{"url": "http://www.sarkarnama.in/bharat-bhelke-mla-20648", "date_download": "2018-08-22T02:20:40Z", "digest": "sha1:HRFTNIOW2LOGJ76CBUQPNVKFBFI7GHUK", "length": 11974, "nlines": 141, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "bharat bhelke mla | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस : भारत भालके, आमदार पंढरपूर .\nआजचा वाढदिवस : भारत भालके, आमदार पंढरपूर .\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nभारत भालके यांनी कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना पंढरपूर तालुक्‍यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. 2002 साली ते या कारखान्याचे अध्यक्ष झाले. गेल्या पंधरा वर्षापासून तेच या कारखान्याचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. 2004 मध्ये ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. 2004 साली त्यांनी शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर त्यांनी अधिक जोमाने काम सुरू केले.\nभारत भालके यांनी कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना पंढरपूर तालुक्‍यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. 2002 साली ते या कारखान्याचे अध्यक्ष झाले. गेल्या पंधरा वर्षापासून तेच या कारखान्याचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. 2004 मध्ये ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. 2004 साली त्यांनी शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर त्यांनी अधिक जोमाने काम सुरू केले. सन 2009 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्या दिग्गज नेत्याच्या विरोधात दंड थोपटून निवडून आल्याने \"जायंट किलर\" म्हणून त्यांना लोक ओळखू लागले.\nमंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी 35 गावांसाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. अनुशेषाची अडचण असताना देखील राज्यपालांकडून विशेष बाब म्हणून श्री.भालके यांनी या प्रस्तावाला मान्यता मिळविली. त्यानंतर सत्तांतर झाल्याने या योजनेसाठी निधीची तरतूद होत नव्हती. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी टोकन निधीची तरतूद केली जाईल असे प्रतिज्ञापत्र शासनाने नुकतेच न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात यश आले असल्याचे मानले जात आहे. पंढरपूर शहर विकासाच्या कामासाठी त्यांनी आघाडी सरकारच्या काळात निधी खेचून आणण्याचे सातत्याने प्रयत्न केले.\nभारत पंढरपूर निवडणूक अर्थसंकल्प\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smtthane.in/teachers-blog/dyan-rachanavad", "date_download": "2018-08-22T01:54:20Z", "digest": "sha1:FPCOOWV7IX65UKU476SD6OQCW56VZ5VS", "length": 12019, "nlines": 95, "source_domain": "smtthane.in", "title": "ज्ञान रचनावाद", "raw_content": "\nऑगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१७ या काळात ग्राममंगल या संस्थेतर्फे ‘रचनावादीशिक्षण प्रणाली’ या विषया वर महिन्यातील एक शनिवार-रविवार असे प्रशिक्षण वर्ग आयाजित केले होते. सध्या चर्चेत असलेल्या ज्ञान रचना वादा बद्दल अनेक गोष्टी समजल्या हे प्रशिक्षण करत असताना, शिक्षण संदर्भातील अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिल्या सत्राच्या स्त्रोत व्यक्ती होत्या डॉ वर्षां कुलकर्णी\nहा वर्ग चालू झाला तेव्हा आपण नक्की काय समजून घेणार आहोत या बद्दल साशंक होते. पहिल्या वर्गात वर्षा ताईंनी आम्हालाच विचारले की शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत ज्या गोष्टींची यादी आम्ही काढली त्या गोष्टी जर आपण मुलांना करायला सांगत असू तर त्या गोष्टी कालबाह्य तर आहेतच पण मुलांच्या भावनिक दृष्टीने पण त्या योग्य नाहीत याची माहिती मला मिळाली.\nवर्तनवाद हा शब्द मला प्रथम इथे समजला. मुलांनी एखादी गोष्ट शिकावी म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. त्या म्हणजे\nहे मार्ग अवलंबल्यामुळे मुलांना विषयाचे आकलन झाले आहे का याचा विचारच केला जात नाही. पुढे कोण याची फक्त चढाओढ दिसते. विद्यार्थ्यांना विषयाचा आशय कळला का याचा विचार होत नाही. त्याचप्रमाणे जर विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देत असेल तर तो कोणत्या कारणामुळे आहे हेही पाहिले जात नाही. आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये ह्याच गोष्टींना प्राधान्य दिल्याचे जाणवते.\nवर्तनवादातील काही गोष्टी काळानुसार बदलण्याची गरज आहे. त्या म्हणजे\n1) आशयापेक्षा विषयाला महत्व\n2) प्रतिसाद महत्वाचा आकलन नाही\n3) मुलांच्या भावभावनांचा विचार न करणे.\nवरील सर्व गोष्टींचा वापर आपण मुलांनी शिकावे यासाठी करतो त्या बदलण्याची गरज आहे.\nदुसर्या स्त्रोत व्यक्ती होत्या अश्विनी गोडसे. ताईंनी आम्हाला आकलनवाद या विषयाचे विवरण केले. मुलांची आकलन करण्याची क्षमता ही वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे\nशिकण्यासाठी मुले शारीरिकदृष्ट्या त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या तयार असावी लागतात. नवीन गोष्ट शिकण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये तयार होण्याची गरज आहे. तसेच, जर आपण त्यांना वेगवेगळे अनुभव दिले तर त्यांची शिकण्याची प्रक्रिया सोपी होते याचं कारण हे की प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकाराने शिकतो. त्याचं शिकणं हे त्याच्या पुर्वानुभवावर आधारित असते. जर त्याचे शाळेतील वातावरण आनंदी, आश्वासक व ताणरहित असेल तर शिक्षण जास्त चांगल्या पद्धतीने होईल. या पद्धतीने घेतलेलं शिक्षण हे दीर्घकाळ लक्षात राहणारे असते.\nया अभ्यासवर्गातून मला मेंदूविषयक संशोधन आणि मेंदू आधारित शिक्षण या विषयाचे सखोल ज्ञान मिळाले. मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे हे सुद्धा समजले. जर मेंदू कळला तर त्याचा योग्य वापर करता येतो. कोणतीही नवीन गोष्ट शिकत असताना मेंदू हा त्यासाठी तयार असायला हवा. बौद्धिक मेंदू कार्यरत असेल तर शिकण्याची प्रक्रिया सोपी होते. त्यामुळे शिक्षण हे नेहमी मेंदू आधारीत किंवा मेंदू पूरक असावे. मनाची एकाग्रता, कल्पकता, विचारशक्ती या मेंदूतील रासायनिक स्वरूपाच्या क्रिया प्रक्रिया आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण चांगले करायचे असेल तर मूल समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या गरजा माहित करून त्याप्रमाणे किंवा त्यावर बेतलेले शिक्षण असावे.\nपियाजे हा मानसशात्रज्ञ असे म्हणतो “ आपण जेव्हा मुलांना एखादी गोष्ट शिकवतो तेव्हा ती गोष्ट स्वतःहून स्वतःच्या पद्धतीने शिकण्याची संधी आपण हिरावून घेतो”.\nयावरून एक गोष्ट समजते की मुलांना जास्तीत जास्त शिकण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलं मानसिकदृष्ट्य़ा सक्षम आहेत का हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मुलांना जेवढे जास्त ज्ञानेंद्रीयाचे अनुभव मिळतील तेवढे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.शिक्षण हे जगण्याशी निगडीत असते. आपण जे शिकतो ते आपल्याला व्यवहारात वापरता आले पाहिजे. जर मुलांना भाषिक, सांगेतिक, बौद्धिक व भावनिक अनुभव दिले तर वेगवेगळ्या प्रसंगात कसे वागावे याचे वेगळे प्रशिक्षण देण्याची वेळ येणार नाही. विद्यार्थी जेव्हा गटात काम करतात तेव्हा जास्त प्रगल्भ होतात कारण एकाच गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. याचा फायदा मात्र सर्वांनाच होतो.\nएक रचनावादी शिक्षक होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे.\n1) शिकण्याची संधी देणे\n2) आकलनाला महत्व देणे\n3) पाठ्यपुस्तक जीवनाशी जोडता येणे\n6) मुलांचे मित्र किंवा सहाय्यक होणे\n7) विचार करण्यास वेळ देणे\n8) शिकण्यासाठी पूरक वातावरण करणे.\nजून्या पद्धतीत काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. जर त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार असेल तर नक्कीच हा विचार केला गेला पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/bhaiyyu-maharaj-died-118061200022_1.html", "date_download": "2018-08-22T02:43:06Z", "digest": "sha1:HYFBZSWM34EQ5QYDDMPRUIV6MUY7KK7H", "length": 11301, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या\nइंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यु महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. इंदूर स्थित स्वत:च्या निवास स्थळी त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. प्रारंभिक दृष्ट्या कौटुंबिक भांडणामुळे त्यांनी स्वत: ला गोळी मारली.\nकोण आहे भय्यु महाराज\nभय्यु महाराज यांचे वास्तिवक नाव उदयसिंह देशमुख असे आहे. इंदूर येथील बापट चौरस्त्यावर त्यांचे आश्रम आहे जिथून ते ट्रस्टचे सामाजिक कार्य संचालित करत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव माधवी होते. माधवी यांचे निधन झाले असून एक मुलगी कुहू आहे, जी हल्ली\nपुणे येथे शिक्षण घेत आहे. भय्यु महराज यांनी दुसरे लग्न डॉक्टर आयुषी यांच्यासोबत केले होते. आयुषी अनेक वर्ष त्यांच्या आश्रममध्ये सेवा करायची.\nभय्यु महाराज यांची अनेक क्षेत्रात चांगली पकड होती. सिनेमा, राजकारण, समाजिक कार्य असे अनेक क्षेत्रांमध्ये ते सक्रिय असायचे. त्यांच्या आश्रमत व्हीआयपी संत येत असे.\nभय्यु महाराज तेव्हा मीडियाच्या नजरेत आले जेव्हा अन्ना हजारे यांचे अनशन तोडवण्यासाठी क्रेंद सरकारने त्यांना दूत म्हणून पाठवले होते. नंतर अन्ना यांनी ज्यूस पिऊन अनशन सोडले होते. तसेच पीएम बनण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी सद्भावना उपवास करत होते तेव्हा त्यांचा उपास सोडवण्यसाठी देखील भय्यु महाराज यांना आमंत्रित केले गेले होते.\nभय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी मारली\nवाजपेयी यांना मूत्रसंसर्ग मात्र प्रकृती स्थिर\nविचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू - राहुल गांधी\nरामदेवबाबा यांना श्रीश्री रविशंकर टक्कर देणार\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://newsrmcet.blogspot.com/2018/01/blog-post.html", "date_download": "2018-08-22T02:26:37Z", "digest": "sha1:VILQF6ILBYTSGJKEU5WAPQGIDGZSVQSW", "length": 6342, "nlines": 52, "source_domain": "newsrmcet.blogspot.com", "title": "RMCET NEWS: माने अभियांत्रिकीस नॅक ची “ बी प्लस ” श्रेणी प्रदान !", "raw_content": "\nमाने अभियांत्रिकीस नॅक ची “ बी प्लस ” श्रेणी प्रदान \nदेवरुख (आंबव) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक अर्थात राष्ट्रीय मुल्यांकन व प्रमाणन परिषदेने केलेल्या परीक्षणात पाच वर्षांसाठी “बी प्लस” श्रेणी प्रदान केली आहे. शैक्षणिक संस्थांचे, तिथल्या शिक्षण पद्धतींचे आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने बंगळूरू येथे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा शैक्षणिक दर्जा तपासून त्यांना अधिस्वीकृती देण्यासाठी ‘नॅक’ अर्थात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेची स्थापना केली आहे.\nयाच परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने दिनांक 3 व 4 नोव्हेंबरला महाविद्यालयास भेट दिली. या समितीमध्ये गुलबर्गा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. जी. मुलीमणी, हिमाचल प्रदेश विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अरविंद कालिया तसेच कोलकाता येथील जे.आय.एस.कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. उर्मीब्रता बन्ड्योपाध्याय यांचा सहभाग होता. त्यांनी सलग दोन दिवस कॉलेजमधील प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, व्यवस्थापन, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रंथालय, कॅण्टिन, क्रीडा विभाग, एनएसएस,डब्ल्यू.डी.सी.,टी.पी.सी.,ई.डी.सेल इत्यादी कमिटी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्व घटकांशी संवाद साधून विविध बाबींचे परीक्षण केले. समितीने कॉलेजमधील पायाभूत सुविधांचे आणि व्यवस्थापनाची कार्यप्रणाली व कर्मचाऱ्यांशी असलेल्या समन्वयाचे विशेष कौतुक केले.\nमहाविद्यालयात प्रा.डी.एम.सातपूते यांनी नॅक समन्वयक म्हणून काम पाहिले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीमुळेच हे यश मिळाल्याचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी नमूद केले.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री रविंद्रजी माने यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले. या महाविद्यालयाला बी प्लस श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल देवरुखवासियांमधूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nमाने अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा...\nराजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन २०१८” चे शान...\nराजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात 'व्हर्चुअ...\nमाने इंजिनीअरींग कॉलेजला “ बेस्ट कॅंम्पस अॅवॉर्ड ”...\nराजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “CTRD...\nमाने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सलग दुस-यांदा सुव...\nमाने अभियांत्रिकीस नॅक ची “ बी प्लस ” श्रेणी प्रदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5459620301344893363&title=Quick%20Heal%20Detects%20Android%20Banking%20Trojans&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:08:22Z", "digest": "sha1:VAZHSIPCLY6WCBSSQB2XIRPMCUFTLDM5", "length": 9993, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘क्विक हील’तर्फे अँड्रॉइड बँकिंग ट्रोजनचा शोध", "raw_content": "\n‘क्विक हील’तर्फे अँड्रॉइड बँकिंग ट्रोजनचा शोध\nमुंबई : आपल्या मोबाइल फोनवर एखाद्या अॅपमार्फत ब्राउझिंग करत असताना यूझरला सुरक्षा परवानगी किंवा लॉगिन अधिकारांबद्दल विचारले जाते, तेव्हा सर्वसामान्यपणे यूझर मागचा पुढचा विचार न करता आवश्यक ते तपशील देऊन मोकळे होतात; पण असे करताना युझरचा संवेदनशील डेटा संकटात येण्याची शक्यता असते. क्विक हील सिक्युरिटी लॅब्सच्या सुरक्षा तज्ज्ञांनी दोन साधारण दिसणारे अँड्रॉइड बँकिंग ट्रोजन शोधले आहेत, जे यूझरच्या या निष्काळजी वृत्तीचा फायदा घेऊन त्यांच्या गोपनीय डेटापर्यंत पोहोचतात. ‘अँड्रॉइड मार्कर.सी’ आणि ‘अँड्रॉइड अॅस्कॅब.टी’ हे ट्रोजन व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्काइप, इन्स्टाग्राम आणि ट्विटर तसेच भारतातील काही अग्रगण्य बँकिंग अॅपसारख्या लोकप्रिय सोशल अॅप्लिकेशनच्या नोटिफिकेशन्सची नक्कल करतात.\nतज्ज्ञांच्या मतानुसार, ‘अँड्रॉइड मार्कर.सी’ हे एक अस्सल अॅप दिसण्यासाठी अडोब फ्लॅश प्लेयरचा उपयोग करते, तर ‘अँड्रॉइड अॅस्कॅब.टी’ एका अँड्रॉइड अपडेट आयकॉनची नक्कल करते. ज्यावेळी यूझर्स या मालवेअरच्या डेटाबेसवरील अॅपमध्ये प्रवेश करतात. त्यावेळी ते अॅप वापरण्यापूर्वी त्यांना बँकिंग अधिकार, कार्डचे तपशील, लॉगिन आयडी-पासवर्ड यांसारखी संवेदनशील महिती देण्यास सांगितले जाते. कारभारांच्या अधिकारांमार्फत इनकमिंग संदेश प्राप्त करून हे मालवेअर हॅकर्सना ओटीपी सत्यापनाचा टप्पा (भारतात ऑनलाइन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी प्रामुख्याने वापरली जाणारी प्रणाली) ओलांडण्यास मदत करतात.\nक्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सह-संस्थापक आणि सीटीओ संजय काटकर म्हणाले, ‘संवेदनशीर वैयक्तिक माहिती, मग ती बँकिंग, सामाजिक किंवा ऑनलाइन वाणिज्यिक असो, मिळवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम मोबाइल हे आहे; पण भारतीय यूझर्स बऱ्याचदा कोणा भलत्याच अॅप स्टोअरमधून आलेल्या आणि एसएमएस किंवा ई-मेलमधून पाठवलेल्या लिंकवरून असत्यापित अॅप बेधडक डाउनलोड करत असतात. यामुळे हॅकर्सना या बिनधास्त यूझरकडून गोपनीय माहिती चोरण्याची नामी संधी मिळते. आम्ही सहा महिन्यांपेक्षा कमी काळात तीन एक प्रकारचे मालवेअर शोधले आहे, याचाच अर्थ, आता मोबाइल यूझर्स हॅकर्सचा निशाणा बनत आहेत, जे अगदी सहज हॅकर्सच्या हल्ल्यांना बळी पडू शकतात.’\nTags: क्विक हीलमुंबईअँड्रॉइड मार्कर.सीअँड्रॉइड अॅस्कॅब.टीक्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडसंजय काटकरQuick HealAndroid.Marcher.CAndroid.Asacub.TSanjay KatkarQuick Heal Technologies Ltdप्रेस रिलीज\nक्रिप्टोजॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ ‘क्विक हील’तर्फे ग्राहकांसाठी स्पर्धा ‘क्विक हील’च्या संचालक मंडळात मनू परपिया ‘साय-फाय करंडक २०१७’चे उद्घाटन ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/keep-pottery-in-the-house-to-change-your-fate-118021900015_1.html", "date_download": "2018-08-22T02:45:06Z", "digest": "sha1:GUCMBHGEG3RZYL2XDLDNXE5HH2DS25LX", "length": 10276, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात\nघरात ठेवलेले मातीचे भांडे देखील तुमचे भाग्य उजळू शकतात. शास्त्रानुसार मातीच्या भांड्यांना फारच पवित्र मानण्यात आले आहे. आधी मातीने तयार केलेल्या भांड्यांमध्ये जेवण केले जात होते. वास्तूप्रमाणे घरात ठेवलेले मातीचे भांडे जेथे एकीकडे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतात तसेच यांचे घरात किंवा ऑफिसमध्ये असल्याने तुम्ही गुडलक, धन-वैभव, यश सर्व काही मिळवू शकता. देवाघरापासून लग्नाच्या सोहळ्यापर्यंत पूजेसाठी वापरण्यात येणारे सर्व भांडे मातीचे असतात.\nघरात ठेवा माठात पाणी\nवास्तूनुसार असे म्हटले जाते की घरातील उत्तर पूर्व दिशेत मठात पाणी भरून ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर हे अधिक फायदेशीर असत. वास्तूनुसार जर एखादा व्यक्ती ताण तणाव किंवा मानसिक समस्येचे शिकार असेल तर त्यांनी त्या माठाचे पाणी प्यायला पाहिजे.\nघरात पूजेसाठी देवाची मूर्ती जर मातीची आणाल तर तुमच्या घरात नेहमी बरकत राहील. एवढंच नव्हे तर घरात मातीचे सजावटी भांडे जसे वाटी, फ्लावर पॉटला\nदक्षिण-पूर्व दिशेत ठेवू शकता. असे केल्याने घरात सौभाग्य वाढत.\nकच्ची पपई खाण्याचे फायदे\nवेद हे वास्तुशास्त्राचे उगस्थान आहे\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nफार उपयोगी आहे पिवळा रंग\nयावर अधिक वाचा :\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nएशियन गेम्स : 16 वर्षाच्या शूटर सौरभ चौधरीला सुवर्ण पदक, ...\nआशियाई गेम्समध्ये मंगळवारी भारतासाठी एक अजून चांगली बातमी मिळाली. भारताला शूटर सौरभ ...\nआता दारूच्या बाटलीवर आरोग्य इशारा छापणे अनिवार्य\nपुढील वर्षापासून दारूच्या बाटलीवर एक आरोग्य इशारा छापणे अनिवार्य होणार आहे. सदरचा इशारा ...\nआगामी वर्षात पाऊसामुळे नुकसान वाढणार\nपूर, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भविष्यवाणी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/priyankas-photo-controversy/", "date_download": "2018-08-22T01:47:50Z", "digest": "sha1:4EXPEULSBHQ5WEKSHYOT7ND42OQJNEEH", "length": 25601, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Priyanka'S Photo Controversy! | प्रियांकाचा फोटो वादात! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nविषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\nइम्रान : आव्हाने व आशा\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nAll post in लाइव न्यूज़\nप्रियांका चोप्रा अमेरिकन टीव्ही शो क्वाटिंकोमध्ये कास्ट झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. तिची जिकडे तिकडे प्रसंशा केली जात आहे. अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान केला जातोय. यातच तिच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रकार ट्विटरवर सुरू झाला आहे.\nनेस्ट कोस्टा ट्रॅव्हलर मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्रियांकाचा फोटो प्र्रसिद्ध करण्यात आला आहे. या कव्हरपेजवर ती ज्या टॉपमध्ये दिसतेय त्या टॉपवर लिहिलेल्या शब्दांमुळे तिला चाहत्यांच्या नाराजीचा सामाना करावा लागतो आहे.\nतिच्या टॉपवर शरणार्थी (Refugee), अप्रवासी (Immigrant) आणि बाहेरील व्यक्ती(Outsider) हे शब्द लिहण्यात आले असून त्यांना लाल रंगाने रेषा ओढून ते कापण्यात आले आहे. मात्र प्रवासी (Traveller) हा शब्द कट केला नाही. यामुळेच प्रियांकावर टीका केली जात आहे.\nकट केलेल्या शब्दांमुळे प्रियांकाचे चाहते नाराज झाले असून ते आपआपल्या पद्धतीने व्याख्या करीत आहेत. प्रियांकाने शरणार्थी, अप्रवासी व बाहेरील व्यक्ती यांचा अपमान केला आहे असाही आरोप क रण्यात येत आहे.\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nनोटबंदीच्या दुष्परिणामांचे वास्तव झाकले तरी नाकारणार कसे\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nसिडकोकडून मराठी कामकाजाला हरताळ; मनसेलाही इंग्रजीतून उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/mumbai-narayan-rane-party-20571", "date_download": "2018-08-22T02:21:45Z", "digest": "sha1:ROPHZRYKBSFA5XREIOJKYCAZ7M5Y6KMX", "length": 10528, "nlines": 141, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Mumbai-narayan-rane-party | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनारायण राणेंच्या पक्षात येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पुढारी इच्छूक\nनारायण राणेंच्या पक्षात येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पुढारी इच्छूक\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nनारायण राणे यांनी स्थापन केलेला नवा पक्ष आता बाळसे धरू लागला आहे. पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगानेच राणे यांच्या या पक्षात येण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही जण प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.\nमुंबई : नारायण राणे यांनी स्थापन केलेला नवा पक्ष आता बाळसे धरू लागला आहे. पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगानेच राणे यांच्या या पक्षात येण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही जण प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.\nशिवसेनेतील जयस्वाल नावाच्या एका पुढाऱयाने राणे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे या सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेनेची युती होण्याची कोणतीही शक्यता नाही.\nराणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अगोदरच भाजप प्रणीत `राष्ट्रीय लोकशाही आघाडी`मध्ये सहभागी झालेला आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करून राणे यांचा नवा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत उतरेल. त्यावेळी राणे यांच्या पक्षासाठी भाजपकडून काही जागा सोडल्या जातील. भाजपसोबत युती झाल्याने या जागांवर यश मिळण्याच्या आशा आहेत.\nभविष्यातील ही गणिते लक्षात घेऊनच शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते पक्ष प्रवेशासाठी इच्छूक असल्याचे पक्षातील सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/government-stressed-education-english-medium-34399", "date_download": "2018-08-22T01:45:29Z", "digest": "sha1:REKAWFAF6Q3U3NDLFYVAXZMNS6G4KEGM", "length": 14908, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The government stressed education in English medium शिक्षणामध्ये इंग्रजी माध्यमावरच सरकारचा भर | eSakal", "raw_content": "\nशिक्षणामध्ये इंग्रजी माध्यमावरच सरकारचा भर\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nराज्यसभेत अहवाल सादर; प्रत्येक गावामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा अनिवार्य\nनवी दिल्ली: प्रस्तावित नवीन शिक्षण धोरणात प्रचंड रस असलेल्या संघ परिवारातर्फे संस्कृत व देशी भाषांचे शिक्षणक्रमातील स्थान वाढविण्याची जोरदार मागणी केली जाते; मात्र नरेंद्र मोदी सरकारने त्याविरुद्ध जाऊन थेट शिक्षणात इंग्रजीची सक्ती करण्याबाबतचा दंडक घालण्याची तयारी केल्याचे चित्र दिसते. याबाबतचा एक अहवाल या मंत्रालयाच्या वतीने आज राज्यसभेत मांडण्यात आला.\nराज्यसभेत अहवाल सादर; प्रत्येक गावामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा अनिवार्य\nनवी दिल्ली: प्रस्तावित नवीन शिक्षण धोरणात प्रचंड रस असलेल्या संघ परिवारातर्फे संस्कृत व देशी भाषांचे शिक्षणक्रमातील स्थान वाढविण्याची जोरदार मागणी केली जाते; मात्र नरेंद्र मोदी सरकारने त्याविरुद्ध जाऊन थेट शिक्षणात इंग्रजीची सक्ती करण्याबाबतचा दंडक घालण्याची तयारी केल्याचे चित्र दिसते. याबाबतचा एक अहवाल या मंत्रालयाच्या वतीने आज राज्यसभेत मांडण्यात आला.\nराज्यसभेचे कामकाज आज हाजी अब्दुल सलाम या मणिपूरमधील खासदाराच्या निधनामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा अहवाल सार्वजनिक केला. शिक्षणाच्या विविध पैलूंबाबत सूचना करणारा हा महत्त्वपूर्ण अहवाल सचिवांच्या एका गटाने तयार केला आहे. या अहवालातील महत्त्वाच्या तरतुदींत मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांच्या कारभाराचे फेरमूल्यांकन करणे, त्या फेरआढाव्यावर त्यांच्या अनुदानाचा विचार करणे, पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांनी गेल्या अडीच वर्षांत मंत्रालयाबाबत केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे व त्यास गती देणे, पालकांचा-नागरिकांचा सहभाग असलेली व त्यांच्या सूचनांचा त्वरित विचार करणारी शिक्षणप्रणाली राबविणे आदींचा समावेश आहे.\nइंग्रजी व विज्ञान शिक्षणाचे महत्त्व वाढवण्याबाबत एक वेगळा परिच्छेद अहवालात आहे. त्यानुसार इंग्रजी शिक्षण सहावीपासून प्रत्येक खासगी व सरकारी शाळेत सक्तीचे करावे व ही सक्ती काटेकोरपणे राबवावी. एवढेच नव्हे तर सहावीपासून पुढे प्रत्येक वर्गात म्हणजे दहावीपर्यंत इंग्रजी हा विद्यादानाचा मुख्य विषय असावा, प्रत्येक गावातील, शहरातील प्रत्येक ब्लॉकमध्ये इंग्रजी माध्यमाची किमान एक शाळा असावी, विज्ञान विषयही अनिवार्य असावा. याबाबत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानातर्फे शाळांना एक मार्गदर्शिका पाठविली जावी, अशाही सूचना अहवालात केल्या आहेत. शिक्षण राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी राज्यसभेला ही माहिती दिल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.\nइंग्रजी सक्तीच्या या सूचनेबाबत शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांची किंवा त्यांच्या राज्यमंत्र्यांची भूमिका समजू शकली नाही. जावडेकर यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, ते सध्या वादग्रस्त मुद्‌द्‌यांवर काहीही \"न बोलण्याचे स्वातंत्र्य' उपभोगत आहेत.\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/trama-care-unit-medical-115344", "date_download": "2018-08-22T01:23:37Z", "digest": "sha1:4AUQDY2VM3ZY2AKAYAOJAU7G63IHRICH", "length": 15414, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "trama care unit medical ‘ट्रॉमा’त कॅज्युअल्टी कुठे आहे हो? | eSakal", "raw_content": "\n‘ट्रॉमा’त कॅज्युअल्टी कुठे आहे हो\nगुरुवार, 10 मे 2018\nनागपूर - सूर्य माथ्यावर सरकत असताना १२ च्या ठोक्‍याला लोकलेखा सामितीचे सदस्य मेडिकलच्या ‘ट्रॉमा’त दाखल झाले. समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ‘ट्रॉमा केअर युनिट’च्या प्रवेशद्वारावरच, अधिष्ठाता महोदय, अहो ट्रॉमा युनिटमध्ये कॅज्युअल्टी कुठे आहे असा सवाल करीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार करणारी, रुग्णांना हाताळण्याची यंत्रणा कुठे आहे. २४ तास सुरू असलेली ‘कॅज्युल्टी’ न दिसल्याने समितीने तीव्र नापंसती व्यक्त केली. मात्र, येथे होत असलेल्या उपचारासंदर्भात माहिती जाणून घेतल्यानंतर येथे सुधारणेला वाव असल्याचे लोकलेखा समितीतील सदस्यांच्या ट्रॉमा पाहणीतून पुढे आले.\nनागपूर - सूर्य माथ्यावर सरकत असताना १२ च्या ठोक्‍याला लोकलेखा सामितीचे सदस्य मेडिकलच्या ‘ट्रॉमा’त दाखल झाले. समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ‘ट्रॉमा केअर युनिट’च्या प्रवेशद्वारावरच, अधिष्ठाता महोदय, अहो ट्रॉमा युनिटमध्ये कॅज्युअल्टी कुठे आहे असा सवाल करीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार करणारी, रुग्णांना हाताळण्याची यंत्रणा कुठे आहे. २४ तास सुरू असलेली ‘कॅज्युल्टी’ न दिसल्याने समितीने तीव्र नापंसती व्यक्त केली. मात्र, येथे होत असलेल्या उपचारासंदर्भात माहिती जाणून घेतल्यानंतर येथे सुधारणेला वाव असल्याचे लोकलेखा समितीतील सदस्यांच्या ट्रॉमा पाहणीतून पुढे आले.\nलोकलेखा समितीच्या २६ सदस्यांपैकी मेडिकलमध्ये अवघ्या चार सदस्यांनी हजेरी लावली. यात समितीचे अध्यक्ष आमदार गोपाल अग्रवाल यांच्यासह वरोरा येथील आमदार बाळू धानोरकर, आमदार नाना श्‍यामकुळे, आमदार सुधाकर देशमुख यांचा समावेश होता. तर या समितीसोबत आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुनील केदार, आमदार गिरीश व्यास उपस्थित होते.\nमेडिकलच्या ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या बांधकामात शासनाने निधी दिला. या निधीतून झालेल्या बांधकामावर आक्षेप नोंदवण्यात आला. या आक्षेपासंदर्भात लोकलेखा समितीने माहिती जाणून घेतली. पाहणीत आढळलेल्या त्रुटींचा अहवाल विधिमंडळाला सादर करण्यात येईल, असे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपाल अग्रवाल यांनी सांगितले.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० तांत्रिक त्रुटी असल्याची माहिती पुढे आली. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी बांधकामातील चुका दुरुस्त करीत दोन वर्षांपूर्वी ट्रॉमा सुरू केला. शेकडो रुग्णांना जीवदान मिळत आहे. मात्र, आक्षेप नोंदविल्यामुळे लोकलेखा समितीकडून निरीक्षण करणे बंधनकारक आहे. या वेळी वैद्यकीय सचिव संजय देशमुख, वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, डॉ. राज गजभिये, डॉ. सजल मित्रा, डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. रमेश पराते, डॉ. तारकेश्‍वर गोडघाटे, डॉ. मुरारी सिंग उपस्थित होते.\nअबब... ‘ट्रॉमा’चे बांधकाम २२ कोटींवर\nतत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या बांधकामाचा नकाशा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार केला. बैठकीत चर्चेतून साडेअकरा कोटींच्या बांधकाम खर्चाचा ‘ट्रॉमा’ २२ कोटींवर कसा पोहोचवला असा सवाल विचारत कोणीतरी अहो, गोसेखुर्दसारखाच प्रकार असल्याची कोटी केली. बांधकामाला उशीर करणे आणि पुढे खर्च वाढवून घेणे एकप्रकारे अलिखित भ्रष्टाचार आहे, अशीही चर्चा समितीसमोर आली.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nकोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी\nपौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Goa/Road-map-for-mining-in-budget/", "date_download": "2018-08-22T02:43:11Z", "digest": "sha1:NHNXGZ4BDFLIDDKMLI6JXSSR4WGLHH4O", "length": 6748, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " अर्थसंकल्पात खाणींबाबत ‘रोड मॅप’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › अर्थसंकल्पात खाणींबाबत ‘रोड मॅप’\nअर्थसंकल्पात खाणींबाबत ‘रोड मॅप’\nखाण अवलंबितांची काळजी घेण्यास सरकार कटिबद्ध असून सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदी आदेशामुळे त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ येऊ देणार नाही. आर्थिक समस्या असतानाही राज्यातील विकासकामांना खीळ बसू देणार नाही. खाणीसंबंधीचा ‘पथदर्शी आराखडा’ (रोड मॅप) येत्या अर्थसंकल्पात मांडणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.\nराज्यातील खाणीसंबंधी आमदारांची मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासोबत बुधवारी पर्वरी येथे मंत्रालयात बैठक झाली. यावेळी पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी माहिती दिली.\nमुख्यमंत्री म्हणाले, की खाणींबाबत पुढे काय धोरण असावे याबाबत आपण आघाडी सरकारमधील काही आमदारांच्या सूचना ऐकून घेतल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खाणींचा नव्याने लिलाव करावा की नाही, याबाबत आमदारांमध्ये मतैक्य नसल्याचे उघड झाले. याविषयी आपण सर्वच आमदार, राजकीय पक्ष तसेच अन्य संबंधित घटकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे. सध्या 15 मार्चपर्यंत कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. त्यात सध्या उत्खनन केलेला खनिज माल तसेच डंपचा मिळून 4 दशलक्ष टन खनिजाचा आपण ई- लिलाव करू शकतो. त्यामुळे मे महिन्यातपर्यंत काम सुरू राहणार आहे. येत्या सहा महिन्यात खाणीसंबंधीच्या समस्येवर तोडगा काढला जाणार असल्याने ऑक्टोबरनंतर समस्या राहणार नाही.\nपर्रीकर पुढे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडाफार परिणाम जाणवणार हे सत्य आहे. मात्र, त्याचा राज्याच्या विकासात कसलाही अडथळा होणार नाही. सर्व विकासकामे व्यवस्थित चालू राहणार आहेत. राज्याच्या आर्थिक स्थितीवरही फक्‍त 2 ते 3 टक्के परिणाम होईल. राज्याच्या महसुलाचे हे नुकसान सरकार सोसू शकत असल्याने घाबरण्याजोगे काहीही नाही.\nबंदी आदेशामुळे खाणीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांनी हात-पाय गाळून बसण्याची गरज नाही. या सर्वांचे रोजगार वा अन्य उत्पन्नाचे साधन जाणार नसल्याचे आश्‍वासन आपण देत आहे. मात्र, या सर्व बाबीविषयी आपल्या सर्व कल्पना आपण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगणार असून खाणीसंबंधीचा ‘रोड मॅप’ जाहीर करणार आहे. त्यात सर्व समस्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पर्रीकर म्हणाले.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/savitribai-phule-pune-university-student-dies-by-heart-attack/", "date_download": "2018-08-22T01:57:08Z", "digest": "sha1:YDOR2OYDCF77OTA5LCRI3RLODIXLPYAD", "length": 8358, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये. ऋषिकेश संजय आहेर असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nविद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये त्याचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. ऋषिकेश नगर जिल्ह्यातील घरगाव येथे राहणारा होता. पुणे विद्यापीठात तो एम कॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : शेती, पीक प्रक्रिया, दूध उत्पादन, विक्री, मुला-मुलींचे शिक्षण या क्षेञामधूनच बारामतीच्या…\nकेरळातील पूरग्रस्तांच्या मदतीला शिवसेना, आमदार, खासदार देणार एक…\nपाकिस्तानची नाचक्की, मोदींनी ‘त्या’ पत्रात चर्चेचा उल्लेख केलाच नव्हता\nमराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80628210826/view", "date_download": "2018-08-22T01:05:03Z", "digest": "sha1:SFOJT57OJYOCPOMQYM7GPN3JJQHMVQKL", "length": 3326, "nlines": 22, "source_domain": "m.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - मध्यम ब्राह्मण", "raw_content": "\nतृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|\nधर्मसिंधु - मध्यम ब्राह्मण\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nमातामह, माउतुळ, भागिनेय, दौहित्र, जामाता, गुरु, शिष्य, यजमान, श्वशुर, ऋत्विज, शालक, आतेबंधु, मावसभाऊ, मामेभाऊ, अतिथि, सगोत्री व मित्र हे मध्यम होत. दौहित्र, जामाता, भगिनीपुत्र हे विद्यादि गुणांनी युक्त असून यांस श्राद्धास निमंत्रण न केले तर दोष आहे; गुणहीन असल्यास दोष नाही. सहा पुरुषाच्या अलीकडे सगोत्री; श्राद्धास निमंत्रण करण्यास योग्य नाहीत. परगोत्री न मिळाल्यास सहा पुरुषापलीकडचे गोत्रजही भोजनास (क्षणास) सांगावे. याविषयी विशेष ऋत्विज सपिंडसंबंधी व शिष्य यांची योजना देवस्थानी करावी, पितृस्थानी करू नये. याप्रमाणे दुसरेही गुणहीन ब्राह्मण देवस्थानी योजावे. पिता, पितामह, भ्राता अथवा पुत्र किंवा सपिंडक हे परस्पर पूज्य नाहीत; म्हणजे परस्परांस श्राद्धास सांगू नये. त्याचप्रमाणे ऋत्विजही श्राद्धांमध्ये पूज्य नाहीत. हे जर अत्यंत गुणवान असतील तर त्यांस देवस्थानी योजावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rajendra-gavit-entered-in-bjp-of-self-interest/", "date_download": "2018-08-22T01:54:08Z", "digest": "sha1:CBEIEPXAQL6RQNDXD2TALTZYP5HKTGJU", "length": 9881, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गावितांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने पायावर धोंडा मारून घेतला - चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगावितांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने पायावर धोंडा मारून घेतला – चव्हाण\nमुंबई – राजेंद्र गावीत यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असून गावीत हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षात राहून पक्षाशी गद्दारी केली आहे पालघर लोकसभा मतदार संघातील जनता गद्दाराला धडा शिकवेल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nमुंबई येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळवला म्हणून भाजपने आमच्या गावितांना पळवले पक्षनिष्ठा नावाचा प्रकार राहिला नाही. भाजप पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी करित आहे. भाजपाने नैतिकता सोडली आहे. देशामध्ये 282 खासदार आणि राज्यात 122 आमदार, 21 राज्यात सत्ता, पालघरमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यातला सर्वात मोठा पक्ष वल्गना करणा-या भाजपला स्वतःचा एक उमेदवारही मिळू नये हे लांछनास्पद आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nभारतीय जनता पक्षाची कीव करावीशी वाटते. राजेंद्र गावित दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना मिळणार नाही याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. अशा पडलेल्या उमेदवाराला घेऊन भापजने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. जनता अशा उमेदवाराला आणि भाजपला पुन्हा तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही.असं यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे.\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहाराष्ट्र देशा: केरळ राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत लाखों…\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद\nसनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक : अशोक चव्हाण\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T01:05:51Z", "digest": "sha1:KF2DQUK6YUNAP447C2CH53IKZFMIVNPP", "length": 72630, "nlines": 451, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कीर्तनकार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवचनकार याच्याशी गल्लत करू नका.\nकीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, शीख, मारवाडीही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आता २०१६ साली) ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.\nप्रकाश महाराज बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.\n१ पर्यावरण आणि कीर्तनकार\n२ वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी\n४ कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था\n५ कीर्तन महोत्सव/कीर्तन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था\n११ वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार\n१५.१ खानदेशातील स्त्री कीर्तनकार\n’संत वाङ्‌मयातील पर्यावरण’ या नावाचे एक पुस्तक आळंदीतील कीर्तनकार संतोष महाराज सुंबे यांनी संपादित केले आहे. ह्या पुस्तकात संत वाङ्‌मयात आलेल्या पर्यावरणविषयक संदेशांबद्दल विविध कीर्तनकारांनी लिहिलेले लेख आहेत.\nवंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी[संपादन]\nजुन्या काळात कीर्तनाची कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली.\nशास्त्रीय गायक व शिक्षक प्रदीपबुवा गुरव\nसुहास वझे (गोवा) - लहान मुलांसाठी गेली अनेक वर्षे कीर्तन विद्यालय चालवीत आहेत. तसेच नियमित कीर्तने शिबिरे व कीर्तन विषयक विविध उपक्रम राबवितात.\nप्रवचनकार शंकर सोनू सावंत\nकीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था[संपादन]\nअखिल भारतीय कीर्तन संस्था, विठ्ठल रखुमाई मंदिर, द.ल. वैद्य मार्ग, दादर (मुंबई)\nजोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची : स्थापना इ.स. १९१७\nनारदीय कीर्तनाचे नियमित प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून घेणार्‍या दादर (मुंबई) तसेच पुणे व नागपूर येथील पाठशाळा\nश्रीसंत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्था, होळ (तालुका केज, जिल्हा बीड)\nॐ तत्त्वमसि प्रतिष्ठान द्वारा संचालित हरिकीर्तन प्रबोधिनी संस्था, ठाणे (संगणकाद्वारे ऑनलाईन शिक्षणाचीसुद्धा सोय)\nश्री हरिकीर्तनोत्तेजक संस्था, नारद मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.\nकीर्तन महोत्सव/कीर्तन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था[संपादन]\nकीर्तन महोत्सव समिती, कुडाळ\nझुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान, बीड\nनारदीय कीर्तन महोत्सव करणारी अखंड एकादशी कीर्तनमाला (गुरुदत्तधाम, गोंदी)\nवैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, (पिंपरी-पुणे) : संस्थेची स्थापना इ.स. १९९८.\nसंत एकनाथमहाराज संस्थान ट्रस्ट (पैठण)\nकिरण महाराज असवले-पाटील (पाटण,सातारा)\nपांडुरंग महाराज घुले (गाथा मंदिर, देहू)\nप्रदीप महाराज चौधरी (लहवीतकर),नवी मुंबई\nरामराव महाराज ढोक ( नागपूर )\nज्ञानेश्वर जाधव पाटील महाराज (बेळगावकर )\nमहादेव महाराज राऊत बीडकर - कूटअभंगचिंतन प्रवक्ते.\nप्रसाद महाराज भागवत (सिन्नरकर)\nदिगंबर महाराज भागवत (सिन्नरचे)\nआचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज\nविठ्ठल महाराज राऊत (पुणे) (कीर्तन व प्रवचनकार)\nनारायण लक्ष्मण वाजे-अलीबागकर महाराज\nविठ्ठल महाराज साबळे (अकोला)\nकै.विनायक केशव कुलकर्णी (जन्म १९२२, मृत्यू २००९)\nकीर्तन सौदामिनी सौ. पूजाताई देशमुख\nकीर्तन सार्वभौम गजाननबुवा राईलकर\nडॉ. दत्तोपंत पटवर्धन (आद्य राष्ट्रीय कीर्तनकार)\nकीर्तन केसरी भारतबुवा रामदासी (यवतमाळ)\nकीर्तनभूषण विनायकबुवा शाळिग्राम (ह्यांनी महाराष्ट्र-गोवा-गुजरात-कर्नाटक-मध्य प्रदेश-ऑस्ट्रेलिया येथे कीर्तने केली आहेत.)\nगोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत. ओतुरकरबुवा (प्र.दा. राजर्षि) हेही त्या काळातील एक नामवंत व आदर्श राष्ट्रीय कीर्तनकार होते. नारायणबुवा काणे हे त्यांच्या सुरेल गाणे व निरुपण तसेच करताल वादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-\nधम्मचारी अचलशील (बौद्ध प्रवचनकार), अजितसिंग (शीख कीर्तनकार), नरहरी अपामार्जनी (पुसद), न.चिं. अपामार्जने, हरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार), बाळूबुवा अभिषेकी, चंद्रशेखर सदाशिव अभ्यंकर, अमृतनाथ महाराज, आत्माराम शास्त्री, \"कीर्तनरत्‍न\" विलासबुवा गरवारे, पांडुरंग महाराज अभ्यंकर, वा.ना. अभ्यंकर (कीर्तनकार व प्रवचनकार), शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर (नारदीय कीर्तनकार),\nअनंत उतेकर (प्रवचनकार), आकाश ऐनापुरे (बालकीर्तनकार), आत्माराम महाराज केळे (प्रवचनकार), ओंकारबुवा कपलाने,\nकमलाकरबुवा औरंगाबादकर, कल्याण महाराज काळे, कालिदास महाराज (सुरेगाव), किमयाताई आमले, किरण महाराज असवले-पाटील (हे सातारा जिल्ह्यातील पाटण येथील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आहेत) केशवमहाराज उखळीकर, कोपरकर,\nगहिनीनाथ महाराज औसेकर, गोरक्षनाथ महाराज कासार\nनाथा महाराज गव्हाणे (प्रवचनकार), नारायणबुवा काणे, नारायण महाराज कार्ले (प्रवचनकार), नितीन महाराज काकडे,\nतुकाराम महाराज उराडे, तुकाराम महाराज काळे (आजरेकर),\nधनंजय महाराज चव्हाण, धनंजय महाराज मोरे (मांगवाडी)\nपंडित महाराज कोल्हे, परमेश्वर महाराज कुर्ऱ्हे, पांडुरंग महाराज अव्हाड, पुंडलिक महाराज जंगले-शास्त्री, पुष्कर औरंगाबादकर, पोपट महाराज कासारखेडेकर (कीर्तन-प्रवचनकार), प्रल्हाद महाराज अहीर,\nबंडातात्या कऱ्हाडकर (कीर्तन-प्रवचनकार), बाबा महाराज इंगळे, बालाजी महाराज कुथले, बाळकृष्ण महाराज कोंडे (प्रवचनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, बाळासाहेब महाराज उगले,\nमंगलमूर्ती औरंगाबादकर, माऊली महाराज कदम, माधव आजेगावकर, माधव महाराज इंगोले, मारुती महाराज कुरेकर,\nरघुनाथ महाराज कोकडे, रामचंद्र इंगोले (प्रवचनकार), रामभाऊ महाराज उन्हाळे, रामदासबुवा कैकाडी (प्रवचनकार), रामदास महाराज खिल्लारी, रामेश्वर महाराज आतकरे, रामेश्वर महाराज इंगळे,\nलक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी),\nशंकरराव काळे महाराज, शिवाजी काळे, शिवाजी महाराज आगिवले (प्रवचनकार), शिवाजी महाराज तळेकर,\nसचिन जोशी, संजय महाराज कावळे, सतीश महाराज काळजे, संतोष महाराज काळोखे (प्रवचनकार), समाधान महाराज शर्मा, समीरबुवा ओझे ओतूरकर, सिद्राम महाराज काळे (प्रवचनकार), सुरेश महाराज इंगुळकर, सुहास आगरकर (प्रवचनकार)\nज्ञानेश्वर महाराज कदम, ज्ञानेश्वरबुवा कपलाने,\nबाळासाहेब महाराज अवसरे, पांडुरंग महाराज अव्हाड, किरण महाराज असवले-पाटील (हे सातारा जिल्ह्यातील पाटण येथील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आहेत), प्रल्हाद महाराज अहीर, सुहास आगरकर (प्रवचनकार), शिवाजी महाराज आगिवले (प्रवचनकार), तुकाराम महाराज आजरेकर (काळे), माधव आजेगावकर, रामेश्वर महाराज आतकरे, भरत महाराज आंबाडे, शैलेश महाराज आंब्रे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, माऊली इगवे, बाबा महाराज इंगळे, रामेश्वर महाराज इंगळे, सुरेश महाराज इंगुळकर, माधव महाराज इंगोले, रामचंद्र इंगोले (प्रवचनकार), केशवमहाराज उखळीकर, बाळासाहेब महाराज उगले, अनंत उतेकर (प्रवचनकार), रामभाऊ महाराज उन्हाळे, तुकाराम महाराज उराडे, राजेंद्र एप्रे, आकाश ऐनापुरे (बालकीर्तनकार), समीरबुवा ओझे, ओतूरकर, कमलाकरबुवा औरंगाबादकर, पुष्कर औरंगाबादकर, मंगलमूर्ती औरंगाबादकर, गहिनीनाथ महाराज औसेकर, माऊली महाराज कदम, ञानेश्वर महाराज कदम, ओंकारबुवा कपलाने, ज्ञानेश्वरबुवा कपलाने, विश्वास करंदीकर (प्रवचनकार), अनंतबुवा कर्वे, नंदकुमार कर्वे, बंडातात्या कर्‍हाडकर (कीर्तन-प्रवचनकार), कवीश्वर, मकरंदबुवा कळंबेकर, नितीन महाराज काकडे, महेश काणे (चिपळूण), नारायणबुवा काणे, यशवंतबुवा कानडे, नारायण महाराज कार्ले (प्रवचनकार), कालिदास महाराज (सुरेगाव), संजय महाराज कावळे, गोरक्षनाथ महाराज कासार. पोपट महाराज कासारखेडेकर (कीर्तनकार व प्रवचनकार), सतीश महाराज काळजे, कल्याण महाराज काळे, तुकाराम महाराज काळे, (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, शिवाजी काळे, सिद्राम महाराज काळे (प्रवचनकार), संतोष महाराज काळोखे (प्रवचनकार), गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, मारुती महाराज कुरेकर, परमेश्वर महाराज कुर्‍हे, अजित कुलकर्णी (प्रवचनकार), किरण कुलकर्णी, विश्वासबुवा कुलकर्णी, श्रेयस कुलकर्णी, द्वा.वा. केळकर (दासबोध प्रचारक), आत्माराम महाराज केळे (प्रवचनकार), रामदासबुवा कैकाडी (प्रवचनकार), रघुनाथ महाराज कोकडे, लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), बाळकृष्ण महाराज कोंडे (प्रवचनकार), कोपरकर, बिपिन महाराज कोरडे, पंडित महाराज कोल्हे, विश्वंभर कोल्हे, उद्धव महाराज कोळपेकर (प्रवचनकार), चंद्रकांत खळेकर (प्रवचनकार), विष्णुमहाराज खांडेभराड, गुलाब महाराज खालकर, रामदास महाराज खिल्लारी, दिलीप महाराज खेगरे (प्रवचनकार), नाथा महाराज गव्हाणे (प्रवचनकार), सतीश महाराज गव्हाणे, साखरचंद महाराज गव्हाणे (प्रवचनकार), श्रीकांत महाराज गागरे, शांताराम महाराज गांगुर्डे (प्रवचनकार), गणेश गाडगीळ, विजयराव गाडगीळ (प्रवचनकार), उद्धवराव गाडेकर, वैभव गाडेकर, श्यामराव महाराज गायकवाड (प्रवचनकार), गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), अक्षय महाराज गुजर, आझाद महाराज गुजर, विश्वनाथ महाराज गुठ्ठे (प्रवचनकार), गणपतबाबा गुडेकर (अलिबागकर महाराज), गुरुप्रीतसिंग (शीख कीर्तनकार), सुभाष महाराज गेठे (कीर्तन-प्रवचनकार), आबा गोडसे, रामदास महाराज गोडसे, शरदबुवा गोडसे, गणेश महाराज गोणते (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, नारायण महाराज गोपाळे, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), गोविंद महाराज गोरे, नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे, बाळूमहाराज गोरेगावकर, रामचंद्रबुवा गोर्‍हे, जयंतबुवा गोसावी, मदन महाराज गोसावी, योगिराज महाराज गोसावी, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा दत्तदास घाग, सुभाष महाराज घाडगे, ज्ञानेश्वर महाराज घाडे, डॉ. मधुसूदन घाणेकर, महादेव महाराज घारे (प्रवचनकार), सुरेश महाराज घालमे, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), चंद्रकांत महाराज घुंडरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, परमेश्वर महाराज घुले, पांडुरंग महाराज घुले, बबनराव महाराज घुले (प्रवचनकार), चंद्रकांत महाराज घोडे (प्रवचनकार), सचिन महाराज चकवे, मोहनबुवा चर्‍होलीकर, धनंजय महाराज चव्हाण, भानुदास महाराज चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज चातुर्माशी, बाबा महाराज चाळक, दादा महाराज चौगुले, राधेश्याम महाराज चौगुले (प्रवचनकार), किसन महाराज चौधरी (प्रवचनकार), .गुरुदास राजाराम महाराज जगताप, दत्तात्रेय महाराज जगताप, पाटीलबुवा जगताप, प्रमोद महाराज जगताप (कीर्तनकार-प्रवचनकार), मंगल महाराज जगताप, महादेव महाराज जगताप, पुंडलिक महाराज जंगले-शास्त्री, सुधीर वसंत जठार, यशवंत जनूफाले महाराज, लहू जमदाडे (कीर्तन-प्रवचनकार), बाजीराव जवळेकर, ज्ञानेश्वर जळकेकर, मुकुंद जाटदेवळेकर, अशोक महाराज जाधव (आकुर्डीचे) (कीर्तन-प्रवचनकार), गोपाळ महाराज जाधव, वै. नागनाथबुवा जाधव (६३व्या वर्षी निधन : ३ एप्रिल, २०१४), अशोक महाराज जाधव, डॉ. नारायण महाराज जाधव (कीर्तन/प्रवचनकार), निंबराज महाराज जाधव, भगवान महाराज जाधव, बाळासाहेब जाधव, गणेश महाराज जांभळे (प्रवचनकार), उद्धवबुवा जावडेकर, गोपाळ महाराज जावळे (प्रवचनकार), जितेंद्रदास महाराज (प्रवचनकार), आदिनाथबुवा जुन्नरकर, हर्षदबुवा जोगळेकर, भारत महाराज जोगी, डॉ. अमृतदास महाराज जोशी, आनंदबुवा जोशी, प्रणव ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), कालिदास महाराज जोशी, चारुदत्तबुवा जोशी, नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चर्‍होलीकर), मोरेश्वर जोशी, वासुदेवबुवा जोशी, शरद जोशी (कीर्तनकार), हरिभाऊ जोशी, सुनील झांबरे, गोरक्ष महाराज टाव्हरे (प्रवचनकार), सोपानकाका टेंभूकर, ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, सुखदेव महाराज ठाकर (प्रवचनकार), रमेश महाराज ढमाल, गोरक्षनाथ महाराज ढमाले, सुनीता महाराज ढाकणे, कालिदास महाराज टिळे (प्रवचनकार), विष्णू महाराज ढेरंगे (प्रवचनकार), रामराव महाराज ढोक, संदीप महाराज डुंबरे, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, अर्जुन महाराज तनपुरे, बद्रीनाथ तनपुरे, रामचंद्र महाराज तनपुरे (प्रवचनकार), शिवाजी महाराज तळेकर, सचिन महाराज ताकवे, भगवान महाराज ताजणे (प्रवचनकार), संतोष महाराज ताजणे, ताजोद्दिन महाराज, लक्ष्मण महाराज तापकीर (प्रवचनकार), सदानंद ताम्हणकर, सुदाम तायडे, नारायण महाराज तावरे, बापूसाहेब तुपे (कीर्तनकार व प्रवचनकार), रामसिंह तोवर (प्रवचनकार), बाळासाहेब महाराज तौर, सारंग महाराज दंडवते (देवदैठण ता श्रीगोंदा संतश्रेष्ठ निंबराज महाराजांचे १२वे वंशज), मामा उमेश महाराज दशरथे (कीर्तनकार व प्रवचनकार), राजेंद्र दहिभाते (प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, तुषार महाराज दळवी, पंढरीनाथ महाराज दळवी (प्रवचनकार), मोहन दांडेकर, प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज दीक्षित, श्रीरंगबुवा दीक्षित, मामासाहेब दिघे (प्रवचनकार), विठ्ठल महाराज दिवेगावकर, बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर (प्रवचनकार), डॉ. रामचंद्र देखणे (प्रवचनकार), चंद्रशेखर देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, प्रणव देव, नारायण महाराज देवडकर, ज्ञानेश्वर महाराज देवडे, चिन्मय देशपांडे, महेश महाराज देशपांडे (प्रवचनकार), सुहास देशपांडे (प्रवचनकार), काळूराम महाराज देशमुख (प्रवचनकार), चंद्रकांत महाराज देशमुख, निवृत्ती महाराज देशमुख, प्रतीकबुवा देशमुख, रामदास डॉ. श्री.द. देशमुख (कोल्हापूर-मुरगूड येथील प्रवचनकार), सुभाष महाराज देशमुख (प्रवचनकार), कान्होबा महाराज देहूकर, पुंडलिक महाराज देहूकर, बाळासाहेब महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), स्वप्निल दौंडकर, ज्ञानेश्वर महाराज दौंडकर, रोहिदास धनवे (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, अच्युत महाराज धस, श्याम धुमकेकर(), दत्तात्रेय महाराज धुमाळ, विठ्ठल महाराज धोंड, संजय नाना धोंडगे, महाराज धोबळे, नाना महाराज नरडाणेकर, बापू महाराज नरवडे, प्रदीप महाराज नलावडे, महेश महाराज नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, कुंडलिक महाराज नागवडे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), हरिहरबुवा नातू, डॉ. नामदेवशास्त्री, शिवाजीमहाराज नारायणगडकर, स्वामी नारायणानंद सरस्वती (प्रवचनकार), कै. बबनराव नावडीकर, कैलास महाराज निकिते, चंद्रशेखर निलाखे (प्रवचनकार), गुरुनाथ भालचंद्र नेरूरकर, भालचंद्र ग. पटवर्धन, विलासबुवा पटवर्धन, माउली महाराज पठाडे, घनश्याम महाराज पडवळ (प्रवचनकार), रवींद्र पंडित (प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज पठाडे, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), भगवान महाराज पठारे (प्रवचनकार), विनायक महाराज परभणीकर, परमजितसिंग (शीख कीर्तनकार), अविनाशबुवा परांजपे, कौस्तुभबुवा परांजपे, कृष्णराज महाराज पवार, नारायण महाराज पवार, योगेश पवार, ज्ञानोबा महाराज पवार, संजय महाराज पाचपोर, अशोक महाराज पांचाळ, अनिल महाराज पाटील, जगन्नाथ महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तनकार/प्रवचनकार), यशवंत पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, शांताराम महाराज पाटील (प्रवचनकार), शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), हेमंत महाराज पाटील (आळंदीचे), ज्ञानेश्वर महाराज पाटील (कीर्तन/प्रवचनकार), दीनानाथ पाठक, डॉ. यशवंत पाठक (प्रवचनकार), रवी पाठक (प्रवचनकार), श्रीकांत पातकर, डॉ. सुदाम पानेगावकर, संतोष पायगुडे, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), सोपान महाराज पारखी, मनोज महाराज पावशे (प्रवचनकार), स्वानंद पुंडे (प्रवचनकार), योगिराज महाराज पैठणकर, बी.के. प्रकाश (प्रवचनकार), सुरेंद्र शंकरराव फडके, प्रभाकर अनंत फणसे, आदिनाथ महाराज फपाळ, पोपट फरकाडे, दत्तात्रेय फरांदे, अर्जुन महाराज फलके, अंकुश महाराज फुगे, सोपान महाराज फुगे (कीर्तनकार व प्रवचनकार), गणेश महाराज फुलकुंठवार, दिनकर महाराज बकाळ, मिलिंद बडवे, श्रेयस बडवे, बाबासाहेब बडे, बडोदेकर, आसाराम बढे, उत्तम महाराज बढे, संतोष महाराज बढेकर, बबनराव बहिरवाल, डॉ. मधुसूदन बागडे (प्रवचनकार), बारगळमहाराज, प्रा. शानू पंडित बाविस्कर पाटील (प्रवचनकार), तुकाराम महाराज बुधवंत (आळंदीचे), वासुदेवबुवा बुरसे, सचिन महाराज बेंडे, दौलत महाराज बोडखे पाटील आळंदीकर, अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले (वारकरी मंडळाचे अध्यक्ष), सोपान महाराज बोंबले, तात्याबा महाराज बोरकर, बालाजी महाराज बोराडे, संग्राम महाराज भंडारे (प्रवचनकार), संजय महाराज भरम, पंढरीनाथ भाकड, पांडुरंग महाराज भांगरे, किरण महाराज भागवत, युवा कीर्तनकार रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत (नाशिक), ज्ञानेश्वर महाराज भांडे, बबन भानुसघरे (प्रवचनकार), भास्करगिरी महाराज (देवगड), रामचंद्रबुवा भिडे, पंडित महाराज भुतेकर, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, समाधान महाराज भोजेकर, रामदास भोयर गुरुजी. अक्षय महाराज भोसले, काशिनाथ महाराज भोसले (प्रवचनकार), नेहा महाराज भोसले, उद्धव मंडलिक, आदिवासी समाजभूषण पुरस्कार प्राप्त नथुराम मदगे, विलास मदने, संतदास महाराज मनसुख (हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत), दत्तात्रेय महाराज धुमाळ, विठ्ठल महाराज धोंड, संजय नाना धोंडगे, महाराज धोबळे, नाना महाराज नरडाणेकर, बापू महाराज नरवडे, प्रदीप महाराज नलावडे, महेश महाराज नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, कुंडलिक महाराज नागवडे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), हरिहरबुवा नातू, डॉ. नामदेवशास्त्री, शिवाजीमहाराज नारायणगडकर, स्वामी नारायणानंद सरस्वती (प्रवचनकार), कै. बबनराव नावडीकर, कैलास महाराज निकिते, चंद्रशेखर निलाखे (प्रवचनकार), गुरुनाथ भालचंद्र नेरूरकर, भालचंद्र ग. पटवर्धन, विलासबुवा पटवर्धन, माउली महाराज पठाडे, घनश्याम महाराज पडवळ (प्रवचनकार), रवींद्र पंडित (प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज पठाडे, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), भगवान महाराज पठारे (प्रवचनकार), विनायक महाराज परभणीकर, परमजितसिंग (शीख कीर्तनकार), अविनाशबुवा परांजपे, कौस्तुभबुवा परांजपे, कृष्णराज महाराज पवार, नारायण महाराज पवार, योगेश पवार, ज्ञानोबा महाराज पवार, संजय महाराज पाचपोर, अशोक महाराज पांचाळ, अनिल महाराज पाटील, जगन्नाथ महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तनकार/प्रवचनकार), यशवंत पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, शांताराम महाराज पाटील (प्रवचनकार), शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), हेमंत महाराज पाटील (आळंदीचे), ज्ञानेश्वर महाराज पाटील (कीर्तन/प्रवचनकार), दीनानाथ पाठक, डॉ. यशवंत पाठक (प्रवचनकार), रवी पाठक (प्रवचनकार), श्रीकांत पातकर, डॉ. सुदाम पानेगावकर, संतोष पायगुडे, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), सोपान महाराज पारखी, मनोज महाराज पावशे (प्रवचनकार), स्वानंद पुंडे (प्रवचनकार), योगिराज महाराज पैठणकर, बी.के. प्रकाश (प्रवचनकार), सुरेंद्र शंकरराव फडके, प्रभाकर अनंत फणसे, आदिनाथ महाराज फपाळ, पोपट फरकाडे, दत्तात्रेय फरांदे, अर्जुन महाराज फलके, अंकुश महाराज फुगे, सोपान महाराज फुगे (कीर्तनकार व प्रवचनकार), गणेश महाराज फुलकुंठवार, दिनकर महाराज बकाळ, मिलिंद बडवे, श्रेयस बडवे, बाबासाहेब बडे, बडोदेकर, आसाराम बढे, उत्तम महाराज बढे, संतोष महाराज बढेकर, बबनराव बहिरवाल, डॉ. मधुसूदन बागडे (प्रवचनकार), बारगळमहाराज, प्रा. शानू पंडित बाविस्कर पाटील (प्रवचनकार), तुकाराम महाराज बुधवंत (आळंदीचे), वासुदेवबुवा बुरसे, सचिन महाराज बेंडे, दौलत महाराज बोडखे पाटील आळंदीकर, अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले (वारकरी मंडळाचे अध्यक्ष), सोपान महाराज बोंबले, तात्याबा महाराज बोरकर, बालाजी महाराज बोराडे, संग्राम महाराज भंडारे (प्रवचनकार), संजय महाराज भरम, पंढरीनाथ भाकड, पांडुरंग महाराज भांगरे, किरण महाराज भागवत, युवा कीर्तनकार रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत (नाशिक), ज्ञानेश्वर महाराज भांडे, बबन भानुसघरे (प्रवचनकार), भास्करगिरी महाराज (देवगड), रामचंद्रबुवा भिडे, पंडित महाराज भुतेकर, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, समाधान महाराज भोजेकर, रामदास भोयर गुरुजी. अक्षय महाराज भोसले, काशिनाथ महाराज भोसले (प्रवचनकार), नेहा महाराज भोसले, उद्धव मंडलिक, आदिवासी समाजभूषण पुरस्कार प्राप्त नथुराम मदगे, विलास मदने, संतदास महाराज मनसुख (हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत), वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), विलास महाराज महाजन (कीर्तनकार/प्रवचनकार), अप्पा महाले (प्रवचनकार), महेश महाराज माकनी, संभाजी महाराज मांजरे, संदीपबुवा मांडके (नारदीय), प्रा. जगन्नाथ माने (प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे (नारदीय बालकीर्तनकार), प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, विकासानंद महाराज मिसाळ (कीर्तनकार व प्रवचनकार), मधुकर महाराज मिस्त्री (प्रवचनकार), पारस महाराज मुथा, सुदाम महाराज मुसळे (प्रवचनकार), केशवराव मुळीक. अनंतशास्त्री मुळे (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे (नारदीय) व त्यांचे चिरंजीव योगीराजबुवा मुळे- गोंदीकर, श्रीपादबुवा मुळे-गोंदीकर, बळिराम महाराज मेहूणकर, नंदकुमारबुवा मेहेंदळे, ॲडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), धनंजय महाराज मोरे (मांगवाडी),, नाथा महाराज मोरे (प्रवचनकार), बापूसाहेब मोरे (प्रवचनकार), रामदास मोरे (प्रवचनकार), वामन महाराज मोरे (कीर्तन-प्रवचनकार), डॉ.सदानंद मोरे (कीर्तनकार व प्रवचनकार), रामलिंग महाराज मोहिते (प्रवचनकार), मनोहर महाराज म्हसे (प्रवचनकार), नवनाथ म्हस्के (प्रवचनकार), संभाजीमहाराज म्हस्के, मनोज यादव, यादव महाराज, श्रीहरी महाराज यादव, कैलास महाराज येवले (प्रवचनकार), सुदेशमहाराज रणपिसे, इंद्रजित महाराज रसाळ (प्रवचनकार), माधव महाराज रसाळ, दत्तात्रेय विनायक राईलकर तथा गजाननबुवा राईलकर, मच्छिंद्र महाराज राऊत, महादेव महाराज राऊत, राघवेंद्र महाराज, रामभाऊ महाराज राऊत(कीर्तन-प्रवचनकार), उद्धव महाराज राखुंडे, माधवदास महाराज राठी, लेफ्टनन्ट कर्नल माधव रानडे (प्रवचनकार), कौस्तुभ रामदासी, रमेश रावेतकर, भरतबुवा रामदासी, श्रीराम रामदासी, पोलीस तुकाराम महाराज रासकर, ज्ञानेश्वर महाराज रासकर, दीपकबुवा (दीपक शंकरराव) रास्ते (नारदीय कीर्तनकार), पोपट महाराज राक्षे, पंढरीनाथ महाराज रोकडे, नामदेव महाराज लबडे, महंत डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, गजानन महाराज लहुडकर, अर्जुन महाराज लाड, आदिनाथ महाराज लाड, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे (प्रवचनकार), यतिराज लोहार (प्रवचनकार), संदीप लोहार (प्रवचनकार), प्रताप महाराज लोळे, यतिराज महाराज लोहर (प्रवचनकार), संदीप महाराज लोहर (प्रवचनकार), निवृत्ती महाराज वक्ते, अतुल वझे, अनिल महाराज वने (प्रवचनकार), काशिनाथ महाराज वाघुले, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), जालिंदर वाजे (प्रवचनकार), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, अ.श. वाडेकर (प्रवचनकार), विश्वनाथ महाराज वाडेकर, सुरेश महाराज वारके (प्रवचनकार), विश्वनाथ वारिंगे, लालचंद महाराज वाळकीकर, चंद्रकांत महाराज वाळके, विश्वंभर महाराज वाळके (प्रवचनकार), सोपान महाराज वाळके, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी (प्रवचनकार), गंगाधरबुवा व्यास, शेखरबुवा व्यास, समाधान महाराज शर्मा, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, अनंता महाराज शिंदे (प्रवचनकार), अर्जुन महाराज शिंदे, एकनाथ शिंदे, गणेश महाराज शिंदे, जयराम महाराज शिंदे, तुकाराम महाराज शिंदे (प्रवचनकार), बबन महाराज शिंदे, भागवत शिंदे, मंगेश महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, संदीपान महाराज शिंदे, दादा महाराज शिरवळकर, धोंडूपंत महाराज शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाट(कीर्तन-प्रवचनकार), रूपेश महाराज शिर्के, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), दत्ताराव महाराज शिवनीकर, मारुती महाराज शेजाळ (प्रवचनकार), गोरक्षनाथ महाराज शेलार, नाथा महाराज शेलार (प्रवचनकार), हनुमंत महाराज शेलार. बाळासाहेब शेवाळे, शंकर महाराज शेवाळे (कीर्तन/प्रवचनकार), हनुमंत महाराज शेवाळे (प्रवचनकार), सद्‌गुरुदास महाराज (प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, प्रसाद सबनीस, श्रीराम सबनीस (प्रवचनकार), तुळशीराम सरकटे, परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती (प्रवचनकार), अक्रूर महाराज साखरे, किसन महाराज साखरे, चिदंबरेश्वर साखरे, यशोधन महाराज साखरे, श्रीपाद साखळकर, दत्तात्रेय महाराज साठे, सुरेश महाराज साठे (प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), रोहिदास महाराज सातकर (प्रवचनकार), कैलास महाराज सातव (प्रवचनकार), विनायक महाराज सातव (प्रवचनकार), दादा महाराज सातारकर, बाबामहाराज सातारकर, ज्ञानेश्वर महाराज साधू, सुदाम महाराज सानप, दत्तात्रेय सावकार, देवीदास महाराज सावंत (प्रवचनकार), विश्वनाथ महाराज साळुंखे (धनकवडी, पुणे), .सिद्धेश्वर स्वामी (प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, सुदर्शन महाराज, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), सुधांशू महाराज (प्रवचनकार), मकरंदबुवा सुमंत, संतोष महाराज सुंबे, दत्तात्रेय महाराज सुळसकर, किशोर सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी (प्रवचनकार), महावीर महाराज सूर्यवंशी (प्रवचनकार), आनंदा महाराज सूळ, गजानन महाराज सोनवणे, सोनाबुवा, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), हनुमान महाराज (प्रवचनकार), रवींद्र हरणे (प्रवचनकार), श्री श्री हरिचैत्यनजी महाराज, संदीपान महाराज हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), पुंडलिकबुवा हळबे, रोहिदास महाराज हांडे, सदाशिव महाराज हिंगोलीकर, अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), पांडुरंग महाराज क्षीरसागर (प्रवचनकार)Manohar Maharaj Daundkar(Rajgurunagar/Kanersar)\nविशाखा ताई धनंजय मोरे\nहरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार)\nमहाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :-\nज्योत्स्ना हरिहर कदम (नारदीय कीर्तनकार)\nअंजली कर्‍हाडकर (या ’अनंत युगाची जननी’ ही एकपात्री सादर करतात.)\nमंगला कांबळे (कीर्तनकार, कथाकथनकार व प्रवचनकार)\nलीना अविनाश कुलकर्णी (नारदीय कीर्तनकार)\nसरस्वती कुलकर्णी (नारदीय कीर्तनकार)\nकीर्तन सौदामिनी सौ.पूजाताई देशमुख\nमयूरी घेवारे की घेवारी\nडॉ. कल्याणी जोशी (प्रवचनकार)\nपुष्पा सुधाकर जोशी (नारदीय कीर्तनकार)\nमानसी जोशी (नारदीय कीर्तनकार)\nवर्षा जोशी (राष्ट्रीय विषयांवर कीर्तन करणार्‍या कीर्तनकार.)\nशैलजा शिवराम जोशी (नारदीय कीर्तनकार)\nसुकन्या जोशी (राष्ट्रीय विषयांवर कीर्तन करणार्‍या कीर्तनकार.)\nनीलिमा ताम्हनकर (नारदीय कीर्तनकार)\nभगवतीबाई दांडेकर (बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या)\nरुद्राणी नाईक (राष्ट्रीय विषयांवर कीर्तन करणार्‍या युवा कीर्तनकार.)\nमाधुरी शशिकांत नेने (नारदीय कीर्तनकार)\nसंपदा फडके (नारदीय कीर्तनकार)\nशुभदा प्रभाकर फणसे (नारदीय कीर्तनकार)\nडॉ. माधवी महाजन (प्रवचनकार)\nरोहिणी माने - परांजपे\nकीर्तन संजीवनी पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०). यांव्या स्मरणार्थ महिला साहस पुरस्कार, व महिला संशोधन पुरस्कार आदी पुरस्कार ठेवले आहेत.\nसंगीता श्रोत्री (कीर्तनकार आणि भारूडकार)\nमृदुला सबनीस (बाल कीर्तनकार)\nडॉ. अपर्णा साबणे (प्रवचनकार)\nप्रतिभाताई सोनवणे (जवखेडे),अंजनाबाई पवार (नांदगाव), उषाताई माळी (पाळधी), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), मनीषा महाराज (गोंदूर), राधाताई महाराज (भोलाणे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), सुनीता महाराज (बुधगाव), इत्यादी. आणि, हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.\nमराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या किनारी असणार्‍या श्रीक्षेत्र गोंदीच्या मुळे घराण्याने कीर्तनाची परंपरा अनेक पिढ्यांपासून टिकवली आहे. कीर्तन केसरी श्री अच्युतबुवा मुळे गोंदीकर हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातील औंध येथे श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कीर्तन महाविद्यालयात, खास कीर्तन शिकण्यासाठी, वयाच्या १०व्या वर्षी, पायी प्रवास करत गेले होते. अच्युतबुवांच्या या कलेचे जतन पुढे त्यांचे चिरंजीव प्रकाशबुवा मुळे यांनी केले. हैदराबाद नभोवाणी केंद्रावरून अच्युतबुवा मुळे यांची कीर्तने निजामकालीन राजवटीतही प्रसारित होत असत. आज प्रकाशबुवांची ही परंपरा त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा व योगिराजबुवा चालवीत आहेत. गोंदीकर घराणे नारदीय, वारकरी, रामदासी या सर्वच पद्धतींची कीर्तनपरंपरा सांभाळीत आहे. [ संदर्भ हवा ]\nकाही नवीन कीर्तनकार मराठवाड्यात तयार झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील युवा कीर्तनकार : समाधान म. उमरगेकर, किशोर म.शिवणीकर वगैरे.\nधनंजय महाराज मोरे (B.A./D.J./D.I.T.)\nभागवताचार्य भगीरथ महाराज काळे (नाशिक)\nरामायणाचार्य रामराव महाराज ढोक\nज्ञानेश्वर जाधव पाटील महाराज\nधर्माचार्य भागवताचार्य दिगंबर महाराज भागवत (सिन्नर, नाशिक)\nरामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत (नाशिक)\nमहाराष्ट्रातील लोककला (संगीत,नाट्य,नृत्य) : तमाशा · लावणी · पोवाडा · [[ ]]\nनाट्य संगीत · कीर्तन · गण गवळण · भारुड · गोंधळ · [[]]\nमहाराष्ट्रातील लोककला (नृत्य) : तारपा · गेर · [[]]\nमहाराष्ट्रातील लोककला (इतर) : डोंबाऱ्याचे खेळ · मानवी वाघ · बहुरुपी\nमहाराष्ट्रीय लोककला संवर्धन संस्था (सरकारी व गैर-सरकारी संस्था (एन.जी.ओ.)): · [[]] · [[]] · [[]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१८ रोजी २३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-stories/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE-116081900016_1.html", "date_download": "2018-08-22T02:45:34Z", "digest": "sha1:5SWDBUSVQ274YNE3D6QPBLCOWFPTDUST", "length": 12913, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एक अनुभव - एक धडा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएक अनुभव - एक धडा\nआपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या तशाच असतात असे नाही. जसे दिसते तसे नसते म्हणून जग फसते असे आपण नेहमी म्हणत असतो किंवा इतरांकडून तसे अधूनमधून ऐकायलाही मिळते. या म्हणीचा उपयोग अनेकजण एखाद्याचे सद्गुण किंवा दुर्गुण दाखवण्यासाठी करतात. असो, मी देखील ही म्हण शेकडो वेळा ऐकली आहे किंवा इतरांना सांगितली आहे पण तिचा अर्थ त्या दिवसापूर्वी इतका अधिक स्पष्ट कधीच कळाला नव्हता.\nत्या दिवशी दर महिन्याप्रमाणे टेलिफोनचे बिल भरण्यासाठी टेलिफोन ऑफिसमध्ये गेलो होतो, केवळ पाच - सात जण रांगेत होते, काही किरकोळ तांत्रिक अडचण असल्याने बिले गोळा करायला वेळ लागत होता. अचानक तेथे असलेल्या एका फलकाकडे लक्ष गेले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्यांचा क्रमांक बिलाच्या पाठीमागे लिहिण्याच्या सूचना त्यावर लिहिल्या होत्या. नोटांचा क्रमांक लिहिणे भाग असल्याने खिशात पेन शोधू लागलो, पण पेन नव्हता. शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे पाहून चेह-यावर स्मित हास्य आणून म्हटले, “सर, प्लीज पेन द्याल का” त्या व्यक्तीकडे पेन नसल्याने त्याने हातानेच इशारा करत पेन नसल्याचे सुचवले. त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडून पेन मिळावा म्हणून या व्यक्तीला पुन्हा विनंती केली, “सर, प्लीज त्यांच्याकडून पेन घेऊन द्याल का” त्या व्यक्तीकडे पेन नसल्याने त्याने हातानेच इशारा करत पेन नसल्याचे सुचवले. त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडून पेन मिळावा म्हणून या व्यक्तीला पुन्हा विनंती केली, “सर, प्लीज त्यांच्याकडून पेन घेऊन द्याल का” पेन मिळताचक्षणी थॅक्यू सर” पेन मिळताचक्षणी थॅक्यू सर म्हणून चेह-यावर पुन्हा स्मित हास्य आणले, पण या माणसांशी सर, प्लीज, आणि थॅक्यू या शब्दांचा वापर करून मी बोलत आहे तरी देखील त्याने एकही शब्द उच्चारला नाही याचे नवल वाटत नोटांचा क्रमांक लिहून पेन परत देताना परत थॅक्यू सर म्हणून चेह-यावर पुन्हा स्मित हास्य आणले, पण या माणसांशी सर, प्लीज, आणि थॅक्यू या शब्दांचा वापर करून मी बोलत आहे तरी देखील त्याने एकही शब्द उच्चारला नाही याचे नवल वाटत नोटांचा क्रमांक लिहून पेन परत देताना परत थॅक्यू सर हे शब्द तोंडातून बाहेर पडले, पण या व्यक्तीच्या चेह-यावर काही भाव नाही, तोंडातून एक शब्द निघाला नाही हे पाहून लोक किती गर्विष्ठ व शिष्टाचारहीन असू शकतात असे विचार या शेजारी बसलेल्या व्यक्तीबदल अगदी काही क्षणात येऊन गेले कारण मला त्याच्या वर्तनातून तसेच दिसून येत होते. त्या अनोळखी व्यक्तीविषयी मनात आलेल्या नकारात्मक विचाराने मी लगेच निराश झालो. त्याच्या वर्तनाचा आणि स्वभावाचा लगेच न्याय केला की तो शिष्टाचार नसलेला व्यक्ती आहे. हे विचार मनात असतांनाच तो रांगेत माझ्यापुढे असल्याने बिल भरण्यासाठी पुढे गेला, त्याच्या चेह-यावरील भाव तसेच होते. कॅशिअरने हाताने इशारा करून त्याच्याकडे सुट्टे पैसे आहेत का हे शब्द तोंडातून बाहेर पडले, पण या व्यक्तीच्या चेह-यावर काही भाव नाही, तोंडातून एक शब्द निघाला नाही हे पाहून लोक किती गर्विष्ठ व शिष्टाचारहीन असू शकतात असे विचार या शेजारी बसलेल्या व्यक्तीबदल अगदी काही क्षणात येऊन गेले कारण मला त्याच्या वर्तनातून तसेच दिसून येत होते. त्या अनोळखी व्यक्तीविषयी मनात आलेल्या नकारात्मक विचाराने मी लगेच निराश झालो. त्याच्या वर्तनाचा आणि स्वभावाचा लगेच न्याय केला की तो शिष्टाचार नसलेला व्यक्ती आहे. हे विचार मनात असतांनाच तो रांगेत माझ्यापुढे असल्याने बिल भरण्यासाठी पुढे गेला, त्याच्या चेह-यावरील भाव तसेच होते. कॅशिअरने हाताने इशारा करून त्याच्याकडे सुट्टे पैसे आहेत का याची चौकशी केली, यानेही हातवारे करूनच सुट्टे पैसे नसल्याचे उत्तर दिले.... ते दोघे एकमेकांना बहुतेक ओळखत असावेत म्हणून त्यावेळी त्यांनी आणखी काही गोष्टीबद्दल हातवारे करून एकमेकांशी संवाद केला.\nतो व्यक्ती मुका आणि बहिरा होता हे लक्षात येताच, मला क्षणभर काही सुचलेच नाही, माझं डोकं अगदी शांत झालं, पाय थरथरू लागले, त्याच्याविषयी जो मी वाईट विचार केला होता त्याचे फार दु:ख वाटले. त्याच्यासाठी वापरलेली विशेषणे, गर्विष्ठ, शिष्टाचारहीन ही माझ्यासाठीच होती असे वाटले कारण मी त्याची कोणतीही पार्श्वभूमी जाणून न घेता, तो योग्य वर्तन का करत नाही याचा विचार करण्याच्या ऐवजी त्याचे बाह्य वर्तन पाहून त्याचा न्याय केला होता. हा अनुभव मला एक धडा शिकवून गेला ज्याद्वारे अशी चूक माझ्याकडून कधी होणे नाही.\n15 ऑगस्ट : तुम्हाला माहीत आहे का, या दहा गोष्टी\nगरिबीतून उठून दीपा करमाकरची रिओ ऑलिंपिक फायनलमध्ये धडक\nडॉ. सदानंद मोरे यांच्याशी घेतलेली एक मुलाखत (‍व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-lekh/(-)-29724/", "date_download": "2018-08-22T02:21:05Z", "digest": "sha1:TSMPJVIHQE4VOEQVXEZ5OG5MWQEERHQV", "length": 13765, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-कथा (भाग - ३)", "raw_content": "\nकथा (भाग - ३)\nप्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...\nकथा (भाग - ३)\nकथा - भाग ३\nआज मन खूप खुश होते. तीच आणि माझं ट्युनिंग आता छानसं जमायला लागलं होतं. भांडायचो मस्ती करायचो, तशी मुलगी खूप डॅशिंग पण वाटायची आणि मनमिळाऊ. मी अक्षरशः तिच्या प्रेमातच पडलो होतो. पण मलाच खात्री नव्हती. तरीही दोन तीन दिवस तिच्यासोबत मन रमवून खात्री करून घ्यावी. बहुतेक मुलं आधीच एखाद्या गोष्टी कडे आकर्षले जातात. घरी आल्यानंतर झोप काही लागत नव्हती. मधून मधून तिचाच चेहरा डोळ्यासमोर यायचा. अन कधी झोप लागली कळालंच नाही. सकाळचा पुन्हा दिनक्रम चालू झाला. ऑफिस मध्ये समोर असलेल्या फाइल्स आटपून स्टॅम्प मारण्यासाठी पुढे पाठवल्या. तेवढ्यात मयूर आला आणि म्हणाला,\" आक्या.. अरे काय करतोस, हे बघ दोन एन्ट्री तर wrong मारल्या आहेत. त्यांनी फाईल्स पुढे करून म्हटले. \"अरे लक्ष कुठे आहे तुझं\"\n\"अरे सॉरी चुकून झालं असतील. लगेच change करतो.\n\"बरं राहूदे नंतर कर चल चहा घेऊ या\"\nतसच कॅन्टीन मध्ये येऊन त्याची बडबड सुरू झाली,\" काय म्हणतेय भूमी\n\"हो भेटते ना, यार मला असं वाटतंय मी तिच्या प्रेमात पडलोय.\n अरे मग विचारून टाक ना\" मयूर मात्र चहाचे घोट घेत मला उपदेश देत होता.\n\"अरे पण आता कुठे ओळख झाली आहे, लगेच कस विचारायचं माझ्या मनातल्या शंका हळूहळू उलगडत गेल्या. कारण मयूर मला दीक्षा दाखवत होता.\nएक काम कर तू तिच्या समोर बोलायला घाबरत असेल तर तिला कॉल करून बोलून टाक एकदाच...म्हणजे मनात काही राहणार नाही. मन हलकं तरी होईल.\nमी पण तिला आताच सांगावं या उद्देशाने तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल ची रिंग तर वाजत होती, तशी माझी धडधड ही वाढत होती. आज तिला कोणत्याही परिस्तिथीत सांगून टाकायचंच. आणि अखेर कॉल रिसिव्ह झाला.\n\"हॅलो...भूमी मला तुझ्याशी बोलायचं होत, खूप दिवसापासून सांगेन सांगेन करता राहुन गेलं सांगायचं\"\n\"हॅलो भूमी\"..समोरून काहीच आवाज न आल्याने मी पुन्हा हॅलो म्हटले\n\"हॅलो...कोण पाहिजे तुम्हाला.\" समोरून रिस्पॉन्स आला पण आवाज तर कुठल्या पुरुषाचा वाटत होता. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. बहुतेक हा भूमीचा भाऊ देखील असू शकतो. मी मोबाइल कानाला लावून मयुरला डोळ्यानेच खुणवल, \"त्याने ही मला फोन ठेवण्यासाठी इशारा केला. तसच मी दोन तीन वेळा हॅलो करून आवाज न आल्यासारखे करून ठेवून दिला.\n\"च्यायला बहुतेक तिच्या भावानी उचला फोन\" मी मयुर ला सांगितले.\n\"एक काम कर तू तिला असं नको सांगू, तू तिला मेसेज करून कळव.\" मयुर पण मला भलत्याच कल्पना सुचवत होता\n\"अरे बस गप्प, आणि हा मेसेज पण तिच्या भावानी वाचला तर, लटकवशील लेका तू...\"\nआम्ही पुन्हा ऑफिस मध्ये कामात गुंतून गेलो. पुन्हा रात्र झाली हल्ली काम पण लवकर होत होते. ऑफिसच्या टार्गेट पेक्षा आता मला माझं वैयक्तिक टार्गेट महत्वाच वाटू लागलं होतं. भूमीला भेटण्यासाठी पुन्हा स्टेशनवर आलो. शेवटची लोकल पकडली. तिचा स्टॉप आल्यावर मी तिलाच शोधत होतो. पण ती काही दिसत नव्हती. आज भेटेल की नाही काय माहीत. बहुतेक आधीच निघून पण गेली असावी. आज शनिवार म्हटल्यावर त्यांना halfday असेल वगैरे. असेच काहीपण विचार मनात घुटमळत होते. आणि मागून पैंजनांचा आवाज आला. भूमीच होती ती. मागच्या गेट ने आली आणि मी मात्र पुढे शोधत बसलो होतो. काय माहिती कोणता perfume लावायची. गाडीभर तरी तो सुंगध दरवळत असेल.\"या मॅडम बसा...\" मीच तिला बसण्यासाठी बाजूला सरकलो. आणि ती पण येऊन शेजारी बसली. बिचारी खूप दमली होती. तिच्या चेहऱ्यावरून टपणारे घामच सांगत होते. तिने बॅगेतुन बॉटल काढून एक दोन घोट घशात उतरवले. तशी ती रिलॅक्स झाली. \"बोल कसं चाललंय काम...\" तिनेच मला विचारलं\n\" मस्त चाललंय तुझं...\n\"माझं पण ठीक चाललंय\nती पुढे काहीच म्हटली नाही. मला वाटलं तरी हिला बहुतेक कळलं असेल मी तिला कॉल केलेला म्हणून पण तीच्या चेहऱ्यावरील हावभाव पण असा काही सांगत नव्हते. बहुतेक भावानीच हिला काही सांगितलं नसेल...शेवटी मीच तिला विचारलं\n\"काल माझा कॉल का रिसिव्ह केला नाही\n\"कालच दुपारी 4 वाजता, हे बघ कॉल लिस्ट\" मी तिला मोबाइल पण दाखवला.\n\"अरे पण काल मला तुझा कॉल च आला नाही\n\" मी तुला कॉल केलेला बहुतेक तुझ्या भावाने उचलला\n मला कोणी भाव नाही आहे मी तुला सांगितलं होतं मी एकटीच आहे माझ्या मम्मी पप्पांना.\n\"अरे पप्पानी उचलला असेल मग\n\" तू please गप्प बस फोन माझ्याकडेच असतो.\" आणि तसं एवढं काय काम होत भूमी ने चेहऱ्यावरील घाम पुसत मला विचारले.\n नाही काही नाही... सहजच केला होता... पण हा तुझाच नंबर आहे ना.\" मी मोबाइल मधला नंबर दाखवून खात्री करून घेतली.\nतिने ही हो म्हटलं. तसंच मी एकदा रिंग देऊन ही पाहिलं. पण तिच्या मोबाईल ची रिंग काही वाजत नव्हती. डिस्प्ले वर काहीच कॉल show होत नव्हता. कानाला लावलेला मोबाईल मधून रिंग वाजतेय पण इकडे काहीच रिस्पॉन्स नव्हता. खरच आश्चर्यकारक बाब होती. मी तिच्या कानाला लावून पण तिला रिंग ऐकवली. पण तरीही ती नालायका सारखी माझाच नंबर आहे म्हणून सांगत होती. आणि कॉल रिसिव्ह झाल्याबरोबर समोरील व्यक्तीने मला बेधडक शिव्या द्यायला सुरुवात केली. \" अरे भो... कोण आहेस कोण तू एवढ्या रात्रीचे कॉल करतोस, दोन तीन दिवस झाले तुझे सारखे मेसेज पण येतात... सारखे कॉल येतात. साल्या जास्त चरबी आली आहे का एवढ्या रात्रीचे कॉल करतोस, दोन तीन दिवस झाले तुझे सारखे मेसेज पण येतात... सारखे कॉल येतात. साल्या जास्त चरबी आली आहे का पोलीस complaint करेल या पुढे कॉल करशील तर...\"\nमी तसा फोन कट केला. समोरून येणाऱ्या शिव्यांचा भडीमार. असं वाटत होत भूमीनेच मला फसवलं उगीच दुसरा नंबर देऊन माझ्या जीवाशी खेळत राहिली. बहुतेक तिला सुरवातीला माझ्यावर विश्वास बसला नसेल. पण म्हणून काय चुकीचा नंबर द्यायचा काय काय करावं काय सुचत नव्हतं. त्यावेळी भूमीचा खूप राग आला होता. पण कशाला दिवस खराब करायचा. मनात तिच्याबद्दल काहीही वाईट विचार येत होते. पण नवीन नवी मैत्री होती. उगीच वादाला कारण नको.\nकथा (भाग - ३)\nकथा (भाग - ३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://reconnectingwithgodavari.in/dasganu-godamahatmya-8/", "date_download": "2018-08-22T01:42:46Z", "digest": "sha1:RGR4IEBJKG53ZION3H5JPUVLWX6E4JMW", "length": 14993, "nlines": 153, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय आठवा) – एक विवेचन…! – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय आठवा) – एक विवेचन…\nसंत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या आठव्या अध्यायाला नमस्कार करुयात…\nकाल ठरल्याप्रमाणे आपण आज अहिल्या-संगमावर जावूया. महर्षी गौतमांची पत्नी अहिल्या ही ब्रम्हदेवांची कन्या होती. अर्थात आपण सर्वजण ब्रह्माचीच संतान आहोत. पण अहिल्येविषयी स्वतः ब्रम्हदेव सांगतात.\nजी अहिल्या माझे कुशी जन्म पावली असे की\nतिचे मी मांडिले स्वयंवर\n करुनि येईल अधिक जाणा\nत्या मी अहिल्या सुलक्षणा\nअसा, पण ऐकल्यावर गौतमांनी एका प्रसूत होणाऱ्या धेनुला मनोभावे प्रदक्षिणा घातली आणि अर्थातच ती पृथ्वी प्रदक्षिणेच्या मोलाची ठरली. तेव्हा ब्रह्मदेवांनी अहिल्येचा विवाह गौतमांशी लावला. पण, ही गोष्ट इंद्राला पटली नाही. हा सल त्याच्या मनातून जात नव्हता. एके दिवशी गौतम स्नानास गेले हे पाहून तो अहिल्येला भेटण्यास आला. अहिल्या आणि इंद्राला संभाषण करताना पाहून गौतमांना संताप झाला. कारण त्यांना इंद्राचे येणे आवडले नाही. संतापाच्या भरात त्यांनी इंद्र व अहिल्या दोघांची खुप निर्भत्सना केली.\nमात्र क्रोध शांत होताच त्यांना उभयतांचे निर्दोषत्व जाणवले व रागाच्या भरात इंद्राला सहस्त्र भगे पडतील, अशी उच्चारलेली शापवाणी मागे घेऊन त्याला सहस्त्र दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीचा विचार करता येईल, असा आशिर्वाद दिला तसेच निर्दोष अहिल्येचे नाव ब्रह्मगिरीवर उगम पावलेल्या आणि गौतमीला मिळणाऱ्या नदीला देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आजही त्र्यंबकेश्वरी अहिल्या-गोदावरी संगम आपल्याला आहिल्यादेवींची आठवण करुन देतो.\nपुढे महाराज आपल्याला जनस्थानाची महती सांगतात. येथे जनकराजाने वरुणाच्या सांगण्यावरून यज्ञ केल्याचे सांगतांना म्हणतात,\n आहे विस्तृत चार योजन\nएथे करिता कोणी स्नान प्रपंच परमार्थ साधेल की\nआणि पुढच्या ओवीत जनस्थानाचा विस्तार सांगतायेत,\nआता महाराज चक्रतीर्थाकडे वळताना एक कथा सांगतात, विश्वधर्म नावाच्या वैश्याचा तरुण मुलगा मरण पावतो. तेव्हा साहजिकच त्याचे आईवडील करुण आक्रोश करतात. ते पाहून साक्षात यमाचे काळीज द्रवित झाले. त्याला स्वतःच्या कार्याची चीड आली आणि आपण आजपर्यंत अनेक जीवांना दुःखी केले, असे समजून तो गोदातीरी तप करायला बसला तेव्हा भूमीवर जीवांचा भार वाढला. भूमीने इंद्राकडे तक्रार केली की यम त्याचे कार्य करीत नाही. इंद्राने भास्कराकडे चौकशी करता कळते की, यम तप करीत आहे.\nहे ऐकून इंद्राला नेहमीप्रमाणे भती वाटते की आपले स्थान जाते की काय म्हणून इंद्र सैन्यासह यमाचे तपभंग करण्यास आला तेव्हा जे घडले ते अघटित होते.\n जय न आला इंद्राप्रत\n तेणे इंद्र सैन्य झाले घाबरे\nचक्र जेथे शांत झाले\nअसो इंद्रे पुढे पाठविले\nआता ही जी गणिका यमासमोर आली तिच्याकडे यमाने फक्त पाहिले आणि तिचे शरमेने आणि भीतीने पाणीपाणी झाले व तिने तात्काळ गोदामाई जवळ केली. पुढे सुर्योपासक या सुर्यपुत्राचे मतपरिवर्तन झाले आणि तो स्वतःच्या निश्चित कर्माकडे वळला.\nआता महाराज म्हणतात ,\n प्रवाह दिसे स्पष्ट साचा\nएथे उभय भाग गोदेचा\nहे तीर्थ अति खोल\nएथे खडकांशी अति विमल\n…..आणि अशी सुंदर कथा सांगुन हा अध्याय थांबतोतेव्हा आपणही येथेच थांबून उद्या पुन्हा भेटूच\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय सातवा) – एक विवेचन…\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय नववा) – एक विवेचन…\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/marathi-news-global-news-quatar-natural-gas-production-57487", "date_download": "2018-08-22T01:35:19Z", "digest": "sha1:PV3OEO2DUURGVOQMJMZAUG75YGEYSEX2", "length": 11889, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news global news Quatar Natural Gas production कतार वाढविणार नैसर्गिक वायूचे उत्पादन | eSakal", "raw_content": "\nकतार वाढविणार नैसर्गिक वायूचे उत्पादन\nबुधवार, 5 जुलै 2017\nदोहा : पुढील काही वर्षांत नैसर्गिक वायूचे उत्पादन 30 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय कतारने घेतला आहे. काही आखाती देशांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कतारने हा निर्णय घेतला आहे.\nदोहा : पुढील काही वर्षांत नैसर्गिक वायूचे उत्पादन 30 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय कतारने घेतला आहे. काही आखाती देशांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कतारने हा निर्णय घेतला आहे.\nकतार पेट्रोलियमचे प्रमुख साद शेरिदा अल-काबी म्हणाले, ''नैसर्गिक वायूचे उत्पादन 2024 पर्यंत 10 कोटी टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे नैसर्गिक वायू क्षेत्रात कतारचे आघाडीचे स्थान आणखी भक्कम होईल. यामुळे दीर्घकाळ नैसर्गिक वायू उत्पादनात कतार पहिल्या क्रमांकावर कायम असेल.'' नैसर्गिक वायूचे सर्वाधिक उत्पादन कतारमध्ये होते. सध्या देशात नैसर्गिक वायूचे दरवर्षी उत्पादन 7 कोटी 70 लाख टन आहे. उत्पादन प्रकल्पांचा विस्तार करण्याच्या योजनेमुळे उत्पादन आणखी वाढणार आहे.\nसौदी अरेबियासह सहकारी देशांनी कतारवर गेल्या महिन्यात बहिष्कार टाकला आहे. यामुळे कतारशी या देशांनी राजनैतिक तसेच, अन्य संबंध पूर्णपणे तोडले आहेत. हा बहिष्कार उठविण्यासाठी या देशांनी कतारकडे 13 मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करणे शक्‍य नसल्याचे कतारने याआधीच स्पष्ट केले आहे.\nआंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने नैसर्गिक वायू उत्पादन वाढविण्याची योजना आहे. सौदी अरेबिया आणि सहकारी देशांनी कंपन्यावर दबाव आणून त्यांना प्रतिबंध केल्यासही कतार दहा कोटी टन उत्पादनाचे उद्दिष्ट गाठेलच.\n- साद शेरिदा अल-काबी, प्रमुख, कतार पेट्रोलियम\nखनिज तेलाच्या भावात घसरण\nसिंगापूर - जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी घसरण झाली. खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल ७१...\nखनिज तेलाच्या भावात घसरण\nसिंगापूर (यूएनआय) : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी घसरण झाली. खनिज तेलाचा भाव आज...\nइराणमधून होणारी तेलआयात थांबविण्यासाठी अमेरिकेने भारतासह अन्य देशांवर दबाव आणला आहे. तेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर विसंबून असलेल्या भारताची...\nमाजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे....\nआमच्यासाठी हा \"अंतिम' सामनाच स्पेनविरुद्धच्या सामन्यापूर्वी रशियाच्या डेझिम्बाचे मत\nमॉस्को - विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात स्पेनविरुद्ध रविवारी होणारा सामना आमच्यासाठी अंतिम फेरीचाच आहे, असे मत यजमान रशिया संघाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/miraj-news-removal-kidney-surgery-55453", "date_download": "2018-08-22T01:10:21Z", "digest": "sha1:B3KXD5WXZ7BCILTEZ3RJ3GLNNMUXKV6C", "length": 13686, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "miraj news Removal of kidney surgery तब्बल सहा किलोची किडनी शस्त्रक्रियेने काढली | eSakal", "raw_content": "\nतब्बल सहा किलोची किडनी शस्त्रक्रियेने काढली\nमंगळवार, 27 जून 2017\nमिरज - सहा किलो 24 ग्रॅम वजनाची किडनी (मूत्रपिंड) काढून टाकण्याची शस्त्रक्रिया वॉन्लेस इस्पितळामध्ये यशस्वीपणे करण्यात आली. कऱ्हाडच्या पन्नास वर्षीय रुग्णावर ती झाली. उपलब्ध माहितीनुसार ही किडनी जगातील सर्वाधिक वजनाची ठरली आहे. या कामगिरीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे \"वॉन्लेस'चे संचालक डॉ. नॅथानियल ससे यांनी सांगितले.\nमिरज - सहा किलो 24 ग्रॅम वजनाची किडनी (मूत्रपिंड) काढून टाकण्याची शस्त्रक्रिया वॉन्लेस इस्पितळामध्ये यशस्वीपणे करण्यात आली. कऱ्हाडच्या पन्नास वर्षीय रुग्णावर ती झाली. उपलब्ध माहितीनुसार ही किडनी जगातील सर्वाधिक वजनाची ठरली आहे. या कामगिरीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे \"वॉन्लेस'चे संचालक डॉ. नॅथानियल ससे यांनी सांगितले.\nमानवी शरीरातील किडनीचे वजन सामान्यतः दीडशे ग्रॅम असते. हे पाहता वॉन्लेसमध्ये शस्त्रक्रियने काढलेली किडनी \"अवाढव्य' म्हणावी अशीच. सामान्य किडनीपेक्षा तब्बल चाळीसपट ती मोठी होती. हा रुग्ण आठ-दहा वर्षांपासून त्रस्त होता. दोन महिन्यांत विकार बळावला. त्यामुळे वॉन्लेसमध्ये धाव घेतली. तपासणीत ही आकाराने मोठी किडनी दिसली. तिच्यात पाण्याचे फुगे तयार झाले होते. पाणी वाढेल तशी ती फुगत होती. निकामी बनली होती. शस्त्रक्रिया जोखमीची होती. मात्र रुग्णाने तयारी दर्शवली.\nअखेर मागील आठवड्यात शस्त्रक्रिया झाली. वॉन्लेसमधील मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. राजीव गांधी, सांगलीतील मूत्ररोग शल्यविशारद डॉ. निकेत शहा, भुलतज्ज्ञ डॉ. सिद्धेश्‍वर शेटे यांनी ती यशस्वी केली. चार तास शस्त्रक्रिया चालली. फुगलेली किडनी काढली. तीन लिटर पाणीमिश्रित द्रवही काढला. रुग्णाची दुसरी किडनीही निकामी झाली आहे. कालांतराने तीदेखील काढून टाकावी लागेल. सध्या तो डायलेसीसवर आहे.\nडॉ. ससे म्हणाले,\"\"हजारात एकाला असा विकार होतो. वैद्यकीय परिभाषेत त्याला ऍडल्ट पॉलिसिस्टीक म्हंटले जाते. तो अनुवांशिकदेखील असतो. फुगलेल्या किडनीने पोटाचा सत्तर ते ऐंशी टक्के भाग व्यापला होता. अन्य अवयव व आतड्यांना चिकटली होती. जगातील आजवरची माहिती पाहता ही किडनी सर्वाधिक वजनाची व आकाराने मोठी ठरली. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डनुसार सर्वाधिक वजनाची किडनी दोन किलो 75 ग्रॅम वजनाची नोंदली गेली आहे. अन्य एका उदाहरणात किडनीत कर्करोगाची गाठ झाल्याने तिचे वजन 5 किलो 18 ग्रॅमपर्यंत वाढल्याची नोंदही आहे. वॉन्लेसमध्ये शस्त्रक्रिया झालेली किडनी त्या सर्वांच्या तुलनेत खूपच \"वजनदार' ठरली.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nमुंबई - सर्वच रस्ते खड्ड्यात गेल्याने बहुतांश रुग्णालयांत सांधे-पाठदुखीच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. यात मणक्‍याचे विकार...