रोजी झाली. तर २१ जानेवारी १९५० रोजी भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन केले.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक मोजमापांसाठी जी ठरावीक मानके असतात, त्यांचे आपापल्या देशातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात योग्य पालन व्हावे अशी अट आंतरराष्ट्रीय एकक समितीने घातलेली असते. ही अट प्रत्येक देशातल्या संशोधन क्षेत्राला लागू असते. अर्थात या सर्व बाबींवर देखरेख करणारी त्या त्या देशाची एक राष्ट्रीय संशोधन संस्था असते. आंतरराष्ट्रीय एकक समितीच्या वतीने भारतातील हे सगळे काम पाहणारी संस्था म्हणजेच एनपीएल. गेली अनेक वर्षे एनपीएल, आंतरराष्ट्रीय एकक समितीच्या प्राथमिक आदेशाची रक्षणकर्ता म्हणून काम करत आहे.\nएनपीएलमध्ये विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये संशोधन होते. त्यामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र व जीवशास्त्राशी संबंधित इतर शास्त्रे, गणित, जिओफिजिक्स, पर्यावरण, अभियांत्रिकी यांचा समावेश आहे. या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यास पूर्ण करता येतात. एनपीएलमधील बहुतांश संशोधन पदार्थविज्ञानातच होते पण त्यातही विशेषत: फिजिक्स ऑफ एनर्जी हार्वेस्टिंग, मटेरिअल्स फिजिक्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, रेडिओ अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स, टाइम फ्रीक्वेन्सी अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल स्टँडर्ड्स, अ‍ॅपेक्स लेव्हल स्टँडर्ड्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल मेट्रॉलॉजी, क्वांटम फेनोमेना अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन्स, सोफिस्टिकेटेड अ‍ॅण्ड अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रय़ुमेंट्स या क्षेत्रांमधील संशोधन ही एनपीएलची मक्तेदारी आहे.\nएनपीएल भारतातील अनेक विद्यापीठांशी पदार्थविज्ञानातील व इतर आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी किंवा तत्सम अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. दरवर्षी सीएसआयआर किंवा यूजीसीच्या परीक्षांमधून गुणवत्ता मिळवलेले अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी एनपीएलमध्ये पीएचडी करण्यासाठी प्रवेश घेतात.\nएनपीएलने विज्ञानाच्या मूलभूत आणि उपयोजित संशोधनात बरेच योगदान दिले आहे. निवडणुकीत बोगस मत रोखण्यासाठी वापरली जाणारी जी शाई असते त्यासाठीचे रासायनिक सूत्र एनपीएलच्या शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. तसेच एनपीएलमध्ये बायोमेडिकल इन्स्ट्रय़ुमेन्टेशन विभागाच्या माध्यमातून बायोसेन्सरच्या विकासावर संशोधन केले जातेय. हा विभाग सध्या कोलेस्ट्रॉल मापन आणि युरीक अ‍ॅसिड डिटेक्शनसाठी बायोसेन्सर विकसित करत आहे.\nनॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, डॉ. के. एस. कृष्णन मार्ग,\nनवी दिल्ली – ११००१२.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36846/by-subject/14", "date_download": "2018-10-19T01:16:25Z", "digest": "sha1:EBRBD472AZKS7WUXRSAQ5SQILNVTZFVM", "length": 3384, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख /गुलमोहर - ललितलेखन विषयवार यादी /शब्दखुणा\n# यस यूटू. (1)\n# मैत्रिच नातं (1)\n'बघू पुढे' वाली पिढी (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/web-cams/top-10-logitech+web-cams-price-list.html", "date_download": "2018-10-19T00:43:45Z", "digest": "sha1:2UB23TBTUO6BCT2D6F3HWQLEYHCEI7X7", "length": 14433, "nlines": 383, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 लॉगीतेचं वेब कॅम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 लॉगीतेचं वेब कॅम्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 लॉगीतेचं वेब कॅम्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 लॉगीतेचं वेब कॅम्स म्हणून 19 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग लॉगीतेचं वेब कॅम्स India मध्ये लॉगीतेचं कॅ११० वेबकॅम ग्रे Rs. 850 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nदाबावे रस 8000 5000\nशीर्ष 10लॉगीतेचं वेब कॅम्स\nलॉगीतेचं कॅ९३०ए वेबकॅम ब्लॅक\n- विडिओ रेसोलुशन 3 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 3 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nलॉगीतेचं HD| वेबकॅम कॅ६१५\n- विडिओ रेसोलुशन 1.2 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 8 megapixel\n- फोकस तुपे Auto\nलॉगीतेचं कॅ११० वेबकॅम व्हाईट\nलॉगीतेचं सफेरे एफ वेबकॅम ब्लॅक\n- विडिओ रेसोलुशन 2 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 8 megapixel\nलॉगीतेचं कॅ११० वेबकॅम ग्रे\nलॉगीतेचं कॅ२१० 1 3 पं वेबकॅम विथ मिक्रोफोन C 210\nलॉगीतेचं कॅ३१० हँड वेबकॅम\nलॉगीतेचं कॅ१७० वेबकॅम ब्लॅक\n- स्टील ईमागे रेसोलुशन 5 megapixel\n- फोकस तुपे Fixed\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://ruchkarjevan.blogspot.com/2010/08/tikhat-mithachya-purya.html", "date_download": "2018-10-19T00:41:13Z", "digest": "sha1:ROLXH56FDIEJZCIVYKBZ5JEB2QWWITQ6", "length": 3739, "nlines": 86, "source_domain": "ruchkarjevan.blogspot.com", "title": "रुचकर जेवण: तिखट मिठाच्या पुर्‍या-Tikhat Mithachya Purya", "raw_content": "\nतिखट मिठाच्या पुर्‍या-Tikhat Mithachya Purya\nसर्व्हिंग: २५ ते ३० पुर्‍या\n२ कप गव्हाचं पीठ\n१ टेबलस्पून तेल (मोहन)\n१ टीस्पून लाल तिखट\nमीठ चवीप्रमाणे (अंदाजे १ १/२ टीस्पून )\n१. एका मोठ्या थाळीत गव्हाचं पीठ घ्या.त्यात सगळे मसाले,मीठ आणि साखर घाला.मोहन घालून कालवून घ्या.\n२. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा.\n३. एक इंचाचे छोटे गोळे करा आणि मध्यम आकाराच्या (साधारण ३\" व्यासाच्या) पुर्‍या लाटून घ्या.\n४. कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. तेल व्यवस्थित तापल्यावर मोठ्या आचेवर पुर्‍या तळून घ्या.\n५. टोमॅटो केचप बरोबर पुर्‍या सर्व्ह करा.\nतुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा\nउपवासाचे पदार्थ/ Fasting recipes\nHow to make vegetable stock (व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/915", "date_download": "2018-10-19T01:23:33Z", "digest": "sha1:JIV665ZBTV7KCV3WQCEXKNCQCCE6XORL", "length": 10050, "nlines": 94, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवव्या स्थानी सिंह राशीत् स्थानी मंगळ गुरु आणि राहू | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनवव्या स्थानी सिंह राशीत् स्थानी मंगळ गुरु आणि राहू\nमाझ्या पत्नीच्या कुंडलीत् नवव्या स्थानी सिंह राशीत मंगळ गुरू आणि राहू आहेत. या युती चे कोणते परिणाम् होतात्\nतीचे धनू लग्न असून् रास् मेष आहे.\nमेष पत्नी आणि वृषभ पती\nनिमिष सोनार [13 Dec 2007 रोजी 21:20 वा.]\nमेष पत्नी आणि वृषभ पती असल्यास काय घडेल\nअसल्यास म्हणजे आमच्या दोघांच्या त्याच राशी आहेत.\nम्हणजे मी वृषभ आणि पत्नी मेष\nकाय करावे आणि काय करू नये :-) \nप्रकाश घाटपांडे [14 Dec 2007 रोजी 12:47 वा.]\n१)शरद उपाध्यांचे भविष्य रंजन किंवा अन्य कार्यक्रम पहा.\n२) अन्यथा उपक्रमावरील आमचे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... भाग १ ची \"प्रकरणे\" वाचा.\n३) धोंडोपंताच्या ब्लॉगला विझिट मारा\nपत्नीच्या पुढाकार घेण्याच्या स्वभावाचा फायदा घ्या व गोष्टी घडवून आणत जा.\nकामे पुर्ण करणे मात्र तुम्हीच स्वतः करून घेत जा.\nआपला कष्टाळू स्वभाव हे सावरून घेईलच.\nपत्नीचे स्पष्ट बोलणे मनावर घेवू नका... मथितार्थ समजून घ्या, त्याचा उपयोग होईल.\nबाकी आपण सांगितलेल्या ग्रहस्थितीवरून सांगणे हे फार काही शक्य नाही.\n(सांगता येईल, पण ते योग्य असेल की नाही हे माहीत नाही.)\nतसेच या गोष्टींची चर्चा आपण अशी उघड का करू इच्छीता हे ही कळले नाही\nमेष पत्नी आणि वृषभ पती\nग्रीन गॉबलिन [14 Dec 2007 रोजी 12:56 वा.]\nम्हणजे एक एडका आणि दुसरा बैलोबा. दोघांनाही शिंगे असतात. - भांडण झालं की एकमेकांवर उगारणार.\nबैलोबा खूर उधळत, माती उडवत हल्ला बोलणार तर एडका आपलं डोकं आपटवून घेणार पण मारामारीला उत आला की एडका उंच सुळक्यावर जाणार. बैलोबांना ते शक्य नाही.\nभास्कर केन्डे [20 Dec 2007 रोजी 22:11 वा.]\nकोणाच्या पोटात दुखल्यास आमच्याकडे ईडलिंबू /गळलिंबू खाऊ घालतात. तसे ते एरवी खायला सुद्धा हरक नसावी.\nटीप: येथे \"पोटात दुखणे\" हे कोणाचे आपल्यापेक्षा चांगले चालले असल्याने डोळ्यात खुपण्यातले नव्हे.\n'ईडलिंबू' चा वाक्प्रयोग जाहिर माध्यमांत \"तरूण तुर्क...\" मधे केलेला आठवतो आहे. त्यानंतर ऐकला नाहि :)\nअमेरिकेत मिळणारे जाड सालाचे थोडेसे लांबेडके पिवळे \"लेमन\" हे ईडलिंबू, का गदडलिंबू आहे असे मला कोणीतरी सांगितले. याचे लोणचे वर्षभर मुरत नाही :-(\nआता असे मला कोणी सांगितले ते आठवले पाहिजे. म्हणजे स्मृतीचा ताळा लावता येईल.\nअमेरिकेत मिळणारे जाड सालाचे थोडेसे लांबेडके पिवळे \"लेमन\" हे ईडलिंबू, का गदडलिंबू आहे असे मला कोणीतरी सांगितले.\nआणि मी हिरव्या रंगाचे लाईम मिळते त्याला ईडलिंबू समजते (मला कोणी सांगितलं नाही, माझाच जावईशोध) कारण लहानपणी पुस्तकात ईडलिंबाचा रंग हिरवा दाखवला होता. :))\nप्रकाश घाटपांडे [21 Dec 2007 रोजी 03:59 वा.]\nआणि मी हिरव्या रंगाचे लाईम मिळते त्याला ईडलिंबू समजते (मला कोणी सांगितलं नाही, माझाच जावईशोध) कारण लहानपणी पुस्तकात ईडलिंबाचा रंग हिरवा दाखवला होता. :))\nखरे आहे. आमच्या सोंड्यात (शेताचे नांव ) संत्र्याची बाग होती. त्यात एक ईडलिंबाचे झाड (मोठे झुडूप) होते. त्याला लागलेली ईडलिंबे ही हिरवीच असायची.\nआता जावईशोध मधील जावई (जामात) हा दहावा ग्रह आहे. अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित पण आहे.\nअवांतर- ईडलिंबू आणि ज्योतिष याचा बादरायण का होईना संबंध लावलाच कि नाही\nग्रीन गॉबलिन [22 Dec 2007 रोजी 14:35 वा.]\nअशा 'वर' गेलेल्या एडक्यास 'उन्मेष' म्हणावं काय\nमाझी हरकत नाही हो आणि त्या उन्मेषच्या हातातील चषकाला, पेल्याला, ग्लासाला, कपाला, कॉफीमगला मेषपात्र म्हणत जावे.\nमालतिनन्दन [21 Dec 2007 रोजी 07:21 वा.]\nहा तपशील ढोबळ स्वरूपाचा आहे. नवम् स्थानातील ग्रहांचे अंश तसेच अन्य ग्रहांचे दृष्टियोग तपासण्यासाठी संपुर्ण कुडली स्प्ष्टग्रहासह दिली पाहिजे.\nदिलेला सतपशील् तसा ढोबळ स्वरूपाचा आहे. त्यावरून कोणत्याही प्रकारचे निश्चित विधान करणे शक्य नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bipasha-and-karan-done-advertisement-of-condom-273094.html", "date_download": "2018-10-19T00:57:09Z", "digest": "sha1:LCGADE6USIG3HV5QVTNRCLKXCWNV73LO", "length": 15630, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...म्हणून बिपाशानं कंडोमची जाहिरात केली", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n...म्हणून बिपाशानं कंडोमची जाहिरात केली\nबिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी केलेली कंडोमची जाहिरात सध्या चांगलीच गाजतीये. खरं तर रिअल लाईफ कपलने केलेली ही पहिलीच कंडोमची जाहिरात असेल.\n30 आॅक्टोबर : बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी केलेली कंडोमची जाहिरात सध्या चांगलीच गाजतीये. खरं तर रिअल लाईफ कपलने केलेली ही पहिलीच कंडोमची जाहिरात असेल.यावरून बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या तरीही बिपाशाचा मात्र ही जाहिरात करण्यामागचा विचार वेगळा आहे.\nकंडोमची जाहिरात ही कायम काहीसं हातचं राखून करण्यात येते. मात्र बिपाशाने या साऱ्या मर्यादा धुडकावून देत करणसोबत अतिशय बोल्ड अशी कंडोमची जाहिरात शूट केली. सध्या बिपाशा आणि करणची ही जाहिरात बॉलिवूडसह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. बिपाशा एवढ्यावरच थांबली नाही तर या जाहिरातीनिमित्त केलेलं बोल्ड फोटोशूट तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही शेअर केलं.\nअनेकांनी म्हटलं की यांनी एकत्र एन्डॉर्स करायचं एवढं एकच प्रॉडक्ट शिल्लक राहिलंय. तर अनेकांनी बिपाशा आणि करणला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याने त्यांनी कंडोमची जाहिरात केल्याचीही टीका केली. मात्र बिपाशाने या सगळ्याकडे दुर्लक्ष करूनही आपला निर्णय योग्य असल्याचं सांगितंलय.\nया जाहिरातीनंतर सोशल मीडियावर येणाऱ्या उलट सुलट प्रतिक्रिया पाहून बिपाशाने ही जाहिरात करण्यामागची भूमिकाच स्पष्ट केली.\n'ज्या देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. तिथे फक्त सेक्स आणि कंडोम या विषयावर बोलणंही चुकीचं समजलं जातं. त्यापेक्षाही पुढे येऊन, याबाबत बोलून आणि माहिती घेऊन काही गोष्टींची काळजी घेतली तर अनेक गोष्टी टाळता येतात. कंडोम वापरून तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करून प्रोटेक्टेड सेक्स करू शकता. त्याशिवाय एचआयव्ही आणि एसटीडीसारख्या त्रासापासून दूर राहू शकता. एक जोडपं म्हणून कंडोमची जाहिरात करण्यामागे माझा आणि करणचा नेमका हाच विचार होता.'\nबिपाशाच्या या पोस्टनंतर तिच्यावर सोशल मीडियातून तिच्यावर आणि करणवर होणारी टीका थांबली. तर तिच्या या बोल्ड विचारांबद्दल मात्र तिच्या फॅन्सनी तिचं कौतुकचं केलं.बिपाशासारख्या सेलिब्रिटींनी घेतलेल्या या पुढाकारानंतर तरी कंडोमबाबत बोलताना आपलं अवघडलेपण दूर होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\n#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटे पुन्हा एकदा एकत्र\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/padmavati-trailer-launched-271599.html", "date_download": "2018-10-19T00:32:05Z", "digest": "sha1:6SHXSARO64WSLW43LBF3KYZ7EHSDYWGC", "length": 12755, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'पद्मावती'चं ट्रेलर अखेर आज प्रदर्शित", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\n'पद्मावती'चं ट्रेलर अखेर आज प्रदर्शित\nसंजय लीला भंसाळी यांचा प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांमुळे चर्चेत असलेल्या पद्मावती या सिनेमाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत खुलून दिसतेय.\n09 आॅक्टोबर : संजय लीला भंसाळी यांचा प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांमुळे चर्चेत असलेल्या पद्मावती या सिनेमाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत खुलून दिसतेय. दीपिका आणि शाहीद कपूर यांची जोडी प्रथमच या सिनेमातून पडद्यावर आलीय तर खलनायकी अंदाजात प्रथमच दिसतोय रणवीर सिंग. अल्लाउद्दिन खिल्जीची भूमिका रणवीर सिंगने साकारलेय.\nचित्तोडचा लढा आणि राणी पद्मावतीचं सौंदर्य, राजा रावल रतन सिंगचं शौर्य आणि अल्लाउद्दिन खिल्जीचा क्रूरपणा हे सगळं मोठ्या पड्द्यावर पहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.त्याचप्रमाणे यात काही आक्षेपार्ह दृश्य असतील का याचीही चर्चा सुरू आहे.अखेर मोठ्या थाटात ट्रेलर लाँच न करता यावेळी मात्र भंसाळींच्या टीमने सोशल मीडीयाचा आधार घेत ट्रेलर लाँच करणं पसंत केलंय.पाहूया पद्मावतीचं शानदार ट्रेलर-\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\n#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटे पुन्हा एकदा एकत्र\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/mul-zalyavarhee-ase-prem-tikava", "date_download": "2018-10-19T01:34:34Z", "digest": "sha1:TSCBNKOQL6T5M6UGODLMS3SCRVNIWVLD", "length": 14735, "nlines": 246, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुल झाल्यावरही तुमच्यातले प्रेम असे टिकवा - Tinystep", "raw_content": "\nमुल झाल्यावरही तुमच्यातले प्रेम असे टिकवा\nमूल झाल्यानंतर जोडप्यातील नातेसंबंधात काही मूलभूत बदल होतात. याचे कारण त्यांचा बहुतांश वेळ हा मुलांच्या गरजा पूर्ण करण्यातच जात असतो आणि त्यांना स्वतःसाठी किंवा एकमेकांसाठी अत्यंत कमी वेळ मिळतो. बाळाची किंवा मुलांच्या वाढत्या मागण्या किंवा अपेक्षांशी कसे जुळवून घ्यायचे आणि दोघांत तिसरे आल्यानंतरही नवरा बायको म्हणून दोघांमधील प्रेम कसे बहरेल किंवा वृद्धींगत होण्यासाठी वेळ कसा काढावा ते जाणून घेऊया.\n१) तारीख ठरवा आणि जुळवून आणा\nबाळ होण्याआधीही कदाचित आपण कामात व्यग्र असू आणि आता बाळाला सांभाळण्यासाठी आळीपाळीने व्यग्र राहात असाल. ते शक्य होते ते अर्थातच दोघांचा म्हणून असलेल्या वेळाचा त्याग करूनच. त्यामुळे एखादी तारीख किंवा दिवस ठरवून आपल्या जोडीदाराबरोबर चांगला दर्जेदार वेळ घालून एकमेकांचे बंध पुन्हा जुळवून घेऊ शकता. रात्री एकमेकांच्या साथीने केलेले किंवा एकमेकांसाठी केलेले जेवण एकत्र करू शकता. यामागची संकल्पना हीच की नियमितपणे आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवावा. हा वेळ घालवण्याला प्राधान्य द्यावे आणि ही गोष्ट बाजूला पडू नये.\nबाळ झोपी गेल्यानंतर दोघेच चांदण्या रात्री मोकळ्या हवेत फेरफटका मारा. मोकळ्या हवेत गेल्यावर मोेकळे वाटेल. बाळ जर बाबागाडीत झोपले असेल तर त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनेही मोकळी हवा उत्तमच. चंद्रप्रकाशातील रस्त्यावरून फिरताना दिवसभराच्या घडामोडी एकमेकांना सांगा. अर्थात यासाठी शांत रस्ता किंवा बाग यांची निवड करा आणि तिथे प्रकाशाचा आणि वाहनांचा आवाज नसावा जेणेकरून बाळ झोपेतून जागे होणार नाही.\n३) आपले प्रेम व्यक्त करा\nजोडीदाराने आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवा त्यामुळे पुन्हा प्रेमात पडाल. जसजसा काळ पुढे जातो तसा या सर्व गोष्टी गृहित धरायला सुरुवात होते. हीच वेळ आहे पुन्हा नव्याने शिकण्याची आणि आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी जोडीदाराचे कौतुक करण्यास किंवा त्याची प्रशंसा करा. आनंदाचा प्रत्येक क्षण मिळावा यासाठी त्याने प्रयत्न केलेला असतो.\n४) एक दिवस जोडीदाराला द्या सुट्टी\nअगदी पूर्ण दिवस शक्य नसले तरीही जोडीदाराच्या कामात थोडीफार मदत केल्यास थोडासा रिकामा वेळ त्यालाही मिळू शकतो. दोघेही आळीपाळीने असे करू शकता. जोडीदारापैकी एकाने बाळाची काळजी घेतली तर दुसऱ्याला थोडी डुलकी काढायला किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर थोडा वेळ घालवता येईल त्यामुळे पुन्हा ताजेतवाने होण्यास अवसर मिळेल. त्यामुळे जोडीदाराला आपली, आपल्या कामाची, जबाबदारीची किंमत वाटते आहे आणि आपल्याला गृहित धरले जात नाही याची त्यांना सकारात्मक जाणीव होईल. त्याशिवाय नात्यांमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडून होणाऱ्या प्रयत्नांची जोडीदाराकडून दखल घेतली जाईल किंवा त्याची प्रशंसा होईल.\n५) रोजच्या रोज हवा संवाद\nरोज आपल्या जोडीदाराबरोबर बोलण्यासाठी कमीत कमी पाच मिनिटांचा तरी वेळ काढावा. बाळाच्या पालनपोषणात व्यग्र झाल्यानंतर एकमेकांच्या आयुष्यात काय घडते आहे याचा मार्ग विसरला जाणे सहजसोपे असते. दोघांमधल्या संवादात दरी निर्माण होता कामा नये. प्रत्येक दिवशी दिवसातील पाच मिनिटे काढून जोडीदाराला त्याचा दिवस कसा गेला हे विचारा आणि त्यांनाही आपल्या दिवसाविषयी जाणून घेऊ द्या. यावेळी एकमेकांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष देण्याची खबरदारी जरुर घ्या. आपला जोडीदार काय सांगतो आहे याविषयी तर्क न करता किंवा निष्कर्ष न काढता ऐकून घ्या. स्वतःला जोडीदाराच्या जागी ठेवून पहा जेणेकरून अगदी थोडीशी सहानुभुती एकमेकांना घट्ट जोडून ठेवण्यास किती हातभार लावते ते पाहून आश्चर्यचकित व्हाल\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2014/05/", "date_download": "2018-10-19T01:32:57Z", "digest": "sha1:BWO2XSXKQX2B7QW26TNUCA6QQYR3YTZC", "length": 6624, "nlines": 171, "source_domain": "kayvatelte.com", "title": "May | 2014 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nया इलेक्शनचे निकाल आलेले आहेत. जनतेने भाजपाला पूर्ण बहुमताने निवडून दिलेले आहे. ज्या मुद्यावर ही निवडणूक लढली गेली तो मुद्दा म्हणजे विकासाचा. गुजरात मॉडेल हा शब्द पण बराच वापरला गेलाय या निवडणुकीत. तर हे गुजरात मॉडेल म्हणजे नेमकं काय\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-uddhav-thackery-matoshri-meeting-controversy-270183.html", "date_download": "2018-10-19T00:32:48Z", "digest": "sha1:6SMAQPI2MNXYVPRA6C42ZRDTTJGGJ43Y", "length": 14458, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरेंच्या समोरच सेनेचे शिलेदार एकमेकांना भिडले", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nउद्धव ठाकरेंच्या समोरच सेनेचे शिलेदार एकमेकांना भिडले\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांमध्येच खडाजंगी झाली.\n18 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांमध्येच खडाजंगी झाली.\nउद्धव ठाकरेंच्या समोरच शिवसेना नेत्यांची हमरातुमरी झाली. मावळचे आमदार श्रीरंग बारणे आणि नीलम गोऱ्हेंमध्ये चांगलाच वाद झाला. लक्ष्मण जगताप यांना नीलम गोऱ्हेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते. त्यावरून बारणेंनी गोऱ्हेंना टोमणा मारला. ज्यांची लायकी नाही त्यांनी माझ्या मतदारसंघात लुडबुड करू नये असा टोला बारणेंनी लगावला. यावर गोऱ्हेंनी पलटवार केला. माझी लायकी काय आहे ते पक्षाला माहीत आहे असं सांगताना नीलमताईंना रडू कोसळलं.\nतर दुसरा वाद झाला तो रायगडचे भरत गोगावले आणि रामदास कदमांमध्ये. नारायण राणे जेव्हा पक्ष सोडून गेले. तेव्हा आम्ही पक्षासोबत खंबीरपणे उभे होतो. मंत्र्यांना आमच्याशी नीट बोलायला सांगा, आम्हाला काही मंत्री बनायचे नाहीये. ग्रामपंचयातीच्या निवडणुका आल्या आहेत. आमचे मंत्री आम्हाला किती आर्थिक पाठबळ देणार हे त्यांनी आता सांगावं असं आव्हानच गोगावले दिलं.\nतर तुम्ही मंत्र्यांचं नाव घ्या, सरसकट सर्वच मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका असा टोला रामदास कदमांनी लगावला. तसंच माझ्या खात्याचे अधिकार माझ्याकडेच नाहीत. त्यामुळे माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. याआधी आम्ही निवडणूक लढलो. तुमच्यापेक्षा जास्त लढलो, तेव्हा आम्ही निवडणूक बिनपैशांनी जिंकलो आहोत, हे लक्षात ठेवावं असा टोला लगावला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ramdas kadamshivsenaउद्धव ठाकरेनीलम गोऱ्हेभरत गोगावलेरामदास कदमशिवसेना\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66943", "date_download": "2018-10-19T00:29:56Z", "digest": "sha1:SNMK4YNHYBNWBVYSDP7QMDBIE77D6HO2", "length": 26685, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चंद्रिका (लघुकथा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चंद्रिका (लघुकथा)\nराधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती.\n\"कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला. पण आजचं हिचं रूप जरा सुखावह आहे.\"मनात विचार भर्रकन येतात ना, तसंच झालं राधिकाला\nखूप दिवसांनी भेटल्यामुळे किती बोलू अन किती नको असं झालं होतं दोघीनाही त्यांनी तिथेच थांबून खूप गप्पा मारल्या. आपण भाजी आणण्यासाठी बाहेर पडलो ह्याची आठवण झाली तशी राधिका भानावर आली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला तोच घरी येण्याचे आग्रहयुक्त आमंत्रण देऊनच त्यांनी तिथेच थांबून खूप गप्पा मारल्या. आपण भाजी आणण्यासाठी बाहेर पडलो ह्याची आठवण झाली तशी राधिका भानावर आली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला तोच घरी येण्याचे आग्रहयुक्त आमंत्रण देऊनच असंही त्यांना आता तरी ह्या क्षणी आपआपल्या दिनक्रमाची गोळाबेरीज करायची होतीच. तिथे शाळेतल्या बेरजेच्या आठवणींना उजाळा देण्यास वेळ नव्हता.\nठरल्याप्रमाणे एके दिवशी नीताच्या घरी जाण्यास राधिका छान जांभळी साडी नेसून तयार झाली. नाही म्हटलं तरी तिच्या श्रीमंतीला पाहून तिचं साधं मध्यमवर्गीय मन थोडंसं बुजलं होतंच. म्हणून त्यातल्या त्यात भारीची साडी नेसून, मोजकेच अलंकार लेऊन ती नीताने पाठवलेल्या कारमध्ये जाऊन बसली. त्या वातानुकूलित रथामध्ये तिला कससंच होत होतं. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. राधिका आत जाताच नीताने तिला मायेने आत नेले. तिची अगत्याने चौकशी केली. गप्पा सुरु झाल्या. पण राधिकाला नीताच्या बोलण्यात 'मी' पणा खूपच जाणवत होता.\nतिने विचार केला, \"खरं तर आहे हिचं सगळं, ही सांगतेय ती सगळी कौतुकं खरीच आहेत. आपण मुकाट ऐकावं.\" राधीकालाही बरंच काही बोलायचं होतं पण तिच्या ह्या grand आनंदापुढे आपले अनुभव काहीच नाहीत असे वाटून ती गप्प बसली. थोड्या वेळाने नीताचा नवरा, नीता आणि राधिका असे तिघे जेवायला बसले. मोजकंच बोलून जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत गेला. जेवण बाहेरून मागवलं होतं. चमचमीत, मसालेदार पंजाबी जेवण होतं. एरवी ह्या अशा restaurant style जेवणाचं राधीकाला खूप अप्रूप होतं पण आज ते आवडत नव्हतं तिला पण आज ते आवडत नव्हतं तिला कसेबसे ४ घास तिने पोटात ढकलले. काय बोचतंय नीताच्या घरात हेच तिला कळत नव्हतं. मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना खुश होण्याऐवजी राधिका सैरभैर झाली होती. ह्या अस्वस्थतेची कारणं स्वतःशीच धुंडाळत ती घरी पोचली. विचारचक्रात हरवलेल्या तिला नवरा आलेला देखील समजलं नाही. तोही शांतपणे त्याचं काम करत राहिला. पण थोड्या वेळाने तिची काळजी वाटून शामने (राधिकाचा नवरा) विचारले , \"काय झालं कसेबसे ४ घास तिने पोटात ढकलले. काय बोचतंय नीताच्या घरात हेच तिला कळत नव्हतं. मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना खुश होण्याऐवजी राधिका सैरभैर झाली होती. ह्या अस्वस्थतेची कारणं स्वतःशीच धुंडाळत ती घरी पोचली. विचारचक्रात हरवलेल्या तिला नवरा आलेला देखील समजलं नाही. तोही शांतपणे त्याचं काम करत राहिला. पण थोड्या वेळाने तिची काळजी वाटून शामने (राधिकाचा नवरा) विचारले , \"काय झालं गप्प का कशी झाली तुमची भेट\nराधिका: \"छान झाली, गप्पा झाल्या. भारी आहे नीताच घर. \"\nएरवी भरभरुन बोलणाऱ्या राधिकेला संक्षिप्त उत्तर देताना पाहून शामने विचारले,\n\"काय गं, बरीयेस ना. चहा घेणार का, मी बनवत आहे\nश्यामने आल्याचा चहा बनवला, तो वाफाळता कप तिच्या हातात दिला. तिने न बोलता कप हातात घेतला. चहाचा पहिला घुटका घेताच \"वा\" अशी दाद आपसूकच उमटली. फॉर्मुला कामी आला, म्हणून शाम मनात हसला. आता मॅडम बोलणार म्हणून सावरून बसला. पण राधिका विचार करतच होती. अचानक तिला काहीतरी क्लिक झालं आणि ती बोलू लागली:\n\"अरे आपण अस्वस्थ झालो, कारण आपण असं समजलो की नीताच्या आयुष्यात खूप आनंद आहे आणि आपल्या नाही. उलट कितीतरी आनंदाचे क्षण असेच चालत बोलता वेचतो आपण आपल्या आयुष्यात. तिच्याकडे असणारे श्रीमंती तिची सांपत्तिक स्थिती दर्शवते, पण त्याने आनंद आणि दुःख ह्या भावनांवर काय फरक पडतो काहीच नाही. आपण प्रगती जरूर करावी. पण पैसे असो किंवा नसो, आपली सांपत्तिक स्थिती कशीही असो, मन प्रसन्न ठेवावं म्हणजे विश्वात जो आनंद व्यापून राहिला आहे तो अनुभवता येतो. माझं आयुष्य तर किती छान आहे, कसली फिकीर नाही, प्रेमळ माणसांचा सहवास आहे. आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी कणखर मन करण्याची ताकद आहे. आज मी तिच्याकडे गेले म्हणून भरकटायला नको होतं. मनाला लगाम घालायला हवा होता.\"\n\"लगाम तर तू घातलास राधिका, आत्ताच रात्रीच्या अंधारातही चांदणं वेचणारा तुझा स्वभाव आहे. कधीतरी अंधारात चाचपडायला होणारच ना रात्रीच्या अंधारातही चांदणं वेचणारा तुझा स्वभाव आहे. कधीतरी अंधारात चाचपडायला होणारच ना शेवटी महत्वाचं हे आहे की तू चांदणं शोधलस शेवटी महत्वाचं हे आहे की तू चांदणं शोधलस\nश्यामचे हे बोल ऐकताच राधिका मनमोकळं प्रसन्न हसली. नेहमीप्रमाणे आजही त्या दोघांची सायंकाळ चहाबरोबर ताजीतवानी होऊ पाहत होती.\nआकाशात एकीकडे सूर्य मावळत असला तरी दुसरीकडे चंद्र आणि चांदण्या शीतल प्रकाशाची उधळण करण्यास सज्ज झाल्या होत्या.\nकाय लिहावं हे न ठरवता विचारांच्या ओघात जसं सुचेल तशी ही कथा लिहीत गेले. त्रुटी असू शकतात. विषय भावला तर कृपया आपले ही विचार जरूर मांडावेत.\nसुरेख आहे कथा किल्लीताई\nसुरेख आहे कथा किल्लीताई\n खूप आवडली. कमी शब्दांत योग्य सार मांडलं आहेस\nईतकं सगळं असुन निता सुखी नाही\nईतकं सगळं असुन निता सुखी नाही आणि जास्त काही नसुन राधिका कशी सुखी आहे हे न दाखवल्यामुळे आवडलं...\nताई तुझी कथा आवडली,\nताई तुझी कथा आवडली, नावाप्रमाणे तू सुखाची गुरुकिल्ली दाखवलीस\nमार्मिक आहे कथा ☺️\nमार्मिक आहे कथा ☺️\nछानच लिहिले आहेस किल्ली...\nछानच लिहिले आहेस किल्ली... आवडली\nअसमाधान, असंतुष्टता तुलनेतून येते. आपण गप आपले आयुष्य जगावे आणि एंजॉय करावे.\nकथा छान आहे पण अजून खुलली\nकथा छान आहे पण अजून खुलली असती. राधिकेने नवर्‍याशी काय शेअर केले होते, ते कुठेच आलेले नाही.\nअशा पेहरावात ती एखाद्या शोभत\nअशा पेहरावात ती एखाद्या शोभत होती>>>>>>>>>>इथे काहीतरी राहिलंय\nमन:पूर्वक आभार सस्मित, विनिता\nमन:पूर्वक आभार सस्मित, विनिता.झक्कास,ऋन्मेऽऽष,उमानु ,च्रप्स ,सातारी जर्दा , अदिति,प्रिया येवले ,आसा, अन्जली, द्वादशांगुला ,मी चिन्मयी ,आनंद.,अक्षय दुधाळ ,आदीसिद्धी\n@सस्मित,आनंद: बदल केला आहे..:)\nकिल्ली खूप मस्त लिहिलंय... पण\nकिल्ली खूप मस्त लिहिलंय... पण अजून थोडं लिहिशील का/ तू राधिका चं मनोगत लिहिलं पण नीता च ही ऍड कर ना, वाचायला मज्जा येईल अजून...\nआत्ता पर्यंत तुम्ही लिहिलेल्या कथांपैकी ही सर्वात जास्त आवडली स्टोरी\nखूपच छान लिहिलंय ताई..\nमन:पूर्वक आभार अनिश्का. ,मेघा\nमन:पूर्वक आभार अनिश्का. ,मेघा.\nअनिश्का. : तू राधिका चं मनोगत लिहिलं पण नीता च ही ऍड कर ना, वाचायला मज्जा येईल अजून...>>>>>>>चांगली कल्पना, विचार करते त्या दृष्टीने, धन्स\nईतकं सगळं असुन निता सुखी नाही\nईतकं सगळं असुन निता सुखी नाही आणि जास्त काही नसुन राधिका कशी सुखी आहे हे न दाखवल्यामुळे आवडलं...>>+1\nशाम-राधीकाचे संवाद अजुन खुलवता आले असते.\nखूप छान. ही राधिकाची गोष्ट\nखूप छान. ही राधिकाची गोष्ट केवळ तुम्ही सांगताय असं न वाटता तिचे विचार, तिचं realization आपण direct तिच्या मनातून वाचतोय असं वाटलं. म्हणजे कित्येकदा आपल्या मनात अनेक गोष्टींबद्दल अनेक विचार येत असतात. पण ते exactly शब्दबद्ध करता येत नाहीत. ते तुम्ही केलंय.\nअगदी खरं सांगायचं झालं तर,\nअगदी खरं सांगायचं झालं तर, विचारांच्या ओघात लिहिली ही कथा, ठरवून काही लिहिलं नाही. लिहून झाल्यांनतर वाचली सुद्धा नाही. त्यामुळे टंकचुका सुद्धा होत्या. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्स. त्यामुळे तुमच्या सूचनांचे मी स्वागत करते.\nआपणा सर्वाना चंद्रिका आवडली ह्याबद्दल मी आपले विशेष आभार मानते.