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/alabama/private-jet-charter-huntsville/?lang=mr", "date_download": "2018-08-22T02:10:19Z", "digest": "sha1:5ATYJWPQQEHYXBS4BR3NDXSBBLPKKR5S", "length": 18323, "nlines": 81, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Private Jet Charter Flight Huntsville, डेकातुर, मॅडिसन, AL विमान RentalPrivate जेट एअर सनद उड्डाणाचा WysLuxury प्लेन भाड्याने कंपनी सेवा", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा मला जवळ अलाबामा विमान भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nजेट सनद प्लेन सेवा ऑफर यादी:\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nWhile in the area, आपण देखील आरामदायक निवास अनेक पर्याय सापडतील. आपण हंट्सविल अलाबामा काही आश्चर्यकारक लक्झरी हॉटेल्स सापडतील. आपण सर्व सुविधांनी युक्त वातावरण किंवा भत्ता देणाऱ्या भरपूर देते की एक हॉटेल आनंद का, आपण हंट्सविल क्षेत्रात संपूर्ण काही अपवादात्मक हॉटेल शोधण्यासाठी करू. आपण हंट्सविल ला जाणारी नवीन आहेत, तर, ते आपल्या खाली वेळी आपण आनंद घेऊ शकता उपक्रम तसेच काही हॉटेल शिफारस करू शकतात तर आपल्या चार्टर कंपनी विचारू खात्री करा.\nजवळचे विमानतळ तुम्ही करणारे हवाई परिवहन & हंट्सविल बाहेर, डेकातुर, मॅडिसन, अलाबामा लक्झरी अधिकार उड्डाणे लहान सर्व जेट प्रकार प्रवेश आहे, मध्यम, मोठ्या अगदी खूप मोठ्या आकाराचा जेट्स . सायटेशन कोणत्याही एरोस्पेस विमानाचा एयरलाईन निवडा, समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला, फ, बहिरी ससाणा, चॅलेंजर, आखात प्रवाह, ग्लोबल एक्सप्रेस, बैठक सहकार्य साठी बोईंग व्यवसाय जेट, वैयक्तिक शनिवार व रविवार सुट्टी. आम्ही फक्त काही तास आपल्या सर्व जेट अधिकार उड्डाणे लावू शकता. Feel free to call account executives to book your next jet charter flight in Huntsville, येथे AL 888-247-5176 http://www.flyhuntsville.com/portal/#.Wb3xm8iGOUk.\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nगॅरी Vaynerchuk खाजगी न्यू यॉर्क जेट्स\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/11-year-old-mikaila-ulmer-makes-juicy-lemonade-deal-with-whole-foods/", "date_download": "2018-08-22T01:05:09Z", "digest": "sha1:Y6JIDBV2HX4WS6VQ5ANDG6J33KEMYNVB", "length": 13566, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\n११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nसध्याची पोरं फारच भन्नाट आहेत. ज्या वयात आपण फक्त रडायचो, हसायचो, खायचो, प्यायचो आणि झोपायचो त्या वयात सध्याची चिमुकली पिढी बक्कळ पैसे कमावते आहे. अगदी बिझनेस उभं करतेय असं म्हटलं तरी चालेलं. १०-१५ वर्षाच्या पोरांना जेव्हा मोठ्या मोठ्या परिषदांमधून त्यांच्या शोधांची आणि व्यवसायाची माहिती देताना आपण आज पाहतो तेव्हा आपल्या मनातही प्रश्न येतो, “आयला मी असा विचार केला असता तर मी देखील वयाच्या १०-१५ व्या वर्षी फेमस आणि पैसवाला झालो असतो.” पण त्यात आपलीही चूक नाही म्हणा तेव्हाच वातावरण आणि आताच वातावरण खूप बदललंय. आपल्याला नसते तेवढी या चिमुरड्यांना तंत्रज्ञानाची, व्यवसायाची एकंदर जागतिक घडामोडींची इत्यंभूत माहिती असते.\nहे देखील वाचा: वय वर्ष १४ – हवेत उडणारे ड्रोन्स – व्हायब्रण्ट गुजरात – ५ कोटींचा करार\nआता आम्ही तुम्हाला ज्या मुलीची गोष्ट सांगणार आहोत तिचचं उदाहरण घ्या. या अवघ्या ११ वर्षाच्या मुलीने केवळ लिंबू पाण्यातून तब्बल ७० कोटी रुपये कमावले आहेत. काय\nअमेरिकेतील टेक्सास मध्ये राहणाऱ्या या मुलीचं नाव आहे मिकाईला उल्मेर ती आहे केवळ ११ वर्षांची ती आहे केवळ ११ वर्षांची मिकाईला लहान असताना तिच्यावर मधमाशांनी दोनदा हल्ला केला होता. तेव्हापासून तिला मधमाशांची प्रचंड भीती वाटत असे. मात्र, कालांतराने मिकाईलाने मधमाशांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला मधमाशांबद्दल एकप्रकारची ओढ, कुतूहल निर्माण झालं. तेव्हा मिकाईलाने ठरवलं की, घरात परंपरेने चालत आलेल्या लेमनेडमध्ये धने, जवस आणि मध मिसळून काय होतंय ते पाहूया आणि यातून मिकाईलने लेमनेड तयार केलं. तिला आपलं हे पेय भयंकर आवडलं आणि त्याची विक्री करण्याची कल्पना तिच्या डोक्यात आली.\nत्यानंतर मिकाइलाने ‘एबीसी टीव्ही’च्या ‘शार्क टँक’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात नव्या बिझनेस आयडियाजच्या साहाय्यानं पैसे जिंकण्याची संधी मिळते. या कार्यक्रमातून तिने ६० हजार डॉलरची सीड फंडिंग जिंकली आणि आपला व्यवसाय सुरु केला.\nगूगलच्या ‘डेयर टू बी डिजिटल कॅम्पेन’च्या माध्यमातून मिकाइलाने शोनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आपल लेमनेड सर्व्ह केलं.\nहोल फूड स्टोअर्ससोबत आपल्या ‘लेमनेड’ ब्रँडच्या विक्रीचा तिने करार केला आहे आणि याबदल्यात तिने ७० कोटी रुपयांची कमाई केली.\nतिचं ‘बी स्वीट’ नावाचं हे पेय उत्पादन आता टेक्सास, ओकलाहोमा, अरकन्सास आणि लुइसियाना येथील स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.\nसंपूर्ण जगभरातून अश्या लहानग्या उद्योजकांना प्रेरणा मिळत आहे. भारतामध्ये देखील गेल्या काही काळामध्ये अशी उदाहरणे पुढे आली आहेत आणि येणाऱ्या काळातही येतील. त्यांना प्रोत्साहन देऊन जगापुढे आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले तर निश्चितच ही चिमुरडी मांडली भारताचे नाव देखील जगामध्ये उज्ज्वल करतील आणि भारताची येणारी पिढी ही यशस्वी उद्योजक म्हणून जगापुढे येईल.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarath\n← आता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी \nहॉटेलच्या वाया जाणाऱ्या अन्नामधून गरिबांची पोटं भरणारी रॉबिनहूड आर्मी →\nया शहरात म्हणे मरण्यास मनाई आहे\nमाझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५\nपु.ल. देशपांडे : आपल्यात नसूनही रोज नव्याने सापडणारी असामी\nरामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी किती तुम्हाला माहिती आहेत\nजगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक कायदे\nहृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”\nझार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा\nअमिताभने रंगवलेल्या अँथोनी गोन्सालवीस मागचा खरा ‘अँथोनी गोन्सालवीस’\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nगाईच्या शेणाचा वापर करून “बायोटॉयलेट” भारतीय रेल्वेचा अभिनव उपक्रम\nबहुतांश पुरुषांच्या मनात प्रणयाबद्दल या “फॅन्टसी” असतात\nमनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई\nहॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर\nहास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय \nसिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं \nतुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का\n“भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं” : नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं\nजगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर भारतात नसून परदेशात आहे\nप्राचीन भारतीय विद्वतेची साक्ष देणारे १४०० वर्षे जुने ‘सूर्य घड्याळ’\nसचिन तेंडूलकरच्या नावाने लॉन्च झालेल्या फोनची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ट्ये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://yogeshalekari.blogspot.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2018-08-22T01:48:34Z", "digest": "sha1:VAO3WDSPQUDI73YH5S44OZV4CLJECO57", "length": 32039, "nlines": 190, "source_domain": "yogeshalekari.blogspot.com", "title": "स्वैर भ्रमर : ।। भटकंतीची पूर्व तयारी ।।", "raw_content": "\nप्रागैतिहासिक काळात शेतीचा शोध लागला आणि माणूस भटकंती सोडून स्थिर झाला, पण प्रगत काळात मानवाला पुन्हा भटकंतीचे वेध लागले. या मधल्या काळात भटकंती या विषयामध्येही बरीच स्थित्यंतरे झाली व भटकंती किंबहुना ट्रेकिंग हा शब्द परवलीचा झाला किंवा हा एक छंद म्हणून नावारूपास आला. निसर्गापासून दूर गेलेला मानव या निमित्ताने पुन्हा निसर्गाकडे वाळू लागला, यातून आनंद मिळवू लागला. आता भटकंती करणे म्हणजे डोंगर, दऱ्या, पर्वत, नदी, नाले ,गावे, शहरे, विविध ठिकाणे, प्रांत सर्व सर्व आले. पैकी आपण शहरी किवा ग्रामिण जीवनास रुळलेली मंडळी तेव्हा इतर ठिकाणी भटकायचे तर काही नियम पूर्वतयारी मर्यादा यांचे हि अवलोकन हवे. नाहीतर आनंदावर विरजण पडू शकते ना तर इथं आपण भटकंतीची पूर्वतयारी या विषयावर व फक्त याच विषयावर बघणार आहोत.\nआता इथेही भटक्यांचे २ भाग पडतात पहिला भटकंतीतून इतिहासाकडे वाळलेले तर दुसरं इतिहासातून भटकंतीकडे वाळलेले किंवा इतिहासाच्या शोधात भटकंती करणारे म्हटलं तरी चालेल या इतिहास भटक्यांचे आत्मे सहसा गड किल्ले, खिंडी, युद्ध भूमी इ. ठिकाणी घुटमळतात, येथील इतिहास भटकंतीच्या पंखांना अमर्याद बळ देतो त्यामुळे भटकंतीचा श्री गणेश करण्या आधी काहीसा इतिहास हि माहित असावाच हि पहिली पायरी म्हणता येईल.\nत्या पुढे जाऊन प्रत्यक्ष भटकंतीची वेळ येते तेव्हा काही निसर्गाचे नियम, त्याच्या लहरीपणा, संभाव्य धोके याचा जरासा अभ्यास करून त्यानुसार आपली सैर यशस्वी करण्याची मजाच न्यारी, हि मजा अनुभवायची असेल तर आपले शरीर व मन कणखर व काटक असावे लागते तसे शिवरायांच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाला या गोष्टी ताशा जन्मजातच मिळतात पण आपली जीवन शैली पाहता आपला अंगभूत काटकपणा उजळवायला थोडी तयारी करणे गरजेचे आहेच\nसर्वात महत्वाचं शारीरिक तयारी.\nभटकंती म्हटलं कि बरेच पायपीट होते मग त्याची सवय हवी नाहीतर अंगदुखीने आनंदावर पाणी पडणार. तशी जास्त काही तयारी नाही पण नियमित चालण्याचा व्यायाम हवा सोबतच जवळ एखादी टेकडी असेल तर ती चढणे उत्तम व्यायाम,मोठया ट्रेक साठी जात असेल तर हाच व्यायाम पाठीवर १० किलो वजन तेही टप्प्या टप्प्याने वाढवत करायचा . दिवसाला किमान ५/६ किमी चालू शकलो कि वरच पूर्ण केल्यासारखं आहे. एकदा का ट्रेकिंग अंगवळणी पडलं कि मग अधिकच वेळ यासाठीनाही काढला तरी चालू शकत. ट्रेक जर हिमालयातील असेल तर दिनचर्येत थोडासा बदल करून घ्यायचा जस कि खाणं पिणं तिकडे जे मिळणार त्याची चौकशी करून त्याची सवय लावून घेणे, तिकडे अति उंचीवर हवा विरळ असलयाने प्राणवायू कमी मिळणार मग छातीचा भाता वर खाली होईपर्यंत चढाई उतराई करत राहणे श्वसनाचे योग प्रकार करण्यास हि हरकत नाही हा तास हिमालयात पहिल्यांदाच जात असेल तर मात्र जास्त काळजी घ्यावी व अधिक ची तयारी असावी लागते.\nहा भाग खूप महत्वाचा कारण मानसिक बळ एकदा खचले कि तुमचे बलदंड शरीरही काही कामाचे उरत नाही म्हणून मानसिक तयारीही तितकेच महत्व द्यावे किंबहुना जास्तीच. डोंगर दऱ्यांत भटकताना उंची खोली आलीच काहींना त्याचे भय असते तसे असेल तर स्वतःहून च आपल्या मर्यादा ओळखून त्यापासून लांब राहणे उचित. नाहीतर या गोष्टींची भीती काढून टाकणे तेही सरावाने हाच एकमेव मार्ग पण ते करत असताना सुरक्षितेची साधने वापरावी व ती वापरणारा अनुभवी व्यक्ती चमूत असावा. तसेच आणखी एक तयारी म्हणजे घराबाहेर पडल्यावर आपणाला कोणत्याच सोयीसुविधा मिळणार नाहीत येईल त्या प्रसंगाला अगदी मजेत समोर जायचंय एवढं मनावर ठसलं कि तुम्ही या भटकंतीतील आनंदाचे सोने लुटायला पात्र झालात म्हणून समजा.\nआता आपण पाहूया निसर्गात वावरण्याचे काही सामान्य नियम\nयातील बरच मी अनुभवाने लिहतोय त्यामुळे हे सर्वानाच पटेल असे नाही.\nसर्वात महत्वाचं निसर्गातील सर्व गोष्टींप्रती आदर असणे अगदी एखादा कीटक जरी अंगावर बसला तरी त्याला न मारता बाजूला करणे इथपर्यंत. कारण आपण त्याच्या घरात गेलोय त्याच्या घरात जाऊन त्यांची जीवनसाखळी बिघडवून आनंद मिळविण्याएवढे कृतघ्न तरी भटक्यांनी होऊ नये यासाठी हे. दुसरी गोष्ट भावनेच्या भरात उत्साहाच्या भरात आपण स्वतःला निसर्गा पेक्षा मोठं समजण्याची चूक करू नये.\nआपल्या वर्तनाने प्राणिसंपदा वनसंपदा यांची हानी होणार नाही याची काळजी मात्र सदैव घावी. जस कि आग लागणे, कचरा करणे, फोटोग्राफी च्या नादात कधी कधी पक्ष्यांची घरटी अथवा अंडी हाताळली जाणे किंवा विनाकारण फोटोसाठी सर्प पकडणे अशा अनेक गोष्टीची माहिती घेऊन च निसर्गात वावर असावा. इथं गोष्ट सांगावीशी वाटतंय जंगलात फिरताना येथील प्राणी पक्षी वृक्ष फळे फुले यांची दैंनंदिनी व त्यानच्या निसर्गातील भूमिकेच्या गमती जमती अभ्यासण्याचा नाद लागला च चुकून तर तुम्ही निसर्गाशिवाय राहूच शकत नाही एवढं अप्रतिम जग मिळेल तुम्हाला पण त्यासाठी खूप अभ्यासाची गरज असणार.\nआता आपण सोबत घेण्याच्या माहात्व्हाच्या वस्तूंबाबत बघू.\nतयारीतील हि एक महत्वाची गोष्ट म्हणता येईल डोंगर भटकंतीत संभाव्य धोके टाळण्यासाठी, आपली क्षमता वाढविण्या साठी किंवा आहे ती टिकून राहावी याकरिता खूप उपयोगी वस्तू सोबत असणारे गरजचे असते\nमाझ्या अनुभवानुसार नेमही सौम्य रंगाचे फुल्ल पॅन्ट व टीशर्ट फुल किंवा हाफ असतील तर extra sleevs सोबत असाव्या. डोक्यावर सदैव टोपी किंवा डोके झाकलेले असावेच. बंडाना किंवा किंवा गमचा असेल तर मान व गळा हि झाकून घ्यावा ऊन व धूलिकणांपासून त्वचेचे संरक्षण होते. पॅन्ट शक्यतो नायलॉन ची सध्या बाजारात मिळते ती असेल तर उत्तम कारण ती भिजली तरी सूकते लवकर धूळ बसली तरी झटकली कि साफ होते. स्ट्रेचेबल असल्याने आपण त्यामध्ये सहजी वावरू शकतो.सध्या केमो कलर च्या मिलिटरी पँट्स हि मिळतात त्याचा उद्देश निसर्गाशी मिळतीजुळती रंगसंगती व मजबूत बांधणीचे असल्याने दीर्घकाळ उपयोगिता मिळते. टीशर्ट उत्तम २/३ दिवस सहज घालू शकतो त्यामुळे जास्त कापडायचे ओझे टाळता येते.उन्हाचे दिवस असतील तर अतिनील किरणांपासून संरक्षण देणारे गॉगल्स असावेत सोबत. महत्वाचा मुद्दा - चित्रात विदेशी ट्रेकर्स हाल्फ कपड्यात दिसतात ते दिसायलाही छान छोकी दिसत म्हणून अपन अनुकरण करू नये, त्यांचे तिकडील हवामान निसर्गमन त्यानुरूप तो पेहराव असतो. आपल्याकडे विविध प्रकारचे विषारी कीटक, वनस्पती काटे सह्याद्रीत आढळतात त्यापासून संपूर्ण शरीर वाचावे हा हेतू.\nअति महत्वाची गोष्ट. भटकंतीमध्ये पायाची भूमिका खूप मोठी त्यामुळे पायांची साथ मिळाली तर च आपण इश्चित स्थळी पोहचू. त्यासाठी उत्तम दर्जाचे आरामदायी बूट असावे त्यामुळे आपण न थकता चालण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. चप्पल अथवा सँडल्स कधीच घालू नयेत कारण पाय उघडं राहिल्याने काटे घुसणे, सॅप विचू चावण्याची शक्यता, दगड पडून बोटे तुटण्याचा धोका असे प्रकार होऊ शकतात.\n-आता हे उत्तम दर्जाचे बूट ओळखायचे कसे \n-तळवा किंवा sole- sole शक्यतो रबरी असावे व त्यावर मोठ्या आकारात नक्षी असावी त्याने पकड (ग्रीप )उत्तम मिळते मातीत अथवा निसरड्या जागीही आपण व्यवस्थित चालू शकतो. sole मऊ पाहून घ्यावे हार्ड असेल तर त्याचा त्रास चालताना होतो.\n-माप : नेहमी योग्य मापाचे बूट असावेतच त्यासाठी दुकानात जाऊन स्वतः घालून पाहण्याला प्राधान्य द्यावे आजकाल ऑनलाइन खरेदी माडे मापात मितीलच याची शक्यता कमी कारण ती मापे पाश्च्यात्त्य लोकांच्या शरीररचनेनुसार बनविलेली असतात. बूट हा नेहमी हाय अँकल म्हणजे घोट्याच्या वरपर्यंत असावा त्यांमुले पायाला वर पर्यंत आधार मिळतो व आपसूकच मुरगळने, लचकणे या गोष्टी टाळल्या जातात\nकॅम्पस या कंपनी चे action trekking हे बूट अगदी स्वस्त व मस्त मला वाटतात (मी इथे जाहिरात करत नाहीये पण हा सध्या तरी बुटाच्या बाबतीत दर्जेदार पर्याय आहे म्हणून नाव सुचवलं ) मटेरियल पाहताना उच्च दर्जाचे असावे कि ज्याने बुटात बुटात कोंदट वातावरण न होता हवा खेळती राहील म्हणजेच फेब्रिक जाळीदार असावं हल्ली काही कंपनीचे आहेत बूट जे जाळीदार फेब्रिक मुले हवेशीर असतात व पाण्यातही उत्तम चालतात\n३)सॅक . किंवा पाठपिशवी\nयाशिवाय भटकंती होणे नाही त्यामुळे सॅक घेताना खूपच चोखंदळ राहावं. सर्व प्रथम आपण कोणत्या भटकंतीसाठी जास्त वापर करणार आहे त्यानुरूप सॅक घ्यावी मोठे हिमालयीन ट्रेक असतील तर ५०/५५ ltr एकदिवसीय असेल तर ३०ते ३५ लिटर ची सॅक पुरेशी ठरते. या अगदी ५०० रुपयांपासून ते १०००० पर्यंत मिळतील पण आपली गरज भागविणारी उत्तम दर्जाची योग्य किमतीत पाहून घ्यावी.\n- आता गरज भागिवणारी म्हणजे कशी \nपुरेसे पण गरजेचे सहित्य बसेल अशी, बंध belt मजबूत असावे त्याचबरोबर हवे तशे अड्जस्ट होणारे असावेत, बाजूचे कप्पे असावेत ज्याची खूप गरज पडते, मटेरियल उत्तम असावे वॉटरप्रूफ असेल तर उत्तमच बांधणी उभ्या आकारात असावी पाठीला मेटल सपोर्ट असेल तर उत्तम नसेल तर आतून पॅड असलेला तरी हवाच. व चेस्ट बेल्ट व वेस्ट बेल्ट असावेतच याने वजनाची विभागणी होऊन खांद्यावर भर कमी होतो व प्रवास आरामदायी होतो\nत्याचबरोबर रेन कव्हर हि योग्य मापाचे घ्यावे सॅक जरी वॉटरप्रूफ असेल तरीही त्या भरवशे राहू नये रेन कव्हर असावेच याचा आणखी एक फायदा नेहमी रेणकवर लावायची सवय लागली तर बॅग जास्त मळतही नाही बॅग पेक्षा रेनकोव्हर धुणे कधीही सोप्पे. नाही का \nसॅक व बूट नेहमी स्वतः पाहून दुकानातूच घ्यावी ऑनलाइन खरेदी जरी स्वस्त वाटली तरीही याबाबतीत मी अनुभवाने सांगेन कि बॅग स्वतः पाहून आपल्या पाठीच्या व उंचीच्या आकारास समरूप होईल अशीच घ्यावी कारण हि एकवेळीची गुंतवणूक खूप वर्षे साथ देईल.\nखालील चित्रावरून बॅग कशी भरावी आपल्या लक्षात येईल\nबाहेर पडताना काही पुरेशी औषधें सोबत असावेतच एका छोट्या पेटी मध्ये डॉक्टरांच्या सल्य्याने आपल्या प्रकृतीला अनुरूप औषधें त्या पेटिट घ्यावीत यासाठी जाणकारांचा सल्लाच घ्यावा कोणतेही औषध अपुऱ्या माहितीवर घेऊ नये रोगापेक्षा इलाज भयंकर करून ठेवाल.\nआणि एक महत्वाचं काठी किंवा वॉकिंग स्टिक वापरण्याची सवय लावावी याचा फायदा उतारवयात होतो.वजनाने हलकी अशी स्टिक वापरल्याने गुडघ्यावर येणारे ओझे विभागले जाऊन गुढघ्यांचे कष्ट कमी होते व त्यांचे आयुर्मान वाढते.\nआत्तापासूनच वापरल्यास गुडघ्यांची झीज कमी होते व आपण जास्त वर्षे ट्रेक करू करू शकू. (ज्यांचे वय आत्ता ४०+ आहे त्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून प्रेरित )\nआधार घेणे म्हणजे कमी पणाचे लक्षण असा काही लोकांचा अहंभाव हि इथे मध्ये येऊ शकतो त्यांनी वापरू नये :)\nप्रत्यक्ष भटकंतीला जाताना सोबत काय काय गोष्टी घ्यावा हे पाहूया आता.\nइंटरनेट वर किंवा विविध पुस्तकातुन आपणास अशा याद्या मिळतात माझ्या अनुभवानुसार त्यातील बरेचसे सामान बिनकामाचे असते इथे आपण २ दिवसीय भटकंती विचारात घेऊन साहित्य यादी पाहू\nअंगावरील कपडे बूट मोजे टोपी व गॉगल्स सोडून बॅगमध्ये भरण्याच्या गोष्टी\n१ )पुरेसे खाद्य २) पाणी बॉटल\n३) टीशर्ट ४) टॉर्च व एक्सट्रा बॅटरी\n६)स्लीपिंग बॅग किंवा मॅट किंवा तत्सम झोपण्यासाठीचे साहित्य पण अगदी कमी जागा व्यापतील असे\n७) चप्पल (रात्री कॅम्प site वर फिरायला) ८)गरज असेल तर स्वेटर\n९) कानटोपी आवश्यक झोपताना कां बांधूनच झोपावे\n१०) गमचा (जो टॉवेल चे हि काम करतो व रुमलचेही व तुलनेने जागा कमी व्यापतो)\n११) एक दोरी ५/६ मीटर\n१३)औषधपेटी, माचीस व नोंद वही\n१४) काठी किंवा वॉकिंग स्टिक\nपावसाळा असेल तर रेनकोट बस. महत्वाचं सूत्र गरजा कमी करणे आपोआप यादी कमी होते, कमीत कमी पण गरजेचेच साहित्य जवळ ठेवीची सुरवातीपासूनच सवय लावून घ्यावी याचे पुढे खूप फायदे होतात.\nआपली डोंगरयात्रा सुखर होण्यात आपण सोबत घेतलेल्या योग्य वस्तूंचा खुप मोठा सहभाग असतो हे विसरुन चालणार नाही त्यामुळे स्वतःची व आपल्या वस्तूंची काळजी घेऊन आपापल्या डोंगर यात्रा पूर्णत्वास नेऊन निखळ आनंदाची उधळण अनुभवावी इतरांस हि खुली करावी.\nआपल्या तमाम भटकंती आराखड्यांसाठी खूप खूप शुभेच्छा\n(टीप - लेखनाचा पहिलाच प्रयत्न व मी काही लेखक नसल्याने काही त्रुटी असतील तर सांभाळून घ्यावे )\nसुळक्याकडून सुळक्याकडूडे पुस्तकात विस्तृत माहिती मिळते .\nचंद्रशेखर लता दत्तात्रय पिलाणे 8 November 2016 at 17:34\nखूप छान माहिती ....\nसह्याद्री मधील दुर्गभ्रमंती करतांना वरील दिलेल्या गोष्टी खूपचं उपयुक्त आहे.\nअधिक माहितीसाठी श्री. आनंद पाळंदे गुरुजी यांचे \"डोंगरयात्रा\" यामधील पहिले ते नव्वद या पृष्ठ भागावरील माहिती जरूर वाचावी...\nबंधूराज असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती ...\nसर्वांनाच ती भलीमोठी पुस्तके उपलब्ध होत नाहित, उलटपक्षी लिंक सहज मिळते यासाठी नेमकी माहिती वेचून संग्रहीत केली. :-)\nबरं बरं हा शेटजी.. :D\nसुळक्याकडून सुळक्याकडूडे पुस्तकात विस्तृत माहिती मिळते .\nसर्वांनाच ती भलीमोठी पुस्तके उपलब्ध होत नाहित, उलटपक्षी लिंक सहज मिळते यासाठी नेमकी माहिती वेचून संग्रहीत केली. :-)\nउत्तम अति उत्तम माहीती योगेश सर....\nफार चांगले शब्दबद्ध केले आहेस. लिहीत रहा. कोणी दुसर्‍या पुस्तकाबरोबर तुलना करतील तिथे दुर्लक्ष कर. तू तुला जे वाटते कर. दुसरे चांगलं लिहितात याचा अर्थ तू वाईट लिहितोस असा नाही, तेव्हा लिखाण सोडू नकोस.\nखुप खुप धन्यवाद सर..\nअसाच पाठीवर हात राहुद्या.. :-)\nभटक्यांचा अजून एक प्रकार आहे. माझ्यासारखा... इतिहासाबद्दल फारसा सोस नसला तरी कामापुरता जाणून आहे. मी भटकतो तो फक्त राकट सौंदर्याच्या प्रेमात पडल्यामुळे. मग ते गड-किल्ले, डोंगर, घाटवाटा, धबधबे, कडे काहीही असो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4685412390219258166&title=Statement%20of%20Devendra%20Fadanvis&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:08:29Z", "digest": "sha1:VP34YSKRB6TPDAHERNASWFNNN4W4KSCM", "length": 9255, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’", "raw_content": "\n‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’\nमुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन जव्हार (पालघर) येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, विष्णू सावरा, उमेदवार राजेंद्र, खासदार, आमदार यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nते म्हणाले, ‘पिण्यासाठी, शेतासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आधीपासूनच काम हाती घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून समृद्धी आणि विकास साधला जातो आहे. महाराष्ट्रात पाणी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेण्यात आली आहे, त्याचप्रमाणे इथल्या प्रत्येक गावाला पाणी मिळण्याच्या दृष्टीने आराखडा तयार काम सुरू आहे. २०१९च्या डिसेंबरपर्यंत पात्र सर्व आदिवासींना मालकी हक्काचे पट्टे दिले जातील. फळबागांच्या लागवडीसाठी विविध योजनेत निधीही दिला जाणार असून, रोजगारासाठी आदिवासी लोकांची होणारी भ्रमंती थांबवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.’\n‘स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधीही पाठीत वार केला नाही; मात्र ज्यांच्या रक्तात कमळ आणि भाजप आहे त्यांचेच कुटुंब फोडण्याचे काम शिवसेनेने केले,’ असे टीकास्त्रही मुख्यमंत्र्यांनी यांनी या वेळी सोडले. ‘अश्रूंचे राजकीय भांडवल करायचे नसते. ही जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही. अश्रू पुसायचेच होते, तर तुम्हाला तीन मेची का वाट पहावी लागली,’ असा प्रश्नही सभेदरम्यान फडणवीस यांनी उपस्थित केला.\nTags: पालघरमुंबईदेवेंद्र फडणवीसजव्हारपालघर लोकसभा पोटनिवडणूकरामदास आठवलेपंकजा मुंडेJawharPalgharMumbaiDevendra FadanvisRamdas AthawalePankaja Mundeप्रेस रिलीज\nशैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा सुट्टीच्या दिवशी भाजपचा मतदारांशी थेट संपर्क आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट ‘मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही’ कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://reconnectingwithgodavari.in/category/uncategorized/", "date_download": "2018-08-22T01:45:01Z", "digest": "sha1:KXA46CDTVUB5XOPVLKI6K7XLKMQX4DZ5", "length": 6163, "nlines": 111, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "Uncategorized – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nगोदावरी शब्दाचे मूळ हे तमिळ मध्ये आहे. तमिळ को – क +ओ क म्हणजे मिळवणे ओ म्हणजे विलग केलेले दुरून मिळाले ते-कोद तमिळ मध्ये ‘ग’ नसतो. ‘क’ ला उचित ठिकाणी ग म्हंटले जाते. पूर्वीचा तेलंग प्रदेश म्हणजे आताचा आंध्र आणि तेलंगण हे…\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/property-data-pmc-municipal-115590", "date_download": "2018-08-22T01:25:17Z", "digest": "sha1:LHGBVPJFG2Q6Z2NECWQQBKXCQ7D6JS3P", "length": 12876, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Property Data PMC Municipal मालमत्तांचा डाटा अद्ययावत करण्यासाठी ‘पीएमसी’ | eSakal", "raw_content": "\nमालमत्तांचा डाटा अद्ययावत करण्यासाठी ‘पीएमसी’\nशुक्रवार, 11 मे 2018\nनागपूर - शहरातील मालमत्तांची माहिती अद्ययावत करण्याचे बरेच काम निपटल्यानंतर आता महापालिकेने पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन समिती) नियुक्तीचा स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पीएमसीसाठी दोन कोटींच्या खर्चास स्थायी समितीने आज मंजुरी दिली.\nनागपूर - शहरातील मालमत्तांची माहिती अद्ययावत करण्याचे बरेच काम निपटल्यानंतर आता महापालिकेने पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन समिती) नियुक्तीचा स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पीएमसीसाठी दोन कोटींच्या खर्चास स्थायी समितीने आज मंजुरी दिली.\nशहरातील मालमत्तांची माहिती, मूल्यांकन करण्यासाठी महापालिकेने सायबरटेकची नियुक्ती केली. सायबरटेकच्या नियुक्तीसोबतच कोलकाताच्या एका कंपनीला पीएमसी म्हणून नियुक्त केले. परंतु ही कंपनी आलीच नाही. त्यामुळे सायबरटेकने मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले. सायबरटेकने मालमत्तांची माहिती गोळा करताना बरेच घोळ केले. त्यामुळे अनेकांना पूर्वीपेक्षा जास्त कराची देयके पाठविण्यात आली.\nमहापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायबरटेकचा हा घोळ निस्तारला. निश्‍चित कालावधीत शहरातील मालमत्तांचा डाटा गोळा करण्यात सायबरटेक अपयशी ठरली. त्यामुळे त्यांना मुदतवाढही देण्यात आली.\nमुदतवाढीनंतरही सायबरटेकचा वेग कासवाचाच होता. परिणामी महापालिकेने अनंत टेक्‍नॉलॉजी कंपनीही नियुक्त केली. तूर्तास शहरातील पाच लाख २७ हजार ४८९ मालमत्तांपैकी ३ लाख १० हजार ५९५ मालमत्तांतून ६ लाख ८४७ युनीटचा डाटा गोळा केला. यात नवीन मालमत्तांचाही शोध लागला असून यात ९५ हजार ६६० युनिटचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पीएमसी नसताना महापालिकेतील कर्मचाऱ्यांनीच मालमत्तांचा सायबरटेकने आणलेला डाटा व्यवस्थित केला. निम्म्यापेक्षाही जास्त डाटा कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित केल्यानंतर कर विभागाने पीएमसी नियुक्तीचा प्रस्ताव पाठविल्याने अनेकांनी महापालिकेला वरातीमागून घोडे, असा टोला हाणला. पीएमसीद्वारे सायबरटेकच्या नियुक्तीपूर्वी गोळा करण्यात आलेला डाटा अद्ययावत करण्यात येईल, असा दावा कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी केला.\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-22T02:24:33Z", "digest": "sha1:GTG34LEHNQF4W5VKSDF7BXMZCTVILNHT", "length": 6654, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "मी बीचवर साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का – राधिका आपटे | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome मनोरंजन मी बीचवर साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का – राधिका आपटे\nमी बीचवर साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का – राधिका आपटे\nबॉलीवुडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे काही दिवसांपूर्वी एका बिकीनीवरील फोटो शेअर केल्याने तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. या फोटोत राधिका आपल्या मित्रासोबत बीचवर बिकीनीमध्ये मौजमस्ती करताना दिसते. या फोटोवर यूजर्सने राधिकाच्या ड्रेसवर आक्षेप घेतला होता. याला राधिकाने सडेसोड उत्तर दिले आहे.\nगेल्या आठवड्यात गोव्याच्या एका बीचवरील रिलॅक्‍स करतानाचा एक फोटो राधिकाने पोस्ट केला होता. या फोटोमध्ये राधिका बिकीनी घालून एका मित्रासोबत वाईन घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचा बोल्ड फोटो टाकल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले. ट्रोल केले जात आहे हे मला माहितही नव्हते. हे खरोखरच हास्यास्पद असून मी बीचवर साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का\nअमोल थोरात यांची निवड\nसांगवीत माजी नगरसेवकाकडून नैराश्येतून विकासकामांना आडकाठी; भाजपच्या चारही गरसेवकांचा हल्लाबोल\nआंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून उलगडणार महाराष्ट्राच्या सौंदर्य आणि शक्तिपीठांची गुपिते\nव्हायोलिन समवेत रंगली सुगम संगीत, चित्रपट संगीताची सुरेल मैफल \n‘ग्रहण ‘ मालिकेनंतर आता ‘पार्टी ‘ चित्रपटात मंजिरी पुपाला येतेय रसिकांसमोर\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-10th-students-instead-in-agriculture-1680656/", "date_download": "2018-08-22T01:21:19Z", "digest": "sha1:ATOB7D5VJSFASUNM43BUH4OJGFJI2XKO", "length": 13946, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai 10th students instead in agriculture | मुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेतीकडे कल | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेतीकडे कल\nमुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेतीकडे कल\nविद्यार्थ्यांना आपला कल ओळखून दहावीनंतरची पुढील वाट निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येते.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nशिक्षण विभागाने घेतलेल्या कल चाचणीतील निष्कर्ष; मुंबई पट्टय़ातील ४६ हजार विद्यार्थ्यांना कृषीअभ्यासात गोडी\nघरातील अनेक पिढय़ा शेतावर राबूनदेखील होणारी आर्थिक ओढाताण पाहून ग्रामीण भागातील मुलांना शहरातील नोकऱ्या खुणावत असल्या तरी, सिमेंटकाँक्रिटच्या जंगलात वाढलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांतील मुलांना मात्र कृषी क्षेत्र साद घालत आहे. दहावीतील विद्यार्थ्यांचा कोणत्या क्षेत्रातील करिअरकडे कल आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या कलचाचणीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल ४६ हजार मुलांनी शेतीच्या अभ्यासात रस दाखवला आहे.\nविद्यार्थ्यांना आपला कल ओळखून दहावीनंतरची पुढील वाट निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येते. या कलचाचणीचे निष्कर्ष विभागाने नुकतेच जाहीर केले. राज्याप्रमाणेच मुंबईतील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा वाणिज्य शाखेकडे आहे. मात्र मुंबई आणि परिसरात शिकणाऱ्या १७ टक्के म्हणजे ४६ हजार ७४६ विद्यार्थ्यांचा कल कृषी क्षेत्राकडे आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडय़ातील विभागांबरोबरच कोल्हापूर, पुणे या भागांपेक्षाही कृषी क्षेत्राकडे कल असलेले विद्यार्थी मुंबईत जास्त आहेत. शेती नजरेलाही अभावानेच पडावी\nअशा मुंबईतील विद्यार्थ्यांचा शेतीकडे असलेला कल शिक्षक आणि पालकांनाही गोंधळात टाकतो आहे.\nमुंबई विभागातील सर्वाधिक म्हणजे ५८ हजार ३०२ (२१ टक्के) विद्यार्थी हे वाणिज्य शाखेकडे कल असलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील हा कल यंदाही टिकून आहे. अकरावीच्या प्रवेशासाठीही वाणिज्य शाखेत सर्वाधिक प्रवेश मुंबईत होतात. दुसऱ्या क्रमांकावर मात्र शेती बरोबरच ललित कलांचे क्षेत्र आहे. ललित कलेकडेही १७ टक्के म्हणजे ४६ हजार विद्यार्थ्यांचा कल आहे.\nगणवेशधारी किंवा प्रशासकीय सेवेत ४० हजार ५२१ विद्यार्थी (१४ टक्के) करिअर करू इच्छितात. आरोग्य विज्ञान विषयांमध्ये ३१ हजार ८३१ विद्यार्थी (११ टक्के) आणि कला विषयांमध्ये ३० हजार २५० विद्यार्थ्यांचा (११ टक्के) कल आहे. एकेकाळी नोकरीची हमी देणाऱ्या तांत्रिक शाखा गेल्या काही वर्षांमध्ये डबघाईला आल्यानंतर त्याकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढाही कमी झाला आहे. मुंबईतील २५ हजार २१९ (९ टक्के) विद्यार्थ्यांचा कल तांत्रिक शाखांकडे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/06/13/kim-jong-un-went-with-his-private-toilet-to-singapore/", "date_download": "2018-08-22T02:11:27Z", "digest": "sha1:KPMHXM77B3TZYFKFURX3EQK4JEXLATNZ", "length": 8581, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सिंगापूर भेटीवर येताना टॉयलेटसह आला होता किम जोंग उन - Majha Paper", "raw_content": "\nलिंबू पाणी अनेक विकारांवर उपयोगी\nअब्जावधींचा उद्योग सांभाळण्यास वांग सिकोंगचा नकार\nसिंगापूर भेटीवर येताना टॉयलेटसह आला होता किम जोंग उन\nजगाच्या दृष्टीने ऐतिहासिक बनलेली डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन याची भेट अखेरी झाली असली तरी किम जोंग उनने त्याच्या सुरक्षेची कशी खबरदारी घेतली होती याच्या बातम्या अजून चर्चेत आहेत. सिंगापूर दौऱ्यावर येताना किम जोंग उन त्याचे खासगी टॉयलेट बरोबर घेऊन आला होता असे उघड झाले आहे. किमने त्याच्या विमानातून ज्या गोष्टी सोबत आणल्या त्यात बुलेट प्रुफ कार बरोबर या टॉयलेटचाही समावेश होता.\nकिमने सिंगापूरला पोहोचण्याअगोदर दोन रिकामी विमाने पाठवून सुरक्षेची खात्री करून घेतली होती आणि त्यानंतर तिसऱ्या विमानातून तो सिंगापूरला पोहोचला होता. द.कोरियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार किमच्या बुलेटप्रुफ कारमध्ये त्याचे वैयक्तिक टॉयलेट होते. उत्तर कोरियातून गार्ड कमांड युनिटमधून पलायन करून द. कोरियात आश्रय घेतलेल्या एका अधिकाऱ्याने किम जोंग उन जेथे जाईल तेथे स्वतःचे टॉयलेट बरोबर नेतो ही खास माहिती उघड केली होती.\nया मागचे कारण देताना हा अधिकारी म्हणाला कि, किम जोंग उन त्याच्याबद्दलची कुठलीच माहिती बाहेर येऊ नये याची खूप काळजी घेतो. टॉयलेट बरोबर नेण्यामागे हीच भीती आहे. त्याला त्याच्या मलमूत्राचा नमुना कुणी चोरून नेईल आणि त्याची तपासणी करून किमला असलेल्या अनेक आजारांसंबंधी माहिती मिळवेल अशी नेहमी भीती वाटते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Goa/Four-injured-in-a-car-accident-At-corner-Proyol/", "date_download": "2018-08-22T02:42:59Z", "digest": "sha1:5SF6IVAQ6JVP4G3E3AHY3AKGIN2R7XCV", "length": 4482, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " कोने प्रियोळ येथे कारच्या धडकेत चारजण जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कोने प्रियोळ येथे कारच्या धडकेत चारजण जखमी\nकोने प्रियोळ येथे कारच्या धडकेत चारजण जखमी\nकोने प्रियोळ येथे बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारने दुचाकीला ठोकर दिल्याने चारजण जखमी झाले असून यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात विजय लाल (33) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. निशा भारती (30), मंगेश कुमार (6) व त्रिशा भारती (3, सर्व जण बोणबाग बेतोडा, मूळ उत्तर प्रदेश) या जखमींवर उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर अज्ञात कारचालक तेथून कार घेऊन पळून गेला.\nस्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार (जीए-05-ए-0082) ही दुचाकी फर्मागुडीहून म्हार्दोळच्या दिशेने जात होती. यावेळी त्या दुचाकीच्या विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनाला ओव्हरटेक करीत असलेल्या कारची धडक दुचाकीला बसली. यात दुचाकीवरील चौघेजण रस्त्यावर फेकले गेले. मात्र, ठोकर दिलेल्या अज्ञात कारचालकाने न थांबताच तेथून पळ काढला. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विजय लाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे.\nहवालदार संदीप खाजनकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. फोंडा पोलिस पळून गेलेल्या अज्ञात कारचालकाचा शोध घेत आहे.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aplajob.com/2018/05/sub-inspector.html", "date_download": "2018-08-22T01:25:14Z", "digest": "sha1:M6MS6EODXUFUSEM6SXADOGOCTTE6Y52N", "length": 4779, "nlines": 66, "source_domain": "www.aplajob.com", "title": "रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० जागा", "raw_content": "\nApla job आपला जॉब\nरेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० जागा\nरेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती\n#*# परुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा\n#*# शक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी\n#*# वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी-\nपुरुषांकरिता १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.\nपुरुषांकरिता- १६० सें.मी. तर महिलांकरिता १५२ सें.मी\n● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी\nपुरुषांकरिता- १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी\n● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - न फुगविता- ८० सें.मी फुगवून- ८५ सें.मी\n● अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता- ७६.२ सें.मी फुगवून- ८१.२ सें.मी\n#*# अर्ज कसा कराल\n#*# ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात- १ जून सकाळी १० वाजेपासून\n#*# अर्ज करण्याची अंतिम मुदत- ३० जून २०१८\n#*# ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा-https://goo.gl/Wr6MEZ\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत १३५ ज...\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (मुदतवाढ)\nस्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा- जा...\nजनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट...\nरेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्य...\nरेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भ...\nअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा - 2018\" प्रवेशप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-award-does-not-diminish-due-to-the-acceptance-of-smriti-irani-nuns-reprimanded/", "date_download": "2018-08-22T01:59:49Z", "digest": "sha1:HFGFM3DL4QENPHZPN4RKNHOUWUHQGW57", "length": 9541, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्विकारल्याने त्याची किंमत कमी होत नाही ! नानांनी फटकारले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्विकारल्याने त्याची किंमत कमी होत नाही \nपुणे: स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही त्यामुळं काही पुरस्काराची किंमत कमी होत नाही, असे नाना पाटेकर यांनी कलाकारांना फटकारले.\nराजधानीत गुरूवारी होऊ घातलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वादात सापडला होता. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nकेवळ ११ पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.\nदरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही त्यामुळं काही पुरस्काराची किंमत कमी होत नाही. ‘मला तीन राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळाले आहेत. जर राष्ट्रपती पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला नाही तर नाराज होणं स्वाभाविक आहे. मात्र स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही. त्यामुळं पुरस्काराची किंमत कमी होत नाही’. असे स्पष्ट केले.\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nकरमाळा - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील सहा साखर कारखान्यांवर जप्तीची…\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक ‘राज’दरबारी\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nडॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन; अनिस करणार विचारांचा जागर\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T02:23:41Z", "digest": "sha1:ZRGFXNLFMPO5EHJG6U2V2AHABGLEGA2P", "length": 7183, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सोमवारी महापालिका कामगारांची पिंपरीत राज्यस्तरीय बैठक | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome पिंपरी-चिंचवड सोमवारी महापालिका कामगारांची पिंपरीत राज्यस्तरीय बैठक\nसोमवारी महापालिका कामगारांची पिंपरीत राज्यस्तरीय बैठक\nराज्यभरातील सर्व महापालिका व नगरपालिकेतील कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांची राज्यस्तरीय बैठक शनिवारी (दि.9) पिंपरीत आयोजित केली आहे, अशी माहिती महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली आहे.\nसंत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी कामगार नेते रवी राव, शशांक राव यांच्यासह राज्यभरातील महापलािका संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कामगार कायद्यात करण्यात आलेले बदल व प्रस्तावित बदल, आकृतीबंद, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, अनुकंपा, वारसा हक्क धोरणातील जाचक अटी रद्द करणे, रिक्त व पदोन्नती पदे भरणे, कंत्राटीकरण – खाजगीकरण, कंत्राटी कामगारांना कायम करणे, समान कामाला समान वेतन देणे. या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुन आगामी काळात कामगार संघटनांचा राज्यव्यापी लढा उभारण्याबाबत ठराव मंजूर करुन ध्येय धोरणे आखण्यात येणार आहेत, असे बबन झिंजुर्डे यांनी म्हटले आहे.\nजागेचा मालकी हक्क नसताना पिंपरी महापालिकेकडून बिल्डरला बांधकाम परवानगी\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळेसौदागरमध्ये वृक्षारोपण\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/challenges-faced-by-sugar-industry-and-sugarcane-farmers-1681413/", "date_download": "2018-08-22T01:18:54Z", "digest": "sha1:7HQOPSPVQVB7X3FTN7F45NVXGGK52NVL", "length": 27051, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "challenges faced by sugar industry and sugarcane farmers | साखर अति झाली | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदेशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आज संकटग्रस्त झाले आहेत.\nइतर शेती तहानलेली ठेवून साखरेच्या उत्पादनासाठी उसाची शेती करणे हे पूर्णपणे चुकीचे व इतर पर्यायाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे आहे. उसाची शेती देशातून हद्दपार करण्याची निकड विशद करणारे टिपण.\nदेशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आज संकटग्रस्त झाले आहेत. कृषी मूल्य आयोग आणि राज्य सरकारे यांनी उसासाठी असणाऱ्या सांविधिक किमतीमध्ये अवास्तव वाढ केल्यामुळे २०१७-१८ सालात उसाचे विक्रमी म्हणजे सुमारे ३१.५ दशलक्ष टन उत्पादन होणे अपेक्षित आहे. आधीच्या वर्षांत शिल्लक राहिलेला सुमारे ४ दशलक्ष टनाचा साठा आणि चालू वर्षांतील उत्पादन असा ३५.५ दशलक्ष टनाचा पुरवठा आणि भारतीय बाजारपेठेत साखरेला असणारी सुमारे २५ दशलक्ष टन एवढी असणारी मागणी विचारात घेता साखरेचा पुरवठा अतिरिक्त झाल्यामुळे बाजारातील साखरेचे दर पार कोसळले आहेत. उत्तर प्रदेश राज्यात राज्य सरकारने साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक ऱ्यांना उसासाठी क्विंटलला ३२५ रुपये एवढा भाव निश्चित केल्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च किलोला सुमारे ३७ रुपये एवढा चढा झाला आहे आणि बाजारात साखर विकून साखर कारखान्यांना किलोला सुमारे २८ रुपये मिळत आहेत. साखर निर्यात करावी तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा भाव किलोला २५ रुपये एवढा घसरला आहे. यामुळे साखर कारखान्यांचे धंद्याचे गणित पार विस्कटले आहे. परिणामी साखर कारखाने ऊस उत्पादक शेतक ऱ्यांनी पुरवठा केलेल्या उसाची किंमत आज चुकती करण्यास असमर्थ ठरले आहेत आणि अशा थकीत रकमेने २०,००० कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. अशा रीतीने साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी आज आर्थिक संकटात सापडले आहेत.\nगेल्या पाच वर्षांतील साखर उद्योगाच्या मागणी व पुरवठा या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला, तर दरवर्षी मागणीपेक्षा पुरवठा सातत्याने जास्त राहिल्याचे निदर्शनास येते. अपवाद केवळ २०१६-१७ या वर्षांचा. सदर वर्षांत आधीच्या दोन वर्षांतील भीषण दुष्काळामुळे उसाच्या व साखरेच्या उत्पादनात लक्षणीय प्रमाणात घट आलेली दिसते. त्यामुळे २०१७ सालात साखरेच्या बाजारभावात तेजी आलेली दिसली. त्यामुळे साखर उद्योगाचे आधी विस्कटलेले गणित अल्पकाळ का होईना पण सुधारले होते. परंतु २०१७-१८ सालात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे साखर उद्योगाची आर्थिक घडी पुन्हा एकदा पार विस्कटली आहे. तेव्हा, प्रश्न असा उपस्थित होतो, की आपल्या देशातील शेतकरी उसाच्या शेतीकडे आकृष्ट का होतात\nभारतातील शेतकरी उसाच्या शेतीकडे आकृष्ट होण्यामागचे प्रमुख कारण, ऊस या पिकासाठी कृषी मूल्य आयोग निश्चित करीत असणारी किंमत इतर पिकांच्या तुलनेत सर्वात जास्त किफायतशीर आहे हेच आहे. उदाहरणार्थ २०१७-१८ च्या हंगामासाठी कृषी मूल्य आयोगाने उसासाठी जो दर निश्चित केला होता तो सर्वसमावेशक उत्पादन खर्चाच्या म्हणजे कॉस्टच्या १५२ टक्के एवढा जास्त होता. २०१६-१७ सालासाठी तो सर्वसमावेशक उत्पादन खर्चाच्या १५८ टक्के एवढा जास्त होता. तसेच कृषी मूल्य आयोग उसासाठी किमान आधार भाव नव्हे, तर सांविधिक किमान भाव निश्चित करतो. त्यामुळे उसाच्या खरेदीचा व्यवहार कृषी मूल्य आयोगाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा कमी दरात होऊ शकत नाही. यामुळे उसाचे पीक हे राजकारण वा तत्सम उपद्व्याप करणाऱ्या शेतक ऱ्यांसाठी सोयीचे पीक ठरते. हे वर्षभराने येणारे कणखर पीक असल्यामुळे एकदा लागवड केली की दर पंधरा-वीस दिवसांनी या पिकाला पाणी पाजले की महाराष्ट्रातील साखर कारखाने उसाची तोड व वाहतूक करून शेतक ऱ्याला उसाची किंमत चुकती करतात. शेतक ऱ्यांसाठी असा विनासायास लाभ देणारे दुसरे पीक अस्तित्वात नाही\nउसासाठी सांविधानिक किमतीच्या संदर्भातील तपशील तपासला, तर २००५-०६ या साखरेच्या वर्षांसाठी कृषी मूल्य आयोगाने जाहीर केलेला दर सर्वसमावेशक उत्पादन खर्चाच्या केवळ ११८ टक्के एवढा होता, असे दिसते. याचा अर्थ सध्याच्या काळात कृषी मूल्य आयोगाची मेहेरनजर उस उत्पादक शेतक ऱ्यांकडे वळलेली दिसते. एवढेच नव्हे, तर उत्तर प्रदेशसारखी काही राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील ऊस उत्पादक शेतक ऱ्यांसाठी सांविधिक कृषी भावापेक्षाही चढा भाव उसासाठी निश्चित करताना आढळतात. परिणामी पुरेसे पाणी उपलब्ध झाले की शेतकरी उसाचे पीक घेण्यास प्राधान्य देतात.\nभारतासारख्या पाण्याची टंचाई असणाऱ्या देशात उसासारख्या पाण्याची राक्षसी गरज असणाऱ्या पिकाला प्राधान्य मिळणे रास्त नाही. एक हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेण्यासाठी महाराष्ट्रात उसाच्या मुळाशी ३३,००० घनमीटर पाणी पुरवावे लागते. हे पाणी जेव्हा पाटाने पुरविले जाते, तेव्हा कालव्याच्या मुखाशी ४३००० घनमीटर पाणी सोडावे लागते. एवढय़ा पाण्यात ८.२५ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, बाजरी, कडधान्ये वा तेलबिया अशी पिके घेता येतील. परंतु, असा बदल होण्यासाठी उसाऐवजी अन्य भुसार पिके घेणाऱ्या शेतक ऱ्यांना रास्त हमी भाव मिळण्याची चोख व्यवस्था सरकारला करावी लागेल. परंतु, भारतातील राज्यकर्त्यांना कडधान्ये आणि तेलबिया यांच्या उत्पादनांच्या संदर्भात देशाला स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट नसावे असे वाटते. त्यामुळे शेतक ऱ्यांनी कडधान्ये व तेलबिया यांच्या उत्पादनांकडे वळावे यासाठी सरकारने कोणताही कार्यक्रम सुरू केलेला नाही. परिणामी उसाखालचे क्षेत्र वाढते आहे आणि आज उत्पादन झालेली साखर ठेवायला गोदामे अपुरी ठरत आहेत.\nया उसाच्या शेतीच्या संदर्भात विचारात घ्यायला पाहिजे, अशी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, एक किलो साखरेचे उत्पादन करण्यासाठी बिहारमध्ये ८२२ लिटर्स पाणी खर्ची पडते, तर महाराष्ट्रात त्यासाठी २२३४ लिटर्स पाणी खर्च होते, ही बाब कृषी मूल्य आयोगाने २०१६-१७ साली उजेडात आणली होती. एकदा ही बाब विचारात घेतली, की महाराष्ट्रासारख्या पाण्याची टंचाई असणाऱ्या राज्याने उसाची शेती तत्काळ थांबवायला हवी आणि राज्यातील साखरेचे कारखाने उत्तर प्रदेश वा बिहार या राज्यात स्थलांतरित करायला हवेत. कारण बिहार राज्यापेक्षा २.७७ पट जास्त पाणी वापरून महाराष्ट्रात ऊस पिकविण्याचे काहीच प्रयोजन नाही. तसेच आज महाराष्ट्रात उसाच्या शेतीसाठी वापरले जाणारे पाणी अन्य पिकांकडे वळविल्यास इतर पिकांचे दर हेक्टरी उत्पादन दुप्पट होईल आणि अन्य पिके घेणे शेतक ऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. त्याचप्रमाणे असा बदल होईल तेव्हा आपले पाऊल अन्नसुरक्षा प्रस्थापित करण्याच्या मार्गावर पडेल. आज आपण खनिज तेलाच्या खालोखाल खाद्यतेलाच्या आयातीसाठी परकीय चलन खर्च करतो. अशी आयात थांबविण्यात आपण यशस्वी झालो तर, चालू खात्यातील तूट नियंत्रणात येईल आणि भारताचा मूलभूत आर्थिक पाया सुदृढ होईल.\nवरील सर्व बाबी साकल्याने विचारात घेतल्या तर देशाच्या आर्थिक भल्यासाठी कृषी मूल्य आयोगाने ऊस उत्पादक शेतक ऱ्यांचे फाजील लाड करणे थांबवायला हवे आणि कडधान्ये व तेलबिया पिकविणाऱ्या शेतक ऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. कृषी मूल्य आयोगाने आपल्या धोरणात असा बदल केला तर मध्यम पल्ल्याच्या काळात उसाखालील अतिरिक्त क्षेत्रात पुरेशी घट होऊन साखरेच्या मागणी व पुरवठय़ात समतोल प्रस्थापित होईल आणि साखर उद्योगावरील आर्थिक संकट कायमचे दूर होईल.\nपरंतु, उपरोक्त बदल होण्यासाठी किमान पाच-सात वर्षांचा कालावधी लागेल आणि आता साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे बाजारातील साखरेचे भाव उत्पादन खर्चाच्या पाऊणपट झाले आहेत. त्याचप्रमाणे पुढील वर्षांत म्हणजे २०१८-१९ या साखरेच्या वर्षांत साखरेचे उत्पादन चालू वर्षांपेक्षाही जास्त होण्याचा संकेत मिळाला आहे. तेव्हा अशा परिस्थितीत सरकारने उसापासून थेट इथेनॉल बनविण्याची परवानगी साखर कारखान्यांना देणे उचित ठरेल. देशातील ३५ ते ४० टक्के उसाचा वापर इथेनॉलनिर्मितीसाठी केल्यास अतिरिक्तसाखरेचे उत्पादन होणार नाही. तसेच, खनिज तेलाच्या आयातीसाठी खर्च होणारे परकीय चलन वाचेल आणि साखर उद्योगाला भेडसावणाऱ्या संकटाशी आपल्याला यशस्वीपणे मुकाबला करता येईल.\nभारतासारख्या पाण्याची टंचाई असणाऱ्या देशाने इतर शेती तहानलेली ठेवून साखरेच्या उत्पादनासाठी उसाची शेती करणे हे पूर्णपणे चुकीचेच होय. साखर काय बीटपासूनही तयार करता येते. युरोप खंडातील अनेक देश बीटपासून साखर बनवितात. आज देशात प्रस्थापित असणाऱ्या साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीचा वापर करून बीटपासून साखर बनविता येईल. देशात आणि खास करून महाराष्ट्रात असणारी पाणीटंचाई विचारात घेता उसाच्या शेतीला रामराम करण्याची वेळ समीप आली आहे. सध्या साखरेचा अतिरिक्त साठा निर्माण झाला आहे, त्याचा लाभ उठवून राज्यातील व देशातील उसाची शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/12/07/shiv-sena-workers-tries-to-unfurl-tricolor-at-lal-chowk/", "date_download": "2018-08-22T02:09:54Z", "digest": "sha1:XBD55JLCFZTAXKFSZJCKUQQZAMD7SRSD", "length": 7767, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शिवसेनेने श्रीनगरच्या लालचौकात करून दाखवलेच ! - Majha Paper", "raw_content": "\nकला हेच माझे जीवन: मुरली लाहोटी\nसर्दीवर साधेच पण सोपे उपाय\nशिवसेनेने श्रीनगरच्या लालचौकात करून दाखवलेच \nश्रीनगर : शिवसेनेने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत काल दुपारी श्रीनगरच्या लाल चौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच. अर्थात स्थानिक पोलिसांनी काही वेळातच तिरंगा फडकवणाऱ्या ९ शिवसैनिकांना ताब्यात घेतले आणि नंतर थोड्यावेळाने सोडूनही दिले.\nफारुख अब्दुल्ला यांनी २७ नोव्हेंबर रोजी आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा, असे आव्हान दिले होते. तुम्ही साधे लाल चौकात तिरंगा फडकावू शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्मिर मिळवण्याच्या गप्पा मारता, असे अब्दुल्ला यांनी म्हटले होते. शिवसेनेने तात्काळ फारुख अब्दुलांचे आव्हान स्वीकारत श्रीनगरच्या लालचौकात तिरंगा फडकावून घोषणाबाजीही केली. हे सर्व शिवसैनिक जम्मूचे रहिवासी आहेत. शिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिम्पी कोहली आणि सरचिटणीस मनीष साहनी यांनी यापूर्वी शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याची माहिती दिली होती.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/husband-in-prison-at-nagpur-1681280/", "date_download": "2018-08-22T01:26:01Z", "digest": "sha1:U5ZQAFFJW7LQE45BSF7EKV7TMGKYJPKH", "length": 11412, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Husband in Prison at Nagpur | मुलगी तिरळी पाहते म्हणून पाच लाख मागितले | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमुलगी तिरळी पाहते म्हणून पाच लाख मागितले\nमुलगी तिरळी पाहते म्हणून पाच लाख मागितले\nलग्न मोडणारा नवरोबा कारागृहात\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nलग्न मोडणारा नवरोबा कारागृहात\nमुलगी तिरळी पाहते, तिचे डोळे बारीक आहेत. मला तिच्याशी लग्न करायचे नाही. पण, सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपये दिले तर आपण लग्न करू शकतो, अशी मागणी करणारा नवरोबा अखेर कारागृहात पोहोचला.\nधीरज रवींद्र मेश्राम (२५) रा. यशोधरानगर, अमरावती असे आरोपीचे नाव असून त्याचे वडील रवींद्र मेश्राम, आई प्रतिभा मेश्राम आणि बहीण दीप्ती मेश्राम यांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. राजेश गौरीशंकर वासनिक (५३) रा. साधू मोहल्ला, इंदोरा असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची २७ वर्षीय मुलगी उच्चशिक्षित आहे, तर आरोपी धीरज हा हैदराबाद येथील भेल कंपनीत नोकरीला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी फिर्यादीची मुलगी बघितली व विवाह निश्चित केला. १८ फेब्रुवारी २०१८ ला साखरपुडा झाला. ३ जून ही विवाहाची तारीख निश्चित झाली.\nमुलीच्या कुटुंबीयांनी लग्नपत्रिका छापली व नातेवाईकांमध्ये वितरितही केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धीरज व त्याच्या आईवडिलांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला व मुलगी तिरळी असून तिचे डोळे बारीक असल्याचे सांगितले.\nत्यामुळे हा विवाह होऊ शकत नाही. विवाह करायचाच असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी अजब मागणी त्यांनी केली. मात्र, वासनिक यांनी हुंडा देण्यास नकार दिला व पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हवालदार मनोहर पाटील यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून नवरोबा धीरज याला अटक केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z161202211355/view", "date_download": "2018-08-22T01:05:47Z", "digest": "sha1:6ECE4LIA3FSBFA2VBPDCRLIJGUUJ4WBB", "length": 25626, "nlines": 124, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भगवान गोपालकृष्ण - अध्याय ४ था", "raw_content": "\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ४ था\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nTags : gopalkeshav dattakrishnamarathiकेशव दत्तकृष्णकाव्यगोपालमराठी\nनम: परम् कल्याण नम: परम् मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: ॥ मोंगलाई माजि जिल्हा एक \n वीट नामें ग्राम वसे ॥१॥\n तीन कोस दूर असून खर्ड्याइतुकेच ते पावन महाराष्ट्र देशी झाले असे ॥२॥\nया पवित्र गांवी एक घराणें नामांकित “रामराप” नामे अद्वैत भाव राखूनी ॥३॥\n परम श्रेष्ठ भगवत भक्त गोविंदपंत नामे अत्रि गोत्राचे ॥४॥\n नेटक्या गृहस्थी रिवाजे ॥५॥\nभगवद गीतेचे नित्य पठण पूजा अर्चा धारणा ध्यान पूजा अर्चा धारणा ध्यान शुध्द आणि पवित्राचरण आचरती तटस्थ वृत्तीनें ॥६॥\n नित्य नेमे करी जपतप भावभक्ती स्वयंज्योत दिव्य तेज भासतसे ॥७॥\n दैववशें तया अंगी ॥८॥\nगोड गळ्यांतून पुत्राच्या ॥९॥\n नित्य असे या साध्वीस वेचिले उभे आयुष्य चिंतनी केवळ प्रभूच्या ॥११॥\n अखंड ऐसे करीत स्मरण पंचतत्त्वांत झाली विलीन “मोहरी” गांवास माता ही ॥१२॥\n वारसा ठेविला मागे तिनें ॥१३॥\nअशा या जननीच्या कुशीत जन्मावे गोविंदपंत हें नवल नव्हे अघटीत पुण्याई अनेक जन्मांची ॥१४॥\n अंगी तयांच्या वसतसे ॥१६॥\nआल्या गेल्या तडी तापसा मुक्त ह्स्ते द्यावा पैसा मुक्त ह्स्ते द्यावा पैसा दीन दुबळ्यासांठी वसा मायेचा घ्यावा अखंड ॥१७॥\n यथार्थ होते नांव साचे उणेपण नव्हते कशाचे वीटे गावांत कुठेही ॥१८॥\n तुकोबा आपुल्या मुखानें ॥२१॥\n तो साधूच म्हणावा निखळ तुक्याचेच शब्द हे ॥२२॥\n ऐशी जया नराची करणी तो सत्पुरुष जाणावा ॥२३॥\n होती शुध्द आणि उदार मराळ जणूं मानसीचे ॥२४॥\n पुण्याई भगवत भक्तांची ॥२५॥\n अठराशें अकरा संवत्सरीं ॥२६॥\n होते निसर्गरम्य बहू ॥२७॥\n संत एक जन्मले ॥२८॥\n केला ज्यांचा मी उल्लेख ‘नदी किनारी आया बालक’ ‘नदी किनारी आया बालक’ तृतीयोध्यायी श्रोते हो ॥२९॥\n अवतार यांनी घेतला ॥३०॥\n प्रबुध्द तैसे प्रबोधिनी ॥३१॥\n आली सकल जनांसी ॥३२॥\n ग्रह उच्चीचे सकळ पवित्र कुंडलितला योग अन्यत्र दिसेल ऐसा क्वचित ॥३३॥\n वर्तविलें यांनी भविष्य संपूर्ण \n सत्वशील योगी म्हणोनी ॥३५॥\n उत्पन्न होईल तयासी ॥३६॥\n दुरितांचा होईल तापहार कनवाळू मायमाऊली ॥३७॥\n मिरवील पताका खांद्यावरी ॥३८॥\n संतुष्ट महायोगी हा ॥३९॥\nहा न मानील सुखदु:ख यासी न ग्रासील भयक्रोध यासी न ग्रासील भयक्रोध न करील कशाचा उद्वेग न करील कशाचा उद्वेग \n वाचिल्या ग्रंथ संपूर्ण ॥४२॥\n वाढत होते बाळ सान मातापिता उभय जण पाहती कवतुक सुखानें ॥४३॥\n सतेज सुंदर रूप दिसे ॥४५॥\n “केशव” ऐसे सुबोध ॥४६॥\n वर्षे लागतां अवघी तीन दुरावले मातेपासोन पूर्व प्रारब्धा कारणें ॥४७॥\n खत आपैसे हे सत्य सांगती संत महात्मे ॥५०॥\n नियम कधीं चुको नये ॥५२॥\n आनंदे मग पित्याच्या ॥५३॥\n ज्योत ठेविली तेवत ॥५४॥\nवय होता सहा वर्षे शाळेत गेले सहर्षे \nनऊ वर्षांचे हे बालक दिसे जणूं मुनी शुक दिसे जणूं मुनी शुक ज्ञानवैराग्याचा मृगांक \n पित्यानें प्रथम निवेदिला ॥५८॥\n आले नेवासे गावांत ॥५९॥\nपहा कैसे हे भाग्यवंत वास करण्या आले नेवाश्यांत वास करण्या आले नेवाश्यांत जेथें ज्ञानेश भगवंत \nजे परम शांतीचे आगरु सत्वशीलतेचे महामेरू \nजे परम शांतीचे उमाळु भृतमात्रासी सदा स्नेहाळु ऐसे हे परम वेल्हाळु \n ठेविती भाली ज्ञानदेव संत लिहून घेण्या ज्ञानेश्वरी ॥६३॥\nअशी ही भूमी परम मंगल शीवे न जीसी अमंगल शीवे न जीसी अमंगल इथेच पडले शुभ पाऊल इथेच पडले शुभ पाऊल ज्ञानेशा भगवान विष्णुचे ॥६४॥\n चक्षुम मग दिसतसे ॥ ६६॥\n सरले न जयांचे शैशव देखोनी तयांचे ज्ञानवैभव दिपले डोळे गुरुजनांचे ॥६७॥\n वसे मनीं भगवतचिंतन ॥ ईशप्रेमी अखंड तल्लीन \nप्रेमाचें यावे अनन्य भरते नयनीं बाहावे नीर सरते नयनीं बाहावे नीर सरते डुल्लावे होऊनी निरुते स्वानंदे भेटतां वनमाळी ॥७०॥\n सांपडली एका दु:खार्णवीं ॥७१॥\n दान उफराटे घेऊनी ॥७३॥\n विधीलिखित कैसे हें ॥७४॥\nछत्र न राहावे मातेचे न तैसेची प्रिय पित्याचे न तैसेची प्रिय पित्याचे या अतर्क्य घटनेचे आलेख कुणा कळावे ॥७५॥\n ही वैराग्यरुपी संपदा ॥ ज्ञानीजन मानिती सदा मुढास मात्र सिनानी ॥७६॥\n ते तत्वज्ञ आणि ज्ञानवंतु शोक तयांचा न मानिती ॥७७॥\n इथेच घेतला तयांनी छंद राधेगोविंद-राधेगोविंद \n भान न राहावे काळाचे ॥८०॥\n तेंच हे नेवासे ॥८२॥\nया खाणीतील सुवर्ण कण अति आदरे वेचून बालत्वे लाविले केशवांनी ॥८३॥\n ज्ञानदेवे कृपा केली ॥८४॥\nधैर्य, पावित्र्य, उत्साह, ओज अद्रोहता, नम्रता, क्षमा, तेज अद्रोहता, नम्रता, क्षमा, तेज दैवसंपत्ति ऐशी सहज घेऊन आले प्रभुत्वर ॥८५॥\n कर्ते सात्विक केशव ॥८६॥\nतरी या पुढती विज्ञापना शेषग्रंथी केशवांना श्रीस्वामी वा महाराज ॥८८॥\n महाराज आले “नगरासी ॥८९॥\n प्रभा अंगी तयांच्या ॥९०॥\n करण्या साहाय्य तयासी ॥९१॥\n झाले साहाय्य स्वामींना ॥९२॥\n घेतले इंग्रजी शिक्षण ॥९३॥\n यांचे येथें कांही दिवस राहिले महाराज शिक्षणासी ॥९४॥\n कौशल्यें मेळवी मधू अवघा तैशीच सकल ज्ञानसंपदा प्राप्त केली तयांनी ॥९७॥\nजे वावरती ऐहिक जीवनी ठेवोनी मन परमार्थचिंतनी होवोत कृपाळू तुम्हां आम्हां ॥९९॥\nअस्तू या पुढील वृत्तांत ऐके सहृदा दत्तचित्त जे मग गुरुकृपे प्रेरित सांगेन शेष प्रबंधी ॥१००॥\n अध्याय चवथा संपूर्ण ॥१०१॥\n॥ इति चतुर्थोऽध्याय: समाप्त ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://prabodhan.org/sitemap-marathi.html", "date_download": "2018-08-22T01:55:20Z", "digest": "sha1:LXGJG33M75WB55IBZGOI5VRTTBGNCABS", "length": 12808, "nlines": 217, "source_domain": "prabodhan.org", "title": ".:प्रबोधन गोरेगाव:. संस्थापक शिवसेना नेते व आमदार आदरणीय श्री. सुभाष देसाई", "raw_content": "संबंधित विषयावर क्लिक करा.\nपदाधिकारी व कार्यकारी मंडळ\nपरुळेकर व्यायामशाळा व हेल्थ सेंटर\nनिकाल : ३२ वा आंतरशालेय क्रीडामहोत्सव २००९\n३२ वा आतंरशालेय क्रीडामहोत्सव २००९\nउद्‍घाटन सोहळा ३२ वा आतंरशालेय क्रीडामहोत्सव\nओझोन जलतरण तलाव व एक्टिव्हिटी सेंटर\nजलतरण तलाव व तलावातील जलक्रीडाप्रकार\nओझोन जलतरण तलाव व ऍक्‍टिव्हिटी सेंटर\nफिरती रक्‍त संकलन वाहिनी\nशिबीर आयोजनासाठी (फिरती रक्‍त संकलन वाहिनी)\nजाणता राजा- निधी उभारण्यासाठी आयोजित\nचार दिवस मौजेचे २०१०\n२०-२० क्रिकेट सामने २००९\n२०-२० क्रिकेट सामने २००८\nशिवसेना : काल-आज-उद्या प्रकाशन\nएस. एस. सी. व्याख्यानमाला\nनवीन कार्यक्रम : चार दिवस मौजेचे २०१०\nमहापौरांची प्रबोधन गोरेगावला भेट\nप्रबोधन आंतरशालेय क्रीडामहोत्सव २००९\nमुंबई टी-२० सामना २००९\nप्रबोधन थायलेसेमिआ केंद्र - उद्‍घाटन सोहळा\nओझोन स्विमिंगपूल व ऍक्टिव्हिटी सेंटर\nजॉगर्स पार्क व टेनिस प्रशिक्षणशाळा\nओझोन एक्टिव्हिटी सेन्टर उद्‌घाटन सोहळा छायाचित्रे\nओझोन जलतरण तलाव उद्‌घाटन सोहळा छायाचित्रे\n२०-२० क्रिकेट सामने २००८\nसौ. मिनाताई ठाकरे रक्‍त पेढी\nजॉगर्स पार्क व टेनिस प्रशिक्षणशाळा\nऔषध दुकाने : दिवसरात्र सेवा\nशासनाची बृहन्मुंबई विविध कार्यालये\nगोरेगावातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमहापौरांच्या हस्ते क्रीडामहोत्सवाचे उद्‌घाटन\nऔषधपेढी ’प्रबोधन जीवनमित्र' अर्ज\nप्रबोधन क्रीडाभवन शुल्क रचना\nबुद्धिबळ सामने - माहितीपत्रक\n२००८-२००९ चा वार्षिक अहवाल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n२००७-२००८ येथे क्लिक करा... २००६-२००७ येथे क्लिक करा...\n२००५-२००६ येथे क्लिक करा... २००४-२००५ येथे क्लिक करा...\n२००३-२००४ येथे क्लिक करा... २००२-२००३ येथे क्लिक करा...\n२००१-२००२ येथे क्लिक करा... २०००-२००१ येथे क्लिक करा...\n१९९९-२००० येथे क्लिक करा... १९९८-१९९९ येथे क्लिक करा...\n१९९७-१९९८ येथे क्लिक करा... १९९६-१९९७ येथे क्लिक करा...\n१९९५-१९९६ येथे क्लिक करा... १९९४-१९९५ येथे क्लिक करा...\n१९९३-१९९४ येथे क्लिक करा... १९९२-१९९३ येथे क्लिक करा...\n१९९१-१९९२ येथे क्लिक करा... १९९०-१९९१ येथे क्लिक करा...\n१९८९-१९९० येथे क्लिक करा... १९८८-१९८९ येथे क्लिक करा...\n१९८७-१९८८ येथे क्लिक करा... १९८६-१९८७ येथे क्लिक करा...\n१९८५-१९८६ येथे क्लिक करा... १९८४-१९८५ येथे क्लिक करा...\n१९८३-१९८४ येथे क्लिक करा... १९८२-१९८३ येथे क्लिक करा...\n१९८१-१९८२ येथे क्लिक करा... १९८०-१९८१ येथे क्लिक करा...\n१९७९-१९८० येथे क्लिक करा... १९७८-१९७९ येथे क्लिक करा...\n१९७७-१९७८ येथे क्लिक करा... १९७६-१९७७ येथे क्लिक करा...\n१९७५-१९७६ येथे क्लिक करा... १९७४-१९७५ येथे क्लिक करा...\n१९७३-१९७४ येथे क्लिक करा... १९७२-१९७३ येथे क्लिक करा...\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C-2/", "date_download": "2018-08-22T01:13:21Z", "digest": "sha1:5Q2R4LD3UZTPOHNJPRWZQ3H75EOYTJZC", "length": 22975, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी कोण? शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे, राहुल जाधव की शशिकांत कदम - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी कोण शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे, राहुल जाधव की...\n शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे, राहुल जाधव की शशिकांत कदम\nपिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि. २४) पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे शहराला आता नवीन महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. विशेषतः महापौरपदी भाजपच्या कोणत्या नगरसेवकाची वर्णी लागते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. नव्या महापौरांच्या कार्यकाळातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महापौरपदी मूळ ओबीसी की कुणबी ओबीसी नगरसेवकाची निवड केली जाते, हे पाहणे राजकीयदृष्ट्या औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान महापौरपदासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम, भोसरी विधानसभा मतदारसंघातील राहुल जाधव, संतोष लोंढे यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी राहुल जाधव यांचे पारडे जड मानले जात आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. महापालिकेच्या निवडणूक प्रभाग रचनेत ओबीसीसाठी राखीव जागेवरून निवडून आलेल्या किंवा ओबीसी असूनही खुल्या जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकाला महापौरपदावर विराजमान होता येते. महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचा ओबीसी नगरसेवक या पदावर बसू शकतो. त्यानुसार महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे प्रथमच सत्ता स्थापन केलेल्या भाजपने पहिल्या वर्षी भोसरी विधानसभा मतदारसंघातील आणि आमदार महेश लांडगे यांचे जवळचे नातेवाइक असलेल्या नितीन काळजे यांना संधी दिली. आमदार लांडगे यांनी महापौरपदासाठी हट्ट धरून टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे महापौरपदाची माळ काळजे यांच्या गळ्यात पडल्याचे बोलले जाते.\nनितीन काळजे हे मराठा समाजातील आहेत. परंतु, त्यांनी निवडणुकीसाठी मराठा कुणबीचे ओबीसी प्रमाणपत्र आणून ओबीसी जागेवरून निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. काळजे यांना महापौर करण्यासाठी मूळ ओबीसीतील भाजपच्या नगरसेवकांनी कडवा विरोध केला होता. हे पद मूळ ओबीसी नगरसेवकालाच मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. परंतु, पक्षनेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष करून काळजे यांनाच महापौर केले. त्यामुळे शहरातील ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. शहरात माळी समाजाचे दुसऱ्या क्रमांकाचे मतदान आहे. या समाजाचे अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता भाजप माळी समाजाला न्याया देईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.\nमहापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्यासोबत उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचे मंगळवारी राजीनामे दिले. आता एक-दोन आठवड्यात महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाईल. नव्या महापौरपदाच्या कार्यकाळात भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महापौरपदी अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ही संधी कोणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.\nदरम्यान महापौरपदासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राहुल जाधव, संतोष लोंढे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम यांची नावे चर्चेत आहेत. त्यातील राहुल जाधव यांचे पारडे जड मानले जात आहे. परंतु, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौरपद चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणल्यास शत्रुघ्न काटे आणि नामदेव ढाके यांच्यात चुरस असणार आहे. महापालिकेत सत्ता आल्यापासून आमदार जगताप यांनी धक्कातंत्राच्या राजकारणाचा अवलंब केला आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष निवडताना आमदार जगताप यांनी असाच धक्कातंत्र वापरला. आता महापौरपदाची निवड करतानाही आमदार जगताप अशाच राजकीय धक्कातंत्राचा वापर करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nPrevious articleमराठा क्रांती मोर्चाची बुधवारी मुंबई बंदची हाक\nNext articleशेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीच्या तोंडात माती भरुन केली हत्या\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ प्रतिस्पर्धी उमेदवार\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लागणार\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nसिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस देणार – बजरंग दल\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिवडणूक जाहिरनाम्यातील सर्व कामे पाच वर्षांत पूर्ण करणार – आमदार लक्ष्मण...\nपिंपरीत युवक राष्ट्रवादी जोमात; भाजप, काँग्रेस आणि शिवसेना युवक आघाडीत चाललेय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:13:15Z", "digest": "sha1:VJF6YRDGQVBCOTGHMJP5H3T2UIKSBDDN", "length": 15786, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सोलापूरात जमीन विक्रीप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी खासदार, आमदारांवर गुन्हा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra सोलापूरात जमीन विक्रीप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी खासदार, आमदारांवर गुन्हा\nसोलापूरात जमीन विक्रीप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी खासदार, आमदारांवर गुन्हा\nपंढरपूर, दि.२३ (पीसीबी) – सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.\nबबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर माढा पोलीस ठाण्याता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी माढा न्यायालयात केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.\nत्यानुसार माजी खासदार संदिपान थोरात, आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यार कलम ४०९, ४२०, ४६४, ४६५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.\nPrevious articleजम्मू काश्मीर: चार दहशतवाद्यांना कंठस्नान, २१ मोस्ट वाँटेड दहशतवादी हिटलिस्टवर\nNext articleस्वबळाच्या घोषणेनंतर शिवसेनेत दुफळी; नाराज आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात \nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल\nभंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nमोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवध्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसाताऱ्यात आमदार शिवेंद्रराजेंचे भाषण आंदोलकांनी रोखले\nमराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र कायम; बीडमध्ये ३५ वर्षीय तरूणाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4612893007966222598&title=Green%20Society%20Award%20Distribution&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:06:14Z", "digest": "sha1:SXLFUGEETRQDT2GREGH4IP7WJZKBEENX", "length": 11769, "nlines": 127, "source_domain": "bytesofindia.com", "title": "ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण", "raw_content": "\nग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nपुणे : ‘घरातील कीटक, डास, झुरळे यांचा नाश करण्याच्या नादात जी रासायनिक फवारणी, कॉईल जाळण्याचे प्रकार घरात चालतात, त्यामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या फवारणीमुळे प्रदूषणाला सुरुवात होऊन, पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.\n‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ तर्फे आयोजित ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या समारंभात डॉ. गाडगीळ बोलत होते.\nडॉ. माधव गाडगीळ म्हणाले, ‘समाजात होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रदूषणाबाबत अनेकदा चर्चा होते. परंतु त्याची सुरुवात आपण घरातूनच करत असतो. घरामध्ये विविध प्रकारचे फवारे वापरणे, कीटकनाशके यामुळे आपण नकळत हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत असतो. प्रदूषण नियंत्रणाची सुरुवात प्रथम घरापासून व्हायला हवी. ऊर्जा, आणि पाणीबचत काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून रोटरी क्लब गांधीभवनचा ‘ग्रीन सोसायटी स्पर्धा’ हा उपक्रम स्तुत्य आणि समाजोपयोगी ठरेल.’\nयावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी , ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’चे अध्यक्ष गणेश जाधव, ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चे राजेंद्र आवटे, रोटेरियन गिरीश मठकर आणि विश्वास लेले उपस्थित होते.\nग्रीन सोसायटी स्पर्धा व्यक्तिगत सदनिका, बंगला, एक इमारत सोसायटी तसेच मोठ्या गृहसंकुलांसाठी खुली होती. पुण्यातील एकूण ४५ सोसायटयांनी सहभाग नोंदविला होता.\n‘स्पर्धेत सौर ऊर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्मूलन, पाणी बचत, वृक्षारोपण, बायोगॅस या निकषांद्वारे मूल्यमापन करण्यात आले,’ असे स्पर्धेचे निमंत्रक विश्वास लेले यांनी सांगितले.\nराजेंद्र आवटे म्हणाले, ‘शहरीकरणामुळे नैसर्गिक संपदेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. म्हणून प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याकरिता अशा प्रकारच्या स्पर्धेची गरज भासत आहे.’\n‘पुणे पालिका, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्, गंगोत्री ग्रीनबिल्ड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रेटेड सोल्युशन्स या संस्थांनी एकत्रितपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते,’ अशी माहिती प्रास्ताविकात गणेश जाधव यांनी दिली. आभार गिरीश मठकर यांनी मानले.\nस्पर्धेचे परीक्षण पर्यावरण क्षेत्रातील विविध विभागातील तज्ज्ञ अनघा पुरोहित, मनीषा कोष्टी, धनश्री कुलकर्णी, अमरनाथ चक्रदेव आणि निरंजन उपासनी यांनी केले.\nएक सदनिका / घर यामध्ये प्रमोद तांबे (‘स्नेह सेवा’, सदाशिव पेठ) यांना, तर वैयक्तिक बंगला / रो हाऊस विभागात प्रथम क्रमांक मयूर भावे (‘वूडलँड्स ड्रीम’, कोथरूड) आणि व्दितीय क्रमांक : जितेंद्र गानला (कोथरूड) यांना मिळाला.\nएक इमारत सोसायटी विभागामध्ये स्टर्लिंग हॅबिटॅट (बावधन) विजेते ठरले. गृह संकुल विभागात प्रथम क्रमांक युथिका (बाणेर), व्दितीय क्रमांक रोहन सेहेर (बाणेर) आणि तृतीय क्रमांक रहेजा वूड्स (कल्याणीनगर) यांना मिळाला. परीक्षक मंडळाचा विशेष पुरस्कार कुमार सबलाईम (कोंढवा) आणि न्याती एन्विरोन्स (विश्रांतवाडी) यांनी पटकाविला.\nTags: PuneGreen Society AwardRotary Club GandhibhavanDr. Madhav GadgilVishwas Leleपुणेग्रीन सोसायटी स्पर्धारोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनडॉ. माधव गाडगीळविश्वास लेलेप्रेस रिलीज\nडॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये ‘कॅन्सर केअर’ला वैद्यकीय उपकरणे भेट साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-22T01:19:26Z", "digest": "sha1:MNWCCZIPOJHQWTFFBBS2TZG543TXELWT", "length": 7022, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला\nमुंबई : गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला आहे. त्याला कोर्टाने 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nअभिनेता अरमान कोहली याला गर्लफ्रेंड नीरु रंधवा हिला केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी मंगळवारी लोणावळ्यातून अटक केली होती. त्यानंतर अरमान कोहली याने आपल्या सुटकेसाठी बांद्रा कोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर बुधवारी कोर्टात सुनावणी करण्यात आली. यावेळी कोर्टाने अरमान कोहली याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\n3 जून रोजी अरमान कोहलीने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार गर्लफ्रेंड नीरु रंधवा हिने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अरमान कोहली याला लोणावळ्यातून अटक केली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleघोटाळा लपविण्यासाठी नीरव मोदीने केली ‘ही’ खेळी\nNext articleराहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\nविट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख\nराज्यात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस; तर जलाशयांमध्ये ५९ टक्क्यांपेक्षा जास्त साठा\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/hollywood/break-kate-and-bismarck-finally/", "date_download": "2018-08-22T01:48:30Z", "digest": "sha1:4MIS7FSPJPI6DGCYA2RMBR45LPB5FEXU", "length": 26640, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Break-Up Of Kate And Bismarck Finally | केट आणि बिस्मार्कचे अखेर ब्रेक-अप | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nविषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\nइम्रान : आव्हाने व आशा\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nAll post in लाइव न्यूज़\nकेट आणि बिस्मार्कचे अखेर ब्रेक-अप\nसुपरमॉडेल केट मॉसने बॉयफ्रेंड निकोलाय व्हॉन बिस्मार्कशी नाते तोडल्याचे कळतेय. गेले वर्षभर एकमेकांना डेट करणारे केट आणि निकोलाय यांच्यामध्ये गेले काही दिवस खटके उडत होते. निकोलायचा हुल्लड स्वभाव केटला खूप खटकत होता. मौजमजा करण्यात सदैव गुंग असणाऱ्या निकोलायशी अखेर तिने ब्रेक-अप केले.\nया कपलच्या जवळच्या मित्रानुसार ते दोघांचे नाते गेल्या काही महिन्यांपासून तुटण्याच्या मार्गावर होते. निकोलायचा पार्टी करण्याचा स्वभाव तिला मुळीच आवडत नसे. म्हणून दोघांत सतत वाद व्हायचे. नुकतेच दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि तोच त्यांच्या नात्याचा शेवट ठरला.\nएकेकाळी प्रेमांत आकांत बुडालेली ही जोडी तुटणार म्हणून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. एका मित्रानुसार, केट त्याच्या प्रेमात पुरती वेडी झाली होती. एकमेकांशिवाय ते दोघे कुठेच जात नसत. मात्र अलिकडच्या काळात त्यांच्यामध्ये हळूहळू दुरावा दिसू लागला. त्याचा स्वैराचारी स्वभावाचा तिला तिटकारा होता.\nकेटने त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला परंतु निकोलायमध्ये काहीच बदल झाला नाही. ते दोघे मग वरच्यावर भांडू लागले. नंतर एकमेकांना टाळू लागले. पण नुकतेच त्यांचे कडाक्याचे भांडण झाले आणि ‘आता मला हे सहन नाही होत’ असे म्हणत केटने नाते संपुष्टात आणले.\nसध्या तरी दोघे लवकर एकत्र येण्याच्या मार्गावर दिसत नाही. परंतु कटुता जाऊन दोघांमध्ये पुन्हा प्रेम फुलवावे अशीच चाहत्यांची इच्छा आहे. आणि तसेही हे वर्ष ‘बे्रक-अप इयर’ म्हणूनच ओळखले जातेय. ब्रॅड पिट-अँजेलिना जोली यांच्या घटस्फोटाने तर ते सिद्धच केले. तिकडे जॉनी डेपनेदेखील अ‍ॅम्बरशी असलेले लग्न मोडले. हॉलीवूड आणि बॉलीवूड असे दोन्हीकडे एकामागून एक नाती तुटत आहेत.\n-अन् रिचर्ड टोरेसने केले चक्क झाडाशी लग्न कारण ऐकून व्हाल थक्क\nनिक जोनसची लक्झरी लाइफस्टाइल, वापरतो 'या' लक्झरी कार, इतकी आहे एकूण संपत्ती\nनिक्की मिनाजने एक्स-बॉयफ्रेन्डने केला गंभीर आरोप\nBirthday special : हॉट आणि सेक्सी कायलीच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\n हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सनने फेसबुकवर वाटले कोट्यवधी रूपये\nमुलांच्या पोटगीसाठी ब्रॅड पिटविरोधात पुन्हा कोर्टात जाणार अ‍ॅजोलिना जोली\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nनोटबंदीच्या दुष्परिणामांचे वास्तव झाकले तरी नाकारणार कसे\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nसिडकोकडून मराठी कामकाजाला हरताळ; मनसेलाही इंग्रजीतून उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/aurangabad-daughter-hold-saline-for-father-becuase-saline-stand-not-available-in-ghati-hospital-1677082/", "date_download": "2018-08-22T01:20:30Z", "digest": "sha1:5BGHAWM3TI5RYHZE6VMMSBTI3LKWDYS3", "length": 13195, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "aurangabad daughter hold saline for father becuase saline stand not available in ghati hospital | आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे स्टॅण्ड नसल्याने वडिलांसाठी मुलगी हातात सलाईन घेऊन उभी | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\n स्टॅण्ड नसल्याने वडिलांसाठी मुलगी हातात सलाईन घेऊन उभी\n स्टॅण्ड नसल्याने वडिलांसाठी मुलगी हातात सलाईन घेऊन उभी\nहातात सलाईन घेऊन उभी राहिलेल्या मुलीचा फोटो समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले.\nहातात सलाईन घेऊन उभी राहिलेल्या मुलीचा फोटो समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले.\nराज्यातील आरोग्य योजनांवर कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा सरकारदरबारी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात याचा फायदा तळागाळातील रुग्णांना होतो का, असा प्रश्न निर्माण करणारी घटना औरंगाबादमध्ये घडली. खुलताबाद तालुक्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) सलाईन स्टॅण्डची व्यवस्था नसल्याने वडिलांसाठी चक्क एका मुलीला सलाईन घेऊन उभे राहावे लागले.\nहातात सलाईन घेऊन उभी राहिलेल्या मुलीचा फोटो समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले.\nऔरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील भटजी गावातील एकनाथ गवळी यांच्यावर बुधवारी घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. मात्र त्यांच्या खाटेपाशी सलाईनच्या स्टॅण्डची व्यवस्थाच नसल्याने त्यांची मुलगी धृपदा हिला हातात सलाइन घेऊन ताटकळत उभे राहावे लागले. जवळपास अर्धा तास धृपदा तशीच उभी होती. शेवटी भावानेच एक स्टॅण्ड शोधून आणला आणि या ‘जिवंत स्टॅण्ड’ ऐवजी लोखंडी स्टॅण्डवर सलाईनला ठेवण्यात आले. धृपदा आणि तिचा भाऊ हे दोघेही सध्या वडिलांची देखभाल करत आहे. आई नसल्याने दोघेही वडिलांची काळजी घेत आहेत.\nधृपदासोबत झालेल्या प्रकारामुळे घाटी रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अख्ख्या मराठवाड्याचा आरोग्यभार पेलणाऱ्या आणि ९९ एकरांवर पसरलेल्या ११७७ खाटांच्या या रुग्णालयात ही स्थिती असेल तर दुर्गम ग्रामीण भागांतल्या सरकारी रुग्णालयांची अवस्था किती भयावह असेल, असा प्रश्न या ‘जिवंत सलाइन स्टॅण्ड’मुळे उपस्थित झाला आहे. राज्यातील आरोग्य योजनांवर कोट्यवधी रुपयांची तरतूद आणि खर्च कागदोपत्री नोंदवणाऱ्या महाराष्ट्रात प्रत्यक्ष परिस्थिती किती भीषण आहे आणि सलाइन टांगणारा स्टॅण्ड घेता येईल इतकीही तरतूद कशी नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:20:08Z", "digest": "sha1:S7RZMZQLJEUWPYD5XXNSQZ4MMR7KXLHM", "length": 9247, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उस्मानाबाद: धनंजय मुंडे यांना धक्का | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउस्मानाबाद: धनंजय मुंडे यांना धक्का\nघड्याळ घातलेल्या हातांची मदत…\nस्मार्टवॉच, किचन, आयफोन वाटूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केलेला उमेदवार पराभूत झाला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरला. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. इथून पुढे राष्ट्रवादीने घड्याळऐवजी किचन, स्मार्टवॉच, आयफोन, कॅमेरा हे चिन्ही घ्यावे, असे सुरेश धस म्हणाले. या निवडणुकीत कोणाकोणाची मदत झाली, असे विचारले असता धस म्हणाले, मी भाजपचा उमेदवार आहे. मला सर्वांची मदत झाली. घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली, असे त्यांनी सांगितले.\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल जाहीर\nसुरेश धस यांचा 76 मतांनी विजय\nउस्मानाबाद – उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे.\nसुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 76 मतांनी मात केली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर 25 मतं बाद ठरली. दरम्यान, सुरेश धस आणि पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात मतांवरुन वाद झाल्याने अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.\nलातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात होती. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअर्थमंत्री मुनगंटीवार यांचा कॅन्टोन्मेंटच्या सदस्यांनी केला सत्कार\nNext articleपुणे: 11 गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा\nअखेर सय्यद मतीनला अटक…\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केल्याने MIM नगरसेवकाला बेदम चोप\nबीड जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीचा पहिला बळी\nतर कधीच मराठा आरक्षण दिले असते – पंकजा मुंडे\nमराठा आरक्षण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा – सुरेश धस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-08-22T01:04:33Z", "digest": "sha1:HFT5CTATOL5HGZ2SXJC3YKMT3TVJNZVH", "length": 4320, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द गॉडफादर (चित्रपट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nद गॉडफादर (चित्रपट)ला जोडलेली पाने\n← द गॉडफादर (चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख द गॉडफादर (चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअॅल पचिनो ‎ (← दुवे | संपादन)\nमार्लन ब्रँडो ‎ (← दुवे | संपादन)\nगॉडफादर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nऑल द प्रेसिडेंट्स मेन ‎ (← दुवे | संपादन)\nसिरियस ब्लॅक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:द गॉडफादर ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रांसिस फोर्ड कोपोला ‎ (← दुवे | संपादन)\nद गॉडफादर (कादंबरी) ‎ (← दुवे | संपादन)\nद सिसिलियन ‎ (← दुवे | संपादन)\nद गॉडफादर भाग २ ‎ (← दुवे | संपादन)\nद गॉडफादर भाग ३ ‎ (← दुवे | संपादन)\nद गॉडफादर सागा ‎ (← दुवे | संपादन)\nकॉर्लियोन परिवार ‎ (← दुवे | संपादन)\nमारियो पुझो ‎ (← दुवे | संपादन)\nसरकार (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-s1-body-kit-with-da-l-18-55mm-blue-price-pe94LC.html", "date_download": "2018-08-22T01:16:52Z", "digest": "sha1:D4X2DJCQUVZUFF5ODEPCQWYTKHKA6KVC", "length": 14445, "nlines": 361, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लूइन्फिबीएम उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 64,100)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू वैशिष्ट्य\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन -2 to 1 EV (1/3 steps)\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म ब्लू\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://internet-marketing.global-article.ws/mr/category/amazon", "date_download": "2018-08-22T01:55:04Z", "digest": "sha1:53YZZMLYHWVBWU2UMJS47KRZTS2OV2U7", "length": 21977, "nlines": 357, "source_domain": "internet-marketing.global-article.ws", "title": "ऍमेझॉन | इंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "इंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS\nइंटरनेट विपणन जागतिक लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nइंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS > ऍमेझॉन\nइंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS > ऍमेझॉन\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nद्वारा पोस्ट केलेले: इंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: इंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: इंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nकोणते शीर्ष विक्री eBay आयटम होते 2005\nऍमेझॉन आणि eBay गेल्या वर्षी त्यांच्या टॉप विक्री आयटम अहवाल. हे लोकप्रिय टेक खेळणी आणि गॅझेट समावेश आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वर्गात, सिएटल आधारित ई-tailer अव्वल विक्रेता होता चांदी CyberHome CH-डीव्हीडी 300S पुरोगामी अनुसूचित जाती\nद्वारा पोस्ट केलेले: इंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nएक एसइओ व्यावसायिक आपली वेबसाइट व्यवसाय इमारत\n10 वेबसाइट रहदारी वाढवण्यासाठी मार्ग\nसंलग्न विक्रेत्यांना यादी मेल\nका आम्ही कधी बोनस वेळ मिळवा करू शकत नाही\nम्हणून जाणून घ्या आपण कमवा आपण ऑनलाइन व्यवसाय सुरू करता, तेव्हा.\nश्रीमंत संलग्न विद्यापीठ 100% सवलत\nआपण स्वत: करून हे करू शकता\nशोध आणि आपल्याला पाहिजे ते कसे शोधायचे हे माहीत आहे का\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (1)\nमोफत छोट्या जाहिराती (1)\nघर आधारित व्यवसाय (7)\nविपणन आणि जाहिरात (4)\nलहान आणि विपणन (1)\nऑनलाईन छोट्या जाहिराती (1)\nस्वत: चा व्यवसाय (7)\nस्वत: चे ऑनलाईन (6)\nदेय प्रति क्लिक (23)\nखाजगी लेबल अधिकार (4)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (229)\nएक वेबसाइट कशी सुरू (1)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (1)\nप्रारंभ करू इच्छिता (1)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nइंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिग्वा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कॉंगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | झांबिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसिडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मॉल्डोवा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नारू | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | ग्लोबल डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकही-ws बबल | डॉट कॉम बबल | एकही-ws धंद्याची भरभराट | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | ग्लोबल लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित इंटरनेट विपणन जागतिक लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/what-happened-was-divya-dutta-decided-leave-industry/", "date_download": "2018-08-22T01:48:42Z", "digest": "sha1:G6GHEPXT6PIPUP53N5K7U3S42C7EUKCI", "length": 32562, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "What Happened Was That, Divya Dutta Decided To Leave The Industry ... | काय घडले होते की, दिव्या दत्ताने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nविषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\nइम्रान : आव्हाने व आशा\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nAll post in लाइव न्यूज़\nकाय घडले होते की, दिव्या दत्ताने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता...\nअभिनेत्री दिव्या दत्ताने वीरजारा, भाग मिल्खा भाग, देल्ही 6 यांसारख्या चित्रपटात साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी, समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले आहे. सध्या ती चित्रपटात काम करण्यासोबतच सावधान इंडिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. तिच्या या सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी तिने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...