\nशाम-राधीकाचे संवाद अजुन खुलवता आले असते.>>>>\nकथा छान आहे पण अजून खुलली असती. राधिकेने नवर्‍याशी काय शेअर केले होते, ते कुठेच आलेले नाही.>>>>>\nराधिका आणि शाम हे जोडपं एकमेकांवर खूप प्रेम करणार आहे, राधिकाचा मूड ऑफ शामला तिने काहीही न सांगता समजला आहे.\nतिला चहा आवडतो, म्हणून तो तिला आयता चहा आणून देतो , त्यामुळे तिची कळी खुलते, प्रिय व्यक्तीच्या सहवासात तिचेच मन समस्येचे समाधान देते.\nशेवटी सत्य हेच असते की, स्त्रियांना समस्येचं उत्तर देणारा नाही तर तिचे बोलणे ऐकून घेणारा, समजून घेणारा कोणी असेल तर आपोआप त्या स्वतःच स्वतःला सावरतात. आपलं जवळच कोणी आहे हा मानसिक आधार पुरेसा असतो.\nकथेतील जोडपे एक सामान्य कुटुंबातील मध्यमवयीन आहे.\nम्हणून मी फक्त राधिकेला बोलताना दाखवलं आहे.\nराधिकाचा मूड ऑफ शामला तिने\nराधिकाचा मूड ऑफ शामला तिने काहीही न सांगता समजला आहे. >>> मग हे खालचे वाक्य त्याला सुसंगत नाही. ती आपण कशाला म्हणेल ती मला म्हणेल फार तर\n\"अरे आपण अस्वस्थ झालो, कारण आपण असं समजलो की नीताच्या आयुष्यात खूप आनंद आहे आणि आपल्या नाही.\nतुम्ही जे म्हणताय त्यात पॉईंट\nतुम्ही जे म्हणताय त्यात पॉईंट आहे विनिताजी, खूप धन्स\nखूप धन्स पवनपरी11 ,धर्नुधर\nखूप धन्स पवनपरी11 ,धर्नुधर\nझोपडपट्टीतली उघडी नागडी मुलं\nझोपडपट्टीतली उघडी नागडी मुलं गटाराच्या काठावर हसतमुखाने हुंदडतात . बाजूने जाणारा उच्चभ्रू ते हसू विकत घेउ शकत नाही कितीही पैश्यात .\nमन करारे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण ....\nमन करारे प्रसन्न सर्व\nमन करारे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण .+११११'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T00:45:16Z", "digest": "sha1:F7JUR45QQDACMYU4YIGI22DRIRCP7QIK", "length": 16565, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा- मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा- मुख्यमंत्री\nऔरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत हाती घेण्यात आलेल्या विकासकामांमध्ये डिसेंबरपूर्वी मोठ्या प्रमाणात प्रगती झाली पाहिजे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, मागेल त्याला शेततळे, पेयजल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आदी विविध योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी कामांना प्राधान्य देऊन दिलेली कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद महसूल विभागात यावर्षी पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. 1355 गावांपैकी 1335 गावांमध्ये 50 पैशांपैक्षा कमी आणेवारी आली आहे. जिल्ह्यात जवळपास 53 दिवस पावसाने खंड दिल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग लवकरात लवकर घेऊन त्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत करणे शक्य होईल. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सुरू असलेली जिल्ह्यातील 10,205 घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन लाभार्थींना हक्काची घरे उपलब्ध करुन द्यावीत. शहरी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रात 10 हजार 651 घरांचे उद्दिष्ट तथा शहरी क्षेत्रातील उद्दिष्टेही लवकरात लवकर पूर्ण करावीत. पैठण शहरातील विणकाम करणाऱ्या महिलांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विशेष घरकुल तयार करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली कामे तसेच ठरवून दिलेली उद्दिष्टे संबंधित विभागाने पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या बंधारे दुरूस्तीचे प्रस्ताव पूर्ण करुन अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात यावी. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावीत याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे बसविणे तसेच नादुरुस्त दरवाज्यांच्या दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.\nमागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यात जवळपास 2200 शेततळ्यांची उल्लेखनीय कामे झाली आहे. जिल्ह्यात 10 हजार 208 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून शेततळे योजनेत औरंगाबाद जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक शेततळे केलेला जिल्हा म्हणून राज्यात प्रथम आहे. या कामांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक करुन अशीच कामे इतर तालुक्यातही युद्धपातळीवर हाती घेऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, तसेच पोखरा निधी अंतर्गत अस्तरीकरणासाठी शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा. जिल्ह्यात शेततळ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने फळबागा जिवंत राहण्यास मदत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विभागात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेऊन ही कामे वर्षअखेर पूर्ण करावीत. या कामांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच सामाजिक कार्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून आर्थिक व सामाजिक परिणाम याबाबतचा सर्व्हे करण्यात यावा आणि त्याचा अहवाल शासनास सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमनरेगा अंतर्गत सिंचन विहीरींची 1351 कामे पूर्ण झाली आहे. अपूर्ण असलेली तसेच नवीन सर्व कामे लवकरात लवकर करुन मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची उद्दिष्टे, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आदींची माहिती घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजनेतील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. मुद्रा कर्ज योजनेतील उद्दिष्टांची पूर्तता करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामसडक योजनेअंतर्गत 2015 ते 2018 या वर्षात 760 कि.मी. ची उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी 560 कि.मी. रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली.\nविविध विकासकामांमध्ये पिछाडीवर असलेल्या तालुक्यांनी गती घेऊन दुष्काळी परिस्थितीचा उपयोग करुन गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार, शेततळी, ग्रामसडक योजना, आदी महत्वाकांक्षी योजनांची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊन दुष्काळी परिस्थितीत लोकांना काम मिळेल याकडेही लक्ष द्यावे. डिसेंबर-2018 मध्ये पुन्हा विकास कामांच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार आहे, तोपर्यंत विकास कामांना गती देऊन परिस्थिती सुधारली पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेवेंद्र फडणवीस जरा स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर निघा- अजित पवार\nNext articleहजार दिवसांच्या भटकंतीवर निघालेला अवलिया…\nआम्ही करमणुकीचे कार्यक्रम घेत नाही पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका\nवाघीण तर मी आहेच, वाघाच्या पोटी वाघिणीचाच जन्म \nभूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना अटक\n‘अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, उध्वस्त करण्याचा डावही आखला गेला पण…\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे, अशी आमची इच्छा – अशोक चव्हाण\nकुटेवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/bsp-leader-murdered-in-up/", "date_download": "2018-10-19T01:12:10Z", "digest": "sha1:2V645PQH5747MAV5SHNVLMLCST7MF7UG", "length": 6869, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बसपाच्या माजी आमदाराची गोळ्या घालून हत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबसपाच्या माजी आमदाराची गोळ्या घालून हत्या\nबुलंद शहर (उत्तर प्रदेश): बसपाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते हाजी आलीम यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हाजी आलीम यांचा मृतदेह बुधवारी त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत सापडला. मेंदूतील रक्तस्रावाने हाजी अलीम यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या नाकाकानातून रक्तस्राव होत होता. मात्र त्यांच्या मस्तकात गोळी लागल्याचे पोलीसांनी सांगितले. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलीसांना पिस्तूलही सापडले आहे. हाजी आलीम यांच्या मृत्यूबाबत शहरात उलटसुलट चर्चा होत आहेत.\nहाजी आलीम हे बुलंदशहरातील सदर विधानसभा मतदार संघातून दोन वेळा विजयी झाले होते, सन 2017 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना 90 हजारापेक्षा अधिक मते मिळाली होती. गरिबांना मदत करणारा नेता अशी त्यांची ओळख होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…म्हणून उमेश मोरे यांनी नाकारली रेल्वेची मदत\nNext article#अर्थवेध: भारतीय अर्थव्यवस्थेचे नक्‍की काय चुकले \n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-19T01:17:11Z", "digest": "sha1:P7URCWXDGDH32X5GL2LRO463QSBDZXUW", "length": 8225, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खुशखबर ! आता फेसबुक मॅसेंजरवरून करता येणार पैशांची देवाण-घेवाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n आता फेसबुक मॅसेंजरवरून करता येणार पैशांची देवाण-घेवाण\nवॉशिंग्टन : फेसबुक मॅसेंजरवरून लवकरच पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे. यासाठी नव्या फिचरची चाचणी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या फिचरला थोडा उशीर होणार असल्याचेही बोलले जात आहे.\nअलीकडेच फेसबुकची मालकी असणार्‍या व्हाटसअ‍ॅपवर पेमेंट सिस्टीम प्रदान करण्यात आली असून ती केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीवर आधारित आहे. या पार्श्‍वभूमीवर, लवकरच फेसबुक मॅसेंजरवरही ही प्रणाली सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थात व्हाटसअ‍ॅपपेक्षा ही सिस्टीम वेगळी असणार आहे. यात पीअर-टू-पीअर म्हणजेच वैयक्तीक पातळीवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार असून याच्या जोडीला पीअर-टू-मर्चंट म्हणजेच व्यावसायिक व्यवहारदेखील करता येतील.\nसध्या ही सेवा बीटा अर्थात प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आलेली असून निवडक युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी घेतली जात असल्याचे वृत्त फॅक्टर डेली या टेक पोर्टलने दिली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात मोबाईल रिचार्जची सुविधा देण्यात आलेली आहे. ही चाचणी झाल्यानंतर याला अधिकृतपणे भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे. तथापि, केंब्रीज अ‍ॅनालिटीका प्रकरण आणि त्यानंतरच्या घडामोडीनंतर फेसबुक मॅसेंजरवरील या पेमेंट सिस्टीमला उशीर होणार होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n आंध्र सरकारने केला लाखो लोकांचा आधार डेटा सार्वजनिक\nNext articleआता पीएफची माहिती ई-मेल, एसएमएसद्वारे मिळणार\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252111.html", "date_download": "2018-10-19T01:28:43Z", "digest": "sha1:EOVGMR5R525J6UAMW5GT57JT3YJJ3EWP", "length": 13395, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेच्या गळाला आणखी एक अपक्ष, संख्याबळ आता 88 वर", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nशिवसेनेच्या गळाला आणखी एक अपक्ष, संख्याबळ आता 88 वर\n25 फेब्रुवारी : मुंबईत महापौरपदावर सेनेसोबतच भाजपनेही दावा ठोकल्याने या दोन्ही मित्रपक्षात सत्तापदांसाठी पुन्हा एकदा रस्सीखेच निर्माण झालीय. किंबहुना कसल्याही परिस्थितीत भाजपची मदत न घेताच मुंबईत सेनेचाच महापौर बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच संख्याबळाची जुळवाजुळव सुरू केलीय. सेनेच्या 4 बंडखोर नगरसेवकांना थेट मातोश्रीवर बोलावून सेनेचं संख्याबळ आत्ताच 88वर नेऊन ठेवलंय.\nमुंबईचा महापौर शिवसेनेचाच बनवण्यासाठी शिवसेननं बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केलीये.महापालिकेत निवडून आलेल्या दोन बंडखोर आणि एका अपक्षाला शिवसेनेला गळाला लावण्यात यश आलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 87 वर गेलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे या दोन सेना बंडखोरांनी आणि चंगेज मुलतानी या अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवलाय. त्यानंतर संध्याकाळी आणखी एक अपक्ष सेनेच्या गळाला लागला. मुंबई वॉर्ड क्रमाकं १६० चे अपक्ष नगरसेवक किरण लांडगे यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ ८८ वर पोहोचलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: shivsenaUddhav Thackeryअपक्षउद्धव ठाकरेशिवसेना\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस; मराठवाडा आणि विदर्भ मात्र कोरडाच\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5980-bigg-boss-day-92-today-s-task-masti-ki-pathshala", "date_download": "2018-10-19T00:26:30Z", "digest": "sha1:3NQ72KZCO7K72DIHRH3MEYESUBQIHQE7", "length": 12418, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस च्या घरामधील ९२ वा दिवस - आज रंगणार “मस्ती कि पाठशाला” हे कार्य - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील ९२ वा दिवस - आज रंगणार “मस्ती कि पाठशाला” हे कार्य\nPrevious Article 'गोठ' मालिकेत नवा ट्विस्ट | राधाची 'गोड' बातमी विलासला कशी कळणार\nNext Article बिग बॉस मराठीच्या घरामधून 'रेशम टिपणीस' बाहेर\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीस घराबाहेर पडली. बिग बॉस यांनी दिलेल्या विशेष अधिकारानुसार रेशमने आस्तादला या आठवड्यामधील नॉमिनेश मधून वाचविले. आणि त्यामुळे पुष्कर बरोबर आता आस्ताद देखील बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये पोहचला. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य शिक्षक यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. काय असणार आहे हा टास्क काल महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि कोणी एक सदस्य या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहे. कोण होईल नॉमिनेट काल महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि कोणी एक सदस्य या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहे. कोण होईल नॉमिनेट कोण पडेल घराबाहेर हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी मध्ये सोम ते शनि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nआज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार एक अनोखा टास्क. अंदाजे तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडून काहीना काही शिकले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी शाळे सारख्या अनेक गोष्टी शिकल्या. शाळा म्हंटल कि, वर्गामध्ये दबदबा असलेला monitor, पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुलं, शेवटच्या बेंचवर बसणारी दंगा घालणारी मुलं, असे नानाविध प्रकारचे विद्यार्थी असतात. आज बिग बॉस घरातील सदस्यांना “मस्ती कि पाठशाला” हे कार्य सोपवणार आहेत. या टास्कमध्ये काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य शिक्षक बनणार आहेत. या टास्कमध्ये सदस्य बरीच धम्माल मस्ती करणार आहेत हे नक्की. सई आणि आस्ताद बनणार शिक्षक. तेंव्हा तुम्ही पण हा टास्क बघायला विसरू नका.