\nअभिनय करत असताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा विचार कसा केलास\nमाझा आवाज हा इतरांपेक्षा खूप वेगळा पण छान आहे अशी अनेकजण माझी स्तुती करतात. माझ्या आवाजामुळे मला सूत्रसंचालनाच्या अनेक ऑफर्स गेल्या काही वर्षांपासून येत होत्या. पण मी एखाद्या चांगल्या कार्यक्रमासाठी थांबले होते. सावधान इंडिया या कार्यक्रमाद्वारे समाजात एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो ही गोष्ट मला आवडल्याने मी या मालिकेचा भाग व्हायचे ठरवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला लागल्यापासून एक व्यक्ती म्हणून माझ्यात अनेक बदल झाले आहे. मी अधिक सतर्क झाले आहे. तसेच आपण एक जबाबदार नागरिक असून समाजात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे याची मला जाणीव झाली आहे.\nतुझ्या आयुष्यात तू न घाबरता समस्यांना सामोरी जाते का\nमी पंजाबमध्ये लहानाची मोठी झाली असल्यामुळे तिथे मुलांनी सतावणे, चिडवणे या गोष्टी मी लहानपणापासूनच पाहात आले आहे. मी माझ्या आईला दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगत असे. त्यामुळे माझ्या शालेय जीवनात अशी घटना कधी घडली नाही. पण मी कॉलेजमध्ये असताना एक मुलगा माझ्या सतत मागे येत असे. मी इतकी घाबरले होते की, आईला सांगायचीदेखील माझी हिंमत झाली नाही. एकदा कंटाळून आता मी कॉलेजलाच जाणार नाही असे मी आईला सांगितले. त्यावर काहीतरी गोष्ट घडली आहे हे आईच्या लक्षात आले आणि तिने मला विचारले. त्यावेळी मी तिला त्या मुलाविषयी सांगितले. त्यावर माझ्या आईने तू न घाबरता त्याला सामोरी जा असे मला सांगितले. मी रोजप्रमाणे दुसऱ्या दिवशी कॉलेजला निघाले, तेव्हा तो तिथेच उभा होता. माझी आई माझ्यापासून काही दूर अंतरावर उभी होती. मी त्या मुलाच्या जवळ गेले आणि त्याच्या कानाखाली वाजवली. मी त्याला मारले हे पाहिल्यानंतर आजूबाजूचे लोक तिथे आले आणि त्यांनीदेखील त्याची चांगलीच धुलाई केली. यानंतर माझ्या आईनेही त्याला सुनावले. या घटनेनंतर कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्याला सामारे जायचे ही गोष्ट मी शिकले.\nमुंबई हे शहर कितपत सुरक्षित आहे असे तुला वाटते\nमी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात आहे. मुंबईत तुम्ही कितीही रात्री एकटे बाहेर फिरू शकता असे मला वाटते. काही दिवसांपूर्वी नवरात्रीत मी खूप रात्री गाडी चालवत घरी चालले होते. माझ्या बाजूने मिरवणूक जात होती. त्यातील प्रत्येकजण आपल्या धुंदीत नाचत होता. पण कोणीही कोणत्याही मुलीला त्रास देत नव्हता. त्यामुळेच मुंबई ही खूपच सुरक्षित आहे असे मला नेहमी वाटते.\nबॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तुझा चित्रपटसृष्टीतील प्रवास कसा सुरू झाला\nमला अभिनेत्री व्हायचे आहे असे मी लहानपणीच ठरवले होते. शाळेतदेखील तुला काय बनायचे आहे असे कोणी मला विचारले तर मला अभिनेत्री बनायचे आहे हेच उत्तर मी देत असे. अनेकवेळा या उत्तरामुळे मला शाळेत ओरडादेखील खाव्या लागत असे. पण माझ्या या निर्णयाला माझ्या आईने नेहमीच पाठिंबा दिला. मी एक स्पर्धा जिंकून मुंबईत आले होते. ही स्पर्धा जिंकल्यामुळे मला त्यांच्याकडून ट्रेनिंग देण्यात आली होती. तसेच माझा पोर्टफोलिओदेखील त्यांनीच बनवला होता. यानंतर सुनील शेट्टीसोबत सुरक्षा या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या अभिनयप्रवासाला सुरुवात झाली.\nकेवळ वेगळ्या साच्यातील भूमिका साकारायच्या हा निर्णय तू कधी घेतलास\nमी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूपच टीपिकल भूमिका साकारत होते. त्या भूमिका साकारताना मला कोणतेच समाधान मिळत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळे करण्याचे मी ठरवले. मला वेगळ्या भूमिका नाही मिळाल्या तर मी पंजाबला परत जाणार असेदेखील मी मनाशी ठरवले होते. पण त्यानंतर मला चांगल्या मालिका मिळाल्या. त्यातील भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. यश चोप्रा यांनी विरजारा या चित्रपटातील भूमिकेसाठी माझी निवड केली आणि या चित्रपटानंतर माझ्या करियरला एक वेगळेच वळण मिळाले. भाग मिल्खा भाग, देल्ही 6 या चित्रपटांनी तर मला एक वेगळी ओळख मिळवून दिली.\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nधर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल\nये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nनोटबंदीच्या दुष्परिणामांचे वास्तव झाकले तरी नाकारणार कसे\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nसिडकोकडून मराठी कामकाजाला हरताळ; मनसेलाही इंग्रजीतून उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-22T01:05:57Z", "digest": "sha1:QYO2JGHLCBKW5NSMZWMJXC7UUVRZRCEN", "length": 3006, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६५९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६५९ मधील मृत्यू\n\"इ.स. १६५९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०१३ रोजी २१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/tag/eknath-pawar/", "date_download": "2018-08-22T02:19:51Z", "digest": "sha1:AW4V4PYBNM3LOKNDXNYDWXRLYREHVKN3", "length": 11922, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "Eknath Pawar | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nशास्तीकर ठरविण्याचा अधिकार महापालिकेला मिळणार : सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\nनिर्भीडसत्ता न्यूज – अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी दंड ठरविण्याचा अधिकार महापालिकांना देण्याची घोषणा मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एका कार्यक्रमात केली...\tRead more\nपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज – पक्षनेते एकनाथ पवार\nनिर्भीडसत्ता न्यूज – दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभ...\tRead more\nव्यक्तिमत्व विकासासाठी कौशल्य विकास आवश्यक – वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार\nनिर्भीडसत्ता न्यूज – देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी निष्ठेने कार्य करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यातील कौशल्याचा विकास होणे आवश्यक आहे, आहे असे...\tRead more\nरिक्षाचालक ते प्रथम नागरिक होण्याचा मान…\nनवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास निर्भीडसत्ता न्यूज – शहरात रिक्षाचालक म्हणून प्रवासी वाहतूक करणारे राहूल जाधव आधी नगरसेवक आणि आता पिंपरी-चिंचवड नगरीच्या महापौरपद...\tRead more\nखड्ड्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसची नौटंकी – सभागृह नेते एकनाथ पवार\nसभागृहनेते एकनाथ पवार; महापालिकेमार्फत खड्डे बुजविण्याचे काम सुरू निर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी चिंचवडच्या शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे पाऊस थांबल्यानंतर तातडीने बुजवण्याचे काम सुरु कर...\tRead more\nपिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करण्याची आमदार लक्ष्मण जगतापांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय आणि महसूल कार्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलीआहे. त्यामुळे आता या शहरासाठी महावितरणचे स्वतंत्र मंडळ का...\tRead more\nदळवीनगर येथील स्थलांतरित शाळेची इमारत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी उपलब्ध ; पक्षनेते एकनाथ पवार आणि पत्रकारांनी दिली शाळेला भेट \nपालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये ; सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांचे आवाहन निर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळे...\tRead more\nसत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वतीने आयोजित योग दिन कार्यक्रमात 500 नागरिकांचा सहभाग\nनिर्भीडसत्ता न्यूज – जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर येथील साईकृष्ण उद्यानामध्ये योगसाने व प्राणायामांचे आय...\tRead more\nकेंद्र सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्याचा निर्धार – आमदार लक्ष्मण जगताप\n26 मे ते 11 जूनला भाजपाचे संपर्क अभियान निर्भीडसत्ता न्यूज – केंद्र सरकार ४ वर्षे पूर्ती निमित्त २६ मे ते ११ जून या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी संपर्क अभियान राबविणार आहे. या कालाव...\tRead more\nयुवा शक्ती फाऊंडेशन च्या ‘स्किल डेवलपमेंट’ कार्यालयास कामगार व कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर यांची भेट\nनिर्भीडसत्ता न्यूज – युवा शक्ती फाऊंडेशन च्या ‘स्किल डेवलपमेंट’ कार्यालयास राज्याचे कामगार व कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर यांनी चिखली येथील पूर्णानगर ये...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Arthabhan/share-market-give-buy-careful/", "date_download": "2018-08-22T02:42:21Z", "digest": "sha1:QQMEIQEES2LQWLEM4MNVJSRSZ3CJSTFL", "length": 13290, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " सावधपणे खरेदी-विक्री करावी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Arthabhan › सावधपणे खरेदी-विक्री करावी\nअर्थसंकल्पातील दीर्घमुदती भांडवली नफ्यावरील करामुळे, बाजाराला जो विजेचा झटका बसला आहे त्यातून तो अजून सावरलेला नाही. अधूनमधून जरी निर्देशांक आणि थोडे वर गेले तरी एकूण कल मंदीचाच आहे. त्यामुळे कंपन्यांच्या त्रैमासिक कामगिरीवर त्या त्या शेअर्समध्ये भाववाढ होईल. त्यावर समाधान मानायचे सध्या दिवस आहेत आणि त्रैमासिक कामगिरी चांगली दिसली तरी विश्‍लेषक व दलाल डाऊ जोन्स आणि अन्य देशातील निर्देशांकाकडे बोट दाखवून सध्याच्या मंदीचे समर्थन करीत आहेत.\nत्यातल्या त्यात रेन इंडस्ट्रीज, स्टरलाईट टेक्नॉलॉजीस व बजाज फायनान्स सध्याच्या भावाला विकत घेण्याजोगे वाटत आहेत. बजाज फायनान्सची जास्त माहिती पुढे ‘चकाकता हिरा’मधून दिली आहे. डिसेंबर 2017 तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेचा नक्‍त नफा 230 कोटी रुपये झाला. गेल्या डिसेंबरपेक्षा तो 11% ने जास्त आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा तोटा वाढून 596 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.\nकल्पतरू पॉवर ट्रान्समिशनची या तिमाहीची विक्री 1417.33 कोटी रुपये होती. गेल्या डिसेंबरमध्ये ती 1157.58 कोटी रुपये होती. यावेळी नक्‍त नफा 75.23 कोटी रुपये होता. डिसेंबर 2016 तिमाहीसाठी तो 57.14 कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल 30.69 कोटी रुपये आहे. दीपक फर्टिलायझर्स व केमिकल्सची या तिमाहीची विक्री 1644.92 कोटी रुपये होती. करोत्तर नफा 56.97 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 6.41 रुपये होते.\nएक्सेल क्रॉप केअरची डिसेंबर 2017 ची तिमाही विक्री 258.65 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 12.88 कोटी रुपये होता. डिसेंबर 2016 तिमाहीचे हे आकडे अनुक्रमे 178.20 कोटी रुपये होते व करोत्तर नफा 2.68 कोटी रुपये होत. यावेळी नफ्यात जवळजवळ पाचपट वाढ आहे. तिचे भागभांडवल 5.503 कोटी रुपये आहे.\nस्टायलँड इंडस्ट्रीज या शोभिवंत लाकडाच्या कंपनीची यावेळची विक्री 81.87 कोटी रुपये होती व नक्‍त नफा 4.535 कोटी रुपये होता. तिचे भागभांडवल 8.166 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2016 तिमाहीची विक्री 69.88 कोटी रुपये होती व नक्‍त नफा 4.05 कोटी रुपये होता. फेडरल गुगल गोएट्झ (इंडिया)ची या तिमाहीची विक्री 313.25 कोटी रुपये होती. गेल्या डिसेंबरमध्ये ती 292.69 कोटी रुपये होती. नक्‍त नफा या दोन डिसेंबरसाठी अनुक्रमे 15.486 कोटी रुपये व 11.42 कोटी रुपये होत. तिचे भागभांडवल 55.63 कोटी रुपये आहे. मुथुट फायनान्सचे डिसेंबर 2017 तिमाहीचे व्याज उत्पन्न 1553.71 कोटी रुपये होते. डिसेंबर 2016 च्या तिमाहीचे उत्पन्न 1340.85 कोटी रुपये होत. या दोन्ही तिमाहीसाठीचा नक्‍त नफा अनुक्रमे 463.65 कोटी रुपये व 291.06 कोटी रुपये होता. यावेळी नफ्यात 60 टक्के वाढ आहे. सध्याच्या 422 रुपये भावाला हा शेअर होण्याजोगा आहे. गेल्या बारा महिन्यांतील शेअरचा कमाल भाव 525 रुपये होता व किमान भाव 325 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 14.09 पट दिसते. बजाज फायनान्सपेक्षा हा शेअर स्वस्त वाटतो. सध्या खरेदी केला तर वर्षभरात 33 टक्के नफा मिळेल. जानेवारी 2019 ला संभाव्य भाव पुनः 525 रुपये व्हावा.\nकेंद्र सरकारने साखरेवरील सीमाशुल्क 100 टक्के केल्याने सर्व साखर कंपन्यांचे शेअर्स आता घेण्यायोग्य झाले आहेत. उगार शुगर सध्या 22.50 रुपयांच्या जवळपास मिळत आहे. या भावाला किं/गुणोत्तर 10.8 पट दिसते. कंपनीच्या शेअरचा कमाल भाव गेल्या वर्षभरात 38.85 रुपये होता. त्यामुळे सध्या शेअर घेण्याजोगा आहे.\nबलरामपूर चिनी सध्या 120 रुपयाला मिळत आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 182 रुपये व 105 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/गुणोत्तर फक्‍त पाचपट आहे. तसेच डालमिया भारत शुगर ही 105 रुपयाला मिळत आहे. या भावाला किं/गुणोत्तर फक्‍त 4,952 आहे. रोज 3 लक्ष शेअर्सच्या आसपास व्यवहार होतो. शेअरचा कमाल व किमान भाव अनुक्रमे 198 व 98 रुपये होता.\nशेअर बाजारात मंदीचे सावट दिवसेंदिवस वाढत जाईल. पण हीच संधी खरेदीसाठी योग्य आहे. सध्यापेक्षा भाव 5 ते 10 टक्के कमीही होऊ शकतील. पण ते घसरतील व मग आपण ते घेऊ, अशी शेख महंमदी स्वप्ने न रंगवता सध्या टप्प्याटप्याने खरेदी करायला हरकत नाही.\nज्या उद्योगात भाववाढीची संधी आहे. त्यात ग्राफाइट कंपन्या, पोलाद कंपन्या (रेन इंडस्ट्रीज, अपोलो पाईप्स, गोदावरी पॉवर वगैरे) यात गुंतवणूक श्रेयस्कर ठरेल. मात्र भाववाढीसाठी किमान ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागेल. दीर्घ मुदती भांडवल नफ्यातील कराचा जो मिठाचा खडा अर्थमंत्र्यांनी टाकला आहे. त्यामुळे शेअर बाजाराला विरजण मिळाले आहे. जर हा कर 7.5 टक्क्यांपर्यंत व शक्यतर 5 टक्क्यांपर्यंत आणला तर निवेशकांना काहीतरी न्याय मिळेल. शेअर बाजारात घसरण झाली तर विदेशी कंपन्या विक्री करू लागतात व भांडवली बाजाराला धक्‍का लागतो. भांडवल अटळ तरच गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्था गतीला लागते. दुर्दैवाने रिझर्व्ह बँकही नेहमीप्रमाणे महागाई वाढेल. महागाई वाढेल असा जपमाळ घेऊन बसली आहे. ती तर व्याजदर वाढवायचाही पवित्रा घेऊ शकेल. त्यामुळे अर्थव्यवस्था साडेसात टक्के वा त्याहून वाढण्याचे स्वप्न हे स्वप्नरंजन ठरणार आहे.\nअशावेळी सावधानतेने खरेदी करणे, निराश होऊन विक्री न करणे हे महत्त्वाचे आहे. क्या खाओ तो गम खाओ असे म्हणत फक्‍त च्युइंग गमच सध्या चघळत बसावा. कधीतरी अरुणोदय होईल व खराच प्रकाश पडेल, असे म्हणत सध्या हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणे. शेअर बाजार पावसाळ्याच्या दरम्यान सुधारेल. यंदा पावसाळा समाधानकारक असल्याचे संकेत जपानमधील शास्त्रज्ञांनी दिले आहे. ते खरे झाले की पुन्हा तेजी येईल.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/buldhana-news-business-agriculture-women-58398", "date_download": "2018-08-22T01:09:18Z", "digest": "sha1:2GE6WMDV7FZK3YWFPHZH7IBNJHP3C6MM", "length": 18039, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "buldhana news business agriculture women टायपिंग व्यवसायातून शोधला नवा मार्ग | eSakal", "raw_content": "\nटायपिंग व्यवसायातून शोधला नवा मार्ग\nरविवार, 9 जुलै 2017\nसौ. शोभा अरविंद इंगळे यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण केले. अाज घर सांभाळून शोभाताईंनी टायपिंग व्यवसायातून नवा मार्ग शोधला. याच बरोबरीने चार एकर जिरायती शेतीमध्येही त्यांचे बदलाचे प्रयत्न सुरू आहेत.\nमहिलांनी ठरविले तर त्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हे अनेक जणींनी दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंबातील महिलेने मोताळा (जि. बुलडाणा) येथे टायपिंगसारख्या वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले अाणि गेली २६ वर्षे त्या हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत अाहेत. शोभाताई आणि अरविंद इंगळे हे दाम्पत्य बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या शिराढोण या गावचे. या दोघांचा १९९० साली विवाह झाला. कुटुंबाकडे चार एकर शेती, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शेतीच्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नव्हता. अापण काहीतरी व्यवयास केला पाहिजे म्हणून त्यांनी काहीच महिन्यात शिराढोण सोडण्याचा निर्णय घेतला. मोताळा (जि. बुलडाणा) येथे नांदुरा मार्गावर जागेची निवड करून तेथे व्यावसायिक गरजेचा अंदाज घेत टायपिंग सेंटर सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करून टायपिंग सेंटरची सुरवात केली. सन १९९७ पर्यंत त्यांचे टायपिंग सेंटरच होते. त्यानंतर याच व्यवसायाला त्यांनी झेरॉक्स, स्क्रीन प्रिंटिंगची जोड दिली. स्थानिक पातळीवर ही व्यवस्था झाल्याने परिसरातील गावामधील लोकांना याचा चांगला फायदा झाला.\nकुठलाही व्यवसाय सुरू करताना त्यामध्ये निपुणता यायला हवी. शोभाताईंचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. टायपिंग सेंटर सुरू करण्याबरोबरीने त्या स्वतः टायपिंग शिकल्या. पूर्वीच्या काळी नोकरीसाठी टायपिंग करता येणे हे फार महत्त्वाचे होते. त्यामुळे शिकणाऱ्यांची संख्याही भरपूर होती. परंतु गेल्या काही वर्षांत टायपिंगची जागा संगणकाने जशी घेतली तसे टायपिंग व्यवसायाचे दिवस फिरले. मात्र शोभाताईंनी काळाची पावले अोळखून व्यवसायात बदल केला. दररोज बुलडाणा येथे जाऊन त्यांनी संगणक प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या केंद्रावर त्यांनी संगणक शिकविण्यास सुरवात केली. अाज त्या स्वतः मार्गदर्शिका म्हणून या केंद्राचा कारभार सांभाळतात. टायपिंगचा सहा महिन्यांचा कोर्स असतो. प्रत्येक बॅचला सरासरी ५० ते ६० विद्यार्थी असतात. वर्षभरात किमान १५० विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. गेल्या २५ वर्षांत किमान अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्या सेंटरवरून टायपिंगचे प्रशिक्षण घेतले. अाता गाव परिसरातील मुलेही संगणक साक्षर होत अाहेत. त्यामुळे अाज मोताळा तालुक्यात ‘पुष्पा’ टायपिंगची वेगळी अोळख तयार झाली अाहे.\nअरविंद इंगळे हे दहावी, तर सौ. शोभाताई बारावीपर्यंत शिकलेल्या. शिक्षण पदवीपर्यंतही झालेले नसले तरी त्यांनी मुला मुलींना मात्र शिक्षणात कुठेही मागे ठेवले नाही. मुलगा विशाल हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. मुलगी अंकिता ही एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. अापल्याला न मिळालेले उच्चशिक्षण त्यांनी मुलांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यासाठी अपार कष्ट घेतले आहेत.\nव्यवसायातील यशासाठी सातत्य अाणि चिकाटी हवी असते. शोभाताईंनी हे गुण कायम जोपासले. त्यांच्या दिवसाची सुरवात पहाटे पाच वाजता होते. घरातील सर्व कामे पूर्ण करून त्या सकाळी दुकानात पोचतात. त्यांच्या या प्रयत्नांना पतीची कायम साथ मिळालेली अाहे. कुटुंबीयांनी केलेली मदत, पाठबळामुळेच इतके वर्षे हा व्यवसाय सांभाळता अाल्याचे त्या अावर्जून सांगतात. अशा प्रकारे ग्रामीण भागात महिलेने पारंपरिक व्यवसायाला फाटा देता टायपिंग आणि संगणक प्रशिक्षणासारख्या वेगळ्या व्यवसायामध्ये पाय रोवले. काळानुरूप व्यवसायात बदलही केला. मुलगा व मुलीला उच्चशिक्षण देऊन त्यांना सन्मानाचे स्थानही मिळवून दिले आहे.\nशोभाताईंनी २५ वर्षात टायपिंग, संगणक प्रशिक्षण व्यवसायात चांगला जम बसवला आहे. त्याचबरोबरीने शिराढोण गावी असलेली चार एकर जिरायती शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. स्वतः दैनंदिन शेतीकडे लक्ष देणे शक्य नसल्याने शेती पडीक न ठेवता त्यांनी कुटंबातीलच एका सदस्याला शेती वाट्याने दिली आहे. तेथे कापूस, तूर, सोयाबीन लागवड असते. आता एक एकर शेतीला ठिबक सिंचन केले आहे. गावी गेले की पीक नियोजन आणि शेती विकासावर त्यांचे लक्ष असते.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://harshadkumbhar.blogspot.com/2017/12/blog-post.html", "date_download": "2018-08-22T02:21:54Z", "digest": "sha1:JWZZBVN7OYEOBUZ5HNMRAFJZ4GNJBMJW", "length": 11290, "nlines": 151, "source_domain": "harshadkumbhar.blogspot.com", "title": "क्षण काही वेचलेले: स्वभाव दर्शन...", "raw_content": "\nफक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...\nरोज बाईकने अॉफिसला जाताना-येताना केलेले हे निरिक्षण आहे. आपल्या गाडी चालवण्याच्या पध्दतीवरुन स्वभावाचे संबंध जोडून काही गोष्टींवर मत मांडले आहे. बघा पटतंय का…\nप्रथम वर्ग - ज्यात सर्व प्रकारच्या व्यक्ती आढळून येतात. जसे की जेष्ठ, मध्यम वयस्कर आणि तरूण जे संथ गतीने गाडी रस्त्याच्या कडेने चालवताना दिसतात. गाडी चालवताना येणारा प्रत्येक क्षण फुल अॉन जगायचा असेच समजुन. कसली काळजी नसलेली आपल्याच मुड मधे असतात. गाडी चालवताना कोणाला कसला त्रास देत नाहीत किंवा होणार नाही याची काळजी घेतात. याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात लागु पडतात. ( माझी ही सर्वात आवडता वर्ग आहे )\nयाच वर्गातील उपगट येतो वरीलपैकी सर्व गुण येतात पण एक बदल असा की हे लोक बरोबर रस्त्यांच्या मध्ये गाडी चालवताना आढळून येतात. आता हे लोक जरी स्वतः च्या तंद्रीत असले तरी मागच्या लोकांना त्रास होतो आहे हे कळत नाही यांना. त्यामुळे कायम बोल खाण्याची वेळ येते त्यांच्यावर खऱ्या आयुष्यात सुध्दा.\nदुसरी वर्ग - नोकरपेशा वर्ग… यांना कायम घाई असते. एकतर घड्याळ्याच्या काट्यावर चालतात त्यामुळे सदा ना कदा गडबडीत असतात. स्वतः साठी किंवा दुसर्‍याला देयला वेळ अजिबात नसतो. गाडी चालवताना अॉफिसला लवकर जायचे म्हणून मिळेल तो, जमेल तो रस्ता वापरून गाडी चालवतात पण हे कोणालाच त्रास देत नाहीत. उशिरा पोहोचण्याचे सर्वात जास्त बळी हे लोक असतात इतकी घाई करून पण.\nतिसरा वर्ग - तरुण पिढी कारण नसताना उगाच गाडी दामटत असतात, सालेंसरचा फाटका कर्कश आवाज, त्यात त्यांना कुठे जायची घाई असते देवाला माहिती म्हणून हॉर्नच्या बटनवर बोट चिटकवल्यागत हॉर्न वाजवत असतात. त्या गाडीचा खुळखुळा करून ठेवतात बिचार्‍या गाडीबद्दल सहानुभूती वाटते. ज्यांना निर्जीव वस्तू बद्दल जाणिव नसते ते सजीवांना काय न्याय देणार. यांचा सगळ्यांना त्रास होतो त्यात रस्त्यावरील लोक तर येतातच शिवाय त्यांच्या आयुष्यातील पण.\nचौथा वर्ग - हा फक्त त्यांच्यासाठी आहे जे लोक वाहतूकीचे नियम पाळतात. यात मुख्यत्वे करून सिग्नल यंत्रणा पाळणे हे महत्वाचे मानले पाहिजे आणि त्यांना माझा सलाम पण. कसली गडबड नाही की घाई नाही वेळेला महत्व देऊन कामे करतात. त्यामुळे सगळे व्यवस्थित पार होते अश्या लोकांचे कारण नियमानुसार चालले तर आयुष्यात ट्रॅफिक पण होत नाही आणि आयुष्याचा रस्ता सुखकर होतो नाही का. (हा माझा वर्ग आहे आणि आवडता पण)\nतर मंडळी आता तुम्ही कोणत्या वर्गात मोडता ते पहा.\n-हर्षद कुंभार (०७-१२-२०१७ ०५.३०)\nब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर\nAbout Me / माझ्याबद्दल थोडंसं\nकवितांचे आणि लेखांचे वर्गीकरण\nइतर कविता / General Poems (80) प्रेम कविता / Prem Kavita (55) लेखन / Marathi Lekhan (49) इतर कविता (23) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (7) मैत्रीच्या कविता (7) लेखन (7) प्रेरणादायी कविता (3) विडंबन कविता (2)\nमहिन्यानुसार कवितांची आणि लेखांची यादी\nब्लॉग पाहून गेलेल्यांची संख्या\nएका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा\nफक्त एका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा खाली असलेला कोड कॉपी करा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पेस्ट करा\nसध्या उपस्तीत असलेली मित्र\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झ...\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत ना...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य नोट : ही कथा पूर्णतः सत्य ...\n८ मार्च महिला दिन\nआई - (मूल नसलेली)\nआज २२ एप्रिल भावासाठी त्याच्या वाढदिवशी एक कविता\nसगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी .... जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे व...\nकाय असतं प्रेम.. - हर्षद कुंभार\n\"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan \" लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-26-january-2018/", "date_download": "2018-08-22T02:26:06Z", "digest": "sha1:4ZXCGSPVBQM3GMMM5W5XIU6RIF7GOKPQ", "length": 12070, "nlines": 81, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 26 जानेवारी 2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nजानेवारी 26, 2018 प्रशासन\nBlockchain बातम्या 26 जानेवारी 2018\nप्रती $ 12B मालमत्ता मध्ये पूर्णपणे नियमन विश्वास कंपनी घेणे BitGo\nBitGo, संस्थात्मक गुंतवणूकदारांनी डिजिटल चलन सुरक्षा उपाय एक नेता, हे राज्य ट्रस्ट कंपनी प्राप्त करण्यासाठी एक स्पष्ट करारात प्रवेश केला आहे, अशी घोषणा केली, एक दक्षिण डकोटा – प्रती पूर्णपणे नियमन विश्वास कंपनी $12 मालमत्ता अब्ज. व्यवहार अजूनही नेहमीचा बंद अटी आणि नियामक मंजुरी अधीन आहे.\n\"ग्लोबल आर्थिक बाजारात शेवट-टू-एंड उपाय अर्पण दोन्ही डिजिटल चलने तसेच कायदेशीर आणि पालन आवश्यक नियंत्रित मुख्य प्रवाहात आर्थिक पोर्टफोलिओ मध्ये समाकलित करण्यासाठी सुरक्षित तंत्रज्ञान करावास असे मला वाटते\"\nराज्य ट्रस्ट अंतर्गत महसूल कोड सर्व लागू आवश्यकता पूर्ण 408 गुंतवणूक Advisers कायदा व्याख्येनुसार पात्र रक्षक म्हणून सर्व्ह 1940. विश्वास कंपनी देऊ कोठडीत सेवा, BitGo डिजिटल चलन सुरक्षा सॉफ्टवेअर हळूच, केवळ स्टॅक करेल एकत्र कंपन्या, संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयोजित डिजिटल चलन गुंतवणूक ऑनसाइट आणि ऑनलाइन संरक्षण प्रमाणात प्रदाता येथे.\n“BitGo आणि राज्य भविष्यात उत्पादने तयार – सुरक्षा आणि नियंत्रणे सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक नवीन तंत्रज्ञान लग्न.”\nकझाकस्तान चाचण्या विकिपीडिया वाहतूक दंड देवून\nकझाकस्तान ते cryptocurrency वाहतूक दंड भरण्याची शक्य करत आहे. मोबाइल अनुप्रयोग आणि सेवा OKauto.kz आधीच यशस्वीरित्या अर्ज निर्माते एक चाचणी केली गेली आहे – अली Shaykhislam. मात्र, सेवा लेखक नवीन फंक्शन अजूनही चाचणी मोडमध्ये चालत आहे की महत्व देणे.\nनिर्माते विकिपीडिया च्या cryptocurrency वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने दंड देवून शक्यता लक्षात.\nया सत्यापन सेवा आणि दंड सूचना जारी उपलब्ध विनामूल्य अनुप्रयोग आहे, इतर गोष्टींबरोबरच.\nहे कझाकस्तान cryptocurrencies नाही अधिकृत दर्जा आहे की आवर्जून दखल घेण्यासारखे, ते पैसे किंवा आर्थिक साधने मानले जात नाही.\nरशियन cryptocurrency बिल प्रस्तावित\nअर्थ रशियन मंत्रालय बिल प्रकाशित “डिजिटल आर्थिक मालमत्ता”, रशिया मध्ये cryptocurrencies legitimize केली आहे, जे.\nअर्थ मंत्रालय म्हणून डिजिटल आर्थिक मालमत्ता संदर्भित “इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये मालमत्ता, एनक्रिप्शन वापरून तयार (क्रिप्टोग्राफिक) याचा अर्थ.”\nआपण फक्त विशेष बाजार दुसर्या cryptocurrency साठी टोकन किंवा रूबल्स देवाणघेवाण करू शकता – “डिजिटल आर्थिक मालमत्ता विनिमय ऑपरेटर”.\nकेवळ एक कायदेशीर अस्तित्व रशिया मध्ये नोंदणीकृत, आणि कायदे निरीक्षण नाही. 39-FZ “रोखे बाजार रोजी” किंवा नाही. 325-FZ “आयोजित व्यवहार रोजी” अशा ऑपरेटर होऊ शकतात.\nउघडणे आणि खाती राखण्यासाठी प्रक्रिया मध्यवर्ती बँकेने स्थापन करू नये.\nनियामक कंपन्या रूबल्स निधी वाढवण्याची वापर फक्त टोकन खरेदी करू इच्छित आहे, अर्थ मंत्रालय चेतावणी देणारी.\nमंत्रालयाला cryptocurrency नेहमीच्या खरेदी मनाई अशक्य आहे असा विश्वास, अन्यथा बेकायदा व्यवसाय इच्छा कारण “हलवा” या बाजारात.\nतसेच दस्तऐवज स्मार्ट करार आणि खाण व्याख्या आहेत, जे भरपाई बदल्यात निर्मिती किंवा cryptocurrency च्या चाचणीसाठी उ ोग कायर् मानले जाते. काय कर miners उपक्रम वर आकारले जाईल, निर्दिष्ट केलेले नाहीत.\nदस्तऐवज राज्य Duma तीन वाचन संपल्यास, आणि फेडरेशन परिषद मंजूरी आणि रशियन अध्यक्ष स्वाक्षरी प्राप्त, तो अंमलात आणला जाईल 90 त्याचे अधिकृत प्रकाशन नंतर दिवस. बिल संसदेत चर्चा दरम्यान सुधारित केल्या जाऊ शकतील.\nBlockchain बातम्या 26 जानेवारी 2018\nBlockchain बातम्या 29 जानेवारी 2018\nएक जपान च्या मोठ्या ...\nBlockchain बातम्या 31 जानेवारी 2018\nजपानी संदेश ग्रॅम ...\nफिलीपिन्स आयोगाचे आयुक्त ...\nमागील पोस्ट:गणितज्ञ साठी विकिपीडिया किंमत गणना 2018\nपुढील पोस्ट:Chainalysis – नाव गुप्त ठेवण्याच्या विकिपीडिया नष्ट कंपनी\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/ecb-to-hold-crisis-talks-with-surrey-over-hosting-new-100-ball-competition-1681876/", "date_download": "2018-08-22T01:19:29Z", "digest": "sha1:CTR7T5X7QI4AOB665THXJ3P3BZFL5ZPM", "length": 11578, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ECB to hold crisis talks with Surrey over hosting new 100 ball competition | आता एका षटकात फेकावे लागणार 10 चेंडू, क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nआता एका षटकात फेकावे लागणार 10 चेंडू, क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल\nआता एका षटकात फेकावे लागणार 10 चेंडू, क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल\n'इऑन मॉर्गन' आणि 'स्टुअर्ट ब्रॉड' यांनीही या क्रिकेटच्या प्रकाराचे स्वागत केले आहे.\nइंग्लंडला क्रिकेटची पंढरी असे म्हटले जाते. क्रिकेट खेळाला आणखीन लोकप्रिय करण्यासाठी येथे नवनवीन प्रयोग होतच असतात. असाच एक प्रयोग इंग्लंडमध्ये सुरु आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट आणखीन लहान करुन केवळ १०० चेंडूंचा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला स्थानिक पातळीवर १०० चेंडूंच्या सामन्यांचे आयोजन केले जात आहे आणि २०२० पर्यंत या प्रकारच्या क्रिकेटची स्पर्धाही खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा कर्णधार ‘इऑन मॉर्गन’ आणि ‘स्टुअर्ट ब्रॉड’ यांनीही या क्रिकेटच्या प्रकाराचे स्वागत केले आहे.\nइंग्लंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्स यांच्या मते तरुणांना सातत्याने नवनवीन गोष्टी हव्या असतात. त्यामुळे क्रिकेट खेळाला आणखीन लोकप्रिय करण्यासाठी १०० चेंडूंचा सामना खेळवण्याचा प्रयोग ते करत आहेत. तसेच देशातील क्रिकेट चाहत्यांनाही हा प्रयोग आवडू लागल्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये या क्रिकेटच्या प्रकाराची स्पर्धा आयोजित करण्याचा विचार त्यांचे इंग्लंड क्रिकेट बोर्ड करत आहे.\n१०० चेंडूंचा सामना कसा खेळवणार\nया सामन्यात पहिली १५ षटके नेहमी प्रमाणेच ६ चेंडूंची असतील. त्यामुळे ९० चेंडूंपर्यंत सामना नेहमी प्रमाणेच खेळला जाईल. परंतु शेवटचे षटक १० चेंडूंचे असणार आहे. त्यामुळे अखेरचे षटक टाकणाऱ्या गोलंदाजाचा खरा कस लागणार असल्याचे म्हटले जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://prabodhan.org/library/index_marathi.html", "date_download": "2018-08-22T01:55:18Z", "digest": "sha1:X7G5HVSBDOTMHWNJPTQOVAVPRV73KSYL", "length": 3980, "nlines": 6, "source_domain": "prabodhan.org", "title": "Prabodhan Library & Activites Prabodhan Library & Activites", "raw_content": "\nप्रबोधन गोरेगावच्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या नवीन वास्तुचे भव्य उद्‍घाटन लेखक श्री. मंगेश कर्णीक यांच्या हस्ते करण्यात आले.\nअभ्यासिका ही उच्च शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांची मुळ गरज असुन येथे मोफत वर्तमानपत्र वाचन सुविधा, इंटरनेट सुविधा, इ. अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. याची मुळ संकल्पना ही शिवसेना नेते व आमदार श्री. सुभाष देसाई यांची आहे. या प्रकल्पासाठी शिवसेना नेते आमदार मा. डॉ. नीलम गोर्‍हे, लोकभारती चेअरमन व आमदार मा. श्री. कपिल पाटील यांनी अर्थसहाय्य केले. आमदार व शिवसेना नेते मा. श्री. गजानन किर्तीकर व प्रसिध्द मा. कवी श्री. अशोक नायगावकर यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली.\n‘ ग्रंथैव गुरु’ म्हणजेच ‘ग्रंथ हेच गुरु’ ह्या मराठीतील उक्‍तीप्रमाणे पुस्तके हे सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. हे वाचनालय सर्व सुविधांनी युक्‍त असुन येथील कर्मचारी वर्ग अतिशय कार्यतत्पर आहे. मराठी साहित्याप्रमाणेच येथे इंग्रजी व हिंदी पुस्तकेही उपलब्ध आहेत. तुमचा रस जरी कला, संस्कृती, साहित्य, सामजिक शास्त्रे, इतिहास यापैकी कशामध्येही असला तरी या सर्व विषयांवरील विपुल पुस्तके येथे उपलब्ध आहेत. तसेच व्यावसायिकांसाठी आमच्या इथे अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, माहिती- तंत्रज्ञान, कायदा, व्यवस्थापन, औषधशास्त्र व विज्ञान यांवरही अनेकविध पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तकांप्रमाणे येथे विविध वर्तमानपत्रे तसेच नियतकालीके उपलब्ध असतात. येथे वाचकांना अतिशय कार्यक्षम सेवा पुरवणारी स्वयंचलित संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) उपलब्ध आहे.\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-district-kagal-taluka-tahasildar-arrested-takeing-bribe/", "date_download": "2018-08-22T02:41:17Z", "digest": "sha1:KS7MLMTHM3BRTRR4P7RQ7NJLZY5K6SX6", "length": 10840, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " अडीच लाखांची लाच घेताना तहसीलदार अटकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अडीच लाखांची लाच घेताना तहसीलदार अटकेत\nकागल तहसीलदार घाडगे, दोन तलाठी लाचप्रकरणी जाळ्यात\nकागल तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे, सुळकूड तलाठी श्रीमती शमशाद दस्तगीर मुल्ला, एकोंडी तलाठी मनोज अण्णासो भोजे यांना गुरुवारी 2 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी तहसीलदार कार्यालयातच रंगेहाथ पकडले. एक तहसीलदार आणि दोन तलाठी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.\nकागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील संजय धोंडिराम जगताप यांच्या वडिलांनी सुळकूड येथील जमीन गट क्रमांक 443 मधील 76 आर जमीन ही सन 2012 साली खरेदी केली आहे. जमिनीचे सातबारा पत्रकी नाव नोंद होण्यासाठी सुळकूड तलाठी शमशाद मुल्ला हिच्याकडे अर्ज दिला होता. अर्जदार जगताप यांनी तलाठी मुल्ला हिची व तहसीलदार घाडगे यांची वेळोवेळी भेट घेतली होती. शमशाद मुल्ला हिने जगताप यांच्याकडे सातबारा पत्रकी नाव नोंदविण्याकरिता स्वतःसाठी एक लाख रुपयांची मागणी केली.\nमी तहसीलदार किशोर घाडगे यांची भेट घेतली असून, त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची आता बदली होणार आहे, ते तुमचे काम करून देण्यास तयार आहेत, त्यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली आहे. तहसीलदारांना दोन लाख रुपये व स्वत:साठी एक लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये द्यावेत, असे मुल्ला हिने जगताप यांना सांगितले. जगताप यांना मुल्ला हिने त्यांच्या राहत्या घरी कसबा सांगाव येथे 16 मे रोजी भेट घेण्यासाठी बोलावले. त्यानंतर अर्जदार जगताप यांनी अँटीकरप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्याकडे 15 मे रोजी तक्रार दाखल केली.\n16 मे रोजी तलाठी शमशाद मुल्ला हिच्या राहत्या घरी कसबा सांगाव येथे तक्रारदार जगताप यांनी समक्ष भेट घेऊन लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली. मुल्ला हिने त्यावेळी स्वत:साठी एक लाख रुपये व तहसीलदारांसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. तसेच स्वत:साठी मागणी करण्यात आलेल्या रकमेपैकी आता 50 हजार रुपये व नंतर 50 हजार रुपये द्या, असे सांगून ती रक्कम 17 मे रोजी तहसीलदार कार्यालय येथे घेऊन येण्यास सांगितले. तसेच तहसील कार्यालय येथे तहसीलदार किशोर घाडगे यांची समक्ष भेट घालून देत असल्याचे सांगितले; असे जगताप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nगुरुवारी 17 मे रोजी तहसील कार्यालय येथे तलाठी शमशाद मुल्ला व तहसीलदार किशोर घाडगे यांच्या विरोधात सापळा रचण्यात आला. तहसीलदार किशोर घाडगे यांनी तलाठी मुल्ला हिला पैसे स्वीकारण्यास दुजोरा दिल्यावरून तलाठी शमशाद मुल्ला हिच्या सांगण्यावरून तलाठी मनोज भोजे याने तक्रारदार जगताप यांच्याकडून तहसीलदार किशोर घाडगे यांच्याकरिता दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर तक्रारदार जगताप यांनी तहसीलदार घाडगे यांची भेट घेऊन रकमेबाबत खात्री केली.\nपाठलाग करून भोजेला पकडले\nतलाठी शमशाद मुल्ला यांनी तहसीलदार कार्यालयातील तळमजल्यावर असलेल्या कँटीनमध्ये तक्रारदार जगताप यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करून, ती रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून सोबत असलेले तलाठी मनोज भोजे यांच्याकडे दिली. त्यावेळी जगताप यांनी केलेल्या इशार्‍यामुळे दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी तलाठी शमशाद मुल्ला हिला ताब्यात घेतले. तलाठी मनोज भोजे सावध होऊन घटनास्थळावरून पळून जाऊ लागला. त्यावेळी अधिकार्‍यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.\nत्यानंतर मनोज भोजे याच्याकडून एकूण 2 लाख 50 हजार रुपयांची लाच जप्त करण्यात आली. तलाठी मुल्ला, भोजे व तहसीलदार किशोर घाडगे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांविरोधात कागल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nअँटीकरप्शन ब्युरो पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार गायकवाड, कोल्हापूर अँटीकरप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक मारुती पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक आबासो गुंडणके व संदीप पावलेकर, हे. कॉ. रुपेश माने, छाया पाटोळे व चालक विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-konkan-news-government-hospital-burn-patient-60171", "date_download": "2018-08-22T01:06:58Z", "digest": "sha1:PBTNJNI6U57UILVUPNVKBWMS4CX5VIHS", "length": 13271, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri konkan news government hospital for burn patient जळीत रुग्णांची परवड थांबणार | eSakal", "raw_content": "\nजळीत रुग्णांची परवड थांबणार\nसोमवार, 17 जुलै 2017\nसिव्हिलमध्ये नूतनीकरणासाठी २३ लाख - रक्‍तपेढीही होणार सुरक्षित\nरत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीत कक्षाच्या (बर्न वॉर्ड) नूतनीकरणासाठी शासनाने २३ लाख २२ हजार आणि रक्तपेढीतील छताच्या दुरुस्तीसाठी ११ लाख ८९ हजारांचा निधी आरोग्य विभागाने मंजूर केला आहे. या वॉर्डमधील सोयी-सुविधांअभावी जळीत रुग्णांना सांगली, मिरजला पाठवावे लागत होते; मात्र या वॉर्डचे नूतनीकरण केल्यामुळे रुग्णांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे.\nसिव्हिलमध्ये नूतनीकरणासाठी २३ लाख - रक्‍तपेढीही होणार सुरक्षित\nरत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीत कक्षाच्या (बर्न वॉर्ड) नूतनीकरणासाठी शासनाने २३ लाख २२ हजार आणि रक्तपेढीतील छताच्या दुरुस्तीसाठी ११ लाख ८९ हजारांचा निधी आरोग्य विभागाने मंजूर केला आहे. या वॉर्डमधील सोयी-सुविधांअभावी जळीत रुग्णांना सांगली, मिरजला पाठवावे लागत होते; मात्र या वॉर्डचे नूतनीकरण केल्यामुळे रुग्णांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे.\nआत्महत्या किंवा दुर्घटनेमध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा जिल्ह्यात कोठेही उपलब्ध नाही. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते; परंतु तेथील मच्छरदाणीमध्ये ठेवण्यापलीकडे अधिकचे उपचार केले जात नाहीत. हा वॉर्ड पूर्णतः वातानुकूलित असावा लागतो. आवश्‍यक सुविधा नसल्याने रुग्णाचा संसर्गामुळे भाजलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. काही रुग्णांना सांगली, मिरज येथे अधिक उपचारासाठी पाठवावे लागते. ही गैरसोय लक्षात घेऊन सिव्हिल प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.\nसुसज्ज बर्न वॉर्ड तयार करण्यासाठी २३ लाख २२ हजार १८५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रक्तपेढीच्या छत दुरुस्तीलाही निधी मिळाला आहे.\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीनंतर दोन्ही कामांच्या निविदा एकत्रित काढण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. रक्तपेढीत करोडो रुपयांची अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. ब्लड सेप्रेशन युनिट आहे; परंतु इमारतीच्या छताला गळती लागल्याने अत्याधुनिक यंत्रणा खराब होण्याची दाट शक्‍यता आहे. छताच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला दोन वर्षानंतर मंजुरी मिळाली. जिल्हा रुग्णालयातील ३५ लाखांच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरवात होईल.\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/pune-nayana-gunde-new-md-pmpml-20638", "date_download": "2018-08-22T02:20:54Z", "digest": "sha1:GSFKGXBPHQT3XFLQL44AOBQKKYSHCSNN", "length": 12479, "nlines": 145, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "PUNE nayana gunde new md pmpml | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुकाराम मुंढेंच्या निर्णयांचा अभ्यास करुन सुधारणा करणार : IAS नयना गुंडे\nतुकाराम मुंढेंच्या निर्णयांचा अभ्यास करुन सुधारणा करणार : IAS नयना गुंडे\nतुकाराम मुंढेंच्या निर्णयांचा अभ्यास करुन सुधारणा करणार : IAS नयना गुंडे\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमल) सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्याबरोरच तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या लोकाभिमुख योजना आणि निर्णयांचा अभ्यास करून योग्य त्या सुधारणा आपण सुरू ठेऊ, असे \"पीएमपीएमएल'च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.\nपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमल) सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्याबरोरच तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या लोकाभिमुख योजना आणि निर्णयांचा अभ्यास करून योग्य त्या सुधारणा आपण सुरू ठेऊ, असे \"पीएमपीएमएल'च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.\nगुंडे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज स्वीकारली त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. तुकाराम मुंढे यांची अचानक बदली झाल्यानंतर गुंडे यांची \"पीएमपीएमएल'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर आपला भर राहील, असे त्या म्हणाल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत व्यापक प्रसार करण्यासाठी काही उपाययोजना करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरीकांसाठी विशेष सोय करता येईल का या बाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nतुकाराम मुंढे यांनी केलेल्या विविध योजना आणि सुधारणा तसेच बेशिस्त कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईच्या अनुषांगाने विचारले असता, मुंढे यांनी घेतलेले निर्णय आणि योजनांबाबत अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांनी ज्या तडफेने \"पीएमपीएमएल'चा कारभार चालवला होता त्याच्याशी गुंडे यांच्या कामाची तुलना होणार असल्याने नव्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर गुंडे या सावध पावले टाकतील, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या पार्श्‍वभूमीवर गुंडे यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केलेली भूमिका मिळती-जुळती आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांवर मुंढे यांच्या काळात कारवाई झाली. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी कर्मचारी सक्रिय झाले आहेत. नव्या अध्यक्षांना विश्‍वासात घेऊन कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात नक्की यश मिळेल, असा विश्‍वास काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. या पार्श्‍वभूमीवर या कर्मचाऱ्यांबाबत गुंडे काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nपुणे तुकाराम मुंढे पीएमपीएमएल\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjps-highest-number-of-candidates-for-criminal-and-corruption-allegations/", "date_download": "2018-08-22T01:59:53Z", "digest": "sha1:RKCZ4NKMFIF77ZXBJ6EJPPAH6LFK4CZJ", "length": 9250, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजपचे सर्वाधिक उमेदवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजपचे सर्वाधिक उमेदवार\nबंगळुरू: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सर्वाधिक उमेदवार भाजपचे असल्याचे ‘एडीआर’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘एडीआर’ ने मेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.\nभाजपच्या २२४ उमेदवारांमध्ये ८३ जणांवर अनेक गंभीर गुन्हे आणि खटले दाखल आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचा नंबर लागतो. २२० उमेदवारांमध्ये ५९ जणांवर गुन्हेगारी खटले आहेत. तसेच जनता दल १९९ उमेदवारांमध्ये ४१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१३ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. २०१३ मध्ये ३३४ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. या निवडणुकीत ही संख्या ३९१वर पोहचली आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nकर्नाटकमध्ये २५६० उमेदवारांपैकी ३९१ जणांनी गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे जाहीर केले आहे. दोषी आढळल्यास पाच वर्षे शिक्षा आणि निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाऊ शकते अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले भाजपचे तब्बल ५८ उमेदवार आहेत.\nऔद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा – आमदार महेश लांडगे\nपुणे - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. वीज…\nऔरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक\nIndia vs England: हार्दिकच्या पाच विकेट्स, भारत मजबूत स्थितीत\nस्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता :…\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा…\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-movie-raazi-director-meghna-gulzar-on-the-success-of-this-movie-says-loving-your-country-doesnt-mean-hating-another-and-the-audience-gets-it-1680971/", "date_download": "2018-08-22T01:25:18Z", "digest": "sha1:TSJNMESFPCMQGKDDVAHCLOOKNPORUKKB", "length": 15137, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood movie Raazi director Meghna Gulzar on the success of this movie says Loving your country doesnt mean hating another and the audience gets it | ‘आपलं देशप्रेम व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या देशाचा द्वेष करणं गरजेचं नाही’ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\n‘आपलं देशप्रेम व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या देशाचा द्वेष करणं गरजेचं नाही’\n‘आपलं देशप्रेम व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या देशाचा द्वेष करणं गरजेचं नाही’\n'मला सर्वांना एकच संदेश द्यायचा होता की, आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या देशाचा द्वेष केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही.\nकाही असामान्य कथांना चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात बॉलिवूडकरांना यश येत आहे. गेल्या काही काळापासून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये साचेबद्ध प्रेमकहाण्या किंवा नेहमीचे कौटुंबिक वाद यांवर आधारित कथानक नसून आता त्यापलीकडे जात वैविध्यपूर्ण अशा कथा हाताळण्याचा दिग्दर्शक पसंती देत आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे ‘राजी’.\nमेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपचाने सध्या सर्वांचंच लक्ष वेधलं असून देशप्रेमाची एक वेगळी परिभाषा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. आलिया भट्ट, विकी कौशल, शिशीर शर्मा, सोनी राजदान यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून भारतातून थेट पाकिस्तानात जात एक युवती कशा प्रकारे आपल्या देशासाठी हेरगिरी करते यावरुन पडदा उचलला आहे. चित्रपटाच्या प्रत्येक वळणावर आलियाने साकारलेली ‘सहमत’ बऱ्याच गोष्टी आपल्या मनावर बिंबवून जाते, ज्या प्रेक्षकांना पटतही असल्याचं मत दिग्दर्शिका मेघना गुलजारने मांडलं आहे.\n‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपलं मत मांडलं. त्याशिवाय आपण जो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छित होतो, तो त्यांच्यापर्यंत पोहोचला असल्याचंही ती म्हणाली, ‘मला सर्वांना एकच संदेश द्यायचा होता की, आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या देशाचा द्वेष केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. कारण या गोष्टीच मुळात परस्पर विरोधी आहेत. मी पाकिस्तानचा द्वेष करत नाही याचा अर्थ असाही होत नाही की माझं भारतावर, माझ्या देशावर प्रेम नाही. दुसऱ्या देशाचा द्वेष न करताही मी माझ्या देशावरील प्रेम व्यक्त व्यक्त करुच शकते त्यात वावगं काय\n’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट\nदोन देशांमध्ये असणारी दरी लक्षात घेत मेघनाने ‘राजी’च्या निमित्ताने एका अतिशय संवेदनशील अशा विषयावर भाष्य करणारा चित्रपट साकारला. ज्याला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. मेघना व्यतिरिक्त आलिया आणि विकीनेही या मुद्द्यावर आपली मतं मांडली. ”पाकिस्तानला कमी लेखण्यासाठी ‘राजी’ साकारण्यात आलेला नाही. ‘हिंदुस्तान के आगे कुछ नही’ असं आम्ही मुळीच म्हणत नाही आहोत. ‘वतन के आगे कुछ नही’, असंच आम्ही म्हणज आलो आहोत. वतन म्हणजेच देश हा आमचाही असू शकतो आणि तुमचाही”, असं आलिया म्हणाली. तर, चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी सांगत विकी म्हणाला, ‘आतापर्यंच्या चित्रपटांमधून दाखवण्यात आलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांची प्रतिमाच मी साकारलेल्या पात्राने बदलली आहे. इक्बाल हा एक चांगल्या घरातील मुलगा असून, त्याच्या मनातील भावनांना चित्रपटातून वाट मोकळी करुन देण्यात आलीये.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/12/07/googles-overuse-causes-more-stress-on-the-brain/", "date_download": "2018-08-22T02:10:05Z", "digest": "sha1:KJKQGL67YRUUZ7SQ525CRYFVVPRHNL6E", "length": 8056, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर पडतो अधिक ताण - Majha Paper", "raw_content": "\nगुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर पडतो अधिक ताण\nसध्या आपण इंटरनेटच्या मायाजालावर विविध माहिती मिळविण्यासाठी गुगल या जायंट सर्च इंजिनचा सर्रास वापर करतो पण तुम्हाला हे माहीत आहे का गुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर अधिक ताण पडून स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो. असे आम्ही नाहीतर ब्रिटनमधील संशोधक म्हणत आहेत.\nसध्या हे संशोधक आपल्या स्वत:वरच याचा प्रयोग करत असून मेंदूच्या आरोग्यासाठी त्याला चालना देणे योग्य असले तरी ब्रिटनमधील सेंट अँन्ड्रयु विद्यापीठातील अभ्यासक फ्रँक गन मूर सध्या इंटरनेटचा वाढता वापर काळजी वाढविणारा असल्याचे म्हणाले.\nआपल्याला एखाद्या विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सरळ टाईप करतो www.google.com. किंवा ती माहिती वाचलेली असल्यास आठवण्याचा प्रयत्न करतात, असेही निरीक्षण मूर यांनी नोंदविले. स्मृतीभ्रंशाचा विकार गुगलचा किंवा मेंदूला ताण देण्यामुळे कसा उद्भवू शकतो, सध्या याबाबत संशोधन सुरू असून त्याचे परिणाम शोधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे, मूर म्हणाले. मूर यांनी याबाबतची माहिती स्कॉटलंड येथील वार्षिक कार्यक्रमात बोलताना दिली. जगभरात स्मृतिभ्रंशाचा विकार झालेल्यांची संख्या २०१५मध्ये ४५ दशलक्ष होती.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/pcmc-politics-10466", "date_download": "2018-08-22T02:34:34Z", "digest": "sha1:CR7BPUDTSYMBDG5GLVFWWQIVFCD2CIO6", "length": 12822, "nlines": 142, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "PCMC politics | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे बंड होणार थंड\nपिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे बंड होणार थंड\nउत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो\nमंगळवार, 21 मार्च 2017\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते योगेश बहल यांची नियुक्ती पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न केल्याने ती कायम राहण्याचे संकेत सोमवारी (ता.20) मिळाले.\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते योगेश बहल यांची नियुक्ती पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न केल्याने ती कायम राहण्याचे संकेत सोमवारी (ता.20) मिळाले. \"बहल हटाव' भूमिकेवर आपण ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचे बंडाचा झेंडा फडकावलेले नगरसेवक दत्ता साने यांनी पुन्हा स्पष्ट केले. त्यामुळे या पेचावर पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी पुणे येथे बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. तर, आपली मागणी मान्य न झाल्याने साने यांनी बैठकीतून \"वॉकआऊट' केले.\nबहल यांचे गटनेतेपद राष्ट्रवादीतील नव्याने निवड झालेल्या नगरसेवकांच्या एका गटाला मान्य नसून त्यांना हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी आजपर्यंतची मुदत या गटाचे नेते साने यांनी दिली होती. तसेच ती मान्य झाली नाही, तर भाजपमध्ये जाण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.त्यामुळे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि नव्या नगरसेवकांची बैठक पवार यांनी आज पुणे येथे घेतली. ती अडीच तास सुरू होती. मात्र, बहल यांच्या नियुक्तीचे पत्र विभागीय आयुक्तांकडे देण्यात आल्यानंतर त्याला कायदेशीर मान्यता मिळाल्याने ती आता माघारी घेता येणार नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ही नियुक्ती मी केली असून ती पुन्हा मागे घेतली, तर त्यातून चुकीचा संदेश जाईल, असेही त्यांनी समजावले. गरज वाटली, तर काही महिने वा वर्षभरानंतर बहल यांच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती करण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे आपली मागणी मान्य न झाल्याने साने बैठकीतून बाहेर पडले. इतर नगरसेवकांची समजूत काढण्यात,मात्र पवार यशस्वी झाल्याचे समजते.\nमी माझ्या भूमिकेवर ठाम असून बहल हे गटनेते राहिले, तर त्यांना सहकार्य करणार नाही, असे साने यांनी या बैठकीनंतर सांगितले. तसेच राजीनामा देण्याचेही त्यांनी पुन्हा सूतोवाच केले. मात्र, याबाबत कायदेशीर सल्ला अजमावणार असल्याचे सांगत \"वेट ऍण्ड वॉच'चेच संकेत त्यांनी दिले. एकजुटीसाठी आणि पक्ष एकसंध ठेवण्याकरिता एक पाऊल मागे घेण्याची आपली तयारी असल्याचे या बहल म्हणाले. त्यातूनच आपण पवार आणि शहराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती त्यांनी दिली. हे पद सोडल्यानंतरही आपण नाराज राहणार नसून पक्षवाढीसाठी नेतृत्व जे सांगेल ते काम करण्यास आपण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nपिंपरी-चिंचवड अजित पवार पिंपरी पुणे भाजप\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/archaeological-department-staff-taking-money-for-vasai-fort-photographs-from-tourist-1679819/", "date_download": "2018-08-22T01:23:47Z", "digest": "sha1:DVKMDQT33XJYBER2D35QXJXNM2C5OLIX", "length": 12761, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Archaeological department staff taking money for Vasai Fort Photographs from tourist | पुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदा लूट? | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nपुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदा लूट\nपुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदा लूट\nआमचे कर्मचारी अशा प्रकारची कोणतीही लूट करत नसल्याचे सांगत शिंदे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.\nवसई किल्ल्यात छायाचित्रे काढणाऱ्या पर्यटकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार\nवसई : वसई किल्लय़ातील छायाचित्र काढणाऱ्या पर्यटकांकडून पुरातत्त्व खात्याचेच कर्मचारी बेकायदा पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी गणवेशाशिवाय भाडे आकारत असून त्याची पावतीही देत नसल्याच्या तक्रारी पर्यटकांनी केल्या आहेत.\nवसईच्या किल्ल्यात गर्दुल्ले, मद्यपी, प्रेमी युगुलांचे चाळे चालत असल्याचे प्रकार ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी उघडकीस आणले. सध्या किल्ल्यातील मद्यपी आणि प्रेमीयुगुलांवर पुरातत्त्व खात्याची करडी नजर असल्याने अशा घटनांवर आळा बसला आहे, तसेच प्री-वेडिंग शूट वसई किल्ल्यात होऊ नये यासाठी अनेक इतिहासप्रेमींनी आवाज उठवला होता. त्यानंतर किल्ल्यातील प्री-वेडिंग शूटचे प्रमाण कमी झाले असताना सध्या पर्यटकांकडून छायाचित्रे काढण्यासाठी भाडे आकारात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे भाडे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी गणवेशाशिवाय आकारात असून त्याची योग्य ती पावतीही देत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या शंकर बने यांनी केला आहे.\nपुरातत्त्व विभाग सध्या दृक्श्राव्य चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) तसेच ट्रायपॉडसह चित्रीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी ५० हजार शुल्क तर १० हजार अनामत रक्कम आकारते, परंतु ट्रायपॉडशिवाय छायाचित्रण केल्यास त्यास कोणतेही शुल्क आकारण्याची तरतूद नाही. पर्यटकास ट्रायपॉड न वापरता छायाचित्र काढायचे असल्यास त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारावे लागत नाही. व्यावसायिक छायाचित्रणाची परवानगी शीव येथील पुरातत्त्व विभागाच्या मुख्य कार्यालयातून घ्यावी लागते आणि तिथेच योग्य तो शुल्क भरावा लागत असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या वसई उपविभाग अधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितले. आमचे कर्मचारी अशा प्रकारची कोणतीही लूट करत नसल्याचे सांगत शिंदे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/11/09/the-wives-can-never-change-their-husbands-habits/", "date_download": "2018-08-22T02:11:42Z", "digest": "sha1:43CS42H7HTRRZSM2OZBYZ3KUJ4UTLNVR", "length": 9179, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बायका कधीच बदलू शकत नाही नवऱ्याच्या या सवयी - Majha Paper", "raw_content": "\nतीन वर्षात नियंत्रणमुक्त होणार युरिया \nचहा विकून सोलापूरचा चहावाला झाला ‘सीए’\nबायका कधीच बदलू शकत नाही नवऱ्याच्या या सवयी\nनवऱ्याच्या अशा अनेक सवयी आहेत ज्या बदलण्याची बायकांना इच्छा तर खूप असते मात्र त्या यामध्ये यशस्वी होत नाहीत. पण त्या आपला प्रयत्न सोडत नाहीत. सतत त्यांच्या पदरात प्रयत्न करून सतत अपयशच येते. तर आज आम्ही तुम्हाला नवऱ्यांच्या अशा काही सवयी सांगतो. ज्यांना क्वचितच तुम्ही कधी बदलू शकाल.\nआईसोबत तुलना करणे – पत्नीच्या छोट्या छोट्या गोष्टींची तुलना आपल्या आईसोबत करण्याची नवऱ्याची सवय असते. खास करून जेवणाच्या बाबतीत. अशावेळी नवऱ्यांना काही समजावण कठीण असते. यावर उपाय म्हणून तुम्ही उत्कृष्ठ जेवण बनवणे हे एकच आहे.\nक्रिकेटवर असलेले प्रेम – नवऱ्यांना जास्त करून क्रिकेट पाहणे अधिक पसंद आहे. खास करून भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना असेल तर त्याला अधिक रंगत येते. तुम्ही अशावेळी तुमच्या जोडीदाराचे लक्ष केंद्रीत करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही तुम्ही असफल व्हाल यात शंका नाही.\nरस्ता न विचारण्याची सवय – प्रत्येक बायकोला याचा अनुभव तर येत असेल. भले तुम्ही चालून चालून थकाल पण तुमचा जोडीदार इतरांना रस्ता विचारण्याचे कष्ट घेणार नाही. त्यांना असे वाटत असावे बहुदा की तुमच्या समोर रस्ता विचारला तर त्यांचे नाक कापले जाईल. त्यामुळे जोपर्यंत त्यांचे जीपीएस चालू आहे तोपर्यंत तुम्हाला ते चालवतच राहणार.\nछोटे छोटे खोटे बोलणे – नवरा कायमच बायको बरोबर होणाऱ्या साध्या सुध्या वादाला टाळण्यासाठी थोड थोड खोट बोलत असतात. किंवा हे खास प्रयत्न आपल्या लाईफ पार्टनरला अधिक खुश ठेवण्यासाठी केले जातात. त्यामुळे महिलांनी समजून घेतले पाहिजे की पती कधी खोट बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला हवे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/paresh-rawal-in-modi-s-biopic-118060600008_1.html", "date_download": "2018-08-22T02:46:46Z", "digest": "sha1:4TTFTU2PM6KQHEMH5FDHUDU2EAIG4AVB", "length": 7639, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल\nबॉलिवूडमधील कसदार अभिनेता अशी ओळख असलेले परेश रावल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहेत. नरेंद्र मोदींवरील बायोपिकची सध्या जोरदार तयारी सुरू असून यात रावल मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.\nमोदींवरील चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, असे नमूद करताना पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्क असेल, असे रावल यांनी सांगितले. मोदींवरील बायोपिकची निर्मिती रावलच करत आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.\nदरम्यान, संजय दत्तचा बायोपिक असलेल्या 'संजू' चित्रपटात रावल यांनी सुनील दत्तची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.\nयाला म्हणतात नशीब, आता थेट बॉलिवूड एन्ट्री\nवीरे दी वेडींगची कमाई जोरात\nआलियासोबतच्या नात्याची रणबीरने दिली कबुली\nदीपिकाच्या 'विंटेज' कोटची किंमत\nयावर अधिक वाचा :\nहाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच\nप्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...\n‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर\nदीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...\nकोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...\n'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला \nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/video-story-110410", "date_download": "2018-08-22T01:26:57Z", "digest": "sha1:EKZ3OFPJJAWWTZA3VCPDDYXAJDWTCQFO", "length": 7703, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "Viral video of Sachin Tendulkar playing gully cricket on the streets of Mumbai सचिनलाही आवरला नाही गल्ली क्रिकेटचा मोह! | eSakal", "raw_content": "\nसचिनलाही आवरला नाही गल्ली क्रिकेटचा मोह\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nसचिनलाही आवरला नाही गल्ली क्रिकेटचा मोह | Sachin Tendulkar Gully Cricket Viral Video\nक्रिकेटची मैदानं गाजवणाऱ्या, लॉर्ड्स वानखेडे सारख्या स्टेडीयमवर विश्वविक्रम केलेल्या क्रिकेटच्या देवाला, म्हणजेच सचिन तेंडुलकरलाही गल्ली क्रिकेट खेळायचा मोह आवरला नाही. मुंबईतील वांद्राच्या रस्त्यावर त्याने नेहमीप्रमाणे आपली बॅट घुमवली. हा व्हिडीओ वरूण सिंग या तरूणाने इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहे.\nक्रिकेटची मैदानं गाजवणाऱ्या, लॉर्ड्स वानखेडे सारख्या स्टेडीयमवर विश्वविक्रम केलेल्या क्रिकेटच्या देवाला, म्हणजेच सचिन तेंडुलकरलाही गल्ली क्रिकेट खेळायचा मोह आवरला नाही. मुंबईतील वांद्राच्या रस्त्यावर त्याने नेहमीप्रमाणे आपली बॅट घुमवली. हा व्हिडीओ वरूण सिंग या तरूणाने इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/Senior-lawyer-Ram-Jethmalani-speaks-on-Karnataka-politics/", "date_download": "2018-08-22T02:41:18Z", "digest": "sha1:IPYK67CT4ZZXQFYDBDGN5R46PMJ34RWH", "length": 5989, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " कर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › कर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने\nकर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nकर्नाटकमध्ये भाजप नेते बीएस येडियुरप्‍पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, त्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष भाजपवर लोकशाही हत्येचा आरोप करत आहेत. यातच सर्वोच्‍च न्यायालयातील ज्येष्‍ठ वकील राम जेठमलानी यांनी सर्वोच्‍च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी कर्नाटकमधील राज्यपालांच्या भूमिकेबाबत न्यायालयाने त्‍वरीत निकालाची कारवाई सुरू करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.\nराम जेठमलानी यांनी भाजपने संविधानिक शक्‍तीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज, गुरुवारी दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर कर्नाटक प्रकरणी स्‍वतंत्रपणे बाजू मांडू देण्याची विनंती केली. यावर न्यायमूर्ती मिश्रा यांनी हे प्रकरण एके सिकरी यांच्या पीठासमोर असून याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यावर जेठमलानी शुक्रवारी तीन सदस्यीय खंडपीठासमोर आपली भूमिका न्यायालयात मांडतील.\nदरम्यान, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेसने निजदला पाठिंबा देत कुमारस्‍वामी यांच्या नेतृत्‍वाखाली सरकार स्‍थापण्याच्या हालचाली चालविल्या. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्‍हणून भाजपला सत्ता स्‍थापनेसाठी पाचारण केले. यावर आज सकाळी (दि.१७) येडियुरप्‍पा यांचा तिसर्‍यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्‍हणून शपथविधी झाला. परंतु, त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी या प्रकाराला लोकशाहीची हत्या असे म्‍हटले आहे. तसेच काँग्रेसने बंगळूर विधानसौधसमोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास निजद नेते देवेगौडाही उपसि्‍थत आहेत.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/panchang-116683", "date_download": "2018-08-22T01:26:20Z", "digest": "sha1:QVRB6WKITCRSRLW6UHWKGVYDTHWY3GW2", "length": 5477, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Almanac - 05/16/2018 - 00:15 | eSakal", "raw_content": "\nबुधवार, मे 16, 2018\nअधिक ज्येष्ठ शु. 1\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-22T01:12:54Z", "digest": "sha1:UFBMIS7OBVF44UYQNPMMAXTEZAFFBPDV", "length": 18496, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आजपासून महाराष्ट्र बंद: मराठा क्रांती मोर्चाची हाक; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra आजपासून महाराष्ट्र बंद: मराठा क्रांती मोर्चाची हाक; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nआजपासून महाराष्ट्र बंद: मराठा क्रांती मोर्चाची हाक; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – कायगाव येथील गोदावरी नदीत मराठा क्रांती मोर्चा जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेले काकासाहेब शिंदे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. घटनेचे गांभीर्य बघता आज (सोमवार)पासूनच महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावा, अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे. तोवर मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे.\nमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात सकाल मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. मात्र, यावेळेस शांततेत नव्हे तर ठोक आंदोलन सुरु केले आहे. यात बस फोडणे, जाळपोळ करणे, ठिय्या, उपोषण, बोंबा मारो अशा विविध मार्गेने आंदोलन सुरु झाली आहेत. सोमवारी कायगाय येथे प्रथम ठिय्या व नंतर जलसमाधी आंदोलन ठरले होते. त्या दृष्टीने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना करणे नितांत गरजचे होते. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष केले गेले.\nपोलिस काकासाहेब शिंदे यांना उडी घेण्यापासून वाचवू शकले नाही. तसेच उडी घेतल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यात दुर्दैवी काकासाहेब या २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंदोलन चिघळले असून संतप्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मृत्याचा नातेवाईकास नोकरी द्यावी. ५० लाख रुपये आर्थिक मदत तातडीने द्या. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जिल्हाधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रमुख मागण्या पूर्ण केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतला जाईल, अशा प्रकारचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यासाठी आज (सोमवार) पासूनच महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे.\nPrevious articleमराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची नदीत उडी घेऊन आत्महत्या\nNext article‘लोकांनी गोमांस खाणे बंद केले, तर मॉब लिंचिंग थांबेल’; राष्ट्रीय स्वयंसेवक चे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल\nभंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nधक्कादायक: नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून तिन महिलांना जाळले; नऊ महिन्याच्या मुलीचा गुदमरुन...\nआषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी; खासदार उदयनराजेंचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/general-discussion/t29204/", "date_download": "2018-08-22T02:22:21Z", "digest": "sha1:ZR2I74UJL3DJUPD2SYVZMNGZFFLLKOIC", "length": 2229, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "General Discussion-कविता पोष्ट होत नाही .........", "raw_content": "\nकविता पोष्ट होत नाही .........\nकविता पोष्ट होत नाही .........\nकविता पोष्ट होत नाही . पोष्ट वर क्लीक केल्यावर 403 फाॅरबिडन\nपेज ओपन होते . सहा महीने हेच होत आहे .\nयावर काय उपाय आहे \nकविता पोष्ट करण्या साठी मार्गदर्शन करावे .\nकविता पोष्ट होत नाही .........\nRe: कविता पोष्ट होत नाही .........\nRe: कविता पोष्ट होत नाही .........\nकविता पोष्ट होत नाही .........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/reservation-ward-structure-oppose-petition-21581", "date_download": "2018-08-22T01:42:44Z", "digest": "sha1:XXNLGS32PLAWA22SK4UDAG57VPTKV33N", "length": 14830, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "reservation, ward structure oppose petition आरक्षण, प्रभाग रचनेविरोधात याचिका - बसवराज पाटील | eSakal", "raw_content": "\nआरक्षण, प्रभाग रचनेविरोधात याचिका - बसवराज पाटील\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nसांगली - जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाच्या प्रभाग रचना, आरक्षण सोडतीत सांगली जिल्ह्यातील मतदारसंघांवर अन्याय झाला आहे, अशी याचिका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली. या याचिकेबाबतची प्राथमिक सुनावणी सोमवारी (ता. 19) होणार आहे.\nसांगली - जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाच्या प्रभाग रचना, आरक्षण सोडतीत सांगली जिल्ह्यातील मतदारसंघांवर अन्याय झाला आहे, अशी याचिका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली. या याचिकेबाबतची प्राथमिक सुनावणी सोमवारी (ता. 19) होणार आहे.\nजिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचना, आरक्षणाबाबत विभागीय आयुक्तांकडे जिल्ह्यातून 44 तक्रारी दाखल झाल्या होत्या. विभागीय आयुक्त एस. चोक्‍कलिंगम यांच्यासमोर तक्रारीवर तीन टप्प्यांत सुनावणी झाली. त्यांच्याकडून निकाल देण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरला संपली. प्रभाग रचना, आरक्षणाबाबत ता. 25 ला शासनातर्फे अधिकृत गॅझेटही प्रसिद्ध झाले. तरीही दाखल झालेल्या तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांनी कोणतीच दखल घेतली नाही. याचाच अर्थ सर्व तक्रारी विभागीय आयुक्तांनी निकाली काढल्या. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात श्री. पाटील यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ऍड. अमित साळे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.\nकोल्हापूर जिल्हा परिषद प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या. त्यांची आयुक्तांनी दखल घेऊन 25 नोव्हेंबरला फेरआरक्षण सोडत काढली. सांगली जिल्ह्यातून याबाबत 44 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांची सुनावणीही झाली; मात्र तक्रारीची दखलच घेतली नाही.\nजिल्हा परिषद गटांसाठी 5 ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात गटांचे आरक्षण काढले. राज्य निवडणूक आयोगाने 4 ऑक्‍टोबर 2011 रोजी काढलेल्या सुधारित आदेशाला अनुसरून आरक्षण काढावे, अशा हरकती होत्या. जिल्हा परिषदेचे 2012 च्या निवडणुकीत 62 गट होते. 2017 च्या निवडणुकीसाठी 60 गट झाले आहेत. प्रभाग रचनेची पुनर्रचना पूर्ण झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्याचा नियम आहे. सध्या निवडणूक आयोगाकडून एकाच वेळी प्रभाग रचना आणि आरक्षण काढण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रियाच घटनाबाह्य आहे, असे याचिकेत म्हटले आहे.\nहरिपूरचा गट रद्द करून नव्याने अस्तित्वात आलेला समडोळी गट पुन्हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला. यंदा महिला आरक्षण सोडत काढताना केवळ 2012 मधील आरक्षणाचा विचार केला गेला. या गटात लगतच्या मागील तिन्ही निवडणुका म्हणजे 2002, 2007 व 2012 मधील आरक्षणाचा विचार करणे आवश्‍यक होते. तथापि ही बाब जाणीवपूर्वक डावलल्याच्या तक्रारी आहेत. करगणी, संख, बनाळी, शेगाव, वांगी, देवराष्ट्रे, कासेगाव, वाळवा, कामेरी, भोसे, एरंडोली या तीनपैकी दोन वेळा महिला आरक्षण निघाल्याचे याचिकेत नमूद आहे.\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरुपयातील घसरणीपेक्षा व्यापारी तूट चिंताजनक\nनवी दिल्ली (पीटीआय) : रुपयातील घसरणीपेक्षा वाढती व्यापारी तूट अधिक चिंताजनक असून, निर्यातवृद्धीसाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत, असे मत निती आयोगाचे...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nजागेच्या मोबदल्यात जागामालकाला अत्यल्प रक्कम\nपुणे - \"बीडीपी' आरक्षणाच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर द्यावा, असा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु जागामालकाला प्रत्यक्षात अत्यल्प...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4873889871026248314&title=Dr.%20Mahesh%20Keluskar,%20Vilas%20Sarang&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-22T01:08:54Z", "digest": "sha1:GV7TIMBZLF3FYOBWCVOYAEXO66KONSQ5", "length": 10663, "nlines": 128, "source_domain": "bytesofindia.com", "title": "डॉ. महेश केळुसकर, विलास सारंग", "raw_content": "\nडॉ. महेश केळुसकर, विलास सारंग\n‘निस्त्याकाच्या सांबाऱ्यापासून वोवळांच्या वळेसरापर्यात कोकणातले सगळे रंग-गंध ज्यांच्या कवितांमधून गळयाक मिठी घालतंत,’ असे कवी डॉ. महेश केळुसकर यांचा आणि मराठीबरोबरच ज्यांनी इंग्लिश भाषेतही सातत्याने लेखन केलंय, अशा विलास सारंग यांचा ११ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n११ जून १९५९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या (तत्कालीन रत्नागिरी जिल्हा) कणकवली तालुक्यातील फोंडाघाटमध्ये जन्मलेले महेश केळुसकर हे कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी बालसाहित्यही लिहिलं आहे. आकाशवाणीवर कार्यक्रम अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.\n१९७६ साली सावंतवाडीच्या कोजागिरी कविसंमेलनात कविवर्य बोरकर यांच्या उपस्थितीत सतरा वर्षांच्या महेश यांनी ‘बाळगो नि मालग्या’ ही मालवणी कविता पहिल्यांदा स्टेजवर वाचून साक्षात बाकीबाब यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळवली होती. मालवणी भाषेतल्या त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय आहेत. केळव्याच्या कोकण साहित्य संमेलनात तर मंगेश तेंडुलकरांनी त्यांना कडकडून मिठी मारून वर म्हटलं होतं, ‘कविता प्रेझेंट करण्याच्या बाबतीत माजो हात धरणारो आजून कोण जन्माक येवक नाय; पण आज तुझी ‘झिनझिनाट’ आयकताना मी थरारून गेलंय....’\nजोर की लगी है यार, कलमबंदी, निद्रानाश, साष्-टांग नमस्कार, व्हय म्हाराजा, कलमबंदी, निद्रानाश, साष्-टांग नमस्कार, व्हय म्हाराजा, यू कॅन ऑल्सो विन, भुताचा आंबा आणि इतर गोष्टी, खिरमट, क्रमशः, झिनझिनाट, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदी अलीकडेच त्यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे.\n(‘सोबता आमची जोडी’ ही डॉ. महेश केळुसकर यांची मालवणी कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. केळुसकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n११ जून १९४२ रोजी जन्मलेले विलास सारंग हे मराठीबरोबरच प्रामुख्याने इंग्लिश भाषेत लेखन करणारे कथाकार, कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लिशमधून डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी इराक आणि कुवेतमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षं काम केलं होतं. इंग्लंड, अमेरिका, कॅनडासारख्या देशातल्या काही जर्नल्समधेही त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.\nअक्षरांचा श्रम केला, आतंक, मॅनहोलमधला माणूस, सिसिफस आणि बेलाक्वा, सोलेदाद, रुद्र, चिरंतनाचा गंध, कविता : १९६९ -१९८४, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.\n१४ एप्रिल २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n(विलास सारंग यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/toilet-footpath-115565", "date_download": "2018-08-22T01:22:21Z", "digest": "sha1:C4A7RZNLGKWBUZWXUWM3GAFRAXSIY3Z2", "length": 12221, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "toilet on footpath पदपथांवर बांधणार शौचालय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 मे 2018\nमुंबई - महापालिकेने पदपथांवर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पदपथाचा १.८ मीटरचा भाग सोडून शौचालय बांधण्यात येणार आहे. राईट टू पी मोहिमेला पालिकेच्या निर्णयामुळे पाठबळ मिळण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - महापालिकेने पदपथांवर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पदपथाचा १.८ मीटरचा भाग सोडून शौचालय बांधण्यात येणार आहे. राईट टू पी मोहिमेला पालिकेच्या निर्णयामुळे पाठबळ मिळण्याची शक्‍यता आहे.\nनोकरी वा इतर कारणाने घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी राईट टू पी मोहिमेद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्या मागणीनुसार पालिकेने २०१६ मध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली होती; मात्र वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागाच मिळत नसल्याने पालिकेचा निधी वाया गेला. त्यावर उपाय म्हणून आता पदपथांवर शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक शौचालय बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र त्यात यश आले नाही.\nसार्वजनिक शौचालय बांधताना लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांचा विचार करण्यात यावा, अशी सूचना आयुक्त अजोय मेहता यांनी केली आहे. त्यानुसार शौचालयात जाण्यासाठी रॅम्प बनविण्यात येणार आहे. कमोडही ठेवण्यात येणार आहे.\nअर्थसंकल्पात - 10 कोटी\nतीन वर्षांत - 20 हजार शौचकूप बांधणार\nपालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पैसे द्या आणि वापरा तत्त्वावर ७५० शौचकूप बांधली\nरेल्वे आणि बस स्थानके व बाजार अशा वर्दळीच्या ठिकाणी प्राधान्याने बांधण्यात येणार\nरस्ता किंवा पदपथाच्या शेवटी म्हणजे डेड एण्डला स्वच्छतागृह बांधणार\nपे अॅण्ड युजअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयात ४० टक्के महिलांना राखीव\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pak-tanker-blast-india-news-marathi-news-blast-news-57906", "date_download": "2018-08-22T01:09:55Z", "digest": "sha1:E2W663A423Z2YZQTACUS4UY3XVAE4UEK", "length": 11269, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pak tanker blast india news marathi news blast news पाकमधील टॅंकर स्फोटातील मृतांची संख्या 218 वर | eSakal", "raw_content": "\nपाकमधील टॅंकर स्फोटातील मृतांची संख्या 218 वर\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nपाकिस्तानमध्ये पेट्रोल टॅंकरचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेतील आणखी 12 गंभीर जखमींचा मृत्यू झाला आहे. यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या 218 झाली आहे.\nलाहोर - पाकिस्तानमध्ये पेट्रोल टॅंकरचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेतील आणखी 12 गंभीर जखमींचा मृत्यू झाला आहे. यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या 218 झाली आहे.\nईदच्या आधी 25 जूनला बहावलपूर येथे पेट्रोल टॅंकर उलटला होता. या टॅंकरमधील ऑइल गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. टॅंकरचा अचानक स्फोट झाल्याने 120 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच, 140 जण जखमी झाले होते. यातील अनेक जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांत लाहोर आणि मुलतान येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 218 झाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवून सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.\nया दुर्घटनेतील आणखी 49 जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. या जखमींवर उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्‍टर आणि कर्मचारी पंजाब प्रांतात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. गेली अनेक वर्षे या रुग्णालयांमध्ये प्लॅस्टिक सर्जरी करणारे डॉक्‍टर आणि भूलतज्ज्ञांची भरतीच झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.\nपाकिस्तानची भेट राजकीय नाही : नवज्योतसिंग सिद्धू\nचंडीगड (पीटीआय) : पाकिस्तानला राजकीय हेतूने नाही, तर मित्राच्या निमंत्रणावरून गेलो होतो, असे स्पष्टीकरण आज पंजाब मंत्रिमंडळातील मंत्री आणि माजी...\nमनोरुग्ण महिलेला मिळाला निवारा\nराजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच...\nजीवनशैलीला साजेशी धोरणे हवीत\nदेशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य...\nधार्मिक ग्रंथांची विटंबना केल्यास जन्मठेपेची शिक्षा\nचंडीगड (यूएनआय) : धार्मिक ग्रंथांच्या विटंबनेच्या गुन्ह्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय दंड...\nउषा अनंतसुब्रह्मण्यम यांना जामीन\nमुंबई (पीटीआय) : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 14 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z161202211924/view", "date_download": "2018-08-22T01:05:40Z", "digest": "sha1:2N4KGUXAMSX2SJDY4F7YOP2QHV2H2RGS", "length": 32139, "nlines": 152, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भगवान गोपालकृष्ण - अध्याय ९ वा", "raw_content": "\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ९ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nTags : gopalkeshav dattakrishnamarathiकेशव दत्तकृष्णकाव्यगोपालमराठी\nनम: परम कल्याण नम: परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: सद्गुरु केशवदत्तांना धुळ्यास आले पराडकर ॥१॥\n अति सुरस तुम्हांसी ॥२॥\n रमले तात्काळ गुरुचरणी ॥३॥\n पीक आले उमाप ॥४॥\n हरि भजनाचा नित्य छंद संत साहित्यीं सदा दंग संत साहित्यीं सदा दंग वृत्ती केशवांची शैशवी ॥५॥\n मिळाली होती केशवांना ॥७॥\n विवेक वैराग्य भक्तीची ॥८॥\n झाले होते तयांचे मन \n परिपूर्ण झाली गोविंदकृपें ॥११॥\n होऊं लागली अति गुप्त शांत आणि निवांत \n विषय असे चर्चेचा ॥१३॥\n धडे घ्यावे गुरुपाशी ॥१४॥\n घटिका घटिका उतरो नये ॥१५॥\n नेत्रीं माझ्या शिष्यवरा ॥१७॥\n नेत्री गोविंद गुरुंच्या ॥१८॥\n परम शिष्यांच्या अंतरी ॥१९॥\nयेणे रिती काहीं दिवस राहोनी सद्गुरु सान्निध्यास आनंदे केला केशवांनी ॥२०॥\n नियम सृष्टीचा परोपकारी ॥२१॥\n पांथासी अंधारी निशेच्या ॥२३॥\n सांगती संत या जगीं ॥२४॥\n महाराष्ट्र देशी याच कारणें दीनोधारार्थ जीवन जगणें नि:स्वार्थ भाव अंतरीचा ॥२५॥\nसोनगीर करून मूळ पीठ श्रीसद्गुरु केशवदत्त गोविंद गुरुंच्या आज्ञेने ॥२६॥\nगुरु गोविंदानी एके दिनीं स्वहस्ते उचलोनी दिली हाती केशवांच्या ॥२७॥\n श्रवणे इच्छा तुम्हां मुखीं ॥२८॥\nगुरु गोविंदांची आज्ञा प्रमाण शिरोधार्थ मानून फळ आले तपासी ॥२९॥\n साश्रू नयनांनी आदरें ॥३०॥\n गुरु स्तवनासी आरंभिले ॥३१॥\nशुध्द करोनी आपुले मन चित्ती असो सावधान \n अष्ट भावाचे सत्विक कमळ वाहावे तयासी प्रितीनें ॥३३॥\n निज शरीर निज प्राण भोग मोक्ष ज्ञान-अज्ञान लिंबलोण करूं तयावरी ॥३४॥\n होईल तेणे नि:शंक ॥३५॥\nही नव्हे मम वाणी आहे सलगीची सांगणी \n मावे न हृदयीं आनंद \n अन्य न लागे शोधावा \n उजळती ज्ञान वर्षती ॥३९॥\n होईल म्हणाले केशव ॥४१॥\n गुरु पदाबुंज-पराग लाभतां ॥४२॥\n तोच संसार गुरुकृपें ॥४३॥\n तो केवी तुम्हां आम्हां कळेल सांगा श्रोते हो ॥४४॥\nशिशीरीं गळावी जीर्ण पानें परी बसंती यावी नव्याने परी बसंती यावी नव्याने तैसेचे श्रीगुरुकृपेने अज्ञानाचें ठायीं ज्ञान फुले ॥४५॥\n प्रत्यक्ष देवहि तयांना ॥४७॥\nआज आम्हीं बहु भाग्यवंत गहिंवरोनी म्हणाले केशवदत्त कां कीं गुरुकृपेचा सुभद \nअमृतघट मिळाला आम्हांसी ॥४८॥\n आहे उदार आणि निर्मळ दु:खविरहित निरंतर \n पराङगमुख व्हावे चंचल मन यासाठीं एकले साधन लीन होणे गुरुपदीं ॥५०॥\n ज्ञानदेव सांगती स्वमुखें ॥५१॥\n लेवविती लेणी साधकासी ॥५२॥\n संबोधिती ज्ञानदेव निवृत्तीनां ॥५३॥\n जे झाले संत मुकुटमणी कृतार्थ म्हणती गुरुकृपे ॥५४॥\n वेगळा नसे तयाहुनी ॥५५॥\nन होती जैं गुरुकृपा कवणेरिती ज्ञानदीपा निवृत्तीस म्हणती ज्ञानदेव ॥५६॥\n पांग फेडी प्रपंचाचा ॥५७॥\n म्हणे मी, आपण होऊन किंकर दारीचा उभा राहीन किंकर दारीचा उभा राहीन दास्यत्व गुरुचे करावया ॥५८॥\n गुरुचरण लागावे कायेसी ॥५९॥\n पायीच ठेविन मीच त्यांच्या छत्रही धरीन मस्तकीं तयांच्या \nमीच केवळ शिष्य म्हणे ॥६०॥\nमीच होऊन तेज दिवटी चालेन तयाच्या पुढती मीच असेन एकटा ॥६१॥\n विशोधित किती श्रोते पहा ॥६२॥\n स्वयं व्हावे उपचार ते ॥६३॥\n मीच आपुल्या हातानें ॥६४॥\n मी मीच म्हणे शिष्यवर ॥६५॥\n ठायीं ठायीं भावार्थ दीपिकी श्रोते परिसा स्वानंदे ॥६६॥\nमार्गु नेणे ॥ ज्ञानेश्वरी ॥१३:४४५\n श्रोते तुम्हां वर्णू किती थिटी पडेल माझी मती थिटी पडेल माझी मती गहिवरोनी म्हणाले केशव ॥६७॥\n अति रसाळ आणि सुवर्म अमृतानुभवी केले ज्ञानदेवे ॥६८॥\nम्हणती शिष्य आणि गुरुनाथु या दोहो शब्दांचा अर्थु या दोहो शब्दांचा अर्थु श्रीगुरुच परि होतु \n परी अंतर्भाव दोहोंचा एकची ॥७०॥\nकापूर आणि कर्पूर गंध गुळ गोडी एकसंघ भासती जरी अलग अलग गुरुशिष्य तेवीच जाणावे ॥७१॥\n श्रवणीं कर्ण झाले सुमोद \nप्रवचनीं झाले सकल दंग भक्ती-प्रेमा दाटला रंग तल्लीन झाले निजानंदी ॥७३॥\nघडतां गुरुची अनन्य सेवा शिष्यास देती अमृतठेवा मग द्वैत अद्वैताचा केवा रहावा मनीं विकल्प ॥७५॥\nयेणे चंद्र आणि चांदणे एकाच चंद्रमी सामावणें \n निवृत्ती कृपे ज्ञानदेव ॥७७॥\n ज्ञानदेव सांगती आपणासी ॥७८॥\n कथिला मी तुम्हां अल्पमती ॥८०॥\n कर जोडोनी आदरें ॥८१॥\n नामिले सद्गुरुसी अत्यादरे ॥८२॥\nवाजवा टाळी एक छंद म्हणा राधे गोविंद गोविंद म्हणा राधे गोविंद गोविंद अंतरंगी नाचु द्या स्वानंद अंतरंगी नाचु द्या स्वानंद तरंग परम मंगल ॥८४॥\nम्हणा नम: परम कल्याण नम: परम मंगल यदुनाम पतये नम: ॥८५॥\n मग रामकृष्ण हरि गर्जना \n करीन आतां श्रोते मी ॥८७॥\n प्रसन्न होऊनी सौरसे ॥८८॥\n खाली शाखा मूळें उर्ध्व विशाल आणि अनादि ॥८९॥\n यास नसे आदि अंत बुडखा न शेंडा दृगोचर ॥९०॥\nअन्यथा झाडें वा वनस्पती जीवनाविणें शुष्क होती खंडिता तया नष्ट पावती परी हा निश्चळ सदाचा ॥९१॥\n शास्त्राच या वृक्षाच्या ॥९३॥\n वृक्षाची देऊनी उपमा सुंदर वर्णन केला प्रभुंनी ॥९४॥\n की दिसावे जळीं वायुतरंग नानारुपे नानारंग परम मायावी वृक्ष हा ॥९५॥\n जे जाणती तया छंदोबध्द ते सर्वज्ञ जाणावे ॥९६॥\nसत्व रम तम वाढलेल्या असती याच्या डहाळ्या विषय पालवी फुटोनी ॥९७॥\n येते न सहज अनुभवास हा कर्मबंधने आभास केवळ अज्ञानां कारणें ॥९८॥\n पाणी शस्त्र एकच प्रबळ अंगी वैराग्य सबळ अर्जुना जाण निश्चये ॥९९॥\nकिंबहुना याचे मूळ अनन्य आहे केवळ अज्ञान ज्ञानोदय होतां अंतरी ॥१००॥\n ज्ञान-रूप खडग तैसाची ॥१॥\n रजनीचे न राहे अस्तित्व तेवीच देहाचे अज्ञानत्व \n सुख दु:ख मोह अज्ञान दाही दिशां जाते विरोन दाही दिशां जाते विरोन द्वंद्वमुक्त करी मानवास ॥४॥\n सांगती प्रभू अर्जुनासी ॥५॥\n तो एकात्म होईल मजसी पुनर्जन्म न घडे तयासी पुनर्जन्म न घडे तयासी मुक्ती पावेल शाश्वत ॥६॥\n परि जे ज्ञानचक्षु परिलुप्त ते सहज पाहती तयास ॥७॥\n व्यापूनी राहिलो जगयत्रीं ॥८॥\nमीच करितो पृथ्वी प्रवेश भूतमात्रासी धारक औषधीचे करी पोषण ॥९॥\nसूर्य चंद्राचे मीच तेज मीच अग्नीचें प्रकाशरूप मीच उजेड मीच अंधार सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी ॥१०॥\n मीच करीतो जाण पा ॥११॥\n होतो मीच प्राण अपान चतुर्विथ अन्नाचे पोषण मीच करितसे धनंजया ॥१२॥\n देतो तयांना स्मृति ज्ञान आभावहि तयांचा निर्माण मत्कारणें होत असे ॥१३॥\nया लोकीं क्षर आणि अक्षर पदार्थ दोन परस्पर मायोपाधि जीव ते अक्षर क्षर म्हणती भूतासी ॥१४॥\n धारण करते रूप साने अक्षर पुरुष तो जाणावा ॥१५॥\nया दोहों पासोनी निराळा उत्तम पुरुष आगळा तोच मी विश्वेश्वर ॥१६॥\nकीं निंदा आणि स्वप्न अलग असती जागृतीहून सूर्य मंडळा वेगळे ॥१७॥\nकाष्ट वा काष्टातील अग्नी एक न म्हणू तया दोन्ही एक न म्हणू तया दोन्ही तैसाच क्षर अक्षराहूनी उत्तम पुरुष वेगळा ॥१८॥\n वेद आणि सकल जनीं \n योग भक्ति वैराग्य ज्ञान मज जाणावया मार्ग उत्तम मज जाणावया मार्ग उत्तम सुखद आणि नेटका ॥१२०॥\nश्रोते ऐसी ही गीताई ज्ञानवल्ली अमृतदायी मोह मुक्त होईल निर्धारे ॥२१॥\n चिंतन करा तयाचे मनोमन \n कार्यक्रम संपला अपूर्व ॥२४॥\nइति श्री यशोधन विरचित श्रीसद्गुरु केशवदत्त चरित भक्त भाविका होवो सुखद नववा अध्याय संपूर्ण ॥