\nBigg Boss च्या घरात भरली Monsoon शाळा, Sai विद्यार्थ्यांना कुठले धडे देणार\nकाल बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांनी प्रत्येक सदस्याला त्याला सोडून एका सदस्याला निवडायचे होते ज्या सदस्याला ती व्यक्ती त्याच्यासोबत अंतिम सोहळ्यामध्ये बघायची इच्छा आहे. शर्मिष्ठाने मेघा तर मेघाने शर्मिष्ठाला, आस्तादने स्मिताला, स्मिताने रेशमला, रेशमने शर्मिष्ठाचे नाव घेतले. तर सईने पुष्करचे तर पुष्करने मेघाला निवडले. ज्यावरून मेघावर सई आणि पुष्कर नाराज होणार आहेत. कारण मेघाने शर्मिष्ठाचे नाव घेतले. पण, यावर मेघाचे म्हणणे असणार आहे पुष्कर आणि सई माझं नाव कधीच घेत नाही आणि हि गोष्ट मेघाने शर्मिष्ठा जवळ शेअर केली जी तिला देखील पटली. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article 'गोठ' मालिकेत नवा ट्विस्ट | राधाची 'गोड' बातमी विलासला कशी कळणार\nNext Article बिग बॉस मराठीच्या घरामधून 'रेशम टिपणीस' बाहेर\nबिग बॉस च्या घरामधील ९२ वा दिवस - आज रंगणार “मस्ती कि पाठशाला” हे कार्य\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n‘लेक माझी लाडकी’ मालिकेचा अंतिम भाग - ऋषीला मिळणार का त्याच्या कुकर्मांची शिक्षा\nकोकण कन्याने पटकावले 'संगीत सम्राट पर्व २' चे विजेतेपद\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n\"सिनेमा कट्टा\" च्या मार्फत 'सिध्दार्थ चांदेकर' पहिल्यांदाच घेऊन येतोय एक नवा चॅट शो\n'हर्षदा खानविलकर' यांच्यासाठी नवरात्र आहे खास\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न\n'बॉईज-2' च्या 'स्वाती डॉर्लिंग' ची होतेय सर्वत्र चर्चा - अभिनेत्री शुभांगी तांबाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/rss-mohan-bhagwat-dr-dnyaneshwar-mulay-1656020/", "date_download": "2018-10-19T01:32:17Z", "digest": "sha1:XOV2YKFZUAXGZC5HGUXII2DA5LQFEPUM", "length": 15234, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rss mohan bhagwat Dr. Dnyaneshwar mulay | सनदी वातकुक्कुटे! | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nएका पुस्तकाच्या मथळ्याने तर आम्ही जास्तच थक्क झालो.\nमोहन भागवत (संग्रहित छायाचित्र)\nकवी हा मुत्सद्दी असतो, असे प्रतिपादले तर तुम्ही पुसाल की कशावरून बॉ तर भो वाचका, यावर आमचा अदमासा एकच सवाल आहे की, मग आजही कवींचे कवितासंग्रह कसे काय बॉ प्रकाशित होतात तर भो वाचका, यावर आमचा अदमासा एकच सवाल आहे की, मग आजही कवींचे कवितासंग्रह कसे काय बॉ प्रकाशित होतात त्यांचे प्रकाशन सोहळे कसे काय होतात त्यांचे प्रकाशन सोहळे कसे काय होतात काही सोहळ्यांत तर श्रोतृवृंदाला श्रमपरिहारार्थ (किंवा पापक्षालनाच्या भावनेतूनही असेल) बटाटय़ाचे तळलेले काप व पेढा यांच्या डिशा दिलेल्या आम्ही पाहिल्या आहेत. आता या काव्यसंग्रहाच्या गठ्ठय़ांचे आपल्याच शयनगृहास ओझे होणार असल्याचे माहीत असतानाही ते येथेच छापून येथेच प्रकाशित केले जात असतील, तर त्या कवीस मुत्सद्दी म्हणावयाचे नाही तर काय संबोधायचे काही सोहळ्यांत तर श्रोतृवृंदाला श्रमपरिहारार्थ (किंवा पापक्षालनाच्या भावनेतूनही असेल) बटाटय़ाचे तळलेले काप व पेढा यांच्या डिशा दिलेल्या आम्ही पाहिल्या आहेत. आता या काव्यसंग्रहाच्या गठ्ठय़ांचे आपल्याच शयनगृहास ओझे होणार असल्याचे माहीत असतानाही ते येथेच छापून येथेच प्रकाशित केले जात असतील, तर त्या कवीस मुत्सद्दी म्हणावयाचे नाही तर काय संबोधायचे तर असा हा मूळचाच मुत्सद्दी असलेला कवी, जर पेशानेही मुत्सद्दी असेल तर.. तर असा हा मूळचाच मुत्सद्दी असलेला कवी, जर पेशानेही मुत्सद्दी असेल तर.. तर त्याच्या काव्यसंग्रहाचे काय होत असेल तर त्याच्या काव्यसंग्रहाचे काय होत असेल तुम्हांस सांगतो, त्याच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थेट सरसंघचालकांच्या पावन हस्ते होते. होय, आपल्यासारख्या मर्त्य मानवांची बोटे या दैवी घटनेने आपल्याच मुखात गेल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु परवाचे दिशी पुणे मुक्कामी तसे झाले वाचकहो. आपले सर्वाचे लाडके राजनैतिक अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चक्क प.पू. सरसंघचालकजी मोहनजी भागवतजी यांच्या हस्ते झाले. केवळ काव्यसंग्रहच नव्हे, तर त्यांच्या एकंदर दहा पुस्तकांचे प्रकाशन यासमयी झाले. हा विक्रम तर आमचे परमकुलगुरू व थोरच कवी-साहित्यिक डॉ. नरेंद्र जाधव यांसही अद्याप जमलेला नाही. म्हणजे मोदीजी, सरसंघचालकजी हे सारे जमले. आकडा तेवढा जमविता आला नाही. परंतु अद्याप एक वर्ष आहे. गणित जुळवता येईल. असो. प्रतिपादनाचा मुद्दा हा, की ज्ञानेश्वरजी मुळे यांच्यासारख्या सनदी सेवकाची चक्क दहा पुस्तके याप्रसंगी प्रकाशित झाली. त्यांचे विषय पाहून आम्ही तर चक्क थक्कच झालो. त्यातील एका पुस्तकाच्या मथळ्याने तर आम्ही जास्तच थक्क झालो. ‘होतच नाही सकाळ’. पू. सरसंघचालकजींना अपेक्षित असलेल्या ‘होकारशाही’च्या एका प्रवासी प्रशासकाने चक्क राजकीय भाष्य करावे तुम्हांस सांगतो, त्याच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थेट सरसंघचालकांच्या पावन हस्ते होते. होय, आपल्यासारख्या मर्त्य मानवांची बोटे या दैवी घटनेने आपल्याच मुखात गेल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु परवाचे दिशी पुणे मुक्कामी तसे झाले वाचकहो. आपले सर्वाचे लाडके राजनैतिक अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चक्क प.पू. सरसंघचालकजी मोहनजी भागवतजी यांच्या हस्ते झाले. केवळ काव्यसंग्रहच नव्हे, तर त्यांच्या एकंदर दहा पुस्तकांचे प्रकाशन यासमयी झाले. हा विक्रम तर आमचे परमकुलगुरू व थोरच कवी-साहित्यिक डॉ. नरेंद्र जाधव यांसही अद्याप जमलेला नाही. म्हणजे मोदीजी, सरसंघचालकजी हे सारे जमले. आकडा तेवढा जमविता आला नाही. परंतु अद्याप एक वर्ष आहे. गणित जुळवता येईल. असो. प्रतिपादनाचा मुद्दा हा, की ज्ञानेश्वरजी मुळे यांच्यासारख्या सनदी सेवकाची चक्क दहा पुस्तके याप्रसंगी प्रकाशित झाली. त्यांचे विषय पाहून आम्ही तर चक्क थक्कच झालो. त्यातील एका पुस्तकाच्या मथळ्याने तर आम्ही जास्तच थक्क झालो. ‘होतच नाही सकाळ’. पू. सरसंघचालकजींना अपेक्षित असलेल्या ‘होकारशाही’च्या एका प्रवासी प्रशासकाने चक्क राजकीय भाष्य करावे होतच नाही सकाळ या शीर्षकातून, म्हणजे मग अच्छे दिवस उजाडायचा प्रश्नच नाही, असे सुचवावे होतच नाही सकाळ या शीर्षकातून, म्हणजे मग अच्छे दिवस उजाडायचा प्रश्नच नाही, असे सुचवावे आमच्या मते अशीच एक गफलत झालीय ती विषयांमध्ये. या दहाही पुस्तकांत एकही पुस्तक हवामानशास्त्राचे नाही हे जरा विचित्रच वाटते. वस्तुत: आज या भारतात हवामानशास्त्र, खारे वारे, मतलई वारे, मोसमी पाऊस यांचा दांडगा अभ्यास कोणाचा असेल, तर प्रशासकीय बाबूंचा. त्यातही निवृत्त वा निवृत्तीच्या सोपानासमीप आलेले सनदी सेवक हे तर त्यातील तज्ज्ञच. इतके, की एक डॉप्लर रडार वा वातकुक्कुटाबरोबर एक सनदीबाबू असे समीकरणच आहे. हल्ली वारे कोठे वाहते याचे त्यांचे आडाखे चुकत नसतात. ते कोठे उभे आहेत यावरून त्या मतलई वाऱ्यांचे गणित सहज मांडता येते. असे असताना मुळेजींनी ‘माती, पंख आणि आकाश’ याबरोबरच ‘हवा, वारे आणि निवृत्ती’ असे एखादे पुस्तक का बरे लिहिले नाही, असाच प्रश्न आमच्या मनात वाहत आहे. तर तेही असो. या निमित्ताने आम्हास एकच सुचवावेसे वाटते की, आपल्याकडे ज्याप्रमाणे मोसमी पावसाचा अंदाज लावणारे गोवारीकर मॉडेल आहे, त्याप्रमाणे वाऱ्यांची दिशा सांगणारे एखादे सनदी मॉडेल का बरे असू नये आमच्या मते अशीच एक गफलत झालीय ती विषयांमध्ये. या दहाही पुस्तकांत एकही पुस्तक हवामानशास्त्राचे नाही हे जरा विचित्रच वाटते. वस्तुत: आज या भारतात हवामानशास्त्र, खारे वारे, मतलई वारे, मोसमी पाऊस यांचा दांडगा अभ्यास कोणाचा असेल, तर प्रशासकीय बाबूंचा. त्यातही निवृत्त वा निवृत्तीच्या सोपानासमीप आलेले सनदी सेवक हे तर त्यातील तज्ज्ञच. इतके, की एक डॉप्लर रडार वा वातकुक्कुटाबरोबर एक सनदीबाबू असे समीकरणच आहे. हल्ली वारे कोठे वाहते याचे त्यांचे आडाखे चुकत नसतात. ते कोठे उभे आहेत यावरून त्या मतलई वाऱ्यांचे गणित सहज मांडता येते. असे असताना मुळेजींनी ‘माती, पंख आणि आकाश’ याबरोबरच ‘हवा, वारे आणि निवृत्ती’ असे एखादे पुस्तक का बरे लिहिले नाही, असाच प्रश्न आमच्या मनात वाहत आहे. तर तेही असो. या निमित्ताने आम्हास एकच सुचवावेसे वाटते की, आपल्याकडे ज्याप्रमाणे मोसमी पावसाचा अंदाज लावणारे गोवारीकर मॉडेल आहे, त्याप्रमाणे वाऱ्यांची दिशा सांगणारे एखादे सनदी मॉडेल का बरे असू नये यासंदर्भात विचार करण्याकरिता एखादी समितीच नेमली पाहिजे. ती मुत्सद्दीबाबूंची समिती नेमायची की अर्थबाबूंची याबाबत सांघिक निर्णय घ्यावा एवढेच आमचे म्हणणे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-17-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T00:46:03Z", "digest": "sha1:PIY2UOX2DI6Q5XZ672CFNIUMLQ2F7ISO", "length": 9656, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोव्याचा 17 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोव्याचा 17 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर\nपणजी – गोवा राज्याचा 2018-19 साठीचा एकूण 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाची तरतुद असलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यानंतर लगेच पाच महिन्यांसाठी एकूण 7 हजार 134 कोटींचे लेखानुदान मांडून मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात कोणतेही नवे कर प्रस्ताव किंवा योजना नाहीत, पण हा रोजगाराभिमूख अर्थसंकल्प असून त्यातून मजूर, रोजगार निर्मिर्ती व शिक्षण या क्षेत्रांवर जास्त भर दिला गेला आहे.\nमुख्यमंत्री पर्रीकर यांनी फक्त सहा मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले. हे वर्ष रोजगार निर्मितीचे वर्ष असेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. प्रत्येक खात्यासाठी व क्षेत्रसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यात आली आहे. 2018-19 या वर्षासाठी एकूण 144.65 कोटींची महसुली वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर रोजगार संधी वाढविण्यावर सरकारने भर दिला आहे व त्यासाठी उद्योग, मजूर आणि रोजगार व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रंसाठी 548.89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणासह एकूण शिक्षण क्षेत्रसाठी 2 हजार 445 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे पर्रीकर यांनी नमूद केले.\nगेल्यावर्षी अर्थसंकल्पाचा आकार एकूण 16 हजार 027.01 कोटी रुपये होता. यंदा हे प्रमाण 6.84 टक्क्यांनी वाढले व अर्थसंकल्प 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाचा झाला. राज्याचा स्वत:चा कर महसुल हा 8 हजार 257 कोटी रुपयांचा आहे. यात केंद्रीय करातील गोव्याच्या वाटय़ाचाही समावेश आहे. 2019-19 साली वीज विक्रीसह अन्य स्रोतांद्वारे 13 हजार 664.95 कोटी रुपयांची प्राप्ती होईल, असे सरकारने अपेक्षित धरले आहे. 2017-18 साली हे प्रमाण 12 हजार 576.88 कोटी रुपये एवढे होते. यावेळी 8.65 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2018-19 साली केंद्रीय करांमध्ये गोव्याचा वाटा 2 हजार 979 कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 2 हजार 544 कोटी रुपये होते. एकूण 17 टक्के वाढ झाली आहे. करविरहित महसुलाचे प्रमाण 2 हजार 869.33 कोटींनी वाढणार आहे.\nमुख्यमंत्री लीलावती इस्पितळातून दुपारी गोव्यात दाखल झाले. आपण ठीक असून आता गोव्यातच असेन व पुढील आठवडय़ात पुन्हा मंत्रिमंडळ बैठक घेईन, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआळंदी नगपरिषदेत सौर जनेत्रचे काम सुरू\nNext articleनांदेड परिमंडळात चोवीस हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\nपंचतारांकित हाॅटेलमध्ये बंदूक काढणाऱ्या ‘आशिष पांडेचं’ आत्मसमर्पण\nमायावतींच्या बंगल्यात शिवपाल यादव यांचा गृहप्रवेश\nमोदीजी, संसदेतील पहिले भाषण आठवा\nश्रीनगरातील चकमकीत 3 गनिम ठार ; एक पोलिसही शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-18T23:56:19Z", "digest": "sha1:W36U2WC7UWQJSHGIZ7NOEONZ2W4JTZBX", "length": 12601, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वादग्रस्त “बायोमायनिंग’ला अखेर मान्यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवादग्रस्त “बायोमायनिंग’ला अखेर मान्यता\nबहुमताच्या जोरावर भाजपकडून प्रस्ताव मंजूर : राष्ट्रवादीचे प्रकल्पाविरोधात मतदान\nपुणे – उरूळी कचरा डेपोतील सुमारे 40 एकर जागेवरील साठलेल्या कचऱ्यावर बायोमायमिंग प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मान्यता दिली. या प्रकल्पास राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला. मात्र, ऐनवेळी कॉंग्रेसने भाजपच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव 11 विरोधात तीन मतांनी मान्य करण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे 58 कोटींचा खर्च येणार असून हे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घाई गडबडीने केलेल्या या प्रकल्पामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रस्तावाबाबत केली आहे. भूमिग्रीन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.\nउरूळी येथील कचरा डेपो प्रकल्पाविरोधात राष्ट्रीय हरित लवादापुढे एका ग्रामस्थाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान लवादाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने देवाची उरूळी डेपोतील कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया दोन महिन्यात करावी, असे आदेश देतानाच लवादाने महापालिकेला दोन कोटी रुपये राज्य प्रदूषण नियामक मंडळाकडे 2 कोटी रुपये डिपॉझीट ठेवण्यास सांगितले आहे, त्याप्रमाणे महापालिकेने ही रक्कम डिपॉझीटही केली आहे. हरित लवादाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पालिकेने बायोमायनिंगसाठी निविदा प्रक्रियाही राबविली. परंतु, देशभरात बायोमायनिंगमधील अनुभवी कंपन्या नसल्याने बायोमायनिंगसोबत एक वर्षाच्या कालावधीत एक लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रियेचा अनुभव असलेल्यांनाही निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेतले.\nमागील महिन्यात या निविदा उघडल्या त्यामध्ये भुमी ग्रीन कंपनीची 58 रुपये दराची सर्वात कमी रकमेची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवली. एवढेच नव्हे तर पुढील चार वर्षांसाठी या कंपनीला पैशांची तरतूद करण्याचा स्वतंत्र प्रस्तावही ठेवला. आज झालेल्या स्थायी समितीमध्ये या दोन्ही प्रस्तावांना 11 विरूद्ध 3 मतांनी मंजुरी देण्यात आली.\nदेवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये बायोमायनिंग करण्यायोग्य 9 ते 10 लाख टन कचरा आहे, हे प्रशासनाने कशाच्या आधारे निश्‍चित केले. याठिकाणी मिक्‍स कचऱ्यासोबत प्रक्रिया न होणारे रिजेक्‍टही टाकण्यात येते. प्रसंगी कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी दगडमातीही टाकण्यात येतात. निविदा काढताना मुल्यमापन कसे केले याबाबत अनेक प्रश्‍न आहेत. यामुळेच हा प्रस्ताव आम्ही विरोध केला असून सर्वसाधारण सभेतही यावर आवाज उठविण्यात येईल.\n– चेतन तुपे, विरोधीपक्ष नेते.