२५॥\n॥ इति नवमोऽध्याय: समाप्त ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%93", "date_download": "2018-08-22T01:07:37Z", "digest": "sha1:GUVCZWDHNISD2U656LJFLTIJDRGQUGIP", "length": 3693, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Vishwasanchar/what-s-app-group-chat/", "date_download": "2018-08-22T02:41:27Z", "digest": "sha1:7NOOUX7D3GWGKBQDXCZCFPUWWYULTNSZ", "length": 5219, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘व्हॉटस् अ‍ॅप’चे ग्रुप चॅटिंग होणार आणखी रंजक! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vishwasanchar › ‘व्हॉटस् अ‍ॅप’चे ग्रुप चॅटिंग होणार आणखी रंजक\n‘व्हॉटस् अ‍ॅप’चे ग्रुप चॅटिंग होणार आणखी रंजक\nव्हॉटस् अ‍ॅपने सतत नवी नवी फिचर्स आणून आपल्या यूजर्सना स्वतःशी जोडून ठेवले आहे. आताही व्हॉटस् अ‍ॅप असेच मजेशीर फिचर घेऊन यूजर्सच्या भेटीला येत आहे. ज्यामुळे ग्रुप चॅटिंग आणखी मजेशीर होईल.\nकंपनीने एका अधिकृत ब्लॉगवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हॉटस् अ‍ॅप वापराच्या अनुभवाबाबत बोलायचे तर ग्रुप चॅट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जगभरात विविध ठिकाणी असलेले फॅमिली मेंबर्स असोत की, बालपणीचे दोस्त, सर्वांसाठीच व्हॉटस् अ‍ॅप अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. त्यामुळे व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपसारख्या सपोर्टच्या शोधात असलेले पालक, ग्रुप स्टडी करू इच्छिणारे विद्यार्थी, विविध क्षेत्रात काम करणारे लोक ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात. आज आम्ही असे काही फिचर्स घेऊन येत आहोत जे खास करून ग्रुपसाठीच तयार करण्यात आले आहेत.\nव्हॉटस् अ‍ॅपने ग्रुपसाठी 5 नवे फिचर्स दिले आहेत. ज्यात ग्रुप डिस्क्रिप्शन, अ‍ॅडमिन कंट्रोल, ग्रुप कॅच अप, पार्टिसिपेंट सर्च आणि अ‍ॅडमिन परमिशन आदींचा समावेश आहे. नव्या फिचर्सनुसार, यूजर्सजवळ आता ग्रुप कायमचा सोडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे एखादा ग्रुप सोडला तर, त्यात वारंवार अ‍ॅड केल्या जाण्याच्या त्रासापासून मुक्‍ती मिळणार आहे. तसेच, ज्या यूजरने ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपमधून हटवता येणार नाही. नव्या अपडेटनंतर यूजर्स अगदी सोप्या पद्धतीने मेसेज पाहू शकेल. ज्या ग्रुपमध्ये त्याला मेन्शन करण्यात आले आहे.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://reconnectingwithgodavari.in/dasganu-godamahatmya-9/", "date_download": "2018-08-22T01:42:15Z", "digest": "sha1:EBTUCDQMWEAMDWCTOW73PLWPFNUKAR5Z", "length": 20254, "nlines": 152, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय नववा) – एक विवेचन…! – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय नववा) – एक विवेचन…\nसंत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या नवव्या अध्यायाला नमस्कार करुयात…\nआज दासगणु महाराज पंचवटीची कथा सांगतायेत आपण मागेच पाहिले की, पुराणातील कथा रुपकात्मक असतात. ती रुपके हळुवारपणे उलगडली तर खुप काही सांगतात. आता येथे महान कर्मयोगी सुर्याची कथा येते. सुर्याचे प्रखर तेज सहन होत नाही म्हणून सुर्यपत्नी उषा स्वतःच्या पित्याकडे म्हणजेच ब्रह्मदेवांकडे निघून जाते. जाताना ती स्वतःची सावली बनून राहणाऱ्या स्वतःच्या सखीला म्हणजेच छायाला उषा बनवून जाते. पण ब्रह्मदेवांना उषेचे हे कृत्य आवडत नाही व ते तिची निर्भत्सना करतात. उषेला पित्याचा खुप राग येतो. तिला वाटते वडिलांनी आपल्याला समजून घ्यायला हवे होते. पती असा कठोर शिस्तीचा अन् ध्येयवेडा आणि पित्यालाही त्याचेच कौतुक आपण मागेच पाहिले की, पुराणातील कथा रुपकात्मक असतात. ती रुपके हळुवारपणे उलगडली तर खुप काही सांगतात. आता येथे महान कर्मयोगी सुर्याची कथा येते. सुर्याचे प्रखर तेज सहन होत नाही म्हणून सुर्यपत्नी उषा स्वतःच्या पित्याकडे म्हणजेच ब्रह्मदेवांकडे निघून जाते. जाताना ती स्वतःची सावली बनून राहणाऱ्या स्वतःच्या सखीला म्हणजेच छायाला उषा बनवून जाते. पण ब्रह्मदेवांना उषेचे हे कृत्य आवडत नाही व ते तिची निर्भत्सना करतात. उषेला पित्याचा खुप राग येतो. तिला वाटते वडिलांनी आपल्याला समजून घ्यायला हवे होते. पती असा कठोर शिस्तीचा अन् ध्येयवेडा आणि पित्यालाही त्याचेच कौतुक तिला तिचे मन अश्वासारखे चौखूर उधळू द्यायचे होते. शिस्तबद्ध दिनचर्येला कंटाळलेल्या तिच्या मनाने कुरुक्षेत्रावर जाण्याचा निर्णय घेतला.\nकाही काळ सुटीचा आनंद घेतल्यावर तिने तपाचरण सुरू केले. कारण तिचा मूळ स्वभाव स्वच्छंदी नव्हता इकडे तोतया उषा म्हणजेच छाया हिचे मूळ रूप उघडे पडले; कारण ती उषेइतकी कर्तव्यपरायण नव्हती इकडे तोतया उषा म्हणजेच छाया हिचे मूळ रूप उघडे पडले; कारण ती उषेइतकी कर्तव्यपरायण नव्हती सतत कर्मयोगात गुरफटलेल्या सुर्याला हे कळते तेव्हा तो उषाकडे निघतो. पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या सुर्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनात केव्हातरी बदल मिळाला तर तो हवाहवासा वाटतो. हे मनोमन पटले; पण उषा मात्र त्याच्या येण्याची बातमी ऐकून सरळ गोदाकाठी दाखल झाली आणि सुर्यही पाठोपाठ येवून पोहोचला सतत कर्मयोगात गुरफटलेल्या सुर्याला हे कळते तेव्हा तो उषाकडे निघतो. पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या सुर्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनात केव्हातरी बदल मिळाला तर तो हवाहवासा वाटतो. हे मनोमन पटले; पण उषा मात्र त्याच्या येण्याची बातमी ऐकून सरळ गोदाकाठी दाखल झाली आणि सुर्यही पाठोपाठ येवून पोहोचला इकडे गोदावरीच्या उत्तर तीरावर तपोनिष्ठ ऋषींची आश्रमे होती. त्यांनी उषेला आश्रमात अगत्याने प्रवेश दिला आणि तिच्यावतीने स्वतः सूर्याशी बोलणी करायला गेले. सूर्य उषेला भेटायला उतावीळ झालेला होता. त्याला तिला हे सांगायचे होते की, मी तुला गृहीत समजत गेलो; पण आता असे होणार नाही. त्याने हा निरोप ऋषींमार्फत पाठवला आणि ऋषींना वटवृक्षासारखे आयुष्यमान होण्याचा आशिर्वाद दिला. आता सूर्य आणि उषा यांचे मनोमीलन झाले आणि त्यांच्या विस्तीर्ण चर्चेतून असे फलित निघाले की, देवांनासुध्दा श्रमपरिहाररुपी औषधीची गरज असते. गौतमीतटी जेथे हे सर्व घडले ते स्थान म्हणजे पंचवटी. येथे गोदेला मिळणाऱ्या दोन नद्यांना सूर्यकन्या अरुणा-वरुणेचे नाव देण्यात आले आहे. सूर्याचे उर्वरित कुटुंबही पंचवटीत आले आणि\n…आणि मंडळी आनंदाने स्वस्थानी निघून गेली \nआता महाराजांना पंचवटीतील रामचंद्रांचे वास्तव्य आणि सीताहरण आठवले.\nरामाच्या आठवणीतून महाराजांना थेट काळाराममंदीर आठवले…\nना तरी सरदार आताचे नावालाच उरले साचे करिती वाटोळे विबुध हो\nअसे तत्कालीन परिस्थितीवर महाराज ओरखडे ओढतात.\nआता आपण पुन्हा पुराणकाळात जातोय आणि गरुडतीर्थाची ओळख करुन घेतो आहोत. येथे मणिनाग नावाच्या शेषपुत्राची कथा येते. या मणिनागाने तप करून शंकराला प्रसन्न केले आणि असा वर मागितला की, त्याला गरुडापासून भय नसावे आणि शंकराने तथास्तु म्हटले.निश्चिंत झालेला मणिनाग फिरत फिरत थेट गरुडाच्याच घरी आला. आता गरुडच तो मारु शकत नसला तरी कैद तर करु शकतच होता आणि त्याने ते केले. इकडे नंदीने महादेवांना मणिनागविषयी विचारले असता महादेवाने मणिनाग गरुडाकडे कैद असून, जर नंदी वैकुंठी जावून विष्णुशी बोलला तर काही होऊ शकते, असे म्हटले. त्याप्रमाणे नंदी वैकुंठी गेला आणि नारायणाला दंडवत घालून येण्याचे कारण सांगितले. तेव्हा विष्णुंनी गरुडाला बोलावून विचारले;\n त्वां कां कोंडिले गृहासी भगवान पिनाकपाणिशी वैर करणे बरे नव्हे\n मणिनाग झाला निर्भय जाण द्यावे त्याला सोडून वैर थोराशी बरे नव्हे\nश्रीविष्णुंचे म्हणणे न ऐकता गरुड स्वतःचेच म्हणणे खरे या अविर्भावात म्हणाला,\n खूप उपदेश केला बरवा\nभक्ष्य जीव मी सोडावा मग मी जगू कोण्या रीती\nगरुडाला स्वशक्तीचा गर्व झालेला पाहून विष्णुंनी त्याचा डोक्यावर स्वतःची करंगळी ठेवली आणि ती त्याला उचलून दाखवायला लावले पण, करंगळीच्या भाराने गरुड वाकडा झाला. गर्वहरण होऊन तो शरण आला. आता विष्णुंनी त्याला शिवाकडे पाठवले आणि शिवाने त्याला पाठवले गोदामाईकडे\nतेथे गौतमी स्नाने निश्चिती\nआता हे तीर्थ कोठे आहे\nहे तीर्थ उत्तर तीरी गोदावरीच्या निर्धारी\n या क्षेत्राचा महिमा वाचे\nआता पुढील कथा येते गोवर्धन येथील जबाली नामक शेतकऱ्याची हा शेतकरी अतिशय लोभी होता.तो दिवसभर बैलांकडून काबाडकष्ट करून घेई. त्यांना घटकाभरही मोकळं सोडीत नसे.जे बैल कामाचे त्यांना पोटभर खायला देई आणि जे थकलेले असत त्यांच्या नशिबी उपासमार ठरलेली होती.हे पाहून कामधेनू अश्रू ढाळीत नंदीकडे गेली आणि तिने पाहिलेला प्रकार त्याला सांगितला. नंदीला दुःख झाले आणि संतापही झाला.तो महादेवांकडे गेला आणि त्याने गोधनावर होणारा अन्याय शिवाला सांगितला.. तेव्हा शिवतत्व म्हणाले\nतुझ्या जातीचा चुकवावया त्रास\nहे ऐकून नंदी एकूण एक गोधन हाकारत घेऊन गेला. ना दूध देण्यास गाय राहिली, ना शेतीसाठी बैल. मग देव मानव मिळून ब्रह्मदेवांकडे गेले, तेथून मंडळी शिवाकडे गेली. शिवाने सर्वांना नंदीला शरण जाण्यास लावले. अशाप्रकारे सर्व नंदीला शरण आले. त्याची स्तुती करू लागले. माफी मागू लागले तेव्हा नंदी म्हणाला,\nयज्ञ केला गोधन सुटले देवऋषी आनंदले म्हणून त्या तीर्था भले\nहे गोवर्धन क्षेत्र परियेसि पंचवटीच्या पूर्वेसी\nपुढे असेच गो-वृषभ सेवेचे महिमान सांगत हा अध्याय पूर्ण होतो. तेव्हा आपणही येथे थांबून उद्या पुन्हा भेटूच\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय आठवा) – एक विवेचन…\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय दहावा आणि अकरावा) – एक विवेचन…\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:19:09Z", "digest": "sha1:GWEHUYPXHKR376AIANV66IE7EKNSLCK6", "length": 8704, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहतुकदारांच्या जमिनीवर बॅंकेचा बोजा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाहतुकदारांच्या जमिनीवर बॅंकेचा बोजा\nजमिनीच्या जप्तीचे आदेश; कोरेगाव तालुक्‍यात खळबळ\nकोरेगाव– डॉ. शालिनीताई पाटील जरंडेश्‍वर कारखान्याच्या चेअरमन असताना गळीत हंगाम चालवण्यासाठी पंधरा वर्षापूर्वीवाहतुकदारांच्या नावावर कराड जनता बॅंकेकडून जवळपास 10 कोटीच्या थकीत कर्ज घेतले होते. त्याच्या वसुलीसाठी सहकार न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांच्या शेतजमिनीवर बोजा चढवण्याचे आणि जप्तीचे आदेश बजावल्याने कोरेगाव तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. या अन्यायाच्या विरोधात कोरेगाव तालुक्‍यातील 70 ऊस वाहतूक करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी साखर व्यवस्थापनाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा निर्धार व्यक्‍त केला आहे.\nकराड जनता बॅंकेने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कर्जाचे बोजे चढवण्याचा आणि शेतजमिनी जप्ती करण्याचे आदेश बजावल्याने संबंधित शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात प्रांताधिकारी, तहसीलदार, सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक यांना लेखी निवेदन दिले. आजअखेर ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी सन 2003 साली घेतलेल्या कर्जाची थकीत रक्‍कम 9 कोटींच्या पुढे गेली आहे. या 158 शेतकऱ्यांच्या नावे बॅंकेने टाकलेल्या थकीत कर्जाच्या वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. सहकार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कराड जनता बॅंकेने प्रत्येकी चार लाखांच्या रकमेचे बोजे चढवले आहेत. शेतकऱ्यांच्या जप्तीचे आदेशस सहकार न्यायालयाने बजावले आहेत. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत.\nसर्व संबंधित शेतकऱ्यांनी कोरेगाव येथील बाजार समितीच्या सभागृहात एक बैठक घेवून कराड जनता बॅंकेच्या विरोधात जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच जनआंदोलन करण्याचे निवेदनही कोरेगावच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला सदाशिव पवार, दुष्यंतराजे शिंदे, युवराज कदम, विष्णू साळुंखे, सुरेश सकुंडे, विजय चव्हाण, विलासराव बर्गे, नंदकुमार बोधे, दत्तात्रय कदम,हणमंत जगताप, गोपीनाथ निकम, अनिल फाळके, दिलीप फाळके, तानाजी माने, मदन माने, सुनील वीर, अविनाश देशमुख, हणमंत खाडे, उत्तम मुळीक, जगन्नाथ सावंत यांच्यासह कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्‍यातील 70 शेतकरी, ऊस वाहतूकदार या बैठकीला उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…तरच नृत्याचा प्रवास सुकर होईल – मनिषा साठे\nNext articleविद्यापीठात औषधी वनस्पतींचे उद्यान विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bharat-matrimony-used-bjp-corporator-marrainge-photo-without-permission/", "date_download": "2018-08-22T01:57:14Z", "digest": "sha1:MK7MY2IQD6LMAFPSNA5LTYE3L343IGH4", "length": 9993, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इथे लग्न जुळवले जातील; संमतीविना भाजप नगरसेवकाच्या लग्नाचे फोटो 'भारत मॅट्रिमोनी'वर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइथे लग्न जुळवले जातील; संमतीविना भाजप नगरसेवकाच्या लग्नाचे फोटो ‘भारत मॅट्रिमोनी’वर\nपुणे: आजच्या डिजीटल युगामध्ये कोणत्याही गोष्ठीसाठी ऑनलाईन सर्च सर्वात आधी केला जातो. मग ते भाजी खरेदी असो कि घर. आजकाल विवाहासाठी जोडीदार देखील ऑनलाईन शोधला जातो. लग्न जुळवण्याचा दावा करणाऱ्या शेकडो वेबसाईट आपल्याला ऑनलाईन पहायला मिळतात.\nआता अशीच एक मॅट्रिमोनियल साईट अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे ते लग्न न जुळवताच वापरलेला भाजप नगरसेवकाच्या लग्नाचा फोटो. पुण्यातील भाजप नगरसेवक असणारे सम्राट थोरात यांच्या कोणत्याही परवानगी शिवाय भारत मॅट्रिमोनीने त्यांच्या लग्नाचे फोटो जाहिरात म्हणून वापरले आहेत. आपल्या आयुष्यातील खाजगी सोहळ्याचा व्यावसायिक वापर करुन फसवणूक केल्याचा आरोप करत थोरात यांनी भारत मॅट्रिमोनी विरोधात तक्रार दाखल केली आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nसम्राट थोरात हे पुण्यातील गुरुवार पेठ भागातून नगरसेवक आहेत. तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या या शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांच्या कन्या आहेत, सम्राट आणि ऐश्वर्या यांचा विवाह 15 मे 2015 रोजी झाला होता. दोन्हीकडील कुटुंबीयांनी हे लग्न जमवले होते. ना कि भारत मॅट्रिमोनीने.\nदोन्ही कुटुंबीयांनी लग्न जुळवले असताना भारत मॅट्रिमोनी वेबसाईटवर हे अग्न आपण जुळवल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, एका मित्राने फोटो पहिल्यानंतर हि गोष्ठ समोर आली असून सम्राट थोरात यांनी भारत मॅट्रिमोनीचे मॅनेजर आणि आयकॅफे मॅनेजरविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nमहाराष्ट्रातून 81 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना\nटीम महाराष्ट्र देशा : केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. आणि कोट्यावधींचे नुकसान…\nऔरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/forest-officer-attacked-by-leopard-1681095/", "date_download": "2018-08-22T01:24:14Z", "digest": "sha1:3UQVQWNJYS5EZILSITEHXH7JIPQRJQC2", "length": 12126, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Forest officer attacked by leopard | VIDEO: निशस्त्र अधिकाऱ्याने बिबट्याला दिली झुंज, चित्तथरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nVIDEO: नि:शस्त्र अधिकाऱ्याने बिबट्याला दिली झुंज, चित्तथरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद\nVIDEO: नि:शस्त्र अधिकाऱ्याने बिबट्याला दिली झुंज, चित्तथरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद\nचंद्रपुरात वन अधिकाऱ्याने बिबट्याशी एकाकी झुंज दिल्याचा एक चित्तथरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे\nचंद्रपुरात वन अधिकाऱ्याने बिबट्याशी एकाकी झुंज दिल्याचा एक चित्तथरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. झालं असं की, जखमी बिबट्याला मदत करण्यासाठी गेले असता अचानक बिबट्याने वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यावेळी अधिकारी निशस्त्र होते. मात्र अशा परिस्थितीतही अधिकाऱ्याने धैर्य दाखवत बिबट्याशी झुंज दिली. बिबट्या वारंवार अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अधिकाऱ्याने हार न मानता अत्यंत धीटपणे बिबट्याचा सामना केला.\nरस्ता ओलांडताना कारने दिलेल्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता. माहिती मिळाल्यानंतर बिबट्याला वाचवण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती. पण वन अधिकाऱ्याला पाहून बिबट्या नियंत्रणाबाहेर गेला आणि हल्ला केला. वन अधिकाऱ्याने हातातील काठीच्या सहाय्यानेच बिबट्याला नियंत्रणात आणत हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, बिबट्या वन अधिकाऱ्याचा पाठलाग करत असून, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दिसत आहे.\nबिबट्याच्या पायाला जखम झाली असून तो लंगडत असल्याचंही दिसत आहे. अनेक तासानंतर बिबट्यावर ताबा मिळवण्यात यश आलं. नंतर बिबट्यावर उपचार करण्यात आले.\nजखमी बिबट्याची माहिती गावकऱ्यांनीच वनविभागाला कळवली होती. पण वन अधिकारी पोहोचण्याआधीच बिबट्या एका झुडपात जाऊन लपला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लोक जखमीदेखील झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mumbaihikers.net/blog/2013/06/13/fwd-panhalgad-to-vishalgad-trek-2013/", "date_download": "2018-08-22T01:31:09Z", "digest": "sha1:XSVEH4IZEOOXT4KZRZICZT7LOJFFZJN7", "length": 6833, "nlines": 102, "source_domain": "mumbaihikers.net", "title": "Fwd: Panhalgad to Vishalgad Trek 2013 - Mumbai Hikers Network", "raw_content": "\nसदर मोहिम शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याने मोहिमेत कसल्याही प्रकारचे व्यसन, गैर बोलू अथवा गैर वागू दिले जाणार नाही, याची सहभागी होणारयानी नोंद घ्यावी. आपली मोहिम ही मौज मजेसाठी निघालेली पिकनिक नसून शिवाप्रेमिंची ही “पंढरीची वारीच” आहे. निसर्गावेडया माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे अनुभवायला मिळणार आहेत. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजंकावर स्वताला सावरत चालताना होणारा त्रास इथे शेताच्या बांधावारून चालताना होणार नाही. ओढयातुन चालताना पडल्यावर आपल्या नावाने “गणपति बाप्पा मोर्याची” आरोळी पुढील काही दिवस आपल्या कानात घूमत रहतेच पण अनेक वर्ष ट्रेकच्या आठवणीचा हिस्सा होते. इतिहासा बरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याची “शिवशौर्य ट्रेकर्सची” परंपरा आहे त्या नुसार मुक्कामातील शालेय विद्यार्थना शैक्षणिक साहित्याचे शक्य असेल तसे वाटप केले जाते. आपल्यालाही आम्ही आवाहन करीत आहोत की तुमच्या घरी नुसतेच पडून असलेले शैक्षणिक साहित्य उदा. पेन्सिल्स, पेन, वही, चित्रकलेचे साहित्य, गोष्टीची पुस्तके आवर्जुन आपल्या ग्रामीण बान्धवान्साठी घेउन या. आपला हा ट्रेक संस्मरणीय असेल.\nखालिल लिंक वर क्लिक करा आणि पहा पन्हाळगड़ ते पावनखिंड-विशाळगड़ ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेची ध्वनिचित्रफित\nअधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर सम्पर्क साधावा.\n९३२०७५५५३९ / ९८६९१०९९७० / ९८१९६६२२५४\nपिकासावेब : https://picasaweb.google.com/shivashourya.trekkers (शिवशौर्यचे सर्व ट्रेकफोटो पाहण्यासाठी)\nश्री छत्रपती शिवाजी महाराज घोषणा | शिव गर्जना\nअशी असावी शिवगर्जना (छत्रपती शिवाजी महाराज \"गारद\" (घोषणा) )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://photo-sales.com/mr/pictures/path-trees/", "date_download": "2018-08-22T01:44:49Z", "digest": "sha1:NOMWUXMPNI2SIZ34KZMYDV6GO2QR5CZA", "length": 3956, "nlines": 118, "source_domain": "photo-sales.com", "title": "झाडं आपापसांत मार्ग चित्र — Photo-Sales.com", "raw_content": "विक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nHome / झाडं आपापसांत मार्ग\nपार्श्वभूमी पार्श्वभूमी वॉलपेपर सुंदर फोटोग्राफी सौंदर्य शाखा उदाहरण बुश कला रंग पर्यावरण clipart वन प्रतिमा बाग फोटोग्राफी गवत हिरव्या चित्रे वाढ कला हायकिंग प्रवास लँडस्केप क्षेत्रफळामध्ये पाने उदाहरण प्रेम चित्रांवर समृद्धीचे नैसर्गिक फोटोग्राफी निसर्ग चित्रांवर बाहेरची प्रतिमा पार्क प्रतिमा वनस्पती उदाहरण वनस्पती वॉलपेपर रस्ता clipart देखावा एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक देखावा हंगामात जागा चित्रांवर उन्हाळ्यात सुर्योदय इमारती लाकूड पर्यटन उदाहरण प्रवास झाड झाडे चालणे लाकूड चित्रे झाडीचा प्रदेश\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nसूचीत टाका\t/ प्रतिमा खरेदी\nचित्रे शोधा झाडं आपापसांत मार्ग देखील\nविक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nफोटोग्राफर साठी बटाटा कायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/satara-zp-10042", "date_download": "2018-08-22T02:26:00Z", "digest": "sha1:AVYXOCNCEX6ZIWGMMBG5EP5H5SS3DBZJ", "length": 11069, "nlines": 151, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "satara zp | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघडल्या बिघडल्याचा राष्ट्रवादी करणार लेखाजोखा\nघडल्या बिघडल्याचा राष्ट्रवादी करणार लेखाजोखा\nमंगळवार, 28 फेब्रुवारी 2017\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय घडलं काय बिघडलं, याचा लेखाजोखा राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. जिल्हा परिषदेत मिळविलेल्या\nनिर्विवाद सत्तेनंतर नवीन सदस्यांचा परिचय आणि त्यातूनच पदाधिकाऱ्यांची चाचपणी अशा दुहेरी हेतूने येत्या गुरुवारी (ता. 2) पक्षाने राष्ट्रवादी भवनात बैठक\nसातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय घडलं काय बिघडलं, याचा लेखाजोखा राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. जिल्हा परिषदेत मिळविलेल्या\nनिर्विवाद सत्तेनंतर नवीन सदस्यांचा परिचय आणि त्यातूनच पदाधिकाऱ्यांची चाचपणी अशा दुहेरी हेतूने येत्या गुरुवारी (ता. 2) पक्षाने राष्ट्रवादी भवनात बैठक\nजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळणार का, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. पण सर्वांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीने जिल्हा\nपरिषदेवर सलग चौथ्यांदा सत्ता मिळविली आहे. या विजयामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. पण भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचा\nसभागृहात चंचुप्रवेश मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे.\nएकीकडे मिळालेले यश आणि दुसरीकडे काही महत्त्वाचे गट हातातून सुटून ते भाजपच्या ताब्यात गेले आहेत. तसेच काही प्रमुख नेत्यांचे नातेवाइकांनाही पराभवाचा\nधक्का बसला आहे. एकूण या निवडणुकीत काय घडलं आणि काय बिघडलं याचा लेखाजोखा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी (ता. 2) सर्व नवीन सदस्यांची\nबैठक बोलावली आहे. यावेळी सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित असतील. ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, पक्षप्रतोद आमदार शशिकांत\nशिंदे हे सर्वांचा अंदाज घेऊन उपस्थित सदस्यांतूनच पदाधिकारी होण्यास कोण लायक आहेत, याची चाचपणी करणार आहेत.\nजिल्हा परिषद सातारा राष्ट्रवादी कॉंग्रेस भारत\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/goods-train-engine-key-went-missing-1681717/", "date_download": "2018-08-22T01:18:59Z", "digest": "sha1:BREZ4MXIREA4NAMFLMFKIKQGFEMGQPOG", "length": 12044, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Goods train engine key went missing | और चाबी खो जाए ! स्टेशनवर उभ्या ट्रेनची चावी हरवली आणि मग जे झालं… | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nऔर चाबी खो जाए स्टेशनवर उभ्या ट्रेनची चावी हरवली आणि मग जे झालं…\nऔर चाबी खो जाए स्टेशनवर उभ्या ट्रेनची चावी हरवली आणि मग जे झालं…\nमालगाडीच्या इंजिनाची चावी हरवल्याने सकाळी रेल्वे स्थानकावर पोहोचलेली ट्रेन संध्याकाळपर्यंत तिथेच उभी होती\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकार आणि बाइकची चावी हरवल्याचं तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. यांची चावी हरवली तर ती शोधणंही तसं कठीणच असतं, पण गरज पडली तर आपल्याकडे त्यासाठी काही ना काहीतरी पर्याय उपलब्ध असतो. पण तुम्ही कधी मालगाडीच्या इंजिनाची चावी हरवल्याचं ऐकलं आहे का हरियणामधील बावल रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली आहे.\nमालगाडीच्या इंजिनाची चावी हरवल्याने सकाळी रेल्वे स्थानकावर पोहोचलेली ट्रेन संध्याकाळपर्यंत तिथेच उभी होती. बुधवारी सकाळी कोळसा घेऊन आलेली मालगाडी बावल रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. स्टाफ बदली झाल्यामुळे चावी हरवली, ज्याचा भुर्दंड लोकांनाही सहन करावा लागला.\nमिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी मथुराहून रेवाडीला चालली होती. बावल रेल्वे स्थानकावर चालक आणि गार्डची शिफ्ट बदलणार होती. ड्यूटी बदलली असल्या कारणाने चालक आणि गार्ड आपल्या घरी निघून गेले. रेवाडीहून पोहोचलेल्या नव्या चालक आणि गार्डने स्टेशन मास्तरकडे इंजिनाची चावी मागितल्यानंतर नसल्याचं सांगण्यात आलं. चालक आणि गार्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांचा फोन लागत नव्हता.\nखूप वेळ शोध घेऊनही चावी मिळाली नाही. यामुळे आठ तास मालगाडी एकाच ठिकाणी उभी होती. स्टेशनजवळच फाटक असल्या कारणाने तेही बंद ठेवण्यात आलं होतं, ज्यामुळे गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. स्टेशन मास्तरने दिलेल्या माहितीनुसार, चावी मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर जयपूरहून दुसरी चावी मागवण्यात आली. दरम्यान फाटक उघडत नसल्याने लोकांनीही पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळ गाठलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/dictionary/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95/word", "date_download": "2018-08-22T01:05:15Z", "digest": "sha1:UONC42AL7QWSEZZJIEKMTGCNLMBBUN6B", "length": 1638, "nlines": 23, "source_domain": "m.transliteral.org", "title": "धक्क - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | महाराष्ट्र शब्दकोश - दाते, कर्वे\nन. भीतीमुळे ह्यदयाला बसणारा धक्का ; धडकी ; धस्स . - क्रिवि . धडकीने ; उरांत धस्स होऊन . [ ध्व . ]\nवि. १ धिराचा ; निश्चयाचा ; चिकट ; संकटास न डगमगणारा ; धट्टाकट्टा ; धडधाकट ; काटक ( मनुष्य , जनावर ); धड ; मजबूत ; टिकाऊ ; दमदार ( दागिना , वस्त्र इ० ). २ लखलखीत ; लख्ख ; तेजाळ ; तेजस्वी ( हिरा , रत्न , शोभेचे दारुकाम इ० ). ३ लख्ख ; चकचकीत ; उजळ आणि चांगला ( रुपया इ० नाणे ). [ ध्व . ]\nक्रि.वि. लख्ख ( उजाडणे ; उजेड पडणे ). [ ध्व . ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Marathwada/Kolhapur-Aya-Gang-possession-arrested-in-beed/", "date_download": "2018-08-22T02:42:34Z", "digest": "sha1:CWH2SVDF3OVZNSXZ5IYUZ3ZOMT7VSFB4", "length": 8288, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " कोल्हापूरचा ‘आर्या गँग’प्रमुख ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › कोल्हापूरचा ‘आर्या गँग’प्रमुख ताब्यात\nकोल्हापूरचा ‘आर्या गँग’प्रमुख ताब्यात\nसोन्या-चांदीचे दागिने बॅगमध्ये दुचाकीवरून घरी नेत असणार्‍या केजच्या सराफा व्यापार्‍याच्या वाहनास कारने जोराची धडक देऊन त्यांच्याजवळील बॅग चौघांनी पळवून नेली. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास केजजवळ घडली होती. पोलिसांनी तप्परता दाखवित सिनेस्टाईल पद्धतीने चोरट्यांचा पाठलाग करत चौघांना अवघ्या चार तासात पकडले. सदरील चार आरोपी हे कुख्यात गुंड असून त्यात कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’ टोळी प्रमुखाचा समावेश आहे.\nविकास थोरात असे त्या मृत सराफा व्यापार्‍याचे नाव असून त्यांचे केजमध्ये सराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून कुंबेफळ या आपल्या गावी दुचाकीवरून निघाले होते. पाळत ठेवून असलेल्या आर्या गँगचा म्होरक्या अमोल ऊर्फ आर्याभाई संभाजी मोहिते (35 रा.कापशी ता.कागल, जि.कोल्हापूर) व इतर तिघे अमर लक्ष्मण सुतार (39 रा.महादेव गल्ली रा.निपाणी जि.बेळगाव), महादेव रमेश डोंगरे, (21 रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड), अतुल रमेश जोगदंड (20 रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड) यांनी त्यांचा कारद्वारे पाठलाग केला. केज शहरापासून काही अंतरावर येताच चोरट्यांनीकारने थोरात यांच्या दुचाकीला पाठिमागून वेगाने धडक दिली. यामध्ये विकास थोरात खाली पडले आणि डोक्याला मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. प्रथमतः अपघात झाल्याची माहिती तत्काळ केज पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस निरीक्षक एस. जे. माने हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले, मात्र कार चालक पळून जात असल्याचा मेसेज वायरलेसवरून पोलिसांना दिला गेला. एस. जे. माने यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अपर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांना दिली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत वायरलेसवरून परिसरातील ठाणे प्रभारींना संदेश देत नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, घटनेनंतर आरोपी धनेगावच्या दिशेन पळाल्याचे काही नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग केला. यामध्ये टोळीचा म्होरक्या अमोल मोहिते हा जवळीलच एका विहिरीत पडला तर इतर तिघे पळून गेले. स्थानिकांनी ही माहिती युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांना दिली. त्यांनी तेथे धाव घेत अमोलला बेड्या ठोकल्या. तर इतर तिघांच्या शोधात पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी रवाना झाले. पहाटेच्या सुमारास इतर तीनही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले. या आरोपींनी लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अजित बोजहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे, धारूरचे पोलिस निरीक्षक जे. एल. तेली, केजचे पोलिस निरीक्षक एस. जे. माने, अंबाजोगाई ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंधम, युसूफवडगावचे सपोनि राहुल देशपांडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-reaction-after-chagan-bhujbal-got-bail/", "date_download": "2018-08-22T01:57:53Z", "digest": "sha1:JM5FN5B2LNK4I4QFHS3WP56NAWJKRSHC", "length": 10900, "nlines": 111, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपने राजकारण केल्यानेच भुजबळांना सुटायला उशीर - राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपने राजकारण केल्यानेच भुजबळांना सुटायला उशीर – राज ठाकरे\nभाजपालाही एक्सपायरी डेट आहे हे त्यांनी लक्षात ठेवावंं\nमुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात बदल करण्यात आल्याने न्यायालयाने भुजबळांना जामीन देण्यास परवानगी दिली होती. मात्र, न्यायालयाने सांगितल्यानंतरही भाजपने राजकारण केल्याने भुजबळांना सुटायला उशीर झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कोर्टाने सांगूनही सरकार चालढकल करत हे चुकीच आहे, आता स्वत:च्या फायद्यासाठी भाजपने भुजबळांना बाहेर काढल असेल तर हे राजकारण चुकीच असल्याचही राज ठाकरे म्हणाले. भाजपालाही एक्सपायरी डेट आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असा टोलाही राज यांनी लगावला.\nदोन वर्षानंतर भुजबळांची सुटका\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला . त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nका झाली होती अटक \nदिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले :…\nसांगली : पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असल्याचा आरोप मराठा सेवा…\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nऔद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा – आमदार महेश…\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:19:44Z", "digest": "sha1:RW2HHWIKJJCQZTNSLHMQ4XCJR4BWESNB", "length": 8848, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: पाऊस गेला कोठे? सर्वांच्याच पोटात गोळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे: पाऊस गेला कोठे\nशेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको\nपावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शिवाय अजून पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.\nवाटचाल मंदावली : उकाड्यात प्रचंड वाढ\nपुणे – मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी दमदार एन्ट्री करणाऱ्या मोसमी पावसाची थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पोटात गोळा आला आहे. तर, दि. 17 जूनदरम्यान पाऊस जोर पकडेल, असा अंदाज असून पावसात मोठा खंड पडण्याची शक्‍यता आहे.\nराज्यात 8 जून रोजी पावसाचे आगमन झाले, पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. त्यामुळे लवकरच तो राज्य व्यापेल, अशी आशा होती. मात्र, अल्पावधीतच पावसाची पुढची वाटचाल मंदावल्याने आता चिंता निर्माण झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. शेत-शिवारदेखील सज्ज आहे. पण, पावसाने दगा दिल्याने शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे पण पाऊस नाही. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.\nपुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत तळकोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मात्र, इतर ठिकाणी हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज आहे.\nमान्सून वितरणाच्या शाखा कमजोर झाल्या आहेत. त्यामुळे देशभरात पावसाच्या वाटचालीस प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय सध्या बंगालच्या उपसागरात पावसाची वाटचाल मंदावली आहे. त्यामुळे पाऊस लांबला आहे. साधारत: 20 ते 22 जूनदरम्यान राज्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे. – श्रीनिवास औंधकर, संचालक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबालेवाडी ट्रान्झिट हबचा मार्ग मोकळा\nNext articleमुळशीतील रस्त्यांसाठी 549 कोटींचा निधी\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n“पुरुषोत्तम’मध्ये ज्वलंत विषयावर एकांकिकेचे सादरीकरण\nपावसाच्या अचूक अंदाजावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह\n“वीजचोरी कळवा, 41 लाख मिळवा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82/", "date_download": "2018-08-22T01:09:48Z", "digest": "sha1:DJWP2FMYX53HK3LDRW7DC3IJC72UFI6W", "length": 15482, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अण्णा..अण्णा म्हणणारा कोंबडा सिनेमात झळकणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra अण्णा..अण्णा म्हणणारा कोंबडा सिनेमात झळकणार\nअण्णा..अण्णा म्हणणारा कोंबडा सिनेमात झळकणार\nसांगलीच्या आळसंद गावातील अण्णा म्हणून ओरडणाऱ्या कोंबड्याला एका चित्रपटाची ऑफर आली आहे. कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकमधील एका दिग्दर्शकाने ही ऑफर दिली आहे.\nयाशिवाय बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म करणार आहेत.राज्यभर प्रकाशझोतात आलेला हा कोंबडा आता लवकरच चित्रपटात पाहायला मिळेल, असे दिसतेय.खानापूर तालुक्यातील आळसंद गावातील ‘अण्णा’ म्हणून ओरडणाऱ्या या कोंबड्याच्या बातमीवरुन सोशल मीडियावर जोक्स देखील सुरू झाले. पण आता कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकमधील एका दिग्दर्शकांने चित्रपटाची ऑफर दिली आहे.\nसगळी मंडळी आळसंद गावात येऊन त्या अण्णांची भेटदेखील घेऊन गेले आहेत. कोंबडा विकण्यास नकार देत असलेल्या अण्णांनी, चित्रपटाची ऑफर मात्र स्वीकारली. एका कोंबड्यामुळे आपल्या गावचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने, आळसंद गावातील नागरिकदेखील या कोंबड्यावर खुश आहेत.\nPrevious articleसंभाजी भिडेंना रोखा; नाहीतर महाराष्ट्राचा कठुआ व उन्नाव होईल- तुषार गांधी\nNext articleहिंजवडीत वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल\nभंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nअटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; भाजपचे सर्व कार्यक्रम रद्द\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानाच्या पत्नीला एसटीचा आजीवन मोफत प्रवास\nमराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होणार का ५ ऑगस्टला पुण्यात बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/farmer-train-to-suicide-in-aurngabad/", "date_download": "2018-08-22T02:43:04Z", "digest": "sha1:L2QGEA2JVIE7JTVAFXNOCBPVZSZMHRIS", "length": 5386, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nबोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी हिवाळी अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर केली होती. मात्र तीन महिने उलटूनही अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी बुधवारी (दि. 14) कृषी सहसंचालक कार्यालयासमोर मोर्चा काढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्वरित कारवाई करून आंदोलनकर्त्यांना अटक केली.\nबोंडअळीग्रस्त बागायतीला हेक्टरी 37 हजार पाचशे रुपये व कोरडवाहू शेतकर्‍यांना 30 हजार 800 रुपये मदत दिली जाणार होती. मात्र हिवाळी अधिवेशन होऊन तीन महिने होत आले, तरीही शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. यासंदर्भात शेतकर्‍यांनी कृषी विभागास निवेदनेही दिली होती. मात्र प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. आठवडाभरात खात्यावर रक्कम जमा झाली नाही तर आत्मदहनाचा इशाराही शेतकर्‍यांनी दिला होता. बोंडअळीची नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी अखेर बुधवारी आंदोलन केले.\nदुपारी एक वाजेच्या दरम्यान 50-60 शेतकरी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत कृषी सहसंचालक कार्यालयासमोर गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना कार्यालयात जाण्यास बंदी घातली. त्यावेळी आंदोलकांनी बाटलीमध्ये आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून ठाण्यात आणले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष जाधव, शेतकरी रामचंद्र जगताप, सुभाष जगताप, भाऊराव लोहकरे, राजेंद्र तिखे, भाऊराव लोहकरे सह जिल्हाभरातील साठ शेतकर्‍यांची उपस्थिती होती.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/page/79/", "date_download": "2018-08-22T02:26:31Z", "digest": "sha1:VQICYFXHTGW2IWAP4ZYHZ2R53EWALBNI", "length": 11543, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Nirbhidsatta News | Page 79", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nराष्ट्रवादी युवकच्या प्रदेश चिटणीसपदी बाळासाहेब काकडे\nनिर्भीड न्यूज – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी सोलापूर येथील बाळासाहेब काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे...\tRead more\nभंगारावस्थेतील कचराकुंड्या उचलण्याची सोमनाथ तापकीर यांची मागणी\nनिर्भीड न्यूज – महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक 47 आणि 48 मध्ये कचराकुंड्या भंगारावस्थेत पडून आहेत. या कुंड्यांजवळ कचरा अस्ताव्यस्त टाकण...\tRead more\nजीवन आई-वडिलांकडून, तर अध्यात्म संतांकडून कळते : मंजूश्रीजी महाराज\nPosted By: Nirbhid Newson: May 08, 2016 In: ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र\nनिर्भीड न्यूज – आई – वडील व संत गुरुंच्या मार्गदर्शनाने मानवाच्या जीवनाला दिशा मिळते. जीवनाचा अर्थ आई वडिलांकडून कळतो, तर अध्यात्माचे महत्व संतांकडून कळते. संतांच्या हृदयात स्थान...\tRead more\nवाल्हेकरवाडीत मोफत आधार कार्ड\nPosted By: Nirbhid Newson: May 08, 2016 In: ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र\nशहरातील नागरिकांसाठी वाल्हेकरवाडी येथे मोफत आधार कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मिता वाल्हेकर स्पोर्टस्‌ अ‍ॅकॅडमी आणि उद्योजक तेजींदरसिंग अहलूवालीया यांच्या संयुक्त विद्यमाने हा...\tRead more\nनाना काटे सोशल फाऊंडेशनतर्फे आनंदी जेष्ठत्व योजना\nPosted By: Nirbhid Newson: May 08, 2016 In: इतर, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र\nनिर्भीड न्यूज – नाना काटे सोशल फाऊंडेशनतर्फे पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी आनंदी जेष्ठत्व योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जेष्ठांची नाव नोंदणी करण्यात ये...\tRead more\nअविनाश गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड\nPosted By: Nirbhid Newson: May 08, 2016 In: ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र\nनिर्भीड न्युज – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अविनाश गायकवाड यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस...\tRead more\nकाँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून आयुक्त वाघमारे यांचे स्वागत\nनिर्भीड न्यूज – पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दि. 7 मे रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल...\tRead more\nकाळेवाडीत एक दिवसाआडही नाही पाणी; नगरसेविका अनिता तापकीर यांच्याकडे नागरिकांचा तक्रारींचा पाढा\nनिर्भीड न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या नियोजनानुसार शनिवार, दि. 7 मे रोजी काळेवाडीतील काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामु...\tRead more\nअखंड महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी हिंजवडीत रविवारी निर्धार मेळावा\nनिर्भीड न्यूज – मुळशी सत्याग्रहाच्या 95 व्या स्मृतीदिनानिमीत्त अखंड महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी हिंजवडी येथे भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी व कामगारांसाठी आयोजी...\tRead more\nनगरसेविका नीता पाडाळे यांच्यातर्फे काळेवाडीत मोफत नळ दुरुस्ती सप्ताह\nनिर्भीड न्यूज – काळेवाडी परिसरात मोफत नळ दुरुस्ती साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेविका नीता पाडाळे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नगरसेविका पाडाळे यांनी प्रसिध्दीपत...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-chhagan-bhujbal-ncp-60393", "date_download": "2018-08-22T01:04:22Z", "digest": "sha1:TL2QRXZKIJWCMBL5SCIH5D4STZ474VWG", "length": 14145, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news chhagan bhujbal NCP कुठवर सोसायचं या वयात... | eSakal", "raw_content": "\nकुठवर सोसायचं या वयात...\nमंगळवार, 18 जुलै 2017\nमुंबई - \"\"कुठवर सोसायचं या वयात... पवार साहेब या वयात किती कष्ट घेतात... खरं तर या वयात पवार साहेबांना मदत करायला पाहिजे; मात्र मीच त्यांना त्रास देतोय. बरं दुसरं असं, की कॅन्सर सोडून बाकी सगळे आजार जडलेत मला... पवार साहेब, सुप्रिया यांना माझा नमस्कार सांगा...'' अशा आर्त शब्दांत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी विधान भवनात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोजक्‍या नेत्यांसमक्ष आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.\nमुंबई - \"\"कुठवर सोसायचं या वयात... पवार साहेब या वयात किती कष्ट घेतात... खरं तर या वयात पवार साहेबांना मदत करायला पाहिजे; मात्र मीच त्यांना त्रास देतोय. बरं दुसरं असं, की कॅन्सर सोडून बाकी सगळे आजार जडलेत मला... पवार साहेब, सुप्रिया यांना माझा नमस्कार सांगा...'' अशा आर्त शब्दांत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी विधान भवनात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोजक्‍या नेत्यांसमक्ष आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.\nबेहिशेबी मालमत्ता आणि संपत्तीच्या कारणावरून भुजबळ सध्या तुरुंगात आहेत. सक्तवसुली संचालनालय त्यांची कसून चौकशी करत आहे. त्यामुळे ते राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला येतील की नाही, याबाबत त्यांच्या समर्थकांना शंका होती. अखेर कडेकोट बंदोबस्तात रुग्णवाहिकेतून त्यांना पोलिसांनी विधान भवनात आणले. भुजबळ येणार असल्याची कुणकुण लागल्याने भरपावसात विधान भवन आवारात माध्यमांचे प्रतिनिधी हजर होते. अखेर भुजबळ आले आणि ते मतदानासाठी आत गेले. मतदान केल्यानंतर ते तास- दीड तास विधान भवनात होते. सभापतींच्या दालनात त्यांनी जेवण केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रकाश गजभिये, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आदी त्यांच्यासोबत होते. यानंतर बाहेर गेलेले अजित पवार परतले.\nया सगळ्यांशी बोलताना भुजबळांचा स्वर आर्त झाला. ते म्हणाले की, मी रोज सगळी वर्तमानपत्रे वाचतो. तुम्ही लोक पक्षासाठी झटत आहात, हे वाचून समाधान वाटते. या वयातही पवार साहेब इतके कष्ट घेतात. खरे तर मी या वयात त्यांना मदत करायला हवी. मात्र, मी त्रासच देतोय. मला हे सहनही होत नाही. आता काय सांगू, कॅन्सर सोडून बाकी सर्व आजार जडलेत, असे भुजबळ बोलत असताना \"राष्ट्रवादी'चे उपस्थित नेतेही गंभीर झाले. पवार साहेब, सुप्रिया यांना नमस्कार सांगा, असे म्हणत भुजबळ विधान भवनाबाहेर आले आणि रुग्णवाहिकेत बसले. एकेकाळची मुलुखमैदान तोफ असलेले भुजबळ भलतेच धीरगंभीर आणि दमलेले दिसत होते. बाहेर भुजबळ यांचे समर्थक घोषणा देत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश कदम यांना पोलिसांच्या वाहनातून विधान भवनात मतदानासाठी आणले होते.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nशिक्षका अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान\nमंगळवेढा : नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे व नगरपालिका शाळा क्रमांक 4 येथील इ चौथी च्या वर्गाला गेल्या...\n'या' सिनेमासह इरफान खान पुनरागमनाच्या तयारीत\nमुंबई : अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सर उपचारासाठी परदेशात आहे. इरफानला न्यूरएंडोक्राइन ट्यूमर झाला असून तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-prof-yogesh-kudale-article-109246", "date_download": "2018-08-22T01:17:18Z", "digest": "sha1:ANEHDI6J6HGEFR7ZP7EC52BXSGU2VF6C", "length": 27774, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Prof. Yogesh Kudale Article सडक नाटकाची शंभरी... | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nकॉ सफदर हाश्मी यांचा जन्म १२ एप्रिल १९५४ साली झाला. सडक नाटक करताना जीवाची तमा ना बाळगता हौतात्म्य पत्करणारी व्यक्ती म्हणजे सफदर आणि म्हणूनच या कॉ सफदर हाश्मी यांचा जन्मदिवस देशभरामध्ये 'राष्ट्रीय सडक नाटक दिवस' म्हणून साजरा केला जातो. सांस्कृतिक अंगाने लोक प्रबोधन करण्यासाठी जे माध्यम सफदर हाश्मी यांनी निवडले ते म्हणजे सडक नाटक होय. त्यानिमित्ताने...\nमानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या कलांचे प्रकटीकरण करून रसस्वाद,रसग्रहण केलेलं आपणास आढळते. हे करण्यासाठीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे कला, कलावंत आणि समाज. यामध्ये मानव हाच केंद्रबिंदू आहे. कला मानवाला जिवंत ठेवते. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कला कलावंत आणि समाज यांचे उन्नयन होताना आढळले आहे. जगाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कलावंतानी कलेच्या माध्यमातून मानवी मनाची आणि मेंदूची मशागत करण्याच काम केले आहे. जसजशी कला उन्नत होत जाते, प्रगत होत जाते तसतसे कलावंत आणि समाज देखील प्रगत होत जातात. कलानिर्मितीचे पोषक वातावरण आणि कलावंत नेहमीच कलेच्या पातळीवर सृजनात्मक विचार करून नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो.\nकलावंत ज्या समाजात राहतो त्याला भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न, अस्वस्थता कलावंत त्याच्या मेंदूतील सर्जनशील आणि कल्पक विचारांच्या माध्यमातून कलेद्वारे प्रकटीकरण करत असतो. त्यामुळे कला-कलावंत आणि समाज यांना आपण एकमेकांपासून वेगळे करून चालणार नाही. अशाच लोकप्रबोधनाच्या सांस्कृतिक चळवळीत स्वतःच कलात्मक असं स्वतंत्र स्थान आणि वेगळेपण अधोरेखित करणारा कलाप्रकार म्हणजे सडक नाटक होय.\nकोणत्याही कलेचे सादरीकरण तथा प्रात्यक्षिक करत असतांना त्याला सैद्धांतिक ज्ञानाचा आधार असेल तर त्या कृतीला महत्व प्राप्त होते. सडक नाटक कला प्रकाराच्या बाबतीत मात्र थोड वेगळ म्हणता येईल. कारण सडक नाटकाची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा त्याला सडक नाटकच म्हणायच की आणखी काय याबद्दलची स्पष्टता पाहायला मिळत नाही. सडक नाटक संकल्पना म्हणून विकसित होण्यापूर्वी सादरीकरणाच्या माध्यमातून ती पुढे आलेली दिसते. सडक नाटकाची सैद्धांतिक बाजु पुढे येण्यापूर्वी सडक नाटकाचे सादरीकरण करून त्याचे प्रात्यक्षिक स्वरूप जगासमोर आलेले दिसते.\nसडक नाटक म्हणजे सामान्य माणसाच्या, कष्टकरी वर्गाच्या, शोषितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कार्यकर्त्या कलावंताने रस्त्यावरती, चौकामध्ये नाटकाच्या माध्यमातून केले जाणारे कलेचे प्रकटीकरण होय सामान्य माणसाना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सडक नाटक चळवळ करतांना आढळते.\nभारतामध्ये सोंगी भारुड, परावरचे तमाशे, दशावतार इ लोकपरंपरांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम केले जाई. परंतु या लोक कला सडकनाटक म्हणून जरी मान्य केल्या गेल्या नसतील तरी दोन्हीमधील साम्यस्थळ समजून घेण गरजेचे आहे, अर्थातच या लोक परंपरेप्रमाणे लोक प्रबोधन केल जायचं त्याच प्रमाणे सडक नाटकाच्या माध्यमातून देखील प्रबोधन केले जायचे. या लोक परंपरांचे सादरीकरण जिथं जागा उपलब्ध असेल तिथे, मोकळ्या वातावरणात केले जी त्याच प्रमाणे सडक नाटकाचे देखील तसेच आहे. या सडक नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची जी परंपरा आहे ती खूप मोठी आहे.\nजगामध्ये सडक नाटकाची सुरुवात ही १९१८ साली रशियन क्रांतीच्या विजयोत्सवाला एक वर्ष पूर्ण झालेच्या निमित्ताने मायकोवस्की या नाटककाराच्या मिस्ट्री बुफे या नाटकाने झाली. या नाटकामध्ये रशियन क्रांती मागची भूमिका आणि परिवर्तनाचा विचार या गोष्टीचा समावेश करण्यात आला होता. रूढ अर्थाने कमानी रंगमंचावरील (proscenium theatre) या नाटकाचा प्रयोग रशियाच्य चौकामध्ये रस्त्यावरती करण्यात आला असल्याने जगामध्ये हे मान्य केले जाते की सडक नाटकाची सुरुवात या नाटकाच्या माध्यमातुन १९१८ साली करण्यात आली. १९६८ सालामध्ये फ्रान्स मधील विध्यार्थी आणि कामगारांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरून सडक नाटकाच्या माध्यमातून निषेध करणे सुरु केले होते. नंतर १९७० च्या दशकात राजकीय प्रचारासाठी सडक नाटकाचा वापर उगोस्लाव्हीयातील राजकीय पथाने केलेला आढळतो.\nभारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इप्टा (INDIAN PEOPLE THEATRE ASSOCIATION) च्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवारती नाटक करायला सुरुवात केली. दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत ही चळवळ पाहायला मिळते. दक्षिणेकडे प्रामुख्याने आंध्रप्रदेश मध्ये आंध्र प्रजा नाट्य मंडळी, कर्नाटक मध्ये समुदाया आणि केरळ मध्ये केरला शास्त्र साहित्य परिषद या संघटनच्या माध्यमातून सडक नाटकांच सादरीकरण प्रबोधन केल जायचं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील आव्हान नाट्य मंच सारखे काही गट कार्यरत होते. बंगाल मध्ये बादल सरकार यांच्या पुढाकाराने आंगण मंच (Third Theatre) म्हणून विकसित होत होत तर दिल्ली मध्ये जनम (जन नाट्य मंच ) च्या माध्यमातून सडक नाटक केली जात होती आणि आजही केली जात आहेत. पण आज मात्र देशभरातील सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते.\nराष्ट्रीय सडक नाटक दिवस (National Street Theatre Day ) आणि कॉ सफदर हाश्मी-\nभारतामध्ये सडक नाटक चळवळीच्या अनुषंगाने ज्या ज्या कार्यकर्त्या कलावंतानी योगदान दिले त्यामध्ये सगळ्यात अग्रणी नाव हे निर्विवादपणे कॉ. सफदर हाश्मी यांचेच असू शकते याबद्दल कोणाचे दुमत असेल असे वाटत नाही. सफदर हाश्मी यांनी समाजातील वाईट चालीरीती, प्रथा तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत विवेकी पद्धतीने केलेला आढळतो. १९७३ साली जनम (जन नाट्य मंच ) या सांस्कृतिक संघटनेची स्थापना केली. या जनम चा खरा जन्म झाला तो “मशीन” या सडक नाटकाचे सादरीकरण करून.\nसफदर हाश्मी यांना इंग्रजी साहित्याची जाण चांगली होती. ते स्वतः खूप चांगल गायचे. ते कविता लिहायचे, नाटक लिहायचे. अभिनय आणि दिग्दर्शन हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या नाटकांपैकी अत्यंत महत्वाची सडक नाटक म्हणजे, कष्टकरी स्त्रियांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकणार औरते, गाव गाव से शहर शहर तक, डी टी सी का धांदली, राजा का बाजा. त्यांनी केलेल्या या सडक नाटकांची लोकानी आणि तत्कालीन सरकारने ही दखल घेतली होती. सफदर हश्मींच्या सडक नाटकांना राज सत्ताही घाबरत असे. त्यांनी लिहिलेली ‘पढना लिखना सिखो ऐ मेहनत करनेवालो’ गाणी आज ही नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांच्या ओठांवर आहेत. ‘किताबे कुछ केहना चाहती है’ सारख्या कवितांच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी त्यांनी कवितांचे लेखन केले. त्यांच्या नाटकांचा केंद्रबिंदू हा कामगार, कष्टकरी शोषित समाज असायचा.\nजनम च्या माध्यामतून ८० सडक नाटकांचे ८५०० च्या वर प्रयोग झालेत. एक जानेवारी १९८९ रोजी उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे ‘हल्लाबोल’ नावाच नवीन सडक नाटक करत असताना मुकेश शर्मा नावाच्या गुंडाने सफदर हाश्मीवर केलेल्या हल्ल्यामध्ये सफदर हाश्मी शहीद झाले. या लढवय्या कलावंत कार्यकर्त्याचा जन्मदिवस त्यांनी दिलेल्या सडक नाटकातील योगदानामुळे राष्ट्रीय सडक नाटक दिवस (National Street Theatre Day) म्हणून संबंध देशभर साजरा केला जातो.\nसध्या सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते . ती घालवण्याचे काम परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनीच करणे गरजेचे आहे. २०१८ हे सडक नाटक चळवळीचे १०० वे वर्ष आहे. सडक नाटक हे मनोरंजन करणाऱ्याच्या हातचे गुलाम नाही. तो राबणाऱ्या, कष्टनाऱ्या बहुजन समाजाचा कलात्मक हुंकार आहे, ज्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्याचे काम केले जाते.\nपरिवर्तावादी चळवळी मग त्या कामगारांच्या असोत, धरणग्रसतांच्या किंवा शेतकऱ्यांच्या असोत की विद्यार्थ्यांची, अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ असो. या साऱ्या चळवळी सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी सडक नाटकाचा वापर करताना आढळतात. वरपांगी प्रचारकी वाटणारे सडक नाटक थेट लोकांचे प्रश्न मांडत प्रेक्षकांना भिडते. त्यांना आपलंस करते कारण तो जनसामान्यांचा कला प्रकार आहे. आजही बेरोजगारी, महागाई, स्त्रियांवर होणारे अत्याचार, दलितांवर होणारे अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्राची होणारी गळचेपी या परिस्थितीमध्ये किती कलावंत रस्त्यावरती उतरून या संदर्भामध्ये बोलताना दिसतात मग ही बाब लक्षात घेता सडक नाटक एक प्रभावी मध्यम म्हणून वापरण गरजेच आहे.\nसडक नाटक करण्यासाठी खर्च लागत नाही. कमानी रंग मंचावरील नाटक सकारात असताना नाटकासाठी लागणारे नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा तसेच ध्वनी यंत्रणा सुसज्ज असं नाटयगृह हवे असते. ती त्या नाटकाची गरज असते. परंतु सडक नाटकामध्ये या साऱ्या गोष्टीना फाटा दिला जातो. सडक नाटकामध्ये काम करणारे कलावंत कार्यकर्ते आपल शरीर आणि आपला आवाज या दोहोंच्या माध्यमातून सडक नाटक लोकांपर्यंत पोहोचवतात.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/page/2/", "date_download": "2018-08-22T02:25:54Z", "digest": "sha1:DH3LV54TMAZTRN2YVHIXURQKEKIN5NMZ", "length": 11385, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Nirbhidsatta News | Page 2", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nस्वातंत्रदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे विशेष मुलांना वह्यांचे वाटप\nनिर्भीडसत्ता न्यूज – स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे निगडी प्राधिकरण येथील सुहृद मंडळ संचलित मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आ...\tRead more\nफिनलँडमध्ये पाच हजार फुटांवरून उडी घेऊन फडकविला तिरंगा; शितल महाजन या महिलेचा विक्रम\nनिर्भीडसत्ता न्यूज – भारतीय स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन, भारताचा तिरंगा घेऊन फिनलँड येथे 5 हजार फूट उंचीवरून विमानातून जम्प घेतली. पॅरा जंपर ( स्काय डायव्हर) साहसी खेळात उत्तुंग भ...\tRead more\nशास्तीकर ठरविण्याचा अधिकार महापालिकेला मिळणार : सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\nनिर्भीडसत्ता न्यूज – अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी दंड ठरविण्याचा अधिकार महापालिकांना देण्याची घोषणा मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एका कार्यक्रमात केली...\tRead more\n‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणावी; नगरसेविका गोरखे यांची शिक्षणमंत्र्यांना विनंती\nनिर्भीडसत्ता न्यूज – शिक्षण हक्क कायद्यातर्गत शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकातील मुलांसाठी 25 टक्के राखीव असलेल्या जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे खरे गरजू विद...\tRead more\nशहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र पाहिजे – बाबा कांबळे\nनिर्भीडसत्ता न्यूज – प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई, वाचनालय, फोनबुकिंग केंद्र, सेवा केंद्र अशा सुविधा द्याव्यात तसेच रिक्षा स्टॅन्डवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेव...\tRead more\nबबन सोनबा शिंदे यांचे निधन\nनिर्भीडसत्ता न्यूज – मोशी येथील जेष्ठ नागरिक बबन सोनबा शिंदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. भोसरीत...\tRead more\nनगरसेवक नाना काटेंच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपळेसौदागरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोफत शस्त्रक्रिया आणि आरोग्य शिबिराचे आयोज...\tRead more\nगोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाची पोलिसांना धडक\nनिर्भीडसत्ता न्यूज – दिघी परिसरात बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्या मोटारीला रविवारी रात्री 11 च्या सुमारास अडविण्याचा प्रयत्न दिघी पोलिसांनी केला. मात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या अं...\tRead more\nमहापालिकेची स्वाईन फ्लूच्या डोसची दीडहजार खरेदी\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लू रूग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रूग्णालय व दखाखान्यांसाठी एका महिन्यासाठी दीडहजार स्वाईन फ्लू लसीचे...\tRead more\nसक्षम भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी गृहकलह टाळावा – शिवव्याख्याते निलेश मरळ\nविद्यार्थी हीच उद्याच्या प्रगत राष्ट्राची खरी संपत्ती निर्भीडसत्ता न्यूज – आजच्या स्पर्धात्मक युगात वाढते गृहकलह ही अत्यंत चिंतेची बाब असून मुलांवर लहान वयातच चांगले संस्कार होण्यासाठी...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97/", "date_download": "2018-08-22T01:20:20Z", "digest": "sha1:Z6I5ZF7SAMXJFFBQ6HJDGDMDVFUO3VWO", "length": 7622, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – आरटीओत लागलेल्या आगीत कागदपत्रे जळाली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – आरटीओत लागलेल्या आगीत कागदपत्रे जळाली\n– वीजपुरवठा खंडीत झाल्याने कामकाज दिवसभर ठप्प\nपुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पहिल्या मजल्यावर बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात काही महत्त्वाची कागदपत्रे जळाली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेत 15-20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. आगीमुळे कार्यालयातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने दिवसभरासाठी कामकाज ठप्प झाले.\nसंगम पुलाजवळ आरटीओ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर उजव्या बाजूला महत्त्वाची कागदपत्रे ठेवली आहेत. येथूून सकाळी साडेसातच्या सुमारास धूर सुरू झाला. तेथे आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. तेथून दोन किमीवर असलेल्या दयाराम राजगुरू अग्निशमन केंद्रातील 3 बंब आणि 10 जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आरटीओचे मुख्य गेट बंद असल्याने जवनांनी खिडक्‍या उघडून त्यातून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग लागलेल्या हॉलमध्ये आरटीओ संबंधित कागदपत्रांची संख्या मोठी होती. त्यातील काही कागदपत्रे आगीमध्ये खाक झाली आहेत. तर, जवानांच्या तत्परतेमुळे बहुतांश कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी कागदाचे मोठमोठे गठ्ठे असून आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही, असे स्टेशन ड्यूटी ऑफिसर विजय भिलारे यांनी सांगितले.\nआगीच्या घटना घडल्याने आरटीओतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. काही वेळात वीजपुरवठा सुरू होईल, असे वाटले होते. परंतु उशिरापर्यंत तो सुरू न झाल्याने अडचणी आल्या. दरम्यान, गुरूवारपासून प्रशासकीय कामकाज नियमित सुरू होईल.\n– संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: 11 गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा\nNext articleसातारा: माणसे जोडणारा माणूस हरपला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/hingoli-zp-10415", "date_download": "2018-08-22T02:31:59Z", "digest": "sha1:JBFMUL4ZE2T674AM6HE2DCDQEYGOYV4C", "length": 13494, "nlines": 150, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "hingoli zp | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिंगोलीत शिवसेनेचा भाजपला कडवा विरोध\nहिंगोलीत शिवसेनेचा भाजपला कडवा विरोध\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nहिंगोली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेने अखेर भाजपची साथ सोडली असून जिल्हा परिषदेतही हाच पॅटर्न अंमलात येण्याची शक्‍यता आहे.\nया प्रकारामुळे भाजपला जोरदार हादरा बसला आहे. हिंगोलीतील भाजपची घौडदौड रोखण्यासाठीच शिवसेनेने ही चाल खेळली आहे.\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने उघडपणे शिवसेनेशी दोस्ती करून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र यानुसार भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी यशस्वी केली.\nहिंगोली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेने अखेर भाजपची साथ सोडली असून जिल्हा परिषदेतही हाच पॅटर्न अंमलात येण्याची शक्‍यता आहे.\nया प्रकारामुळे भाजपला जोरदार हादरा बसला आहे. हिंगोलीतील भाजपची घौडदौड रोखण्यासाठीच शिवसेनेने ही चाल खेळली आहे.\nजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने उघडपणे शिवसेनेशी दोस्ती करून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र यानुसार भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी यशस्वी केली.\nहिंगोली पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस सदस्यांनी एकत्र येऊन पदे मिळविली. कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी एकत्र येऊन सभापती व उपसभापतिपद अनुक्रमे शिवसेना व कॉंग्रेसला मिळवून दिले. भाजपला सभागृहात विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली.\nदुसरीकडे सेनगाव पंचायत समितीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन पुन्हा एकदा भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचे काम केले. शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्तासंपादनाला बिनशर्त पाठिंबा दिला.\nसेनेच्या या खेळीमुळे सत्ता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात गेली. कळमनुरी पंचायत समितीत शिवसेनेने निवडणुकीत सहभाग घेतला मात्र बहुमत कॉंग्रेसकडे होते तर औंढा नागनाथ येथे बहुमत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांची निवड झाली. वसमत पंचायत समितीत भाजपकडे स्पष्ट बहुमत होते त्यामुळे सेना तटस्थ राहिली.\nभाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे राजकीय वर्चस्व रोखण्यासाठी शिवसेना आता जिल्ह्यात आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला साथ द्यायची नाही याची काळजी घेत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध डावपेच आखले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याची दाट शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.\nजिल्हा परिषदेच्या सभागृहात सेना आणि भाजप एकत्र आले तर नाराज अपक्षांना घेऊन सत्ता मिळवली जाऊ शकते. सेनेने आता भाजपविरोधी पत्ते उघड केल्यामुळे जिल्हा परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सेनेसोबत सत्तेची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे.\nहिंगोली जिल्हा परिषद भाजप आमदार गोरेगाव\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z81002133548/view", "date_download": "2018-08-22T01:04:42Z", "digest": "sha1:F2CN4FWQOLE6AYDE6E76MNH6YCIDSEID", "length": 14909, "nlines": 166, "source_domain": "m.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज - भजन ४१ ते ४५", "raw_content": "\nसंत तुकडोजी महाराज - भजन ४१ ते ४५\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nभजन ४१ ते ४५\nपाहतात तरी का कोणी तुझि दैना केविलवाणी \nगेला तव रक्षक आता, श्रीकृष्ण जगाचा त्राता गायिगे \nश्री दत्त गुप्त ते झाले, मज वाटे तुजवर रुसले गायिगे \nशिव हरे, लाविले पुरे, नेत्र साजिरे,\nबैसले ध्यानी, तुझि हाक घेइना कोणी गायिगे \nउरले हे हिंदूधर्मी, कृषिप्रधान देशी कर्मी गायिगे \nत्यांचिया बुध्दिची गाणी, सांगतो ऎक गार्‍हाणी गायिगे \nअति स्वार्थ तयांना झाला, धर्माचा आदर गेला गायिगे \nसुर्मती, तुला काढती, बाजारी किती,\nविकती हौसेनी, कटि खोचति रुपये नाणी गायिगे \nनच जरुर तुझी लोकाला, वाटते असेची मजला गायिगे \nमग दूध कशाला देशी पुत्रासम सेवा करिशी \nकिती गोड तुझा हा पान्हा, पाजशी दुष्ट लोकांना गायिगे \nकिति प्रेम, तुझे हे नेम, अंतरी क्षेम,\nक्रोध ना आणी, नच उदार तुजसा कोणी गायिगे \nकिति सुंदर गोर्‍हे देशी, जुंपण्या अम्हा शेतीसी गायिगे \nनच काहि मनी आणोनी, पुरविशी दही-दुध-लोणी गायिगे \nदुष्टांना आणि सुष्टांना, अपुल्यांना अणि परक्यांना गायिगे \nही कीव. घेति जरि देवम चुके तव भेव,\nप्रार्थितो चरणी, तुकड्या हा करुणा-वाणी गायिगे \nबघु नको अशी डोळ्यांनी, अग गायी केविलवाणी \nवाटते दुःख अति भारी, नेताति तुला हे वैरी हाकुनी \nद्रव्याचा अपव्यय करुनी, पापांच्या राशी भरुनी \nना दया, जरासी मया, तया पापिया,\nउपजली ध्यानी, ठेवती सुरी तव मानी गायिगे \nजा सांग सुखे देवासी, \"हिंदुची बुध्दि का ऎसी घातली \nमी दूध देतसे यांना, तरि विकती माझ्या प्राणा\" \n\"वत्सास जुंपती शेती, अणि माझी ऎशि फजीती\" \n\"अति उंच, हिंदुचा धर्म, परी हे कर्म,\nसोडुनी वर्म, पळति अडरानी \nनुरला मम त्राता कोणी\" \n\"गोपाळ कशाचे हिंदू, गो-काळाचा त्या छंदू \nमौजेने विकती मजला, अति स्वार्थ तयांना झाला \nमज तोडतील जे काळी, मी देइन शाप उमाळी \n'घ्या चला, विका आईला, रिकामी तिला,\nम्हणोनी कोणी, आवडेल का ही गाणी आमुची \nमज क्रूर समज तू आता, तरि काय करू मी माता \nनच द्रव्य आमुच्या पाशी, घेतो तरि जोरच यासी \nमनि तळमळ अतिशय वाटे, तव काळ कसा गे कंठे \nकरु काय, नाहि उपाय कष्टतो माय \nसांगतो कानी, तुकड्याची ऎका कोणी विनवणी ॥४॥\nकिति गोड तुझी गुणनाथा, वाटते मधुर भगवंता \nजे भजति तुला जिवभावे, ते पुन्हा जन्मि ना याचे करिशि तू ॥\nकाय हे मीच सांगावे श्रुति-शास्त्र पुराणा ठावे \nप्रत्यक्ष पाहता यावे, मग प्रमाण कैचे द्यावे त्याजला \nजे धीर, करिति मन स्थिर, देउनी शीर \nरंगती गाता, रंगती गाता \nठेविशी वरद त्या माथा श्रीहरी \nजे तुझी समजुनी झाले, ते कळिकाळा ना भ्याले \nसुखदुःख तयावरि आले, हसुनिया सहन ते केले \nगिरिपरी विघ्न कोसळले, तिळमात्र न मनि हळहळले \nद्रौपदी, न भ्याली कधी, सभेच्या मधी \nवस्त्र ओढिता, वस्त्र ओढिता \nप्रल्हाद भक्त देवाचा, ऎकिला चौघडा त्याच्या \nकेला बहु छळ देहाचा, परि सोडि न जप नामाचा \nविष-अग्नि-व्याघ्र सर्पाचा, करविला कडे लोटाचा \n 'न सोडी नाम, जाउ द्या प्राण' \nतारिशि त्या हसता हसता \nसम स्थान भक्त वैर्‍यासी, ही उदारता कोणासी गवसली \nयशोदेसि ती पुतनेसी, भक्तासी ती कंसासी \nघेऊनि माग वेळेसी, भक्तांच्या वचना देशी \nती कणी, गोड मानुनी, पिशी धावुनी \nपांडवा साह्य देउनी, फिरशी तु रानो-रानी \nकिति दासाची तुज प्रीती, खाजविशी घोडे हाती \nबहु दीन सुदामा भक्त, बसवी कांचन-महालात \nअम्हि दीन, तुझ्या पदि लीन, गाउ तव गुण \nतुकड्यासी घे पदि आता \nवाढवू नका हो वृत्ती, 'मी कर्ता' अथवा 'भोक्ता' ॥धृ॥\nसर्व हे कार्य देवाचे, सर्वस्वी त्याची सत्ता \nमी केले काहिच नोहे सर्व हा हरी करवीता \nहा अनुभव सकळा ठायी \nजीव हा आमुचा ग्वाही \nमग व्यर्थ कशाची चिंता, वाहता आपुल्या माथा \nआलिया प्रसंगे व्हावे, सावधान कार्यासाठी \nभिउ नये कुणा तिळमात्र, इच्छितो हेचि जगजेठी \nनीति-न्याय-बुध्दी अपुली, लावावी कार्यासाठी \nअन्याय न पहावा डोळा \nगमवूच नये ती वेळा \nफिरु नये भिऊनी काळा \nहेचि ज्ञान देते गीता, अणि धर्मही सांगे चित्ता ॥२॥\nजव अधर्म झाला लोकी, कोणी न कुणाला मानी \nसाधु संत छळले गेले, अन्याय नसोनी कोणी \nकंसाच्या सत्तेखाली, पापांच्या झाल्या गोणी \nना धर्म राहिला लोकी \nगडबडली सारी जनता, नच उरला वाटे त्राता ॥३॥\nऎकताच प्रभुने वार्ता, दुःख हे न बघवे त्यासी \nभक्तांचा छळ पहावेना, ब्रीदाची लाज तयासी \nना चैन पडे क्षण एक, गडबडले वैकुंठासी \nदेवकिच्या उदरा येता, जाहला जगाचा त्राता ॥४॥\nलीलेने गोपाळासी, पुरविले प्रेम देवाने \nप्रेमाची करुनी मोहनी, पाडिली गोपिंना त्याने \nहोते जे कइ अवतारी, फेडाया आला उसणे \nशिर उचलूच ना दे कोणा \nदाखवी मालकी त्राता, आमुची या जगती सत्ता ॥५॥\nमानवी बुध्दिला धरुनी, खेळता समाजो खेळा \nशिकविले राजकारण ते, जिव-भावे त्या पांचाळा \nरणक्षेत्र पुन्हा गाजविले, उठवोनी अग्नि-ज्वाला \nतुकड्याची ऎका वार्ता, का प्रसंग सोडुनि पळता \nश्रीहरी भेटवा कोणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥धृ॥\nत्या पहाया नेत्र भुकेने, कर्ण हे तीक्ष्ण किति झाले \nजिव जरा उरी ना मानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥१॥\nह्या सुंदर वृक्षाखाली, मी पाहिन तो वनमाळी \nसांगेन जिवाचि कहाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥२॥\nह्या झुळझुळ ओढ्याकाठी, मज दिसेल तो जगजेठी \nधावुनि मी केविलवाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥३॥\nह्या सुरम्य गुंजातळुनी, मी गाइन हरिला गाणी \nतुकड्या म्हणे पूजिन ध्यानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-category/ls-2017-diwali/", "date_download": "2018-08-22T01:22:42Z", "digest": "sha1:5DJCM5B5S2ZKZPZY32PGGOO5IQHB67MY", "length": 13482, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Diwali Edition 2017 | Diwali Ank 2017 | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदीप अभी जलने दे, भाई…\nकोणत्याही देशातल्या नागरिकांना किमान आस असते ती या स्थैर्याची.\n‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…\n‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो.\nराज्यव्यवस्थेची वाताहत, इंदिराजींचा हाही वारसा\nपंतप्रधान इंदिरा गांधींच्या वादग्रस्त धोरणांचा आणि त्यासंबंधातील वस्तुस्थितीचा मांडलेला सडेतोड ताळेबंद. (लेखक माधव गोडबोले पंतप्रधान इंदिराजींच्या कार्यकाळात केंद्र शासनात सनदी अधिकारी म्हणून काही वर्षे सेवेत होते.)\nएकाकीपणा अन् स्वमहानता गंडाचे द्वंद्व\nव्यक्तिनिष्ठ घोषणा लोकशाहीच्या नरडीला नख लावतात.\nकाळी चंद्रकळा नऊवारी पद्धतीने नेसून केसांच्या अंबाडय़ावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा घातलेला त्यांचा हा प्रोफाईल फोटो आहे.\nडोरोथी नॉर्मन या त्यांच्या अतिशय जवळच्या अमेरिकन मत्रीण होत्या...\nइंदिराजींवरील अशा मोजक्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांचा धांडोळा घेणारा लेख..\nतू मोठ्ठा लेखक होणारायस म्हणून मी तुझ्याशी लग्न केलेय.\nऑक्टोबर क्रांतीची कालातीत समर्पकता\nऑक्टोबर क्रांती ही एक युगप्रवर्तक घटना होती.\nपर्यावरणाचे प्रश्न हे निसर्गाच्या आणि मानवाच्या, तसेच मानवी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या परस्परसंबंधांचे आविष्कार आहेत.\nहिडरेशीचा हिरडा की कोळसा\nकोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील.\n‘The Wizard of Oz’ चित्रपट १९३९ साली अमेरिकेत पहिल्यांदा प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचे थंडे स्वागत झाले.\nमुझको भी तरकीब सिखा दे…\n‘इजाजत’ हा गुलजारजींचा चित्रपट म्हणजे तर मूर्तिमंत कविता आहे.\nपत्रव्यवसायात दीर्घ काळ अनेक महानुभवांशी चित्रकार मुकुंद तळवलकरांचा जवळून संबंध आला.\nअमिताभ पडद्यावरचा आणि पडद्याबाहेरचा\n‘अमिताभचे आठवावे रूप.. त्याचा आठवावा प्रताप’ असेच त्याचे गेल्या पन्नास वर्षांतले दिग्विजयी कर्तृत्व आहे.\nजाणिवा जिवंत असलेला माणूस\nअमिताभ यांचं नाव आणि ते चित्रपटांसाठी घेत असलेले मानधन यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.\n‘अमिताभ आया’ असा गजर देशभरातील हजारो थिएटरमध्ये घुमू लागला.\nवेदा एक समजूतदार मुलगी असली तरी असा काही विषय निघाला की तिचा संयम सुटायचा.\nइवलासा जीव उडतो मैलो दूर..\nगेल्या पंचवीसेक वर्षांत मराठी रंगभूमीने अनेकानेक स्थित्यंतरे अनुभवली आणि पचवलीही.\nमंजिले और भी है…\nसिनेमावाल्यांची नवी पिढी कसलेही ‘प्रयोग’ करायला आज घाबरत नाही.\nचित्रकलेचा बाजार गेल्या २० वर्षांत नक्कीच वाढला...\nनाटक त्यांना कळले हो…\nनाटक कसं बघावं, याचे संस्कार माझ्यावर बालपणापासूनच होत होते.\nजगभरात प्रचंड उलथापालथी होत आहेत...\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-22T02:17:54Z", "digest": "sha1:IWK4ARN7CTNLQBUPRLID2WOX4YP5IPLM", "length": 6500, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सांगवी-रहाटणी-काळेवाडी मंडल भाजपच्या घर चलो अभियानाचे रहाटणीत उद्घाटन | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome ताज्या बातम्या सांगवी-रहाटणी-काळेवाडी मंडल भाजपच्या घर चलो अभियानाचे रहाटणीत उद्घाटन\nसांगवी-रहाटणी-काळेवाडी मंडल भाजपच्या घर चलो अभियानाचे रहाटणीत उद्घाटन\nसांगवी-रहाटणी-काळेवाडी मंडल भाजपाच्या वतीने घर चलो अभियानाचे पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत भावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.\nभाजप घर चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचे तसेच सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे.\nयावेळी मंडलाचे अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर, भाजप प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, अंबरनाथ कांबळे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे, सीमा चौगुले, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर, शुभम नखाते, संकेत कुटे, श्रीराम कुटे, आदिती निकम, माधव मनोरे, राजू लोखंडे व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nवाकडमध्ये नैराश्यातून इंजिनीअरची गोळी झाडून आत्महत्या\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/misbah-ul-haq-announces-retirement-international-cricket-wi-series-be-his-last-38741", "date_download": "2018-08-22T01:42:56Z", "digest": "sha1:XF72752VJDQV4L2OIV2CELCW2TPBV7Z5", "length": 11276, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Misbah-ul-Haq announces retirement from international cricket, WI series to be his last मिस्बा-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती | eSakal", "raw_content": "\nमिस्बा-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nमाझ्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार आले आहेत. अनेकवेळा मला संघातून खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले. तर, मी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधारही होतो.\nलाहोर - पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा-उल-हकने आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nलाहोर येथे आज (गुरुवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत 42 वर्षीय मिस्बाने निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये मी खेळत राहणार आहे, असे त्याने सांगितले. मिस्बा हा पाकिस्तानचा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 53 सामन्यांपैकी 24 सामन्यांत पाकिस्तानने विजय मिळविलेला आहे.\nमिस्बा म्हणाला, ''आगामी वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका माझी शेवटची मालिका असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार आले आहेत. अनेकवेळा मला संघातून खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले. तर, मी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधारही होतो. त्यामुळे माझ्या कामगिरीने मी समाधानी आहे.''\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nपाकिस्तानची भेट राजकीय नाही : नवज्योतसिंग सिद्धू\nचंडीगड (पीटीआय) : पाकिस्तानला राजकीय हेतूने नाही, तर मित्राच्या निमंत्रणावरून गेलो होतो, असे स्पष्टीकरण आज पंजाब मंत्रिमंडळातील मंत्री आणि माजी...\nभारतीय महिलांची दमदार आगेकूच\nजाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून...\nभारत विजयाच्या मार्गावर; इंग्लंडचे चार फलंदाज बाद\nनॉटिंगहॅम : फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर वेगवान गोलंदाजांनीही भेदक मारा करत इंग्लंडला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पराभवाच्या दिशेने ढकलले....\nनवज्योतसिंग सिद्धूचे हात-पाय तोडूः भाजप नेता\nमुंबईः माजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दर्गा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/6-arrested-who-are-trying-robbery-121669", "date_download": "2018-08-22T01:16:00Z", "digest": "sha1:5HDJFDA2S6WPMB6FMFQ6NLLDBD3QBTKP", "length": 11509, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "6 arrested who are trying to robbery दरोड्याच्या तयारीतील सहा जणांना अटक | eSakal", "raw_content": "\nदरोड्याच्या तयारीतील सहा जणांना अटक\nमंगळवार, 5 जून 2018\nचाकूर (लातूर) : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून थांबलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सहा सराईत दरोडेखोरांना तिक्ष्ण हत्यारासह पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.\nयेथील बसस्थानक परिसरात मंगळवारी (ता.5) मध्यरात्री तीनच्या पोलिस गस्त घालत असताना एम. एच. 38 ई. 2063 क्रमांकाचा महिंद्रा टेम्पो संशयीतरित्या थांबलेला दिसून आला.\nचाकूर (लातूर) : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून थांबलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सहा सराईत दरोडेखोरांना तिक्ष्ण हत्यारासह पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.\nयेथील बसस्थानक परिसरात मंगळवारी (ता.5) मध्यरात्री तीनच्या पोलिस गस्त घालत असताना एम. एच. 38 ई. 2063 क्रमांकाचा महिंद्रा टेम्पो संशयीतरित्या थांबलेला दिसून आला.\nपोलिसांनी यातील व्यक्तीची चौकशी करून टेम्पोची तपासणी केली असता एक बनावट बंदुक, तलवार, कट्यार आदी तिक्ष हत्यार आढळून आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे दरोडेखोर शहरात आले असल्याकारणावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. करतारसिंग हत्यारसिंग टाक (वय 19), बबलु उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक (वय 23), अजयसिंग हत्यारसिंग टाक (वय 21) गोपिनाथ मारोती पवार (वय 22), अजय रमेश पवार (वय 21) संतोष पांडुरंग पतंगे (वय 21) रा. सर्व इंदिरानंदर कळमनुरी जि. हिंगोली या सहा जणांना अटक करण्यात आले अाहे.\nपोलिस हवालदार सुभाष हरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केनेकर करीत आहेत.\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nसर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या\nपुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nविनयभंगप्रकरणी भगत यांना जामीन\nनवी मुंबई - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-22T02:19:56Z", "digest": "sha1:YJA2KZGFJKEKJ4JY67ZSJXJTPF6NOXBE", "length": 7278, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "गाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome पिंपरी-चिंचवड गाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल\nगाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल\nभाजपने सत्ता मिळण्याच्या आधीपासून आश्वासनांचे गाजर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गाजर म्हणतंय माझं नाव बदला असा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. भोसरी येथील हल्लाबोल मोर्चातील जाहीर सभेत पवार बोलत होते.\nयावेळी अजित पवार यांनी सभेत बोलताना गॅसचे दर किती असा प्रश्न जनतेला विचारला असता, एका नागरिकाने आठशे रुपये तर दुसऱ्याने ८५० रुपये असल्याचे म्हटले. यावर बोलताना पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत तुझीच लाल असा शब्द वापरला. त्यामुळे सभेतील नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.\nअजित पवार पुढे म्हणाले की, भाजपाची आढी नासून गेली आहे, ते कशाला आम्हाला नासके म्हणत आहेत. उलट भाजपाचे भाजप मध्ये कसे राहतील याची त्यांनी काळजी घ्यावी, असा पलटवार अजित पवार यांनी पालक मंत्री गिरीश बापट यांच्यावर केला. गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सडके आंबे पक्षात घेऊ नका अशी टीका केली होती, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.\nराष्ट्रवादीचे ‘हल्लाबोल’ आंदोलन हे मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा\nजनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – धनंजय मुंडे\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/uttar-pradesh-lack-oxygen-allegedly-claims-lives-49-children-farrukhabad-70330", "date_download": "2018-08-22T01:33:39Z", "digest": "sha1:TI3DNNBWHOF4FNHMYLVE2FCXYJ4A4HY6", "length": 11393, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uttar Pradesh: Lack Of Oxygen Allegedly Claims Lives Of 49 Children In Farrukhabad उ. प्रदेशात ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे 49 बालके दगावली | eSakal", "raw_content": "\nउ. प्रदेशात ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे 49 बालके दगावली\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nउत्तर प्रदेश राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत येथील जिल्हाधिकारी रवींद्र कुमार या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गोरखपूर येथे नुकत्याच घडलेल्या अशाच स्वरुपाच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही नवी घटनाही अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.\nलखनौ - उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद येथील जिल्हा रुग्णालयात प्राणवायुच्या कमतरतेमुळे 49 बालकांचा मृत्यु झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील मुख्य वैद्यकीय अधीक्षक व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात या रुग्णालयात ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे 49 लहान मुले दगावली आहेत.\nदरम्यान, उत्तर प्रदेश राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत येथील जिल्हाधिकारी रवींद्र कुमार या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गोरखपूर येथे नुकत्याच घडलेल्या अशाच स्वरुपाच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही नवी घटनाही अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\n​सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात\nदुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...\nधुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक\nएकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू\nमानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन\nभाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले\n'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nकेरोसिन हवे की थेट खात्यात पैसे\nमुंबई - रेशनिंग दुकानासमोर केरोसिन, अन्नधान्यासाठी लांबच लांब रांगा लावायच्या, की सवलतीच्या दरानुसार रोखीने पैसे थेट बॅंक खात्यात मिळवायचे, हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/bird-return-journey-started-1680717/", "date_download": "2018-08-22T01:19:24Z", "digest": "sha1:XMVA47YFLACF7E76LRHJ3WHVI5H6QUAG", "length": 14153, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bird return journey started | ‘चित्रबलाक’ पक्ष्यांची परतीच्या प्रवासाची लगबग सुरू | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\n‘चित्रबलाक’ पक्ष्यांची परतीच्या प्रवासाची लगबग सुरू\n‘चित्रबलाक’ पक्ष्यांची परतीच्या प्रवासाची लगबग सुरू\nदरवर्षी युरोपीय देशांमधून आशिया खंडाकडे येताना चित्रबलाक पक्ष्यांचे भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य असते.\nविणीच्या हंगामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इंदापुरात मुक्काम ठोकलेल्या चित्रबलाक पक्ष्यांची परतीच्या प्रवासासाठी लगबग सुरू झाली आहे.(छायाचित्र: जीवन, इंदापूर)\nविणीच्या हंगामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात मुक्काम ठोकलेल्या चित्रबलाक पक्ष्यांची परतीच्या प्रवासासाठी लगबग सुरू झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीला आकाशात काळ्या ढगांची चाहूल लागली आणि मोसमी पावसाच्या आगमनाचे संकेत मिळाले, की शेकडोंनी आलेले हे पाहुणे आपल्या पिलांसह परतीच्या प्रवासासाठी तयार होतात.\nदरवर्षी युरोपीय देशांमधून आशिया खंडाकडे येताना चित्रबलाक पक्ष्यांचे भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य असते. जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यातदेखील हे पक्षी दरवर्षी वास्तव्याला येतात. त्यांची आश्रयस्थाने पक्षिमित्रांना आता परिचित झाली आहेत. इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारातील शासकीय कार्यालयांच्या गजबजाटातील जुनाट व उंच चिंचेची झाडे या ठिकाणाला चित्रबलाक पक्ष्यांची पहिली पसंती असते. इंदापुरातील भादलवाडी परिसरातील ब्रिटिशकालीन तलावातील झाडांवरही गेल्या दहा – बारा वर्षांपूर्वी चित्रबलाक पक्षी मोठय़ा संख्येने वास्तव्याला आले होते. मात्र, अवर्षणसदृश परिस्थितीमुळे पाण्याची उपलब्धता कमी असल्याने भादलवाडी तलावाकडे पक्ष्यांनी अनेकवेळा पाठ फिरविली असली, तरी इंदापुरातील चिंचेच्या झाडाचे ठिकाण आता त्यांचे माहेरघरच झाले आहे.\nदरवर्षी नोव्हेंबर—डिसेंबर महिन्यात थंडी वाढली की चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयाच्या पाणवठय़ानजीक होते. तेथेच त्यांचा विणीचा हंगाम पार पडतो. मग सहा महिने या पक्ष्यांच्या गजबजाटाने उजनीचा परिसर खुलून जातो. पक्ष्यांच्या विणीच्या हंगामासाठी वसवलेल्या या वसाहतीला ‘सारंगार’ म्हणतात. सलग सहा महिने या सारंगाराला अनेक पक्षिमित्र, निसर्गमित्र भेट देतात. सध्या या पक्ष्यांची वीण झाली असून त्यांची पिले उड्डाणक्षम होण्यासाठी आकाशात विहार करत आहेत. या आकाशविहाराच्या सुंदर कवायती पाहणे हा इंदापूरवासीयांचा नित्यक्रम झाला आहे.\nदरवर्षी उजनीच्या जलाशयावर हजारोंच्या संख्येने विविध जाती-प्रजातींचे पक्षी विविध देशांमधून वास्तव्याला येतात आणि पुन्हा मायदेशी जातात. परंतु, अलीकडे अनेक पक्षी वर्षभर वास्तव्य करू लागले आहेत. देश विदेशातील पक्ष्यांच्या या मांदियाळीत स्थानिक देशी कावळा, चिमण्यांची संख्या कमालीची घटली असून उजनी जलाशयावरील भिगवण ते कांदलगाव या ४० कि. मी. अंतरामध्ये कावळ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निरीक्षण वनस्पती व पर्यावरण अभ्यासक सागर काळे यांनी नोंदवले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/budhavar-wednesday-totke-117071200007_1.html", "date_download": "2018-08-22T02:46:27Z", "digest": "sha1:7X2TMVPUY5ADGAPV7SSFRU64JSLTYSPW", "length": 9836, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nजुनी मान्यता आहे की बुधवार हा गणपतीच्या पूजेचा विशेष दिवस आहे. तसेच या दिवशी बुध ग्रहाची पूजा केली जाते. जर व्यक्तीच्या पत्रिकेत बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी येथे दिलेले उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल...\n1. बुधवारी सकाळी स्नानादी करून गणपतीच्या देवळात जाऊन दूर्वा अर्पित कराव्या. दूर्वांची 11 किंवा 21 जोडी अर्पित करायला पाहिजे.\n2. गायीला हिरवं गवत खाऊ घाला. शास्त्रानुसार गायीला पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे. गोमाताची सेवा करणार्‍या व्यक्तीवर ईश्वराची सदैव कृपा असते.\n3. एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हिरव्या मुगाचे दान करा. मूग हे बुध ग्रहाशी संबंधित धान्य आहे. याचे दान केल्याने बुध ग्रहाचे दोष शांत होतात.\n4. सर्वात लहान बोटात पाचू (पन्ना) रत्न धारण केले पाहिजे. पन्ना धारण करण्या अगोदर एखाद्या ज्योतिषीला आपली पत्रिका जरूर दाखवून द्यायला पाहिजे.\n5. गणपतीला मोदकाचे नवैद्य दाखवायला पाहिजे.\nकोणत्या देवाचा कसा करावा नामजप\nअंगारकी चतुर्थीला नक्की वाचा मयूरेश स्तोत्र\nयावर अधिक वाचा :\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/occasion-of-gatari-amavsya-trambli-yatra-in-one-day-around-400-goat-and-2500-hen-4-ton-fish-eaten-by-kolhapurkar/", "date_download": "2018-08-22T02:40:12Z", "digest": "sha1:NDS43K6HUMTJNT4TX6EBH63NWIEJ67PT", "length": 6848, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " कोल्हापुरात ४०० बकरी, २५००कोंबड्या फस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापुरात ४०० बकरी, २५००कोंबड्या फस्त\nकोल्हापुरात ४०० बकरी, २५००कोंबड्या फस्त\nत्र्यंबोली यात्रा साजरी करत कोल्हापूरसह जिल्ह्यात शुक्रवारी गटारी अमावस्या साजरी करण्यात आली. मटण नेण्यासाठी सकाळपासूनच मटणाच्या दुकानावर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसत होते. त्यातच गुरुवारचा बंद, यामुळे बकर्‍यांचा माल येऊ शकला नाही. त्यामुळे शुक्रवारी दुपारीनंतर शहरातील अनेक भागातील दुकानदारांना मटणाची दुकाने बंद ठेवावी लागली. दुपारी चारनंतर माडग्याळ (जि. सांगली) हून आठ ते दहा गाड्यातून बकरी आणली. त्यानंतर दुकाने सुरू झाली. दिवसभरात 400 बकरी, 2500 कोंबड्या, 4 टन मासे विक्री झाली.\nरविवारपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करण्याचे टाळतात. त्यासाठी अमावस्या ही शेवटची डेटलाईन मानून अनेकांनी शुक्रवारी मांसाहारी जेवणाचा बेत ठरविला होता. त्यासाठी मटण, मासे, कोंबड्या खरेदी करण्यासाठी लक्ष्मीपुरीतील मुख्य मार्केटमध्ये मटण नेण्यासाठी सकाळपासून ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारी महाराष्ट्र बंद होता. त्यामुळे माल वाहतुकीसह सर्व वाहतूक बंद होती. यामुळे बकरी, कोंबड्या आणता आल्या नाहीत. मात्र, आखाडी असल्यामुळे विक्रेत्यांनी जेवढी बकरी शिल्लक होती, तेवढी घेऊन सकाळपासून मटणाची दुकाने सुरू ठेवली होती. सहकुटुंब जेवणाचे बेत आखल्यामुळे दोन ते पाच किलो त्यापेक्षाही जास्त मटण खरेदी करणारे जास्त होते. त्यामुळे विक्रेत्यांना मटण तोडून घाम फुटल्याशिवाय राहिले नाही.\nगुरुवारी महाराष्ट्र बंद होता. त्यामुळे लोणंद, कराड, साईखेडा, जत येथील बकर्‍यांचा बाजार भरू शकला नाही. त्यामुळे माल मिळाला नाही. त्यामुळे मटण विक्रेत्यांकडे जेवढा माल शिल्लक होता, तेवढावर दुकाने सुरू होती. हा माल दुपारपर्यंत पुरला, दुपारी अडीच नंतर मटण विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान माडग्याळहून सात ते आठ ट्रकमधून बराचा माल कोल्हापुरात आला. त्यानंतर मटण विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली, रात्री आठ वाजेपर्यंत मटणाची दुकाने सुरू होती, असे खाटिक समाज या संस्थेचे अध्यक्ष जयदीप घोटणे यांनी सांगितले. बकर्‍यांची कमतरता असताना विक्रेत्यांनी मटणाचा दर वाढवला नाही, असेही घोटणे यांनी सांगितले.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-22T01:06:29Z", "digest": "sha1:7ZXKDYUSAVZP45AV4CDE6BKNL75I34CT", "length": 10190, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिंदू तत्त्वज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nहे पान अनाथ आहे.\nजानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.\nभारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक संस्कृतीच्या स्थापनेनंतर दोन सहस्र वर्षांच्या काळातील धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारांच्या विकासानंतर आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाचे सहा विचारप्रवाह अस्तित्वात आले. हे सहा विचारप्रवाह नंतर हिंदू धर्माचे आधारस्तंभ बनले.\n३ संदर्भ आणि नोंदी\nज्या शास्त्राच्या योगे लौकिक व अलौकिक तत्वांचे यथार्थ ज्ञान होते त्याला दर्शने असे म्हटले जाते. दर्शन या शब्दाचा संबंध आत्मविद्येशी आहे असे माने जाते.*आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना \"दर्शन\" असे म्हणतात. ते खालिलप्रमाणे:\nभारतीय संस्कृती कोश खंड ४\nऋग्वेद • यजुर्वेद • सामवेद • अथर्ववेद • उपनिषद •\nइतिहास (रामायण • महाभारत • भगवद्गीता) • आगम (तंत्र • यंत्र) • पुराण • सूत्र • वेदान्त\nअवतार • आत्मा • ब्राह्मण • कोसस • धर्म • कर्म • मोक्ष • माया • इष्ट-देव • मूर्ति • पुनर्जन्म • संसार • तत्त्व • त्रिमूर्ती • कतुर्थ • गुरु\nमान्यता • प्राचीन हिंदू धर्म • सांख्य • न्याय • वैशेषिक • योग • मीमांसा • वेदान्त • तंत्र • भक्ती\nज्योतिष • आयुर्वेद • आरती • भजन • दर्शन • दीक्षा • मंत्र • पूजा • सत्संग • स्तोत्र • विवाह • यज्ञ\nशंकर • रामानुज • मध्व • रामकृष्ण • शारदा देवी • विवेकानंद • नारायण गुरु • अरबिन्दो • रमण महर्षी • चैतन्य महाप्रभू • शिवानंद • चिन्‍मयानंद • स्वामीनारायण • तुकाराम • प्रभुपाद • लोकेनाथ • जलाराम\nवैष्णव • शैव • शक्ति • स्मृति • हिंदू पुनरुत्थान\nहिंदू दैवते • हिंदू मिथकशास्त्र\nसत्य • त्रेता • द्वापर • कलि\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१८ रोजी १६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/36-24-36-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-116012500016_1.html", "date_download": "2018-08-22T02:46:15Z", "digest": "sha1:FLXY64WGEDWR2SFRO2IBWGVCX4UFDYON", "length": 8008, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "36-24-36 फिगर हवा आहे, मग हे करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n36-24-36 फिगर हवा आहे, मग हे करा\nप्रत्येक मुलीचे स्वप्न असतं की तिची बॉडी 36-24-36 साईजची असावी. छोटीशी कंबर आणि सडपातळ फिगर मुलींना आवडते. अशा फिगरचे स्वप्न बघत असाल तर त्यासाठी तुम्हाला रोज आसन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही ३६-२४-३६ साईज बनवू शकता. योगाच्या मदतीने तुम्ही तुमची बॉडीवरची चरबी कमी करू शकता. हे आसन केल्यामुळे तुम्ही तुमची बॉडी लवचिक बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी भुजंगासन करायला पाहिजे.\nहे आसन केल्यामुळे पोटाची चरबी कमी होते. सोबतच कंबरही छोटी होते आणि शोल्डर मजबूत होतात.\nभुजंगासन करण्यासाठी काही नियम-\nआधी पोटावर सरळ झोपा आणि दोन्ही हात डोक्यांच्या खाली ठेवा.\nदोन्ही पायांचे पंजे सोबत ठेवा.\nआता डोके समोरून उचला आणि खांद्याच्या बाजूने हात राहू द्या. असे केल्याने बॉडीचे वजन आपल्या बाजूने पडले पाहिजे.\nआता बॉडीच्या वरील भागाला हाताच्या आधारे उचला.\nशरीर ताणून एक लांब श्वास घ्या.\nहलासनामुळे सदैव रहा तरुण\nतणाव घालवण्यासाठी सोपी आणि परिणामकारक योगासने\nयोगसाधनेने कमवा बलदंड बाहू\nहृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/randhir-sawarkar-akola-20650", "date_download": "2018-08-22T02:24:13Z", "digest": "sha1:G2LT64LFCLQ2QLWN2KFXDGFXNMYBUMJX", "length": 12312, "nlines": 143, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "randhir sawarkar akola | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार रणधीर सावरकरांनी केली चिखल तुडवत नुकसानाची पाहणी\nआमदार रणधीर सावरकरांनी केली चिखल तुडवत नुकसानाची पाहणी\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nजिल्ह्याच्या राजकीय पलटावर आमदार रणधीर सावरकर हे अभ्यासु व जनतेच्या सुख-दुखाःत धावून जाणारे नेतृत्व म्हणुन परिचीत आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकट काळात त्यांना धीर देण्यासाठी सुरू केलेली ही पाहणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांना अशा कठीण प्रसंगाला सामनोरे जाण्याचे आत्मबळ मिळत असल्याने आमदार सावरकर यांचा हा पाहणी दौरा शेतकऱ्यांना दिलासा देणाराच ठरत आहे.\nअकोला : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोठ्या तत्परतेने पाहणी करून शेतकऱ्यांना धिर देण्याचे काम भाजपचे आमदार रणधीर सावरकर करीत आहेत. भर पावसात चिखल तुडवत आमदार सावरकर अधिकाऱ्यांसह थेट बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत असल्याने त्यांचा ही मोहिम शेतकऱ्यांना दिलासा देणारीच ठरत आहे.\nगत दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतामधील गहु, हरभरा, कांदा, मका, संत्री, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काबाडकष्ट करून पिकविलेले पिक गारपिटीमुळे उद्धवस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अकोला व अकोट तालुक्‍यातील अनेक गावातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा दुखाःचा डोंगर कोसळला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची माहिती मिळाल्यानंतर गत दोन दिवसांपासून आमदार रणधीर सावरकर यांनी या मोठ्या तत्परतेने या परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी मोहिम हाती घेतली आहे.\nमहसुल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत आमदार सावरकर दिवसभर चिखल तुडवत गारपिटीमुळे नुकसान झालेल्या देवरी फाटा, आलेवाडी, पाटसुल, रौंदळा, पाटसुल रेल्वे आदी गावातील शेतांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये सरकार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार सावरकर यांनी शेतकऱ्यांना दिली.\nजिल्ह्याच्या राजकीय पलटावर आमदार रणधीर सावरकर हे अभ्यासु व जनतेच्या सुख-दुखाःत धावून जाणारे नेतृत्व म्हणुन परिचीत आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकट काळात त्यांना धीर देण्यासाठी सुरू केलेली ही पाहणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांना अशा कठीण प्रसंगाला सामनोरे जाण्याचे आत्मबळ मिळत असल्याने आमदार सावरकर यांचा हा पाहणी दौरा शेतकऱ्यांना दिलासा देणाराच ठरत आहे.\nआमदार अकोला पाऊस कृषी विभाग\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/star-profile-marathi/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE-108073100011_1.htm", "date_download": "2018-08-22T02:45:24Z", "digest": "sha1:R3F56W7ZWG6I6CKC6CIF5WO6LGEFAWC5", "length": 10895, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Hot Gossip in Marathi, Hindi Movie Gossip, Hindi Cinema Gossip | अजरामर गायक- रफीदा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकवीच्या कल्पनेला मधुर आवाजात श्रोत्यांसमोर मांडणे म्हणजे कवितेला मूर्त स्वरूपच देणे होय. अशाच कविता, गीतांमध्ये मोहम्मद रफी ऊर्फ रफिदांनी प्राण ओतले. रफीदांनी 1944 पासून ते 1980 पर्यंत हिंदी चित्रपटामधील गीतांना आवाज दिला. जवळपास 1960 चित्रपटामधील 4518 गीते त्यांनी गायली. 24 डिसेंबर 1924 रोजी पृथ्वीवर आलेला हा तारा 31 जुलै 1980 रोजी तुप्‍त झाला. त्यानिमित्त....\nरफीदांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पाकिस्तानातील कोटला सुल्तानसिंगमध्ये झाला. शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1944 पासून 1980 पर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून काम केले. त्यांनी 1960 हिंदी चित्रपटांमधील 4518 गीते गायली. तर अन्य भाषांमधील 68 चित्रपटांमधील 112 गीतांना त्यांनी स्वर दिला. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा पहिला रिलीज झालेला चित्रपट 'पहले आप'(1944) होता. यात 'हिंदुस्तान न के हम है, हिंदुस्तान हमारा है' हे देशभक्तिवर पहिले गीत सादर केले तर शेवटचे गीत 'आसपास' या चित्रपटासाठी रेकॉर्ड करण्यात आले होते. 'तेरे आने की आस है दोस्त...' असे त्या गीताचे बोल आहेत. रफीदांना 1967 मध्ये पद्‍मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना सहा फिल्मफेअर अवार्डदेखील मिळाले आहेत.\nअभिनेता शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी, धर्मेंद्र व राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील गीतांना रफीदांनीच आवाज दिला. त्यांनी गायिलेल्या गीतांनी मधुबाला, वहिदा रहमान, शर्मिला टागोर, रेखा व मुमताज यांच्यासारख्या अनेक नायिकांना प्रसिध्दी मिळवून दिली. कारण रफीदांनी गायलेल्या गाण्यांत या नायिकांचे अप्रतिम वर्णन आले होते. ते वर्णन रफीदांनी आपल्या आवाजातून जिवंत केले. गीतकारांनी या नायिकांना कधी नाजुक फूल म्हटले त कधी चंचल हरीण, कधी रेशमी केस तर कधी गोरे गाल, कधी चंद्रासारखे तेज अशा उपमांनी सजलेली गाणी रफीदांनी अक्षऱशः जिवंत केली. त्यामुळे त्या नायिकांचे सौंदर्य प्रभावीपणे लोकांसमोर आले.\nरफीदांनी 'हम किसीसे कम नही' या चि‍त्रपटात 'क्या हुआ तेरा वादा' अशी भावनांना साद घालताना 'सावन की घटा' या चित्रपटात 'ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे' असे म्हणत ते रोमॅंटिकही झाले.\nगुरूवार, दि. 31 जुलै 1980 रोजी सकाळी वेळी त्यांना ह्‍दयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी दाखल करण्‍यात आले. त्याच रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.\nयावर अधिक वाचा :\nहाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच\nप्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...\n‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर\nदीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...\nकोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...\n'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला \nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2018-08-22T01:21:20Z", "digest": "sha1:AYBSKSFF2FLUOVXZSECK76ZICESBRTST", "length": 6959, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीषण अपघातात पोलिसासह युवक ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभीषण अपघातात पोलिसासह युवक ठार\nवाकेश्‍वर येथे दुचाकींची समोरासमोर धडक\nवडूज, दि. 13 (प्रतिनिधी) –\nवडूज-पुसेगाव रस्त्यावरील वाकेश्‍वर फाटा येथे मंगळवारी रात्री झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात पोलीस युवकासह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस हवालदार अजित टकले (वय 25) व महादेव वायदंडे (वय 27) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nदहिवडी पोलीस ठाण्यात हवालदारपदी कार्यरत असलेले अजित उत्तम टकले (रा. निरा, फलटण) आपल्या दुचाकीवरुन डिव्हिजन टपाल देण्यासाठी वडूजला निघाले होते. ते वडूज-पुसेगाव दरम्यान असलेल्या वाकेश्‍वर फाटा येथे आले असताना त्यांची दुचाकीवरुन आलेल्या महादेव वायदंडे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, खटाव) यांच्या दुचाकीला समोरासमोरच धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे या दोघांचा गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला. दरम्यान, वायदंडे यांच्या दुचाकीवर असलेले यशवंत साठे (रा. अक्कलकोट) व प्रतिक दिलीप वायदंडे (रा. खटाव) हे दोघेही या अपघात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपावणे दोन लाखांचे दागिने लंपास\nNext articleराहत्या घरात गळफास लावून युवकाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-1/", "date_download": "2018-08-22T01:20:30Z", "digest": "sha1:WTXL2IK52WOL23Y6BVNB322RWJTP2HBQ", "length": 13403, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रस्त्यावरचे अपघात (भाग 1) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरस्त्यावरचे अपघात (भाग 1)\nअपघातावेळी योग्य तो प्रथमोपचार देऊन जखमीस ताबडतोब रुग्णालयात पोहोचवावे. छातीच्या,पोटाच्या व डोक्‍याच्या जखमा फसव्या असतात, कारण आतील अवयवांना इजा झाली आहे की नाही हे कळणे सोपे नसते. वेळीच या गोष्टी कळल्या नाहीत आणि उपचारांना उशीर झाला तर मृत्यूही येऊ शकतो.\nश्वासावाटे / तोंडातून होणारी विषबाधा\nअस्थिभंगाची आणि जखमांची चर्चा पुस्तकात इतर ठिकाणी केली आहे. रस्त्यावरच्या अपघातांचे प्रमाण खूप वाढते आहे आणि त्यात अनेक प्रकारच्या जखमा होतात, यातल्या बऱ्याच घातक ठरतात. आपल्या सोयीसाठी आपण या जखमांचे वर्गीकरण करू या.\nकेवळ त्वचेला झालेल्या जखमा\nत्वचा व त्याखालचे स्नायू इत्यादींना झालेल्या जखमा.\nहात-पायाशी संबंधित अस्थिभंग, डोके फुटणे व त्यातील मेंदू, डोळा, कान यांच्या जखमा, जबडयाच्या व चेहऱ्याच्या जखमा\nछातीच्या जखमा, आतली फुप्फुसे हृदय यांना इजा, उदरपोकळीतील जठर, लहान आतडे, पांथरी, इ. इंद्रियांना इजा पोहोचणे\nयोग्य तो प्रथमोपचार देऊन जखमीस ताबडतोब रुग्णालयात पोहोचवावे. छातीच्या,पोटाच्या व डोक्‍याच्या जखमा फसव्या असतात, कारण आतील अवयवांना इजा झाली आहे की नाही हे कळणे सोपे नसते. वेळीच या गोष्टी कळल्या नाहीत आणि उपचारांना उशीर झाला तर मृत्यूही येऊ शकतो.\nअपघातांच्या बाबतीत खालीलपैकी काहीही खाणाखुणा दिसल्यास विशेष धोका असतो. कान, नाक, तोंड यांपैकी कोठूनही रक्तस्राव होणे (कवटी फुटलेली असण्याची शक्‍यता) कोठेही अस्थिभंग आढळणे. यासाठी त्या व्यक्तीच्या सर्व शरीराची तपासणी करावी लागेल. डोके, हात, पाय, फासळया, पाठीचा कणा, कंबर यांपैकी कोठेही अस्थिभंग असू शकेल. अस्थिभंगाच्या ठिकाणी बहुधा वेदना आढळते (वृध्द व्यक्ती असेल तर अस्थिभंग वेदनारहितही असू शकतो). अस्थिभंग उघड किंवा आतल्या आत असू शकतो.\nअतीव वेदना, विशेषतः पोट व छाती यांतील वेदना (आतील अवयवांना मार लागला असेल.)\nरक्तस्राव बाहेर दिसणारा रक्तस्राव थांबवणे शक्‍य असते. जखमेच्या जागी कपडा दाबून बहुधा रक्तस्राव थांबतो. पण आतला रक्तस्राव ओळखणे आणि थांबवणे अवघड असते. याची एक महत्त्वाची खूण म्हणजे रक्तदाब कमी-कमी होत जाणे व नाडी वेगाने चालणे. कधीकधी रक्तस्रावाच्या जागी फुगवटा किंवा सूज दिसते.\nबेशुध्दी, दम लागणे यांपैकी काही आढळल्यास, दोन्ही डोळयांवर बाजूने प्रकाशझोत टाका. बाहुल्यांचा आकार वेगवेगळा असल्यास किंवा बाहुलीचा आकार बदलत नसल्यास किंवा बाहुलीचा आकार खूप बारीक झाला असल्यास धोका असतो. (या बाबतीत मेंदूस इजा असण्याची शक्‍यता), शरीराचा कोठलाही भाग हलवता न येणे, निर्जीव होणे, किंवा बधिरता. (चेतातंतू किंवा नसेला मार लागणे)\nनाडीच्या जागा-मनगट, पाऊल – तपासून पहा. शरीराच्या कोणत्याही भागातला रक्तप्रवाह थांबल्यास धोका असतो. नाडी कमी किंवा त्या भागाचा रंग फिका होणे यावरून अंदाज बांधता येईल.\nदातांची रेषा वाकडीतिकडी होणे-जबडयाच्या अस्थिभंगाची शक्‍यता. इतर कोठलीही गंभीर इजा आढळल्यास.\nआधी जखमी व्यक्तीस धीर द्या व इतरांना मदतीला बोलवा.\nअपघाताच्या परिस्थितीतून व्यक्तीस बाजूला काढा. उदा. अंगावर काही अवजड वस्तू पडल्या असल्यास त्या काढा.\nरक्तस्राव होत असल्यास तो थांबवा. (याबद्दल जास्त माहिती त्वचेच्या प्रकरणात, ‘जखमा’ या सदरात दिलेली आहे.)\nशक्‍य असेल तर जखमा स्वच्छ फडक्‍याने बांधून घ्या.\nश्वसन व नाडी तपासून घ्या. या क्रिया बंद पडलेल्या दिसल्या तर कृत्रिम उपायांनी या क्रिया चालू करण्याचा प्रयत्न करा. हे तंत्र सोपे आहे आणि ‘बुडणे’ या सदरात त्याची माहिती दिली आहे.\nअस्थिभंग असेल तर तो भाग योग्य पध्दतीने ‘बांधून’ठेवा म्हणजे वेदना होणार नाही.\nज़खमीस चालता येत नसेल तर त्याला हलवताना योग्यती काळजी घ्या. एक चादर आणि दोन बांबू वापरून स्ट्रेचर बनवता येईल. पाठीच्या कण्याचा अस्थिभंग असेल तर जखमीस विशेष काळजीपूर्वक हलवले पाहिजे, यामुळे चेतारज्जूस जास्त इजा होत नाही. यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठीच्या कण्याची हालचाल न करता ताठ अवस्थेत उताणे किंवा पालथे नेले पाहिजे. अशा वेळी निदान तीन-चार जणांची मदत लागते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरमजान ईद सण शांततेत साजरा करावा\nNext articleमोशीतील प्रदर्शन केंद्रात शौर्यस्मारकाचा प्रस्ताव\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nअवयवदान म्हणजेच जीवदान (भाग १)\nपायाचे धोकादायक विकार( भाग १)\nमेंदूतील रक्तवाहिन्यांचे आजार (भाग २)\nजाणून घेऊया ‘कारवी’ बद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/campagan-10450", "date_download": "2018-08-22T02:28:46Z", "digest": "sha1:P7GSDZOEQFBI4WBGZ3LKJTV7AMD6ZGRX", "length": 10458, "nlines": 142, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "campagan | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रचारात नेत्यांची छायाचित्रे नको\nप्रचारात नेत्यांची छायाचित्रे नको\nसोमवार, 20 मार्च 2017\nमुंबई ः निवडणूक प्रचारामध्ये राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.\nमुंबई ः निवडणूक प्रचारामध्ये राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.\nसम्यक दृष्टी सामाजिक परिवर्तन संस्थेच्या वतीने निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रीय नेत्यांच्या छायाचित्रांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिकांसह अन्य सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून राष्ट्रीय नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर जाहीरनामा आणि पत्रकांवर केला जातो. मात्र अशी छायाचित्रे लावलेली पत्रके वाटल्यानंतर नागरिकांकडून ती रस्त्यांमध्ये किंवा अडगळीत फेकली जातात. त्यामुळे देशासाठी भरीव कामगिरी केलेल्या या नेत्यांचा अकारण अप्रत्यक्षपणे अवमान होतो, असे संस्थेचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आदींच्या छायाचित्रांचा वापर राजकीय पक्षांकडून सर्रासपणे केला जातो.\nउच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह राज्यपाल आणि राज्य निवडणूक आयोगालाही संस्थेकडून निवेदन देण्यात आले आहे. अशा प्रकारच्या प्रचार पत्रकबाजीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावतात, त्यामुळे प्रचारामध्ये अशी छायाचित्रे वापरण्याला मनाई करावी आणि यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.\nमुंबई निवडणूक उच्च न्यायालय राजकीय पक्ष शिवाजी महाराज\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i081007212330/view", "date_download": "2018-08-22T01:04:04Z", "digest": "sha1:ZUHYNVEVPPTOZUWFSXWPK2G23N4N76ZL", "length": 6664, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "सार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय पंधरावा", "raw_content": "\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय पंधरावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - आरंभ\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ३ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ४ व ५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ६ व ७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ८ व ९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ११ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १४ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २१ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २२ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/swanandi-tikekar-dont-worry-be-happy-drama-111608", "date_download": "2018-08-22T01:15:12Z", "digest": "sha1:WNZZ4PF4YHXYAAST4JR5Y7E3HG6EUPZG", "length": 16212, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swanandi Tikekar in Dont Worry Be Happy Drama 'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर | eSakal", "raw_content": "\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nआगामी काळात 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदी उमेशबरोबर रंगभूमी शेअर करताना दिसून येणार आहे.\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे नाव आता निश्चित झाले आहे. विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या 275 व्या प्रयोगानंतर उमेश-स्पृहाद्वारे करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदी उमेशबरोबर रंगभूमी शेअर करताना दिसून येणार आहे.\nचांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील एक असणाऱ्या या नाटकातील नव्या प्रणोतीबद्दल बोलताना स्पृहाने अशी माहिती दिली कि, 'या नाटकाचा आज झालेला 275 वा प्रयोग माझा शेवटचा प्रयोग असून, यापुढे स्वानंदी टिकेकर माझी भूमिका करताना तुम्हाला दिसेल. माझ्या काही प्रोफेशनल कमिंट्समेंटमुळे मला हे नाटक सोडावं लागतंय. पण, हे नाटक आजच्या काळाच महत्वाचं नाटक आहे. या नाटकाचा विषय खूप महत्वाचा असल्यामुळे, माझ्या नसण्याने एक चांगला विषय बंद होणं योग्य नाही. त्यामुळे या नाटकाच्या पुढील प्रवासात माझ्या जागेवर स्वानंदी टिकेकर हा नवा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. माझ्या भूमिकेवर जसे भरभरून प्रेम केले अगदी तसेच प्रेम तुम्ही स्वानंदीवर देखील कराल अशी मी आशा करते'.\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकातील या महत्वपूर्ण बदलाबद्दल सांगताना, स्पृहा एक मेहनती अभिनेत्री असून, तिच्यासोबतचा पार केलेला या नाटकाचा दीर्घ प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे उमेश सांगतो. तसेच प्रणोतीच्या भूमिकेत दिसणाऱ्या स्वानंदीबद्दल बोलताना, स्वानंदी हुशार आणि कुशल अभिनेत्री असून, तिच्यासोबत काम करायला आपण खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.\nपती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित, मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश- स्पृहाची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली होती. त्यामुळे 'स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला योग्य न्याय देण्याचे आव्हान माझ्यावर आहे. एका गाजलेल्या भूमिकेला कोणत्याही प्रकारचा तडा न लागू देता, त्या भूमिकेत समरसून जाण्याचे काम मला करायचे आहे. त्यासाठी मी विशेष मेहनत घेणार असून, नाटकाच्या पुढील प्रवासात या नव्या प्रणोतीला पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा येतील, याचा मी प्रयत्न करेल', असे स्वानंदीने सांगितले.\n'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या पहिल्या आणि दुस-या भागातून लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने यापूर्वीच आपल्या अभिनय कौशल्याद्वारे स्वतःचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. शिवाय सुमित राघवनसोबत '103' या नाटकाद्वारे तिने रंगभूमीदेखील गाजवली असल्याकारणामुळे, स्वानंदी नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाद्वारे 'डोण्ट वरी बी हॅप्पी' ठेवण्यास नक्कीच यश मिळवेल अशी आशा आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/sayaji-shinde-urja-sakal-kolhapur-10060", "date_download": "2018-08-22T02:28:11Z", "digest": "sha1:MPV5SLKWHTUT4SRHMAVZ3QPJNXVWOIRH", "length": 14939, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sayaji Shinde Urja Sakal Kolhapur | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमनाला पटेल तेच करा... आनंदाचे झाड बना...\nमनाला पटेल तेच करा... आनंदाचे झाड बना...\nमनाला पटेल तेच करा... आनंदाचे झाड बना...\nबुधवार, 1 मार्च 2017\nकोल्हापूर : स्वतःच्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर करा... संघर्ष कुणालाच चुकलेला नाही... ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यासाठी झपाटून कामाला लागा... नक्कीच एक दिवस आपलाही येतो आणि यशोशिखराची चढाई त्याच आत्मविश्‍वासाने सुरू होते... प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे संवाद साधत होते आणि त्या संवादातून मिळणाऱ्या सळसळत्या ऊर्जेतून साऱ्यांच्यात नवचेतना जागत होत्या. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित, डीवायपी ग्रुप प्रस्तुत 'ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या पुष्पाचे.\nकोल्हापूर : स्वतःच्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर करा... संघर्ष कुणालाच चुकलेला नाही... ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यासाठी झपाटून कामाला लागा... नक्कीच एक दिवस आपलाही येतो आणि यशोशिखराची चढाई त्याच आत्मविश्‍वासाने सुरू होते... प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे संवाद साधत होते आणि त्या संवादातून मिळणाऱ्या सळसळत्या ऊर्जेतून साऱ्यांच्यात नवचेतना जागत होत्या. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित, डीवायपी ग्रुप प्रस्तुत 'ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या पुष्पाचे.\nदरम्यान, सयाजी शिंदे यांनी तब्बल दीड तास दिलखुलास संवाद साधला. मनाला पटेल तेच करा, असे सांगताना प्रत्येक टप्प्यावर स्वतः आनंद घ्या, दुसऱ्यांना द्या आणि आयुष्यच एक आनंदाचं झाड बनवून टाका, असा मौलिक मंत्रही त्यांनी करिअरिस्ट विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यातील विविध टक्केटोणपे, त्यावर केलेली मात आणि विविध कविता, अनुभव, संवादांची पेरणी करीत त्यांनी हा संवाद अधिक उंचीवर नेला. योगेश देशपांडे (पुणे) यांनी त्यांच्याशी संवाद साधला.\nबालपणातील विविध अनुभवांची शिदोरी रीती करताना सयाजी शिंदे यांनी पावसाळ्यात एसटीसाठी तीन मैल आणि उन्हाळ्यात दीड मैल चालत जायला लागण्यापासून ते डोंगरावर जाऊन केलेल्या विविध एक्‍सरसाईजेस आणि तालमींच्या आठवणी शेअर केल्या.\nते म्हणाले, ''खेड्यातला म्हणजे मागासलेला ही मानसिकता अजूनही आहे. मी साताऱ्यात लोकरंगमंच संस्थेत आल्यानंतरही काही प्रमाणात माझ्याविषयी अशीच मानसिकता होती. पण जे जमत नव्हते, त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच अभिनेता होण्याचे मनात पक्के ठरवले आणि पुढे मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर कुर्ला नागरी सहकारी बॅंकेत नोकरी मिळाली. पण नोकरी करून नाटकांतून करिअर करायचे असल्याने 'अभिनय साधना', 'भूमिका शिल्प', 'भरतमुनींचे नाट्यशास्त्र' अशा पुस्तकांचा शक्‍य तितक्‍या विस्तृतपणे अभ्यास केला आणि पुढे वाटचाल सुरूच ठेवली. 'झुलवा' नाटक हे मुंबईतले पहिलेच नाटक. या नाटकातील जोगत्याची मुख्य भूमिका माझी. अर्थात नाटकाचा हिरोच मी होतो. या नाटकाला अनेक बक्षिसे मिळाली आणि विविध भूमिका आपणहून येऊ लागल्या.''\nतेलगू, मल्याळम्‌, तमीळ अशा सात भाषांतील चित्रपटांत भूमिका केल्या. मात्र, त्यासाठीची मेहनत मोठी होती. भाषा येत नाही म्हणून लाजायचे काहीच कारण नाही. जे येत नाही, ते स्पष्टपणे सांगितले की अनेक पर्याय उपलब्ध होतात आणि त्या माध्यमातून आपण ती गोष्ट साध्य करू शकतो, असे सांगताना त्यांनी सुपरस्टार देवानंद, अमजद खान, निळू फुले, वामन केंद्रे यांच्यापासून ते सोनाली कुलकर्णी यांच्यापर्यंत विविध कलाकार, नाटककारांकडून कशी प्रेरणा मिळाली, याचे अनुभवही शेअर केले. प्रकाश होळकर यांच्या 'पाऊसपाण्यामध्ये एकटी नको जाऊ' या कवितेने त्यांच्या संवादाची सांगतेकडे वाटचाल सुरू झाली.\nकोल्हापूर सयाजी शिंदे सकाळ चित्रपट\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/german-encounter-of-soviet-t-34-tanks-1677659/", "date_download": "2018-08-22T01:21:29Z", "digest": "sha1:FYVFPE232VTEJLBZPSTK4CVT3UAYE42P", "length": 15632, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "German encounter of Soviet T 34 tanks | जर्मन आक्रमण परतवणारे रशियन ‘टी-३४’ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nजर्मन आक्रमण परतवणारे रशियन ‘टी-३४’\nजर्मन आक्रमण परतवणारे रशियन ‘टी-३४’\nजून १९४१ मध्ये ‘ऑपरेशन बार्बारोझा’ची सुरुवात करून हिटलरने रशियात मॉस्कोपर्यंत मुसंडी मारली होती.\nजून १९४१ मध्ये ‘ऑपरेशन बार्बारोझा’ची सुरुवात करून हिटलरने रशियात मॉस्कोपर्यंत मुसंडी मारली होती. रशियानेही ‘दग्धभू धोरण’ (स्कॉच्र्ड अर्थ पॉलिसी) स्वीकारून जर्मनांना आत येऊ दिले. पण रशियन थंडी सुरू झाल्यावर जर्मन सैन्याची धडगत लागत नव्हती. हळूहळू रशियन प्रतिकाराला धार प्राप्त होऊ लागली. १९४२ आणि १९४३ साली स्टालिनग्राड आणि कस्र्क येथे झालेल्या संघर्षांनी युद्धाचे पारडे फिरवण्यास सुरुवात केली. त्यातील कस्र्क येथील संग्राम जगातील आजवरची रणगाडय़ांची सर्वात मोठी लढाई म्हणून ओळखली जाते. त्यात रशियन जनरल जॉर्जी झुकॉव्ह यांच्या नेतृत्वाखालील रेड आर्मीने जर्मनांना मात देत आक्रमण परतवण्यास सुरुवात केली. तेथून जर्मन सैन्याच्या मागावर लागलेली रशियन सेना थेट बर्लिनच्या ब्रॅडेनबर्ग गेट आणि हिटलरच्या चॅन्सेलरीपर्यंत मजल मारूनच थांबली.\nरशियाच्या या यशात सिंहाचा वाटा होता तो टी-३४ रणगाडय़ांचा. जर्मनीचे जनरल हाइन्झ गुडेरियन हे पँझर रणगाडय़ांनीशी फ्रान्स पादाक्रांत करणारे नावाजलेले सेनानी. त्यांना ‘पँझर जनरल’ म्हणूनच ओळखले जाते. पण त्यांच्या पँझर रणगाडय़ांची जेव्हा रशियन भूमीत टी-३४ रणगाडय़ांशी गाठ पडली तेव्हा त्यांचे गर्वहरण झाले. टी-३४ इतके प्रभावी होते की गुडेरियन यांनी म्हटले होते, त्यांचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जर्मनीने त्वरित त्यांची नक्कल (कॉपी) करणे\nरशियन जनरल जॉर्जी झुकॉव्ह तत्पूर्वी १९३९ साली खाल्खिन गोल नदीच्या परिसरात जपानशी झालेल्या युद्धात लढले होते. तेव्हा जपानचे रणगाडे रशियन रणगाडय़ांपेक्षा वरचढ ठरले होते. त्यातून धडा घेऊन सोव्हिएत युनियनचे नेते जोसेफ स्टालिन यांनी प्रभावी रणगाडा तयार करण्याचे आदेश दिले. त्याला प्रतिसाद देऊन मिखाइल कोश्किन या गुणी डिझायनरने टी-३४ रणगाडय़ाची रचना केली. पण दुर्दैव असे की १९४० मध्ये टी-३४ च्या चाचण्या सुरू असताना कोश्किन यांना न्यूमोनिया झाला. सप्टेंबर १९४० मध्ये टी-३४ चे उत्पादन सुरू झाले आणि त्याच महिन्यात कोश्किन यांचा मृत्यू झाला.\nजर्मन आक्रमणाच्या मार्गात येणारे कारखाने रशियाने उरल पर्वतराजींच्या पूर्वेला नेले आणि टी-३४ चे उत्पादन सुरू ठेवले. या रणगाडय़ाची खासियत म्हणजे साधे, सुटसुटीत, उत्पादनाला सोपे पण अत्यंत मजबूत आणि प्रभावी डिझाइन. त्याच्या रचनेत प्रथमच तिरप्या चिलखताचा (स्लोप्ड आर्मर) वापर केला होता. त्याने चिलखताची जाडी वाढते आणि शत्रूचे तोफगोळे बाजूला वळवले जातात. नंतर सर्वच देशांनी ही पद्धत अंगीकारली. याचे चिलखत साधारण ६० मिमी जाडीचे होते. त्यावर ७६.२ मिमी व्यासाची दमदार तोफ होती. नंतर सुधारित टी-३४/८५ या आवृत्तीत आणखी शक्तिशाली ८५ मिमी व्यासाची तोफ बसवली गेली आणि चिलखत ९० मिमी जाड केले. ती १००० मीटर अंतरावरून जर्मनीचे सर्वोत्तम पँथर आणि टायगर रणगाडे फोडू शकत असे. या रणगाडय़ात इंधन म्हणून पेट्रोलऐवजी डिझेलचा वापर केला होता. बॉम्बहल्ल्याने पेट्रोल लवकर पेटते. डिझेलला पेट घेण्यास वेळ लागतो. तेवढय़ा वेळेत सैनिक बाहेर पडू शकतात. टी-३४ ताशी ४० किमी वेगाने एका दमात ४३० किमी तर टी-३४/८५ ताशी ५५ किमी वेगाने एका दमात ३०० किमी अंतर पार करत असे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उत्पादन झालेला (८० हजार हून अधिक) रणगाडा आहे. रशियन टी-३४ रणगाडा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/congress-will-win-alone-won-not-need-ally-jds-or-anyone-says-siddaramaiah-114041", "date_download": "2018-08-22T01:23:50Z", "digest": "sha1:J6DHGFNJGR7JHPDFBL6EJH2NDWBO5OY2", "length": 12772, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress will win alone won not need to ally with JDS or anyone says Siddaramaiah कर्नाटकात युतीची गरज नाही, काँग्रेस स्वबळावर निवडून येईल : सिद्धरामय्या | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकात युतीची गरज नाही, काँग्रेस स्वबळावर निवडून येईल : सिद्धरामय्या\nशुक्रवार, 4 मे 2018\n'काँग्रेसला धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या युतीची गरज नसून, काँग्रेस स्वबळावर निवडून येईल.''\nनवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सिद्धरामय्या म्हणाले, ''काँग्रेसला धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या युतीची गरज नसून, काँग्रेस स्वबळावर निवडून येईल.''\nइंग्रजी वृत्तवाहिनी 'टाइम्स नाऊ'च्या 'कर्नाटक नाऊ : सिझ द मोमेंट' या कार्यक्रमात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसंदर्भातील आवश्यक मुद्दे आणि उमेदवारांच्या सहभागाबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यावरही सिद्धरामय्या यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ''मोदींनी देवेगौडा यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनामुळे आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचे सांगितले. त्यांच्या या अशाप्रकारामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणताही फरक पडणार नाही''.\nते पुढे म्हणाले, ''राज्यात दोनवेळा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा पंतप्रधान मोदींनी राज्यासाठी कोणताही निधी दिला नाही. तसेच त्यावेळी भारत सरकारकडून कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. त्यांनी कर्नाटकासाठी काय केले. तसेच मोदींनी अद्यापही महादायी नदीच्या प्रश्नावर कोणताही उपाय काढला नाही. कर्नाटकच्या विकासाच्या दृष्टीने भाजप आणि पंतप्रधान मोदींनी कोणतेही योगदान दिलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस बहुमताने निवडून येईल'', असा विश्वासही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nटेकडी उड्डाणपूल तत्काळ पाडा\nटेकडी उड्डाणपूल तत्काळ पाडा नागपूर : रेल्वे स्थानकाजवळील जयस्तंभ चौकात होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रामझुलाची लांबी केपी ग्राउंडपर्यंत...\nजागेच्या मोबदल्यात जागामालकाला अत्यल्प रक्कम\nपुणे - \"बीडीपी' आरक्षणाच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर द्यावा, असा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु जागामालकाला प्रत्यक्षात अत्यल्प...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/corporator-contractor-pcmc-114480", "date_download": "2018-08-22T01:24:15Z", "digest": "sha1:DTIJOE2DHG56WMLM32KDWB4TBNTCBDPN", "length": 17291, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corporator contractor in pcmc नगरसेवकांचीच ठेकेदारी, मुख्यमंत्री काय करणार? | eSakal", "raw_content": "\nनगरसेवकांचीच ठेकेदारी, मुख्यमंत्री काय करणार\nसोमवार, 7 मे 2018\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांना अगदी निक्षून सांगितले होते की, ‘नगरसेवकांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ठेकेदारी करू नये’. तोच नियम पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाही तंतोतंत लागू आहे. मात्र, बहुतांशी नगरसेवक आणि त्यांच्या तमाम मित्र परिवार, नातेवाइकांना इथल्या ठेक्‍यातच खरा इंटरेस्ट आहे. निवडणुकीत केलेला कोटी-दोन कोटी खर्च त्याशिवाय निघणार कसा, असा बिनतोड युक्तिवाद काही लोकप्रतिनिधींचा आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांना अगदी निक्षून सांगितले होते की, ‘नगरसेवकांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ठेकेदारी करू नये’. तोच नियम पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाही तंतोतंत लागू आहे. मात्र, बहुतांशी नगरसेवक आणि त्यांच्या तमाम मित्र परिवार, नातेवाइकांना इथल्या ठेक्‍यातच खरा इंटरेस्ट आहे. निवडणुकीत केलेला कोटी-दोन कोटी खर्च त्याशिवाय निघणार कसा, असा बिनतोड युक्तिवाद काही लोकप्रतिनिधींचा आहे.\nमहापालिका कायद्यानुसार एकाही नगरसेवकाला ठेका घेता येत नाही. तसे सिद्ध झाल्यास घरचा रस्ता दाखवायची तरतूद आहे. त्यात आताची भाजप काही वेगळे करत नाही. कारण पूर्वी सर्व ठेके राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे होते, आता तेच भाजपकडे आलेत. ज्यांना धंदापाणी टिकवायचा त्यांनी जुन्या ‘दादा’च्या निष्ठा वगैरे गुंडाळून ठेवल्या आणि सरळ नवीन दादा-भाऊंचा जप सुरू केला. जिथे कुठे घोडे पेंड खाते फक्त तिथेच वाद होतात. कचरा गोळा करण्याचा ठेका हा त्याचा एक उत्तम नमुना. बाकीचे ठेके, टक्के पद आणि प्रतिष्ठेनुसार पद्धतशीर वाटप झाले. कोणते ठेके कोणाला, त्यांचे हितसंबंध कुठे, कसे, बॅंक अकाउंटमधील पैशांचे हस्तांतरण कोणत्या खात्यातून कुठे वर्ग होते आदींचा तपास काढल्यास (स्टींग ऑपरेशन) दूध का दूध अन्‌ पाणी का पाणी समजेल.\nकचरा गोळा करण्याच्या ठेक्‍यात भाजपच्या वाकड आणि सांगवी भागातील दोघा भाजप सदस्यांनी ठेकेदाराला प्रतिटन २०० रुपयांची भागीदारी मागितली, अशी वदंता आहे. ती नाकारल्याने पुढचे महाभारत झाले. पूर्वी हेच काम राष्ट्रवादीशी संबंधित ६४ ठेकेदार कार्यकर्ते करत होते. पूर्वी त्यात १००० कंत्राटी कामगार होते, आता ते १५०० झाले. लूट किती पट वाढली याचा हिशेब मांडा. कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या ठेक्‍यातसुद्धा मंत्रिमंडळातील बड्या नेत्याचे नाव जोडले जाते. सुरक्षारक्षक, साफसफाईचा ठेकासुद्धा पदाधिकाऱ्यांच्याच संस्थेकडे आहे. पूर्वी राष्ट्रवादीच्या माजी महापौरांच्या संस्थेकडे हे काम होते. रोज पाणी सोडण्याचा ठेका माजी उपमहापौरांच्या भावाकडे होता, तडजोडीमुळे तो कायम राहिला. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बहुतांशी ठेकेदारी पूर्वी ज्या नेत्याच्या समर्थकाकडे होती, त्यांच्याकडेच कायम राहिली, ‘दुनिया मेरी मुठ्ठी मे’, असे म्हणणाऱ्या कंपनीच्या कामासाठी खड्डे खोदाईचे काम पूर्वी राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांकडे होते. आता त्याची विभागणी दोन विधानसभा मतदारसंघात झाली. ज्यांनी या खोदाई विरोधात पूर्वी ‘आव्वाज’ दिला होता, त्या लोकप्रतिनिधींची नावे आठवून पहा म्हणजे कोडे उलगडेल.\nभांडार विभागात स्टेशनरी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने प्रभागात नामनिर्देशित सदस्यत्वासाठी भाजपने संधी दिली नाही म्हणून उपोषण नाट्य वठवले. उद्यानांच्या देखभालीचा ठेका पूर्वी एका बारामतीकराकडे होता. तिथेही नडानडी झाली. भागीदार असलेल्या अधिकाऱ्याचे अधिकार काढण्याचे फर्मान निघाले. नंतर सेटलमेंट झाल्यावर अधिकार पुन्हा बहाल केले. सामान्य जन हतबल आहेत. त्यामुळे नसती उठाठेव कोणी करणार नाहीत. राज्यकर्त्यांचे सर्वांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप कितीही भ्रष्ट झाला तरी विरोधकसुद्धा गलितगात्र आहेत. द्रौपदीला वस्त्र पुरविणारे दोन कृष्ण, काही सुदामा, पेंद्या असल्याने हे महाभारत चिरंतन राहणार आहे. मुख्यमंत्री महोदय काय करायचे, ते आता तुम्हीच सांगा \n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-bjp-started-political-internship-for-youth/", "date_download": "2018-08-22T02:00:01Z", "digest": "sha1:42BCTIVTCWOHVU25KN64IRWJJYUVL6T3", "length": 9262, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता राजकारणाचे धडे गिरवा कॉंग्रेस –भाजपच्या क्लासमध्ये", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता राजकारणाचे धडे गिरवा कॉंग्रेस –भाजपच्या क्लासमध्ये\nतरुणांसाठी राजकीय पक्षांची इंटर्नशीप\nटीम महाराष्ट्र देशा: राजकारणापासून दूर जात असलेल्या युवा पिढीला पुन्हा राजकीय प्रवाहात घेवून येण्यासाठी आता चक्क राजकीय इंटर्नशीप सुरुवात करण्यात येत आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कॉंग्रेस आणि भाजपकडून अशा इंटर्नशीपला सुरुवात केली जाणार आहे.\nभारताला तरुणांचा देश मानल जात, मात्र आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये युवावर्ग राजकारण आणि राजकीय नेत्यांशी फारकत घेताना दिसत आहे, तसेच पारंपारिक राजकारणाने आज आधुनिक डिजिटल राजकारणाची कास धरली आहे, यामध्ये तरुणाचा सहभाग असणं गरजेच आहे, त्यामुळेच ह्या वर्षीपासून कॉंग्रेसकडून 30 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी इंटर्नशीप प्रोगामची सुरूवात केली जाणार आहे. तसेच भाजप युवा मोर्चाकडूनही विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशीप सुरु करण्यात आली आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nयामध्ये पॉलिटिकल ट्रेण्ड, राजकीय पक्षांच्या तरुणाईकडून असलेल्या अपेक्षा, सोशल ट्रेण्ड व इतर महत्त्वाच्या गोष्टींचे धडे गिरवले जाणार आहेत. दोन्हीही पक्ष वर्षातून दोन वेळा ही इंटर्नशीपच आयोजन करणार आहेत\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nटीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर…\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती…\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-stylus-sz-17-point-shoot-camera-black-price-pizROZ.html", "date_download": "2018-08-22T01:12:52Z", "digest": "sha1:UMIR6RXTROBUYOS46SYFS6RLMWOR3YHR", "length": 19668, "nlines": 489, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅकऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 11,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 37 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 4.5 - 108 mm\nअपेरतुरे रंगे F3.0 6.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nडिजिटल झूम 4 X\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC, PAL\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे ESP, Spot\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9, 1:1\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nऑलिंपस सतुलूस सेझ 17 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-112051600015_1.html", "date_download": "2018-08-22T02:46:08Z", "digest": "sha1:EXH2DZ7U6QZZCO2QCGG4RC6SYAQXLWUG", "length": 8445, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi top ten yoga tips, yoga in marathi, pranayam in marathi | मराठी : टॉप टेन योगा टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nटॉप टेन योगा टिप्स\nटॉप टेन योगा टिप्सचे पालन केल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते. तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. जे लोक स्वत:ला पूर्णपणे बदलण्याचा इच्छुक असतील त्यांच्यासाठी टॉप टेन योगा टिप्स कामाला येतील.\n1. टॉप टेन हस्त मुद्रा : 1. ज्ञान मुद्रा 2. पृथ्वी मुद्रा 3. वरुण मुद्रा 4. वायू मुद्रा 5. शून्य मुद्रा 6. सूर्य मुद्रा 7. प्राण मुद्रा 8. लिंग मुद्रा 9. अपान मुद्रा आणि 10. अपान वायू मुद्रा.\n2. टॉप टेन बंध-मुद्रा : 1. महामुद्रा 2. महाबंध 3. महावेधश्व 4. खेचरी मुद्रा 5. उड्डीयान बंध 6. मूलबंध 7. चालंदर बंध 8. विपरीतकर्णी मुद्रा 9. वज्रोली मुद्रा 10. शक्ती चलन.\n3. टॉप टेन आसन : 1. शीर्षासन 2. मयूरासन 3. भजपीडासन 4. कपोत आसन 5. अष्टवक्रासन 6. एकपाद कोंडियासन 7. वृश्चिक आसन 8. हलासन 9. अर्धमत्स्येंद्रासन 10. चक्रासन.\n4. टॉप टेन प्राणायाम : 1. अनुलोम विलोम 2. भस्त्रिका 3. कपालभाती 4. भ्रमरी 5. उज्जायी 6. शीतकारी 7. शितली 8. उद्रीथ 9. ब्राह्म आणि 10. अग्निसार.\n5. टॉप टेन क्रिया : 1. धौती, 2. गणेश 3. बस्ती 4. नेती 5. त्राटक 6. न्यौली 7. कपालभाती 8. कुंजल 9. धौकनी 10. शंख प्रक्षालयन.\nवर दिलेल्या क्रिया सोडल्यास बाकी सर्व आसने थोड्या अभ्यासाने कुणालाही करता येतील. हे शिकल्यावर कुठल्याही प्रकारचे रोग जवळ येत नाही. टॉप टेन योगा टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकता.\nयावर अधिक वाचा :\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nआता दारूच्या बाटलीवर आरोग्य इशारा छापणे अनिवार्य\nपुढील वर्षापासून दारूच्या बाटलीवर एक आरोग्य इशारा छापणे अनिवार्य होणार आहे. सदरचा इशारा ...\nआगामी वर्षात पाऊसामुळे नुकसान वाढणार\nपूर, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भविष्यवाणी ...\nव्हॉट्सअॅप चॅटचा झाला वाद, केली तरुणाची हत्या\nराहुरी तालुक्यातील वळण मांजरी येथे व्हॉट्सअॅपवर चॅटच्या वादातून तरुणाची हत्या झाली आहे. ...\nATM हून पैसे काढताना आपण करत असाल या चुका तर सावध व्हा\nबँकेच्या महत्त्वपूर्ण सुविधांमधून एक ATM आहे. ही अशी सुविधा आहे ज्यात 24 तास पैसा काढता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.aplajob.com/2018/08/blog-post_7.html", "date_download": "2018-08-22T01:25:00Z", "digest": "sha1:SGEXJV76TUAKYKMYYPKRCURODJBQLF6O", "length": 5668, "nlines": 63, "source_domain": "www.aplajob.com", "title": "भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती", "raw_content": "\nApla job आपला जॉब\nभारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती\nभारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती\n# व्यवस्थापक (स्थापत्य - तांत्रिक) : ग्रेड B - ६ जागा\nशैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी\nसमतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n# सहायक व्यवस्थापक (राजभाषा) : ग्रेड A - ८ जागा\nशैक्षणिक पात्रता - हिंदी / हिंदी अनुवाद, इंग्रजीसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n# सहाय्यक व्यवस्थापक (राजशिष्टाचार आणि सुरक्षा) ग्रेड A - ४ जागा\nशैक्षणिक पात्रता - लष्कर / नौदल / वायुसेनेमध्ये काम केल्याचा कमीतकमी पाच वर्षाचा अनुभव किंवा समतुल्य\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २५ ते ४० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n# विधी अधिकारी : ग्रेड B - ९ जागा\nशैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि २ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३२ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n# सहाय्यक ग्रंथपाल : ग्रेड A - ३ जागा\nशैक्षणिक पात्रता - कला / वाणिज्य / विज्ञान पदवी, ‘लायब्ररी सायन्स’ किंवा ‘लायब्ररी व माहिती विज्ञान’ पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n# परीक्षा (सहाय्यक ग्रंथपाल वगळता) - १ सप्टेंबर २०१८\n# ऑनलाईन अर्ज करण्याची- शेवटची तारीख - ९ ऑगस्ट २०१८\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती -...\nभारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आज आपल्यात ना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T01:19:59Z", "digest": "sha1:FJBXNWHD3DA5HIIEVTPA3FXRZVS6K2OS", "length": 7469, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चर्चेआधी ट्रम्प यांनी केली अबे आणि मून जे यांच्याशी चर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचर्चेआधी ट्रम्प यांनी केली अबे आणि मून जे यांच्याशी चर्चा\nवॉशिंग्टन – आजच्या बहुचर्चीत भेटीच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्याशी दूरध्वीनीवरून सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडून फीडबॅक घेतला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी उत्तर कोरियाबरोबर चर्चा करण्याच्या प्रस्तावाला जपान आणि दक्षिण कोरिया यांनी पहिल्यापासून समर्थन दिले आहे. या संबंधात अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पेओ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोरियन द्विपकल्पात पुर्ण, व्यापक आणि खात्रीचे निशस्त्रीकरण व्हावे यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.\nहे निशस्त्रीकरण आपल्यासाठी नुकसानकारक आहे अशी भीती उत्तर कोरियाला वाटताकामा नये याचीही दक्षता आम्हाला घ्यावी लागणार आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रकियेच्या संबंधात आम्हाला या आधीही फसवण्यात आले आहे. तथापी या चर्चेचे परिणाम चांगले निघतील यासाठी आम्ही आधीपासूनच काळजी घेत आहोत. त्यात आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या बाबतीत दोन्ही देशांना एकमेकांवर विश्‍वास ठेवाव लागेल असे ते म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleसुरक्षा कवच बाजूला सारून किम जोंग इन यांनी घेतली सेल्फी…..\nसिद्धु यांच्यावर टीका करणारे शांततेला बाधा आणण्याचे काम करीत आहेत\n5 लाख चिनी नागरिकांसाठी पाकिस्तानात बनतेय खास शहर\nड्रग माफियांच्या विरोधात रिओत धडक कारवाई – तेरा ठार\nनवज्योतसिंग सिध्दू हे तर शांतीदूत – इम्रान खान\nमहात्मा गांधींच्या सन्मानासाठी अमेरिकेतील खासदार आणणार कायदा\nउत्तर अफगाणिस्तानमध्ये 100 जण तालिबानने ठेवले ओलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aagami-news/swagat-autobiography-1678287/", "date_download": "2018-08-22T01:23:33Z", "digest": "sha1:3CHG3PG7UKJRPA7Y4FWFCF6UDLUFA643", "length": 31977, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "swagat autobiography | ‘राजा रविवर्मा’ आणि डॉ. घाणेकर | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\n‘राजा रविवर्मा’ आणि डॉ. घाणेकर\n‘राजा रविवर्मा’ आणि डॉ. घाणेकर\nघरात दोन कोपऱ्यांत एक एक तंबोरा होता. एकाची तार छेडली की दुसरा वाजत असे.\nज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचे ‘स्वगत’ हे आत्मचरित्र डिंपल पब्लिकेशनतर्फे नुकतेच प्रकाशित झाले. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..\nएक दिवस थोर साहित्यकार रणजित देसाई यांची ‘राजा रविवर्मा’ ही कादंबरी माझ्या हातात पडली. ती कादंबरी भन्नाट होती. मी सुधाताई (करमरकर) आणि पंतांना (प्रभाकर पणशीकर) यावर उत्तम नाटक होईल म्हणून सांगितलं. फक्त रणजित देसाईंची आधी परवानगी मिळाली तर मी लिहायला घेईन. तोवर मला कादंबरीतून नाटक शोधता यायला लागलं आणि लिहिताही यायला लागलं होतं. सुधाताई म्हणाल्या, ‘‘तू आधी नाटक लिही, मग परवानगीचं बघू.’’ सुधाताई, पंत आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हे रणजित देसाईंचे मित्र होते. मी नाटक लिहायला घेतलं आणि एका महिन्यात पहिला ड्राफ्ट पुरा केला. मला पंतांचा फोन आला, ‘‘आज ऑफिसवर शिवाजी मंदिरला ये.’’ त्यांचा ‘तो मी नव्हेच’चा प्रयोग ‘शिवाजी’ला होता. नाटक सात-साडेसातला सुटणार होतं. मी माझं ऑफिस करून शिवाजी मंदिरात गेलो. तर मेकअपरूममध्ये सुधाताई होत्या. आम्ही दोघं जाऊन मागच्या पॅसेजमध्ये बसलो. त्या म्हणाल्या, ‘‘तुझं नाव मी ‘मला काही सांगायचं आहे’ या नाटकातल्या ‘बाप्पाजी’ या रोलसाठी सुचवलंय. तो रोल ज्येष्ठ अभिनेते जगन्नाथ कांदळगावकर करायचे. पण ते ‘चंद्रलेखा’त गेल्यामुळे पंतांनी नाटक पुनर्जीवित करताना त्या व्यक्तिरेखेसाठी तुझा विचार केला.’’ ‘तो मी नव्हेच’चा प्रयोग ‘शिवाजी’ला होता. नाटक सात-साडेसातला सुटणार होतं. मी माझं ऑफिस करून शिवाजी मंदिरात गेलो. तर मेकअपरूममध्ये सुधाताई होत्या. आम्ही दोघं जाऊन मागच्या पॅसेजमध्ये बसलो. त्या म्हणाल्या, ‘‘तुझं नाव मी ‘मला काही सांगायचं आहे’ या नाटकातल्या ‘बाप्पाजी’ या रोलसाठी सुचवलंय. तो रोल ज्येष्ठ अभिनेते जगन्नाथ कांदळगावकर करायचे. पण ते ‘चंद्रलेखा’त गेल्यामुळे पंतांनी नाटक पुनर्जीवित करताना त्या व्यक्तिरेखेसाठी तुझा विचार केला.’’ ‘तो मी नव्हेच’चा प्रयोग संपला. पंत प्रेक्षकांना भेटत होते. तोपर्यंत राजा कराळे (आमचा ‘नाटय़संपदा’चा मेकअपमन आणि आमचा मित्र) बाप्पाजीचा पांढरा विग, मिशी, भुवया घेऊन माझ्याजवळ आला आणि माझ्यावर त्याने विग, मिशी, भुवया ट्राय केल्या. ‘अशोक परफेक्ट बाप्पाजी दिसतोय’चा प्रयोग संपला. पंत प्रेक्षकांना भेटत होते. तोपर्यंत राजा कराळे (आमचा ‘नाटय़संपदा’चा मेकअपमन आणि आमचा मित्र) बाप्पाजीचा पांढरा विग, मिशी, भुवया घेऊन माझ्याजवळ आला आणि माझ्यावर त्याने विग, मिशी, भुवया ट्राय केल्या. ‘अशोक परफेक्ट बाप्पाजी दिसतोय’ असे त्याने सर्टिफिकेट दिलं. एवढय़ात पंत आले आणि माझ्याकडे बघून ‘वा’ असे त्याने सर्टिफिकेट दिलं. एवढय़ात पंत आले आणि माझ्याकडे बघून ‘वा’ म्हणाले. त्यांनी सांगितलं, ‘‘दोन प्रयोग मुंबईत करून कोल्हापूर, बेळगाव दौऱ्यावर आपण जाणार आहोत.’’ अर्थात, डॉक्टर (काशिनाथ घाणेकर) या नाटकात होतेच. माझी तालीम सुधाताई आणि पंत यांनी घेतली. ताईने मला ‘राजा रविवर्मा’चं स्क्रिप्ट दौऱ्यावर आठवणीने घेऊन येण्यास सांगितलं. मुंबईचे सर्व ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग करून आम्ही कोल्हापूरला व नंतर बेळगावी गेलो. प्रयोग रात्री होता. सुधाताई, मी, पंत, डॉक्टर आम्ही रणजित देसाईंच्या घरी सकाळी दहा वाजता गेलो. फोन केल्यामुळे माधवीताईने छान पापलेट केले होते. डॉक्टर त्यांचा खूप लाडका होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सुधाताई रणजितदादांना म्हणाल्या, ‘‘हा अशोक समेळ. यांनी ‘डोंगर म्हातारा झाला’ लिहिलं होतं. छान लिहिलं होतं. आता यांनी तुमच्या ‘राजा रविवर्मा’वरून नाटक लिहिलंय.’’ तसे दादा कुत्सित हसले आणि म्हणाले, ‘‘त्या प्रा. मधुकर तोरडमलांनीही ‘रविवर्मा’वर नाटक लिहिलंय. त्यात दोन बायकांत सापडलेला दादला म्हणजे रविवर्मा त्यांनी लिहिला आहे. तुझा काही वेगळा असेल असं मला वाटत नाही.’’ त्या थोर माणसाने एकदम रोखठोक बोलून टाकलं. मी निराश न होता, न घाबरता त्यांना सांगितलं, ‘‘माझा रविवर्मा- ज्याने फक्त आपल्या चित्राचा ध्यास घेतलाय आणि सुगंधाकडे तो फक्त एक मॉडेल, एक वस्तू म्हणून पाहतोय आणि पुरुतार्थीकडे फक्त पत्नी म्हणून पाहतो.’’ दादांनी माझ्याकडे रोखून पाहिलं आणि सुधाताईंना विचारलं, ‘‘तुमचा दौरा कसा आहे’ म्हणाले. त्यांनी सांगितलं, ‘‘दोन प्रयोग मुंबईत करून कोल्हापूर, बेळगाव दौऱ्यावर आपण जाणार आहोत.’’ अर्थात, डॉक्टर (काशिनाथ घाणेकर) या नाटकात होतेच. माझी तालीम सुधाताई आणि पंत यांनी घेतली. ताईने मला ‘राजा रविवर्मा’चं स्क्रिप्ट दौऱ्यावर आठवणीने घेऊन येण्यास सांगितलं. मुंबईचे सर्व ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग करून आम्ही कोल्हापूरला व नंतर बेळगावी गेलो. प्रयोग रात्री होता. सुधाताई, मी, पंत, डॉक्टर आम्ही रणजित देसाईंच्या घरी सकाळी दहा वाजता गेलो. फोन केल्यामुळे माधवीताईने छान पापलेट केले होते. डॉक्टर त्यांचा खूप लाडका होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सुधाताई रणजितदादांना म्हणाल्या, ‘‘हा अशोक समेळ. यांनी ‘डोंगर म्हातारा झाला’ लिहिलं होतं. छान लिहिलं होतं. आता यांनी तुमच्या ‘राजा रविवर्मा’वरून नाटक लिहिलंय.’’ तसे दादा कुत्सित हसले आणि म्हणाले, ‘‘त्या प्रा. मधुकर तोरडमलांनीही ‘रविवर्मा’वर नाटक लिहिलंय. त्यात दोन बायकांत सापडलेला दादला म्हणजे रविवर्मा त्यांनी लिहिला आहे. तुझा काही वेगळा असेल असं मला वाटत नाही.’’ त्या थोर माणसाने एकदम रोखठोक बोलून टाकलं. मी निराश न होता, न घाबरता त्यांना सांगितलं, ‘‘माझा रविवर्मा- ज्याने फक्त आपल्या चित्राचा ध्यास घेतलाय आणि सुगंधाकडे तो फक्त एक मॉडेल, एक वस्तू म्हणून पाहतोय आणि पुरुतार्थीकडे फक्त पत्नी म्हणून पाहतो.’’ दादांनी माझ्याकडे रोखून पाहिलं आणि सुधाताईंना विचारलं, ‘‘तुमचा दौरा कसा आहे’’ पंतांनी बेळगावचा मुक्काम सांगितला. दादा म्हणाले, ‘‘उद्या माझ्या संस्थानी कोवाडला ये, येताना सुधा या अशोकला घेऊन ये’’ पंतांनी बेळगावचा मुक्काम सांगितला. दादा म्हणाले, ‘‘उद्या माझ्या संस्थानी कोवाडला ये, येताना सुधा या अशोकला घेऊन ये\nबेळगावजवळ तासावर ‘कोवाड’ हे रणजितदादा देसाईंचं संस्थान. ते राजे होते. बिचाऱ्या ताई मला घेऊन दुसऱ्या दिवशी एसटीने कोवाडला गेल्या. तिथे दादांनी एक प्रवेश ऐकला आणि मला म्हणाले, ‘‘तुला अजून काही रीराइट करायचं असेल ते कर आणि चार दिवस सुट्टी काढून इथे ये. लिहिताना घाई करू नकोस. मी तुझं नाटक ऐकल्यावर सुधाशी बोलेन. तोपर्यंत ‘रविवर्मा’ कुणाला देणार नाही.’’ आमचं काम झालं आम्ही मुंबईत परत आलो. डॉक्टरांनी मला सगळे रणजितदादांकडे झालेले डिटेल्स विचारले आणि म्हणाले, ‘‘बच्चा, नाटक चांगलं लिही.’’ जर मला तुझं नाटक आवडलं तर मी तुझ्या ‘रविवर्मा’त काम करेन.’’ हा मला सुखद धक्का होता. पंत लगेच म्हणाले, ‘‘डॉक्टरांनी काम केलं तर मी हे नाटक नाटय़संपदेतच करेन.’’ मी पटकन् त्यांना ‘नाटक दिलं’ म्हटलं\n‘रविवर्मा’चं लिखाण चालू होतं. एका महिन्याने मी सुधाताईंना ‘नाटक छान लिहून झाले’ म्हणून सांगितलं. ताई म्हणाल्या, ‘‘मी बालनाटकाच्या शिबिरात बिझी आहे. तू कोवाडला जा. मी दादांना कळवते. सध्या माधवीताई तिथं राहत नाहीत, त्या गोव्याला ‘शांता दुर्गा’ला राहतात’’ माधवीताई देसाई हे व्यक्तिमत्त्व म्हणजे चित्रपती भालजी पेंढारकरांच्या कन्या. त्यात उत्तम साहित्यिक, सावळा रंग, सात्त्विक चेहरा आणि सर्व पांढरे केस, त्यामुळे त्यांचं पावित्र्य उठून दिसायचं. काही मतभेदांमुळे माधवीताई रणजितदादांपासून दूर गेल्या होत्या. जेव्हा मी कोवाडला गेलो तेव्हा दादा एकटे होते. प्रेमाने माझं त्यांनी स्वागत केलं. आम्ही नाश्ता केला आणि नाटक वाचायला सुरुवात केली. पानागणिक येणाऱ्या प्रत्येक संवादावर ‘श्रीमान योगी’कार रणजितदादा माझा हात धरून ढसढसा रडत होते. सकाळी दहा वाजता सुरू केलेलं नाटकाचं वाचन, मला पुन्हा पुन्हा वाचायला लावत होते त्यामुळे रात्री नऊ वाजता ते संपलं. त्यांना शेवट खटकत होता. म्हणाले, ‘‘त्या सुगंधा मुळगांवकरला विष पिऊन शेवटी झोपवू नकोस, नाही तर नाटक झोपेल’’ माधवीताई देसाई हे व्यक्तिमत्त्व म्हणजे चित्रपती भालजी पेंढारकरांच्या कन्या. त्यात उत्तम साहित्यिक, सावळा रंग, सात्त्विक चेहरा आणि सर्व पांढरे केस, त्यामुळे त्यांचं पावित्र्य उठून दिसायचं. काही मतभेदांमुळे माधवीताई रणजितदादांपासून दूर गेल्या होत्या. जेव्हा मी कोवाडला गेलो तेव्हा दादा एकटे होते. प्रेमाने माझं त्यांनी स्वागत केलं. आम्ही नाश्ता केला आणि नाटक वाचायला सुरुवात केली. पानागणिक येणाऱ्या प्रत्येक संवादावर ‘श्रीमान योगी’कार रणजितदादा माझा हात धरून ढसढसा रडत होते. सकाळी दहा वाजता सुरू केलेलं नाटकाचं वाचन, मला पुन्हा पुन्हा वाचायला लावत होते त्यामुळे रात्री नऊ वाजता ते संपलं. त्यांना शेवट खटकत होता. म्हणाले, ‘‘त्या सुगंधा मुळगांवकरला विष पिऊन शेवटी झोपवू नकोस, नाही तर नाटक झोपेल’’ तसे दादा प्रचंड मिश्किल आणि रसिकही. घरात दोन कोपऱ्यांत एक एक तंबोरा होता. एकाची तार छेडली की दुसरा वाजत असे. अनेक अ‍ॅन्टिक पीस त्या ‘कोवाड’च्या भव्य वाडय़ात होते. रात्री आम्ही ‘आनंदपान’ करताना ते फक्त नाटकाबद्दल बोलत होते. एवढंच नव्हे, तर सुधाताई आणि डॉ. घाणेकरांना फोन करून ‘या पोराने सुंदर नाटक लिहिलंय’ म्हणून पुन्हा पुन्हा माझं कौतुक करत होते. रात्री मला ‘गेस्ट रूम’ दिली. सकाळी आठ वाजता उठलो आणि पाहतो तर दादा मी उठण्याची वाट बघत बसले होते. मी उठल्यावर मला लगेच बाजूला बसवून म्हणाले, ‘‘नाटकाचा शेवट कसा करायचा’’ तसे दादा प्रचंड मिश्किल आणि रसिकही. घरात दोन कोपऱ्यांत एक एक तंबोरा होता. एकाची तार छेडली की दुसरा वाजत असे. अनेक अ‍ॅन्टिक पीस त्या ‘कोवाड’च्या भव्य वाडय़ात होते. रात्री आम्ही ‘आनंदपान’ करताना ते फक्त नाटकाबद्दल बोलत होते. एवढंच नव्हे, तर सुधाताई आणि डॉ. घाणेकरांना फोन करून ‘या पोराने सुंदर नाटक लिहिलंय’ म्हणून पुन्हा पुन्हा माझं कौतुक करत होते. रात्री मला ‘गेस्ट रूम’ दिली. सकाळी आठ वाजता उठलो आणि पाहतो तर दादा मी उठण्याची वाट बघत बसले होते. मी उठल्यावर मला लगेच बाजूला बसवून म्हणाले, ‘‘नाटकाचा शेवट कसा करायचा’’ मग दोन-तीन पर्याय ठरवले. पुन्हा नाटकावर चर्चा केली. मी निघालो तेव्हा दादा रडायला लागले. ‘अजून राहा रे’ म्हणत सतत आग्रह करत होते. माझ्या नोकरीची अडचण त्यांना सांगितली. तसं म्हणाले की, ‘‘मी मुंबईला डॉक्टरला घेऊन तुझ्या घरी येईन, तोपर्यंत तुला लिहून ठेवायचे ते ठेव’’ मग दोन-तीन पर्याय ठरवले. पुन्हा नाटकावर चर्चा केली. मी निघालो तेव्हा दादा रडायला लागले. ‘अजून राहा रे’ म्हणत सतत आग्रह करत होते. माझ्या नोकरीची अडचण त्यांना सांगितली. तसं म्हणाले की, ‘‘मी मुंबईला डॉक्टरला घेऊन तुझ्या घरी येईन, तोपर्यंत तुला लिहून ठेवायचे ते ठेव\nमी मुंबईत आलो. पंतांना सगळी हकिगत सांगितली. ते म्हणाले, ‘‘नाटक खर्चिक आहे. डॉक्टर काम करायला तयार आहे, पण त्याला वाचून दाखवायला लागेल ते तू कर आणि हा पावसाळा जाऊ दे, आपण हे नाटक शांतपणे पण वैभवात करू ते तू कर आणि हा पावसाळा जाऊ दे, आपण हे नाटक शांतपणे पण वैभवात करू’’ त्याप्रमाणे मी सर्वाना कळवलं. त्याच आठवडय़ात डॉक्टर माझ्या घरी आले. मी वाचन केलं. डॉ. घाणेकरांची अवस्थाही दादांसारखीच झाली. सहा महिन्यांत नाटक करायचं ठरलं\nदरम्यान, सर आल्फ्रेड हिचकॉक यांचा ‘सायको’ हा सिनेमा त्यावर मी नवीन नाटक लिहावं, म्हणून मला हॉन्ट करत होता. मी ‘सायको’चा मूळ लेखक रॉबर्ट ब्लॉच याची कादंबरी विकत घेतली आणि दोन-तीनदा वाचली. ‘परकाया प्रवेश’ ही संकल्पना ब्लॉचने जी कादंबरीत वापरली होती ती अफलातून होती. सिनेमा या माध्यमात ते शक्य होतं, पण नाटक लिहिणं कर्मकठीण होतं. हे आव्हान मी स्वीकारलं व अ‍ॅन्थनी पर्किन्स या नटाने केलेल्या भूमिकेचा- ‘नॉर्मन’चा मी ‘नामदेव इस्माईल भाटवडेकर’ केला आणि आई नॉर्मा- प्रेक्षकांसमोर दृश्य स्वरूपात आणली. ‘पिंजरा’ हे ते नाटक. ते बाळ रणखांबेला दिग्दर्शनाला दिलं. ‘पिंजरा’ नाटक जोरात चालू होतं. जेव्हा जेव्हा डॉ. घाणेकरांना वेळ मिळायचा तेव्हा ते ‘पिंजरा’ला यायचे आणि विंगेत बसून प्रचंड दाद द्यायचे. शेवटी मी त्यांचा शिष्य होतो. त्यांनी ते नातं कधीच मानलं नाही. मी त्यांच्या लेखी त्यांचा फक्त जिवलग मित्र होतो. त्यांचा ‘बच्चा’ होतो.\nएक दिवस सकाळी डॉ. घाणेकरांचा मला फोन आला, ‘‘रणजितदादा देसाई आले आहेत आणि संध्याकाळी आम्ही तुझ्या घरी ‘रविवर्मा’संदर्भात येतोय. आपण वाचन करू. रात्री आम्ही तुझ्याच घरी राहणार आहोत.’’ एवढी दोन मोठी माणसं येणार म्हणून मी त्यांच्या पाहुणचाराची माझ्या परीने उत्तम सोय केली. त्या रात्री रणजित देसाईंना घेऊन डॉ. घाणेकर माझ्या घरी आले. डॉक्टर घरी यायचे, पण आज विशेष दिवस होता. नाटकाचं वाचन झालं. रणजितदादा प्रचंड रडत होते आणि डॉक्टर भारावून ‘वा वा’ अशी दाद देत होते नाटक दोघांना प्रचंड आवडलं आणि करायचं ठरलं. डॉक्टर ‘रविवर्मा’ नाटकाने पछाडले गेले आणि परत परत माझ्या घरी येतच राहिले. पुन्हा पुन्हा काही बदल मला सुचवले. ‘‘बच्चा, माझी एन्ट्री कशी असते माहीत आहे ना तुला नाटक दोघांना प्रचंड आवडलं आणि करायचं ठरलं. डॉक्टर ‘रविवर्मा’ नाटकाने पछाडले गेले आणि परत परत माझ्या घरी येतच राहिले. पुन्हा पुन्हा काही बदल मला सुचवले. ‘‘बच्चा, माझी एन्ट्री कशी असते माहीत आहे ना तुला’’ डॉक्टरांची प्रत्येक नाटकातली एन्ट्री, आधी आतून ते ओरडतात आणि मग एन्टर होतात. त्यांचा आवाज ऐकला की प्रेक्षकांच्या टाळ्या सुरू होतात आणि त्या टाळ्या घेत डॉक्टर एन्ट्री घ्यायचे. ‘रविवर्मा’ची एन्ट्रीही त्यांनी तशीच लिहून घेतली. डॉक्टर ‘रविवर्मा’ हे नाटक त्यांच्या सर्व मित्रांना वाचून दाखवत असत. तो मनस्वी कलाकार स्वत:ला राजा रविवर्माच समजू लागला होता.\nमी हे सर्व पंत पणशीकरांना सांगितलं, पण त्यांनी नाटक लगेच करायचं मनावर घेतलं नाही. कारण त्यांना माहीत मी डॉक्टरांना सांगितलं तसे ते भडकले, ‘‘मी करेन हे नाटक मी डॉक्टरांना सांगितलं तसे ते भडकले, ‘‘मी करेन हे नाटक’’ आणि त्या दोघांच्या भांडणात मी भरडलो गेलो. मला काय करावं सुचेना. त्या दरम्यान डॉक्टर ‘तुझं आहे तुजपाशी’च्या मराठवाडा/नागपूर दौऱ्यावर गेले होते. अमरावतीचा प्रयोग रात्री झाला. तेव्हा फोन लागणं मुश्किल होतं. त्यात डॉक्टर माझ्यावर चिडले होते. शेवटी मी मिसेस घाणेकर, कांचनताईंना सकाळी फोन केला आणि म्हणालो, ‘‘डॉक्टरांचा फोन आला तर त्यांना सांगा ‘राजा रविवर्मा’ नाटकाचे संपूर्ण हक्क मी तुम्हाला दिले आहेत’’ आणि त्या दोघांच्या भांडणात मी भरडलो गेलो. मला काय करावं सुचेना. त्या दरम्यान डॉक्टर ‘तुझं आहे तुजपाशी’च्या मराठवाडा/नागपूर दौऱ्यावर गेले होते. अमरावतीचा प्रयोग रात्री झाला. तेव्हा फोन लागणं मुश्किल होतं. त्यात डॉक्टर माझ्यावर चिडले होते. शेवटी मी मिसेस घाणेकर, कांचनताईंना सकाळी फोन केला आणि म्हणालो, ‘‘डॉक्टरांचा फोन आला तर त्यांना सांगा ‘राजा रविवर्मा’ नाटकाचे संपूर्ण हक्क मी तुम्हाला दिले आहेत’’ त्यादेखील खूष झाल्या. मीदेखील शांत झालो’’ त्यादेखील खूष झाल्या. मीदेखील शांत झालो पणशीकरांची समजूत मी घातली असती, घालणार होतो. कधी कधी पंत विचित्र वागायचे पणशीकरांची समजूत मी घातली असती, घालणार होतो. कधी कधी पंत विचित्र वागायचे आता डॉ. घाणेकर दौऱ्याहून परत येण्याची वाट पाहत होतो.\nएवढय़ात एका तासाने सुधाताई करमरकरांचा फोन आला, ‘‘अशोक, आपला काशिनाथ हार्ट अटॅक येऊन अमरावतीला वारला.’’ माय गॉड माझ्या डोक्यावर सगळं आभाळ कोसळलं. फक्त ५६ वय, हे काय मरण्याचं वय माझ्या डोक्यावर सगळं आभाळ कोसळलं. फक्त ५६ वय, हे काय मरण्याचं वय मी ताईंना पुन्हा पुन्हा विचारलं. बातमी खरी होती. माझा ‘रविवर्मा’ मला पोरका करून कायमचा निघून गेला होता. मी प्रचंड नव्‍‌र्हस झालो. पण त्याच रात्री डॉक्टर स्वप्नात येऊन ओरडले, ‘‘कम ऑन बच्चा मी ताईंना पुन्हा पुन्हा विचारलं. बातमी खरी होती. माझा ‘रविवर्मा’ मला पोरका करून कायमचा निघून गेला होता. मी प्रचंड नव्‍‌र्हस झालो. पण त्याच रात्री डॉक्टर स्वप्नात येऊन ओरडले, ‘‘कम ऑन बच्चा शो मस्ट गो ऑन.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/lack-of-basic-infrastructure-services-in-navi-mumbai-1681989/", "date_download": "2018-08-22T01:18:05Z", "digest": "sha1:WYSN2ICI7GR72ZTWUTSWQLFIQHIZMFCA", "length": 13353, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lack of Basic Infrastructure Services in Navi Mumbai | शीव-पनवेल मार्ग समस्यांच्या गर्तेत | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nशीव-पनवेल मार्ग समस्यांच्या गर्तेत\nशीव-पनवेल मार्ग समस्यांच्या गर्तेत\nचालकांवर अंधारात चाचपडण्याची वेळ; भुयारी मार्ग बंद\nचालकांवर अंधारात चाचपडण्याची वेळ; भुयारी मार्ग बंद\nकोटय़वधी रुपये खर्च करून शीव-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. तेथपासून आजतागयत हा महामार्ग समस्येच्या विळख्यात सापडलेला आहे.\nमहामार्ग २०१३ साली १२०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. टोलवेज या कंपनीला १७ वर्षे ५ महिने बांधा व वापरा या तत्त्वावर चालविण्यात देण्यात आलेला आहे. खारघर टोल वसुली बंद केल्याने या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. महामार्गावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या वेळेत मुंबई, नवी मुंबई, रायगड, कोकणला जोडणारा हा महामार्ग अंधारात हरवून जातो.\nमार्गावरील बेलापूर ते वाशीपर्यंतचा तसेच कळंबोली, कामोठे हा विभागही अंधारात आहे. अंधार असल्याने अनेक अपघाताच्या घटनादेखील येथे घडल्या आहेत. या महामार्गावर रस्ता रुंदीकरणांतर्गत वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरुळ, उरणफाटा, बेलापूर, खारघर येथे मोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. पथदिवे बंद असल्याने तसेच रस्त्यांवर खड्डे असल्याने या पुलांखालून जाताना वाहनचालकांना चाचपडत जावे लागते. बेलापूरकडे जाता-येताना पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळेत अंधारामुळे त्या ठिकाणीही अपघात, कोंडीसारख्या समस्या उद्भवतात. उड्डाणपूल रस्त्यालगत अधिक अंधार पसरलेला असतो असे सांगितले जाते.\nदरम्यान, खारघर विभागात नुकतेच वाहतूक पोलिसांनी सतत पाठपुरावा करून पथदिवे दुरुस्ती करून घेतल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी दिली आहे.\nभुयारी मार्गाला डबक्याचे स्वरूप\nभुयारी मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बेलापूर ते कामोठे येथील भुयारी मार्ग पडीक झालेले आहेत. तिथे पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून तो वापरात आणावा, अशी मागणी कमोठेतील सिटिझन युनिट फोरमच्या सचिव रंजना सडोलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.\nमहामार्गाची कामे ठेकेदारामुळे रखडली होती. आता हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. शासन मंजुरी मिळेल त्याप्रमाणे टप्प्या टप्प्याने या महामार्गावराची कामे पूर्ण करण्यात येतील. – सतीश अलगूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/12/01/sunil-shetty-indias-second-ambani/", "date_download": "2018-08-22T02:12:04Z", "digest": "sha1:SX7UX37T6KDWVQSMA3KVUVSNUPYRF7EV", "length": 10093, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सुनील शेट्टी भारताचा दुसरा ‘ अंबानी ‘ - Majha Paper", "raw_content": "\nटाटाची काईट फाईव्ह वर्षअखेरी बाजारात येणार\nही भारतीय मुलगी गाते 80 भाषांमध्ये गाणी, गिनीज बुकमध्ये नोंदवणार नाव\nसुनील शेट्टी भारताचा दुसरा ‘ अंबानी ‘\nबॉलीवूडच्या चित्रसृष्टीत अनके ‘अॅक्शन हिरो’ आले, पण या सर्वांमध्ये अभिनेता सुनील शेट्टी याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीला ‘अॅक्शन हिरो’ म्हणून चित्रपटामध्ये प्रसिद्धी मिळालेल्या सुनिलेने ‘हेरा-फेरी‘, ‘ये तेरा घर ये मेरा घर‘ या हिट चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकाही केल्या. त्याने केलेल्या या भूमिका प्रेक्षकांना पसंतही पडल्या. आताशा सुनील चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी १९९०च्या दशकामध्ये सुनीलने अनेक हिट चित्रपट केले. सुनील शेट्टी एक यशस्वी अभिनेता तर आहेः, पण त्याशिवाय एक अतिशय यशस्वी बिझनेसमन देखील आहे. आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत त्याने अनेक मोठमोठ्या व्यावसायिकांना कधीच मागे टाकले आहे. सुनीलच्या व्यवसायातून त्याला होणारी आर्थिक मिळकत कित्येक हजार कोटींच्या घरात आहे.\nसुनीलच्या बॉलीवूड मधील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आजवर सुमारे ११० चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. या पैकी हेराफेरी, फिर हेराफेरी, धडकन, गोपी किशन या चित्रपटांतील त्याच्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय झाल्या. आता चित्रसृष्टीतून बाजूला होऊन सुनीलने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. या मधून त्याची मिळकत सुमारे एक अरब रुपये आहे.\nसुनीलचे मुंबईतील पॉश वसाहतीत H2O नावाचे आलिशान रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट अतिशय लोकप्रिय असून, इथल्या बारमध्ये मिळणारा ‘लॉन्ग आयलंड टी’ येथील खासियत आहे. केवळ मुंबईतच नव्हे, तर दक्षिण भारतामध्ये देखील सुनीलच्या मालकीची अनेक रेस्टॉरंट आहेत. सुनीलच्या मालकीचे एक फॅशन बुटिक असून, ते ही अतिशय लोकप्रिय आहे. पॉपकॉर्न एन्टरटेनमेंट नामक प्रोडक्शन हाऊस देखील सुनिलच्याच मालकीचे आहे.\nसुनीलच्या जोडीने सुनीलची पत्नी माना ही देखील हा व्यवसायांचा सर्व व्याप सांभाळण्यात मदत करीत असते. माना ‘ आर डेकोर ‘ होम डेकोर स्टोअर मुंबईच्या वरळी भागामध्ये चालविते. पण इतके सर्व व्यवसाय असूनही सुनीलची आर्थिक मिळकत प्रामुख्याने त्याच्या अनेक रेस्टॉरंट्सच्या माध्यमातूनच होत असते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/12/05/if-this-bill-is-passed-in-parliament-the-looted-deposit-in-your-bank/", "date_download": "2018-08-22T02:09:51Z", "digest": "sha1:JACGUACNLRIPN73V5TJD5YUDEDCFTKSE", "length": 10949, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जर हे विधेयक संसदेत पास झाले, तर लुटली जाईल तुमची बँकेतील जमा रक्कम - Majha Paper", "raw_content": "\nहर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी नव्या पद्धतीचा विकास\nअति गरम पाण्याने स्नान करणे धोकादायक\nजर हे विधेयक संसदेत पास झाले, तर लुटली जाईल तुमची बँकेतील जमा रक्कम\nतुम्हा आणि आम्हा सर्वांचा पैसे जमा करण्यासाठी बँकावर भरवसा असतो. हा विश्वास तेव्हाही कायम राहतो जेव्हा काही कारणांमुळे बँक स्वतःच दिवाळखोर बनते. याचे कारण असे की आपल्या बँकेत असलेल्या ठेवीची हमी सरकारची असते, की ठेव पैसा बुडणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित आहे\nकेंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारित झाल्यास कदाचित नंतर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये १ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा करता येणार नाहीत. हे विधेयक पारित केल्यानंतर शासकीय बँकाची जबाबदारी पूर्णपणे संपुष्टात येईल.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच वित्तीय संकल्प आणि ठेव विमा विधेयकाचा (एफआरडीआय) नवीन सुधारित मसुदा पास केला आहे आणि तो मसुदा संसदेत सादर करण्याची तयारी सुरु आहे. दोन्ही सदनात बहुमत असल्याने हे विधेयक सहजपणे पारित होईल, याची पूर्ण खात्री आहे. याआधी हे विधेयक पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आले होते. पण हे विधेयक नव्या सुचनासाठी जेपीसीकडे पाठवण्यात आले.\nजर हे विधेयक पारित केले तर सरकार एक नवीन रेजोल्यूशन कॉर्पोरेशन तयार करेल. या कार्पोरेशनच्या स्थापनेनंतर, जुने नियम पूर्णपणे निष्क्रीय होतील, ज्यामुळे आतापर्यंत बँकांना सरकारची हमी मिळत होती.\nनव्या कायद्यानुसार, बँकांच्या दिवाळखोरीच्या काळात सामान्य माणसांचे एक लाखापेक्षा जास्त रुपये बँकेला परत उभे करण्यासाठी उपयोगात आणले जातील. एवढेच नाही तर, सरकार ठरवणार की तुम्ही बँकेत ठेवलेले किती पैसे काढू शकता. जर सरकारला असे वाटले की एक लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या आपल्या ठेवींचा उपयोग बँकांच्या एनपीए कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो, तर आपण आपल्या खात्यातून कमीत कमी पाच वर्षांसाठी पैसे काढू शकणार नाही.\nदेशातील बहुतेक बँका कंपन्यांकडून देण्यात आलेल्या एनपीएमुळे निराश झाले आहेत. सरकार आणि बँका एनपीएचे नुकसान कमी करण्यासाठी काम करत आहेत, परंतु सध्या त्यांना यश मिळत नाही. तथापि, सामान्य माणसाचा ठेवीचा अद्याप वापर केला जात नाही. पण आता या विधेयकांद्वारे असा प्रयत्न केला जात आहे की बँकांना ज्या कंपन्यांनी एनपीए दिला आहे त्यात आता सामान्य माणसाला देखील सामील केले जावे.\nआता, जर एनपीएमुळे भविष्यात एखादी बँक डबघाईला आली तर त्या बँकेच्या सर्व प्रकारच्या ठेवी सरकार आपल्या ताब्यात घेऊन त्या ठेवींचा उपयोग बँकांच्या पुनर्बांधणीसाठी वापरल्या जातील.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/dr-dwarkanath-kotnis-memorial-solapur-113626", "date_download": "2018-08-22T01:16:51Z", "digest": "sha1:PUJOWZJMQANYBT3RKWGYNDSLRORJWHFY", "length": 17053, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Dwarkanath Kotnis memorial in Solapur सोलापूर: डॉ. कोटणीस स्मारकात धुळीचे थर | eSakal", "raw_content": "\nसोलापूर: डॉ. कोटणीस स्मारकात धुळीचे थर\nगुरुवार, 3 मे 2018\nसोलापूरला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे बालपण सोलापुरात गेले. त्यांचा जीवनपट स्मारकात छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रही याठिकाणी आहेत. दुसऱ्या चीन-जपान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने चीनमध्ये वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या पथकामध्ये डॉ. कोटणीस होते. त्यांच्यामुळे सोलापूरला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांनी कोटणीस यांना चीनचे मित्र म्हणून गौरवले होते. चीनसह सोलापुरात त्यांचे सुंदर स्मारक आहे.\nसोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना महापालिका प्रशासनाने डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. स्मारकाला पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. स्मारकाबाहेरील बाग स्वच्छ आणि सुंदर असली तरी स्मारकातील स्थिती मात्र वेगळीच आहे. स्वच्छतेअभावी आतमध्ये धूळ थर साचले असून छतासह खिडक्‍या, दरवाजे आणि फोटोफ्रेमला जाळ्या लागल्या आहेत.\nमहापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून डॉ. कोटणीस स्मारकाची उभारणी केली. सुरवातीला काही दिवस याठिकाणी व्यवस्थित देखभाल करण्यात आली. सध्या स्मारकाच्या स्वच्छतेसाठी एकाच मजुराची नियुक्ती आहे. स्वच्छतेअभावी स्मारकात मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून आतमध्ये कुमट वास येतो. स्मारकाच्या बाहेरील बागेच्या व्यवस्थेसाठी दोन माळी आहेत, त्यांच्याकडून बागेची व्यवस्थित देखभाल होत आहे. या दोघांवरच चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची देखभाल करण्याचेही काम आहे. याठिकाणी आणखी एका माळीची आवश्‍यकता आहे. सुरवातीला याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ होते, आता मात्र दोन माळी आणि एका मजुरावर काम चालू आहे. स्मारकाजवळच असलेल्या खुले सभागृहात एकही कार्यक्रम होत नाही. चित्रकार राम खरटमल यांनी रेखाटलेली डॉ. कोटणीस यांची दोन मोठी चित्रे याठिकाणी आहेत. चित्रावरील प्लास्टिकचे आवरण निघाले असून ऊन, पावसामुळे ते चित्र खराब होत आहे. स्मारकात पाणीपुरवठा व्यवस्थित होतो, त्यामुळे बागेतील झाडांना पाणी मिळत आहे. तसेच स्वच्छतागृहही उपलब्ध आहे. मुंबई, पुण्याहून कधीतरी पर्यटक येतात. सोलापुरातील लोक मात्र या स्मारकाकडे कधीच फिरकत नाहीत. याठिकाणी पर्यटकांनी यावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nसोलापूरला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे बालपण सोलापुरात गेले. त्यांचा जीवनपट स्मारकात छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रही याठिकाणी आहेत. दुसऱ्या चीन-जपान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने चीनमध्ये वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या पथकामध्ये डॉ. कोटणीस होते. त्यांच्यामुळे सोलापूरला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांनी कोटणीस यांना चीनचे मित्र म्हणून गौरवले होते. चीनसह सोलापुरात त्यांचे सुंदर स्मारक आहे.\nडॉ. कोटणीस स्मारकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष व्हायला नको. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून स्मारक उभारले आहे. स्मार्ट सिटी होत असताना याठिकाणी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. यापुढे याठिकाणी नियमितपणे स्वच्छता होईल याकरिता मी स्वत: लक्ष देतो.\n- विनोद भोसले, नगरसेवक\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकाच्या देखभालीसाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याठिकाणी पर्यटकांनी भेट द्यायला हवी. महापालिकेने सर्व सुविधा याठिकाणी पुरविल्या आहेत.\n- लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता\nडॉ. कोटणीस स्मारकाच्या ठिकाणी महापालिकेकडून बागकामासाठी दोन माळी आहेत, पण स्वच्छतेसाठी एकच मजूर आहे. स्मारकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. आयुक्तांनी स्वत: याकडे लक्ष द्यावे. पर्यटन वाढीसाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत.\n- रमेश मोहिते, चिनी भाषा केंद्र चालक\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C/", "date_download": "2018-08-22T02:25:40Z", "digest": "sha1:6QM5DBDZSLULP2UYXDJHUU7U3O5OHC7F", "length": 9516, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "बालवाडीच्या मुलांच्या बौद्धिक व शारिरीक क्षमता वाढीच्या उपक्रमांना वाव देणार – सुनिता तापकीर | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome इतर बालवाडीच्या मुलांच्या बौद्धिक व शारिरीक क्षमता वाढीच्या उपक्रमांना वाव देणार – सुनिता तापकीर\nबालवाडीच्या मुलांच्या बौद्धिक व शारिरीक क्षमता वाढीच्या उपक्रमांना वाव देणार – सुनिता तापकीर\nबालवाडी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बौद्धीक व शारिरीक क्षमतेत वाढ होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला बाल कल्याण विकास समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच सर्व बालवाडीमध्ये विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याअंतर्गत बालवाड्यांना बौध्दीक खेळणी वाटप पिंपरी-चिंचवड महापालिका महिला बाल कल्याण सभापती सुनिता तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.\nरहाटणी कन्या, मुले, शाळा क्र. 55 येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविताताई खुळे, निर्मला कुटे, बालवाडीच्या मुख्य समन्वयक संजिवनी मुळे, अरुणा शिंदे, मुख्याध्यापिका रेहाना अत्तार, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, शुभम नखाते, शाम राजवाडे, श्रीराम कुटे, नरेश खुळे, विलास काटे आदी उपस्थित होते.\nसुनिता तापकीर पुढे म्हणाल्या की, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व बालवाड्यांना बौध्दीक खेळणी व साहित्य वाटण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दीक, मानसिक, शारीरिक व सामाजिक क्षमतेत वाढ होणार आहे. महापालिकेच्या 206 बालवाडीतील 7200 पैक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमा अंतर्गत यापुर्वीच सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता किट वाटप करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप सुरु करण्यात आले आहे. हे उपक्रम महाराष्ट्रात सर्व प्रथम पिंपरी चिंचवड मनपा राबवित आहे. तसेच, या शिक्षकांचे मानधन वाढीबाबतचा प्रश्न महापालिका लवकरच सोडवेल असा विश्वास तापकीर यांनी व्यक्त केला.\nनगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थींनीनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. स्वागत मुख्याध्यापिका रेहाना अत्तार, सुत्रसंचालन गणेश लिंगडे, आभार संजिवनी मुळे यांनी मानले.\nप्रत्येक समाजाचे संघटन होणे गरजेचे – महापौर नितीन काळजे\nमहिलांचे सबलीकरण होणे गरजेचे – व्ही सि. नित्यानंदम\nमहाआरोग्य शिबिराचे सुरेश भोईर यांच्या हस्ते उद्घाटन\nपिंपरी – जनसेवा सहकारी बँकेचे नवीन एटीएम पिंपरीकरांच्या सेवेत\nशशिकांत लिमये यांचे मत; रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने ‘मेट्रो संवाद’\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Goa/Chief-Engineer-N-N-Reddy-s-Information/", "date_download": "2018-08-22T02:39:54Z", "digest": "sha1:H6TGSQQ4YSZJWJHP3RGGWV2RM57WBE7C", "length": 6771, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " महिन्याआधीच्या बिलात दुरुस्तीचा अधिकार आता केंद्रीय समितीलाच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › महिन्याआधीच्या बिलात दुरुस्तीचा अधिकार आता केंद्रीय समितीलाच\nमहिन्याआधीच्या बिलात दुरुस्तीचा अधिकार आता केंद्रीय समितीलाच\nवीज ग्राहकांच्या अनेक महिने थकीत असलेल्या वीज बिलात फेरफार वा दुरुस्ती करण्याचा उपविभागीय कार्यालयाचा अधिकार वीज खात्याने काढून टाकला आहे. सदर कार्यालयाला आता आधीच्या एकाच महिन्याच्या बिलांची दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला असून बाकीच्या थकीत बिलांवर केंद्रीय समिती निवाडा करणार असल्याचे मुख्य अभियंता एन. एन. रेड्डी यांनी सांगितले.\nवीज खात्याचे उपविभागीय अधिकारी याआधी भरमसाठ वादग्रस्त बिले दुरूस्त करत असत. मात्र, या दुरूस्तीचा खात्याच्या हिशेबाशी मेळ बसत नसल्याचे आढळून आले आहे. सदर बिलात दुरूस्ती करण्यात आली असली तरी त्याची रितसर माहिती लेखा कार्यालयाला दिली जात नव्हती. यामुळे उपविभागीय अधिकार्‍यांना केवळ आधीच्या एक महिन्याच्या बिलाची दुरूस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र एक महिन्याहून अधिक जुनी बिले दुरूस्तीसाठी यापुढे खात्याच्या मुख्य कार्यालयात केंद्रीय समितीकडे पाठवावी लागणार आहेत. यामुळे खात्याच्या व्यवहारात पारदर्शकता येणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.\nरेड्डी म्हणाले की, उपविभागीय अधिकार्‍यांना वीज बिलात दुरूस्तीचा अधिकार दिला गेला असला तरी ते या दुरूस्तीबाबत खात्याला कल्पना देत नसल्याचे आढळून आले होते. यातील काही बिले दोन वर्षांपूर्वीची असल्याचे दिसून आले. यामुळे बिलाच्या रकमेच्या फरकाबद्दल लेखा अधिकार्‍यांकडून अनेक चौकशांना सामोरे जावे लागत असे. त्यामुळेच आता महिन्याहून अधिक काळातील बिलांना फेरफार करायचा झाल्यास केंद्रीय समितीच करणार असल्याचे सर्व अधिकार्‍यांना कळवण्यात आले आहे.\n...तर मीटर रिडर, अधिकार्‍यांना देणार ‘मेमो’\nवीज खात्यातील अनेक मीटर रिडर दर महिन्याची बिले काढण्यासाठी ग्राहकांच्या घरी वा आस्थापनांना उशिराने भेट देत असल्याचे आढळून आले आहे. बिले महिन्याच्या आत नोंद करून पाठवण्यात येणार असून याबाबतीत मीटर रिडर वा अधिकार्‍याचा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांना ‘मेमो’ दिला जाणार आहे. अनेकवेळा समान चुका झाल्यास त्या अधिकार्‍यांवर कारवाईही होऊ शकते, असा इशारा देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:21:54Z", "digest": "sha1:54VQCODXBVD32ECUSTTYP66HMMZEQZJU", "length": 6953, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निगडी येथील बस स्थानकावर प्रवासी वाऱ्यावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिगडी येथील बस स्थानकावर प्रवासी वाऱ्यावर\nनिगडी – शहरातील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली पीएमपीचा बसथांबा आहे. सद्यस्थितीत हा बसथांबा गैरसोईचे आगार बनला आहे. याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nया बस थांब्यावरून हिंजवडी आणि मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात बस जातात. परंतु, येथे असणारे बस शेड अपुरे आहे. या ठिकाणी पाच प्रवासीच बसू शकतात. त्यामुळे उभे राहून प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. या ठिकाणी रिक्षा चालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बस रस्त्यात उभ्या कराव्या लागत आहे. प्रवाशांना धोकादायकपणे उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते.\nबराच वेळा चालक जादा वेगाने गाडी पळवतात. त्यामुळे किरकोळ अपघात होतात. याबाबत वारंवार प्रवाशांनी तक्रार करूनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी लावलेला फलकही प्रवाशांना दिसत नाही. चौकशी खिडकीपाशी गेल्यावर व्यवस्थित उत्तरे दिली जात नसल्याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेर : थोरात महाविद्यालयात पर्यावरण दिनी वृक्षारोपण\nNext articleजल व्यवस्थापन निर्देशांक सुरू होणार\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\nवारीतील भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/bjp-won-due-common-peoples-aspiration-10173", "date_download": "2018-08-22T02:17:35Z", "digest": "sha1:GH35FKHERJS5EQU5XCKYVCH6JYTOVHOR", "length": 11794, "nlines": 144, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "BJP Won due to common peoples aspiration | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसामान्यांच्या मनातल्या विश्‍वासाचा विजय : फडणवीस\nसामान्यांच्या मनातल्या विश्‍वासाचा विजय : फडणवीस\nशनिवार, 11 मार्च 2017\nआज एक नवा इतिहास रचला गेला आहे. ज्यांना बॅंकेच्या रांगेत उभे राहावे लागले नाही; पण तरीही त्यांनी चलनबंदीला विरोध केला, त्यांना जनतेने आपला निर्णय आज सांगितला. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो\nमुंबई- उत्तर प्रदेशसह विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले घवघवीत आणि ऐतिहासिक यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेल्या विश्‍वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.\nपक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेले निवडणुकीचे नियोजन आणि संघटनात्मक रचना यामुळे जनतेने भाजपला भरभरून साथ दिली. केंद्रातील सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून जो गरीब कल्याण कार्यक्रम हाती घेतला, त्याला जनतेनेही साथ दिली. या विजयाने हे विकासाचे युग आणखी पुढे जाईल. आज एक नवा इतिहास रचला गेला आहे. ज्यांना बॅंकेच्या रांगेत उभे राहावे लागले नाही; पण तरीही त्यांनी चलनबंदीला विरोध केला, त्यांना जनतेने आपला निर्णय आज सांगितला. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो, असे फडणवीस म्हणाले.\nउत्तर प्रदेश हा एकप्रकारे लहान भारतच आहे. आज त्याचा \"मूड' देशाने पाहिला. पारदर्शी मार्गावर वाटचाल करत असताना विकासाचे एक नवीन पर्व आज सुरू झाले, असेही ते म्हणाले. एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले, की काँग्रेस हा संघटित पक्ष नाही. घराणेशाहीचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय दिसत नाही. ते मान्य केले नाही, तर पक्षाचे तुकडे होतात, अशी त्यांची अवस्था आहे.