\nया प्रकल्पासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरच विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. देशभरामध्ये विजयवाडा, वडोदरा, नागपूर, भोपाळ, नोएडा याठिकाणी कचऱ्यावर बायोमायनिंगचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणचा अभ्यास करून बी पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु याठिकाणी काम करणाऱ्या कंपन्यांचे दर हे 800 रुपये मेट्रीक टनच्या पुढेच आहेत. त्यातुलनेने आपल्याकडे 636 रुपये प्रतिटन दराची निविदा आल्याने आपण ती मान्यतेसाठी ठेवली आहे. त्यातच हे काम करण्यासाठी संबंधित कंपनीने बायोमायनिंग प्रकल्पाचे काम केल्याची अटही निविदेत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून या कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article11 गावांचा प्रभाग ठरणार सर्वात मोठा\nNext articleसाताऱ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी फॉगिंग\nदुष्काळाबद्दल सरकार अजनूही गंभीर नाही : अजित पवार\nदादांच्या दुहेरी समीकरणाने राष्ट्रवादीचा तंबू अचंबित\nअकबर यांच्यावर अद्याप कारवाई न केल्याने शिवसेनेची भाजपवर टीका\nमोदी जनतेला अन्न द्यायला विसरले – राहुल गांधी\nमोदी राफेल, “मी टू’वर गप्प का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.shantanuparanjape.com/2017/10/aurangjeb.html", "date_download": "2018-10-19T00:09:05Z", "digest": "sha1:OI42CBX23QWITK4KHKFYPHDQGFBEOSDD", "length": 18768, "nlines": 164, "source_domain": "www.shantanuparanjape.com", "title": "‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’", "raw_content": "\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\nया टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –\n“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”\n- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)\nयाच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी\n“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५\n- \"कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७\n“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५\nयाउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –\n1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.\n2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”\n3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.\n4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.\n5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.\n6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.\n7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.\nअजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’\n१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.\n२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.\n३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.\n४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.\nउदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.\nमला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....\nइथे वाचा शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nरायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.\nकेवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही …\n‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/unauthorized-debbridge-in-navi-mumbai-1663142/", "date_download": "2018-10-19T00:53:08Z", "digest": "sha1:FH7UNRLRUZ34WYOBSCVCIHUXEJ77ZL4F", "length": 18111, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unauthorized Debbridge in Navi Mumbai | खाडीत मुंबईचा राडारोडा | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबेलापूरच्या किनाऱ्यावर डेब्रिजचा भराव; पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींशी संगनमत\nबेलापूरच्या किनाऱ्यावर डेब्रिजचा भराव; पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींशी संगनमत\nमुंबईतील डेब्रिज शेजारच्या नवी मुंबईत आणून टाकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बेलापूरच्या खाडीकिनारी खारफुटीवर डेब्रिज टाकून मोठे गॅरेज तयार करण्यात आले आहे. त्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली. अन्यत्र मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात ठिकठिकाणी डेब्रिजचे डोंगर साचले आहेत.\nवाशी व ऐरोलीमार्गे रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात डेब्रिज आणून टाकण्याचा धंदा गेली १० वर्षे राजरोस सुरू आहे. यासाठी मुंबईत डेब्रिजची वाहतूक करणारे कंत्राटदार नवी मुंबईतील नगरसेवक, पत्रकार, स्थानिक नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि निकटवर्तीय यांच्याशी संधान बांधत असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक गाडीमागे १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत रक्कम ठरवण्यात येते. हे माफिया नवी मुंबईतील मोकळ्या जागा दाखवतात आणि तिथे रातोरात डेब्रिजच्या गाडय़ा रित्या केल्या जातात, असे सांगितले जाते.\nशहरात मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या डेब्रिजला पायबंद बसावा यासाठी डेब्रिज नियंत्रण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. १०० किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळातील डेब्रिज माफियांवर लक्ष ठेवण्यासाठी या पथकाला एकच गाडी देण्यात आली आहे. या पथकातील काही कर्मचाऱ्यांचे भूमाफियांबरोबर साटेलोटे झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रभागातील सर्व गैरप्रकारांवर लक्ष ठेवणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढत आहे. ते ही जबाबदारी झटकून मोकळे होते असल्याने नेरुळ प्रभाग कार्यालयाच्या मागे डेब्रिजचे डोंगर तयार झाले आहेत. भूमफिया प्रभाग अधिकाऱ्यांनाही नैवद्य दाखवत असल्याची चर्चा आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या १० महिन्यांच्या कार्यकाळात या पथकाने कडक कारवाई केली होती.\nनवी मुंबईच्या विकास प्रकल्पांतूनही दिवसाला ५०-६० गाडय़ा डेब्रिज तयार होते. त्यांच्यावर कारवाई करून दिखावा केला जातो. मुंबईहून मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या डेब्रिजवर मात्र हे पथक कारवाई करताना दिसत नाही. बेलापूर सेक्टर-११ येथील खाडीकिनारी गेले चार दिवस शेकडो वाहने डेब्रिज येऊन पडत होते. पालिका मुख्यालयासमोरूनच या डेब्रिजच्या गाडय़ांची ये-जा सुरू होती. खारफुटीवर भराव टाकून भूखंड तयार करण्याचे काम दिवसरात्र सुरू होते.\nया ठिकाणी मुंबईतील एका गॅरेजवाल्याला ट्रकच्या गॅरेजसाठी जागा तयार करून देण्याचे आश्वासन येथील एका नेत्याने दिले असल्याची चर्चा होती. पालिकेच्या पथकाने या भरावाकडे दुर्लक्ष केले होते. स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निदर्शनास ही बाब आणली.\nखाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चर खणून ट्रक जाणार नाहीत. याची व्यवस्था केली. तोपर्यंत या खाडीकिनारी अर्धा भराव टाकण्यात आला होता.\nतुर्भे येथील डेब्रिज माफियांच्या मागे शिवसेना नगरसेवकाच्या भावाचा वरदहास्त असल्याची चर्चा आहे. तो एका गाडीमागे ३०० रुपये घेत असल्याचे सांगितले जाते. दिवसाला १०० गाडय़ा रिकाम्या झाल्यानंतर संध्याकाळी तात्काळ या नगरसेवक बंधूच्या खिशात ३० हजार रुपये जमा होत आहेत. हाच प्रकार मुंबईतून येणाऱ्या बहुतांशी सर्वच डेब्रिज गाडय़ांबाबत असून हा दर वाहतुकीच्या अंतरानुसार १०० ते ५०० रुपये आकारला जातो. या पैशांतून हे डेब्रिजमाफिया पालिकेचे प्रभाग अधिकारी व दक्षता पथकाच्या कर्मचाऱ्यांना मॅनेज करीत असल्याचे समजते. या गोरखधंद्यांकडे पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nएमआयडीसीतील मोकळ्या भूखंडांवर भराव टाकण्यात येत आहे. तुर्भे-इंदिरानगर येथील पावसाळी नाला भराव टाकल्यामुळे बुजला आहे. याच इंदिरानगरच्या पुढे दगडखाणी परिसरात गणपती पाडा येथेही मोठय़ा प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे.\nनेरुळ येथील सीवूड्स परिसरातही डेब्रिजचे साम्राज्य आहे.\nअडवली भुतवली या अदिवासी भागात तर डेब्रिजचा खच पडला आहे. डोंगराच्या कुशीतील मोकळी जागा या डेब्रिजमुळे भरून गेली आहे.\nपरवानगीशिवाय डेब्रिज टाकणाऱ्यांवर पालिका कारवाई करत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे डेब्रिजवर नियंत्रण आले आहे. स्थानिक कामातही मोठय़ा प्रमाणात डेब्रिज तयार होत आहे. सगळे डेब्रिज मुंबईहूनच येते, असे नाही. पालिका ही कारवाई अधिक तीव्र करणार आहे. – तुषार पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नवी मुंबई पालिका\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा\nप्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटला, महिलेने कंपनीला खेचले कोर्टात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/erendel-telache-arogyvishyk-fayde", "date_download": "2018-10-19T01:33:08Z", "digest": "sha1:6G6KNM22ROO6IR2EF6SJ2EBC66NAGE5E", "length": 11188, "nlines": 250, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्हांला एरंडेल तेलाचे हे आरोग्यविषयक फायदे माहिती आहेत का ? - Tinystep", "raw_content": "\nतुम्हांला एरंडेल तेलाचे हे आरोग्यविषयक फायदे माहिती आहेत का \nएरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.\n१. पोट साफ होण्यासाठी\nएरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.\nरांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.\n३. आमवात आणि सांधेदुखी\nयुरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.\nलहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.\nगर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.\nअंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.\nअनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/01/", "date_download": "2018-10-18T23:57:19Z", "digest": "sha1:ZNPBRJSBX6NKZBZ3FQX4JK663SG65DFO", "length": 9997, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "January | 2009 | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाही लोकं भेटतात, आणि एकदम जवळचे मित्र कधी होऊन जातात तेच कळत नाही. मैत्री होण्यासाठी रोज भेट होणे किंवा रोज फोनवर गप्पा झाल्याच पाहिजे असं नाही. एखादी लहानशी भेट पण पुरेशी ठरते. कामाच्या संदर्भात मध्यंतरी आसामला आणि मेघालयाला गेलो होतो. … Continue reading →\nमुलींना किंवा बायकोला काही खरेदी करायची असेल तर एक हक्काचा ड्रायव्हर म्हणून आणि शांतेचं कार्टं या नाटकातल्या टकलू हमाल -प्रमाणे मी सोबती ला असतो.. म्हणजे पिशव्या धरायला. जे काही महत्वाचे निर्णय म्हणजे जांभळी वांगी चांगली की हिरवी \nतुमच्या नावाचं सर्च इंजिन..\nगुगलच्या ऐवजी तुमच्या नावाचं म्हणजे गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असलेले सर्च इंजिन जर मिळालं तर सहज शक्य आहे. खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर) क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स सहज शक्य आहे. खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर) क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स\nPosted in कम्प्युटर रिलेटेड\t| Tagged कम्प्युटर\t| 4 Comments\nसेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी – …\nहिंदुस्थान टाइम्स मधला एक लेख आहे , रुथ वनिता आणि सलिम किडवई ह्यांच्या पुस्तकाचे स्वैर परिक्षण आहे ते, ह्या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकाचे- सेम सेक्स लव्ह इन ईंडिया. ( (या पुस्तकाचे परिक्षण लेखक अशोक रावकवी आहे )) मनाला बोचणारा एक उल्लेख … Continue reading →\nPosted in सामाजिक\t| Tagged अशोक राव कवी, होमोसेक्युअलिटी\t| 8 Comments\nकिती पगार म्हणजे पुरेसा पगार\nसमजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे आता आपण खर्च बघू… इन्कम टॅक्स ३३०००/- रु. घराचा हप्ता.. ३००००/- रु. (खर्च टोट्ल.. ६३०००/- रु.) पेट्रोल खर्च,, ७००००/रु. ( खर्च टोटल ८५०००/-रु) खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=70&Itemid=263", "date_download": "2018-10-19T00:15:44Z", "digest": "sha1:TFIX3SYABQ24V7S3YNM3IXBJTPZKLGWK", "length": 6509, "nlines": 28, "source_domain": "saneguruji.net", "title": "राजा दिगंबर राय", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nराखालच्या गावापासून काही अंतरावर एका गावात एक श्रीमंत जमीनदार राहात होते. राजा दिगंबर राय त्यांचे नाव. ते पन्नाशीच्या आतबाहेर होते. त्यांचे शरीर अद्याप चांगले तेजस्वी दिसे. अत्यंत धार्मिक म्हणून त्यांची ख्याती होती. कोणी वेद म्हणणारा आला, पंडीत आला तर त्याला दिगंबर राय ठेवून घ्यावयाचे. त्याला शालजोडी नाहीतर चांगली दक्षिणा द्यावयाचे व म्हणायचे, “बारा बारा वर्षे श्रम करुन तुम्ही वेद मुखोद्गत केला, परंतु आता समाजात कोण विचारतो ही इंग्रजी येते आहे. तुम्हांला कोणी खायलाही देणार नाही. वेदांची पुस्तके छापतील. हल्ली छापतात पुस्तके. वेद घरोघर होईल. त्याची पूज्यता जाईल. त्याला भ्रष्ट करतील ही इंग्रजी येते आहे. तुम्हांला कोणी खायलाही देणार नाही. वेदांची पुस्तके छापतील. हल्ली छापतात पुस्तके. वेद घरोघर होईल. त्याची पूज्यता जाईल. त्याला भ्रष्ट करतील वेदाच्या पोथीवर मग बसतील. वाटेल ते करतील. हे सारे भ्रष्टाचरण होण्यापूर्वी माझे डोळे मिटू दे म्हणजे झाले वेदाच्या पोथीवर मग बसतील. वाटेल ते करतील. हे सारे भ्रष्टाचरण होण्यापूर्वी माझे डोळे मिटू दे म्हणजे झाले ” दुष्काळ पडला, पीक नीट आले नाही तर घरातील धान्य सारे वाटायचे व म्हणायचे कसे, “तुम्ही वाचलेत तर माझे पिकवाल ” दुष्काळ पडला, पीक नीट आले नाही तर घरातील धान्य सारे वाटायचे व म्हणायचे कसे, “तुम्ही वाचलेत तर माझे पिकवाल हे घरात भरून ठेवले होते ते तुमच्यासाठीच. घरच तुमचेच आहे हे घरात भरून ठेवले होते ते तुमच्यासाठीच. घरच तुमचेच आहे ” सारा गाव त्यांच्यासमोर प्रसन्न असे. ते आपली चादर अंगावर घालून व जाड बांबूची काठी घेऊन शेतावर फिरायला निघाले की वाटेत सारे त्यांना नमस्कार करायचे. अनेकांची ते चौकशी करायचे. एका गरीब शेतकर्‍याच्या घरी एक मुलगा आजारी होता. दिगंबर रायांकडे औषधी संग्रह असे. पूर्वी खेड्यापाड्यांतून जे श्रीमंत असत त्याच्या घरी औषधे असत. जणू गावातील मोफत दवाखानाच तो ” सारा गाव त्यांच्यासमोर प्रसन्न असे. ते आपली चादर अंगावर घालून व जाड बांबूची काठी घेऊन शेतावर फिरायला निघाले की वाटेत सारे त्यांना नमस्कार करायचे. अनेकांची ते चौकशी करायचे. एका गरीब शेतकर्‍याच्या घरी एक मुलगा आजारी होता. दिगंबर रायांकडे औषधी संग्रह असे. पूर्वी खेड्यापाड्यांतून जे श्रीमंत असत त्याच्या घरी औषधे असत. जणू गावातील मोफत दवाखानाच तो कारण श्रीमंताने जरी पैसे देऊन औषधे विकत घेतली असली तरी गरिबाला तो फुकटच देई. गरिबाला विकून- जास्त किंमतीला विकून- पैसे घ्यावे ही हल्लीची धनिकविद्या. कृपणविद्या त्या काळी नीच मानली जाई. गरिबाला देणे, यातच कृतार्थता वाटे. आपल्या घरी आयत्या वेळी उपयोगी पडणारे औषध मिळाले, याचाच आनंद, तो सात्विक आनंद श्रीमंतांस होई. त्या आजारी मुलास पाहावयास दिगंबर राय त्याच्या झोपडीत गेले. त्याला पाहिले. ते म्हणाले, “बरा होईल. अशक्त आहे. मी औषध देईन ते नेत जा. रोज न्यायला यावे लागेल. सकाळ-संध्याकाळी दोनदा खेप करावी लागेल.”\n“महाराज, दहा वेळा येईन. परंतु पोरगा बरा होऊ दे. मला कामाला मदत करील. हल्ली बायकोला सूत वगैरेही काढून मदत करता येत नाही. सूत कोणी घेत नाही. आम्हीच बापलेक खपून काय दाणे आणू ते. पोटसुद्धा कधीकधी भरत नाही.” तो शेतकरी म्हणाला.\n“आजाराचे तेच कारण आहे. मी औषध देईन. होईल पंधरा दिवसांत बरा.” असे म्हणून दिगंबर राय घरी गेले.\nसायंकाळी तो शेतकरी आला. दिगंबर रायांनी वसंताची एक मात्रा त्याच्याजवळ दिली. म्हणाले, “ही मात्रा अर्धा शेर दुधात उगाळून दोन्ही वेळ देत जा.”\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sheti-gati-ani-mati-news/cotton-farming-issue-cottonseed-crops-maharashtra-government-1592582/", "date_download": "2018-10-19T00:39:46Z", "digest": "sha1:SDFTGUSCDQAJ7PIVXJOOMBPNG5CCCSPR", "length": 28153, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cotton Farming issue Cottonseed Crops Maharashtra government | व्यवस्थेला कीड : शेतकरीच पोखरला.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nशेती..गती आणि मती »\nव्यवस्थेला कीड : शेतकरीच पोखरला..\nव्यवस्थेला कीड : शेतकरीच पोखरला..\nशेतकरी केवळ हताश होऊन, हतबल अवस्थेत कापसाच्या पोकळ बोंडाकडे पाहत बसलेला आहे.\nकापसाच्या पिकावर गुलाबी बोंडअळी का आली, ४२ टक्के पीक का वाया गेले, शेतकऱ्यांचे पाच हजार कोटींचे काय झाले, शेतकऱ्यांनी ‘बीटी’ म्हणून, ‘विकसित’ म्हणून घेतलेले बियाणे बोगस कसे काय निघाले, या प्रश्नांचा शोध घेतल्यास दिसते ती किडलेली व्यवस्था..\nराज्यात विशेषत: मराठवाडा व विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करून, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कापूस तोंडातला घास काढून घ्यावा तसा हातचा गेला. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचे पीक अक्षरश: हिरावून घेतले. या बोंडअळीच्या हल्ल्यामुळे विदर्भातील शेतकरी अधिकच कर्जाच्या गत्रेत सापडला असून यामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे आर्थिकनुकसान झाले आहे. बोंडअळीचा प्रतिकार करण्यात कीटकनाशकेदेखील निष्प्रभ झाली असून विदर्भ मराठवाडय़ातील शेतकऱ्यांसमोर या बोंडअळीचे अस्मानी संकट आ वासून उभे आहे. एकीकडे घातक रसायने वापरून स्वत:चा जीव धोक्यात घालून कापसाला बोंडअळीपासून वाचविण्यासाठी प्रयत्न केला खरा; पण राज्यातील सरासरीपैकी एकंदर ४२ टक्के कापसाचे पीक बोंडअळीच्या कवेत सापडून उद्ध्वस्त झालेले आहे. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारी मदत दिली जाणे तर सोडाच, त्या बाधित पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही करण्यात आलेले नाहीत. हा शेतकरी केवळ हताश होऊन, हतबल अवस्थेत कापसाच्या पोकळ बोंडाकडे पाहत बसलेला आहे.\nकापसावरील बोंडअळीमुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची समस्या गेल्या दोन दशकांपासून वारंवार उद्भवते आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कपाशी पिकात नुकसान आल्यामुळे वाढत गेल्या. कपाशीत आलेले नुकसान हे शेतकरी आत्महत्येमधील एक प्रमुख कारण आहे. याचा विचार करून २००२-०३ मध्ये बोंडअळीस प्रतिकार म्हणून बी.टी. कापसाला व्यापारी तत्त्वावर देशात संमती दिली गेली. जैव तंत्रज्ञानाचा वापर करून बी.टी. कापसाची निर्मिती करण्यात आली. दुहेरी जनुक असलेल्या या बी.टी. वाणांची लागवड ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे बोंडअळीपासून कपाशीला संरक्षण मिळू लागले. मात्र सध्या बी.टी. बियाण्यांवर अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.\nत्यामुळे आता बी.टी. बियाण्यांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात सर्वत्र बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरू आहे. कृषी विभागातील चपराशापासून ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत अनेकांना, तसेच ठरावीक राजकारण्यांना आणि मंत्र्यांना हाताशी धरून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहेत. यात भलीमोठी दलाली साखळी गुंतली असून आर्थिकमलिदा योग्य जागी पोहोचत असल्याने बोगस बियाण्यांचा गोरख धंदा मात्र तेजीत सुरू आहे. यामध्ये कीटकनाशक कंपन्यांचे अधिकारीदेखील सामील आहेत. कारण जेवढा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव जास्त तेवढा शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांचा वापर जादा होणार हे याचे पक्के गणित या अधिकाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळेच या दलाली साखळी पद्धतीमुळेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी बोगस बी.टी. बियाणे मारले गेले आहे. राज्यातला कृषी विभाग सध्या झोपेचे सोंग घेऊन घोरत आहे.\nबी. टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात होता. तरी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळ्यांनी हल्ला चढविला. कोणत्याही फवारणीला ही अळी जुमानत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.\nफवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषध विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद झाले आहे. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून बघताच त्यात गुलाबी अळी दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी.टी. कंपन्यांच्या या बियाण्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केली असता कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन चौकशी केली. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत कंपनीविरोधात व ज्या कृषी केंद्रातून बियाणे घेतले त्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर कारवाई शून्य झाली. गलेलठ्ठ पगार घेऊन निगरगट्ट बनलेल्या या कृषी विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करावेसे वाटत नाही.\nकृषिप्रधान भारत देशाच्या प्रशासनात स्वतंत्र कृषी मंत्रालय आणि स्वतंत्र कृषी विभाग कार्यरत आहे. कृषी क्षेत्राचा विकास आणि कृषी उत्पादनात वाढ या हेतूने शासनातर्फे कृषीविषयक अनेक योजना या विभागातर्फे राबविल्या जातात. दरवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशक औषधी पुरेशी, दर्जेदार आणि योग्य किमतीत मिळावीत यासाठी कृषी विभागामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येतात. मात्र या तोकडय़ा नि अपुऱ्याच आहेत. बोगस बियाण्यांचे मोठे रॅकेट सध्या विदर्भ आणि मराठवाडय़ात कार्यरत आहे. ढिम्म असलेल्या कृषी विभागाने किती कंपन्यांवर कारवाई केली, हा प्रश्न वादातीतच आहे. एकूण कापूस लागवड ४२ लाख ६६४४ हेक्टर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची वाढ ११ टक्के वाढ झाली आहे. मराठवाडा-खानदेश-विदर्भातील लागवड क्षेत्र, ४० लाख ७७ हजार २८४ हेक्टर (९७ टक्के)कापसाचे नुकसान ३० ते १०० टक्के झाले आहे, म्हणजेच सरासरी ४० टक्के नुकसान झाले आहे. कपाशीला यंदा हमीभाव ४३५० रुपये प्रति क्विंटल आहे. मग या सर्वाचा विचार केल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा पाच हजार कोटी रुपयांच्या घरात जातो.\nही नुकसानभरपाई संबंधित कंपन्यांकडून तसेच त्या बियाण्यांना प्रमाणित करणाऱ्या कृषी विद्यापीठांकडून वसूल केली पाहिजे. गतवर्षी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असा निकालदेखील दिला आहे. बोंडअळी ही काय आज आलेली नाही, अनेक वष्रे याचा प्रादुर्भाव सुरू आहे. बोंडअळीने उद्ध्वस्त झालेले कपाशीचे पीक पाहून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कपाशीला न मिळणारा हमीभाव, बोगस आणि अप्रमाणित बियाणे, निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडलेला पाऊस, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट नि शेतकऱ्यांची लूट करून स्वत:ची तुंबडी भरून घेणारा सरकारी अधिकारीवर्ग तसेच रिफ्यूज बियाण्यांचा पाच टक्के वापर करण्यास शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यास कमी पडलेले अधिकारी, या सगळ्यांच्या चक्रव्यूहात कपाशी उत्पादक शेतकरी सापडला आहे. बोंडअळीची कीड काही केवळ कपाशीला लागलेली नाही, तर या व्यवस्थेलाच लागलेली आहे. थेट मंत्र्यांपर्यंत मलिदा पोहोचत असल्याने या कंपन्या निगरगट्ट झाल्या आहेत. मग ती बोगस बियाणी असोत व कीटकनाशके असोत, व्यवस्थाच पोखरल्यामुळे शेतकऱ्यांच्या अन्नात मातीच पडत आहे. पर्यायाने ती माती कालवली जाऊन शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे सत्र सुरू आहे.\nजालना जिल्ह्यातील महिको कंपनीवर कपाशीचे बियाणे विक्री करण्यास बंदी २०१२ सालीच घातली आहे. बोगस बियाण्यांची विक्री, अवैध आणि अनियमित साठा, उगवणक्षमता कमी, वितरकांचे हित अशी विविध कारणे देऊन शासनाने यावर बंदी घातली असली तरीही बियाणी बाजारात सहज उपलब्ध होतात. यात काळेबेरे असल्याशिवाय ही बियाणी बाजारात येणारच नाहीत. बोंडअळीने हाहाकार माजवला असताना सरकार मात्र या प्रकरणाकडे निव्वळ डोळेझाक करीत आहे. ज्या कारणासाठी भारतात कपाशीचे बी.टी. बियाणे वापरण्यास परवानगी दिली गेली. त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. कंपन्यांकडून दलाल नेमून बोगस बियाणे प्रमाणित न करता शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहेत. हेच बियाणे बोंडअळीच्या कचाटय़ात सापडत आहेत. पर्यायाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्यात सुमारे ५० टक्के बियाणी बोगस असावीत, इतकी मोठी ही फसवणूक.\nबी.टी. बियाण्यांवर बोंडअळीचा हल्ला होणार नाही यासाठी संशोधकांनी नवीन वाण तयार केले होते, मात्र या नवीन वाणावरच बोंडअळीने हल्ला चढवून आपली प्रतिकारशक्ती निर्माण केली आहे. त्यामुळे या संशोधनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, मग नेमकी माशी शिंकली कुठे जैव तंत्रज्ञानापासून विकसित बियाण्यांची विक्री केली जाते, तरीही बियाणे कमकुवत कसे जैव तंत्रज्ञानापासून विकसित बियाण्यांची विक्री केली जाते, तरीही बियाणे कमकुवत कसे याला जबाबदार कोण ९५ टक्के बी.टी. बियाणे असल्याचा दावा सरकार करीत आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारणारे कंपनीचे अधिकारी, दलाल, व्यापारी, वितरक, कृषी विभागातील अधिकारी हेच या बोंडअळीला जबाबदार आहेत. व्यवस्थाच पोखरल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.\nप्रतिकारशक्ती शेतकऱ्यांचीदेखील संपलेली आहे. त्यामुळेच या व्यवस्थेतील किडे शेतकऱ्यांना पोखरून खात आहेत. कीटकनाशक कंपन्यांवर केवळ नावालाच कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला. कीटकनाशक फवारून बोंडअळी काही मेली नाही, पण शेतकरी निश्चितच मृत्यूच्या दाढेत ओढला गेला आहे. शेतकऱ्यांच्या कपाशीला जशी बोंडअळी पोखरत आहे, नेमके त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना पोखरून त्यांना हतबल करण्याचा उद्योग सरकारकडून सुरू आहे. बेभान नि बेताल झालेल्या या सरकारी बाबूंना आवर तरी कोण घालणार\nलेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...तर राम मंदिर शिवसेना बांधेल, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे\nभारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nतुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू - उद्धव\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८\nअजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार\nDasara Melava 2018 : पीडित महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं - उद्धव ठाकरे\n#MeToo : 'गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने मागितला होता किस'\nVideo : लग्नाच्या शॉपिंगसाठी प्रियांकाला मदत करतेय 'ही' अभिनेत्री\nVideo : गोविंदाच्या 'रंगीला राजा'चा ट्रेलर प्रदर्शित\nKasautii Zindagii Kay 2: कोमोलिकाने किंग खानलाही टाकलं मागे\n#MeToo : 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर\nमुंबईकर मैदाने, उद्यानांपासून वंचित\nपालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nदसऱ्याच्या मुहूर्तावर ३०२ वाहनांची विक्री\nबांधकाम सभापतींच्या सहीचा गैरवापर\nपालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल\n‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/akhilesh-yadav-roasted-for-comment-on-soldiers-260279.html", "date_download": "2018-10-19T00:09:50Z", "digest": "sha1:EV5VK7YLSK3W4BS767KGL6WJNAHA7UFX", "length": 15105, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मोदींकडून देशभक्तीचं राजकारण'", "raw_content": "\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\n२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nसेंद्रीय शेतीत सिक्कीम जगात ठरलं अव्वल\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nवाढदिवसाच्या दिवशीच एन. डी. तिवारी यांनी घेतला जगाचा निरोप\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nऐश्वर्या नारकरनं आपल्या 'लाडक्या लेकी'ला काय दिला सल्ला\nतनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nमुलाला मारण्यासाठी खेळण्यातील गाडीत ठेवली स्फोटकं\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल\nशरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे डोक्यात स्टूल घालून केली मॉडेलची हत्या\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nVIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ\nVIDEO : भगवानगडावर शुकशुकाट\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nVIDEO : घट्ट नात्यासाठी मोडा हे नियम; प्रत्येकवेळी प्रामाणिकपणा आवश्यक नाही\nVIDEO 'या' कारणामुळे ऐन सणासुदीत जाऊ शकते तुमच्या घरची वीज\nVIDEO दुकानदारानं फसवू नये यासाठी खरेदी करताना या ५ गोष्टी नेहमी ठेवा लक्षात\nVIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी\nVIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा\nबॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: वाहन तपासणी करताना कार चालकानं वाहतूक पोलिसालाच उडवलं\nVIDEO : या ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nVIDEO : न सांगताही इथे मिळेल एक कटिंग चाय\nभर मंडपात गोळ्या घालून हत्या, 'LIVE MURDER' सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nमुंबई सेंट्रल स्टेशनवर शाळेतल्या मुलींचा विनयभंग, किळसवाणा VIDEO आला समोर\nVIDEO जेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका\nVIDEO: मुंबईत येणाऱ्या दूधाच्या टॅंकरवर धाडी, 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\n#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...\nइंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\nस्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य\nमीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\nस्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, फक्त उद्याचा एक दिवस आहे ही ऑफर\nपंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे\nजान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nदुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1726", "date_download": "2018-10-19T01:43:40Z", "digest": "sha1:XBSTSGV3B7XWYSWXXON7WIQ7GRCJ4FMJ", "length": 23997, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वानू - सुरक्षारक्षक - भाग ५ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /वानू /वानू - सुरक्षारक्षक - भाग ५\nवानू - सुरक्षारक्षक - भाग ५\n३१ डिसेंबरची सुखद थंडीतील मस्त संध्याकाळ. यावर्षी मी मस्त विनापाश आहे. तशीही सगळ्या गुंत्यात पाय मोकळा ठेवते मी. पण यावर्षी खरच काही पाश नाहीत. मागची पिढी आम्हाला सोडून खूपच दूर निघून गेली आहे. पुढची पिढी थोडीशी दूर आहे. यंदाच सिलीब्रेशन खासच करायच ठरवलय. तयारी जोरात सुरु आहे. हा बाजारातून सामान खरेदीसाठी गेला आहे. मी घरात स्वयंपाकाची कच्ची तयारी करून त्याच पॅकिंग करत आहे. वान्यालाही या खास बेताचा सुगावा आहे. आम्ही आउटिंगचा बेत आखला आहे याची साधारण कल्पना त्याला आलेली आहे. तो उगीच मधे मधे लुडबुड करत आहे.\nतयारी झाली. सामान गाडीत लोड केल. वान्याला एक छोटी चक्कर मारुन गाडीशी आणल. वान्या टुणकन गाडीत उडी मारुन बसला. इतका वेळ आपल्याला नेतील का नाही याची खात्री त्याला वाटत नव्हती. आता नक्की झाल. वानू मागच्या सीटवर बसला. वाटेत दिसणार्‍या कुत्र्यांवर त्वेषाने भुंकत ल्हा ल्हा करत वानू अस्वस्थ हालचाली करत असतो. जरा स्वस्थता नाही याच्या जीवाला,गप की रे, तुझा काय संबंध म्हणत हा गाडी चालवत एकीकडे वान्याला शिव्या घालतोय.\nइथून २० किलोमीटरवर भोसे गावचा तलाव. हायवेपासून एक दोन फर्लांग अंतरावर. हायवेवर जरा बाजूला गाडी लावून आम्ही खाली उतरलो. सगळ सामान, वानू अनलोड केल. हायवे क्रॉस करेपर्यंत वानूने नाकी नउ आणले. हुश्श. आता ३०० मीटरवर तळ. थोड आत गेल्यावर वानूला मोकळ सोडल. वानू जाम हुंदडतोय. एवढ मोकळ मिळतच नाही कधी वान्याला. थोडस चालत जाउन एक बरीशी प्लेन जागा पाहून आम्ही सामान खाली ठेवल.\nहळूहळू संध्याकाळ उतरायला लागली आहे. पश्चिमेकडे आभाळ लाल सोनेरी झाल आहे. तलावाच्या पश्चिमेकडील भिंतीवरून मधूनच, घराकडे जाणार्‍या माणसांच्या डोक्यावर काटक्यांच्या मोळ्या किंवा ओल्या गवताचा भारा घेतलेल्या आकृत्या, आणि त्यांच्यामागून जाणार्‍या शेळ्या किंवा गाइ म्हशी आता हळूहळू काळसर व्हायला लागल्या आहेत. विस्तीर्ण आकाशाचे गडद सोनेरी रंग मावळून आकाश गहिर होतय. त्यावर झाडांचे कटाउटस, तलावाची भिंत, त्यावरुन चालणारी माणसा प्राण्यांची पपेटस, हे सगळ जसच्या तस उलट उतरत चाललय तळ्यात. शे पाचशे पांढरे बगळे, छोट्या छोट्या थव्यामधून हिंडतायत. तळ्याच्या काठाला, तळ्यात, तळ्यापलीकडे, झाडांवर. मधूनच पाण्याला अलगद स्पर्श करून एखादा बगळा मासा गटवतोय. बहुधा ३१ डिसेंबर्च्या पार्टीतील स्नॅक्ससाठी. त्यांचा कलकलाट, एकमेकांना घाइ करण, दिवसाअखेरी सुरक्षित जागा गाठून पंख चोच मिटून झोपी जाण. त्यांच्या विश्वात शिरलेल्या आम्हा दोघांकडे कुणाचही लक्ष नाहीये. वानू मधूनच बगळ्यांनाही आमच्याजवळपास फिरकू न देण्याची खबरदारी घेतोय. इतकी निर्जन जागा. वानूची सुरक्षेची जबाबदारी वाढलेली आहे.\nअलगद काळोख सर्वदूर पसरतोय. सभोवताली वर्तुळाकार डोंगर. दोन हाकांच्या अंतरावर हायवे. पण या खोलगट जागेत हायवेच्या दिव्यांचा अधून मधून फक्त प्रकाश दिसतोय. वाहन दिसत नाहीत. डोंगरांमागून पूर्ण चंद्र निघायला लागलाय. सर रखके आसमाँपे परबत भी सो गये. किशोरच ठंडी हवा ये चाँदनी सुहानी गाण बासरीवर वाजवत तो टेण्ट्च्या दाराशी बसलाय. टेण्ट्च्या बाहेर गॅसच्या छोट्या शेगडीवर ग्रेव्हीवाल चिकन मंद शिजतय. शेजारी पातेल्यात मी तांदूळ धुवून ठेवलेयत, चिकन उतरवून लगेच भाताच पातेल वर चढवायच. तळ्याच पाणी सावळ झालय. आत मोठा चंद्र तरंगतोय. दूर तळ्याच्या पाण्यावर धुक्याची हलकी साय धरायला लागली आहे. चार पोळ्या आणि त्यावर नुकत शिजलेल्या चिकनचे तोंडीलावणे, शिवाय थोडी बोन्स अस स्वप्न बघत वानू पुढच्या दोन पायांवर तोंड ठेवून डोळे मिटून कान उघडे ठेवून झोपलाय. एवढ्यात गावातला गावकरी आम्ही कोण आलोय ते बघायला आणि आमच्याशी बोलायला आमच्याकडे येउ लागला. वानूने तडक उठून जोरदार सलामी दिली. वानू असताना काय बिशाद आहे की कुणी आमच्या जवळपास फिरकेल. वानूला जमिनीत ठोकलेल्या खुंटीला बांधून आम्ही गावकर्‍याशी बोललो. वानूची सुरक्षा असल्यान अशी कितीतरी मस्त आउटिंग एन्जॉय केलीयत.\nवानूच्या सोबतीन मी एकटीन किती किती दिवस काढले आहेत. रात्री कधी भिती नाही वाटली. वानू कायम अलर्ट असतो. वानू लहान असताना एकदा रात्री खूप भुंकायला लागला. एक दोनदा बाहेर येउन आम्हीही कुणी आहे का ते पाहिल. शेवटी वैतागलो. विचार केला, आता शेजारीपाजारी शिव्या घालतील आपल्याला. रात्रीची झोपमोड होणार सगळ्यांची. वान्याला आत आणून बेडरुममधे कोंडून ठेवले. वानू तरीही अस्वस्थ. काय कडकड करत आहे. झोप की शांत. कायमची धडपड लागलीय याच्या नशीबाला, म्हणून आम्ही वान्याला गप्प बसायला सांगत होतो. वान्याने आम्हाला धड झोपू दिले नाही रात्रभर. सकाळी उठून बघतो तर आजूबाजूच्या दोन व आमच्या घरातून गाड्यांतील टेपरेकॉर्डर चोरीला गेलेले.\nपोलिसात रिपोर्ट केला. संध्याकाळी दोघे पोलीस पंचनामा करायला आले. अंगणात खुर्च्या टाकून आम्ही बसलो. वान्याकडे बघून म्हणाले, वकीलसाहेब कुत्र काय शोभेच काय आमच्यामुळे वान्याला मान खाली घालायला लागली. पण याचा फायदा मात्र एक झाला, की मला वानू चोर आले तर कसे सांगतो हे समजले.\nपुढच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या रात्री, म्हणजे पाडव्याच्या पहाटे दोन वाजता वानू अंगणात चोर आले आहेत सांगत उठला. मी घरात कुणीतरी शिरलय म्हणून आरडाओरडा करायला सुरुवात केली. पटापट दिवे लावले. पाडव्याच्या पहाटेला चोर चोरीचा मुहूर्त करतात. पावसाळ्यात चोरांना चांगला सीझन नसतो. आता दिवाळीत थंडीमुळ लोकही छान झोपतात, शिवाय सुगीही होते. लक्ष्मीपूजनाचे दागिनेही घरात असतात, तेंव्हा हा मुहूर्त चोर गाठतातच. लागलेले दिवे, आमचा आरडाओरडा, वानूचा टाहो फोडून भुंकण, चोराला काय करावे समजेना. धावत धावत त्याने गेट गाठले. गेटवरुन चढून आमच्या देखत तो पसार झाला. आम्ही वानूची पाठ थोपटली.\nदुसर्‍या दिवशी बागेमधे चोराने धाबरुन पळून जाताना टाकलेली बॅग आम्हाला सापडली. दिवाळीच्या पाडव्याचा आमचाच मुहूर्त मस्त झाला. आम्हाला चोराचीच बॅग मिळाली.\nवानूची सगळी करीयर अगदी स्वच्छ झाली. एकदोन चोरी व हिंसेचे प्रकार वगळता सगळी करीयर अगदी ब्लॉट्लेस.\nझाल काय. वानू होता अगदी लहान. त्याला घरात कोंडून आम्ही बाहेर गेलो होतो. यायला उशीर झाला. घरात दिवा लावून ठेवला नव्हता. त्या अंधारात चिडून जाउन वानूने लायब्ररीचे रणजित देसाइ यांचे राधेय हे पुस्तक फाडून चिंध्या करुन टाकले. याला दोन कारण संभवतात. एकतर एकटा आहे म्हणून वानू ते वाचत असावा आणि दिवे नसल्याने चिडून जाउन त्याने ते पुस्तक फाडले असावे, किंवा जरा हटके आवड असलेल्या त्याच्या मालकांच्या सहवासात राहलेल्या वानूला ते पुस्तक आवडले नसावे. या प्रकरणी अधिक बोलण्यास वानूने नकार दिल्याने आम्ही तो तपास तिथेच थांबवला. ही एवढी एकच हिंसक घटना. मग बागेतल्या कुंड्या वगैरे फोडण हे किरकोळीतल.\nमी नव्यानच मासा करायला शिकले होते. वानूच्या घशात काटा अडकेल म्हणून आम्ही खाउन झाल्यावर काट्यांची पुडी करुन लांब टाकून आलो. दुसर्‍या वेळी मासे आणले. मी ओट्यापासून जरा दूर गेले तर मागे वानू मोठा मासा घेउन कुडुम्कुडुम खात बसला होता. वानूने केलेली ही एकच चोरी. घरात वानू सुटा असे. आणि त्याच्या टप्प्यात खाण्याच्या वस्तूही असत. पण वानूने दिल्याशिवाय कधीही खाल्ले नाही. खायला घातल्यावरही आम्ही बाजूला झालो की मग उठून खातो. खाताना तोंडातली भाकरी काढ्ली तरीही काही करत नाही.\nएवढा शूर वानू पण फटाक्यांच्या कडकडाटाला, वीज आणि ढगांच्या गडगडाटाला, आणि गॅस सिलिंडरच्या खडखडाटाला भयानक घाबरतो. असेल तिथून धावत येउन घरात घुसून थेट मागच्या खोलीत दिवाणाखाली तोंड खुपसून थरथरत पडून राहतो.\n‹ वानू - पीनल कोड - भाग ४ up वानू - व्हेरी स्मार्ट - भाग ६ ›\nखुपच मस्त, न चुकता वाचते. एकुणच कुत्रा हा माझा अतीशय आवडता प्राणी आहे(हे असे प्राणी लिहिताना सुद्धा जीवावर येते कारण माझी कुत्री तीने सुद्धा असाच लळा लावला होता नी ती एक घरातील सदस्य होती. मी प्रत्येक वाक्याला दुजोरा देवु शकते. त्यांच्याएवढे प्रेम ,हुशार नी प्रामाणीकता कुठलाच प्राणी देवु शकत नाही असे 'माझा अनुभव' सांगतो.\nफारच सुरेख लिहिता तुम्ही. अजून येऊदेत. मस्त.\nकसला क्यूट आहे तुमचा वानू\nमस्तच आहेत सगळे भाग. सलग वाचायला खुप छान वाटले असते. वानूचा एखादा फोटो आहे का म्हणजे चित्र कसे परिपूर्ण होईल.\nमस्तच आहेत सगळे भाग.\nखूपच छान लिहिताय तुम्ही. आवडायला लागलाय तुमचा वानु\nमीना, जवळ जवळ नाही, .... नक्की ऍडिक्टीव्ह आहे हे तुमचं लिखाण. काय आवडलं ते द्यायचं झालं तर अख्खे पाच भाग कॉपी पेस्ट करावे लागतिल...\nसगळ्यांचे प्रतिसाद वाचून मला पुढे पुढे लिहित जायला उत्साह येत गेला. हळू हळू त्याची मालिका होत गेली. मी कॉम्प्युटर नेट वगैरे बाबतीत खूपच नवीन आहे. वान्याचे फोटो आहेत. आता मुलाला सांगून ते मालिकेत टाकीन. ते फोटो साइटवर देण मला जमणार नाही म्हणून थोडा वेळ गेला.\nपाचही भाग अप्रतिम.. पुढ्चा कधी फोटो मिळणार पहायला वान्याचा म्हणून आनंद झाला..\nजास्त काही लिहित नाही, कारण माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही मात्र थांबु नका. पुढचे भाग नित्यनियमाने टाकत चला.\nसहीच लिहीलेत सगळे भाग, तुम्ही टण्याच्या म्हणजे शंतनुच्या आई आहात होय. तुम्ही दोघंही खुप छान शैलीत लिहीता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=306&Itemid=499&limitstart=3", "date_download": "2018-10-19T00:04:33Z", "digest": "sha1:AFMM42XS64FQQFP76ETOARHW7T5WEPIX", "length": 6502, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "आपले नेहरू", "raw_content": "शुक्रवार, ऑक्टोबंर 19, 2018\nजवाहरलाल इंग्लंडमध्यें शिकत होते, तेव्हां भारतांत वंगभंगाची चळवळ भडकली, बाँब पडूं लागले, लोकमान्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्लंडांत, युरोपांत अनेक हिंदी देशभक्त धडपडत होते. जवाहरलाल त्यांत ओढले गेले नाहींत, तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला असेलच. ते स्वदेशांत आले नि लौकरच पहिलें महायुद्ध सुरू झालें. लोकमान्य टिळक सुटले. ते पुन्हा काँग्रेसमध्यें आले. मोतीलाल काँग्रेसच्या अधिवेशनास पूर्वीपासून जात. परंतू ते नेमस्त. १९७० मध्ये लोकमान्य अलाहाबादला गेले तेव्हा कोणीहि पुढारी त्यांच्या स्वागतासाठीं स्टेशनवर गेला नाहीं. हजारो विद्यार्थी गेले, त्यात नरेंद्रदेव होते. मोतीलाल, मदनमोहन, सप्रू वगैरे नेमस्त मंडळी. टिळक सुटून आले नि होमरूलची चळवळ सुरू झाली. नरेन्द्रदेव होमरूल लीगचे सेक्रेटरी झाले. तरुण जवाहरलाल कुठें आहे पितापुत्रांचीं बोलणी होत होतीं का पितापुत्रांचीं बोलणी होत होतीं का अजून वेळ आली नव्हती.\nदेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाशीं लग्न लागण्याआधीं त्यांचें १९१६ मध्यें कमलेशीं लग्न लागलें. दिल्लीचा तो लग्नसोहळा अपूर्व होता. अलाहाबादला आनंदभवनांत आधींपासून किती दिवस तयारी शिंपी, जवाहिर्‍ये, सराफ, सर्वांची सारखी जा-ये. ती पहा अलाहाबादहून शृंगारलेली खास लगीनगाडी सुटली. गोतावळा, तें विराट वर्‍हाड दिल्लीला आलें. किती तरी बंगले भाड्यानें घेतले तरी अपूरे पडले. शेवटीं तंबू ठोकले. कमल नि जवाहर यांचा जोडा शोभत होता. कमला अति सुंदर होती. तिच्या तोंडावरची अल्लड कोंवळीक ती पुढें मोठी झाली तरीहि होती. संसार सुरू झाला. कशाला तोटा नव्हता. कुबेरासारखें वैभव, घरीं गजान्त लक्ष्मी, प्रेमळ मायबाप, प्रेमळ बहिणी, सुंदर पत्‍नी, विद्या, तारुण्य, सारें होतें. १९१७ सालीं एकुलती मुलगी इंदिराहि जन्मली. ‘इंदिरा प्रियदर्शिनी’ असें तिला सारे म्हणत. सुंदर आईबापांची ती सुंदर मुलगी होती. जीवन असें जात होतें. तरी अजून जीवनाला अर्थ नव्हता प्राप्त झाला. आणि क्रान्तीचा क्षण आला.\n१९१४ अखेर महात्माजी दक्षिण आफ्रिकेंतून मायभूमीला परत आले. तिकडे यशस्वी केलेलें सत्याग्रहाचें अमर शस्त्र घेऊन आले. आफ्रिकेंतून निघतांना अनुयायांना ते म्हणाले : “मरणाची पर्वा न करणारे कार्यकर्ते असल्याशिवाय कोठलें स्वराज्य आपण सत्याग्रहाचें शस्त्र घेऊन जाऊं, प्राण हातांत घेऊन जाऊं.” चंपारण्य, खेडा जिल्हा येथे हे नवे प्रयोग सुरू झाले. बनारस हिंदु युनिव्हर्सिटींतील राजेरजवाडे व इतर देशबंधु यांच्यासमोर गांधीजींनी जें जळजळीत भाषण केलें ते का जवाहरलालांच्या कानांवर गेलें नसेल आपण सत्याग्रहाचें शस्त्र घेऊन जाऊं, प्राण हातांत घेऊन जाऊं.” चंपारण्य, खेडा जिल्हा येथे हे नवे प्रयोग सुरू झाले. बनारस हिंदु युनिव्हर्सिटींतील राजेरजवाडे व इतर देशबंधु यांच्यासमोर गांधीजींनी जें जळजळीत भाषण केलें ते का जवाहरलालांच्या कानांवर गेलें नसेल त्याच्यावर आनंदभवनांत का चर्चा झाल्या नसतील त्याच्यावर आनंदभवनांत का चर्चा झाल्या नसतील महात्माजी वाट बघत होते.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kayvatelte.com/2009/11/29/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-19T00:09:04Z", "digest": "sha1:2GUSYRSHHXVAUCAUT2OLH6IAE4WEBKTL", "length": 47264, "nlines": 459, "source_domain": "kayvatelte.com", "title": "पेपरलेस?… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाही दिवसांपूर्वी व्होडाफोन चं बिल आलं.. आता नेहेमीच तर येतं ते.. त्यात विशेष काय तर विशेष म्हणजे माझं लक्षं गेलं ते त्या बिलावर लिहिलेल्या एका लहानशा ’नोट’ कडे. त्या नोट वर लिहिलं होतं, की “पेपरच्या ३००० शिट्स बनवण्यासाठी एका मोठ्या झाडाचा बळी जातो” .आणि खाली इ मेल मधे बिल हा ऑप्शन द्या म्हणून विनंती केलेली होती.\nआता एक्झॅक्टली असंच काही तरी आयसीआयसीआय च्या क्रेडीट कार्ड च्या बिलावर पण वाचण्यात आलं. त्यात पण त्यांनी इ मेल वर बिल मागवा अशी विनंती केली होती. त्यात बॅंकेने अशी काही नोट टाकलेली नव्हती, की पेपर वापरल्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होतं ते , त्यामुळे बॅंकेच्या त्या विनंती चा परिणाम फक्त “बॅंक आता पैसे वाचवायचा प्रयत्न करते आहे” एवढाच झाला होता.\nजसे अंबानी कडून काहीही ऑफर आली तरीही त्यात त्याचाच काही स्वार्थ असेल असे वाटते की नाही.. अगदी तशीच स्थिती ( म्हणण्यापेक्षा रेप्युटेशन) आयसीआसीआय बॅंकेची पण आहे. 🙂\nपण जेंव्हा व्होडाफोनच्या बिलावर वाचलं की फक्त ३००० शिट्स तयार होतात एका झाडापासून, तेंव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून मी इ मेल चा ऑप्शन दिला त्यांना. म्हट्लं आपलाही तेवढाच हात भार \nबरं आता मी तो बिल इन इमेल चा ऑप्शन जरी दिलाय तरीही मला बिलाची प्रिंटॆड कॉपी अजूनही पाठवली जाते. बॅंकांना पण स्टेटमेंट्स बाय इ मेल हा ऑप्शन एनेबल केला आहे. बॅंकेनी मात्र अगदी ताबडतोब पेपर बिल पाठवणं बंद केलंय.\nआजचा रविवार. रविवारी आमच्या घरी सगळे पेपर येतात, म्हणजे मटा,लोकसत्ता, सकाळ, डिएनए, टाइम्स, मिरर वगैरे. तर प्रत्येक पेपर मधे चार हॅंडबिलं होती. जवळपास ३० हॅंडबिल्स जमा झाली . हे असे इतके हॅंडबिल्स हजारोंच्या संख्येत छापून आपण पर्यावरणाला किती नुकसान पोहोचवतो आहे ह्याची जाणिव ते छापणाऱ्याला व्हायला हवी. जर छापलेच, तर प्रत्येक पेपर मधे हॅंड बिल्स टाकण्यापेक्षा, प्रत्येक घरात एक टाकले तरीही काम होऊ शकते..\nपेपर चा वापर कमी करण्यासाठी बरंच काही केलं जाऊ शकतं. जसे प्रिंट काढणे शक्यतो बंद करावे. आजही असे बरेच लोकं पहाण्यात आहेत की इ मेल आला की त्याचा प्रिंट काढून फाइल करुन ठेवतात, किंवा त्यावर पेनने कॉमेंट टाकुन सबॉर्डीनेट्स ला देतात. प्रिंट न काढता, सरळ इ मेल ने फॉर्वर्ड केले तरीही काम होऊ शकते.. म्हणून हे टाळा..एखादा दहा पानांचे स्टेटमेंट असेल, आणि त्यातलं केवळ दहावं पान कामाचं असेल, तर केवळ दहाव्या पानाचा प्रिंटाउट काढावा-सगळ्या दहा पानांचा नाही.. फायलिंगचे पेपर दोन्ही साईडला प्रिंट करा, असे केल्यास पेपरचा वापर निम्मा होऊ शकतो.\nस्वतःचे ऑफिस असल्यास सगळ्या फाइल्स एका कॉमन सर्व्हर वर बॅक अप घेउन ठेवा. या साठी तुमचा कॉम्प्युटर लॅन वर घेतला की ऍटोमॅटीक बॅक अप घेण्याची पण सोय केली जाऊ शकते. म्हणजे तुमच्या पिसी वर तुम्ही जे काही सेव्ह कराल, त्याची एक कॉपी बाय डॉफॉल्ट सर्व्हर वर सेव्ह होईल.\nआधी आमच्या ऑफिस मधे पिपल सॉफ्ट (जेडीएडवर्ड्स) चं ई आर पी सॉफ्टवेअर होतं, सध्या एस ए पी सुरु झालंय. त्यामुळे पेपरचा वापर कमी झालेला आहे, पण पुर्णपणे संपलेला नाही.\nजंगलतोड जर या कामासाठी – म्हणजे पेपर बनवण्यासाठी होत असेल तर ती थांबवण्यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न करायला हवेत.आपला पण काही हात भार लागत असेल, तर तसे जरुर प्रयत्न केले पाहिजे.\nआपण आता इ ट्रेडींगच्या युगात आहोत, पण अजूनही सगळे शेअर डिमॅट झालेले आहेत. पण अजूनही १००-१५० पानांचा वार्षिक अहवाल हा प्रत्येक कंपनी पाठवते. करोडो कागद या साठी वापरली जातात. पिडीएफ फॉर्मेट् मधे असे रिपोर्ट ई मेल ने पाठवले तर हा खर्च वाचु शकेल. आमच्या सारखे शेअर होल्डर्स तर सरळ हे रिपोर्ट रद्दी मधे टाकतो. एवढंच नाही ,तर वेळोवेळी बोर्ड मिटींगच्या माहितीची पत्र पण येत असतात, ज्या इ मेल द्वारा पाठवल्या ्जाऊ शकतात…… या बाबतीत लोकजागृती आवश्यक आहे..\nपेपर वाचवण्याच्या अर्जुनही बऱ्याच कल्पना असतील, जर तुम्हाला काही नॉव्हेल आयडीया माहिती असतील तर इथे लिहू शकता.. कॉमेंट्स मधे..\nप्रत्येकानेच थोडा विचार केला तर खुप फायदा होऊ शकतो..फायनानशिअल बेनिफिट्स तर आहेतच, सोबत पर्यावरणाला पण हात भार लागतो आपला- कळत नकळंत..\n१) सर्व ऐअर पोर्टवर पीण्याच्या पाण्याचे पेपर कप बंद करून फ़ाउंट्न ठेवावे.\n२) हात पूसायचे पेपर टोवेल बंद करावे.\n3) टीशू पेक्शा पाणी\n4) शाळा कोलेज मधे वह्या बंद करून फ़ाईल वापराव्या.\n5) लग्न पत्रीका पो स्ट कार्ड साईज मधेच ठेवाव्या.\n6) ई पेपर / बूक्स चा जास्त वापर करावा.\n7) शालेय पुस्तके ह्स्तांतरीत करत ४-५ वेळा वापरावी.\n7) ह्स्त पत्रके बंद करावी.\n9) बाल वर्गात कागदा पेक्शा पाट्या द्याव्या..\n१)सर्व लोकांना नीरक्शर ( कागदशत्रू ) राहू द्यावे…\n२)किंवा धूळ पाट्यावर शीकवावे\n३) लोकमत सारखे पेपर बंद करून “दर्डा- दवंडी” चालू करावी\nकोपरखळी मस्त मारली आहे .. 🙂 शेवटचा स्वामींचा सल्ला एकदम बेश्ट\nपेपर प्लेट्स आणि पेपर ग्लासेसचा वापर बंद करु शकतो.\nटॉयलेट पेपर जरी टाळु शकलो नाहित तरी पेपर नॅपकिनचा वापर नक्किच कमी करु शकतो.\nजर पेपर प्लेट्सचा वापर टाळला, तर ते थर्मोकोल प्लेट्स वापरतिल. आणि तसंच ग्लासेस बद्द्ल. सरळ चेन बांधुन स्टिलचा ग्लास ठेवावा \nकागदावरची सबसिडी काढुन टाकल्यावर लोकांना आपोआप इतर उपाय सुचतिल…. 🙂\nकागदावर सब्सिडी आहे, ती फक्त हॅंड मेड पेपरवर…. असे मला वाटते…\nया विषयाशी संबंधीत एकदा लिहिलं होतं….\nहो, वाचला आहे तो लेख. खुप इन्फर्मेटिव्ह आहे.\n….. ई-बिलिंग सबस्क्राईब करुनही मला मात्र आयडियाची पेपरबिलं अजुनही येतात\nआपण आता इ ट्रेडींगच्या युगात आहोत, पण अजुनही सगळे शेअर डिमॅट झालेले आहेत. पण अजुनही १००-१५० पानांचा वार्षिक अहवाल हा प्रत्येक कंपनी पाठवते.\n– अगदी खरंय, कोण वाचणार हो हे सारे अहवाल. अंबानींचं तर मस्त मॅग्झिन स्टाईल अहवाल येतो.\nमी तर दोन वेळा मेल पाठवलाय, तरीही पेपर बिलं अजुनही येतात. पुन्हा एकदा खडसावलं पाहिजे त्यांना..\nआत्ता पर्यन्त काम केलेल्या तीनही ठिकाणी असताना ‘save paper’ ह्या विषयावर मी एक प्रेझेंटेशन केल होत. ‘Nature Gives u a lot … What Do we return’ असे नाव ठेवले होते मी. सर्व स्टेटमेंट्स मी इ-मेलनेच घेतो. HSBC च्या मेल्स मध्ये खाली मजकुर असतो. ‘Think Before U Print … Save Trees Save Mother Earth … ‘\nआमच्याकडे प्रिन्ट हवीच असेल तर डबलसाइडेड (पानाच्या दोन्ही बाजुला) घेतली जाते. महत्वाच्या कागदांची एका बाजूने प्रिन्ट घेतलीच तर नंतर एका बाजूने वापरलेला कागद न फेकता रफ पेपर म्हणुन वापरला जातो. trash म्हणुन टाकलेला कागद री-सायकल केला जातो. शिवाय कंपनी दरवर्षी अनेक देशांमध्ये वृक्षारोपणाचे काम करते.\nथोडक्यात आमच्याकडे ‘Waste Management पोलिस्य’ आहे…\nअतिशय चांगली पध्दत आहे. आणि असंच व्हायला हवं….\nफक्त शासकिय कामाचे कागदच प्रिंट काढावेत. पुर्वी रफ कामाला कागद लागायचे, हल्ली रफ काम हे नसतेच, त्यामुळे जुने कागद तर उगिच वाया जातात.\nपेपर प्लेट्स, पेपर ग्लासेस, टॉयलेट पेपर, पेपर नॅपकिन, टिशु हे सर्व वापरलेल्या कागदापासून बनवले जाते तेंव्हा ते बंद करण्यापेक्षा पाणी वाचवण्यासाठी तो अधिक उत्तम पर्याय आहे.\nया उलट लाकडी फर्नीचर न वापरता बाम्बूचे वापरावे. (बाम्बू फटाफट उगवतो.)\nबांबुचे फर्निचर.. हा पण एक चांगला उपाय होऊ शकतो. आजकाल तर इथे सगळं भुशापासुन बनवलेलं फर्निचर मिळतं. मलेशियन वुड च्या नावाखाली. ते स्वस्त पण आहे आणि चांगलं पण दिसतं.\nबांबुच्या फर्निचर्मधे ढेकून होतात 🙂\nतसे ते लाकडी फर्निचर मधे पण होतात हो.. 🙂\nपेपरलेस म्हणणे सोपे आहे पण तसे होत नाही. सर्वात जास्त वापर नुजपेपर साठी होतो. तुम्ही राग मानू नका पण तुमच्या घरी रविवारी खूप पेपर येतात असे तुमच्या पोस्ट मध्येच लिहिले आहे. म्हणजे अर्धा किलो रद्दी तरी जमा होत असेल. कारण टाईम्स, डी एन ए, मिरर यांचे वजन खूप असते. मला वाटते जर सर्व सुशिक्षितांनी ऑन लाईन पेपर वाचला तर किती तरी झाड वाचतील. पण त्या पेपर इंडस्ट्रीच काय होईल\nअसो इतर काही उपाय सुचवीत आहे.पण ते न पेलवण्यासारखे आहेत.\n१) पेपरच्या पिशव्या सामानासाठी न वापरणे.\n२) कच्च्या लिखाणासाठी कागद न वापरता काम्पुटरवर च लिखाण करणे.\n३) औषधाच्या बाटल्यांसाठी कागदाचे खोके न बनविणे.\n४) बिस्कीट व इतर खाद्य पदार्थांसाठी कागदी रेपर न वापराने\n५) लग्न पत्रिका पोस्टकार्ड सारखी एकपानी असणे. त्याची साईज निश्चित करणे. व त्याच आकाराची पत्रिका सर्व दूर प्रत्येकासाठी उपलब्द करून देणे.\n६) मोठ्या उपकरणांसाठी कार्ड बोर्डचे मोठ मोठे खोके तयार केले जातात. ते अनावश्यक वाटतात.\n७) ग्रीटिंग कार्ड न वापरणे. एस एम एस पाठवितोच कि आपण.\nअसे किती तरी उपाय असतील पण ते उपाय योजने तितकेसे सोपे नाहीत. कारण त्याकामात फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. व त्यावर खूप लोकं पोट भरत आहेत. ते बंद केले तर बेरोजगारी वाढेल.\nत्याला पर्याय आहे व तो मी माझ्या आजच्या पोस्ट वर देत आहे. कृपया ते वाचावे.\nएक्झॅक्टली.. पेपरचं वजन हे सरळ सरळ एकॉनॉमीवर अवलंबुन असतं. जितकी फ्लरिशिंग एकॉनऑमी तितक्या जास्त जाहिराती.. आणि तितका मोठा पेपर. इतका मोठा पेपर फक्त ३-४ रुपयात म्हणुनच मिळु शकतो याचं कारण त्या जाहिराती जर जाहिराती काढुन टाकल्या तर मात्र पेपर लहान होऊ शकतो… पेपर चा कागद पण बहुतेक रिसायकल्ड असतो..पण पेपर कमी घेणं हा पण एक उपाय होऊ शकतो.\nतसेच पेपर वापरला नाही, तर इतर गोष्टी जसे, थर्मोकोल, प्लास्टीक यांचा वापर वाढणे अजुन वाईट. असं व्हायला नकॊ, की पेपर वापरणे कमी करुन …. \nमी #2 सहमत नाही, कारण कच्च्या कामासाठी कॉम्प्युटर वापरताना खर्च होणारी वीज आणि डोळ्यावर येणारं रेडिएशन, हे त्यामानाने परवडत नाही. त्याशिवाय काही गोष्टींना लिमिटीटेशन येतात जसे – रेखांकन.\nसहमत आहे. हा मुद्दा पण विचारात घ्यायलाच हवा. कारण जर डॊळॆ खराब करुन घेण्यात काहीच फायदा नाही..्रेखांकनासाठी पेन पण मिळतो ना हल्ली\nमी “मी”शी सहमत आहेच. पण माझा मुद्दा जी लोक मसुदा तयार करण्यासाठी कागदावर कागद फाडून फेकतात त्यांच्या साठी आहे. एखादा लेख लिहितांना किंवा कविता लिहितांना कागद फाडतो ना तसा. शेवटी अर्थ एकाच होतो की पेपर वाचणे ही सोडता येत नाही आणि झाड ही वाचविता येत नाही. गोळा बेरीज शेवटी एकचहोते.\nहे ग्लोबल वॊर्मिंग वगैरे चर्चे बिर्चेत नव्हतं तेंव्हा म्हणजे आम्ही शाळेत असताना माझ्या आईनं (ती खरोखरीची आदर्श शिक्शिका होती) एक नियम कडकपणानं घालून दिलेला होता-\n१- जुन्या इंग्र्जी कॆलेंडर्सच्या (पूर्वी बॆकांची वगैरे एकाच बाजुला तारखा असणारी कॆलेंडर्स भेट मिळायची ती जपून ठेवून) मागच्या कोर्या बाजुचा वापर घरचा अभ्यास करण्यासाठी करायचा\n२- शाळेचं वर्ष संपलं की लगेचच दुसर्या दिवशी वह्यांमधली रिकामी पानं फ़ाडून त्याची कच्ची वही बनवायची.\nमाझ्या घरापुरतं मी हे अजुनही करते.\nआमच्या कडे पण मुली अजुनही जुन्या वह्यांचे कागदं एकत्र करुन बाइंडींग करुन घरचा अभ्यास करायला वापरतात.\n१. कागद बनविण्यासाठी नवीन मार्ग शोधणे :कचर्‍यापासुन, शेणापासून कागद बनविता आला तर \n२. वेगाने वाढ्नारी झाडेच कागद तयार करण्यासाठी वापरणे, कागदासाठी झाडांची जात तयार करणे.\n३. कागदाचा वापर ज्यात होतो, त्यामधील उपयुक्‍तेतेच्या परिपूर्णेतेसाठी नविन पर्याय शोधणे. [ वरील चर्चा या दिशेन आहे ..]\n४. योगा-मेडिटेशन – टेलिपॅथी वर संशोधन करून काग्दाचा वापर कमी करणे 🙂\nकल्पना चांगली आहे. जशी पाणवनस्पती.. तिचा पण चांगला वापर होऊ शकतो.. खुप जोमाने वाढते ती वनस्पती. दाल लेक मधे तर अक्षरशः हिरवळ झालेली आहे तयार..तिचा वापर केला तर ते लेक पण स्वच्छ होईल.. तसेच आपल्या पुण्याला मुळा मुठा मधे तयार होणाऱ्या हिरव्या वनस्पती- त्यांचा पण वापर केला जाउ शकतो. कमी पडल्यास, मुद्दाम लागवड करायला पण हरकत नाही.\nसीगारेट सोडून बिड्या प्या..\nचिरुट ओढला तरिही हरकत नाही… 🙂 लै खास.. सुरुवात तुझ्या पासुन केली असती, पण तु सोडलीस ना.. 🙂\nमला वाटत कि कुठलीही उपाय योजना करताना तोल जाता कामा नये. जसे पपेर चा अतिरेक उपयोग टाळायलाच हवा. पण डोळस पाने उपाय जाहले नाहीत तर प्लास्टिक किंवा थर्माकोल चा वापर वाढेल.\nमला वाटत, आपण किमान पक्षी आपल्या पूर्वजांच्या जीवन शैलीशी शक्य तोवर फारकत घेवू नये. त्यातूनच बरेच प्रश्न सुटू शकतील.\nउ.द. paper napkins चा वापर, सहज टाळता येतो. खिशात एक रुमाल ठेवला कि ऑफिस मध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गरजच पडत नाही paper napkins ची.\nसहलीला जाताना किंवा कुठेही लांब काही तासांसाठी जाताना पूर्वी आपल्या आया पिण्याच्या पाण्याबरोबर स्टील चा ग्लास सुद्धा घ्यायच्या.\nरद्दी पपेर च्या पिशव्या बनवल्या जायच्या. प्लास्टिक चा वापर हि त्यामुळे टाळायचा आणि पपेर रेच्य्च्ले होतो ते वेगळाच. किंवा सरळ कापडाची झोळी नेणे खरेदीला जाताना.\nजुन्या वह्यांचे कोरे कागद bind करून नवीन वह्या बनवणे इत्यादी बरेच जुने उपाय आज खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात. माज्या सासूबाई तर जुनी बिल, बसची तिकीट टाकून न देता त्यावर वाण्याच्या याद्या बनवतात. वरवर पाहता जो कंजूष पणा वाटू शकतो तोच आपल्या पृथ्वीला अधिक वर्ष तगवू शकेल.\nपुर्वी प्रवासाला जातांना वॉटर बॅग घेउन जायचो, सोबत कधी तरी एक सुरई पण असायची. आजकाल प्लास्टीकच्या बिसलेरी मुळे हे ’ओझं’ घेउन प्रवास करणं बंद झालंय. प्रत्येक माणुस सहजपणे एक बाटली घेतो विकत पाण्याची ट्रेन मधे बसला की.\nतुप , तेल आणायला घरुन डबा घेउन जावं लागायचं, दुध पण आणायचं तर भांडं बरोबर न्यावं लागायचं. प्लास्टीकने तर सगळी दुनियाच बदलुन टाकली..\nमला वाटतं , इथल्या सगळ्या कॉमेंट्स एकत्र करुन चांगला लेख तयार होऊ शकतो..\nचांगली साईट आहे.. माहिती करता आभार..\nजुन्या वह्यांचे कागद काढून त्यांच्या वह्या करून वापरणे हे माझं शाळेपासून सुरु असलेल काम अजूनही कॉलेजला जाते तरी चालूच आहे. अगदी मागच्या वर्षी graduation पर्यंत मी जुन्याच वह्या वापरल्या. खूप छान मुद्दा आणि त्याहून उत्तमपोस्ट. keep it up\nआपला लेख वाचला त्याकरिता केलेली लढाई पण स्फूर्ती देती झाली. पेपर, प्लास्टिक ह्यांच्या करिता पर्यायी उपायांचा वापर करणे हीच काळाची गरज आहे.\nएखादी गोष्ट मनाला खटकली की मग असा लेख तयार होतो.त्यांना मेल चा ऑप्शन देउन पण त्यांनी अजुन तरी पेपर बिल पाठवणं थांबवलेलं नाही…\nकाका माझ्यामते, कॉलेजेसनी कागदी आय-कार्ड्स देणं बंद करावं (किंवा देऊच नये), एक तर डिग्री मिळेपर्यंत ते जपावं लागतं, फाटलं तर २००रू चा दणका (आमच्यासारख्यांचा तोटा होणं टळेल) अन दुसरी गोष्ट कॉलेजेसचा गल्ला वाढेल, कारण आय-कार्डसाठी घेतलेले पैसे त्यांना फुकट वापरता येतील (त्यांचा फायदा\nआय कार्ड तर हल्ली प्लास्टीकची असतात नां.. मग काय प्रॉब्लेम आहे\nशुभास्य शिघ्रम.. ताबडतोब सुरु करा…. 🙂\nहा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय प्लास्टिकचा आणि कागदाचा गैरवापर होऊ नये व पुनर्वापर व्हावा म्हणुन जितके जमतील तितके प्रयत्न करते.\n१. माझ्या घरातील रद्दीतून मी कागदी पिशव्या बनवते ज्या मला सुका कचरा जमा करण्यासाठी उपयोगी पडतात.\n२. वर्तमानपत्राचा उपयोग काचेच्या वस्तू पुसण्यासाठी होतो. काचा अगदी स्वच्छ होतात.\n३. कागदाची कोरी बाजू छोट्या मोठ्या नोंदी लिहिण्यासाठी वापरते.\n४. शक्य असतील, तेवढ्या सर्व नोंदी संगणकात जतन करते. (वाणसामानाचा जमाखर्च, इतर जमाखर्च इ.इ.)\n३. बाजारातून भाजीपाला आणण्यासाठी कापडाची पिशवी वापरते.\n४. सुपरमार्केट मधून प्लास्टीक पिशव्यांची भरमार असते, आपल्याकडे भक्कम कापडी पिशव्या असतील, तर प्लास्टिकच्या पिशव्या नाकारता येतात.\nतुमच्या पोस्टचा विषय कागदासंबंधी आहे, त्यामुळे थोडं विषयांतर होईल पण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. बघा, चांगली वाटते का\nबिग बझार सारख्या ठिकाणी मी पाहिलं आहे की, आपलं सामान भरून देण्यासाठी ज्या पिशव्या वापरल्या जातात, त्याच पिशव्या ते लोक त्यांचा जादा माल ठेवण्यासाठी सुद्धा वापरतात. आपल्याकडे दर महिन्याला किती तरी प्लास्टिकच्या पिशव्या जमा होतात. त्या बहुतांशी कचरा जमा करण्यासाठी वापरल्या जातात. मुळात हे चूक आहे कारण त्या पिशवया कच-यासाठी बनलेल्या नाहीत. मग ह्याच जमा करून ठेवलेल्या पिशव्या बिग बझार किंवा तस्तम ठिकाणी पुन्हा नेऊन दिल्या तर यामुळे प्लास्टिकच्या अनाठायी उत्पादनात घट होईल. शिवाय घरातील अडचणही कमी होईल. बिग बझार सारख्या लोकांचा प्लास्टिकच्या पिशव्यांवरील खर्चही आटोक्यात येईल.\nयाच विषयला धरून मी ’ग्लोबल वॉर्मिंग’ नावाचा एक लिहिला होता. वेळ मिळ्याल्यास अवश्य वाचा. हा त्या लेखाचा दुवा आहे – http://padsaad.blogspot.com/2009/09/blog-post_22.html\nबिग बझारच्या पिशव्या ह्या जाड प्लास्टीकच्या असतात, त्या मुळे त्या रिसायकलिंग साठी वापरल्या जातात. म्हणजे अगदी तुम्ही कचऱ्यात जरी टाकली तरिही ती पिशवी पुन्हा कचरा गोळाकरणारे घेउन जातात. पण ज्या पिशव्या अगदी पातळ प्लास्टीकच्या असतात त्यांचे वजन कमी असल्यामुळे कचरा जमा करणाऱ्यांचं अजिबात लक्षं नसतं तिकडे. पिशव्या परत दुकानात नेउन देणे.. हे तितकंसं संयुक्तिक वाट्त नाही.\nकापडी पिशवी आम्ही पण वापरतो, आणि त्या घाणेऱड्य़ा रिसायकल्ड प्लास्टीकच्या पातळ पिशव्या घेण्याचे टाळतो.\nग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी गुगल ऐवजी ब्लॅकल – http://www.blackle.com/ वापरता येऊ शकतं.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nसिक्रेट मेसेज कसा पाठवायचा\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512161.28/wet/CC-MAIN-20181018235424-20181019020924-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}