\nराज्यात कर्जमाफीवरून सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत विधिमंडळाचे अधिवेशन रोखून धरलेले असताना एकाकी पडलेल्या भाजपला आजच्या निकालांनी हत्तीचे बळ दिले आहे. देशाचा रागरंग काय आहे हे लक्षात घ्या, असे सूचक विधान करत फडणवीस यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले.\nभाजप bsp sp उत्तर प्रदेश नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा भारत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathiinternet.in/tag/%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-22T01:52:47Z", "digest": "sha1:W27HDAULJND53DLFDCWEZWYS6ZKXUM4K", "length": 1320, "nlines": 10, "source_domain": "marathiinternet.in", "title": "लॅपटॉप – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nमागील महिन्यात मी लॅपटॉपकरिता एक स्पिकर विकत घेतला. या स्पिकरचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मला स्वतःला तो मनापासून आवडला पण खास लॅपटॉपसाठी …\nनिरनिराळ्या कामांसाठी निरनिराळी उपकरणे ही अधिक उपयुक्त ठरतात. जसं प्रवासात स्मार्टफोन महत्त्वाचा आहे, घरी असताना वेब ब्राऊजिंग करण्यासाठी टॅब अधिक सोयीचा वाटतो, …\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T01:21:22Z", "digest": "sha1:YTT6G3ZSGI2QY4SILJBU44SMNM366WNL", "length": 7449, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुफानी पावसाने बांगला देशातील भूस्खलनात 12 जणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतुफानी पावसाने बांगला देशातील भूस्खलनात 12 जणांचा मृत्यू\nढाका (बांगला देश) – बांगला देशातील तुफानी पावसाने झालेल्या भूस्खलनात 12 जण मरण पावले आहेत. मरणारांमध्ये दोन रोहिंग्यांचा समावेश आहे. पीडित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. गेले तीन दिवस सतत चालू असलेल्या पावसाने कॉक्‍स बाजार आणि रंगामती जिल्ह्यात या दुर्घटना घडल्या आहेत. हे दोन्ही जिल्हे म्यान्मार सीमेला लागून आहेत. आणि म्यान्मारहून आलेले रोहिंग्या शरणार्थी या भागात मोठ्या संख्येने राहत आहेत.\nगेल्या आठवडाभरातील मुसळधार पावसाने रोहिंग्या शरणार्थी राहत असलेले 1500 पेक्षा अधिक तंबू नष्ट झाल्याची माहिती बांगला देश शरणार्थी सहाय्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून आणखी भूस्खलन होण्याची शक्‍यता असल्याचे सांग़ितले आहे.\nआंतरराष्ट्रीय मदतकार्य संस्थांच्या सहाय्याने बांगला देश सरकार 1 लाख रोहिंग्या शरणार्थींना या छावण्यांमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एका वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्याने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: औषध खरेदीला स्थायीची मंजुरी\nNext articleनीरव मोदी आणि मल्ल्याचा संबंध बेकायदेशीर रहिवाशांशी जोडला\nसिद्धु यांच्यावर टीका करणारे शांततेला बाधा आणण्याचे काम करीत आहेत\n5 लाख चिनी नागरिकांसाठी पाकिस्तानात बनतेय खास शहर\nड्रग माफियांच्या विरोधात रिओत धडक कारवाई – तेरा ठार\nनवज्योतसिंग सिध्दू हे तर शांतीदूत – इम्रान खान\nमहात्मा गांधींच्या सन्मानासाठी अमेरिकेतील खासदार आणणार कायदा\nउत्तर अफगाणिस्तानमध्ये 100 जण तालिबानने ठेवले ओलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%83%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-108040200022_1.html", "date_download": "2018-08-22T02:46:05Z", "digest": "sha1:L4MH4CWGHPPITN3WXRBOFLARXWK56V4X", "length": 10071, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्वासातून साधा मनःशांती | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसांसारिक आयुष्यात 'सुख थोडं दुःख भारी' अशी स्थिती असायचीच. त्यातच जगण्याचा वेग वाढल्याने धावपळही वाढलीय. असा परिस्थितीत जीवनात तणाव अपरिहार्य आहे. त्याचवेळी मनाची शांती, संतुलन राखणेही तितकेच गरजेचे आहे.\nपण हे सहज मिळू शकते का हा एक प्रश्नच आहे. प्रयत्न केल्यानंतर मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. तणाव असल्यास आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. तणावात श्वासावर लक्ष दिल्याने थोड्याफार प्रमाणात का असेना आपण शांत होतो. श्वसन क्रियेची जी लय असते तिचा आपल्या शरीर आणि मनावर देखील परिणाम होत असतो. श्वास आत घेताना 'शांतता आत येवो' आणि श्वास सोडताना 'तणाव बाहेर जावो' असे मनातल्या मनात म्हणा. असे एक मिनिट जरी केली तरी तुम्ही बर्‍यापैकी 'टेन्शन फ्री' होतात.\nमनुष्य वर्तमान विसरून भूतकाळ किंवा भविष्यकाळाचाच विचार करीत राहतो. भूतकाळात घडलेल्या काही दु:खद घटना आठवून मन अस्वस्थ होते आणि तणाव निर्माण होतो. आपण वर्तमानात काय करीत आहोत फक्त याच गोष्टीचा विचार करावयास हवा. त्यामुळे आपली जागरूकता वाढण्यास मदत होईल. मनाला सुख, शांती आणि आनंद प्राप्त होतो.\nरोज रात्री सहा ते सात तास झोप घेतल्याने शारीरिक तसेच मानसिक शांती मिळते. आपली झोप खराब होऊ नये यासाठी सतर्क राहा. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाकांक्षा साध्य करण्याच्या नादात 'टेन्शन'च्या चक्रव्यूहात अडकतो.\nएखाद्या आवडत्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून किंवा मनाला शांती देणार्‍या चित्रांची कल्पना करूनही हे शक्य आहे. जी व्यक्ती फक्त स्वत:चाच विचार किंवा स्वार्थ पाहत असेल त्याला सुख, शांती आणि आनंदाचा लाभ मिळू शकत नाही. दुसर्‍यांना सहानुभूती दाखविणे, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यामुळे मानसिक सुख मिळते. आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी या प्रकारचे वातावरण बनवावे लागते.\nहा लेख आपणास कसा वाटला\nहृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा\nगुरुजनांना योग, प्राणायमाची सक्ती\nआलियाने योगा केला नाही, कारण..\nविश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..\nहलासनामुळे सदैव रहा तरुण\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-22T01:10:13Z", "digest": "sha1:G3OXOYMKQ7PNTEBKHNZK6NSRF5TFAYGG", "length": 16409, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "निराधार महिलेवर आमदारांनी केले अंत्यसंस्कार; ओडिशा येथील घटना - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh निराधार महिलेवर आमदारांनी केले अंत्यसंस्कार; ओडिशा येथील घटना\nनिराधार महिलेवर आमदारांनी केले अंत्यसंस्कार; ओडिशा येथील घटना\nओडिशा, दि. ५ (पीसीबी) – भिक्षा मागून जगणाऱ्या एका निराधार महिलेच्या मृत्यूनंतर आमदाराने स्वत: तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. ओडिशाच्या झारसुगुडा येथे हा प्रकार समोर आला आहे.\nसंबंधित महिलेची जात माहीत नसल्याने समाज वाळीत टाकेल, या भीतीने गावातील कोणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हते. झारसुगुडा मतदारसंघातील अमनपाली गावात संबंधित महिला ही भिक्षा मागून जगत होती. तिच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नसल्याची माहिती रेंगाली मतदारसंघातील बिजू जनता दलाचे आमदार रमेश पटुआ यांना पोलिसांनी दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील घटना नसतानाही तातडीने आपला मुलगा आणि भाच्याच्या साह्याने संबंधित महिलेची अंत्ययात्रा काढत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.\nरमेश पटुआ हे ओडिशातील सर्वांत गरीब आमदारांपैकी एक असून, ते अद्यापही भाड्याच्या घरात राहतात. पटुआ यांनी त्यांच्या या कृत्यातून समाजापुढे आदर्श ठेवला असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बीजेडी आमदार रमेश पटुआ यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, या गावामध्ये दुसऱ्या जातीच्या व्यक्तीच्या मृतदेहाला हात लावला तर समाज वाळीत टाकतो अशी धारणा आहे. मी लोकांना अंत्यसंस्कार करण्याची विनंती करत होतो पण हात लावला तर जातीतून काढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मी तातडीने माझ्या मुलाला आणि भाच्याला बोलावलं आणि त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले.\nPrevious articleमुंबईत कार अडवून अभिनेत्रीवर दोघांचा हल्ला\nNext articleरावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा बसपाच्या कार्यकर्त्यांचा इशारा\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nपत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nधक्कादायक: दारू पिऊ नको असे बोलल्याने पतीने कापली पत्नीची जीब\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमी युती सरकारचे विष पचवतोय; कुमारस्वामींना अश्रू अनावर\nकर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://whatsapphindifunnyjokes.blogspot.com/2016/06/zingaat-lyrics-video-songs.html", "date_download": "2018-08-22T02:34:56Z", "digest": "sha1:KA4SUVPENMHUFWFFEA6ARSUO474UB764", "length": 5270, "nlines": 96, "source_domain": "whatsapphindifunnyjokes.blogspot.com", "title": "Whatsapp Funny Hindi Jokes: Zingaat Lyrics झिंग झिंग झिंगाट Video songs", "raw_content": "\nउरात होतंय धडधड लाली गालावर आली\nआन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली\nआन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलोया\nआन उडतंय बुंगाट पळतंय चिंगाट रंगात आलंया\nझालंय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nआता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं\nतुझ्या नावाचं मी इनिशल टॅटूनं गोंदलं\nआन करुन दाढी भारी परफ्युम मारुन आलोया\nआगं समद्या पोरात म्या लय जोरात रंगात आलंया\nझालंय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nसमद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई\nकदी व्हनार तु रानी माज्या लेकराची आई\nलय फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया\nआगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया\nझालंय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nbirthday wishes in marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/swachh-survekshan-2018-rankings-mumbai-cleanest-state-capital-1681462/", "date_download": "2018-08-22T01:22:10Z", "digest": "sha1:5QP2EGUSZF7TJOUOHIQ5GBXPB6N2JYYD", "length": 13772, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Swachh Survekshan 2018 rankings Mumbai cleanest state capital | महाराष्ट्र देशातील दुसरे स्वच्छ राज्य ; मुंबईस सर्वात स्वच्छ राजधानीचा मान | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमहाराष्ट्र देशातील दुसरे स्वच्छ राज्य ; मुंबईस सर्वात स्वच्छ राजधानीचा मान\nमहाराष्ट्र देशातील दुसरे स्वच्छ राज्य ; मुंबईस सर्वात स्वच्छ राजधानीचा मान\nवेगवेगळ्या नऊ विभागांत राज्यातील शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोत्कृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.\nमुंबई : देशातील स्वच्छ राजधानीचा मान मुंबईस मिळाला असून घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट महापालिकेचा पुरस्कार नवी मुंबई महापालिकेस जाहीर झाला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून त्यात देशातील दुसरे सर्वोत्कृष्ट राज्यासह विविध विभागांत १० शहरे स्वच्छ ठरली असून यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.\nकेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत देशातील चार हजार २०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या स्पर्धेत झारखंड राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक मिळवले तर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक मिळविला आहे. तर देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा मान इंदूर शहराने पटकावला आहे.\nगृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वंतत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली.\nवेगवेगळ्या नऊ विभागांत राज्यातील शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोत्कृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.\nतीन लाख ते १० लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वात अधिक गतीने स्वच्छतेकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये भिवंडी-निजामपूर शहरास प्रथम क्रमांक मिळाला तर छोटय़ा शहरामध्ये (एक ते तीन लाख लोकसंख्या) भुसावळ शहराने पारितोषिक पटकावले आहे. पश्चिम क्षेत्रातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमधील स्वच्छ शहराचा मान पाचगणीने तर नागरिक प्रतिसाद विभागातील सर्वोत्कृष्ट शहराचा मान अमरावती जिल्ह्य़ातील शेंदूरजनाघाट शहराने मिळविला आहे. उत्कृष्ट नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मान सासवडला मिळाला आहे.\n* वेगवेगळ्या नऊ विभागांत राज्यातील शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोत्कृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.\n* सर्वात स्वच्छ राजधानीचा मान मुंबई शहरास मिळाला आहे.\n* तर नावीन्यपूर्ण विभागात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नागपूरला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा प्रथम क्रमांक मिळाला आहे.\n* नागरिक प्रतिसादात देशातील अव्वल शहराचा मान परभणीस मिळाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/adhik-mass-starts-today-116771", "date_download": "2018-08-22T01:26:45Z", "digest": "sha1:KZRY4SVYQBQ4WICJYLJA253NTPG7QM44", "length": 13498, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "adhik mass starts from today धोंड्याचा महिना आजपासून सुरुवात | eSakal", "raw_content": "\nधोंड्याचा महिना आजपासून सुरुवात\nबुधवार, 16 मे 2018\nयेवला - दान-धर्मासाठी शुभ असणार्‍या आणि जावईबापूंच्या स्वागताचा अधिक (धोंड्याच्या) महिन्याला उद्या पासुन सुरुवात होत आहे. त्यामुळे धार्मिक उपक्रमासह आंबारस व जावयांना वस्तू भेट देण्याची रेलचेल पुढील महिनाभर असणार आहे.\nतीन वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास पर्वकाळ 'हाय-फाय' जमान्यामध्ये या महिन्याचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही. येथील जेष्ठ नेते अंबादास बनकर यांनी तर या पवित्र महिन्यानिमित्त रामगिरी महाराज यांचा श्रीमदभागवत कथा व कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. असेच अनेक कार्यक्रम गावोगावी होणार आहे.\nयेवला - दान-धर्मासाठी शुभ असणार्‍या आणि जावईबापूंच्या स्वागताचा अधिक (धोंड्याच्या) महिन्याला उद्या पासुन सुरुवात होत आहे. त्यामुळे धार्मिक उपक्रमासह आंबारस व जावयांना वस्तू भेट देण्याची रेलचेल पुढील महिनाभर असणार आहे.\nतीन वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास पर्वकाळ 'हाय-फाय' जमान्यामध्ये या महिन्याचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही. येथील जेष्ठ नेते अंबादास बनकर यांनी तर या पवित्र महिन्यानिमित्त रामगिरी महाराज यांचा श्रीमदभागवत कथा व कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. असेच अनेक कार्यक्रम गावोगावी होणार आहे.\nया महिन्यात जावईबापूंची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. त्यांना सासरी बोलावून सोने, तांबे, चांदीच्या वस्तू दान म्हणून दिल्या जातात. त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचे जेवण ठेवले जाते. या महिन्याध्ये पुरणाचे दिंड करून मित्रांना वाटले जातात. तसेच पुरणपोळीचे जेवणही दिले जाते. पुरणाच्या दिंडांना ’धोंडा’ असे म्हटले जाते. त्यामुळे हा महिना धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. गेल्या महिन्यातच लग्न झालेल्यांना अधिक महिन्यामुळे सासर्‍याच्या पाहुणचाराची नामी संधी मिळाली आहे.\nया महिन्यात हिंदू धर्म पद्धतीनुसार मुली व जावईबापूंना लक्ष्मी नारायणाचा जोडा संबोधला जातो. जावई हा विष्णुचे प्रतीक, तर त्याची पत्नी अर्थात आपली कन्या ही लक्ष्मी समान असल्याने अधिक महिन्यात त्यांचे पूजन केले जाते. त्यांना सन्मान पूर्वक बोलावून अनारसे, बत्तासे, म्हैसूरपाक वड्या, घिवर, नारळ, सुपार्‍या आदी 33 इतक्या संख्येचे चांदी किंवा तांब्याच्या ताटात दिवा लावून, कुंकू लावून हे दान लेक-जावयांना दिले जाते. त्यामुळे या संपूर्ण अधिकासात घरोघरी जावई, लेकी, भाचे कंपनी यांच्या मान सन्मानाची लगबग सुरु होत असल्याची दिसुन येत आहे.\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nभारतीय महिलांची दमदार आगेकूच\nजाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून...\nसकाळ दहावी अभ्यासमाला या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थीच नव्हे; तर त्यांचे पालक आणि शालेय शिक्षक यांचा...\nकोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी\nपौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर...\nमनोरुग्ण महिलेला मिळाला निवारा\nराजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-22T02:23:57Z", "digest": "sha1:XIBR25WR6FWJ43JQEJCLYMQI62I3MLFA", "length": 6517, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "प्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडीतील रस्त्याचे ‘उमेश जोगळेकर पथ’ नामकरण | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome पिंपरी-चिंचवड प्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडीतील रस्त्याचे ‘उमेश जोगळेकर पथ’ नामकरण\nप्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडीतील रस्त्याचे ‘उमेश जोगळेकर पथ’ नामकरण\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडी येथील श्रद्धा गार्डन ते जेकुमा टूल्स अँड गेजेसपर्यत रस्त्याचे ‘कै. उमेश जोगळेकर पथ’ असे, तर उमा प्लास्टिक कँपनी समोरील चौकाचे उद्योजक कै. बळवंत जेजुरीकर चौक असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावर रविवारी (दि.१०) अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले.\nभाजपचे जेष्ठ नेते व माजी महापौर आझम पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक केशव घोळवे, शैलेश मोरे, बाबू नायर, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, अमित गोरखे, सुनील कदम, राजू सावंत सौ. पानसरे, निहाल पानसरे,अण्णा लुकर, अमित गोरखे, महापालिकेचे अधिकारी शेखर साळवी, दीपक भोजने आदी उपस्थित होते.\nमराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे – छगन भुजबळ\nनागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Solapur/Demand-for-canceling-PhD-of-18-students-of-Solapur-University/", "date_download": "2018-08-22T02:40:45Z", "digest": "sha1:37RSQYR5SSV5WRQQTTBRE4KKUVT3RDNV", "length": 5965, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " सोलापूर विद्यापीठातील १८ संशोधक विद्यार्थ्यांची पीएचडी रद्द करण्याची छावा संघटनेची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर विद्यापीठातील १८ संशोधक विद्यार्थ्यांची पीएचडी रद्द करण्याची छावा संघटनेची मागणी\nसोलापूर : १८ जणांची पीएचडी रद्द करण्याची मागणी\nसोलापूर विद्यापीठाने १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सामाजिक शास्त्रविभागातून १८ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे. या प्रदान केलेल्या १८ पदव्या नियमबाह्य असून त्या पदव्या विद्यापीठाने रद्द कराव्यात अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. तर या प्रकारात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे यामागणीचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना देण्यात आले.\nनियमानुसार डीआरसी व आरसीसी ची बैठक झालेली कोणतेही नोंद विद्यापीठाकडे नाही. तसेच या १८ विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही. सामाजिक शास्त्रे विभागाने या विद्यार्थ्यांना नियमबाह्य पदव्याप्रदान केल्या आहेत. या पदव्या रद्द करून या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक व बहिस्थ परीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात आली. तर दोषींवर कारवाई न केल्यास 30 दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. हे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी योगेश पवार, गणेश मोरे, ओंकार यादव, धनराज कोकणे, मनोज चिंता, महेश भिमदे आदी उपस्थित होते.\nसामाजिक शास्त्र विभागातून प्रदान करण्यात आलेल्या सर्व पदव्या यानियमानुसारच आहेत. पीएचडी पदवी प्रदान करताना युजीसीच्या सर्व नियमांचे विद्यापीठाने पालन केले आहे. संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांची डीआरसी व आरआरसीची बैठक घेण्यात आली आहे. तसेच मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यासंबंधित सर्व दस्तावेज विद्यापीठाकडे आहे. - डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, सोलापूर विद्यापीठ.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/varanasi-flyover-accident-raises-question-mark-on-up-bridge-corporation-work-1681439/", "date_download": "2018-08-22T01:24:28Z", "digest": "sha1:VXMP7GBIEKRDP6WBSPBWKMYF7L6OSUBZ", "length": 14282, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Varanasi flyover Accident raises question mark on UP Bridge Corporation work | वाराणसी पूल दुर्घटना : उत्तर प्रदेश पूल महामंडळाच्या कामावर प्रश्नचिन्ह | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nवाराणसी पूल दुर्घटना : उत्तर प्रदेश पूल महामंडळाच्या कामावर प्रश्नचिन्ह\nवाराणसी पूल दुर्घटना : उत्तर प्रदेश पूल महामंडळाच्या कामावर प्रश्नचिन्ह\nउत्तर प्रदेश पूल महामंडळाने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nउड्डाण पूल कोसळल्याने त्याखाली काही मिनी बस, मोटारी व दुचाकी वाहने चेपली गेली.\nलखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या वलयांकित मतदारसंघात मंगळवारी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून १८ जण ठार झाल्याच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पूल महामंडळाने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेश पूल महामंडळाला हे काम देण्यात आले होते, पण ते योग्यप्रकारे झालेले नाही हे कालच्या घटनेने उघड झाले आहे.\nउड्डाण पूल कोसळल्याने त्याखाली काही मिनी बस, मोटारी व दुचाकी वाहने चेपली गेली. यातील मृतांचा आकडा आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीच्या उत्तर प्रदेश पूल महामंडळाला इराक, येमेन व नेपाळमध्ये बांधकाम कंत्राटे मिळाली असून इतर राज्यातही त्यांची कामे सुरू आहेत पण या कामगिरीसाठी महामंडळाला शाबासकीची थापही मिळाली असली तरी काम मात्र निकृ ष्ट आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.\n२०१५ मध्ये महामंडळाने फतेहपूरला बुंदेलखंडशी जोडणारा १०८६.६२ मीटर लांबीचा पूल बांधला होता त्यासाठी ३५० कोटी रुपये खर्च आला असून त्या पुलाला तेरा दिवसात तडे गेले होते. २०१६ मध्ये लखनौतील लोहिया पुलावर मोठे खड्डे पडले. पॉलिटेक्निक क्रॉसिगजवळच्या आणखी एका उड्डाण पुलाला तडे गेले असून तो वाहतुकीसाठी बंद आहे. महामंडळाच्या कामाबाबत अशी अनेक प्रकरणे असून त्यांची चौकशी सुरू आहे व त्यावर कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. या महामंडळाचे काम व्यावसायिक पद्धतीने चाललेले नाही. मनुष्यभरती जास्त असून राजकीय व नोकरशाहीचा हस्तक्षेप अधिक आहे. वरिष्ठ पदांसाठीच्या नेमणुका राजकीय आहेत त्यात व्यवस्थापकीय संचालकपदाचाही समावेश आहे. यातील चुकांची सर्वस्वी जबाबदारी त्यामुळे राजकीय नेत्यांची आहे असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nमंडळाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक राजन मित्तल हे अखिलेश यादव यांच्या काळात पदावर होते नंतर तक्रारी आल्यामुळे त्यांना काढण्यात आले. मग पुन्हा भाजप सरकारने त्यांना त्या पदावर नेमले. संबंधित मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगमच्या व्यवस्थापकीय संचालकांना काढले असून त्यांचा कार्यभार मित्तल यांना देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश अभियंता संघटनेचे सरचिटणीस एस. एस. निरंजन यांनी सांगितले की, वाराणसीत वाहतूक नियोजन हा मोठा प्रश्न आहे.\nचौकशीत या पुलाच्या बांधकामातील त्रुटींचा विचार केला जाईल, पण जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://harshadkumbhar.blogspot.com/2011/06/blog-post_25.html", "date_download": "2018-08-22T02:21:48Z", "digest": "sha1:4FPK4CV5BZNQDYWP6OHSMKJ43HH5T6UW", "length": 5854, "nlines": 143, "source_domain": "harshadkumbhar.blogspot.com", "title": "क्षण काही वेचलेले: मैत्री आपली", "raw_content": "\nफक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...\nLabels: मैत्रीच्या कविता, मैत्रीच्या कविता / Friendship Poems\nब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर\nAbout Me / माझ्याबद्दल थोडंसं\nकवितांचे आणि लेखांचे वर्गीकरण\nइतर कविता / General Poems (80) प्रेम कविता / Prem Kavita (55) लेखन / Marathi Lekhan (49) इतर कविता (23) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (7) मैत्रीच्या कविता (7) लेखन (7) प्रेरणादायी कविता (3) विडंबन कविता (2)\nमहिन्यानुसार कवितांची आणि लेखांची यादी\nMumbai Chi Life Line / मुंबईची जीवन वाहिनी\nब्लॉग पाहून गेलेल्यांची संख्या\nएका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा\nफक्त एका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा खाली असलेला कोड कॉपी करा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पेस्ट करा\nसध्या उपस्तीत असलेली मित्र\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झ...\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत ना...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य नोट : ही कथा पूर्णतः सत्य ...\n८ मार्च महिला दिन\nआई - (मूल नसलेली)\nआज २२ एप्रिल भावासाठी त्याच्या वाढदिवशी एक कविता\nसगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी .... जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे व...\nकाय असतं प्रेम.. - हर्षद कुंभार\n\"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan \" लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-22T01:11:47Z", "digest": "sha1:QDSCLV2S43EK75CHIY3ZTTGRVYACMBC2", "length": 15979, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Chinchwad पिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली\nपिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली\nचिंचवड, दि. २३ (पीसीबी) – लोणी काळभोर येथून पिंपळेगुरवच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशाला कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी मारहाण करून १ लाख २० हजाराची सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास नाशिकफाट्याजवळील काशिद पार्क चौकात घडली.\nया प्रकरणी शैलेश काळभोर (वय ३६, रा. पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारमधील तीन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश यांचे लोणी काळभोर हे मुळ गांव आहे. ते गुरूवारी (दि. २१) सायंकाळी लोणी काळभोर येथून पिंपळेगुरवच्या दिशेने येत होते. यावेळी स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी शैलेश यांच्या समोर कार अडवी लावली. त्यानंतर शैलेश यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील १ लाख २० किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. सांगवी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleपुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल\nNext articleप्रसिध्द नृत्यांगणा सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार \nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर कारवाई करुन १९ हजार जप्त\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात साजरा\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nनिगडी प्राधिकरणातील ज्येष्ठ डॉक्टराची आठ लाखांची फसवणूक\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nसहजीवनाचा पहिला टप्पा सर; थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच चिंचवड येथे मराठा क्रांची मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nडांगे चौकातील मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेतीन लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t29851/", "date_download": "2018-08-22T02:22:07Z", "digest": "sha1:FRBVLOY3NFOAF56WFWW7YSF7ED545UKX", "length": 2305, "nlines": 60, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-तंत्रज्ञान गाथा", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nअती नेट युगी, होईलच माती \nकरावा तो किती, अट्टाहास \nफेसबुक चँट, ते वाँट्स अँप \nयेवु न दे झोप, कुणालाही \nरात्रंदिन घोर, लाईक कमेंट \nलागे पुर्ण वाट, तब्येतीची \nनिशाचर वारी, कधी तरी बरी \nसकलां विचारी, सुख दु:ख \nअखंडित डेटा, सर्वांचीच व्यथा \nतंत्रज्ञान गाथा, वदे शिवा \n© शिवाजी सांगळे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:19:51Z", "digest": "sha1:BBCLMZK4JTQAWTMQP3TYVRM54MBLPW3W", "length": 12518, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृष्णा पुलाच्या तोंडावर साठतोय कचरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकृष्णा पुलाच्या तोंडावर साठतोय कचरा\nस्वच्छता अभियानाला नागरिकांकडूनच खो : पालिकेचे होतेय दुर्लक्ष\nकराड, दि. 14 (प्रतिनिधी) – एकीकडे शहरात स्वच्छता अभियान जोमाने राबविले जात असताना शहरातील दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असणाऱ्या नवीन कृष्णा पुलावर मात्र कचऱ्याचे ढीग रचलेले दिसत आहेत. नागरिकांकडून स्वच्छता अभियानाला खो घातला जात असून पालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. या कचऱ्यामध्ये असणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या वाऱ्याने उडून वाहनधारकांच्या तोंडावर येत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच या साचलेल्या कचऱ्यावर कुत्र्यांचेही साम्राज्य तयार होत आहे.\nपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वत्र स्वच्छता मोहिम जोमाने राबवली जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून मध्येच कोठे कचरा टाकलेला दिसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात जवळजवळ वीस ते पंचवीस नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दर दोन दिवसांनी शहरातील मुख्य भागांवर आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्यक्षात जावून स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत. परंतु कृष्णा पूल परिसरात पालिका कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसते.\nकराड-ओगलेवाडी रोडवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे नवीन कृष्णा पूलाचे काम झाले. दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत असल्याने तसेच पावसाळ्यात जूना पूल पाण्याखाली जात असल्याने नवीन पुलामुळे सर्वांचीच सोय झाली. तसेच दळणवळणासाठीही फायदेशीर मार्ग झाला. मात्र पुलाच्या तोंडावरच शहरातील काही नागरिक घरी साठलेला कचरा टाकत असल्याचे दिसते. पालिकेकडून घरोघरी घंटागाडी सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु घंटागाड्यांची वेळ अनियमित असल्यामुळे घरी साठलेला कचरा कोठे तरी टाकला जातो. यात प्रामुख्याने नोकरदार वर्गाचा समावेश असल्याचा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे.\nनोकरीची वेळ सांभाळण्यासाठी घरी साठलेला कचरा घंटागाड्यात न टाकता रस्त्याच्या कडेला फेकला जातो. पालिकेकडून शहर स्वच्छ अभियानासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तरीही प्लॅस्टिक पिशवीचा नागरिकांकडून अट्टाहास होतो. यावर स्वत:च बंदी घालणे काळाची गरज आहे. या प्लॅस्टिक पिशव्या वाऱ्याने उडून जावून वाहनधारकांच्या तोंडावर येतात. त्यामुळे एखादा अपघात घडू शकतो. त्यामुळे नागरिकांनीही दक्षता घेवून पालिकेच्या अभियानास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nप्लॅस्टिक पिशव्या येतात तरी कोठून\nपालिका प्रशासनाकडून प्लॅस्टिक बंदीविरोधी मोहिम राबवली जात आहे. शहरातील अनेक दुकानांमध्येही प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही नागरिकांकडे प्लॅस्टिक पिशव्या नक्‍की येतात तरी कोठून असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुख्यत्वे करून या पिशव्यांमधून घरी उरलेले अन्न भरून बाहेर फेकले जाते. या अन्नावर मोकाट कुत्री ताव मारताना दिसतात. पालिकेच्या अभियानाला नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे.\nशहर स्वच्छता अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अनेक वेळा दंडात्मक कारवाईही केली जाते. तरीही शहरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जातोय. यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणण्यासाठीही येत्या 23 जूनपासून कडक मोहिम राबविणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article119 कोटींच्या रस्त्यांच्या कामासही मान्यता\nNext articleशिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी\nनिराधारांना “संजीवनी’च्या माध्यमातून दिला आधार\nधर्मादय उपआयुक्त ऍड. नवनाथ जगताप सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित\nसंतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस\nनटराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण\nअजिंक्‍यतारा किल्यावर जावे लागतेय खड्यातून…\nनृत्यसाधनाच्या भक्‍तिरंग भरतनाट्यम कार्यक्रमाने सातारकर मंत्रमुग्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/four-congress-mlas-jds-two-missing/", "date_download": "2018-08-22T01:53:10Z", "digest": "sha1:KK6HUXG7HYB2RCLR4CJHEBGFRIX2DBXR", "length": 10732, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nKarnataka Election; कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता\nकॉंग्रेसच्या बैठकीला 18 आमदारांची दांडी\nटीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कालच भाजपने काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.\nराजा व्यंकटप्पा नायक, वेंकट राव हे जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता आहेत.कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बीएस येडीयुरप्पा यांनी स्वतः माहिती दिली आहे. आज सकाळी येडीयुरप्पा यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनाकडे येडीयुरप्पा यांनी प्रस्थान केलं असून कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत आहेत.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nदरम्यान,कर्नाटकमधील राजकीय पेच सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यात भाजपाला अपयश आले असले तरी त्यांच्याकडून सत्ता स्थापण्याचा पुरेपर प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, एका काँग्रेस आमदाराने पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाने आपल्याला मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमरगौडा पाटील असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे.\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक ‘राज’दरबारी\nटीम महाराष्ट्र देशा : प्लास्टिक बंदीचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदी…\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nमराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-has-never-forgot-about-bhujbals-appointment-as-a-home-minister-for-the-arrest-of-balasaheb/", "date_download": "2018-08-22T01:53:50Z", "digest": "sha1:4RCBF7DJ4UKMFTPUJKRT2HTX3K7T2FQ6", "length": 10958, "nlines": 112, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही\nभुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड\nमुंबई: शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून छगन भुजबळ यांच्यावर लक्ष केले आहे. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा. अशे सामातून स्पष्ट करण्यात आले. तसेच भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही. असे देखील म्हटले आहे.\nनेमके काय घडले होते तेव्हा \n१९९९ मध्ये युतीचं सरकार गेलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आलं. जुलै २००० मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी १९९२-९३ या कालावधीतील ‘सामना’मधील अग्रलेखांमुळे दंगल पेटल्याचा ठपका ठेवत बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवस मुंबईत तणाव होता. नंतर बाळासाहेब आपणहून न्यायालयात हजर झाले, पण प्रत्यक्षात न्यायाधीशांनी खटलाच फेटाळला व अटकेची वेळच आली नाही.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nजुलै १९९९ मध्ये युतीचं सरकार सत्तेवर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. नंतर २००७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं\nभुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती.\nम्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. अश्या शब्दात सामनातून भुजबळ, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शाब्दिक वर केले आहेत.\nसिद्धूची पाकिस्तानातील नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस\nटीम महाराष्ट्र देशा : ज्या लष्करप्रमुखांच्या प्रेरणेने कश्मीरात सीमेवर हिंसाचार सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत मेजर…\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती…\nमोदींचे अनुकरण करत इम्रान खान यांनी दिला ‘स्वच्छ…\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा…\nभद्रावती नगरपरिषदेवर सेनेचा भगवा\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4934393948619411949&title=Mango%20Party%20on%20Serial%20Set&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:07:25Z", "digest": "sha1:NGCQJL6LCIOVMXCBF7H7G2FEU626YOCQ", "length": 6376, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘गोठ’च्या सेटवर झाली आंबा पार्टी", "raw_content": "\n‘गोठ’च्या सेटवर झाली आंबा पार्टी\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘गोठ’ या मालिकेच्या सेटवर ‘गोठ’च्या कलाकारांनी एकत्र येत नुकतीच आंबा पार्टी केली.\nकामातून विरंगुळा म्हणून ‘गोठ’च्या सेटवर कलाकारांकडून नेहमीच काही ना काही गमतीजमती सुरू असतात. आंबा पार्टी हा त्याचाच एक भाग होता. सुशील इनामदार, रूपल नंद, सुरभी भावे, शलाका पवार, समीर परांजपे या कलाकारांनी दुपारच्या जेवणाबरोबरच कोकणातून आणलेले आंब्यावर मनसोक्त ताव मारत आंबा पार्टी साजरी केली.\n‘सगळ्यांनी मिळून केलेली ही आंबा पार्टी फारच धमाल होती. आंब्याला नाही म्हणणे काही शक्य नसते. त्यामुळे सगळेजण त्यात सामील झाले आणि भरपूर आंबे खाल्ले. आता अशा पार्टीसाठी पुढच्या वर्षीपर्यंत वाट पहावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया सर्वच कलाकारांनी व्यक्त केली.\nTags: MumbaiStar PravahGothMagoesMango Partyस्टार प्रवाहमुंबईआंबा पार्टीगोठप्रेस रिलीज\n‘गोठ’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण ‘गोठ’ मालिकेत नवे वळण स्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/for-stay-on-yeddyurappa-swearing-ceremoney-as-cm-of-karnataka-congress-reach-supreme-court-1681358/", "date_download": "2018-08-22T01:25:00Z", "digest": "sha1:66XONVKZNK44CZ5S6BU6JOPGZTNHDX3I", "length": 13085, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "for stay on Yeddyurappa swearing ceremoney as CM of karnataka Congress reach Supreme Court | येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nयेडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव\nयेडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव\nकर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.\nकर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.\nकर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. युडियुरप्पांचा शपथविधी रोखण्याची मागणी काँग्रेसने आपल्या याचिेकेद्वारे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडे केली आहे. राज्यपालांचा निर्णय म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसच्यावतीने पक्षाचे नेते आणि वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली आहे.\nदरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, मला अमित शहांना विचारायचे आहे की, निवडणुकीनंतर जर दोन पक्ष एकत्र येऊ शकत नसतील तर आपण मणिपूर आणि गोव्यामध्ये सरकार कसे स्थापन केले. याप्रकारामुळे राज्यापालांनी आपल्या पदाला लाज आणली आहे. कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आम्ही कायदेशीर आणि संविधानिक अधिकारांचा वापर करुन जनतेच्या कोर्टात जाणार आहोत.\nतर जेडीएसचे कुमारस्वामी म्हणाले की, बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देऊन राज्यपालांनी भाजपाला आमदारांना खरेदीसाठी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे मोठा घोडेबाजार होऊ शकतो. याविरोधात आम्ही पुढील रणनिती ठरवू.\nकर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा गुरुवारी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचबरोबर राज्यपालांनी येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z161202211530/view", "date_download": "2018-08-22T01:05:44Z", "digest": "sha1:VVTAU37JZXTHAOLCXLQSFMH52HKSVSDF", "length": 30083, "nlines": 144, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भगवान गोपालकृष्ण - अध्याय ५ वा", "raw_content": "\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ५ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nTags : gopalkeshav dattakrishnamarathiकेशव दत्तकृष्णकाव्यगोपालमराठी\nनम: परम कल्याण नम: परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: \n कुठें आणि कैसें ते कथन केलें मी गत अध्यायी ॥१॥\nआत्या एक महाराजांच्या पैठण क्षेत्रानजिकच्या “पिंपळ्गाव” नांवाच्या ग्रांमात होत्या राहत ॥२॥\n हात मायेचा फिरतां पाठीवरी ॥३॥\n धार्मिक आणि सच्छील गृहस्थ यांचाहि कृपाहस्त राहिला स्कंधी तयांच्या ॥४॥\n याच गांवी आकळिलें ॥६॥\n संकेत राखोनी वेगळा ॥७॥\n हाच संसार तयांचा ॥८॥\n हाच जीवनार्थ तयांचा ॥९॥\n जाणा म्हणती संतजन ॥१०॥\nअपूर्व ही मानव कुडी जन्मा न ये घडीघडी जन्मा न ये घडीघडी ठेवणें हे सुरवडी चित्तीं साधका सदैव ॥११॥\n परमार्थ ज्ञानां गिंवसिता ॥१२॥\n परी साधका ती सुकर होई, ज्ञानदीप उजळीता ॥१३॥\n अर्पावे नि:संग वृत्तीनें ॥१४॥\n मोक्षास पावती अढळ ॥१५॥\n या कारणें त्याचें चित्त ठाके न ऐहिक प्रबंधी ॥१६॥\n गुण येरे अलौकिक ॥१७॥\n जन्म यांनी घेतला ॥१८॥\n घेऊनी दर्शन सिध्दाचे ॥१९॥\nहेच ते परम प्रख्यात सद्गुरु श्रीशिवदत्त राहिला मस्तकी तयाच्या ॥२०॥\n आहे एक पवित्र क्षेत्र तेथेच तयांचा सहवास झाला भक्तवर केशवासी ॥२१॥\n आले हृदयी दोघांच्या ॥२२॥\n अश्रू आले उभय नयनीं \n पाय आपुले कृपाळा ॥२४॥\n फळा यावी दयानिधे ॥२५॥\n न व्हावे कधीं निरर्थक मनी घेऊनी संकेत आलो तव पदीं गुरुवरा ॥२६॥\nव्हावा मज आपुला अनुग्रह निरसावे मनीचे विग्रह परिहार व्हावा तयांचा ॥२७॥\n देहास या मिळावी अंती मुक्ति तव पदीं गुरुराया ॥२८॥\n याचना करावी प्रभेची ॥२९॥\n स्वयें गोपाळे बांधिली ॥३१॥\n वास करी अखंड ॥३२॥\n चुंबिली पदांबुजे तयांची ॥३४॥\n म्हणतील तुम्हां सकलजन ‘केशवदत्त’ यापुढे ॥३६॥\n दूर करील हा संतवर भागवत धर्माचा प्रचार \n लाभला श्रीस कित्येक दिवस पूर्व सुकृताचे सुयश मूर्तीमंत आले होऊनी ॥३८॥\n केले सन्निध तयांच्या ॥३९॥\n भेटले तयास हे महंत \n यांनीच दिले तया हातीं ॥४४॥\nकरूनी ही विद्या आत्मसात महाराज रमले आनंदात काळ गेला सुखाचा ॥४५॥\nतोंच ऐके सुवर्ण दिनीं सिध्द पुरुष शिवदत्तांनी बैसविले जवळ आपुल्या ॥४६॥\n तुज भेटेल एक महासंत \n होशील तूं शिष्य साचा असत्य न ही माम वाचा असत्य न ही माम वाचा बोलिले शिवदत्त केशवांसी ॥४८॥\n आले केशवांच्या नयनीं पाणी रोमांच उठले तत्क्षणी अंगी त्यांच्या प्रेमभरें ॥४९॥\nधन्य धन्य म्हणाले आज पाहिला दिन गुरुराज हृदयीं माझ्या अखंडीत ॥५०॥\n हलविला प्रभु केशवांनी ॥५२॥\n आले मग आळंदिसी ॥५३॥\n जेथें संत सकलादि जन नित्य घेती दर्शन \nपाहतां ही अति आदरे नयनांची फिटति पारणे पुनरपी येणे घडेना ॥५७॥\n वास करी येथे अशेख ॥५९॥\n इथेच भेटली एकमेकां ॥६१॥\n घेतले प्रभू केशवांनी ॥६४॥\n वास केला दिस बहूत अध्यात्मोन्नतीनिमित्त \n नियम रोज तयांचा ॥६९॥\n श्रवण करावी एकाग्रे ॥७०॥\n केले तयांनी सुखैवे ॥७१॥\n यथार्थ रूपे केशवांनी ॥७२॥\n विपुल केले तयांनी ॥७३॥\n दिव्य दृष्टीनें धुंडाळिले ॥७४॥\n निरोप घेती आळंदीचा ॥७६॥\n विठठल भजनीं रमावे ॥७८॥\n दिनक्रम ऐसा चालतसे ॥८०॥\n लागोनी लय प्रभूपदी ॥८१॥\n विठठल विठठल गर्जुनी ॥८३॥\n हृदयीं इथेच तयांच्या ॥८६॥\n आले तंव यमुना तीरीं \n देखोने धाले ब्रिजवासी ॥९०॥\n रोमांच उठती सुखावह ॥९२॥\n प्रेमास्तव इथे प्रकटले ॥९३॥\n लता, वेली, वृक्ष सफल सुखद आणि परम मंगल सुखद आणि परम मंगल प्रत्यक्ष वैकुंठ भूवरी ॥९४॥\n होईल निश्चित जाण पा ॥९५॥\n मंजूळ ध्वनी मुरलीचा ॥९६॥\n सेविती नित्य गोपाळ ॥९७॥\nउन वा तहानेने अति गुराखी जव मुर्च्छित होती गुराखी जव मुर्च्छित होती जागृती देतो तयाप्रती \nकदंब वृक्षाखाली श्यामसुंदर वनमाळी उभा राहोनी मुखी घाली उभा राहोनी मुखी घाली नवनीत त्यांच्या सौरसे ॥९९॥\nतेणे गोपीसी झाला संभ्रम पाहुनी या मनोरम हाच का वारिज भूषाभरण \n तई ईश आणि ईशभक्त द्वैतभाव उरेचि ना ॥६॥\n पानापानांत अन् शाखेवरी ॥७॥\n संमोहिले जयाने विश्व सकल तो हा प्रभू निर्मल तो हा प्रभू निर्मल दिसेल वृंदावनी शोधिल्या ॥८॥\n सोडोनी येतो अवनिवरी ॥९॥\n हर्षले गोपगोपी मानसी ॥११०॥\n किंतु मनीचा निमाला ॥११॥\n तेणे परी पडे भ्रांत कृष्ण-उध्दव कोणता\n हे प्रभो कमलापती सांग तूं कोन आहेस\nतंव उध्दव म्हणे हांसोन करावया तुमचे सांत्वन पाठविले मज मुकुंदे ॥१५॥\nमग गोपी पुसती उध्दवाप्रत ठेवावया मस्तकी हस्त अधीर आम्ही भक्तवरा ॥१६॥\n प्रेमांतच गेला विरोनी ॥१७॥\n कृतकृत्य तुम्ही भाग्यवंत ॥१८॥\n ऐसे असती जे भक्त तयासीच कैवल्य नवनीत स्वयंज्योति भगवंत देतसे ॥१९॥\nभाव वा प्रेम साक्षात्कार घेती सगुण आकार वृंदावन गोकुळ भूतळीचे ॥१२०॥\n कांही काळ घालविला ॥२१॥\n अध्याय पांचवा संपूर्ण ॥२२॥\n॥ इति पंचमोऽध्याय: समाप्त ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:10:57Z", "digest": "sha1:WKHGUEPOG4SSIK7WIP6BSXVZMXEYGVHJ", "length": 17906, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत\nप्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत\nमुंबई, दि. २५ (पीसीबी) – आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत काँग्रेस नेतृत्वाने दिले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीसाठी सरकारविरोधात वातावरण तयार कऱण्यास प्रदेश काँग्रेसला यश आलेले नाही. त्यामुळे लवकरच पक्षात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात भाजप व शिवसेना सरकारविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्यास प्रदेश काँग्रेसचे नेते तयार नाहीत, अशा बातम्या काँग्रेस हायकमांडकडे गेल्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यांमधील काँग्रेसच्या कामगिरीची माहिती काँग्रेस नेतृत्वाने घेतली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी तितकी चांगली नसल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या तरी प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी सुरूच आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सरस असल्याने त्याचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी राज्यात विभागनिहाय जबाबदाऱ्या पक्षाच्या नेत्यांकडे देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.\nविदर्भ हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. मात्र, तेथे सध्या काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नाही. नागपूर विभाग व विदर्भातील अन्य जिल्हयांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने पाऊले उचलली आहेत. याची जबाबदारी पक्षाच्या तरूण नेत्यांवर दिली जाणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागांची जबाबदारी तेथील नेत्यांकडे सोपविली जाणार आहे. विभागनिहाय नेतृत्वाला महत्त्वाचे अधिकारही दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण होणार आहे.\nPrevious articleपिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे मरकळ गावात १०० तास स्वच्छता अभियान\nNext articleहिंदू तरुणीसोबत लग्न करण्यासाठी कोर्टात आलेल्या मुस्लीम तरुणाला बेदम मारहाण\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल\nभंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे...\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nचाकण तळेगाव चौकात कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत वृध्द किन्नर गंभीर जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध\nमहाडमध्ये सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9/", "date_download": "2018-08-22T01:10:54Z", "digest": "sha1:RBU4USLV7TOS3OUEIDVK2WHD4KEDMUK6", "length": 15408, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "वानवडी पोलिस ठाण्यातील हवालदाराची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune वानवडी पोलिस ठाण्यातील हवालदाराची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या\nवानवडी पोलिस ठाण्यातील हवालदाराची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या\nपुणे, दि. १२ (पीसीबी) – वानवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवादाराने रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारच्या सुमारास हडपसर रेल्वे स्टेशन जवळील काळेपडळ येथून उघडकीस आली.\nडी.पी. गजरमल असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) दुपारच्या सुमारास डी.पी.गजरमल यांचा मृतदेह हडपसर रेल्वे स्टेशन जवळील काळेपडळ येथे आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. लोहमार्ग पोलिस तपास करत आहे.\nदरम्यान गजरमल हे अत्यंत मनमिळावू व्यक्ती होते अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ते ८ ऑगस्ट पासून सिक लिव्हवर होते.\nPrevious articleआमदार विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकाला घातला ६ लाखांचा गंडा\nNext articleवानवडी पोलिस ठाण्यातील हवालदाराची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nसय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यात सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा ठप्प\nनोकरानेच मारला रांका ज्वेलर्सच्या दीड कोटींच्या दागिन्यांवर डल्ला; आरोपी अटक दागिनेही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-aw110-point-shoot-digital-camera-blue-price-p33Gue.html", "date_download": "2018-08-22T01:17:06Z", "digest": "sha1:RACGL6L6SIRPYC4OMOHUNDOXOBLNLJSI", "length": 21063, "nlines": 497, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम किंमत Jul 13, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लूग्राबमोरे, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे ग्राबमोरे ( 37,882)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 23 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे f/3.9 - f/4.8\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nशटर स्पीड रंगे 1/1500\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1500 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 614,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nऑडिओ फॉरमॅट्स WAV, AAC Stereo\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 21 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nड़डिशनल फेंटुर्स 16.0 MP, 3 in.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%83/", "date_download": "2018-08-22T01:20:28Z", "digest": "sha1:HB7OKAB6R7OL7NKRLBZTRKDZ5AFYAEJG", "length": 6998, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निगडीत रंगली गायन, वादन, नृत्याची मैफल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिगडीत रंगली गायन, वादन, नृत्याची मैफल\nपिंपरी – बहारदार सुगम संगीत गायन, त्याला संवादीनी, तबला वादनाची सुरेल साथ अन्‌ सोबतिला नृत्याचे पदलालित्य, अशा सुंदर मैफलीला रसिकांनी भरभरून दाद मिळाली. निमित्त होते, पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीच्या वर्धापन दिनाचे.\nनिगडी, प्राधिकरणातील संत तुकाराम व्यापारी संकुलातील सभागृहात हा वर्धापन दिन सोहळा रंगला. प्रारंभी संगीत शिक्षक अनंता जगदाळे यांचे सुगम संगीत झाले. त्यानंतर प्रचिती शिरवळे, प्रतिक्षा केदारे, वैष्णवी गलांडे या विद्यार्थ्यांनी संवादिनी, तर समर्थ नेटके, प्रसाद भाग्यवंत यांनी तबलावादन पेश केले. सुनील तोंडे व सुवर्णा भोंडे यांनी सादर केलेल्या सुगम संगीताला रसिकांची वाहवा मिळविली. रेणूका भोंडे हिच्या शास्त्रीय गायनानंतर अनुराधा चौधरी, प्रथमेश चोपडे, हरिदास सावंत, हरिभाऊ आसतकर, रेवा सायकर, कावेरी भावे, रिमा कुलकर्णी यांनी सामुहिक हार्मोनियम वादन पेश केले.\nनिखिल वाघमारे याने तबला वादन केले. प्रसिद्ध नर्तक डॉ. पंडीत नंदकिशोर कपोते यांच्या कथककृत्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. अतिथी कलावंत सुनील अवचट यांच्या बासरी वादनाने सोहळ्याची सांगता झाली. समीर सूर्यवंशी यांनी या दोघांना तबलासाथ केली. महापौर नितीन काळजे, संगीत अकादमी मानद सल्लागार डॉ. नंदकिशोर कपोते, स्वरसागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, नगरसेविका वैशाली काळभोर, प्रशासन अधिकारी गोळे आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंधनाच्या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना फटका\nNext articleनेमारचे फ्री किक चिकन, अन्‌ मेस्सीचा मॅजिक पिझ्झा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/marketing-minister-subhash-deshmukh-statement-tur-110811", "date_download": "2018-08-22T01:12:00Z", "digest": "sha1:VWIKUCFMXMLN53RPDXEZNFV277M3AUMY", "length": 15244, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marketing Minister Subhash Deshmukh statement tur पणनमंत्र्यांचे हवेत तीर | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nतूर खरेदीचा हंगाम जवळपास संपलेला असताना पणनमंत्र्यांना आता जाग आली आहे. सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले, त्याची भरपाई कोण करणार\nराज्यातली तूर खरेदी गोदामांअभावी अडू नये म्हणून बाजार समित्यांच्या अखत्यारीत असलेली गोदामे आणि खासगी गोदामे ताब्यात घेण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. तूर खरेदी सुरू झाली एक फेब्रुवारीला. ती ९० दिवसांत पूर्ण करावी लागते. ही मुदत संपायला फक्त १३ दिवस उरलेले असताना पणनमंत्र्यांना आता जाग आली आहे. राज्य सरकारने यंदा ४.४६ लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवले. प्रत्यक्षात १३ एप्रिलपर्यंत केवळ २.३२ लाख टन तुरीची खरेदी झाली. म्हणजे केवळ ५२ टक्के. उरलेली ४८ टक्के तूर दोन आठवड्यांत खरेदी करण्यासाठी नेमकी कोणती जादूची कांडी सरकारकडे आहे हरभऱ्याच्या बाबतीत तर विदारक स्थिती आहे. सरकारने १३ हजार ९२२ टन म्हणजे केवळ साडेचार टक्के हरभरा खरेदी केला.\nगेल्या वर्षी देशात आणि राज्यात विक्रमी तूर उत्पादन झाले; परंतु केंद्र आणि राज्य सरकारने निर्यातबंदी उठवणे, आयातीवर निर्बंध आणि स्टॉक लिमिट हटवणे हे धोरणात्मक निर्णय वेळेवर घेतले नाहीत. त्यामुळे भाव प्रचंड गडगडले. गेल्या वर्षीच्या चुकांचे परिणाम यंदाही भोगावे लागत असून कडधान्यांना उठाव नाही. गेल्या वर्षी तूर खरेदीची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आणि शेतकऱ्यांचे हाल हाल झाले. त्या अनुभवापासून धडा घेत राज्य सरकारने यंदाच्या हंगामासाठी खूप आधीपासून तयारी करणे अपेक्षित होते. परंतु ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्याखेरीज सरकारने काहीच सुधारणा केली नाही. चोख नियोजन, पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम यंत्रणा उभी करण्यात सरकार अपयशी ठरले. सरकारने गेल्या वर्षी बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट लावण्यातही अक्षम्य कुचराई केली. त्यामागे सरकारमधील घटकांचे अनेक सुरस व चमत्कारिक हितसंबंध आणि `अर्थपूर्ण` कारणे आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीची ९२ टक्के तूर अजूनही गोदामांत पडून आहे. नवीन खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे सरकारी खरेदी रडतखडत सुरू आहे. ऑनलाइन नोंदणीला वेळ लावणे, नोंदणी झाल्यानंतर मोजमाप करण्याची तारीख कळवण्यात उशीर लावणे, खरेदी केंद्रांवर मोजमापासाठी दीड दीड हजार शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी असणे, उत्पादकता निकषात घोळ घालणे, एका शेतकऱ्याकडून दिवसाला जास्तीत जास्त २५ क्विंटलच माल खरेदीचे बंधन, मालाच्या दर्जा तपासणीत गोंधळ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खरेदीचे चुकारे थकविणे असे प्रकार करत शेतकऱ्यांचा अंत पाहिला जात आहे.\nशेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना माल विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तूर आणि हरभरा उत्पादकांचे एकूण सुमारे २४०० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. सरकारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तर नुकसानीचा हा आकडा आणखी वाढेल. ही शेतकऱ्यांची ठरवून केलेली लूट आहे. शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मागतो म्हणजे काही भीक मागत नाही. त्याच्या घाम, अश्रू आणि रक्ताचा हिशेब तो मागतो आहे. हंगाम जवळपास संपलेला असताना हवेत तीर मारणारे पणनमंत्री शेतकऱ्यांच्या या लुटीची भरपाई सरकार कशी करणार, याचे उत्तर देतील का\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shivasena-bjp-face-to-face-in-palghar-lok-sabha-elecation/", "date_download": "2018-08-22T01:52:22Z", "digest": "sha1:L33SKSQGORYM2NN4AHCBEY5TSZWSFEKW", "length": 11340, "nlines": 111, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nश्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच\nलोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या हालचाली\nपालघर: भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही अशी टीका करत भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार चिंतामण वनगा कुटुंबांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपाच्या दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी आणि पदाधिकारी यांनी रात्री वनगांच्या घरी हजेरी लावली. तर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना काल दुपारपासूनच अज्ञात स्थळी हलवलं आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.\nदिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा प्रवास\nतीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार व पालघर जिल्ह्यातील भाजपचा चेहरा असलेले वनगा १९९० ते १९९६ या काळात भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते. अकराव्या लोकसभेमध्ये १९९६ साली सर्वप्रथम खासदार झाले. त्यानंतर १९९८ च्या बाराव्या लोकसभेसाठी झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा १९९९ च्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत वनगा विजयी झाले. २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. या नंतर त्यांनी २००९ साली विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व आमदार झाले. २०१४ सालच्या निवडणुकीत आमदार असतानाच पुन्हा लोकसभा निवडणूक लढविली व खासदार झाले.लोकसभेत चिंतामणी या टोपण नावाने ओळखले जायचे.३० जानेवारी रोजी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले .\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nनेमकं काय म्हणणे आहे वणगा कुटुंबियांचे \nआमच्या भागात भाजपला फक्तं दोन मतं पडायची. त्या परिस्थितीत आमच्या वडिलांनी परीश्रम घेऊन पक्ष वाढवला. ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली पण आम्हाला मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. भाजपने आम्हाला अक्षरशःवाऱ्यावर सोडलं.आता आम्ही भाजप पक्ष सोडत आहोत .\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nटीम महाराष्ट्र देशा- विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे…\nलोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामराम\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nऔरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक\nस्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता :…\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagdambatahakari.com/marathi-web-sites/", "date_download": "2018-08-22T02:43:32Z", "digest": "sha1:QOQJEYMPJ7ZI2ONWRZRA3YQH5AXZTWS4", "length": 2384, "nlines": 64, "source_domain": "jagdambatahakari.com", "title": "उत्सव | JAGDAMBA TAHAKARI", "raw_content": "\nजगदंबा टाहाकारी मंदिराचा इतिहास\nश्री जगदंबा माता मंदिराच्या आजूबाजूचे पर्यटनस्थळे\nश्री जगदंबा मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव\n१. प्रति मंगळवार : भाविक देवीचा उपवास करतात.\n२. प्रति शुक्रवार : भाविक देवीचा उपवास करतात.\n3. चैत्र पौणिमा : देवीची यात्रा भरते\n३. दर महिन्याची पौणिमा : भाविक देवीची उपवास करतात.\n४. श्रावण मास :\n५. नवराञ उत्सव : नवरत्रौत्सव सप्ताह (किर्तन), विणा भजन, दोन वेळ घटस्थापना (एकूण-बारा दिवस)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Ahamadnagar/Youngster-cheated-on-OLX/", "date_download": "2018-08-22T02:43:00Z", "digest": "sha1:KNIZCLUJ7EL5ID4O57MQZUT5LQ3NG5Y5", "length": 4434, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘ओएलएक्स’वर केली युवकाची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘ओएलएक्स’वर केली युवकाची फसवणूक\n‘ओएलएक्स’वर केली युवकाची फसवणूक\n‘ओएलएक्स’वर मोबाईल विक्रीस असल्याची जाहीरात करून राजस्थानच्या दोघांनी सावेडीतील युवकाची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुरसलीम खान फजरुखान (वय 26, रा. घाघोर, ता. कामन, जि. भरतपूर, राजस्थान), सद्दाम कासू खान (वय 25, रा. झेंजपुरी, ता. कामन, जि. भरतपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे. अभिजित मुरलीधर ढाकणे (वय 21, रा. हुंडेकरी शोरुम मागे, नंदनवननगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ढाकणे हे ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळावर अ‍ॅपल कंपनीचा आय फोन खरेदी करण्यासाठी सर्च करीत होते.\nराजस्थानच्या एकाने आय फोन विक्रीसाठी असल्याचे दाखविले होते. त्यानंतर ढाकणे यांना ‘पेटीएम’द्वारे 7239991354 या मोबाईल क्रमांकावर 5 हजार 400 रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर कुरिअर बॉयचा 7733838097 हा मोबाईल क्रमांक देऊन तो कुरिअरद्वारे पाठविण्यात येईल, असे सांगितले. प्रत्यक्षात ढाकणे यांना मोबाईल हॅण्डसेट न देता फसवणूक केली.\nयाप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/skymet-weather-forecasts-below-normal-monsoon-2017-37138", "date_download": "2018-08-22T01:28:25Z", "digest": "sha1:PFLWBLH6532VAAWH5HDZMX4JRFFGNNSV", "length": 13176, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Skymet Weather forecasts below normal Monsoon in 2017 यंदा सरासरीपेक्षा कमी मॉन्सून: स्कायमेट | eSakal", "raw_content": "\nयंदा सरासरीपेक्षा कमी मॉन्सून: स्कायमेट\nसोमवार, 27 मार्च 2017\nस्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता शून्य आहे. याचबरोबर, दीर्घकालीन सरासरीच्या (लॉंग पिरियड ऍव्हरेज) 90% पेक्षा कमी पाऊस झाल्यास देशात दुष्काळ पडण्याची शक्‍यताही सुमारे 15% इतकी असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे\nनवी दिल्ली - भारतामधील यंदाच्या पावसाचे (मॉन्सून) प्रमाण सरासरीपेक्षा कमी (95%) असेल, असा अंदाज स्कायमेट वेदर या प्रसिद्ध संस्थेने व्यक्त केला आहे.\nस्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता शून्य आहे. याचबरोबर, दीर्घकालीन सरासरीच्या (लॉंग पिरियड ऍव्हरेज) 90% पेक्षा कमी पाऊस झाल्यास देशात दुष्काळ पडण्याची शक्‍यताही सुमारे 15% इतकी असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. मॉन्सूनच्या चार महिन्यांपैकी जून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत सरासरीपेक्षा 30% कमी पाऊस होण्याचीही शक्‍यता आहे.\nईशान्य भारतामध्ये सध्या सुरु असलेला मॉन्सूनपूर्व पाऊस सुरुच राहिल; शिवाय त्याची तीव्रताही वाढेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाचा प्रभाव दिसून आला आहे. भारतामध्ये मार्च महिन्यामध्येच असह्य उकाडा जाणवू लागला असून या पार्श्‍वभूमीवर स्कायमेटचा हा अंदाज अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.\nगेल्या सहा-सात वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमनावर ‘अल निनो’चा प्रभाव राहिला अाहे. परिणामी, मॉन्सूनचे सरासरी वेळापत्रक नेहमीच प्रभावित होत आले. महाराष्ट्रासह देशातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने गेली चार वर्षे सतत दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. पावसाने सरासरी गाठली जरी, तरी वेळापत्रकच बिघडल्याने पिकांचे उत्पादन अशाश्‍वत झाले आहे. पावसाच्या मोठ-मोठ्या खंडाने तर शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. यंदा मात्र, तूर्त अल निनोचा प्रभाव जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर काळात राहणार नसल्याने पाऊसकाळ सुरळित पार पडण्याची आशा निर्माण झाली अाहे.\nभारताच्या एकूण वार्षिक पावसात ७० टक्के वाटा हा एकट्या मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) अाहे. देशातील २६३ दशलक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांची पिके हे या मॉन्सूनवरच अवलंबून असतात.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/d-s-kulkarni-yerwada-jail-photo-viral/", "date_download": "2018-08-22T01:56:57Z", "digest": "sha1:IGVC7VKAY77YNEOZSPTLUJYBFQJF6JK3", "length": 9079, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजाचा रंक; घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजाचा रंक; घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल\nपुणे: नियती कधी कोणता खेळ खेळेल सांगता येत नाही, रस्त्यावर राहणाऱ्याला अलिशान बंगला मिळू शकतो तर बंगल्यातील व्यक्ती कधी रस्त्यावर येईल हे सांगता येत नाही, सध्या याच चित्र घराला घरपण देणाऱ्या डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या परिस्थितीवरून दिसत आहे, डीएसके हे सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असून तेथील फोटो व्हायरल झाले आहेत.\nठेवीदारांची शेकडो कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी येरवडा कारागृहात आहेत. मध्यमवर्गीयांना घरं मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून डीएसकेंची ओळख होती. मात्र, आर्थिक करणामुळे ते अडचणीत आले. त्यातच हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये परतफेड करता येत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात त्यांना अटक झाली.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nव्हायरल झालेल्या फोटोमध्ये डी एस कुलकर्णी यांनी त्यांच्या पत्नी हेमांगी यांच्या हातामध्ये गुन्ह्याची पाटी आहे व त्यावर कलमं लिहिली आहेत.\nऔरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक\nऔरंगाबाद : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यावरुन औरंगाबाद पालिका सभागृहात झालेल्या मारहाणप्रकरणी…\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती…\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित…\nलोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामराम\nऔद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा – आमदार महेश…\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/nagpur-illegal-use-of-tullu-pump-creating-artificial-low-pressure-water-supply/05181354", "date_download": "2018-08-22T01:52:20Z", "digest": "sha1:PFGPKKYPQVQN4NWAOSZJ4AFB2ISJKAKW", "length": 13302, "nlines": 82, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Nagpur: Illegal use of 'Tullu Pump' creating artificial low pressure water supply ‘टुल्लू पंपा’ च्या बेकायदा वापराने, पाणी पुरवठा मध्ये कमी दाबाची कृत्रिम समस्या – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n‘टुल्लू पंपा’ च्या बेकायदा वापराने, पाणी पुरवठा मध्ये कमी दाबाची कृत्रिम समस्या १०५ हून अधिक टुल्लू (बूस्टर) पंप शहरभरातून जप्त\nनागपूर: अविनाश आदमने (बदललेले नाव), रा. ओंकार नगर यांनी तक्रार नोंदविली कि, त्यांच्या नळाला पूर्ण दाबाने मिळणारे पाणी दर उन्हाळ्यात अचानक कमी दाबाने येते. या अचानक होणाऱ्या बदलाने ते गोंधळलेले होते. आणि हे का व कसे होते याबाबत जाणून घेण्यास इच्छुक होते.\nमात्र, या समस्येचे निराकरण करताना आदमने यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा OCWच्या झोनल टीमने आदमने यांच्या शेजाऱ्यांकडे बेकायदेशीरपणे लावलेला टुल्लू (बूस्टर) पंप हस्तगत केला ज्यामुळे ते अतिरिक्त पाणी ओढून घेत होते आणि आदमने यांच्याकडे कृत्रिम पाणीसमस्या निर्माण झाली होती.\nअशाचप्रकारे, एक जागरूक नागरिक दिनेश एम. (बदललेले नाव) यांनी OW कॉल सेंटरला फोन करून सिंधी कॉलोनी येथील त्यांच्या घरी कमी दाबाची समस्या असल्याचे सांगितले. OCWची चमू ज्यावेळी त्यांच्या परिसरात पोचली व शोध घेतला तेव्हा येथेही कमी दाबाच्या समस्येचे कारण तेच आढळले: टुल्लू पंप (बूस्टर)चा गल्लोगल्ली होणारा वापर.यामुळे या संपूर्ण परिसरात पाण्याची कृत्रिम समस्या निर्माण झालेली होती.\nनागपुरातील उन्हाचा पारा ४५ डिग्रीच्या आसपास पोचलेला आहे. अशावेळी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करत असल्याचे चित्र दिसून येते. अशातऱ्हेने हे लोक इतरांसाठीचे पाणी हिसकावून घेत असतात. हे केवळ बेकायदेशीरच नसून अनैतिकदेखील आहे. बूस्टर पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते.\nयावर्षी, मनपा-OCWने बूस्टर पंप वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई तसेच नळजोडणी स्थगितीची कारवाई करण्याचे ठरवले आहे.\nयासाठी, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांनी शहरभरात “टुल्लु पंप जप्ती मोहीम” सुरु केली आहे.\nOCWनागरिकांमध्ये टुल्लु पंपाचा वापर न करण्याविषयी जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. कारण अशा वापरामुळे संपूर्ण परिसरात कमी दाबाची समस्या निर्माण होऊन सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो.\nमनपा-OCW ने गेल्या काही दिवसांत १०५हून अधिक पंप जप्त केले आहेत. पैकी १७ पंप लक्ष्मी नगर झोनमधून, ६ धरमपेठ झोन, २ हनुमान नगर झोन, २६ धंतोली झोन, १० नेहरूनगर झोन, १ गांधीबाग झोन, ७ सतरंजीपुरा झोन, २२ लकडगंज झोन, १३ आशी नगर झोन तर ९ मंगळवारी झोन येथून जप्त करण्यात आले (एकूण १०५).\nयेथे उल्लेखनीय आहे कि, मनपाच्या पाणीपट्टी उपविधीनुसार ‘मुख्य जलवाहिनीला बुस्टरपंप अथवा तत्सम उपकरण लावून पाणी घेतल्यास कार्यकारी अभियंता किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी अशा उपकरणाचा वापर करणाऱ्याचा पाणीपुरवठा खंडित करू शकतात तसेच हे उपकरण जप्त करू शकतात आणि त्या ग्राहकावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येऊ शकते. ग्राहकाने पूर्ववतीकरणाचा खर्च दिल्याचा अपवाद वगळता जप्त केलेला पंप कुठल्याही परिस्थितीत परत केला जाणार नाही.”\nभारतीय दंडविधानानुसारही हा गुन्हा आहे. भादंवि ४३०: सेक्शन ४३० नुसार पाटबंधाऱ्याच्या कामांना हानी पोचवणे वा पाणी बेकायदेशीरपणे वळवणे गुन्हा आहे.\nजो कुणी खोडकरपणाने अशी कृती करेल ज्यामुळे शेतीसाठी, किंवा मन्व अथवा प्राण्यांच्या अन्न वा पिण्याच्या वापरासाठी किंवा स्वच्छतेसाठी किंवा उत्पादनासाठी पाणीपुरवठा कमी होईल किंवा होऊ शकेल, त्याला विहित काळासाठी, जो ५ वर्षांपर्यंत असू शकेल, कारावास किंवा दंड किंवा दोन्ही करण्यात येईल.\nOCW­-मनपाने नागरिकांना बूस्टर पंप न वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जागरूक नागरिकांना असेही आवाहन केले आहे कि, कुठेही बूस्टर पंप वापर आढळून आल्यास OCWच्या २४x७ नि:शुल्क मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर तक्रार करू शकतात, OCWच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात ७२८०९०३६३६ या क्रमांकावर अथवा झोन मॅनेजर/मनपा डेलिगेटला मनपा-OCW झोन कार्यालयात संपर्क करू शकतात.\nविविध झोन्समधून १ मे ते १७ मे दरम्यान जप्त करण्यात आलेले पंप:\nरानी मुखर्जी की ‘हिचकी’ 20 सितंबर को कज़ाकिस्तान में होगी रिलीज\n‘भारत’ के सेट से सलमान ने शेयर किया मां के साथ वीडियो कहा- ये बंधन तो प्यार का बंधन है\nकर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव\nऑरेंज सिटी स्ट्रीट, नेताजी मार्केटचा व रेल्वे स्टेशन परिसराचा विकास करणार नागपूर मेट्रो\nचार दिन बीत गए लेकिन अब तक पुलिस ने दर्ज नहीं किया छात्र आत्महत्या कोशिश मामले में रपट\nमनपा की प्रलंबित योजनाओं को पूरा करेगा नागपुर मेट्रो रेल कॉर्पोरेशन\nऑरेंज सिटी स्ट्रीट, नेताजी मार्केटचा व रेल्वे स्टेशन परिसराचा विकास करणार नागपूर मेट्रो\nनागपुर में गड्ढे बन रहे वाहन चालकों के लिए दुर्घटना का सबब\nकर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव\nऑरेंज सिटी स्ट्रीट, नेताजी मार्केटचा व रेल्वे स्टेशन परिसराचा विकास करणार नागपूर मेट्रो\nमाळशेज घाटात कोसळली दरड; वाहतूक ठप्प\nआज गडकरींची​ विविध विषयांवर बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/839d22ea53/-39-fit-notes-of-the-test-notasjena-awsome-", "date_download": "2018-08-22T02:00:11Z", "digest": "sha1:CJKUIOSSF6TBC2JDF47GOU42QVHJPLKR", "length": 19312, "nlines": 150, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "‘नोटस्‌जेन’च्या तयार नोटस्‌ने परीक्षा सोप्पी!", "raw_content": "\n‘नोटस्‌जेन’च्या तयार नोटस्‌ने परीक्षा सोप्पी\nमहाविद्यालयातले ते फुलपंखी दिवस आजही आठवतात. वर्गमित्रांकडून चांगल्या नोटस्‌ मिळवण्यात त्या मस्त दिवसांतला बराच वेळ वाया जात असे. बिचारा टॉपर. त्याच्यामागे तर सगळेच लागलेले असायचे. एरवी त्याला फारसे कुणी विचारत नसे, पण परीक्षा जवळ आली रे आली, की तो ‘हिरो’ व्हायचा. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. रिव्हिजनची वेळ येई आणि अशात नेमक्या महत्त्वाच्या नोट्‌स हरवून जात असत. परीक्षचे्या आदल्या दिवसाची रात्र म्हणजे ‘कत्तल की रात’… कुणी विसरू शकतं का ती रात्र. झेरॉक्सवाल्याकडे त्या रात्री लांबलचक रांग लागलेली असे.\nनोट्‌स एकमेकांना देणे-घेणे तसे जुनेच आहे. प्रत्येक कॉलज कॅम्पस्‌ची नोटस्‌च्या संदर्भात आपली स्वतंत्र कथा आहे. स्वतंत्र व्यथा आहे. आजकालचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. आणि टेक्नॉलॉजी तुमचे जगणे अधिक सुकर करते आहे. सुलभ करते आहे. अशात जर आमच्या मोबाईलमध्ये या सगळ्या नोटस्‌ आम्हाला मिळाल्या तर जरा विचार करा… टवाळखोर बॅकबेंचर्स जे पैसे झेरॉक्सवर खर्च करतात आणि जो काही कागद वाया घालवतात. कागद वाचतील तर झाडे वाचतील, पण वाचला तो पैसा जर टॉपरच्या खिशात गेला… तर जरा विचार करा… टवाळखोर बॅकबेंचर्स जे पैसे झेरॉक्सवर खर्च करतात आणि जो काही कागद वाया घालवतात. कागद वाचतील तर झाडे वाचतील, पण वाचला तो पैसा जर टॉपरच्या खिशात गेला… तर शेवटी टॉपरच या नोटस्‌ तयार करण्यात आपली सगळी मेहनत खर्ची घालतो. कितीतरी पाने त्याने चाळलेली असतात. समिकरणे धुंडाळलेली असतात. किती कष्ट उपसतो हा टॉपर. जरा विचार करा, की नोटस्‌ची देवाण-घेवाण आता तुमच्या कॉलेजपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने कॅम्पस्‌ची सीमा ओलांडलेली आहे आणि आयआयटी, एमआयटी, स्टॅनफोर्ड आणि हॉर्वर्डचे टॉपरही आम्हाला या नोटस्‌ पुरवताहेत. माहिती देताहेत. ज्ञान देताहेत. तर शेवटी टॉपरच या नोटस्‌ तयार करण्यात आपली सगळी मेहनत खर्ची घालतो. कितीतरी पाने त्याने चाळलेली असतात. समिकरणे धुंडाळलेली असतात. किती कष्ट उपसतो हा टॉपर. जरा विचार करा, की नोटस्‌ची देवाण-घेवाण आता तुमच्या कॉलेजपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने कॅम्पस्‌ची सीमा ओलांडलेली आहे आणि आयआयटी, एमआयटी, स्टॅनफोर्ड आणि हॉर्वर्डचे टॉपरही आम्हाला या नोटस्‌ पुरवताहेत. माहिती देताहेत. ज्ञान देताहेत. तर कसं वाटलं आता\nNotesgen हे एक असेच व्यासपीठ आहे. इथं विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिक नोटस्‌ची देवाण-घेवाण करू शकतात.\nवेबसाइट आणि मोबाईल ॲअॅपवर (ॲअॅपल आणि अँड्रॉइड) असलेली ‘नोटस्‌जेन’ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, व्यावसायिक आणि एवढेच नव्हे तर शिक्षण संस्थांनाही हस्ताक्षरातील अगर टाइप केलेल्या नोटस्‌, संशोधन साहित्य हे सगळे जगभरात पोहोचविण्याची आणि विकण्याची संधी उपलब्ध करून देते आहे. सद्यस्थितीत नोटस्‌जेनवर इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मेडिकल सायन्स, लॉ, आर्टस्‌, मॅनेजमेंट, आयएएस, सीए/सीएस सारख्या १४ विद्याशाखांच्या नोटस्‌ शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.\nनोटस्‌जेनचे मोबाईल ॲअॅप हे ॲअॅपल आणि अॅड्रॉइडवर ३० जून २०१५ पासून विनामूल्य उपलब्ध आहे आणि लवकरच विंडोज्‌, ब्लॅकबेरी आणि टॅबलेटस्‌च्या माध्यमातूनही ते सुरू केले जाणार आहे. नोटस्‌ खरेदी करू इच्छिणारे आपल्या गरजेनुसार ॲअॅप अगर वेबसाइटवर नोटस्‌ सर्च करू शकतात. प्रत्येक कंटेंटच्या तीन पानांचा प्रिव्ह्यू करू शकतात. ग्राहकाला जर नोटस्‌ भावली वा उपयुक्त वाटली तर तो त्यासाठी विक्रेत्याला ठरलेले पैसे देऊन हे कंटेंट म्हणजेच नोटस्‌ आपल्या मोबाईल फोनवर अगर कॉम्प्युटरवर डाउनलोड करू शकतो. नंतर त्या ऑफलाइन देखील उपलब्ध होणार आहेत.\nनोटस्‌ आणि अन्य साहित्य वाजवी किंमतीत उपलब्ध आहे. विक्रेते साधारणपणे त्यासाठी ५० ते २५० रुपये आकारतात. इथे मात्र ग्राहकाला NCash चा फायदा मिळतो. एनकॅश ही एक डिजिटल करंसी सिस्टिम आहे. तुम्ही जेव्हा नोटस्‌जेनवर रजिस्ट्रेशन करता, आपल्या नोटस् त्यात टाकतात अगर त्यातल्या नोटस्‌ विकत घेता तेव्हा प्रत्येक व्यवहारात तुम्हाला एनकॅश प्राप्त होते. नोटस्‌जेन नोटस्‌ तयार करणाऱ्याला, शिक्षण साहित्य तयार करणाऱ्याला मनाप्रमाणे ते शेअर करण्याचे आणि विकण्याचे हक्क प्रदान करते. नोटस्‌ तयार करणारे बहुतांशी विद्यार्थीच असतात. थोडक्यात विक्रेते आणि ग्राहक दोघांनाही एकमेकांच्या गरजा चांगल्या प्रकारे माहितअसतात.\nमानक यांच्या कल्पनेतून नोटस्‌जेन जन्माला आली. नंतर काही जुने मित्रही या उपक्रमात सहभागी झाले. मानक यांनी आपल्या आवडीबरहुकूम काम करण्यासाठी मोठमोठ्या संधी धुडकावून लावल्या. अनेक प्रस्ताव नाकारले. ज्यादिवशी तुम्ही साचेबद्ध विचार करणे सोडता, त्यादिवशीच तुम्ही काहीतरी नवा विचार सुरू केलेला असतो, यावर मानक यांचा विश्वास आहे. हाच त्यांच्या कंपनीचा आणि कार्यसंस्कृतीचा मूलमंत्रही आहे. मानक सांगतात, ‘‘अशा अनेक इनोव्हेटिव्ह फिचर्सवर नोटस्‌जेनचे काम चाललेले आहे. मानक कार्निगी मेलन विद्यापीठाचे (Carnegie Mellon University ) विद्यार्थी आहेत. इथे त्यांनी ई-बिझनेस टेक्नॉलॉजी या विद्याशाखेत एमएस केले. नोटस्‌जेन त्यांच्या इंजिनिअरिंगच्या दिवसात सुरू झालेला दुसरा उपक्रम आहे.\nमानक यांच्याशिवाय या उपक्रमात रोमन खान आणि अंकुर शर्मा यांच्यासारख्यांचे मजबूत नेतृत्व आहे. रोमन खान तांत्रिक जबाबदारी सांभाळतात. अंकुश शर्मा कार्यान्वयनासह प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची जबाबदारीही कौशल्याने पार पाडतात.\nजानेवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या नोटस्‌जेन ॲअॅपचे ५० हजारांहून अधिक युजर्स आहेत. यावर १० हजारांहून अधिक नोटस्‌ आहेत आणि नोटस्‌ खरेदी-विक्रीचे हजारांहून अधिक व्यवहार या क्षणापर्यंत पार पडलेले आहेत. भारतातून सुरू झालेल्या या उपक्रमाने जगभरातील २० हून जास्त देशांमध्ये धडक मारलेली आहे. नोटस्‌जेनला ‘सीएल एज्युकेट’सारख्या शिक्षणातील विविध तज्ज्ञ संस्थांचे पाठबळ आहे. ‘सीएल एज्युकेट’ने या उपक्रमात मोठी गुंतवणूकही केलेली आहे. शिक्षण उद्योगातील दिग्गज जसे सत्या (करियर लाँचरचे सीईओ), अरविंद झा (परीक्षा लॅब्सचे सीईओ) आणि राजीव सराफ (लेप्टन सॉफ्टवेअरचे सीईओ) यांनी मिळून नोटस्‌जेनमध्ये ५० हजार डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.\nनोटस्‌जेन या पुढाकाराबद्दल सत्या म्हणतात, ‘‘एखाद्या विद्यार्थ्याला एमआयटी, आयआयटी, आयआयएम अगर स्टेनफोर्डसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांतील टॉपर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नोटस्‌ प्राप्त होऊ शकत असतील, तर त्याहून चांगली गोष्ट काय असू शकते\nनोटस्‌जेनला मिळणारा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. शैक्षणिक साहित्याच्या क्षेत्रात आघाडीची कंपनी बनण्यासाठी नोटस्‌जेनने कंबर कसलेली आहे. आवश्यकतेनुसार अधिकाधिक गुंतवणूक प्राप्त करण्याच्या दिशेनेही नोटस्‌जेनच्या कामाला वेग आलेला आहे.\n२०१४-१५ मध्ये भारतातल्या शैक्षणिक बाजारात जवळपास ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. २०१७ पर्यंत बाजार ४० अब्ज डॉलरला भिडलेला असेल. दुसरीकडे भारतात ऑनलाइन शैक्षणिक साहित्याचा बाजारही वेगाने फोफावत आहे. पुढेही तो असाच फोफावत राहील. दोन कारणे या मागे आहेत. एक म्हणजे भारताची निम्मी लोकसंख्या २५ वर्षांहून कमी वयाची आहे. दुसरे म्हणजे मोबाईलचा प्रसार झपाट्याने होतो आहे.\nमहिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे\nसात्विक भावनेतून समूह उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे ‘सोमेश्र्वर’ कंपनीचे महेंद्र साखरे\nभारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nटॉकबिज'च्या रूपाने व्हाट्सऍपला पर्याय, पुण्यातील तरुणाची तंत्रज्ञानात गरुडझेप \nकहानीवाली नानींना भेटा,ज्यांनी दहा हजार मुलांना गोष्टी सांगितल्या आहेत\nमोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई\nखरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश\n…अन् रिक्षावाल्याचं लेकरू झालं ‘आयएएस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B5-2/", "date_download": "2018-08-22T01:21:40Z", "digest": "sha1:ASWQ2ZGS326IYABO2WRBJCXOGLBTGQKW", "length": 8369, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: लहान मिळकतींना कर सवलत स्थायीनेही नाकारली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे: लहान मिळकतींना कर सवलत स्थायीनेही नाकारली\nप्रशासनाचा अभिप्राय मंजूर : आर्थिक अडचणीचे कारण\nपुणे- मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिका हद्दीतील 700 चौरस मीटर पेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना मालमत्ता कर माफ करण्यास महापालिका प्रशासनाने स्पष्ट शब्दांत नकार देत त्याबाबतचा अभिप्राय स्थायी समिती समोर सादर केला होता. हा अभिप्राय मान्य करत स्थायी समितीनेही ही कर सवलत देण्यास नकार दिला आहे.\nमुंबई महापालिकेने पालिका हद्दीतील 700 चौरस मीटर पेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास राज्य शासनानेही सहमती दर्शविली होती. याच धर्तीवर पुणे महापालिकेतही 700 चौरस मीटरपेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना सवलत मिळावी असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनकवडे आणि नगरसेविका संगिता ठोसर यांनी स्थायी समितीत दिला होता. स्थायी समितीने तो प्रस्ताव प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविला होता.\nप्रशासनाने दिलेल्या अभिप्रायानुसार, राज्य शासनाने या पूर्वीच महापालिकेची जकात आणि त्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) हे मुख्य उत्पन्नाचे स्रोत रद्द केलेले आहेत. अशा स्थितीत पुन्हा मिळकतकरात सवलत देणे हे सध्याच्या आर्थिक स्थितीत पूर्णत: विसंगत ठरते. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या राज्य शासनाकडून जीएसटीच्या मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून असून त्यानंतर सर्वांत मोठा उत्पन्नाचा एकमेव स्रोत हा मिळकतकर आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील 700 चौरस मीटरपेक्षा कमी आकाराच्या मिळकतींना मिळकतकरात सवलत देणे संयुक्तिक होणार नाही, असे या अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले होते. शहरात 700 चौरस मीटर पेक्षा कमी आकाराच्या कर आकारणी असलेल्या 16 हजार 600 मिळकती आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्तर प्रदेश; खासगी बसच्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू\nNext articleकॉलेजमध्ये प्रमुख विषयाची निवड करताना…\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n“पुरुषोत्तम’मध्ये ज्वलंत विषयावर एकांकिकेचे सादरीकरण\nपावसाच्या अचूक अंदाजावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह\n“वीजचोरी कळवा, 41 लाख मिळवा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/sena-mps-beats-air-india-staffer-chappal-10510", "date_download": "2018-08-22T02:25:24Z", "digest": "sha1:E5MSGSYXVEMAAXCUTTFO4IPAH22AHZ2U", "length": 9468, "nlines": 142, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sena MP's beats Air India staffer by Chappal | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेनेच्या खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण\nसेनेच्या खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण\nगुरुवार, 23 मार्च 2017\nएअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, त्यामुळे त्याला मारलं. मी त्याला माझी बाजू समजावून सांगत होतो. पण त्याची अरेरावी सुरु होती. त्यामुळे पायातली चप्पल काढून तब्बल पंचवीस फटके मी त्याला मारले - रविंद्र गायकवाड (वाहिन्यांशी बोलताना)\nनवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.\nबसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. रवींद्र गायकवाड हे आज पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट होतं, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली.\nदरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, त्यामुळे त्याला मारलं, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिलं आहे. रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत.\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/governor-murder-of-democracy-says-siddaramaiah/", "date_download": "2018-08-22T01:56:27Z", "digest": "sha1:GPZ5SEA2L5DOEGE2FEZM6HD6RUDIPJW6", "length": 10103, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यपालांनी लोकशाहीची हत्या केली - सिद्धरामय्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यपालांनी लोकशाहीची हत्या केली – सिद्धरामय्या\nबंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nदरम्यान येडियुरप्पा आणि भाजप यांच्यावर विरोधकांकडू टीकेची झोड उठवण्यात येतीये. आरोप – प्रत्यारोपाच राजकारण रंगत असतानाच आता मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडे सात दिवसांची मुदत मागितली होती. त्यासाठी त्यांनी राज्यपालांना जे पत्र पाठवले होते. त्यामध्ये त्यांच्यासह १०४ आमदारांची नावे होती. त्या व्यतिरिक्त अन्य एकाही आमदाराचे नाव नव्हते तरी राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले हा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक होता. असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nसंविधानाचे पालन करण्याऐवजी राज्यपाल शहा आणि मोदींचे ऐकत आहेत. राज्यपालांनी लोकशाहीची हत्या केली. येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सात दिवस मागितले होते पण राज्यपालांनी १५ दिवस दिले यातून त्यांचे भाजपाबरोबर असलेले संगनमत दिसून येते असं देखील सिद्धरामय्या यांनी म्हंटले आहे.\n‘जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू’\nटीम महाराष्ट्र देशा - निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी भाजप नेत्यांना आयोध्येतील राम मंदिराची आठवण येवू लागली…\nसांगली : अखेर महापौरपदाची माळ संगीता खोत यांच्या गळ्यात\nकेरळातील पूरग्रस्तांच्या मदतीला शिवसेना, आमदार, खासदार देणार एक…\nसिद्धूची पाकिस्तानातील नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:19:33Z", "digest": "sha1:P2NSPCYETHR7YXGWV42Z6AMXBFYGOYRB", "length": 11152, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारामतीत मीच उमेदवार… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहदेव जानकर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना टक्कर दिली होती. ही निवडणूक तेव्हा देशात चर्चेची राहिली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांचा या मतदारसंघाशी संपर्क नसल्याचा आरोप करण्यात येत होता. आता जानकर यांनी पुन्हा बारामतीतून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने नव्या चर्चेला सुरवात होणार आहे.\nपशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांचा दावा : त्यावेळी शेट्टी, खोत यांचे षड्‌यंत्र\nबारामती- लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या 50 जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. अर्थात त्यात तडजोड होईल. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असल्याने बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज (बुधवारीए) बारामतीत केला.\nजानकर यांनी दिवंगत पत्रकार महेंद्र कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर माहिती दिली. बारामती, माढ्यासह सहा जागा आम्ही मागणार आहोत. मागील लोकसभेच्या वेळीच मला माढा मतदारसंघ हवा होता. मात्र, राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या पक्षाचे हित समोर ठेवून षड्‌यंत्र केले व त्यांच्याकडे तो मतदारसंघ घेतला. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मी कोठूनही लढू शकतो. बारामतीतूनच लढण्याला प्राधान्य असेल, असे त्यांनी नमूद केले.\nधनगर आरक्षणा संदर्भात पत्रकारांनी जानकर यांना प्रश्‍न विचारले असता ते की, यासाठी कमिटी नेमली आहे. तिचा अहवाल सकारात्मक येईल, तेव्हा सरकार निश्‍चित आरक्षण लागू करेल. केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे. धनगर समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा तरुणांना असली तरी केवळ आरक्षण-आरक्षण म्हणून चालणार नाही. आम्ही सत्तेत आलो, ते काही एकट्या समाजाच्या बळावर नाही. जर कोणी केवळ आरक्षणामुळे महादेव जानकर सत्तेपर्यंत पोचले असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांबाबत राग असू शकतो. मात्र, आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू आहे. धनगर समाजाच्या युवकांनी संयमाने घ्यायला शिकावे, असा सल्ला त्यांनी दिला.\nपुण्यातील हल्लाबोल समारोप प्रसंगी शरद पवारांनी पुणेरी पगडी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून हद्दपार करुन यापुढे फुले पगडी वापरण्याचे आवाहन केल्याने आता पगडी वरुन चांगलेच राजकारण रंगल्याचे दिसून येत आहे. आज बारामतीतील पत्रकार परिषदे दरम्यान राज्याचे दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी बारामतीकरांना कोणती पगडी कधी वापरायची हे चांगल माहित असल तरी जनतेलाही तुम्हाला कोणती पगडी घालायची हे चांगल माहीत आहे असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअपाचे हेलिकॉप्टर विकण्यास अमेरिकेची मंजुरी\nNext articleपुणे: अपंगसाठी 5 टक्‍के जागा आरक्षित ठेवा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण: सचिन अंदुरेनीच झाडली गोळी\n“इंद्रायणी’ने सोडला काठ ; आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याची नोंद\nखेडशिवापूर नाक्‍यावर शिवसेनेचे “टोल बंद’, ठिय्या आंदोलन\nभवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/author/nsb/page/3/", "date_download": "2018-08-22T02:20:52Z", "digest": "sha1:OKXTIJR3PXTHT6A7KAB7QDK2CJDJVF6E", "length": 11097, "nlines": 122, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "Nirbhid Satta Admin | Nirbhidsatta News | Page 3", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nमधातील पोषक तत्‍वे शरीरासाठी कमी असणार्‍या पोषक तत्‍वांची कमी भरुन काढण्‍याचे काम करत असते. घरघुती उपायामध्‍ये मधाचा वापर होत असतो. बर्‍याच आजारावर मध औषध म्‍हणून कामी येतो. कप, अस्‍थमा, वजन...\tRead more\nहौस म्हणून चोरी करणारा मेकॅनिक पोलिसांच्या ताब्यात; शाहूपुरी पोलिसांची कारवाही\nशाहूपुरी पोलिसांनी 7200 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी केल्या हस्तगत निर्भीडसत्ता न्यूज – सातारा येथील भूविकास बॅंक चौकात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पाठलाग करून पकडलेला...\tRead more\nमहापालिकेतर्फे ऑटो क्‍लस्टरमध्ये प्रदर्शन; कचऱ्यापासून इंधन, वीज, खत निर्मिती अन्‌ बरेच काही\nनिर्भीडसत्ता न्यूज – शहरातील मोठ्या सोसायट्या, हॉटेल्स, उद्योगांचा ओला कचरा न उचलण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे हा कचऱ्याचे विघटन करायचे कसे, कचरा जिरवायचा...\tRead more\nडॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला सीबीआयकडून अटक\nनिर्भीडसत्ता न्यूज – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या सचिन प्रकाशराव आंदुरे (रा. औरंगाबाद) याला सीबीआयकडून अटक करण्यात आली असल्याची माहि...\tRead more\nमित्राने केला आठशे रुपये व मेमरी कार्डसाठी मित्राचा खून\nनिर्भीडसत्ता न्यूज – रहाटणीमध्ये एक महिन्यापूर्वी खासगी बसमध्ये हत्याराने वार करुन झालेल्या चालकाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. उसने घेतलेले ८०० रुपये आणि मोबा...\tRead more\nधक्कादायक: दोन मुलांचा गळा आवळून वडिलांची आत्महत्या\nनिर्भीडसत्ता न्यूज – राहत्या घरात स्वत:च्या दहा आणि आठ वर्षाच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.१९) ताथवडे येथील नृसि...\tRead more\nकलेवर संशोधन करणे काळाची गरज – अदिती हर्डीकर\nनिर्भीडसत्ता न्यूज – कलेवर संशोधन करण्याची आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. संशोधनातून भारतीय संस्कृतीचे नाव पुढे आणावे. संस्कृती वाढवावी, असे आवाहन अदिती हर्डीकर यांनी कलाकारांना केले....\tRead more\nअटलजींच्या श्रद्धांजलीसाठी निगडी रविवारी सर्वपक्षीय शोकसभा\nनिर्भीडसत्ता न्यूज – दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरणात...\tRead more\nनुकताच तयार केलेला हिंजवडी-माण रस्ता खड्ड्यात \nदुरावस्था झालेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करा; तालुका शिवसेनेचे प्रशासनास अल्टीमेटम मुळशी ग्रामीण : प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – मागील काही महिन्यापुर्वीच सुमारे दहा कोटी रूपये...\tRead more\nटाटा मोटर्स समाज विकास केंद्रा कडून विद्यार्थ्यांचा गौरव\nवाकड : प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – टाटा मोटर्स समाज विकास केंद्रा कडून सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी गुण गौरव समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाज विकास केंद्र...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-sangali-state-road-on-petrol-tanker-accident/", "date_download": "2018-08-22T02:40:43Z", "digest": "sha1:SYDLFOVZBAXNRUIHXUADWYPBPVG5UDE7", "length": 4074, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " कोल्‍हापूर राधानगरी मार्गावर पेट्रोलचा टँकर पलटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर राधानगरी मार्गावर पेट्रोलचा टँकर पलटी\nकोल्‍हापूर राधानगरी मार्गावर पेट्रोलचा टँकर पलटी\nकोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर घोटवडे (ता.राधानगरी) नजीक पेट्रोलचा भरलेला टँकर पलटी झाला. मात्र कोणतीही जिवित्त हानी झाली नाही.ऊस पिकात सांडणाऱ्या पेट्रोलची मात्र लोकांनी अक्षरशः लयलुट केली.\nमिरज येथून धामोडकडे पेट्रोल घेऊन चाललेला टँकर (क्रमांक एम एच 09 सी 3443) हा संध्याकाळी साडे सातच्या सुमारास चव्हाण ओढयानजीक पलटी झाला. या परीसरात पाऊस सुरू होता त्यामुळे टँकर घसरून ऊसाच्या शेतात जाऊन पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर असल्याने चालक व क्लिनर दोघेही बचावले हे दोघे टँकरच्या वरील बाजूने बाहेर पडले.\nटँकर पलटी झाल्याचे समजताच आसपासच्या तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून ऊसाच्या शेतात पेट्रोल सांडत होते. टँकरमधून बाहेर पडणारे पेट्रोल भरून नेण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. लोकांनी विशेषतः तरूणानी बादली,घागरी,कॅन,किटलीसह मिळेल त्या भांडयाने पेट्रोल नेण्यासाठी अक्षरशः लयलुटच केली.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/elphinstone-road-bridge-accident/", "date_download": "2018-08-22T01:04:45Z", "digest": "sha1:COYDYVMF3YXODKFF5UWMFS4HMDB47KT7", "length": 30879, "nlines": 133, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "एल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, 'आपली' हतबलता", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nएल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, ‘आपली’ हतबलता\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसध्या सर्वत्र एलफिन्स्टन रोड स्टेशन वरील ब्रिजवर झालेल्या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांमध्ये संताप, उद्वेग, हतबलता…ह्या सर्व भावना आहेत. समाज माध्यमांवर, नेहेमीप्रमाणे, पक्षीय राजकारण सुरू झालंय. परंतु सर्वत्र शेअर होत असलेल्या अनेक छायाचित्रांवरून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की वर्तमान केंद्रीय सरकार द्वारे अधिकाऱ्यांकडून काम करवून घेण्यात प्रचंड कुचराई होत आहे. हे म्हणण्यामागे आधार आहेत पुढील फोटोज.\nपहिला आहे, सतत केल्या गेलेल्या तक्रार-सूचनांचा.\nदुसरा आधार आहे खुद्द रेल्वे मंत्रालयातर्फे ह्या पुलाच्या दुरुस्तुसाठी मंजूर केलेल्या निधीचा. निधी मंजूर होऊन ही अधिकारी तसेच बसून राहिले…आणि ही दुर्घटना घडली.\nवरील छायाचित्रात तारीख स्पष्ट दिसत आहे. २८ ऑक्टोबर २०१५. २०१५ ते २०१७ हा निधी तसाच पडून राहीला…सदर विषयावर अनेक तक्रारी होत राहिल्या तरीही रेल्वे मंत्रालयातर्फे संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा चाबूक फिरला नाही. फळं निष्पाप प्रवाश्यांना भोगावी लागली.\nपुढे – आणखी एक पत्र आहे…ज्यात माजी रेल्वे मंत्री खुद्द निधीच्या भावाची सबब सांगत आहेत…\nहे पत्र आहे २०१६ मधलं.\nएकूणच सर्वत्र सावळा गोंधळ आहे असं दिसतंय.\nसदर विषयावर, एकूणच शासन प्रशासनाचा गलथान कारभार, माध्यमांनी ह्या प्रकरणात केलेली घोड चूक आणि सामान्य जनता म्हणून आपली हतबलता व्यक्त करणारे ३ फेसबुक स्टेटस वाचकांसाठी पुढे प्रसिद्ध करत आहोत. आपल्या सर्वांच्या भावना काही वेगळ्या नसाव्यात…\nगोरखपूर आणि मुंबई पूर. दोन्हीही व्यवस्था निर्मितच होते. आजची दुर्घटनासुद्धा अशीच व्यवस्था निर्मित आहे. आणि ह्या समस्या पूर्वापार आहेत. सर्वच पक्षांनी निपजू दिलेल्या आहेत – सत्ताधारी आणि विरोधक, सर्वच. त्यामुळे आज सत्ताधारी सरकार “कोणतं” हा दुय्यम मुद्दा आहे. त्याचं राजकारण करू नये.\nमुंबईत पूर होतो त्याचा दोष पावसाचा असतो, मनपाचा नसतो पण रेल्वे पूलवर चेंगराचेंगरी झाली तर लोकांच्या गर्दीचा दोष नसतो, रेल्वे प्रशासनाचा ही नसतो पण सरळ रेल्वे मंत्र्यांचा आणि पर्यायाने भाजपचाच असतो असे तर्क लढवू नये. तसंच, मुंबईतील अनिर्बंध लोकसंख्या वाढ आणि बेशिस्त बांधकामांसाठी फक्त मनपा जबाबदार आहे, राज्य-केंद्र नामानिराळे राहू शकतात असे ही तर्क लावू नये.\nपूर असो वा आजची दुर्घटना…दोष संपूर्ण यंत्रणेचाच आहे. स्थानिक, राज्य, केंद्र…सर्वांचाच. पाणी तुंबण्यापासून ब्रिजची दुरुस्ती नं होण्यापर्यंत.\nमुंबईची लोकसंख्या आणि बांधकामांची तुंबई होणं, त्या अनुषंगाने इन्फ्रा तकलादू पडणं हीच मूळ समस्या आहे. त्यात पक्षीय अभिनिवेश आणून आपलीच एकमुठ फोडून घेऊ नये. (हे “राजकारण करू नका”, “मूळ समस्या ओळखा” असं म्हणणाऱ्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होणारच. २०१४ च्या आधीही व्हायचे, आजही होतात, २०१९ नंतर ही होत रहातील. प्रश्न उपस्थित करणारे बदलत जातात फक्त. असो.)\nएकीकडे देवावर टीका करणे हा हक्क वाटणारा, ठाकरे सिनियर ज्युनियर मात्र होलियर दॅन काऊ ठरवून काहीही झालं तरी मुंबई मनपा वर भरवसा ठेवलाच पायजे असा बाणा बजावतो. दुसरीकडे, मुंबईतील गर्दीच्या नावाने बोटं मोडणारा, खुद्द फडणवीसांच्या कित्येक योजना ह्याच मुंबईत आणखी उद्योग, आणखी गर्दी वाढवणाऱ्या आहेत – हे सांगितलं तर भडकून उठतो.\nसतत घडत असणारे दुःखद प्रसंग फक्त एकमेकांना टपल्या टोमणे मारण्यासाठी वापरण्याचे, खी खी हसण्यासाठीचे विषय होऊन बसलेत. राजकीय पक्षांना आणखी वेगळं काय हवंय असा गोंगाट त्यांच्या पथ्यावर पडणारा असतो. ह्या गोंगाटात, प्रश्नाच्या मुळाशी जाऊन इश्यू स्पेसिफिक विचार करणारे आणि त्यावरील उपायांवर अंमलबजावणी करू पहाणारे, त्या दिशेने किमान विचार करणारे मोजकेच आवाज अधिकाधिक बुलंद होणं गरजेचं आहे. भविष्यात कधीतरी ही अभिनिवेशी भक्तगिरी कमी होऊन भारतीयत्व केंद्रित राजकारण व्हायचं असेल तर आजच्या ह्या क्षीण आवाजांनी टिकून रहाणं, बलवान होत जाणं भाग आहे.\nआम्हीही आहोत एल्फिस्टनचे गुन्हेगार..आमचे प्रयत्न कमी पडले.. जमल्यास आम्हालाही माफ करा..\nमराठीतील 4 चॅनेल्स, इंग्रजीतील 3 चॅनेल्स, हिंदीतील 3 चॅनेल्सचे ब्युरो, 2 मराठी वृत्तपत्रं, एका रेडिओ वाहिनीचं ऑफीस.. परळ-लालबाग-वरळी भागात मराठी-इंग्रजीतील बहुतांश वृत्तवाहिन्यांची हेडक्वार्टर्स आहेत. मराठीतील 4 वृत्तवाहिन्यांची कार्यालयं याच परिसरात आहेत. आम्ही बहुतांश माध्यमकर्मी त्याच पुलावरुन प्रवास करतो ज्यावर काल डोळ्यात पाणी आणणारा-ह्रदयाचे ठोके अजूनही वाढवणारा अपघात घडला. या पुलावरुन खाली उतरल्यावर वरळी नाक्यापर्यंत टॅक्सी मिळते. मध्ये रेल्वेवरुन प्रवास करणारे तर रोज दोनदा या पुलावरुन प्रवास करतात. खरं तर जिथे अपघात घडला त्या पुलावर इतकी गर्दी होत नाही कधी. पण पाऊस आणि अफवा या दोन्हीमुळे मुख्य पुलावर गर्दी झाली.\nखरं तर या पुलापेक्षाही जास्त धोका आहे तो परळच्या पुलाचा.. जिथे अपघात घडला तो एल्फिस्टनचा पूल होता.. ना की परळ स्थानकावरचा पूल. तरीही परळ-एल्फिस्टन स्थानकांवरचे पूल, दोन्ही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची कमी असलेली उंची, या पुलावरील पाय-यांची उंची याविषयी बहुतांश माध्यमांनी स्पेशल रिपोर्ट केलेत. यावर आवाज उठवलाय. अगदी मंत्र्यांपर्यंत या पुलाची अवस्था पोहचवली ती माध्यमांनीच. पण यात सातत्य राहिलं नाही हे मान्य करावंच लागेल. फक्त हा पूल नाही तर कुर्ल्याचा हार्बरला जोडणारा पूल, कल्याणचा मोठ्या ब्रिजवरुन लहान ब्रिजवर उतरणारा, 3 आणि 4 क्रमांकाच्या फलाटाला जोडणारा अरुंद पूल आणि त्याच्या भयानक पाय-या याविषयी सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध झाले..बातमी दाखवली, पाठपुरावा केला पण जितकी तीव्रता हवी होती ती दाखवण्यात कमी पडलो.\nमनाला हुरहुर यासाठी लागलीय कारण रोज इथून प्रवास करतो. काल जिना उतरताना पडलेला चपलांचा खच, कपड्यांच्या चिंध्या आणि “पाणी मारुन साफ केलेले जिने” पाहून वाटलं की आरे आपण ही समस्या इतक्यांदा मांडूनही काहीच कसा काय फरक का पडला नाही हे आपलं अपयश नाही म्हणून इगो satisfy करायचा की आपणही कुठेतरी कमी पडलो अशी समजूत घालायची हे आपलं अपयश नाही म्हणून इगो satisfy करायचा की आपणही कुठेतरी कमी पडलो अशी समजूत घालायची रोज गर्दी फेस करतो आपण, रोज शिव्या घालतो, अगदी बातम्या करतो-नेत्यांचे-मंत्र्यांचे फोनो घेतो-प्रतिक्रिया घेतो-आश्वासनं मिळतात, काही प्रमाणात पूर्णही होतात.. पण तरीही कमी कुठे पडलो रोज गर्दी फेस करतो आपण, रोज शिव्या घालतो, अगदी बातम्या करतो-नेत्यांचे-मंत्र्यांचे फोनो घेतो-प्रतिक्रिया घेतो-आश्वासनं मिळतात, काही प्रमाणात पूर्णही होतात.. पण तरीही कमी कुठे पडलो आपलीही जबाबदारी होती-आहे कारण आपण सरकार आणि जनतेतला दुवा आहोत. आपण स्वत:ही जनताच आहोत. मग नेमकं कमी कुठे पडलो आपलीही जबाबदारी होती-आहे कारण आपण सरकार आणि जनतेतला दुवा आहोत. आपण स्वत:ही जनताच आहोत. मग नेमकं कमी कुठे पडलो असे अनेक प्रश्न सतावत आहेत. मनाला हुरहुर लावून जात आहेत.\nआणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की परळ स्थानकावर बाहेर पडायला एकच पूल आहे जो अपघात घडलेल्या पूलापेक्षा जास्त खतरनाक आहे. कारण हा पूल प्लॅटफॉर्मवर इतका थेट उतरतो की गर्दीच्या वेळी जराजरी ढकलाढकली झाली तर 20-22 लोकं डायरेक्ट रुळांवर पडतील. आजपर्यंत निव्वळ नशिबामुळे असा काही प्रकार घडला नाहीये. या ठिकाणी पुलाची विभागाणीही बावळटप्रकारे केली आहे. 20-80 टक्के अशी ही विभागणी आहे. गर्दीच्या वेळी नेमकं कोणी कोणत्या बाजूने उतरायचं हा नेम नसतो. कारण 20 टक्के भागातही डावीकडून आणि उजवीक़डून प्रवास होतो आणि 80 टक्के भागातही. त्यात या पुलाच्या पाय-या इतक्या उंच आहेत की तरुणही भिंतीचा आधार घेऊन चालतात. पावसात हा पूल घसरडा होतो. काल अपघात या ठिकाणी झाला नाही. अपघात एल्फिस्टनच्या पुलावर झाला हे लक्षात घ्यायला हवं. अपघात अनपेक्षित होता. पण अपघात झाला त्या पुलापेक्षाही जास्त धोकादायक काही मीटरवर असणारा परळचा पूल आहे. हा धोका दुर्लक्षून चालणार नाही. जे फोटो शेअर होत आहेत ते परळ पुलाचे आहेत, एल्फिस्टन पुलाचे क्वचित फोटो शेअर झालेत. अपघात झाला त्या पुलावर खरं तर इतकी गर्दी होत नाही कारण एल्फिस्टनच्या तिकिटघराची जागा मोकळी असते. खाली उतरल्यावर रस्ता मोकळा असतो. परळ पुलावर तो स्कोप नाही कारण मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांना बाहेर पडायला तोच एक मार्ग आहे.\nपण खरंच काल सारंच विस्कटणार होतं. अघटित होतं.\nखरंच त्या पुलावर असा अपघात घडेल अशी कल्पनाही नव्हती केली.\nशेवटी गर्दीची मानसिकता आणि भीती ही अतर्क्य असते. गर्दी बेफान झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. गर्दीला शिस्त इतक्या रोमांचकारी अवस्थेला आपण अजूनही पोहचलो नाहीयोत आणि म्हणूनच एक चाकरमानी म्हणून आणि त्याहीपेक्षा माध्यमांमध्ये काम करणारा एक कर्मचारी म्हणून (मी स्वत:ला पत्रकार म्हणवत नाही) मी अपयशी ठरलो हे मान्य करावंच लागेल.\n(लेखामुळे कोणाच्या भावना किंवा इगो दुखावला गेला असेल तर माफ करा)\nही काय माझी मुंबई आहे २०-२५ जण गुदमरून मेले. हे असे मरण \nया मुंबईत माझा जन्म गेला. कळायला लागल्यापासून गेली ५० वर्षे लोकल ट्रेन्स माझ्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मी तरी अधून मधून हल्ली काली-पिली, उबर, ओलांने जातो येतो. पण ९० टक्के मुंबईकरांना तर लोकल शिवाय पर्यायच नाही. माझे मुंबईकर कष्टकरी भाऊ -बहीण. शेकडो शेळ्या-मेंढ्या एकमेकांना चिकटून गुमान चालतात तसे काहीसे. सकाळ पासून रात्री पर्यंत. कितीही त्रास झाला तरी सहन करणारे.\nमुंबईच्या लोकल प्रणालीचे प्रश्न आहेत. प्रश्न असणारच.\nमुद्दा आहे प्रश्न मर्यादेत आहेत कि हाताबाहेर गेलेत. आणि मर्यादा कोण ठरवणार \nसर्व आलबेल सुरु आहे म्हणजे मर्यादेत आहे असे मानायचे \nदररोज १० रेल्वे प्रवासी मुंबईत मरतात. दररोज किमान ४० लाख प्रवास करतात. म्हणजे शेकडा प्रमाण ०.०००००२५ %. ते प्रमाणात आहे असे मानायचे \nडोंबिवलीवाले कल्याणवाल्यांचे, बोरिवलीवाले वसई-विरार वाल्यांचे शत्रू झाले ते मानवी स्वभावानुसार मानायचे \nमानवी जीवनातील सर्वच घटनांना “दुर्घटना” असे लेबल लावता येतेच कि. कोणी अडवलंय \nप्रत्येक घटनेला ती का घडली याचे स्पष्टीकरण असतेच कि. चार गाड्या एकदम आल्या, पाऊस जोरात आला, उद्या दसरा असल्यामुळे गर्दी होती. ब्रिज पडल्याची अफवा उठली. इत्यादी.\nझाले गेले विसरून, उद्या नाही तर काही काळानंतर काहीच घडले नाही अशा रीतीने पूर्ववत जगायचे याला “मुंबई स्पिरिट” म्हणायचे \n“मुंबईचे स्पिरिट” म्हणजे काय तर प्रत्येक नागरिकाने सुटा सुटा विचार करायचा कधीही सामुदायिक कृती, सामुदायिक मागणी करायची नाही कधीही सामुदायिक कृती, सामुदायिक मागणी करायची नाही मुबईच्या अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे होणारी ससेहोलपट चहा पिताना, गप्पा मारताना, प्रेशर कुकरच्या वाफे सारखी काढून टाकायची मुबईच्या अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे होणारी ससेहोलपट चहा पिताना, गप्पा मारताना, प्रेशर कुकरच्या वाफे सारखी काढून टाकायची सगळ्याला अपघात म्हणायचे पुढचे असेच काही हादरवणारे घडे पर्यंत…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← सर्व जीवनमुल्यांनी परीपुर्ण असे ‘सीताफळ’ : आहारावर बोलू काही – भाग १०\nह्या गावात फोटोग्राफीवर आहे बंदी…पण का कारण ऐकून तुम्हाला हसू येईल कारण ऐकून तुम्हाला हसू येईल\nमुंबई महानगरपालिकेचं हे पाऊल स्त्रियांचं आपल्या समाजातील स्थान अधिकच उंचावणार आहे\nरेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” \nमुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत, सर्वांना माहिती नसलेल्या, काही महत्वपूर्ण गोष्टी\nगुगलने दखल घेतलेला पण आम्हां भारतीयांना माहित नसलेला भारतीय सांख्यिकीचा जनक\nबुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही\n – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४\nमेरठच्या डीएम बी चंद्रकला – लेडी सिंघम\nजगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर भारतात नसून परदेशात आहे\nसार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ४\nभारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्ये – यांच्या पालनासाठी स्वयंप्रेरणा हवी\nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\nकोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने ताब्यात घेणारा ‘भारतीय मेजर’\nयेथे चलनात आहेत प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा\nइस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय\nबुलेट ट्रेन (२) : सरकारी तिजोरी रिकामी करणारं “आर्थिक बेशिस्त” धोरण\nMy Name is Khan – पण मी मुस्लिम नाही : चंगेज खान – भाग १\nगझनवीने शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी कोरला कलमा, पण त्याचा हेतू सफल झाला नाही\nनोटबंदीच्या घोषित कारणांचा उहापोह\nएका भारतीय एअरफोर्स मार्शलचा मृत्यू – ज्यावर संपूर्ण भारत हळहळला होता…\nभारतीय शास्त्रज्ञांची अभिमानास्पद कामगिरी, अवकाशात शोधली ‘सरस्वती’\nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nभारतीय पासपोर्ट बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात\nहस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/0ad3c8fd5d/bebiberi-to-help-parents-stay-one-step-ahead-of-the-needs-of-the-baby-", "date_download": "2018-08-22T02:00:58Z", "digest": "sha1:HMUAWZDLUTBO7XWLZ6HSU6GRM27MQOEF", "length": 23762, "nlines": 95, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "बाळाच्या गरजांच्या एक पाऊल पुढे रहाण्यास पालकांना मदत करणारे बेबीबेरी....", "raw_content": "\nबाळाच्या गरजांच्या एक पाऊल पुढे रहाण्यास पालकांना मदत करणारे बेबीबेरी....\nबाळाचा जन्म ही निश्चितच एक आनंदाची बाब... पण त्याचबरोबर येते ती एक मोठी जबाबदारीही.... त्यातच अशा वेळी नेमका कोणता सल्ला ऐकायचा – ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे वागायचे की पिढयांपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक शहाणपणाला महत्व द्यायचे – याबाबत या नवीन पालकांचा नक्कीच गोंधळ उडतो. प्रचलित असलेले समज आणि खऱ्या अर्थाने सर्वोत्तम काय आहे, यामधील फरक ओळखणे हे खरोखरच कठीण आणि तणावपूर्ण असते. रात्रभर बाळाचे रडणे किंवा काही न खाणे किंवा तापाने फणफणने, यांसारखे प्रसंग तर या गोंधळात भरच घालतात. म्हणजे एकूणच काय, तर खऱ्या अर्थाने हा पालकत्वाचा आनंद उपभोगण्यापेक्षा त्यातून खूप सारा तणावच निर्माण होतो आणि नेमके अशा वेळीच बेबीबेरी (BabyBerry) अतिशय मदतगार ठरु शकते.\nपालकांना त्यांच्या बाळाच्या प्रगतीची आणि विकासाची संपूर्ण माहिती ठेवण्यास बेबीबेरी मदत तर करतेच पण त्याचबरोबर एक परिपूर्ण अनुभवही देते. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो, जसे की, लसीकरण तक्ता, बाळाच्या वाढीतील मैलाचे दगड, इतर माहिती, आयुष्याला आकार देणारी साधने आणि त्याशिवाय चांगली आणि शिफारस केली गेलेली उत्पादने आणि सेवा विकत घेण्यास पालकांना सक्षम बनवतील अशी इतर सोयीची वैशिष्ट्ये...\nबाळाच्या शारिरीक, भावनिक आणि मानसिक वाढीबाबतच्या सर्व नोंदी ठेवण्याचा या ऍपचा प्रयत्न असतो. तसेच ते व्यक्तिगतरित्या माहिती देऊ करतात आणि बाळाचे वय, लिंग, वैशिष्ट्ये, छंद, कौशल्ये आणि पालकांची जीवनशैली या गोष्टी लक्षात घेऊन, त्यांच्या एमब्रायो (mBryo) या रेकमेंडेशन इंजिनच्या द्वारे संबंधित माहिती पालकांपर्यंत पोहचवली जाते. त्याचबरोबर लसीकरणाच्या वेळा आणि त्यांनंतरची संभाव्य लक्षणे किंवा परिणाम याबाबतही पालकांना वेळोवेळी इशारे दिले जातात. पालक आपल्या पाल्याची प्रगती डब्ल्यूएचओच्या मानकांशी पडताळून पाहू शकतात आणि वेळोवेळी बालसंगोपनाशी संबंधित आणि व्यक्तिगत माहिती मिळत असल्याने ते अप-टू-डेट रहातात.\nबेबीबेरीची पालक कंपनी असलेली सेरेब्राह्म इनोव्हेशनची (CereBrahm Innovations) स्थापना केली ती बाला वेंकटचलम आणि सुभाषिनी सुब्रमनियम यांनी... सुभाषिनी या नेहमीच स्वतःला ‘सुपर पेरेंट’ समजत असत आणि आपल्या पाल्याच्या आरोग्य आणि कल्याणावर आपले संपूर्ण नियंत्रण असल्याचा त्यांचा समज होता. पण एक दिवस त्यांची मुलगी कांजिण्यांनी आजारी पडली. जेंव्हा त्या आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरकडे गेल्या, तेंव्हा त्यांना समजले की त्यांच्या मुलीला कांजिण्यांची लस देण्याचे राहून गेले होते आणि वर्गातील कोणामुळे तरी तिला हा आजार झाला होता. अर्थातच हा असाच आणखी एक विद्यार्थी होता, ज्यालादेखील ही लस मिळाली नव्हती आणि याचे कारण म्हणजे या लसीचा समावेश सरकारच्या अनिवार्य लसींच्या यादीत नव्हता.\nत्यावेळी संस्थापकांना काही गोष्टींची जाणीव प्रकर्षाने झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य ती माहिती, जागरुकता आणि वेळोवेळी योग्य ती माहिती मिळण्याचा अभाव... अर्थातच या गोष्टीकडे तातडीने लक्ष देणे त्यांना गरजेचे वाटले. त्यावेळी वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वात आधी संपर्क साधला तो बालरोगतज्ज्ञांशी.. त्याबाबत बोलताना बेबीबेरीचे सीएमओ देव वीज सांगतात, “ आमच्या समजांना बालरोगतज्ज्ञांनीही दुजोरा दिला. त्यांच्या मते अनेक पालक लहानसहान गोष्टींसाठीही डॉक्टरांकडे धाव घेतात आणि विनाकारण काळजी करतात. तर दुसऱ्या बाजूला अनेक पालक अगदी क्वचितच डॉक्टरकडे जातात आणि काही वेळा महत्वाच्या तपासण्याही चुकवतात. त्यामुळे पालकांना व्यक्तिगत आणि अचूक माहिती पुरविण्याची गरज असल्याचे स्पष्टच होते, जेणेकरुन ते सर्वोत्तम निर्णय घेऊ शकतील.”\nसुरुवातीच्या आवश्यक चाचण्यांनंतर बेबीबेरीला ऑक्टोबर २०१४ मध्ये एक ऍप-ओन्ली उत्पादन म्हणून सुरुवात झाली. “ आम्हाला आमचे हे उत्पादन एक प्रोऍक्टीव्ह चॅनेल म्हणून बनवायचे होते, ना की केवळ रिऍक्टीव्ह चॅनेल म्हणून आणि म्हणूनच ऍप हाच सर्वाधिक योग्य पर्याय असल्याचा निर्णय आम्ही घेतला.”\nत्यांची कोअर टीम ही सहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम करते, जे प्रामुख्याने तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असलेले आहेत. तर दुसरे दोन कर्मचारी ऑपरेशन्स आणि लॉजिस्टीक्सची जबाबदारी सांभाळतात. मुख्य कार्यकारी अधिकारी बाला यांना प्रॉडक्ट इंजिनियरींगमध्ये वीस वर्षांहून अधिक अनुभव आहे तर सीओओ सुभाषिनी यांना आरोग्यसेवा आणि ईकॉमर्स उत्पादने उभारण्याच्या कामाचा सतरा वर्षांहून अधिक अनुभव आहे. देव हेदेखील कोअर टीमचेच सदस्य असून त्यांनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईल क्षेत्रात सेल्स आणि मार्केटींगमध्ये अकरा वर्षांहून अधिक काळ काम केलेले आहे.\nसध्या महानगरातील आणि त्यापाठोपाठ देशभरातील लहानलहान शहरांमधील नविन पालकांचे लक्ष वेधून घेण्याचा बेबीबेरीचा प्रयत्न आहे. सध्या आपले ग्राहक वाढविण्यासाठी ते ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीचा एकत्रित वापर करत आहेत.\nपालकांना आधी या ऍपवर साईन अप करावे लागेल आणि बाळाबाबतची सर्व सविस्तर माहिती भरावी लागते, ज्यामध्ये बाळाची जन्मतारीख, जन्माच्या वेळचे वजन, उंची, लिंग, रक्तगट आणि गर्भावस्था कालावधी यांचा समावेश असतो, ज्यामुळे ऍपला संबंधित माहिती आणि लसीकरणाचे वेळापत्रक पुरवण्यासाठी मदत मिळू शकते. वेळोवेळी अद्ययावत केलेल्या या माहितीच्या आधारे, हे ऍप बाळांशी संबंधित उत्पादने आणि सेवा पुरवठादारांना संभाव्य आणि संबंधित ग्राहकांशी जोडून देऊ शकते. त्याचबरोबर हे ऍप पालकांना डॉक्टर्स, न्युट्रीशनिस्ट आणि इतर तज्ज्ञांकडून आलेली माहितीही उपलब्ध करुन देते.\nबेबीबेरीकडे महसूल मिळविण्याचे विविध मार्ग आहेत. बेरीकार्ट, हे इन-ऍप ईकॉमर्स स्टोअर पालकांना बाळासाठी आवश्यक वस्तू, खेळणी आणि इतर वस्तू पुरवते. पालकांना त्यांच्या परिसरातील डॉक्टर्स आणि दवाखान्यांची माहिती मिळू शकते आणि त्यांची नियोजित भेटही यामाध्यमातून घेता येऊ शकते. त्याशिवाय आई आणि मुलांसाठी व्हॅल्यू ऍडेड सर्विसेस, बालसंगोपन ब्रॅंडस् बरोबर बीटूबी टाय अप्स, मोठ्या डेटा सेवा आणि इतर आरोग्य-संबंधित सेवा यांसारख्या इतरही मार्गांचा कंपनीकडून शोध सुरु आहे.\nदेव यांच्या अंदाजानुसार भारतात सध्या बालसंगोपन आणि संबंधित उत्पादने आणि सेवांच्या बाजारपेठेत सुमारे पन्नास दशलक्ष वापरकर्ते असून, ते सुमारे १८ बिलियन डॉलर्सचा व्यवहार करत आहेत. मध्यमवर्गातील वाढती विभक्त कुटुंब आणि शहरी जोडप्यांचे अतिशय धकाधकीचे जीवन, यामुळे लहान बाळांचे पालक हे नेहमीच आयुष्य सोपे करणाऱ्या उपायांच्या शोधात असतात. त्यामुळे सहाजिकच गेल्या पाच वर्षांत या क्षेत्राची स्टार्टअप्सने केलेली निवड आणि त्यामध्ये होत असलेली वाढ मुळीच आश्चर्यकारक नाही. या क्षेत्रातील महत्वाच्या खेळाडूंमध्ये समावेश आहे तो फर्स्टक्रायडॉटकॉमचा ( Firstcry.com) - एक ऑनलाईन आणि ऑफलाईन एंटरप्राईज- जे बालसंगोपन उत्पादने विकते, तसेच महिंद्राचे बेबीओये (BabyOye – पूर्वीचे मॉमऍन्डमी) ज्यांचे प्रमुख लक्ष आहे ते प्रसुती पोषाख आणि बालसंगोपन उत्पादनांकडे, तर बेबीचक्रा (Babychakra) हे सध्या नव्या पालकांसाठीचे डेस्कटॉप-बेस्ड सोशल नेटवर्क असून लवकरच ते मोबाईल ऍपच्या स्वरुपात आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर बेबीसेंटर हे एक वर्षापर्यंतच्या मुलांसाठी कंटेंट आणि कोलॅब्रेशन सर्विसेस देऊ करते. त्याशिवाय मायसिट4कीडस् (Mycity4kids) हे एक वेब आणि मोबाईल ऍप असून ते मुलांसाठीच्या उपक्रमांची सूची पुरवते.\nअधिकाधिक वैशिष्टयपूर्ण गोष्टींचा समावेश करुन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचे बेबीबेरीचे लक्ष्य आहे. सध्या ते बाळाच्या जन्मापासून ते ते सात वर्षांचे होईपर्यंत देखरेख सेवा देऊ करत आहेत. तर आगामी काळात गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व सेवा देऊ करण्याची त्यांची योजना आहे. त्याचबरोबर पालकांसाठी सोशल मिडीया सुरु करण्याचाही त्यांचा मानस आहे, जेणेकरुन एकाच वयोगटातील बालकांचे आईवडील एकमेकांशी संपर्क करु शकतील आणि आपापल्या अनुभवांची देवाण करु शकतील.\nबेबीबेरी हे एक विचारपूर्वक तयार केलेले ऍप असून पालकांचे आयुष्य अधिक सहज आणि कमी तणावाचे करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. तर त्यांच्या माहितीपत्रक विभागात पालकत्व आणि त्याच्याशी संबंधित विषयांवरील लेख आहेत, मात्र सध्या या ऍपमध्ये सोशल मिडीयाचा समावेश नसल्याने वापरकर्त्यांना बेबीबेरीच्या बाहेर या लेखांची देवाणघेवाण करता येत नाही. मात्र या वैशिष्ट्याचा समावेश झाल्यास हे ऍप आणखी लोकांपर्यंत वेगाने पोहचण्यास निश्चितच मदत होईल. सध्या तरी दोन्ही पालकांपैकी केवळ एक जणच बाळाचे खाते सुरु करु आणि वापरु शकतो, कुटुंबातील इतरांना ही माहिती मिळू शकत नाही – मात्र यावर उपाय म्हणजे एकाच युजरनेम आणि पासवर्डच्या सहाय्याने विविध साधनांच्या माध्यमातून ही माहिती पहाता येऊ शकते.\nया ऍपची साईन-अप प्रक्रिया अगदी सोपी आहे. तर सर्वाधिक उपयुक्त वैशिष्ट्य आहेत, प्रगती तक्ते आणि आरोग्यविषयक माहिती, जी एकत्रितपणे पालकांना आपल्या मुलाच्या प्रगतीबाबत अद्ययावत तर ठेवतेच पण त्याचबरोबर त्याच्या वाढीतील महत्वाच्या टप्प्यांवरही लक्ष ठेवते. त्यामध्ये काही त्रुटी असल्यास, अधिक तपासणीसाठी डॉक्टरकडे जाण्याचा दक्षता इशाराही दिला जातो.\nप्रोडक्ट इंजिनियरींग, आरोग्य सेवा, ई कॉमर्स आणि सेल्समध्ये अनुभव असलेली कोअर टीम असल्याने, बेबीबेरी भविष्यात त्यांच्या ऍपमध्ये काय सुधारणा करते आणि आणखी कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश करते, ते पहाणे औत्सुक्याचे आहे.\nलेखक – हर्षित मल्ल्या\nअनुवाद – सुप्रिया पटवर्धन\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nचेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:09:16Z", "digest": "sha1:LDXWGEY7B23XLJRSC7YR7GXTIPHDEEJ2", "length": 15935, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अंधेरी स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल कोसळला; ७ जण जखमी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra अंधेरी स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल कोसळला; ७ जण जखमी\nअंधेरी स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल कोसळला; ७ जण जखमी\nमुंबई, दि. ३ (पीसीबी) – पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरीत स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल व पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेची वांद्रे ते गोरेगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे.\nप्लॅटफॉर्म क्रमांक ७ व ८ वर या पुलाचा भाग कोसळला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्याने यात अधिक भर पडली. अंधेरी ते बोरिवलीपर्यंत लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या होत्या. सध्या वांद्रे ते चर्चगेट आणि गोरेगाव ते विरार वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या अपघातात प्लॅटफॉर्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nPrevious articleचिखलीत वडापाव विक्रेत्याकडून पिस्टल जप्त\nNext articleमिरजेत तीस लाखांचा चेक फडकावत भाजप जिल्हा उपाध्यक्षांची तिकीटाची मागणी\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल\nभंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक...\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून सिनियर सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपराभव दिसत असल्याने भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण\nसलमान, राज, आदित्य, रावते, अजित पवारांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-22T01:09:34Z", "digest": "sha1:7H5LWVBXFDEXP7CYD7DALSEJNY4PIA75", "length": 19389, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आंदोलकांनी उर्से टोला नाका येथे जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri मराठा आंदोलकांनी उर्से टोला नाका येथे जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nमराठा आंदोलकांनी उर्से टोला नाका येथे जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nपिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) क्रांती दिनी महाराष्ट्र बंद पुकाराला आहे. या पार्श्वभूमीवर उर्से टोला नाका येथे मराठा आंदोलकांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला. यावेळी आंदोलकांनी जोर जोरात घोषणाबाजी केली. तर खबरदारी म्हणून पोलिसांनी येथे सकाळपासूनच बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.\nदरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहतूक तुरळक सुरू होती. त्यामुळे महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. आज सकाळपासूनच महामार्गावर शुकशुकाट दिसून येत होता. अपवाद सोडल्यास तुरळक वाहतूक सुरू होती. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, कंपन्या, कार्यालये यांना आज (गुरूवारी) सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता घरी थांबणे पसंत केले आहे. काही मार्गावरील पीएमपी बसच्या फेऱ्या रद्द् करण्यात आल्या आहेत.\nदरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणमध्ये केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान करण्यात आले होते. जोळपोळ, दगडफेकीत अनेकजण जखमी झाले होते. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आज पाळलेल्या बंदमध्ये अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खबरदारी घेतली आहे. पोलीस सध्या वेशात तैनात करण्यात आले होते. तसेच ड्रोनद्वारे पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला पुण्यात हिंसक वळण लागले. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर काही आंदोलकांनी पीएमपी बसवर दगडफेक करुन बसच्या काचा फोडून नुकसान केले आहे. दरम्यान दगड फेकीनंतर बस लगेचच आगारात हलवण्यात आली.\nकाही आक्रामक आंदोलकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने पोलिसांवर काचाच्या बाटल्या आणि चप्पलफेक केली. तसेच काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा, दिवे फोडले तर काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य प्रवेशव्दार तोडण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nजुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nPrevious articleहिंजवडीत कस्टम शॉपी लायसन्स मिळवून देतो सांगून महिलेची सव्वाचार लाखांची फसवणूक\nNext articleमराठा आंदोलकांनी उर्से टोला नाका येथे जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ प्रथम\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nपत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडमध्ये महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पिता पुत्राला अटक\nपिंपरीतील उद्यमनगरमध्ये प्लास्टिकची बॅग मागीतल्याने दुकानदाराकडून ग्राहकाला बांबुने मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:09:37Z", "digest": "sha1:WDDOQ2XVQYINUG5MJZOYQDJQOEZTHTGB", "length": 16865, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "संजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते - नितीन गडकरी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra संजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते – नितीन...\nसंजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते – नितीन गडकरी\nमुंबई, दि. १० (पीसीबी) – पेनची ताकद एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही जास्त विध्वंसक ठरु शकते. माध्यमे, पोलीस आणि न्यायालये यांचे मतेही एखाद्याच्या जीवनावर परिणाम करु शकतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित संजू सिनेमा पाहिल्यानंतर ते रविवारी नागपूरात एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते. समाजातील कला आणि कलाकारांचे योगदान या विषयावर बोलताना संजू हा सिनेमा सुंदर सिनेमा असल्याचे त्यांनी सांगितले.\nगडकरी म्हणाले, मी सिनेमा पाहिला असून खरच तो खूपच सुंदर सिनेमा आहे. यामध्ये माध्यमे, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची मते एखाद्यावर कशा प्रकारे परिणाम करु शकतात हे दाखवण्यात आले आहे. सिनेमा पाहिल्यानंतर मी सुनिल दत्त आणि त्यांचा मुलगा संजय यांची परिस्थिती पाहून डिस्टर्ब झालो. एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्याला संजय दत्त पूर्णपणे निरपराध असल्याचे सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.\nमी नेहमी सांगतो की, माध्यमांनी बँक किंवा व्यक्तीबाबत माध्यमांनी लिहीताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, अनेक काठिण्यातून आपल्या जीवनाला त्यांनी आकार दिलेला असतो. मात्र, एक छोटीशी गोष्टही त्यांचे जीवन उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरू शकते. पेनची ताकद ही एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही मोठा विध्वंस घडवून आणू शकते.\nPrevious articleदोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती- विनोद तावडे\nNext articleयेरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; एकाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल\nभंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर...\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nलग्नाचे वचन देऊन न्यायाधीशाने केला महिला वकिलावर बलात्कार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंभाजी भिडे यांना न्यायालयात हजार राहण्याची नोटीस\nवाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या यादीत सलमान खान ३९ वा गुन्हेगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Pune/Shivsena-should-decide-on-alliance-says-Sudhir-Mungantiwar/", "date_download": "2018-08-22T02:40:41Z", "digest": "sha1:GRSSJKPCQFMQZJCVIHR5H7VRTFIGTNOW", "length": 4111, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " युती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › युती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार\nयुती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार\nमहाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि शिवसेनेचे एक विचार आहे. युती तोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाव नसून युती जोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाव आहे. यामुळे युतीबाबतचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, युतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी आता आमची नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वृक्ष लागवडीच्या पुणे विभागाच्या आढावा बैठकीसंदर्भात ते पुण्यामध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nयावेळी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, साथ मे आयेंगे तो साथ मे लढेंगे, नही आयेंगे तो अकेले महाराष्ट्र में फिरसे जित के आयेंगे. महाराष्ट्राला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मगरमिठीतून काढण्यासाठी दुर्देवाने पंधरा वर्ष लागले. त्यामुळे पुन्हा एकदा अशा पक्षाच्या हाती राज्य जावू नये अशी आमची अपेक्षा आहे. या अपेक्षापोटीच आम्ही नेहमी शिवसेना युतीची भूमिका मांडत आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/maharashtra-krishi-sevak-20564", "date_download": "2018-08-22T02:22:52Z", "digest": "sha1:6YYLQGRDFNXCTTIXWXK2OTRWEBQE7RDE", "length": 9115, "nlines": 161, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maharashtra Krishi Sevak | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंधी रोजगाराच्या - 'कृषि सेवक' पदाच्या ९०८ जागांसाठी भरती\nसंधी रोजगाराच्या - 'कृषि सेवक' पदाच्या ९०८ जागांसाठी भरती\nसंधी रोजगाराच्या - 'कृषि सेवक' पदाच्या ९०८ जागांसाठी भरती\nसंधी रोजगाराच्या - 'कृषि सेवक' पदाच्या ९०८ जागांसाठी भरती\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nकृषी सेवक - एकूण 908 जागा\n• अमरावती - ४१ जागा\n• औरंगाबाद – ९२ जागा\n• कोल्हापूर - ९० जागा\n• लातूर - ५० जागा\n• नागपूर - २१८ जागा\n• नाशिक - १०८ जागा\n• पुणे - ९९ जागा\n• ठाणे - २१० जागा\nअर्हता - शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका किंवा समकक्ष\nवयोमर्यादा – ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्जाची मुदत – १८ फेब्रुवारी\nऑनलाईन परीक्षा – १३, १४ आणि १५ मार्च\nशुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४०० रुपये तर अनु. जाती, जमातीतील उमेदवारांसाठी २०० रुपये\nसविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआॅनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा\nपूर २०१८ 0 प्रशासन बेरोजगार\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/young-leadership-should-come-forward-bahujan-samaj-mahadev-jankar-114482", "date_download": "2018-08-22T01:21:42Z", "digest": "sha1:53EEN275DVUN3TWLTBJEC37MAYA6PVFN", "length": 12112, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Young leadership should come forward from Bahujan Samaj Mahadev Jankar बहुजन समाजातूनही तरुण नेतृत्व पुढे यावे - महादेव जानकर | eSakal", "raw_content": "\nबहुजन समाजातूनही तरुण नेतृत्व पुढे यावे - महादेव जानकर\nसोमवार, 7 मे 2018\nपुणे - आज प्रत्येक पक्षाने तरुण नेतृत्वाला राजकारणात संधी दिली आहे; मग बहुजन समाज त्यात मागे का बहुजन समाजातूनही तरुण नेतृत्व निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी रविवारी व्यक्त केली.\nपुणे - आज प्रत्येक पक्षाने तरुण नेतृत्वाला राजकारणात संधी दिली आहे; मग बहुजन समाज त्यात मागे का बहुजन समाजातूनही तरुण नेतृत्व निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी रविवारी व्यक्त केली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स पुणेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जानकर बोलत होते. खासदार अमर साबळे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एन. जी. वानखेडे, \"बानाई'चे अध्यक्ष जी. एम. कंधारे, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शेलार आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात उज्ज्वला शेलार यांच्याकडून सफाई कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.\nजानकर म्हणाले,\"\"राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आपण टीका न करता त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. आंबेडकरवाद चांगला की गांधीवाद मोठा, यात पडण्यापेक्षा आपण संघटित व्हायला हवे.''\nसाबळे म्हणाले, \"\"डॉ. आंबेडकर हे खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजे. समाज बदलासाठी त्यांचे विचारच महत्त्वाचे आहेत.'' वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.\nमी भाजप किंवा कॉंग्रेसचाही नाही...तर मी स्वतःचा पक्ष निर्माण केला आहे. स्वतःच्या रस्त्यावर चालण्याचा आनंदच वेगळा असतो.\n- महादेव जानकर, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-citizen-gift-passport-office-18453", "date_download": "2018-08-22T01:45:16Z", "digest": "sha1:3SVW32CHVMRXOISCAU4AURQAVVZPRJ7X", "length": 14765, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad citizen gift of the passport office औरंगाबादकरांचे मुंबई हेलपाटे थांबणार | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादकरांचे मुंबई हेलपाटे थांबणार\nआदित्य वाघमारे - सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - पासपोर्ट काढण्यासाठी औरंगाबादकरांना मुंबईला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. शहरात पाहणीसाठी आलेल्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छावणीतील पोस्ट ऑफिसात हे कार्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीला औरंगाबादकरांना पासपोर्ट कार्यालयाची भेट मिळणार आहे.\nऔरंगाबाद - पासपोर्ट काढण्यासाठी औरंगाबादकरांना मुंबईला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. शहरात पाहणीसाठी आलेल्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छावणीतील पोस्ट ऑफिसात हे कार्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीला औरंगाबादकरांना पासपोर्ट कार्यालयाची भेट मिळणार आहे.\nऔरंगाबादेतील पासपोर्ट कार्यालय बंद झाल्यानंतर येथील नागरिकांना कागदपत्रे आणि मुलाखतीसाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागतात; मात्र या चकरांच्या फेऱ्यातून औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांची सुटका होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पासपोर्ट कार्यालयाच्या विस्तारीकरणात औरंगाबादचा नंबर लागल्याने औरंगाबादेत हे नवे कार्यालय थाटण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या स्थापनेसाठी औरंदाबादेतील दोन जागांची पहाणी करण्यात आली होती. गारखेडा मार्गावरील रिलायन्स मॉलवरील जागा आणि त्यानंतर छावणीतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. गारखेड्यातील जागा फारशी मनात न भरल्याने विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला नापसंती दर्शविली. यानंतर छावणीतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयातील जागा ही सर्वच दृष्टीने सोयीची असल्याने त्या जागेत कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाने दिल्लीला रवानाही केला आहे.\nपोस्टाचेच कर्मचारी, मुंबईसारखेच कार्यालय\nऔरंगाबादेतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयातील जागा ही सुरक्षा, दळणवळणाच्या दृष्टीने चांगली असल्याने या जागेला पसंती देण्यात आली. या कार्यालयाचा कारभार करण्यासाठी पोस्टाच्याच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. मुंबईतील कार्यालयाच्या पार्श्‍वभूमीवर कॉर्पोरेट लुक असलेले पासपोर्ट कार्यालय औरंगाबादेत थाटण्यात येईल. हे कार्यालय नव्या वर्षाच्या प्रारंभी सुरू होण्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी त्याला पासपोर्ट विभागीय कार्यालयाच्या वतीने अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.\n\"\"औरंगाबादकरांची पासपोर्ट कार्यालयासाठीची आग्रही मागणी आहे. ती पाहता येथे पायलट प्रकल्पांतर्गत नवे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येईल. पोस्टाचे मनुष्यवळ यासाठी वापरण्यात येईल, तर त्यांच्याच छावणीतील कार्यालयातून हा कारभार चालेल. औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि बीड जिल्ह्यातील लोकांना याचा फायदा होईल. त्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे रवाना करण्यात आला असून वरिष्ठही त्यासाठी सकारात्मक आहेत.''\n-स्वाती कुलकर्णी (विभागीय पासपोर्ट अधिकारी, मुंबई)\nऔरंगाबाद - वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवलेल्या आठ जणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे....\nरखडलेल्या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार\nऔरंगाबाद - विविध कारणांमुळे रखडलेल्या राज्यातील दहा मोठ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे....\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nदुसरी नोकरी शोधण्याचा अधिकारच\nमुंबई - कोणत्याही खासगी कंपनीमध्ये कितीही गोपनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीचा राजीनामा देण्याचा आणि अन्य नोकरी शोधण्याचा अधिकार आहे. कंपनीची...\nतयारी, अंमलबजावणीसाठी स्वतंत्र गट\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/8-secrets-of-women-116072200014_4.html", "date_download": "2018-08-22T02:43:09Z", "digest": "sha1:XZMQWAVUMW6LB5IB7YUDR3LN5MTEJQ3H", "length": 7051, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्त्रियांचे 8 'रहस्य' | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमार्ग ओळखण्यात तज्ज्ञ : प्रोफेसर डाएन हाल्पर म्हणतात की स्त्रिया निशाण आणि संकेत न और संकेत लक्षात ठेवण्यात तज्ज्ञ असतात. त्यांना रस्ते चांगलेच लक्षात राहतात. हरवलेल्या वस्तूदेखील त्या पटकन शोधून काढतात.\nपेश्याचा हिशोब : हिशोब ठेवण्यात स्त्रिया तज्ज्ञ असतात. बार्कलेज वेल्थ अँड लेडबरी रिसर्च च्या स्टडीप्रमाणे निवेश करण्यात स्त्रियांनी चांगले परिणाम दिले कारण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन बनत ज्याने त्यांना अनावश्यक धोका पत्करण्यासाठी प्रेरणा देतं.\nजीन्स धुताना घेण्यात येणारी काळजी\nदरवाजा बरंच काही सांगतो..\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://harshadkumbhar.blogspot.com/2015/08/blog-post.html", "date_download": "2018-08-22T02:23:10Z", "digest": "sha1:U6XG55MOR7LDUFWULE4HAGSDGLMTT6M6", "length": 8666, "nlines": 154, "source_domain": "harshadkumbhar.blogspot.com", "title": "क्षण काही वेचलेले: लोकशाहीचे धोरण", "raw_content": "\nफक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...\nआज मी एका धोरणाबद्दल बोलणार आहे. संघटितपणे सामान्य माणूस काय बदल करू शकतो ते. अर्थात यात काय नविन आम्हाला पण माहीत आहे असं तुम्हाला वाटलं असेल. पण दोस्तहो मित्रांशी गप्पांच्या ओघात हे मला लक्षात आले. आपण फक्त सरकार किव्वा पुढारी या लोकांवर अवलंबून न बसता लोकशाही या संज्ञेचा योग्य रीतीने वापर करू शकतो. आपल्या सोयीचे असे आपल्या सभोवताली खुप काही बदलता येईल आपल्याला . म्हणजेच लोकांना लोकांसाठी घडविलेल्या गोष्टी.\nएक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील यशस्वीपणे राबविण्यात आलेला \" पुणे बस डे \". त्या दिवशी आपल्या सारख्या सामान्य लोकांनीच उत्तम प्रतिसाद देऊन एक इतिहास घडविला. प्रायोगिक तत्त्वावर केलेला तो प्रयोग खुप काही बोलुन गेला. पण किती लोकांनी तो ऐकला आणि लक्षात ठेवला.\nमहिन्यात एखाद्या दिवशी असा प्रयोग करायला हवा. पुन्हा पुणे बस डे करायला काहीच हरकत नाही.\nतसंच अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या पद्धतीने आपण अमलात आणु शकतो.\n३ सार्वजनिक वाहतुकीचा वापर\nएक दिवस ठरवून हे सगळे केले तर फायदा आपलाच आहे ना. प्रत्येक महिन्यात एक दिवस असे काही तरी नवीन करावे. बघुया कसं काय प्रत्यक्षात होईल हे. - हर्षद कुंभार...\nब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर\nAbout Me / माझ्याबद्दल थोडंसं\nकवितांचे आणि लेखांचे वर्गीकरण\nइतर कविता / General Poems (80) प्रेम कविता / Prem Kavita (55) लेखन / Marathi Lekhan (49) इतर कविता (23) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (7) मैत्रीच्या कविता (7) लेखन (7) प्रेरणादायी कविता (3) विडंबन कविता (2)\nमहिन्यानुसार कवितांची आणि लेखांची यादी\nपगारी शेतकरी एक संकल्पना ….\nब्लॉग पाहून गेलेल्यांची संख्या\nएका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा\nफक्त एका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा खाली असलेला कोड कॉपी करा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पेस्ट करा\nसध्या उपस्तीत असलेली मित्र\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झ...\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत ना...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य नोट : ही कथा पूर्णतः सत्य ...\n८ मार्च महिला दिन\nआई - (मूल नसलेली)\nआज २२ एप्रिल भावासाठी त्याच्या वाढदिवशी एक कविता\nसगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी .... जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे व...\nकाय असतं प्रेम.. - हर्षद कुंभार\n\"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan \" लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-22T01:06:11Z", "digest": "sha1:S2VU5BWCXSF6TPBEVCYNMUUUBNFBHD2R", "length": 4440, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८०५ मधील मृत्यू\n\"इ.स. १८०५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/()/", "date_download": "2018-08-22T02:22:09Z", "digest": "sha1:CVDZIA2B3J3TDXDVMGEWMTSOHRU4WCS6", "length": 4801, "nlines": 121, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-आला आला श्रावणमास (बालगीत)", "raw_content": "\nआला आला श्रावणमास (बालगीत)\nआला आला श्रावणमास (बालगीत)\nआला आला श्रावणमास (बालगीत)\nघेउनि गमती जमती खास\nसुटला मातीला फुलांचा सुवास\nनिळे जांभळे धूसर काळे\nढम ढम ढम ढमाक ढम\nधडाड धम धडाड धम\nउडाला दुसरा उंचच उंच\nडिंगी डी डी डिंग\nभिजला थुई थुई मोरपिसारा\nसूर्याला मग आली जाग\nढगांच्या गर्दीतून डोकावली मान\nझटकुनी आळस जांभई दिली\nसप्तरंगी चादर हवेत उडविली\nघेउनि गमती जमती खास\nसुटला मातीला फुलांचा सुवास\nकवी : सचिन निकम\nआला आला श्रावणमास (बालगीत)\nRe: आला आला श्रावणमास (बालगीत)\nघेउनि गमती जमती खास\nसुटला मातीला फुलांचा सुवास\nRe: आला आला श्रावणमास (बालगीत)\nघेउनि गमती जमती खास\nRe: आला आला श्रावणमास (बालगीत)\nघेउनि गमती जमती खास\nसुटला मातीला फुलांचा सुवास\nआला आला श्रावणमास (बालगीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/dusare-garodarpan", "date_download": "2018-08-22T02:04:25Z", "digest": "sha1:TXZPGXTNM74VK4QROIGBMP6QLRLNUTM6", "length": 15772, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "दुसऱ्या गर्भारपणाआधी टाळा या चुका - Tinystep", "raw_content": "\nदुसऱ्या गर्भारपणाआधी टाळा या चुका\nकिती त्रास दिला, अडचणीत टाकले तरीही मुलं आपल्या आयुष्यातील खरी मजा असतात. त्यामुळे एक मूल मोठे होत आले की आपण दुसऱ्या मुलाचा विचार सुरु करतो. दुसऱ्या वेळी गर्भवती असणे आणि आपल्या मुलासह पहिले सर्व अनुभवणे हा इतका सुंदर अद्भुत अनुभव आहे की ते पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटतात. अर्थात कुटुंबाचा विस्तार करणे हे फक्त मूल होण्यापेक्षा अधिक व्यापक गोष्ट आहे. दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी आपल्या जोडीदाराची तयारी असली तरी येणाऱ्या दुसऱ्या बाळासाठी घरातही काही तयारी असायला हवी विशेषतः आपल्या आई-बाबा यांचे प्रेम, माया काळजी, लक्ष यांच्या वाटणीसाठी पहिले बाळाची किंवा मुलाची तयारी आहे\n१) मोठ्या मुलाच्या प्रगतीचा वेग नाही\nगर्भारपणात मोठ्या मुलाला सहभागी होऊ द्या. तो देखील याच मार्गाने या जगात आला होता हे त्याला माहिती होऊ द्या. आपल्या डॉक्टरकडील तपासण्यांच्यावेळी त्याला बरोबर न्या- आपल्या भावंडाच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू द्या. अल्ट्रा साऊड तपासण्यांच्या वेळी बाळ पाहू द्या. त्यामुळे आपल्या भावंडाशी त्याची नाळ जुळते असे वाटू लागते. मुलांबरोबर विविध गोष्टी कराव्यात जसे बाळासाठी बाजारहाट करणे, भावंडाचे नाव निवडणे, तसेच भावंडाने त्यांना काय म्हणावे हे त्यांना ठरवायला सांगावे जेणेकरून काही दिवसांनतर येणाऱ्या भावंडाशी जवळीक वाटेल आणि प्रेम वाटेल.\n२) पहिल्या मुलाकडे पुरेसे लक्ष नसणे\nआपल्याला आधीचे एक मूल असल्याने दुसरे बाळ सांभाळणे सहजशक्य आहे. अर्थात ह्यात थोडेफार तथ्य आहे कारण पुर्वीच्या अनुभवातून काही प्रसंग, परिस्थिती हाताळता येते. मात्र दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर आपल्याला नवजात बाळाकडे लक्ष द्यावे लागते, त्याची देखभाल करावी लागते, रडू सांभाळावे लागते त्याची शीशू पहावी लागतेच पण मोठे मूल स्वतःला दुर्लक्षित झाल्यासारखे समजू लागते त्यामुळे त्याचवेळी मोठ्या मुलाकडेही लक्ष द्यावे लागते. मोठ्या मुलांना असेही वाटू शकते पुर्वी प्रमाणे आईबाबांसमवेत वेळ घालवता येत नाही आणि आपल्याला ते जास्तवेळा जवळही घेत नाहीत. त्यामुळे पहिल्या छोट्या मुलालाही थोडा वेळ दिला पाहिजे. यासाठी जोडीदाराबरोबर वेळेचे नियोजन करून दोन्ही मुलांकडे लक्ष द्या.\n३) मनाची तयारी पूर्ण झाल्यावरच नोकरीला जा\nनोकरी करणारी स्त्री प्रसुतीची रजा घेते तेव्हा दोन तीन महिन्यांनी पुन्हा नोकरीवर रूजु होऊ असेच तिला वाटत असते. पहिल्या गर्भारपणात तेवढा काळ पुरेसाही असतो मात्र दुसèया प्रसुतीच्या काळात मात्र हा काळ अगदी डोळ्याची पापणी लवण्याच्या आतच संपून गेला असे वाटते. स्तनपान, खरेदी, स्वच्छता आणि दोन्ही मुलांचा प्रेमाने सांभाळ करणे ही नक्कीच कठीण गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बदलाला जुळवून घेण्यासाठी वेळ जावा लागतो. आपल्या मोठ्या बाळाला त्याच्या छोट्या भावंडाची काळजी कशी घ्यायची याचे थोडेफार प्रशिक्षण द्यायला हवे. प्रेमाने कुरवाळणे असो की लहानग्या भावंडाला बाटलीने दूध पाजणे असो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे प्रशिक्षण त्याला द्यायला हवे. या सर्वांमुळे पुन्हा कामावर रुजु व्हायचे ठरवल्यावर तुमच्या मनाला शांतता आणि समाधान लाभेल.\n४) हुशारीने करा खरेदी\nपहिल्यावेळच्या गर्भारपणात कदाचित गरज नसतानाही भरमसाट खरेदी केली गेली असेल घरात बाळासाठी म्हणून अनेक वस्तूंचा भरणा झाला असेल. दुसऱ्यावेळी मात्र अशा अनेक निरुपयोगी वस्तू घेणे टाळायच्या असतील. त्यासाठी अगदी सुरुवातीला कोणत्या गोष्टींची गरज आहे त्या वस्तूंची निवडक यादी बनवा. बाळाचे कपडे खरेदी करण्याची घाई नको पहिल्या बाळाच्या वेळी आणलेल्या कपड्यांचा वापरही केला जाऊ शकतो. डायपर आणि बाळाच्या अंघोळीसाठी आवश्यक गोष्टी यादीत अग्रकमावर असल्या पाहिजेत परंतू पहिल्यांदा घरात आधीपासून या किती वस्तू आहेत का याचा अंदाज घ्या. पहिल्या बाळासाठीचे कपडे घेतानाच असे कपडे घ्या जे मुलगा किंवा मुलगी दोघांनाही वापरता येतील.\n५) दोन हात किती पुरेसे\nघरात दोन मुले असली की अनेक कामे पूर्ण करायची राहून जातात जी करणे आवश्यक असते. स्वयंपाकर करणे, स्वच्छता आणि मोठ्या बाळाकडे लक्ष देणे ही सर्वच कामे करायची असतात. आपल्या एकट्याला हे सर्व उरकणार नाही किंवा काम संपणार नाही तर मदतीची अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही. कुटुंबातील सदस्यांकडून किंवा जोडीदाराकडून आपल्याला मदत मिळू शकते. जर ही मदत पुरेशी वाटत नसेल तर घरातील इतर कामे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मदतीसाठी कामाला ठेवू शकता. अर्थात मुलांना सांभाळ्ण्याची जबाबदारी सर्वतोपरी आपण आणि आपला जोडीदारच निभावू यासाठी खात्रीने प्रयत्न करा. अगदीच जेव्हा शक्य नसेल तेव्हाच मुलांना सांभाळण्याबाबतीत दुसऱ्या कोणा व्यक्तीचा विचार करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-central-ministry-approve-reports-parallel-roads-55541", "date_download": "2018-08-22T01:38:54Z", "digest": "sha1:EB4HKOBCMJ63Z5WUHVBCYDR7G4SWBFFB", "length": 15973, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news Central Ministry to approve reports of parallel roads समांतर रस्त्यांचा अहवाल मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रालयाकडे | eSakal", "raw_content": "\nसमांतर रस्त्यांचा अहवाल मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रालयाकडे\nमंगळवार, 27 जून 2017\nदोन महिन्यांत निघणार निविदा; ‘न्हाई’ विभागीय कार्यालयाकडून ‘डीपीआर’ मंजूर\nजळगाव - वाहतुकीची वर्दळ वाढलेल्या जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गासह समांतर रस्ते विकसित करण्याच्या कामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयास सादर करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर हा अहवाल व कामाचे अंदाजपत्रक मंत्रालयात सादर करण्यात आले असून मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.\nदोन महिन्यांत निघणार निविदा; ‘न्हाई’ विभागीय कार्यालयाकडून ‘डीपीआर’ मंजूर\nजळगाव - वाहतुकीची वर्दळ वाढलेल्या जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गासह समांतर रस्ते विकसित करण्याच्या कामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयास सादर करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर हा अहवाल व कामाचे अंदाजपत्रक मंत्रालयात सादर करण्यात आले असून मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.\nशहरातून महामार्ग जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांची मागणी होत आहे. पालिकेने या रस्त्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महामार्ग विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर पालिकेने आर्थिक स्थितीचे कारण पुढे करीत समांतर रस्ते करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे हे काम जवळपास दहा-बारा वर्षे रखडले. गेल्या सहा महिन्यांपासून या कामासाठी जळगाव शहरातून ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून जनआंदोलन सुरू झाले. त्यासाठी धरणे आंदोलन, पदयात्रा, विविध विभागांशी पत्रव्यवहार अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झाले. ‘जळगाव फर्स्ट’सोबत अन्य सामाजिक संघटनाही त्यात सहभागी झाल्या.\nमहामार्गासह समांतर रस्त्यांचे अंदाजपत्रक\nजळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या रुंदीकरण, सुशोभीकरणासह समांतर रस्त्यांच्या विकासाचे काम यात अपेक्षित आहे. त्यासंबंधीच्या कामाचा ४४० कोटींचा ‘डीपीआर’ तयार करून प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी नुकताच नागपूर येथील ‘न्हाई’च्या विभागीय कार्यालयाला शिफारस करून सदर केला होता. एल. एन. मालवीय सुपरव्हिजन कन्सल्टन्सी यांनी हा ‘फिजिबिलिटी’ व ‘डीपीआर’ अहवाल तयार केला आहे. सुमारे १५.४०८ किलोमीटरचा जळगाव शहरातून जाणारा ‘पाळधी बायपास’पर्यंतचा हा मार्ग विकसित करण्यात येणार आहे.\nविभागीय कार्यालयाने हा अहवाल मंजूर करून तो ‘न्हाई’मार्फत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. डीपीआरसह या कामाचे अंदाजपत्रकही मंत्रालयास सादर करण्यात आले असून मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. या प्रक्रियेस साधारण महिनाभराचा अवधी लागेल.\nजळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गासह समांतर रस्ते विकासाच्या कामासाठी ‘न्हाई’ने गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून, या कामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. नागपूर येथील ‘न्हाई’च्या विभागीय कार्यालयाकडून या अहवालास मंजुरी घेण्यात आली असून, तो अंदाजपत्रकासह दिल्ली येथे रस्ते वाहतूक मंत्रालयास गेल्या आठवड्यातच सादर करण्यात आला.\n- अरविंद काळे, प्रकल्प संचालक, ‘न्हाई’\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.faltupana.in/2012/06/blog-post_16.html", "date_download": "2018-08-22T02:24:07Z", "digest": "sha1:HAUNYKC4XYJWEGX2ZMBTFEQJEKI65FEW", "length": 13801, "nlines": 112, "source_domain": "www.faltupana.in", "title": "अहो ऐकलं का ? आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...! Marathi Jokes, Puneri Pati, Marathi Graffiti, whatsapp status, मराठी विनोद, मजेशीर कथाFaltupana.in", "raw_content": "\n_मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये.....\n_मराठी मुलींची ... वाक्ये ..\n_मराठी मुली लग्न का करतात \n_ATM मधून मराठी मुलगी कसे पैसे काढते\n_मराठी मुलगी कशी ओळखाल...\n_आई मुलीचे विनोदी फोन संभाषण\n_ज्या मुलांना मुली पटत नाही ...\n_प्रपोज केल्यानंतर मुलीकडून मिळणारी उत्तरे\nकाहीतरी मजेशीर १००+ लेख\nपुणेरी पाटी Puneri Pati\n_सर्वात इरसाल उद्धट पुणेरी पाटी\n_पुणेरी पाटी भाग १\n_पुणेरी पाटी भाग २\n_पुणेरी पाटी भाग ३\n_पुणेरी पाटी भाग ४ Puneri Pati\nMarathi Jokes मराठी विनोद\n_धडाकेबाज २५ मराठी विनोद\n_चावट नवरा आणि बायकोचे विनोद\n_२५ कडक, गरम मराठी विनोद\n_झक्कास रापचिक चावट जोक्स\n_मूड खुश तुफान एक्स्प्रेस जोक्स\n_अस्सल टपोरी गायछाप मराठी विनोद\nआम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....\nHome / काहीतरी मजेशीर / मराठी कविता / अहो ऐकलं का \nकाहीतरी मजेशीर, मराठी कविता\nआम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते\nबसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते\nआणी बाईक पुसण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nसीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो\nमस्त एक बास्केट पोपकोर्न तास भर खातो\nआणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nवीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो\nकाही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो\nआणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nआमचे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,\nदिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,\nआणी आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nमित्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,\nकधीच दुसर्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,\nसुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nलोकांना टाळयायला आमच्या कडे बहाने नसतात,\nआमचे तर बूवा अड्डे सगळ्याननाच माहीत असतात,\nअणी ठरल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nसुट्ट्या आणि एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नसते,\nबाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बर्थडेत असते,\nबाकी तारखा लक्ष्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nआमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,\nटपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,\nअणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,\nकारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nबघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,\nतरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,\nसांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,\nआणि अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,\nकारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...\nलाकडी घाण्याचे शुद्ध तेल\nशेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, खोबरेल, खुरसणी, अक्रोड, बदाम ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध \nआनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक\nटकाटक २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स खळखळून हसवणारे\nमराठी विनोद Marathi Jokes [टीप : पोस्टच्या खाली इतर मराठी विनोद असलेल्या पोस्टच्या लिंक आहे … त्याचा देखील आस्वाद घ्यावा ] मुलगी :-...\nकाही मजेशीर म्हणी 1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे...\nफेसबुक प्रतिज्ञा (खासच आहे...) Facebook Oath\nफेसबुक प्रतिज्ञा --------------- --------------- - फेसबुक माझे जग आहे. सारे फेसबुक वापरणारे माझे मित्र आणि मैत्रीण आहेत. ...\nधडाकेबाज २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका\nवडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. . . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . . आणि म्हणाले केव्हा पासू...\nमराठी विनोद चावट नवरा आणि बायकोचे - Marathi Jokes\nटी व्ही समोर बसून उगाच चँनेल चाळत होतो... बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे मी म्हणालो भरपूर धूळ मी म्हणालो भरपूर धूळ .........आणि भांडण जोरात सु...\nपोर्नस्टार सनी लियोन येणार दहीहंडी साठी पुण्यात पहा पोस्टर ..Sunny Leon in Pune\nजिस्म २ फेम सनी लियोन आता पुण्यात येणार असून शहर भर त्याचे निमंत्रणाचे पोस्टर लागले आहे .. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आत...\nसर्वात इरसाल उद्धट आणि चावट पुणेरी पाटी\nपुणेरी पाटी – पुणेरी पाट्या (Puneri Pati – Puneri Patya) भाग २\nचावट चम्या आणि चिवट चिंगी चे २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका\nमराठी विनोद Marathi Jokes z चम्याची आई:- चींगे, मला पहिली २० वर्षे मुलच नव्हते झाले. चिंगी:- मग काय केले चम्याची आई:- मग काय, २१ ...\n१५ मराठी विनोद - जोक्स 'मूड खुश' तुफान एक्स्प्रेस - Jokes\nमराठी विनोद Joke 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे... गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाह...\nजरा हे पण बघा \nकाहीतरी मजेशीर (118) मराठी विनोद Jokes (35) कुठेतरी छानसे वाचलेले (31) Film - Cinema (22) विनोदी चित्र - Funny Images (17) बातम्या - News (14) रिकामटेकडेपणा (13) धमाकेदार किस्सा (10) मराठी कविता (10) मराठी मुलगी (10) Video (8) पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) (8) मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti (8) WhatsApp (7) मराठी नाटक (3) Marathi (2) CID Jokes (1) फेकिंग न्यूज (1)\n१५ मराठी विनोद - जोक्स 'मूड खुश' तुफान एक्स्प्रेस - Jokes\nमराठी विनोद Joke 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे... गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाह...\nमित्रांनो आपण दिलेल्या भेटीबद्दल आपले मनपूर्वक आभार ... महिन्याला 3 लाखाहून अधिक लोक भेट देत असलेली सर्वांची लाडकी वेबसाइट ... faltupana.in - कारण आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे \nfaltupana.in ही 2011 पासून सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करणारी तुम्हा सर्वांची लाडकी वेबसाईट आहे, तुमच्या प्रेमाचे फळ आहे की आज पर्यन्त 60 लाख हून अधिक लोकांनी ह्या वेबसाईट ला भेट दिली आहे .. असेच प्रेम बरसू द्या ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/ulhasnagar-municipal-corporation-43164", "date_download": "2018-08-22T01:29:02Z", "digest": "sha1:GIAV3OG4WRZPQV7ZQGYSTHYPQD7OMUS3", "length": 13684, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ulhasnagar municipal corporation उल्हासनगर पालिकेत अधिकाऱ्यांचा शुकशुकाट | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगर पालिकेत अधिकाऱ्यांचा शुकशुकाट\nबुधवार, 3 मे 2017\nनिवडणुकीत सरकारच्या आदेशाचे पालन करण्याला प्राधान्य आहे. हा आदेश डावलून चालत नाही. पनवेल पालिका निवडणुकीची तसेच उल्हासनगरची जबाबदारी अधिकारी प्रवास करून पार पाडतात. हे कसब असून आम्ही ते निभावणार आहोत.\n- जमीर लेंगरेकर, मुख्यालय उपायुक्त\nउल्हासनगर - पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगर पालिका अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्याने पालिकेत शुकशुकाट आहे. अधिकारी नसल्याने काम ठप्प असून महत्त्वाच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.\nउल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची पनवेल निवडणुकीसाठी, तर पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची उल्हासनगरला नुकतीच अदलाबदली करण्यात आली आहे. २४ मे रोजी पनवेलची निवडणूक असून २६ तारखेला मतमोजणी आहे. उल्हासनगर पालिकेत आधीच मनुष्यबळ कमी आहे. फिरून फिरून त्याच त्या अधिकाऱ्यांकडे आलटून पालटून विविध विभागांचा पदभार सोपवण्यात येत असताना पनवेल निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या सरसकट ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पनवेलच्या निवडणुकीचे काम हाताळून उल्हासनगर पालिकेचेही कामकाज हाताळावे, असा आदेश उपायुक्त मुख्यालय जमीर लेंगरेकर, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे, सहायक आयुक्त मंगला माळवे, लेखापाल विभागातील अशोक जाधव, विनायक फासे, उपकर निर्धारक व संकलक शैलेश दोंदे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र चोईथानी, दीपक ढोले, हनुमंत खरात, परमेश्‍वर बुडगे, विनोद खामितकर, तरुण सेवकानी, संदीप जाधव, प्रोग्रामर श्रद्धा सपकाळे-बाविस्कर, संगणक अभियंता संतोष लोणे, भांडार विभागप्रमुख विनोद केणे, वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे, लिपिक बाळू भांगरे, दीप्ती लादे, कर विभागातील अनिल आहुजा, जेठा ताराचंद, मनोज साधवानी यांना देण्यात आलेला आहे.\nअधिकाऱ्यांना डबल ड्युट्या कराव्या लागत आहेत. मुख्य लेखा परीक्षक सुखदेव बलमे, सहायक आयुक्त मनीष हिवरे, लेखापाल विभागातील मनोज जाधव, रूपा संखे, संस्कृत बिडवी, आदेश उबाळे यांना पनवेल निवडणुकीसाठी वर्ग करण्यात आलेले आहे.\nउल्हानगरमधील मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग पनवेल निवडणुकीसाठी पाठवण्यात आल्याने आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य लेखाधिकारी दादा पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजया जाधव, शहर अभियंता राम जैसवार, पाणीपुरवठा अभियंता कलई सेलवन, सहायक आयुक्त प्रबोधन मवाळे, बालाजी लोंढे, गणेश शिंपी, अजित गोवारी, अलका पवार, दत्तात्रय जाधव आदी बोटावर मोजण्याइतपत अधिकारीच २४ दिवस उल्हासनगर पालिकेचे कामकाज हाताळणार आहेत.\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nसर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या\nपुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/three-women-maoists-arrested-gadchiroli-41359", "date_download": "2018-08-22T01:28:49Z", "digest": "sha1:MZ5IIWA4SMKAIW23B4RDGOE7HRVABT4T", "length": 11175, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three women Maoists arrested in Gadchiroli गडचिरोलीत तीन महिला माओवाद्यांना अटक | eSakal", "raw_content": "\nगडचिरोलीत तीन महिला माओवाद्यांना अटक\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nगडचिरोली - छत्तीसगड व गडचिरोली पोलिस गोपनीय माहितीच्या आधारे सॅन्ड्रा गावाजवळील जंगल परिसरात संयुक्‍त माओवादीविरोधी अभियान राबवीत असताना तीन जहाल महिला माओवाद्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे तिन्ही महिला माओवादी छत्तीसगड राज्यातील आहेत.\nगडचिरोली - छत्तीसगड व गडचिरोली पोलिस गोपनीय माहितीच्या आधारे सॅन्ड्रा गावाजवळील जंगल परिसरात संयुक्‍त माओवादीविरोधी अभियान राबवीत असताना तीन जहाल महिला माओवाद्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे तिन्ही महिला माओवादी छत्तीसगड राज्यातील आहेत.\nपोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सॅन्ड्रा गावाजवळ अभियान राबवीत असताना काही महिला पळून जाताना दिसल्या. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या माओवाद्यांच्या दलममध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांमध्ये मैनी ऊर्फ जिमो उंगा लाती (वय 32, रा. पालनार, ता. जि. बिजापूर), सरिता ऊर्फ मुळे कट्टा मडकाम (वय 23, रा. कोठमेठ्ठा, ता. जि. बिजापूर), पाकली ऊर्फ कारी बुधू गडे (वय 28, रा. दुपाळ परसेगड, ता. जि. बिजापूर) यांचा समावेश आहे.\nमैनी लाती 2003 पासून, सरिता मडकाम 2013 पासून, तर पाकली गडे 2012 पासून सॅन्ड्रा दलममध्ये कार्यरत आहे. या तीनही महिला माओवाद्यांनी आतापर्यंत अनेक चकमकींमध्ये सहभाग घेतला असून, जाळपोळ, भूसुरुंग स्फोट, खून आदी घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nसर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या\nपुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T02:25:36Z", "digest": "sha1:2KYCXZZ44W2IYXDJXSE2YWOBXQYQFIWN", "length": 9648, "nlines": 84, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "‘मेक इन’ मार्गातील मर्यादा | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome आरोग्य ‘मेक इन’ मार्गातील मर्यादा\n‘मेक इन’ मार्गातील मर्यादा\nPosted By: Nirbhidon: March 28, 2016 In: आरोग्य, इतर, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nशेती उत्पादनात सलग घट, अन्य आघाडय़ांवरही कमीच वाढ, अशात महसूल आणि रोजगारवाढ कशी करणार हा अर्थसंकल्पापुढील प्रश्न आहे. धान्ये, डाळी, तेलबिया यांच्या उत्पन्नाचा दर मंदावतोच आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्र ६.२ टक्क्यांची वाढ नोंदवणार असले, तरी त्या क्षेत्राच्या वाढीच्या वेगापेक्षा यंदा बांधकाम क्षेत्राच्या वाढीचा वेग अधिक आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये गुंतवणूक करार होऊन वातावरणनिर्मितीस मदत झाली खरी, पण आर्थिक आघाडीवरील आव्हाने कमी झालेली नाहीत.. राज्याचा गुरुवारी सादर झालेला आíथक पाहणी अहवाल म्हणजे सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचा खजिनाच. या खजिन्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या खजिन्याला कशी गळती लागली आहे ते समजून घेता येईल. गेली दोन वष्रे महाराष्ट्रावर पावसाची अवकृपा आहे हे आता काही नव्याने सांगावयाची गरज नाही. या दुष्काळी काळात पाण्याअभावी शेती करपणार आणि पीक हातचे जाणार हे समजून घेण्यासाठी काही कृषीभूषण वा सहकारसम्राट असण्याची आवश्यकता नाही. तेव्हा महाराष्ट्रातल्या गेल्या काही वर्षांतल्या पावसाळी ओढगस्तीने राज्याचे शेतीचे उत्पादन कमी झाले आहे, यात काहीही आश्चर्य नाही. २०१४-१५ सालात ही कृषी उत्पादनाची सरासरी घसरण तब्बल २४.९ टक्के इतकी होती. याच काळात कडधान्ये आणि डाळी यांच्या उत्पादनातील घसरण अनुक्रमे १८.७ टक्के आणि थेट ४७ टक्के इतकी महाप्रचंड होती. गतसाली डाळींचे भाव अचानक वाढले त्यामागील एक कारण हे. कापसाचे उत्पादन तर तब्बल ५९.५ टक्क्यांनी आटले होते. तेलबिया हे आणखी एक महत्त्वाचे उत्पादन. खाद्यान्न तेले ही सर्वार्थाने जीवनावश्यक. परंतु या महाराष्ट्रात त्यांच्याही एकंदर उत्पादनात गतसाली ५२.८ टक्के इतकी घट होती. फळे आणि भाज्यांच्या उत्पादनातही गतसालाच्या तुलनेत १५ टक्क्यांची वजाबाकी झाली. हे सगळे तसे नसíगकच होते. अनसíगक होती ती उसाची आकडेवारी. ज्या काळात यच्चयावत सारी पिके झरझर घसरत होती, त्याच या काळात उसा सारख्या कायम तहानलेल्या आणि पाण्यासाठी वखवखलेल्या पिकाने मात्र वाढ नोंदवली. ती देखील १९ टक्के इतकी. याचा साधा अर्थ असा की ज्या काळात महाराष्ट्राच्या घशाला पाण्याअभावी कोरड पडली होती, बहुसंख्य प्रांतातील शेती करपून जात होती त्या काळात याच राज्यातील उसाला पाण्याचा अर्निबध पुरवठा अबाधित सुरू होता\nतुकाराम बीज सोहळ्यानिमित्त देहूत लाखो भाविक\n‘बाहुबली’ला राष्ट्रीय पुरस्कार, अमिताभ आणि कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2014/12/26/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-08-22T02:11:49Z", "digest": "sha1:2F4SYIKNJ55365AVMDLBV53EMMO2N5TH", "length": 7976, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अवेळी पावसामुळे आंबा बागायतदार संकटात - Majha Paper", "raw_content": "\nनोकरीच्या अर्जात बायोडेटा ऐवजी पाठविली रेसिपी\nअवेळी पावसामुळे आंबा बागायतदार संकटात\nरत्नागिरी – आंबा लागवडीखालील क्षेत्र व एकूण उत्पादन यात मागील काही वर्षात वाढ झाली असली, तरी राज्यातील आंबा पिकाची उत्पादकता ही देशाच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहे. बदलत्या हवामानाचा फटका आंब्याच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे.\nदेशातील आंब्याची उत्पादकता ही हेक्टरी सहा टन असून, राज्याची उत्पादकता हेक्टरी दोन टनावर आली आहे. राज्यातील आंबा पिकाखालील क्षेत्रामध्ये मुख्यत: हापूस आंब्याची लागवड सुरुवातीपासून मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. आता नव्याने केसर आंब्याचीही त्यात भर पडत आहे. जगात हापूस आणि केसर आंब्याला मागणी असल्याने राज्यात या जातीच्या आंब्याची लागवड वाढवण्यास खूप वाव आहे. मात्र, गेल्या काही वर्षात राज्यातील आंबा उत्पादनात सातत्याने घट होताना दिसून येत आहे.\nसरासरी हेक्टरी तीन टनहून अधिक उत्पादकता असताना सध्या ती हेक्टरी दोन टनावर आली आहे. देशाच्या तुलनेत राज्याची आंबा उत्पादकता निम्म्यावर आल्याचे चित्र आहे. सातत्याने वातावरणात होणारा बदल, अवेळी पडणारा पाऊस याचा फटका आंबा उत्पादनाला बसत असल्याचे बोलले जात आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z161202210928/view", "date_download": "2018-08-22T01:05:31Z", "digest": "sha1:WHB7RPGC5KXYDHSXBYWEDTQDCTJIAZ2B", "length": 25499, "nlines": 125, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भगवान गोपालकृष्ण - अध्याय ३ रा", "raw_content": "\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ३ रा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nTags : gopalkeshav dattakrishnamarathiकेशव दत्तकृष्णकाव्यगोपालमराठी\n श्रीसरस्वतयै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: \n संत हे सुखाची साऊली ममत्वतेची माऊली \n दुजा भाव न तया ॥३॥\n पायीं तयांच्या लागूनी ॥४॥\n अनुग्रह पसावो साधकांसी ॥५॥\nसंत ही सौभाग्य सरिता वाहते दुथडी अमृता \n वास करिती भक्तकाजा ॥७॥\nम्हणोनी जे संतपदी शरण होईल तयांचे परम कल्याण होईल तयांचे परम कल्याण हा विधीलिखित नियम संशय न धरी साधका ॥८॥\nअसो मागील अध्यायीं आपण श्रीगुरुगोविंद लीलावर्णन अति आदरें केलें श्रवण संतोष होतसे मानसी ॥९॥\nहे उन्मनीं अवस्थेत नांदती आत्मानुभवांत विहरती कधी शांत वा कधीं उग्र ॥१०॥\n वाढले कां पुसती देवासी ॥१२॥\n म्हणोनी प्रयश्चित्त घेती स्वत:स उलटी खूण संताघरी ॥१३॥\n हातीची रुद्रकाठी आपटतां वाटे भुई दुभंगेल ॥१४॥\n संचारला कां रात्रीं जर उग्रता तयाची गंभीर वर्णन करणें अशक्य ॥१५॥\n म्हणती स्वामी कोपले ॥१६॥\nजगीं ज्या ज्या घडती गोष्टी त्या पुटपुटती स्वयेंच ओष्टीं त्या पुटपुटती स्वयेंच ओष्टीं मग लाऊन दूर दृष्टी मग लाऊन दूर दृष्टी \n उठले वादळ होई निश्रब्ध ॥ तै अश्वत्थवृक्षाच्या सन्निध येऊनी बैसती शांतपणें ॥१८॥\n हे मानव ऐसे कैसे वर्तती कैसी होईल तया उपरती परोपकारी तुज जैसी ॥१९॥\n परि इतरे जनांस सुबोध होई सहजभावें तयांच्या ॥२०॥\nमग स्थिर चित्तें बसून लोकां म्हणती हंसून कां रे पळाला भिऊन यारे जवळी माझिया ॥२१॥\n होरी गीत म्हणावें सुरांत ॥२२॥\nथाळी पितळेची एके हाती ठेका धरूनी वाजवीती गोविंद नामाची धरा प्रिती सांगती सकळां आर्जवें ॥२३॥\nतयांचा राग वां अनुराग लाभला ते महासुभग जया आला हा सुयोग मुक्त झाले भवताप ॥२४॥\n ठेवूं नका तया दूर सांगती महाराज सकळांसी ॥२५॥\n हृदयीं हो धरी सद्भाव तयापाशीं ठाके देव निश्चित म्हणती महाराज ॥२६॥\n ते भाग्यवंत जाणा साचे पूर्व सुकृते करोन ॥२७॥\n लाभले ते सारे सतजन \n नांवे किती सांगावी ॥२९॥\n धरिता झाली जयाची उज्जवण ऐसे भक्त कीर सतजन ऐसे भक्त कीर सतजन कथा ऐका तयांची ॥३०॥\n निर्देश जयाचा केला वर भक्त थोर बाबजींचे ॥३१॥\n करिती महाराज अतिप्रेमें ॥३२॥\nचित्त आणि वित्त आपुलें श्रीचरणी अर्पण केले \n निष्काम केली सेवा तयांनी लीन होऊन गुरुचरणीं \n मानिती भाग्य वा ऐश्वर्य भले सरोभरी सुखी झाले उजाळे स्वामी कृपेच्या ॥३५॥\n बटूच्या मस्तकीं राहावा सिध्दहस्त \nहिच कामना तयांची ॥३६॥\nमहाराजांचे हे लाडके भक्त राहती त्यांच्याबरोबर नित्य \n काया आपुली अर्पूनी चरणीं महाराजांचे सेवेकरणी नोकरी सोडीली सरकारी ॥३९॥\nसोळा सतरा वर्षे सतत राहिले स्वामी-कार्यात रत ध्यास न धरी कशाचा ॥४०॥\n कार्यक्रम केले यशस्वी ॥४१॥\n निधीध्यास हा तयांचा ॥४२॥\nआल्या गेल्याची ठेवावी व्यवस्था दाखवोनी अंतरीची आस्था हवे नको असेल तें ॥४३॥\n विहीत हें माझें कर्म यथासांग पार पडो ॥४४॥\n जेऊं घालती गोविंदा ॥४५॥\n केल्याविना न घेती जेवण घडे कधीं उपोषण गुरुंच्या संगे तयासही ॥४६॥\n वाटिती सकळां भाऊराव ॥४७॥\n दिला एक तेजस्वी बाण \n केली अत्यंत मौलिक ॥४९॥\n सोनगीरी देह ठेविला ॥५०॥\n ज्योतीस ज्योत मिळाली ॥५१॥\n ठेऊन देखरेख काम साचे केलें तयानीं कळकळीनें ॥५३॥\n देह ठेविला भाऊरांवा आधीं त्यजुनी जन्ममरणाच्या उपाधी \n होते श्रध्दाळु आणि प्रेमळ ॥५५॥\n राहे न भान देहाचे ॥५६॥\n अनुवादिली मी तुम्हांप्रती ॥५७॥\n शुक्राची जैशी चांदणी ॥५८॥\n तैशीच होती विभूती ही ॥५९॥\n केशवदत्त नामे प्रसिध्द ॥६०॥\n ऐका श्रोते दत्तचित्तु ॥६१॥\n पूजा चालली असतां यथामति क्षणैक उठोनी महाराज म्हणती \n“बच्या आया है उसको ले आना” ॥६२॥\n तव महाराज होऊनी क्रोधार्त म्हणती शब्द तेच पुन्हां ॥६३॥\n“गुंगे क्युं तुम हो गये बच्चेको जल्दी ले आवे बच्चेको जल्दी ले आवे मंदीर में नदी किनारे मंदीर में नदी किनारे मेरा बालक बैठा है” ॥६४॥\n म्हणती धुळ्यासी चलावे ॥६५॥\n वार्ता ऐकली होती खरी \nमहाराजांची तै घेऊनी आज्ञा भाऊराव कुळकर्णी निघालें जाण्या भाऊराव कुळकर्णी निघालें जाण्या या सिध्दासी सोनगीरी आणण्या \n प्रथम शोध कराया ॥६८॥\n मोर्चा अन्यत्र वळविला ॥६९॥\n उतरले आहेत एक संत कळलें भाऊराव निश्चित आले मठांत झडकरी ॥७०॥\n प्रभू चिंतनी निमग्न ॥७१॥\n दिसले व्यक्तीमत्व प्रसन्न ॥७२॥\nवीस वा एकवीस वर्षांचे वय असावें बहुधा त्यांचें वय असावें बहुधा त्यांचें परि वैराग्यवृत्तीचे आगळे तेज मुखावरी ॥७३॥\nउघडीतां तयांनी आपुले नेत्र सेवेकरी आणि भक्त अन्यत्र सेवेकरी आणि भक्त अन्यत्र करूनी तया प्राणिप्रात बैसले जवळी तयांच्या ॥७४॥\n करिती रसाळ आणि सुबोध ॥७५॥\n दिवाकर ज्ञानाचे उदेलें ॥७६॥\n एकरूप होई तयांसी ॥७९॥\nअसो तव आपुले मानस भाऊरावे कथिले तयास चालावे म्हणती कृपाळा ॥८१॥\n तैशी जाहली तयांची स्थिती लोचनीं अश्रू दाटले ॥८३॥\nसंत जाणती संतांची खूण काय जाणवी ती आपण काय जाणवी ती आपण हर्ष होऊनी मनोमन ‘येतो आम्ही’ म्हणाले ॥८४॥\nघेऊनी सवे या सिध्दास मंडळी आली सोनगीरीस बहु भाग्याचा तो दिवस वैशाख शुध्द षष्ठीचा ॥८५॥\n तैसा संगम जाहला अपूर्व भगवत-भक्तांचा ॥८६॥\n अद्वैत रूप पाहुनी ॥८७॥\n लोक कैवारु दुजा असे ॥८८॥\n दुजा प्रकाश शांतीचा ॥८९॥\nदेखोनी ही दिव्य मूर्ती महाराज मनीं संतोषती स्नेहें धरोनी तयासी हातीं बैसविले अपुल्या सन्निध ॥९०॥\n इथेच राहील यापुढें ॥९१॥\nहा माझा आध्यात्मिक वारस जरी शिवदत्त दरबारीचा सेवक जरी शिवदत्त दरबारीचा सेवक \nअनुज्ञा तयांचीच यायासी ॥९२॥\n मस्तक ठेविलें गुरुचरणीं ॥९३॥\n निरंतर केले सोनगीरीं ॥९५॥\n सांगेन मी तुम्हा भक्तां अती सादरें श्रोते एका अती सादरें श्रोते एका \n अध्याय तिसरा संपूर्ण ॥१८॥\n॥ इति तृतीयो‍ऽध्याय: समाप्त ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/science-experiments-glory-18858", "date_download": "2018-08-22T01:30:17Z", "digest": "sha1:L4YKYKFYIJGU6PIMGZYN2M35G6OBI6BR", "length": 25458, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Science experiments glory विज्ञानात प्रयोगांचा महिमा (जयंत नारळीकर) | eSakal", "raw_content": "\nविज्ञानात प्रयोगांचा महिमा (जयंत नारळीकर)\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nभास्कराचार्यांनंतर भारतात वैज्ञानिक सुबत्ता नांदली नाही. गणित आणि विज्ञानात नवीन गोष्टींची भर पडली, तर त्यांचा विकास होतो. तसं न घडल्यानं केरळमधल्या दोन शतकांतल्या गणिती शोधांचा अपवाद वगळता भास्कराचार्यांनंतर भारतातली वैज्ञानिक आणि गणिती प्रगती थंडावली. प्रायोगिक विज्ञानात वाढ न केल्यानं असं घडलं, असं विज्ञानाच्या बाबतीत म्हणता येईल. भारतातली सामाजिक विचारसरणी विज्ञानाला पोषक न राहिल्यामुळं विज्ञानाची वाढ खुंटली. विज्ञानाच्या वाढीकरता प्रयोगाची नितांत गरज असते. त्या बाबतीत भारतीय समाज ‘सुस्त’ राहिल्यानं विज्ञानाची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अडकून पडली.\nभारतीय इतिहासात आर्यभटांपासून भास्कराचार्यांपर्यंतची सात शतकं विज्ञान आणि गणिताचं सुवर्णयुग म्हणून ओळखली जातात. तो काळ (इ. स. ५-१२ शतकं) अंकगणित, बीजगणित, गोलीय त्रिकोणमिती या गणिताच्या शाखांसाठी, तर आकाशातल्या तारका, सूर्य, चंद्र आदींच्या निरीक्षणाचं विज्ञान निश्‍चित करण्यासाठी ओळखला जातो. भारतीय विद्वानांनी लिहिलेले ग्रंथ भारताबाहेर त्यांच्या अनुवादांच्या स्वरूपात वाचले गेले. अनुवादाचं महत्त्वपूर्ण कार्य अरबस्तान आणि चीन येथून आलेल्या विद्वानांनी केलं. हे कार्य एकतर्फी होतं, कारण आपल्या धार्मिक बंधनांनुसार इथल्या पंडितांना परदेश यात्रा निषिद्ध होती.\nया ग्रंथनिर्मितीत सिद्धांत, तर्कशास्त्र आदीप्रमाणं यंत्रसामग्रीलासुद्धा महत्त्व दिलं होतं. सिद्धांत मांडताना वैज्ञानिक शिस्त विचारात घ्यावी लागते आणि तिचा एक प्रकार म्हणजे ज्या गोष्टीला एखादा सिद्धांत लावायचा, तिचं निरीक्षण शक्‍य तितकं बिनचूक असावं, म्हणून निरीक्षण सुधारायला शक्‍य तितकी ‘कार्यक्षम’ यंत्रं आणि मापकं पाहिजेत, ही जाणीव त्या काळच्या विद्वानांचं द्रष्टेपण दर्शवते.\nत्या काळी प्रयोगशाळेतलं विज्ञान जवळजवळ नसल्यासारखं होतं, एक अपवाद सोडून ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ हे ग्रंथ आयुर्वेदाची सखोल आणि सदीर्घ माहिती देतात. त्यात ‘चरक’मध्ये औषधांनी इलाज करण्यावर भर आहे, तर ‘सुश्रुत’ हा ग्रंथ शस्त्रक्रियेनं इलाज करायचे उपाय सांगतो. आयुर्विज्ञानातसुद्धा प्रयोगांचं महत्त्व आपल्या पूर्वजांनी ओळखलं होतं.\nवर सांगितल्याप्रमाणं वैज्ञानिक सुबत्ता भास्कराचार्यांनंतर भारतात नांदली नाही. गणित आणि विज्ञान यात नवीन गोष्टींची भर पडली, तर त्यांचा विकास होतो. तसं न घडल्यानं, केरळातल्या दोन शतकांचा गणिती शोधांचा अपवाद वगळता भास्कराचार्यांपश्‍चात भारतातली वैज्ञानिक आणि गणिती प्रगती थंडावली. विज्ञानाच्या बाबतीत असं म्हणता येईल, की प्रायोगिक विज्ञानात वाढ न केल्यानं असं घडलं.\nयासंदर्भात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ इथले निवृत्त शास्त्रज्ञ दुर्गाप्रसाद रॉय यांनी ‘सुश्रुत संहिते’चं उदाहरण दिलं आहे. जातीयतेची सुरवात ‘गुण कर्म विभागाशः’ अशी झाली, तरी पुढं तिला अनुवंशतेचा मुलामा लागला. समाजात कुठल्या जातीच्या माणसानं काय करावं, काय करू नये, असे सांगणारे मनुस्मृतीसारखे नियम घुसले. त्याचा एक परिणाम असा झाला, की शस्त्रक्रिया कोणी करावी- कोणी नाही, असे नवे आदेश आले आणि चिरफाड, रक्त सांडणं यासारख्या ‘अपवित्र’ गोष्टींचा संसर्ग नको, म्हणून ब्राह्मणांनी ही कामं करू नयेत, अशी प्रथा रूढ झाली. त्यामुळे ‘सुश्रुत संहिते’तली शस्त्रक्रिया इतर जातीच्या लोकांनी आत्मसात केली; पण उच्च शिक्षणापासून ते वंचित राहिल्यानं ते शस्त्रक्रियेला आणखी प्रगत स्थितीत नेऊ शकले नाहीत. ‘सुश्रुत संहिते’तल्या वर्णनाबरहुकूम ते उपजीविकेचं साधन म्हणून शस्त्रक्रिया करत.\nयोगायोगानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना कळलं, की नाक कापलेले लोक (हा एक शिक्षेचा प्रकार होता) शस्त्रक्रियेद्वारे नकली नाक बेमालूमपणे लावून घेतात आणि तसे ऑपरेशन करणारे ‘कुमार’ जातीचे कारागीर भारतात आहेत. तेव्हा कंपनीनं असं ऑपरेशन साद्यंत पाहायला वैद्यकीय क्षेत्राची माहिती असलेला निरीक्षक पाठवला. नाकात वाढ करण्याची कपाळावरची त्वचा अलगद काढून वापरता येते, हे पाहून शस्त्रक्रिया कशी केली जाते, याची सर्व माहिती नोंद करून कंपनीनं लंडनमधल्या तज्ज्ञांकडं पाठवली. ती वाचून ही पद्धत इंग्लंडमध्ये किंवा युरोपात डॉक्‍टर लोकांना माहीत नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला; मात्र उपयोगी असल्यामुळे ती पद्धत मग पाश्‍चात्यांमध्ये रूढ झाली आणि आज ‘प्लॅस्टिक सर्जरी’च्या रूपात दिसते.\nया घटनेतून काय दिसतं ‘प्लॅस्टिक सर्जरी’सारखी महत्त्वाची शस्त्रक्रिया आपल्याकडे सुश्रुतापासून माहीत होती. नवीन शोध करून त्यात भर टाकणं तर दूरच; पण आपल्या समाजातल्या तथाकथित उच्चवर्णीयांनी प्रचलित धार्मिक नियमांचं पालन करत शस्त्रक्रियेपासून चार पाऊलं दूर राहणं पसंत केलं. मग नवीन प्रयोग करून विज्ञानाची प्रगती होणार कशी\nवेगळ्या संदर्भांत मी पूर्वी नोंदलेला किस्सा या ठिकाणी थोडक्‍यात सांगितला पाहिजे असं वाटतं. शुक्र ग्रहाचं सूर्याच्या बिंबावरून जातानाचं दर्शन अनेक वर्षांनी घेता येतं. त्यामुळं असे प्रसंग खगोल निरीक्षकांना पर्वणीसमान वाटतात. अठराव्या शतकात हे दृश्‍य पाहायला आणि त्यातून नवी माहिती गोळा करायला फ्रेंच ॲकॅडमीनं ल जाँतीय या खगोल निरीक्षकाला निवडलं. भारतातून हे दृश्‍य उत्तम दिसेल, या अपेक्षेनं त्याची रवानगी राजाज्ञेसह पाँडेचेरीला केली. इंग्लंड-फ्रान्स यांच्यात चालू असलेलं युद्ध, वादळं, जहाज बुडणं आदी संकटांतून मार्ग काढत ल जाँतीयची स्वारी पाँडेचेरीत दाखल झाली, तेव्हा अधिक्रमणाची घटना होऊन गेली होती; पण आणखी आठ वर्षांनी तिची पुनरावृत्ती अपेक्षित असल्यानं तो तितकी वर्षं भारतात राहिला; पण त्याच्या दुर्दैवामुळं पुनरावृत्तीच्या वेळी आकाश ढगाळ होतं, म्हणून त्याला वेध घेता आले नाहीत. त्याला (फ्रेंच म्हणून) समाधान इतकंच, की जवळच तत्कालीन मद्रासमध्ये वेध घेण्यासाठी जमलेल्या इंग्रजांनासुद्धा ढगांनी तसाच त्रास दिला;पण भारतात राहिलेल्या आठ वर्षांच्या काळात ल जाँतीयनं महत्त्वाची निरीक्षणं केली. त्यात पाँडिचेरीचा रेखांश त्यानं निश्‍चित केला आणि काही तरी हाती लागल्याच्या समाधानासह तो परतला. त्या वेळीसुद्धा अनेक संकटांना तोंड देत तो पॅरिसला पोचला, तेव्हा इतकी वर्षे न दिसल्यामुळं त्याच्या आप्तस्वकीयांनी त्याला न्यायालयात कायद्यानुसार ‘मृत’ असं ठरवून त्याची संपत्ती बळकावली होती, असं त्याच्या लक्षात आलं; पण त्यानं न्यायालयात जाऊन न्याय मिळवला... आणि एक सुस्वरूप पत्नी पण\nल जाँतीयसारखा निरीक्षक इतकी संकटं सोसून आपलं निरीक्षण-संशोधनाचं काम करत होता; पण खुद्द भारतात कोणी विद्वान शुक्राचं अधिक्रमण पाहायला आला का त्याची नोंद नाही अधिक्रमणाची निरीक्षणं ग्रहांच्या भ्रमण कक्षांची बारकाईनं माहिती देतात. तशी माहिती गोळा करावी, असं एकाही भारतीय विद्वानाला वाटलं नाही... निदान तशी नोंद तरी नाही.\nभारतातली सामाजिक विचारसरणी विज्ञानाला पोषक न राहिल्यामुळं विज्ञानाची वाढ खुंटली, असं मला वाटतं. माहीत आहे, तेवढं ज्ञान कंठस्थ करून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडं पोचवलं, की शिक्षणाचं काम झालं, अशी भावना प्रचलित होती. त्याउलट विज्ञानाच्या वाढीकरता प्रयोगाची नितांत गरज असते. त्यासाठी तीन गोष्टी आवश्‍यक असतात. एक म्हणजे सृष्टीतले चमत्कार कशामुळे असतात, ते शोधून काढायची इच्छा असणं. त्यासाठी नवे प्रयोग आवश्‍यक असतात. दुसरी बाब म्हणजे माहीत असलेल्या तथ्यांच्या आधारे नवी भाकीतं करून ती प्रयोगांनी तपासणं. अशा प्रयोगांनी विज्ञान पुढचं पाऊल टाकतं आणि तिसरी आवश्‍यक गोष्ट म्हणजे ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ या उक्तीनुसार जी तथ्यं अजून निश्‍चित अथवा सिद्ध झाली नाहीत, त्यांची सप्रयोग चर्चा होत राहणं. या तिन्ही बाबतींत भारतीय समाज ‘सुस्त’ राहिल्यानं विज्ञानाची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अडकून पडली\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/not-my-kickback-nitish-bhardwaj/", "date_download": "2018-08-22T01:48:08Z", "digest": "sha1:WJ43AC443X5N63H6HJ5NUVMSPOOECETO", "length": 30847, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "This Is Not My Kickback - Nitish Bhardwaj | हा माझा कमबॅक नाहीये - नितिश भारद्वाज | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nविषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\nइम्रान : आव्हाने व आशा\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nAll post in लाइव न्यूज़\nहा माझा कमबॅक नाहीये - नितिश भारद्वाज\nबी.आर.चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नितिश भारद्वाज अाज इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. नितिश मोहेंजोदडो या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनी पुन्हा चित्रपटाकडे वळत आहे. नितिशसोबत त्याच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या गप्पा...\nमहाभारत या मालिकेनंतर तू काही मराठी चित्रपट केलेस, तसेच काही वर्षांपूर्वी पितृऋण या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. एक प्रसिद्ध चेहरा असूनही तू गेल्या काही वर्षांत लाइमलाइटपासून दूर आहेस याचे कारण काय\n- मी अभिनयापासून दूर गेलो होतो असे मी कधीच म्हणणार नाही. मी नाटकात काम करत होतो. माझ्या एका नाटकाचे तर लंडनमध्ये अनेक प्रयोग झालेले आहेत. हे नाटक अनेक फेस्टिव्हलमध्येदेखील गाजलेले आहे. तसेच दरम्यानच्या काळात मी मानसरोवर यात्रेवर एक पुस्तक लिहिले. माझ्या या पुस्तकात अतिशय सुंदर फोटोदेखील आहेत. ते फोटोदेखील मीच काढलेले आहेत. तसेच मी चक्रव्यूह हे नाटक करत होतो. या सगळ्यामुळे मी खूपच व्यग्र होतो. मला उगाचच मीडियात राहायला किंवा पब्लिसिटी मिळवायला आवडत नाही.\nअनेक वर्षांनंतर चित्रपटात काम करण्याचा विचार कसा केला\n- मी माझ्या एका कामसाठी पुण्यात होतो. त्यावेळी आशूचा (आशुतोष गोवारीकर) फोन आला. आशू एक चित्रपट बनवत असून त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो भूजमध्ये आहे याची मला कल्पना होती. त्याने मला फोनवरच सांगितले की, या चित्रपटात एक खूप महत्त्वाची भूमिका आहे, तू ती साकारावी अशी माझी इच्छा आहे. तुला मला कथा ऐकवायची आहे तू लवकरात लवकर भूजला ये. माझे आणि आशूचे अनेक वर्षांपासून खूप चांगले नाते असल्याने मी लगेचच दुसऱ्या दिवशीच आशूला भेटायला भूजला गेलो. चित्रपटाची कथा आणि माझी भूमिका ऐकताच क्षणी ती मला खूप आवडली आणि लगेचच मी या चित्रपटासाठी होकार दिला. मी साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे.\nमोहेंजोदडो या चित्रपटात तुझी भूमिका काय आहे\nमोहेंजोदडो या चित्रपटात मी दुर्जन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. दुर्जन हा हृतिकचा काका दाखवला आहे. हा एक शेतकरी आहे. त्याचा एक भूतकाळ असून त्याने तो सगळ्यांपासून लपवलेला आहे. पण त्याने तो भूतकाळ सांगितल्यावर खऱ्या अर्थाने चित्रपटाची कथा वेगळ्या उंचीवर जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील माझी भूमिका ही खूप महत्त्वाची आहे.\nतू एक डॉक्टर असताना अभिनयाकडे कसा वळलास\n- मी प्राण्यांचा डॉक्टर असलो तरी मला केवळ घोड्यांमध्ये रस होता. त्यामुळे मी महालक्ष्मी रेसकोर्समध्ये एका डॉक्टरांसोबत कामही करत होतो. पण अचानक त्यांची बदली कोलकाताला झाली आणि माझी नोकरी गेली. रेसकोर्सला नोकरी करत असताना आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात मी एक वार्तापत्र वाचायचो. वार्तापत्र वाचायचा अनुभव असल्याने नोकरी गेल्यानंतर मी दूरदर्शनमध्ये न्यूज रिडर या पदासाठी ऑडिशन दिले. तिथून खऱ्या अर्थाने माझा कॅमेऱ्याशी संबंध आला. त्याआधी मी सुधा करमरकर यांच्या संस्थेत काही नाटके केली होती. मी अभिनेता, दिग्दर्शक अशा विविध जबाबदाऱ्या तिथे पार पाडल्या होत्या. त्यामुळे मला अभिनयाची आवड तेव्हापासूनच होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.\nपितृऋण या चित्रपटानंतर चित्रपटाची निर्मिती करण्याचा काही विचार आहे का\n- माझ्या पितृऋण या पहिल्या चित्रपटाचे रसिकांनी आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. हृतिकने देखील हा चित्रपट पाहिल्यावर त्याला हा चित्रपट आवडल्याचे मला सांगितले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर सध्या मी माझ्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. मी लवकरच चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nनोटबंदीच्या दुष्परिणामांचे वास्तव झाकले तरी नाकारणार कसे\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nसिडकोकडून मराठी कामकाजाला हरताळ; मनसेलाही इंग्रजीतून उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4705833963557832280&title=Provide%20information%20To%20Minority%20People&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:06:35Z", "digest": "sha1:K6YKBWIXR5VZQ2N73OQV3TWE274DGWR2", "length": 10341, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘अल्पसंख्याकांच्या योजनांची जनतेला माहिती द्या’", "raw_content": "\n‘अल्पसंख्याकांच्या योजनांची जनतेला माहिती द्या’\nमुंबई : ‘समाजाचा प्रत्येक घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे. मोदी सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस वाढ केली असून, सरकारच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ होण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाला त्याची माहिती देण्याचे काम मुस्लिम महिला कार्यकर्त्यांनी करावे,’ असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी (१७ जानेवारी) केले.\nभारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चातर्फे राज्यभरातील मुस्लिम महिलांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर नक्वी बोलत होते. या वेळी अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस सिकंदर शेख व ऐजाज देशमुख, मोर्चाच्या महिला प्रमुख रिदा रशिद, भाजप मुंबई उपाध्यक्ष हैदर आझम व डॉ. नाहिदा शेख उपस्थित होते.\nनक्वी म्हणाले की, ‘काही राजकीय शक्तींना वाटते की मुस्लिम समाज मागासलेला रहावा व सतत भितीच्या छायेत रहावा. जेणेकरून त्यांची मते मिळवता येतील; पण मोदी सरकारने ‘तुष्टीकरणाशिवाय सशक्तीकरण’ या धोरणानुसार अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक विभागासाठी स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक सुमारे पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही अल्पसंख्य समाजासाठी काम करत आहे. अर्थसंकल्पातील वाढीव निधी अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी उपयोगी पडेल.’\nनक्वी पुढे म्हणाले की, ‘गेल्या तीन वर्षांत अल्पसंख्य समाजातील दोन कोटी ४५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. यंदा दीड कोटींपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. अल्पसंख्य समाजातील विद्यार्थी आयएएस व्हावेत यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आहे. अल्पसंख्य समाजाचे शिक्षण व रोजगार यावर सरकारचा भर आहे.\n‘तिहेरी तलाकचा संबंध धर्माशी नसून, ती एक कुप्रथा आहे. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचे विधेयक प्राधान्याने मंजूर केले जाईल. तिहेरी तलाकवर जगातील बहुतांश मुस्लिम देशांमध्ये बंदी असून भारतातही त्यावर बंदी घालणे आवश्यक आहे,’ असे नक्वी यांनी सांगितले.\nTags: मुख्तार अब्बास नक्वीमुंबईदेवेंद्र फडणवीसअल्पसंख्याकMumbaiNarendra ModiMukhtar Abbas NaqviBJPMinorityDevendra Fadanvisप्रेस रिलीज\n‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ ‘यूएई’तील गुंतवणूकदार करणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4800554841340708421&title=BJP's%20Undisputed%20Achievement&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:06:16Z", "digest": "sha1:AI6YS6OKNVONRKJ3PPIQCQBZ7XZKWW4I", "length": 10657, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "नगरपालिका निवडणुकीत भाजपचे निर्विवाद यश", "raw_content": "\nनगरपालिका निवडणुकीत भाजपचे निर्विवाद यश\nमुंबई : ‘राज्यातील दहा नगरपालिका नगरपंचायतींपैकी सर्वाधिक सहा नगराध्यक्षपदे तसेच सर्वाधिक नगरसेवकपदे जिंकून भारतीय जनता पार्टीने निर्विवाद यश मिळवले आहे. या यशाबद्दल आपण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो तसेच मतदारांचे आभार मानतो,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी गुरुवारी सांगितले.\nदानवे म्हणाले, ‘गुरुवारी निकाल जाहीर झालेल्या सात नगरपरिषदा-नगरपंचायतींपैकी फुलंब्री (औरंगाबाद), किनवट (नांदेड), हुपरी (कोल्हापूर), शिंदखेडा (धुळे) व सालेकसा (गोंदिया) या पाच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. या सात नगरपालिका–नगरपंचायतींच्या एकूण १२३ नगरसेवकपदांपैकी भाजपने सर्वाधिक ५० जागा जिंकल्या. तसेच सोमवारी निकाल जाहीर झालेल्या तीन नगरपालिकांपैकी त्रिंबकचे नगराध्यक्षपद भाजपाने जिंकले. त्या तीन नगरपालिकांच्या एकूण ५५ नगरसेवकपदांपैकी भाजपाने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या. अशा रितीने सोमवार व गुरुवार अशा दोन टप्प्यात निवडणूक निकाल जाहीर झालेल्या दहा नगरपालिकांमध्ये भाजपाने सर्वाधिक सहा नगराध्यक्षपदे आणि सर्वाधिक ७५ नगरसेवकपदे जिंकली आहेत.’\nते पुढे म्हणाले की, ‘मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या चारही विभागात भाजपला मतदारांनी आशिर्वाद दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट या राज्याच्या एका टोकाकडील नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवकपदाच्या १८ पैकी नऊ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले आहे. या यशाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेषतः अशोक पाटील यांचे आपण खास अभिनंदन करतो.’\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार यांच्या कामाला राज्याच्या विविध भागात पसंती असून भाजपची सातत्याने निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी होत आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी चालू केली आहे. राज्य सरकारच्या कामाबद्दल दिशाभूल करण्याचा व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला असला, तरी नगरपालिका निवडणुकीतील निकालांनी मतदारांनीच चोख उत्तर दिले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या बाबतीत भाजपाने जिंकलेल्या जागा या अन्य राजकीय पक्षांपेक्षा कितीतरी जास्त आहेत,’ असे ते म्हणाले.\n‘नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या या टप्प्यातील नंदूरबार जिल्ह्यातील तीन व पालघर जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निकालातही भाजपने बाजी मारलेली दिसेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nTags: MumbaiRaosaheb Patil DanveDevendra FadanvisElectionBJPरावसाहेब पाटील दानवेनिवडणूकमुंबईभाजपदेवेंद्र फडणवीसप्रेस रिलीज\n‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ ‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी ‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5651633151877605925&title=Exhibition%20at%20Fergusson%20College&SectionId=4712658730477960030&SectionName=%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-08-22T01:08:37Z", "digest": "sha1:KGSL7ITCHBL7GP3T6NPDMTJUOZTIBLOS", "length": 9090, "nlines": 127, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘ग्योथं इन्स्टिट्यूट’तर्फे पर्यावरणविषयक प्रदर्शन", "raw_content": "\n‘ग्योथं इन्स्टिट्यूट’तर्फे पर्यावरणविषयक प्रदर्शन\nपुणे : येथील ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे फर्ग्युसन कॉलेज व पॅश (स्कूल्स पार्टनर्स फॉर फ्युचर प्रोजेक्टस) यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणसंबंधी (पुर्नविचार निसर्गाकडून शिका) प्रदर्शन आयोजित केले आहे.\nहे प्रदर्शन पाच ते २९ जून या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत फर्ग्युसन कॉलेजमधील लोअर रिक्रिएशन हॉलमध्ये आयोजित केले. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून, याचे उद्घाटन पाच जून रोजी सकाळी ११ वाजता रोजी फग्युर्सन कॉलेजमधील अ‍ॅम्फीथिएटर येथे होणार आहे.\nया प्रदर्शनाद्वारे पर्यावरणाच्या संबंधित समस्यांबाबत प्रत्येकाला विचार व जबाबदारीने कृती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये पर्यायी तंत्रज्ञान व ऊर्जा वापरून झालेले नुकसान भरून काढता येईल का, यावर देखील विचार मांडण्यात येणार आहेत.\n‘ग्योथं इन्स्टिट्यूट’तर्फे या संपूर्ण प्रदर्शनाचा व्यवस्थित व नियोजित दौरा आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना संवादात्मक पद्धतीने छोट्या छोट्या समस्या हाताळण्यासाठी दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रदर्शनात मांडलेल्या गोष्टींच्या संदर्भात चर्चा केली जाईल व त्यावर प्रश्‍नमंजुषाचे आयोजन केले आहे.\nया प्रदर्शनात निसर्ग आणि पर्यावरणासंबंधी अनेक घटक प्रदर्शित केले जातील. तरुणांनी हे पाहून व स्वत: हाताळून सध्याच्या समस्यांबाबत जाणून घ्यावे हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. या प्रदर्शनात मुलांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून मार्गदर्शन मिळेल.\nउद्घाटन : पाच जून २०१८\nवेळ : सकाळी ११ वाजता\nस्थळ : अ‍ॅम्फीथिएटर, फग्युर्सन कॉलेज, पुणे\nप्रदर्शन कालावधी : पाच ते २९ जून २०१८\nवेळ : सकाळी १० ते सायंकाळी पाच\nस्थळ : लोअर रिक्रिएशन हॉल, फर्ग्युसन कॉलेज, पुणे.\nपुणे येथे ‘फिरोदिया’तील विजेत्या नाटकांचे प्रयोग ‘जीवसृष्टीवरील परिणामाच्या अभ्यासासाठी जीवाश्म उपयुक्त’ डॉ. बोरकर यांच्याशी जीवाश्मांवर ‘विज्ञानगप्पा’ प्रा. नलावडे यांच्याशी ‘विज्ञानगप्पा’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:19:42Z", "digest": "sha1:PYPNV6BHYS3FZXYC4I3S24NZRY23BMEF", "length": 9080, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यापाऱ्यांचे अपहरण करणारे 24 तासांत गजाआड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्यापाऱ्यांचे अपहरण करणारे 24 तासांत गजाआड\nआठ जणांची टोळी अटकेत : दीड लाखांचा मुद्देमालही जप्त\nकोल्हापूर – एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी इचलकरंजी इथल्या गारमेंट व्यावसायिक रामकृष्ण रामप्रताप बाहेती (वय 45) यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आठ जणांना अटक केली आहे.\nअक्षय शिंदे, गौरव पोईपकर, विकास गोईलकर, अतुल कामते, शहारूख महामूद सनदे, शक्‍ती जाधव, महेश यादव, सुबोध शेडबाळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून अपहरणासाठी वापरलेली कार (एमएच10 बीए 6988) व दुचाकी (एमएच 09 डीक्‍यू 45) असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री 12.15च्या सुमारास बाहेती नाकोडानगर येथून घरी जाताना कारमधून पाच जणांनी मारहाण करून त्यांना शहापूर, कोरोची, हातकणंगले मार्गे पेठवडगावला नेले. त्यांच्याकडील सोन्याची चेन, घड्याळ, मोबाईल, अंगठी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल काढून घेतला. यावेळी जिवे मारण्याची धमकी देऊन मुलाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली.\nदरम्यान, हातकणंगले पोलिसांची रात्रगस्तीची गाडी पाहून अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना वाटेतच सोडून पलायन केले. त्यानंतर बाहेती यांनी गावभाग पोलिसांना प्रकार सांगितला. पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र बनवले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण इचलकरंजी, गावभाग पोलीस यांची पथके शोधासाठी रवाना झाली. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे लोकेशनही तपासण्यात आले. अपहरणकर्ते शिरदवाड हद्दीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांनी खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली.\nही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे तानाजी सावंत, गावभागचे निरीक्षक मनोहर रानमाळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अमोल माळी, सचिन पंडित, युवराज सूर्यवंशी, राम गोमारे, महेश कोरे आदींसह पथकाने केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुकडीच्या पाण्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन\nNext articleशाळा, महाविद्यालयात दरमहा 21 तारखेला “योग दिन’\nउत्तरकाशी जिल्ह्यातील बलात्कार प्रकरण : उच्च न्यायालयाने नेमली एसआयटी\nगांजा ओढताना दोन डॉक्‍टसह तिघांना अटक\nहार्दिक पटेलला घेतले ताब्यात\n#चर्चेतील चेहरे : शाहिदुल आलम\nफरार लेडी डॉन “मम्मी’ ला दिल्लीत अटक-113 गुन्ह्यातील आरोपी\nसंगमनेरात 13 जुगाऱ्यांवर गुन्हा; 37 हजाराची रोकड जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-22T01:20:38Z", "digest": "sha1:ELVS77QTGLUS2PO44EZCYW2RO4QB2GRM", "length": 7416, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीगोंद्यात पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीगोंद्यात पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी\nश्रीगोंदे- श्रीगोंदे पोलीस ठाण्याच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने एकात्मतेचा संदेश दिला.\nसालाबादप्रमाणे पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. मात्र, यावेळेस या इफ्तार पार्टीत मोठा उत्साह व आनंद पाहायला मिळाला. तसेच, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र माळी, ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे आदींनी मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.\nमुस्लीम धर्मगुरू मौलाना मोहिनुद्दीन अत्तार, मौलाना शमीम यांसह मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रा. तुकाराम दरेकर, प्रशांत दरेकर, केशव मगर, सतीश पोखरणा, नंदकुमार ताडे, संतोष क्षीरसागर, संतोष खेतमाळीस, भाऊसाहेब गोरे, सतीश मखरे, अरविंद कापसे, प्रा. सुनील माने, राजेंद्र उकांडे, चांगदेव पाचपुते यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर गिरीश कर्नाडही\nNext articleकल्याण-डोंबिवली पालिकेचे उपायुक्‍त एसीबीच्या जाळ्यात\nधागा शौर्याचा… राखी अभिमानाची\nसंस्कार भारतीतर्फे ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ कार्यशाळा\nदोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी : सुखधान\nविजेबाबत काळेवस्ती शाळा ठरली स्वयंपूर्ण\nमंगळसूत्र ओरबाडताना दोघांना पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/ncp-congress-10022", "date_download": "2018-08-22T02:31:22Z", "digest": "sha1:4PHSKAP7YQ56D6KCHHMUO33DBTXRY742", "length": 14886, "nlines": 146, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ncp congress | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी पवार - चव्हाण यांच्यात चर्चा\nकॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी पवार - चव्हाण यांच्यात चर्चा\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nनांदेड ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शंकरराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्य रविवारी शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी श्री. पवार यांच्या समवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nनांदेड ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शंकरराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्य रविवारी शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी श्री. पवार यांच्या समवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nराज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर श्री. पवार हे नांदेडला आले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे श्री. पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्‍टर ऑफ लेटर्स (डिलीट) ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.\nयावेळी जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.\nया संदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, अशी आमची सुरूवातीपासून इच्छा आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर सत्ता येऊ शकते. त्यामुळे आघाडीबाबत आमची श्री. पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी देखील ती तत्त्वतः मान्य केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही चर्चा होणार असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. ज्या ठिकाणी ज्यांच्या जागा जास्त त्यांचा अध्यक्ष होईल त्याचबरोबर जिथे कॉंग्रेसला पाठिंबा हवा तिथे राष्ट्रवादीचा पाठिंबा आणि जिथे राष्ट्रवादीला पाठिंबा हवा तिथे कॉंग्रेसचा पाठिंबा राहील, अशी माहितीही त्यांनी दिली.\nमुंबई महापालिकेसाठी आम्हाला शिवसेना किंवा भाजप या दोन्ही पक्षाकडून काहीच विचारणा झाली नाही त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न सध्या तरी उद्भवत नाही. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातूनच आम्ही देखील आपल्यासारखी चर्चा ऐकत असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. जातीयवादी पक्षासोबत आघाडी किंवा युती करण्याचा\nआमचा सुरवातीपासूनच विरोध असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, मुंबईत आमच्या जागा कमी आहेत त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही की पाठिंबाही देऊ शकत नाही त्याचबरोबर आम्हाला कुणाचा प्रस्तावही आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून या जर - तरच्या गोष्टी असल्याचे सांगितले.\nकॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी राजीनामा दिला असला तरी सध्या तेच काळजीवाहू अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या जागेवर आमदार भाई जगताप यांची नियुक्ती किंवा प्रभारी अध्यक्ष करण्याचा प्रश्न नाही. भाई जगताप यांना देखील सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी अध्यक्ष केले असले तर सांगता येत नाही. मुंबईच्या अध्यक्षांची निवड पक्षश्रेष्ठी करतील आणि ते ठरवतील तोच अध्यक्ष होईल, अशी माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली. यावेळी कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.\nनांदेड शरद पवार संग्रहालय कॉंग्रेस\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AC-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-22T01:11:19Z", "digest": "sha1:ABFFFQL2X5V3B7RDHFJNMOTO5HD7Y5A7", "length": 16625, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Sports ४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\n४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\nनवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी विक्रम प्रस्थापित केला आहे. बांग्लादेश विरोधात किट्स येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये गेलने ५ षटकार ठोकून पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६६ चेंडूमध्ये ७३ धावा चोपल्या. तसेच ५ षटकार ठोकून आफ्रिदीची बरोबरी केली.\nआफ्रिदी आणि गेल या दोघांनीही आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये ४७६ षटकार मारले आहेत. आफ्रिदीने हा विक्रम ५२४ सामन्यांत केला होता. तर गेलने केवळ ४४३ सामन्यामध्ये विक्रम केला आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडीजचा बांग्लादेशने २-१ असा पराभव केला. तरीही चर्चा बांग्लादेशच्या विजयाच्या नव्हे, तर गेलच्या खेळीच्या रंगल्या आहेत.\nशाहिद आफ्रिदीने आपल्या एकूण ४७६ षटकारांपैकी ३५१ षटकार वनडे, ७३ सिक्स टी-२० आणि ५२ सिक्स कसोटी सामन्यांत लगावले आहेत. तर दुसरीकडे, गेलने ४७६ षटकारापैकी २७५ षटकार वनडे, १०३ षटकार टी-२० आणि तब्बल ९८ षटकार कसोटी सामन्यांत ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आहे. त्याने ५०४ सामन्यांमध्ये आतापर्यंत ३४२ षटकार ठोकले. सर्वाधिक षटकार लावणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. सोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २६४ षटकारांसह ९ व्या आणि २५१ षटकारांसह युवराज सिंह १२ व्या क्रमांकावर आहे.\nख्रिस गेलची शाहीद आफ्रिदी\nPrevious articleमराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न उधळून लावू – निलेश राणे\nNext articleनिगडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास तीन पिस्तुल आणि दहा काडतुसांसह अटक\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव\nवेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला\n‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\nकोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे ‘रॅगिंग’\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nकॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित\nधक्कादायक: दारू पिऊ नको असे बोलल्याने पतीने कापली पत्नीची जीब\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\nवेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/suresh-dhas-10515", "date_download": "2018-08-22T02:32:35Z", "digest": "sha1:EZEFHZE2HKD6EWJJOFHTTCCNQQW326Q2", "length": 16692, "nlines": 148, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "suresh dhas | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 23 मार्च 2017\nबीड ः जिल्हा परिषदेत सर्वाधिक उमेदवार व बहुमतापासून फक्त दोन पावलं दूर असलेल्या राष्ट्रवादीला माजीमंत्री सुरेश धस यांच्या भूमिकेने सत्तेपासून कोसो दूर लोटलं. अंतर्गत राजकारण, घराणेशाही, दुसरे नेतृत्व निर्माण होऊ नये यासाठी शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात \"तेल ही गेले, तूप ही गेले, हाती राहिले धूपाटणे' अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था झाली आहे. धस यांच्या धक्‍यातून राष्ट्रवादी अजूनही सावरली नसून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे भविष्यात जिल्ह्यात सुडाचे व कुरघोडीचेच राजकारण पहायला मिळण्याची अधिक शक्‍यता आहे.\nबीड ः जिल्हा परिषदेत सर्वाधिक उमेदवार व बहुमतापासून फक्त दोन पावलं दूर असलेल्या राष्ट्रवादीला माजीमंत्री सुरेश धस यांच्या भूमिकेने सत्तेपासून कोसो दूर लोटलं. अंतर्गत राजकारण, घराणेशाही, दुसरे नेतृत्व निर्माण होऊ नये यासाठी शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात \"तेल ही गेले, तूप ही गेले, हाती राहिले धूपाटणे' अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था झाली आहे. धस यांच्या धक्‍यातून राष्ट्रवादी अजूनही सावरली नसून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे भविष्यात जिल्ह्यात सुडाचे व कुरघोडीचेच राजकारण पहायला मिळण्याची अधिक शक्‍यता आहे.\n\"माझ्या पत्नीचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पैसे दिल्याचा आरोप' सुरेश धस यांनी केला. त्यांचा रोख आमदार जयदत्त क्षीरसागर व त्याचे बंधू जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर होता हे स्पष्टच आहे. पत्नीचा झालेला पराभव, माजीमंत्री व जिल्ह्यातील पक्षाचा महत्त्वाचा नेता असून देखील सातत्याने डावलण्याचा झालेला प्रयत्न यातून धस यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना व शरद पवारांपेक्षा स्वतःला मोठे समजणाऱ्या धनंजय मुंडेंना धडा शिकवण्याचा निश्‍चय आधीच केला होता याची चर्चा आता बीडमध्ये उघडपणे होऊ लागली आहे.\nसमाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न\nबीड जिल्हा परिषदेत 2012 मध्ये भाजपचे सदस्य पळवून सुरेश धस यांनी सत्ता मिळवण्यात महत्त्वाची भूमिका वठवली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत धस यांनी खंजीर खुपसल्याची भावना त्यावेळी जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या वंजारा समाजात झाली होती. मुंडे घराण्यावर वंजारा समाजाची असलेली श्रध्दा पाहता ही नाराजी धस यांना पुढील काळातील राजकारणात चांगलीच भोवली. त्यावेळी केलेली चूक सुधारण्याचा प्रयत्न धस यांनी 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मदत करुन केल्याचे देखील बोलले जाते.\nधस यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांसह धनंजय मुंडे यांनी देखील पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवला आहे. धस यांनी मात्र राष्ट्रवादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची साथ दिली आहे, मग बीडमध्ये मी भाजपला मदत केली तर बिघडले कुठे असा त्यांचा सवाल आहे.\nधस यांचे राजकीय वजन वाढले\nप्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर या सगळ्याच नेत्यांनी धस यांची हकालपट्टी करा असा धोशा लावला असला तरी जिल्ह्यातील राजकारणात सुरेश धस यांचा मात्र टीआरपी वाढल्याचे पहायला मिळते. राष्ट्रवादीकडून कारवाई झाली तरी धस यांच्यासाठी भाजपने दरवाजे खुले ठेवले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची दुरवस्था आणि धस यांची उपद्रवशक्ती पाहता राष्ट्रवादीचे नेते तूर्तास धस यांच्या बाबतीत सबुरीची भूमिका घेतील असे बोलले जाते. असे झाल्यास राष्ट्रवादीत देखील त्यांचे वजन वाढणारच आहे. एकंदरीत भाजपला साथ देण्याचा धस यांचा सौदा त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला असे म्हणावे लागेल.\nजिल्हा परिषदेत भाजपला मतदान करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी पक्षातील नेत्यांना सांगितला होता, असे स्पष्ट करत धस यांनी धनंजय मुंडे यांनी केलेला विश्‍वासघाताचा आरोप फेटाळून लावला आहे. शिवाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही धस यांनी तोफ डागली. तटकरे यांचा मुलगा आमदार आहे. आता मुलगी जिल्हा परिषदेत अध्यक्ष झाली. पुतण्यालाही राजकारणात त्यांनी स्थिर केले आहे. पक्ष मोठा करण्यासाठी मात्र कोणीच काही करत नाही असा आरोप करतानाच तटकरे यांच्या घराणेशाहीवर देखील धस यांनी टीका केली. धनंजय मुंडे यांना झुकते माप देणाऱ्या तटकरेंवर धस यांचा राग असल्याचे राष्ट्रवादीच्या वर्तुळात बोलले जाते.\nजिल्हा परिषद राजकारण आमदार धनंजय मुंडे भाजप\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:20:31Z", "digest": "sha1:I4LS5TBSL4RM5RJHPNR35YXWNKHNZSQE", "length": 9387, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदर मधील मेंढपाळांना वनविभागाकडून मदत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुरंदर मधील मेंढपाळांना वनविभागाकडून मदत\nकाळदरी- पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडी येथील वळण वस्तीवर चार बिबट्यांनी 300 मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला होता. या हल्ल्‌यात 15 मेंढ्यांचा मृत्यू तर 50 मेंढ्या बेपत्ता झाल्या होत्या. येथे रात्री दीड वाजल्यापासून चार बिबट्यांनी नामदेव तुकाराम कोकरे आणि बाबू रामभाऊ कोकरे यांच्या पालावर हल्ला केला. वाघरेतील 300 शेळ्या मेंढ्यावर बिबट्यांनी झडप घातली घाबरलेल्या शेळ्या मेंढ्यांनी वाघर तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सुमारे 15 मेंढ्यांचा बिबट्यांनी जीव घेतला. संतप्त मेंढपाळानी मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली मेलेल्या मेंढ्या ट्रॅक्‍टरमध्ये घालून सासवड पोलीस ठाण्यात नेल्या होत्या, त्यानंतर तेथून तहसील कार्यालय येथे नेऊन नुकसान भरपाई देण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले होते.\nवनविभागाच्या सासवड परिक्षेत्र अधिकारी सुजाता जाधव यांनी 15 दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. परंतु, मुदत उलटून गेल्यानंतरही पैसे न मिळाल्याने मेंढपाळांनी पुन्हा बाबाराजे जाधवराव यांची भेट घेतली. त्यावेळी मेंढपाळांना नुकसान भरपाई न दिल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच जिल्हा वनअधीक्षक यांच्याकडेही सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यातील नामदेव तुकाराम कोकरे यांना 42000 रुपये, बाबू रामा कोकरे यांना 60000 रुपये तसेच कामाजी तुकाराम कोकरे यांनी 18000 रुपये असे एकूण एक लाख 20 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. दरम्यान, यानंतर सर्व मेंढपाळांनी बाबाराजे जाधवराव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहे.\nयाबाबत प्रतिक्रिया देताना मनसेचे शेतकरी संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले की, या भागात बिबट्यांचा सतत वावर असल्याने जनावरां बरोबरच माणसांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे आम्ही वनविभागाकडे पिंजरे लावण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी आमची केवळ समजूतच काढली. पिंजरे लावले मात्र कुणालाही न सांगताच परत काढून नेले आणि त्यामुळेच मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने यातून दोन शेतकरी बचावले आहेत. परंतु, वनखात्याचे अधिकारी इतके मुजोर झाले आहेत की, त्यांना राजकीय पाठबळ असल्यानेच माणसांच्या जीवाची किंमत नाही. मात्र, यापुढे अशी घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना तालुक्‍यातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जाधवराव यांनी दिला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे-नाशिक महामार्गावरुन प्रवास नकोरे बाबा\nNext articleगुंडाला भेटत नसल्याने मारहाण; दोघांना पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/director-general-police-jalgaon-tops-42268", "date_download": "2018-08-22T01:32:12Z", "digest": "sha1:SWWS345JPEH5WHJP3GLWS3A4LR2JTO27", "length": 14152, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Director General of Police, Jalgaon tops पोलिस महासंचालक पदकांमध्ये जळगाव अव्वल | eSakal", "raw_content": "\nपोलिस महासंचालक पदकांमध्ये जळगाव अव्वल\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nजळगाव - जिल्हा पोलिस दलात सेवा बजावत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक मुंबई यांनी सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 740 पदकांत सर्वाधिक पदके जळगाव जिल्ह्यास प्राप्त झाली असून याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचे पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 मेस पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे.\nजळगाव - जिल्हा पोलिस दलात सेवा बजावत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक मुंबई यांनी सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 740 पदकांत सर्वाधिक पदके जळगाव जिल्ह्यास प्राप्त झाली असून याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचे पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 मेस पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे.\nजिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या 15 कर्मचारी व तीन अधिकाऱ्यांना महासंचालक पदक आज संध्याकाळी घोषित करण्यात आले. सेवेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सन 2016 साठीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविले होते. त्यावर बुधवारी पोलिस महासंचालकांनी शिक्कामोर्तब केले असून 18 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन 1 मेस आयोजित समारंभात या पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.\nसन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक ईश्‍वर जगन्नाथ सोनवणे, दिलीप विठोबा पाटील, विजय श्रीकृष्ण बोत्रे, एएसआय रवींद्र बळिराम सपकाळे, जयवंत संतोष पाटील, अरुण वामनराव पाटील, हेडकॉन्स्टेबल दिनेशसिंह लोटू पाटील, तुकाराम शिवाजी निंबाळकर, सुनील श्‍यामकांत पाटील, शेख मकसूद बशीर, प्रदीप राजाराम चिरमाडे, राजेंद्र हंसराज पवार, नरेंद्र लोटन वारुळे, प्रदीप वसंतराव पाटील, सुनील बाबूराव पाटील, जयवंत भानुदास चौधरी, जमील अहमद हमीदखान यांचा समावेश आहे.\nजिल्हा पोलिस दलास अठरा पदकांचा बहुमान मिळणे पोलिसदलासाठी गौरवास्पद बाब आहे. इतक्‍या मोठ्या संख्येने जिल्हा पोलिस दलास पदक मिळण्याचा हा बहुधा पहिलाच अनुभव आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा व कर्तव्यनिष्ठेचा हा सन्मान असून केवळ पदक मिळालेल्याच कर्मचाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण पोलिसदलाचा हा सन्मान आहे.\n- डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-08-22T01:04:48Z", "digest": "sha1:Y6XBUQAHZSJI2PDDH4LR4O47MM4RDQSM", "length": 4737, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिरुवनमलाई जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख तिरुवनमलाई जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनमलै शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nतिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनमलाई येथे आहे.\nअरियालूर • इरोड • कडलूर • कन्याकुमारी • करुर • कांचीपुरम • कोइंबतूर • कृष्णगिरी • चेन्नई • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुपूर • तिरुवनमलाई • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नामक्कल • निलगिरी • पुदुक्कट्टै • पेराम्बलुर • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुपुरम • वेल्लूर • शिवगंगा • सेलम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१५ रोजी १४:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T02:24:56Z", "digest": "sha1:NOSSRNLS5K5W5HAWKXIELYFSPMJ27ZUE", "length": 6736, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome ताज्या बातम्या नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या\nनागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या\nनागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय, नागपुरातील दिघोरी येथे भाजप नेते कमलाकर पोहनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची आज पहाटे हत्या करण्यात आली आहे. नागपूरमध्ये या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून, चर्चेला उधान आलय.\nदरम्यान पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. कमलाकर पोहनकर, वय ५१ वर्ष, वंदना पोहनकर, वय ४० वर्ष, वेदानी पोहनकर, वय १२ वर्ष, मीराबाई पोहनकर, वय ७२ वर्ष, कृष्णा पालटकर, वय २ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.\nकमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nप्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडीतील रस्त्याचे ‘उमेश जोगळेकर पथ’ नामकरण\nमाधुरीने भाजपची खासदारपदाची ऑफर नाकारली\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/student-food-poisioning-waluj-40214", "date_download": "2018-08-22T01:31:34Z", "digest": "sha1:M3X4VAEDYE666PGCR5XWEO5XHSOHXFMX", "length": 15146, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "student food poisioning in waluj शिळा भात खाल्ल्याने 22 विद्यार्थ्यांना विषबाधा | eSakal", "raw_content": "\nशिळा भात खाल्ल्याने 22 विद्यार्थ्यांना विषबाधा\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nवाळूज - शिळा भात खाल्ल्याने मदरशात शिकणाऱ्या 22 विद्यार्थ्यांसह एका स्वयंपाकीला विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) शेंदूरवादा (ता. गंगापूर) येथे घडली. चक्‍कर व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सर्वांना बिडकीन येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा जणांना अधिक त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.\nवाळूज - शिळा भात खाल्ल्याने मदरशात शिकणाऱ्या 22 विद्यार्थ्यांसह एका स्वयंपाकीला विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) शेंदूरवादा (ता. गंगापूर) येथे घडली. चक्‍कर व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सर्वांना बिडकीन येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा जणांना अधिक त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.\nशेंदूरवादा येथे 1983 पासून सुरू असलेल्या हजरत उबे बिन काब मदरशात जिल्हाभरातील 110 विद्यार्थी शिकतात. उर्दू माध्यमाचे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून, मुख्याध्यापक अस्लम खान यांच्यासह सात शिक्षक आहेत. रफिक शेख व त्यांची पत्नी येथे स्वयंपाकीचे काम करतात. या मदरशातील मुलांना सकाळी सातला चहा-रोटी, त्यानंतर सकाळी 11 वाजता व सायंकाळी पाच वाजता जेवण देण्यात येते. गुरुवारी (ता.13) सायंकाळच्या जेवणानंतर उरलेला भात शुक्रवारी (ता. 14) सकाळी काही मुलांनी व स्वयंपाकी रफिक शेख यांनी खाल्ला. त्यामुळे चक्कर व उलट्यांचा त्रास सुरू झाला. अहमद शेख यांनी सर्वांना बिडकीन येथील सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.\nशाहीद वाहेद पटेल (वय 11, रा. गाडीवाट, औरंगाबाद), सलमान अब्दुल कय्युम (13, रा. सलाबतपूर), जहीर जबीर शेख (9), समीर शकील शेख (11, दोघे रा. मिसारवाडी, औरंगाबाद), कय्यब अब्दुल कदीर (12, रा. रहीमपूर, ता. गंगापूर), मुजाहिद अस्लम अलीम (10, रा. बोडखा, ता.पैठण) यांच्यासह 22 जणांचा समावेश आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.\nभात गुपचूप खाल्ल्याचा दावा\nशुक्रवारी मदरशाला सुटी असल्यामुळे वर्ग होत नाहीत. त्यामुळे गुरुवारी जेवण मिळाल्यानंतर काही मुलांनी जास्तीचा भात घेऊन तो डब्यात, प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्यांच्या लोखंडी पेटीत ठेवला होता. तोच सकाळी गुपचूप खाल्ल्यामुळे विषबाधा झाली, असा दावा मदरसा शिक्षक अब्दुल कदीर भिकन यांनी केला.\nदवाखाना आहे, डॉक्‍टर नाही\nविषबाधा झालेल्या मुलांना घेऊन शिक्षक अब्दुल कदीर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले; मात्र तेथे डॉक्‍टर नव्हते. सय्यद नावाच्या कंपाउंडरला फोन केला असता, आज सुटी असल्याने कुणीच नाही; तुम्ही सर्व मुलांना बिडकीन रुग्णालयात आणा, असे सांगण्यात आले.\nघटनेची माहिती मिळाल्याने गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती अविनाश गायकवाड यांनी भेट देऊन शिक्षक अब्दुल भिकन व विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली; तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरहजर डॉक्‍टरांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.\nवाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह शशिकांत तायडे, सुरेश केले आदींनी मदरसा, तसेच बिडकीन येथील रुग्णालयात जाऊन मुलांची पाहणी केली. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी, परिसरातील नागरिकांनीही मदरशाकडे धाव घेत माहिती घेतली.\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/vidharbha-bjp-10535", "date_download": "2018-08-22T02:27:59Z", "digest": "sha1:S6HEKOHS7AC7VWNLYGKR4VXEALYZ6A7H", "length": 12402, "nlines": 144, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Vidharbha BJP | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भातील पाच आमदारांवर भाजपची नजर\nविदर्भातील पाच आमदारांवर भाजपची नजर\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nभारतीय जनता पार्टीने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील पाच आमदारांवर जाळे फेकण्याचे सुरू केले आहे. यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, मनोहर नाईक, रवी राणा यांचा समावेश आहे.\nनागपूर : भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील पाच आमदारांवर जाळे फेकण्याचे सुरू केले आहे. यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, मनोहर नाईक, रवी राणा यांचा समावेश आहे.\nशिवसेनेचा विरोध कमी न होता उलट वाढत असल्याने भाजपसाठी शिवसेना आता \"गले की हड्डी' बनली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडणे किंवा मध्यावधी निवडणुका घेऊन काही आमदारांना शुद्ध करून घेण्याचे पर्याय भाजपसमोर आहेत. विदर्भात भाजपला सर्वाधिक 44 आमदार मिळाले आहेत. विदर्भातील उर्वरित 18 आमदारांमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक 10 आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव मनोहर नाईक निवडून आलेले आहेत. यापैकी किमान आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मनोहर नाईक यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यांचा पुसद मतदारसंघावर चांगलाच प्रभाव असून नाईक घराण्याचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एकमेव आमदार विजय वडेट्टीवार यांना लाल दिव्याची अद्यापही आस आहे. विद्यमान भाजप आमदाराचा पराभव करून त्यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघातून विजय मिळविला आहे. नागपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार यांना भाजपात घेतल्यास सहकार क्षेत्र ताब्यात येईल. यासाठी केदार यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावनेरमधून केवळ एकदाच भाजपला विजय मिळाला होता. हा अपवाद सोडल्यास गेल्या 20 वर्षांपासून सुनील केदार निवडून येतात.\nअमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील यशोमती ठाकूर विदर्भातील कॉंग्रेसच्या एकमेव महिला आमदार आहेत. भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांच्याच बहिणीला उमेदवारी देऊन त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या डावपेचाला यशोमती ठाकूर पुरून उरल्या. आता त्यांनाच भाजपात घेऊन हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असलेले रवी राणा यांना भाजपचे दार उघडे होऊ शकते; परंतु अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचा राणांच्या प्रवेशाला विरोध असल्याने मोहीम लांबणीवर पडत आहे.\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.yourstory.com/read/c71951c07e/valentine-39-s-day-youth-and-prohibition-", "date_download": "2018-08-22T01:59:17Z", "digest": "sha1:YOBY2GPUBWJUWH7RZ2P5D2RVIFB5FEPF", "length": 11496, "nlines": 87, "source_domain": "marathi.yourstory.com", "title": "व्हॅलेंटाईन डे, तरुणाई आणि नशाबंदी..", "raw_content": "\nव्हॅलेंटाईन डे, तरुणाई आणि नशाबंदी..\nव्हॅलेटाईन डे आलाय. बाजारात सर्वत्र लाल गुलाबं आणि फुलांची रेलचेल वाढलेय. गिफ्टची दुकानं भरुन निघालीय. कॉलेजच्या तरुणांनी तर व्हॅलेंटाईन कसा साजरा करायचा याचे आराखडे आखायला सुरुवातही केलीय. सेल्फी स्टीक घेऊन अनेक तरुण आपआपल्या व्हॅलेंटाईनबरोबर फोटो काढण्यासाठी सज्ज झालेत. आता तो ती आणि त्यांचा व्हॅलेंटाईन असंच जगातलं वातावरण झालंय. या दिवसातली मज्जा वेगळी असते. बेधुंद तरुणपणात अनेक गोष्टी घडतात. त्यातली नकोशी असणारी गोष्ट म्हणजे नशा. चुकीची संगत आणि अनवधानाने तरुण नशेकडे ओढले जातात. यातूनच मग पुढचं सर्व आयुष्य नशेत जातं. ऐन तारुण्यात नशेमुळं जीव गमावलेले अनेक तरुण पहायला मिळतात. यासाठीच व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभर मोहीम हाती घेतलीय. विविध महाविद्यालयातल्या तरुणांना या मोहिमेत सहभागी केलं जातंय. शहर,जिल्हा आणि तालुका पातळीवर आयोजित करुन जास्तीत जास्त तरुणांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी नशाबंदी मंडळ काम करत आहे.\nप्रेम करा मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या मोहिमेची टॅगलाईन आहे. जोडीदार मला निर्व्यसनीचच हवा असा संदेश देणारे रंगीबेरंगी मुखवटे घातलेले तरुण तरुणी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस बाहेर पहायला मिळाले. साथीला होतं पोवाडा आणि पथनाट्य करणारी सिडनहॅम आणि सिध्दार्थ कॉलेजची तरुण तरुणी. मंडळाचे मुंबई संघटक रविंद्र गुरचर यांनी सांगितलं की, “ व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रू. कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन निव्वळ थोड्यावेळाची करमवणूक असते. व्यसने आधारापोटी कवटाळली जातात. पण व्यसनं आधार नाहीत हे समजावून घेतले पाहिजे. जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते, त्याच्या आयुष्यातील प्रेमाचा भक्कम आधार ढासळताना दिसत असतो. आज व्यसनाधिनतेमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. यामुळेच मंडळाने जास्तीत जास्त तरुणांना या मोहिमेत जोडण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात येतो.\nया मोहिमेअंतर्गत विविध महाविद्यालयांनी पथनाट्य तयार केले आहेत. जिथं जिथं मंडळ अशाप्रकारची मोहिम राबवते, तिथं स्थानिक महाविद्यालयातली विद्यार्थी नशाबंदी संदर्भातले पथनाट्य, भारुड सादर करतात. म्हणजे तरुणांच्या नशेची गोष्ट तरुणांच्या भाषेत. पारंपारिक लोककला आणि तत्सम माध्यमांचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न नशाबंदी मंडळाकडून करण्यात येत आहे. अनेक तरुण-तरुणीही य़ा संदर्भात सकारात्मक पावलं उलचलताना दिसतातय. या कार्यक्रमादरम्यान भेटलेला संदेश जाधव म्हणतो,” हे आवश्यक आहे.\nयशस्वी प्रेम आणि भावी विवाह जीवनासाठी निर्व्यसनी जोडीदार खरच गरजेचं आहे. आज स्टाईल आणि स्टेटस सिम्बल म्हणून दारु आणि इतर व्यसनाकडे वळणारे अनेक तरुण आहेत. त्यानंतर ते त्याच्या आहारी कधी जातात ते त्यांनाच समजत नाही. अशावेळी जोडीदारानं आधीपासूनच ही खबरदारी घ्यायला हवी. आज अनेकांचं कॉलेजमध्येच प्रेम जमतं. नंतर पुढे जाऊन ते दोघं लग्न करतात. पण नशा त्या दोघांमध्ये आल्यावर अगदी घटस्फोटापर्यंत पोचलेली अनेक प्रकरणं मी पाहिलेली आहेत. यामुळंच जीवनाचा साथीदार निवडताना तो नशेच्या आहारी गेलेला नाही ना याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि असेल तर त्याच्यातून त्याला कसं बाहेर काढता येईल याची काळजी ही घेतली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याच हातात आहेत.”\nमुंबई बरोबरच नवी मुंबई आणि ग्रामीण पातळीवर राज्यभरात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याद्वारे व्यसनं सोडा- माणसं जोडा – प्रेम वाढवा असा संदेश देण्यात येतोय. राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त तरुणांना मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि त्यात यशही मिळतं आहे असं या मंडळाचं म्हणणं आहे.\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nकहानीवाली नानींना भेटा,ज्यांनी दहा हजार मुलांना गोष्टी सांगितल्या आहेत\nसिग्नलवर व्यवहाराचे धडे गिरवणाऱ्या चिमुरड्यांसाठी सुरू झालीय सिग्नल शाळा... समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचा स्तुत्य उपक्रम \nआता उच्च शिक्षणाची सर्व माहिती एका टचवर, स्टडीदुनिया डॉट कॉम एक उपयुक्त अॅप\nसर्व काही छंदासाठी... हॉबीगिरी डॉट कॉम एक अनोखा उपक्रम\nएका झोपडीतून सुरु झालेला 'अंबिका मसाला' उद्योगाचा प्रवास आता परदेशात जाऊन पोहोचलाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-22T01:20:59Z", "digest": "sha1:VT7YFTSAQN5E27PC4OCG4UMCF3EJSPIK", "length": 8279, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनोहर पर्रीकर तीन महिन्यानंतर अमेरिकेहून परतले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमनोहर पर्रीकर तीन महिन्यानंतर अमेरिकेहून परतले\nपणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सुमारे तीन महिने अमेरिकेत उपचार घेऊन पुन्हा गुरूवारी परतले आहेत. मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मनोहर पर्रीकर परतल्याने गोवा भाजपमध्ये व मंत्रिमंडळातही उत्साह आहे.\nमुख्यमंत्री फेब्रुवारी महिन्यात प्रथम मुंबईतील इस्पितळात दाखल झाले होते. त्यांना स्वादूपिंडाशीसंबंधित जास्त त्रास झाल्याने त्यांना अमेरिकेत उपचारांसाठी जावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रीकर यांना दिला होता. त्यानंतर ते 7 मार्च रोजी गोव्याहून अमेरिकेला उपचारासाठी गेले होते. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडेच सोपवला नव्हता. त्यांच्या अनुपस्थितीत गोवा राज्याचा सरकारी कारभार पुढे नेण्यासाठी त्यांनी तीन मंत्र्यांची समिती नेमली होती.\nया तीनपैकी एक मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे अलिकडेच पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले आहेत. मनोहर पर्रीकर यांच्यावर तीन महिने अमेरिकेत उपचार झाले. अमेरिकेत असताना त्यांनी फोनवरून गेल्या महिन्यातच काही मंत्री, आमदारांशी संपर्क साधून आपण आता ठिक होत असल्याचे सांगितले होते.\nदरम्यान, मनोहर पर्रीकर हे बुधवारी अमेरिकेहून भारतात विमानाने परतले. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास ते मुंबईत दाखल झाले. त्यानंतर एका तासाने त्यांनी गोव्याकडे येणारे विमान धरले. मनोहर पर्रीकर हे शुक्रवारी 15 रोजी मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशाळा, महाविद्यालयात दरमहा 21 तारखेला “योग दिन’\nNext articleहंडीनिमगांवला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करा\n…मग मोदींना कोणीच का प्रश्‍न विचारला नाही\nसिद्धु यांच्यावर टीका करणारे शांततेला बाधा आणण्याचे काम करीत आहेत\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\nकेरळला हवे 2600 कोटींचे विशेष पॅकेज…\nउत्तरकाशी जिल्ह्यातील बलात्कार प्रकरण : उच्च न्यायालयाने नेमली एसआयटी\nयात्रेकरू अभावी जम्मूतील अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/flipkart-online-shopping-issue-123046", "date_download": "2018-08-22T01:16:37Z", "digest": "sha1:MNIGFS2MBYCX2F7IHU4423BGYQ7SNRJR", "length": 12041, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flipkart Online shopping issue फ्लिपकार्टचे अधिकारी समोर येण्यास तयार नाहीत | eSakal", "raw_content": "\nफ्लिपकार्टचे अधिकारी समोर येण्यास तयार नाहीत\nसोमवार, 11 जून 2018\nऔरंगाबाद - फ्लिपकार्टवरून शस्त्रे खरेदीचे प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीत छापे घातले. यात फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या; पण ते पोलिसांसमोर येण्यास तयार नाहीत. त्यांनी तपासात अत्यावश्‍यक असलेली कागदपत्रेही पोस्टाने पाठविली आहेत.\nऔरंगाबाद - फ्लिपकार्टवरून शस्त्रे खरेदीचे प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीत छापे घातले. यात फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या; पण ते पोलिसांसमोर येण्यास तयार नाहीत. त्यांनी तपासात अत्यावश्‍यक असलेली कागदपत्रेही पोस्टाने पाठविली आहेत.\nऑनलाइन शस्त्रांच्या मागणीची पूर्तता करणाऱ्या नागेश्वरवाडी व जयभवानीनगरातील इन्स्टाकार्ट या फ्लिपकार्टची को-पार्टनर असलेल्या कुरिअर कंपनीवर २८ मेच्या रात्री गुन्हेशाखा पोलिसांनी छापे घातले होते. यात खेळण्याच्या नावाखाली फ्लिपकार्टद्वारे मागविण्यात आलेली ऑनलाइन शस्त्रे जप्त केली होती. यानंतर पोलिसांनी फ्लिपकार्टची चौकशी सुरू केली. भिवंडीत छापे घालून संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत; पण त्यानंतरही फ्लिपकार्टशी संबंधित अधिकारी गुन्हेशाखेसमोर हजर झालेले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपली बाजू मांडली. तसेच या सर्व प्रकरणातील कंपनी व शस्त्रखरेदीशी संबंधित दस्तऐवज चक्क पोस्टाने पाठवला, अशी माहिती गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली.\nशस्त्र किचन वेअर व डेकोरेटिव्ह असल्याचा दावा फ्लिपकार्ट करीत आहे. फ्लिपकार्टने शस्त्र पुरविणाऱ्या अन्य तीन कंपन्यांशी करार केला आहे; मात्र या कंपन्यांना शस्त्रे तयार करण्याची परवानगी आहे का, याचा तपास सुरू असून, कायद्याची बाजू तपासून या कंपन्यांवर कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.\nनाशिक प्राधिकरण आयुक्तांच्या प्रतीक्षेत\nनाशिक - नाशिक महानगर प्रदेशच्या शाश्‍वत नियोजन व विकासासाठी प्राधिकरणाची निर्मिती झाली खरी,...\nशस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना नोटीस\nऔरंगाबाद - ‘फ्लिपकार्ट’वरून शस्त्रखरेदी केल्याचा प्रकार औरंगाबाद शहरात उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी आता पोलिसांनी देशभरातील शस्त्रनिर्मिती...\nऔरंगाबाद : फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या दोन कंपन्यांमध्ये करार होणार आहे. यामुळे देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांवर संकट ओढवण्याच्या भीतीने या कराराविरोधात...\n‘कुरिअर’वर पुन्हा छापा, सात शस्त्रे जप्त\nऔरंगाबाद - फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शस्त्रे खरेदीचा गुन्हे शाखेने सोमवारी (ता. २८) रात्री पर्दाफाश केला. त्यानंतर बुधवारी (ता. ३०) नागेश्वरवाडीस्थित...\nफ्लिपकार्टवर सरकारने बंदी घालावी - विखे पाटील\nमुंबई - ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्रसाठ्यांवरून स्पष्ट झाले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/now-responsibility-bhaskar-jadhav-27017", "date_download": "2018-08-22T01:44:12Z", "digest": "sha1:FRXYAKZ5TSJ4GFLUFHAQMIBOH2M6QASN", "length": 13557, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now the responsibility to Bhaskar Jadhav आता जबाबदारी भास्कर जाधवांकडे - सुनील तटकरे | eSakal", "raw_content": "\nआता जबाबदारी भास्कर जाधवांकडे - सुनील तटकरे\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nरत्नागिरी - जिल्ह्यात उत्तर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत होती. भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यातील वादाकडे पक्षाचे दुर्लक्ष झाले, ही चूकच झाली. आता पुन्हा ही चूक करणार नाही. जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्याकडे आगामी निवडणुकीची सर्व सूत्रे देण्यात येतील. रमेश कदम यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार नाही. त्यांना वगळूनच राष्ट्रवादी मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. भास्कर जाधव आता बिनधास्त काम करतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे दिली.\nरत्नागिरी - जिल्ह्यात उत्तर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत होती. भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यातील वादाकडे पक्षाचे दुर्लक्ष झाले, ही चूकच झाली. आता पुन्हा ही चूक करणार नाही. जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्याकडे आगामी निवडणुकीची सर्व सूत्रे देण्यात येतील. रमेश कदम यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार नाही. त्यांना वगळूनच राष्ट्रवादी मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. भास्कर जाधव आता बिनधास्त काम करतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे दिली.\nपालिका निवडणुकीमध्ये भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्या वादानंतर उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. या बाबत तटकरे यांना छेडले असता ते म्हणाले, \"\"पालिका निवडणुकीत आम्हाला अपयश आले. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याचा भाजपला नक्कीच फायदा झाला; परंतु या वेळी जिल्हा परिषदेला आम्हाला चांगले यश मिळेल, याची खात्री आहे. राहिला भाग भास्कर जाधव-रमेश कदम यांच्या वादाचा. तो आता संपल्यात जमा आहे. रमेश कदम यांनी त्यांची राजकीय वाटचाल वेगळी केली आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. आता हे प्रकरण समजुतीच्या पलीकडे गेले आहे.''\nते म्हणाले, \"\"आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्यावर सोपविण्यात येईल. भास्कर जाधव आता सर्वांना बरोबर घेऊन जोमाने काम करतील याची खात्री आहे.''\nजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेसबरोबर आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबाबतचा फॉर्म्युला जाहीर होऊन कॉंग्रेस आघाडी म्हणून निवडणुकात सामोरे गेल्यास आघाडी बाजी मारेल, असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला.\nकोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी\nपौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर...\nजीवनशैलीला साजेशी धोरणे हवीत\nदेशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य...\nपिटिशन रायटर लाचप्रकरणी जाळ्यात\nसातारा - कोर्ट माझ्या ओळखीचे आहे, कोर्टाला सांगून तुमच्या केसचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यास सांगतो व तुमचे हेलपाटे वाचवितो, अशी फुशारकी...\nराष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग\nनेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश...\nलाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी\nनाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/dr-virendra-tatake-write-iip-article-saptarang-122644", "date_download": "2018-08-22T01:10:58Z", "digest": "sha1:NCTEBTGL6SYSHFG5IQCCWA27ZRNR5D63", "length": 22932, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr virendra tatake write iip article in saptarang प्रगतीचा दिशादर्शक (डॉ. वीरेंद्र ताटके) | eSakal", "raw_content": "\nप्रगतीचा दिशादर्शक (डॉ. वीरेंद्र ताटके)\nडॉ. वीरेंद्र ताटके tatakevv@yahoo.com\nरविवार, 10 जून 2018\nऔद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो. हा निर्देशांक देशातल्या औद्योगिक प्रगतीचा दिशादर्शक असतो. तो नेमका कसा मोजला जातो, त्यात कोणत्या उद्योगांचा समावेश केला जातो, या निर्देशांकाची जबाबदारी कोणावर असते, त्याचा उपयोग कशासाठी होतो आदी माहितीवर नजर.\nऔद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो. हा निर्देशांक देशातल्या औद्योगिक प्रगतीचा दिशादर्शक असतो. तो नेमका कसा मोजला जातो, त्यात कोणत्या उद्योगांचा समावेश केला जातो, या निर्देशांकाची जबाबदारी कोणावर असते, त्याचा उपयोग कशासाठी होतो आदी माहितीवर नजर.\nअसं समजा, की तुम्ही राहत असलेल्या गावातल्या गाड्यांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या उत्पादनात होणारी वाढ किंवा घट तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं समजून घ्यायची आहे. समजा, त्या कंपनीनं पहिल्या वर्षभरात एकूण तीन हजार गाड्यांचं उत्पादन केलं होतं आणि आगामी वर्षातलं उत्पादन या पहिल्या वर्षीच्या तुलनेत किती वाढलं किंवा कमी झालं याची माहिती आपल्याला एका संख्येद्वारे करून घ्यायची आहे. आपण जर पहिल्या वर्षीच्या तीन हजार गाड्यांच्या उत्पादनाला शंभर मानलं, तर त्या वर्षाला \"आधारभूत वर्ष' म्हणता येईल आणि शंभर या संख्येला \"आधारभूत पातळी निर्देशांक' म्हणता येईल. आता या आधारभूत वर्षाच्या आणि आधारभूत पातळीच्या तुलनेत आगामी वर्षातल्या उत्पादनांची तुलना करता येईल. उदाहरणार्थ, पुढच्या वर्षात साडेचार हजार गाड्यांचं उत्पादन झालं, तर आपला निर्देशांक दीडशेपर्यंत पोचला म्हणजेच पन्नास टक्‍क्‍यांनी वधारला, असं म्हणता येईल. त्यापुढच्या वर्षी सहा हजार गाड्यांचं उत्पादन झालं, तर निर्देशांक दोनशे होईल. त्यापुढच्या वर्षांत गाड्यांचं उत्पादन कमी होऊन पाच हजार चारशे एवढं झालं, तर त्या वर्षीचा निर्देशांक 180पर्यंत खाली घसरेल. थोडक्‍यात एका संख्येच्या मदतीनं, अगदी सोप्या पद्धतीनं आपण त्या कंपनीच्या उत्पादनात होणारे बदल समजून घेऊ शकतो. याच प्रकारे आपल्या देशातल्या एकूण औद्योगिक उत्पादनात होणारे बदल समजून घेण्यासाठी आपल्याला औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (इंडेक्‍स ऑफ इंडस्ट्रिअल प्रॉडक्‍शन) मदत घेता येते.\nप्रमुख औद्योगिक क्षेत्रातल्या माहितीचं संकलन\nअगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर आपल्या देशातल्या औद्योगिक उत्पादनात होणाऱ्या चढ-उतारांची माहिती एका संख्येद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचे काम औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजेच आयआयपी करतो, असं म्हणता येईल. अर्थातच संपूर्ण देशातल्या औद्योगिक उत्पादनात होणाऱ्या बदलांची नोंद ठेवणं हे मोठं जिकिरीचं आणि किचकट काम असतं. शिवाय हे काम सातत्यानं आणि नियमितपणे करावं लागतं. यामध्ये प्रामुख्यानं खाणकाम, वस्तुनिर्माण आणि विद्युत या क्षेत्रांतल्या आकडेवारीचा समावेश असतो. यासाठी देशातल्या तब्ब्ल चौदा विभागांकडून माहिती घेऊन त्याचं संकलन करावं लागतं. यामध्ये वीज उत्पादन विभाग, खनिज विभाग (mining department), उत्पादन विभाग (Manufacturing department ), पेट्रोल आणि नैसर्गिक वायू विभाग, रसायनं आणि रासायनिक उत्पादनं, रेल्वे विभाग, कोळसा उत्पादन आणि नियंत्रण विभाग, साखर आणि वनस्पती तेल नियंत्रण विभाग, वस्त्रोद्योग विभाग ( textile department ), औषधं, औषधी द्रव्यं आणि वनस्पतीजन्य उत्पादनं या आणि अन्य महत्त्वपूर्ण विभागांचा समावेश होतो. या विविध विभागांतल्या शेकडो वस्तूंच्या उत्पादनातल्या बदलांचा मागोवा या निर्देशांकाद्वारे घेतला जातो.\nया सर्व आकडेमोडींत \"आधारभूत वर्ष' फार महत्त्वाचं असतं. असं आधारभूत वर्ष फार जुनं असेल, तर त्याचा संदर्भ आजच्या काळाशी सुसंगत असेलच असं नाही. त्यामुळं काही कालावधीनंतर असं आधारभूत वर्ष बदललं जातं. औद्योगिक उत्पादनात सातत्यानं होणारे बदल आणि तंत्रज्ञानातले बदल यांमुळं असं आधारभूत वर्ष अलीकडच्या काळातलं असणं आवश्‍यक ठरतं. याशिवाय ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्यामुळं औद्योगिक उत्पादनातल्या काही वस्तू कालबाह्य होतात, तर काही नवीन वस्तूंचं उत्पादन वेगानं सुरू होतं. या सर्व बदलांचं प्रतिबिंब या निर्देशांकात पडावं लागतं. त्यामुळं ठराविक कालावधीनंतर या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या वस्तूंचा आढावा घेतला जातो आणि त्यात योग्य ते बदल केले जातात.\nआपल्या देशात औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजण्याची सुरवात फार वर्षांपूर्वी झाली होती. त्या दिशेनं पहिला प्रयत्न 1937 या वर्षाला आधारभूत वर्ष मानून करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर इसवीसन 1951 मध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आणि या निर्देशांकासंबंधीचे सर्व अधिकार आणि जबाबदारी या विभागाकडं देण्यात आली. तेव्हापासून प्रत्येक महिन्याला हा विभाग औद्योगिक उत्पादन निर्देशांक जाहीर करतो. अर्थातच वेळोवेळी आवश्‍यकतेप्रमाणं आधारभूत वर्षात बदल करण्यात आले आहेत. सध्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजण्यासाठी 2011-12 हे वर्ष आधारभूत वर्ष मानण्यात येतं.\nप्रातिनिधिक उत्पादनं, सेवा आणि वस्तू\nयोग्य आधारभूत वर्ष ठरवण्याबरोबर योग्य उत्पादनं, सेवा आणि वस्तूंचा या निर्देशांकात समावेश होणं अत्यंत आवश्‍यक असतं. निर्देशांकात कालबाह्य वस्तूंचा समावेश होत असेल, तर तो देशातल्या एकूण उत्पादनाचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करू शकत नाही. म्हणून अशी उत्पादनं, सेवा आणि वस्तू निर्देशांकातून वगळल्या जातात. दुसऱ्या बाजूला बदलत्या काळानुसार ज्या उत्पादनांचा, सेवांचा आणि वस्तूंचा आद्योगिक क्षेत्रात जास्त वापर केला जातो, त्यांचा समावेश या निर्देशांकात केला जातो. उदाहरणार्थ, वर्ष 2014 पासून पुनर्निर्मितीक्षम स्रोतांपासून (रिन्यूएबल सोर्सेस) उत्पादन होणाऱ्या वीजनिर्मितीच्या आकडेवारीचा या निर्देशांकात समावेश करण्यात आला आहे.\nऔद्योगिक उत्पादन निर्देशांक हा देशातल्या \"औद्योगिक प्रगतीचा बॅरोमीटर' मानला जातो. देशातलं एकूण आद्योगिक क्षेत्र कोणत्या दिशेनं जात आहे याचा तो दिशादर्शक असतो. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या साह्यानं मिळणाऱ्या माहितीतून भविष्यातली औद्योगिक धोरणं आखण्यासाठी सरकारला मदत होते. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचे निर्णय घेताना या निर्देशांकाचा कानोसा घेतात. यामुळंच औद्योगिक उत्पादन निर्देशांक जाहीर झालं, की त्याचे पडसाद शेअर बाजारातदेखील उमटतात. म्हणूनच आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडींमध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकानं औद्योगिक उत्पादन निर्देशांकाविषयी माहिती करून घेणं आवश्‍यक ठरतं.\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nमाध्यान्हीच्या सुमारास अंत:पुरात दबकत शिरून फर्जंदाने राजियांना वर्दी दिली, की काही मोजके गणेश मंडळांचे पदाधिकारी आपल्याला भेटू इच्छितात. ‘हुं:’ राजे...\n'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज\nतिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shivsenas-support-congresss-candide-vishwajit-kadam/", "date_download": "2018-08-22T01:56:51Z", "digest": "sha1:LTRBYQ6N5CX3LQBZF27LEO5WSI22TV42", "length": 9058, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेचा विश्वजीत कदमांना सक्रीय पाठींबा ; भाजपला आणखी एक दणका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनेचा विश्वजीत कदमांना सक्रीय पाठींबा ; भाजपला आणखी एक दणका\nमुंबई : माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार देणार नाही उद्धव ठाकरे यांचे विश्वजीत कदम यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर अस पत्रच शिवसेनेने काढले आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वजीत कदम यांना आपला पांठिबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपने जरी कदमांविरोधात उमेदवार दिला असला तरी आता हि निवडणूक विश्वजित कदम यांना सोपी झाली आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nपलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. पण भाजपाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत.\nसहकार क्षेत्रात पतंगराव कदम यांची भूमिका पक्षीय राजकारणाच्या पलीकडची होती. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन, त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही विश्वजीत कदम यांना पाठिंबा देत आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.\nऔरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक\nऔरंगाबाद : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यावरुन औरंगाबाद पालिका सभागृहात झालेल्या मारहाणप्रकरणी…\nIndia vs England: हार्दिकच्या पाच विकेट्स, भारत मजबूत स्थितीत\nसांगली : अखेर महापौरपदाची माळ संगीता खोत यांच्या गळ्यात\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:20:24Z", "digest": "sha1:IRKCWHSJ6DQ57IGWUYBZP6KLXNAQTE6R", "length": 12230, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारामती ते चौंडी आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबारामती ते चौंडी आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचा प्रयत्न\nरेडा- धनगर समाजातील युवकांनी व बांधवांनी बारामती ते चौंडी पर्यंत केलेल्या आंदोलनात जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. पुण्यश्‍लोक राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती महोत्सव इंदापूर येथे पांडुरंग मारकड मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी प्रा. राम शिंदे बोलत होते. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार नारायण पाटील, आमदार रामहरी रूपनवर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भारत मारकड, बापू रेडके, शिवाजी तरंगे, श्रीकांत पाटील, विलास वाघमोडे, सागर कवितके, दत्तात्रय शिंगाडे, महादेव पांढरे, पोपट पवार, सौरभ भिसे, विलास गडदे, शिवाजी शिंगाडे, विवेकानंद सामसे, पोपट पवार आदि मान्यवर उपस्थित होते.\nप्रा. राम शिंदे,म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी लोकशाही मार्गाने सनदशीर लढा दिला पाहिजे; परंतु चौंडी येथे समाजाचे अहल्यादेवी होळकर हे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी वेगळे प्रकार नको होते. समाज बांधवांना एकत्र आणून कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न लावता जर जयंती महोत्सव साजरा होत असेल तर याला उगीच राजकीय रंग दिला जावू नये, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी सरकारची शिफारस देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, व ही शिफारस तसेच आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी काही दिवसांतच यशस्वी प्रयत्न करणार आहे; परंतु धनगर समाजाने श्रद्धास्थानाचे महत्त्व वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nयावेळी विविध क्षेत्रातील पाच व्यक्‍तींचा विषेश सन्मान जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. दरम्यान, मान्यवरांचे स्वागत अहल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग मारकड, पंचायत समितीचे सदस्य महेंद्र रेडके, दत्ताभाऊ पांढरे,यांनी केले. पंचायत समितीचे सदस्य सतिश पांढरे, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी थोरात, पोपट पवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य सचिन आरडे, अजिंक्‍य रेडके, संदिप रेडके, हरीदास सामसे उपस्थित होते.\nसंघटीत व्हा, तरच आरक्षण मिळेल\nराज्य सरकारने शिफारस दिल्याशिवाय केंद्र सरकार आरक्षण देण्यासाठी सहमती देणार नाही. भाजपने निवडून येण्या आगोदर धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कबूल केले होते; परंतु शब्द पाळला नाही, म्हणून थेट रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन धनगर समाजाने उभे केले पाहिजे व संघटीत झाले पाहिजे असे मत आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.\nबंधाऱ्यांची दुरूस्तीसाठी निधी द्या\nआमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, जलसंधारणाची कामे अहल्यादेवी यांनी केली व त्यांचे वंशज म्हणून योगायोगाने राम शिंदे यांच्याकडे जलसंधारणाची खाते आलेले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील जुन्या बंधाऱ्यांची कामे करण्यासाठी जलसंधारण मंत्री शिंदे यांनी निधी द्यावा. तसेच मंत्री शिंदे यांनी आपल्या जलसंधारणाच्या कामातून अहल्यादेवीचा वसा जोपासला पाहिजे असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिजाऊ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे पदविका परीक्षेत यश\nNext articleऑगस्टमध्ये व्याजदरात वाढ होणार\nडॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण: सचिन अंदुरेनीच झाडली गोळी\n“इंद्रायणी’ने सोडला काठ ; आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याची नोंद\nखेडशिवापूर नाक्‍यावर शिवसेनेचे “टोल बंद’, ठिय्या आंदोलन\nभवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/watch-viral-video-dutch-pm-mopping-coffee-he-spilled-parliament-121816", "date_download": "2018-08-22T01:14:34Z", "digest": "sha1:OPZFZP2WGON6OTI7ITSE34EBHBOKSZTR", "length": 11217, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Watch Viral Video of Dutch PM Mopping Coffee He Spilled in Parliament जेव्हा पंतप्रधान सांडलेली कॉफी स्वच्छ करतात | eSakal", "raw_content": "\nजेव्हा पंतप्रधान सांडलेली कॉफी स्वच्छ करतात\nबुधवार, 6 जून 2018\nअ‍ॅमस्टरडॅम - आपल्याकडच्या व्हिआयपी कल्चरमध्ये अशा घटना दुर्मिळच. परंतु, नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रुट यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. झाले असे की, पंतप्रधान रुट यांच्या हातून कॉफी सांडली. त्यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्याकडून त्यांनी स्वत: 'क्लिनिंग मॉप' हातात घेतला आणि त्यांनतर त्यांनी फरशीवर सांडलेली कॉफी स्वच्छ केली.\nअ‍ॅमस्टरडॅम - आपल्याकडच्या व्हिआयपी कल्चरमध्ये अशा घटना दुर्मिळच. परंतु, नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रुट यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. झाले असे की, पंतप्रधान रुट यांच्या हातून कॉफी सांडली. त्यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्याकडून त्यांनी स्वत: 'क्लिनिंग मॉप' हातात घेतला आणि त्यांनतर त्यांनी फरशीवर सांडलेली कॉफी स्वच्छ केली.\nपंतप्रधानांना असे करताना पाहून सगळेच अवाक झाले. सर्व स्वच्छता कर्मचारी तेथे जमा झाले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवत पतंप्रधांनाच्या या कृतीचे कौतुक केले. थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.\nया छोट्याश्या घटनेमुळे मार्क रुट यांनी आपणही सर्वसामान्यांपैकीच एक आहोत याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले.\nरखडलेल्या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार\nऔरंगाबाद - विविध कारणांमुळे रखडलेल्या राज्यातील दहा मोठ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे....\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nKeralaFloods: महाराष्ट्राची वैद्यकीय टीम मदतीसाठी केरळमध्ये\nमुंबई- महाराष्ट्राची एक वैद्यकीय टीम मदतीसाठी केरळात पोहोचली आहे. त्यांनी लगेच वैद्यकीय तेथे वैद्यकीय मदतीच्या कामाला सुरवात केली आहे...\nपदपथावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय\nपर्वती : लक्ष्मीनगर ते गजानन महाराज मठ माथापर्यंतचा पदपथ गायब झाला आहे. पर्वती गाव लक्ष्मीनगर येथे चाळीतील रहिवाशांनी दोन्ही बाजुच्या पदपथावर...\nगुलटेकडी मार्केट मध्ये पार्किंग समस्या\nगुलटेकडी मार्केट : येथे दररोज सर्व सामान्य लोकांकडून पार्किंगच्या नावाने प्रत्येकी गाडी मागे 5 रूपये घेतले जातात. गाडी लावायची सोय पण चिखलाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-08-22T01:14:10Z", "digest": "sha1:BYRCM4ZBDS2QY6FL7RXOQLBVSL4VQ33S", "length": 16381, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे पालखी सोहळ्यात सहभागी होणार! - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे पालखी सोहळ्यात सहभागी होणार\nशिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे पालखी सोहळ्यात सहभागी होणार\nपुणे, दि. ७ (पीसीबी) – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज (शनिवारी) पुण्यात आगमन होणार आहे. मात्र, या पालखी सोहळ्यात आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वयंसेवकासह संचेती हॉस्पिटलच्या बाजूच्या पुलावरून दोन्ही पालख्याच्या दिंडी मागे सहभागी होणार आहेत.\nसंत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असून या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे गुरुजी सहभागी होणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक पराशर मोने यांनी दिली. आम्हाला कोणीही परवानगी नाकारली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्वयंसेवक सहभागी होतील, असे ते म्हणालेत. दुपारी पावणे चारच्या सुमारास ते सोहळ्यात सहभागी होतील.\nगेल्या वर्षी देखील पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यापैकी काही जणांकडे तलवारीही होत्या. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला.\nPrevious articleसारंग कामतेकर स्पोर्टस फाऊंडेशनकडून दिघीतील मॅगझीन चौकात माऊलींच्या पालखीचे जोरदार स्वागत\nNext articleकेडगाव शिवसैनिक हत्या प्रकरणी संग्राम जगतापांना जामीन\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nउत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवले – देवेंद्र फडणवीस\nदेशातील वातावरण गढूळ होऊ नये; यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करू-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5686318854668095899&title=Attractive%20Offers%20From%20Reliance%20Jio&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:06:56Z", "digest": "sha1:EXTTYERDVGR36Y7NYQ5TCCW5Z2KUATJE", "length": 9362, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर", "raw_content": "\n‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर\nमुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील ५० कोटी फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी रिलायन्स जिओने देऊ केली आहे. अनलिमिटेड व्हॉईस आणि डेटा अवघ्या ४९ रूपयांमध्ये देऊन डिजिटल स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी रिलायन्स जिओने दिली आहे.\nफीचर फोन वापरकर्त्यांना डिजीटल स्वरूपात सक्षम करण्याच हे पाऊल असल्याचे जिओचे म्हणणे आहे. डिजिटल स्वातंत्र्य हे कनेक्टिव्हिटी, परवडणाऱ्या दरातला डेटा आणि हँडसेटच्या माध्यमातून हे शक्य असल्याचे रिलायन्स जिओने स्पष्ट केले आहे.\nरिलायन्स जिओच्या नेटवर्क कव्हरेजच्या सध्याच्या वेगाने यंदाच्या वर्षात ९९ टक्के लोकांपर्यंत ‘जिओ’चे नेटवर्क पोहचेल. सध्याच्या टू-जी कव्हरेजच्या तुलनेत ‘जिओ’चे नेटवर्क हे फोर-जी कनेक्टिव्हिटी अधिक आहे. म्हणूनच उत्तम दर्जाचा आणि परवडणाऱ्या दरातला डेटा मिळवणे सामान्य ग्राहकांना शक्य होणार आहे.\nदुसरी बाब म्हणजे परवडणाऱ्या दरातला डेटा. हाय स्पीड डेटा आणि परवडणाऱ्या दरातले जिओ प्लॅन्स यामुळे हे शक्य होणार आहे. फीचर फोनच्या माध्यमातूनही अद्ययावत अशा सेवांमध्ये व्हिडिओ कॉलिंग, मोबाईल व्हिडिओ, मोबाईल एप्लिकेशनचा वापर करणे प्रत्येकाला शक्य झाले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने ग्राहकांना एक जीबी या वेगाने मोफत कॉल्स आणि अमर्याद डेटाचा वापर करणे शक्य होणार आहे. या प्लॅनसाठी ४९ रूपये आकारले जातील आणि या प्लॅनचा कालावधी २८ दिवसांचा असेल. त्यासोबत ‘अॅड ऑन पॅक्स’मध्ये ११, २१, ५१, १०१ रुपयांचे अतिरिक्त पॅकही ‘जिओ’ने जाहीर केले आहेत.\nतिसरी बाब म्हणजे परवडणाऱ्या दरातला हँडसेट. बाजारात अनेक एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन तीन हजार ते चार हजार ५०० रुपये या दरम्यान आहेत. त्यामुळेच फीचर फोन वापरकर्त्यांना त्याचे रूपांतर स्मार्टफोनमध्ये करणे अवघड आहे. म्हणूनच ‘फ्री जिओफोन’च्या योजनेची घोषणा ‘जिओ’ करत आहे. जिओफोन हे केवळ एक नाविन्यपूर्ण उत्पादन नाही, तर एक नव्या चळवळीची सुरुवात आहे.\n‘जिओफोन ही ऑफर वैध असेपर्यंत या मोहिमेचा भाग व्हा’, असे आवाहन करण्यात आले आहे.\nजिओफोन खरेदीसाठी : Myjio App आणि jio.com\nरिलायन्स जिओकडून आकर्षक प्लॅन जिओफोनवरही आता फेसबुक ‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स ‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा ‘जिओ’ ला वार्षिक ७२३ कोटींचा नफा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/do-not-take-toll-passengers-due-repairing-work-mumbra-bypass-says-jitendra-awahad/", "date_download": "2018-08-22T01:59:56Z", "digest": "sha1:PNPRG4SNJOOB4KFB5VZGR6VYDHZGC7S4", "length": 9223, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "... अन्यथा कायदा हातात घेऊ - जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n… अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड\nठाणे – जोपर्यंत मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंयत ऐरोली आणि मुंबईला जाणार टोल बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा टोल बंद करण्यात यावा टोल बंद न केल्यास कायदा हातामध्ये घेऊन स्वतः टोल बंद करू, असं आव्हाड यांनी म्हंटल आहे.\nदोन वर्षांपूर्वी मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पाठपुरावा करूनही शासनाने या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे शहरातील वाहतूक समस्येकडे शासन आणि ठाण्यातील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील यावेळी आव्हाड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nमंगळवारपासून मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे होणारा वाहतूक कोंडीचा फटका मात्र ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहनचालकांना होत आहे. दोन महिने हे दुरुस्तीचे काम सुरु राहणार असल्याने दोन महिने आता ठाणेकरांना तसेच नवी मुंबईच्या वाहनचालकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.त्यामुळे टोल बंद करावा अशी मागणी त्यांनी केली.\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमेलबर्न – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने सर्व प्रकारच्या सामन्यातून आपली…\nदाभोळकरांची हत्या दुर्दैवी, मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे –…\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक ‘राज’दरबारी\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती…\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/price-these-vehicles-will-increase-1-july-56221", "date_download": "2018-08-22T01:07:49Z", "digest": "sha1:S3VHQJZHB34GTZMNB6L3EEHNS2PZZX2A", "length": 11787, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The price of these 'vehicles' will increase from 1 July 1 जुलैपासून ‘या’ वाहनांच्या किंमती वाढणार | eSakal", "raw_content": "\n1 जुलैपासून ‘या’ वाहनांच्या किंमती वाढणार\nगुरुवार, 29 जून 2017\nमुंबई: येत्या 1 जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार आहे. जीएसटीमुळे देशभरात काही वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत तर काही वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. ऑटो कंपन्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच सूट जाहीर केली आहे. मात्र मारुतीची दोन वाहने महागणार आहेत. मारुतीची सियाझ आणि 'मल्टिपर्पज व्हेइकल' (एमपीव्ही) गटातील अर्टिगा या गाड्यांच्या किंमती जवळपास दीड लाखाने वाढण्याची शक्यता आहे.\nमुंबई: येत्या 1 जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार आहे. जीएसटीमुळे देशभरात काही वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत तर काही वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. ऑटो कंपन्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच सूट जाहीर केली आहे. मात्र मारुतीची दोन वाहने महागणार आहेत. मारुतीची सियाझ आणि 'मल्टिपर्पज व्हेइकल' (एमपीव्ही) गटातील अर्टिगा या गाड्यांच्या किंमती जवळपास दीड लाखाने वाढण्याची शक्यता आहे.\nमारुतीच्या दोन्ही गाड्या सुमारे दीड लाख रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. जीएसटीमध्ये हायब्रिड वाहनांच्या किंमती वाढणार आहेत. अजुन किती वाढ होणार याबाबत कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या दोन्ही वाहनांमध्ये ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, कि-लेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटन सारखे मॉडर्न फिचर्स दिले आहेत. त्यासोबतच या दोन्ही कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, इएसपी आणि इसोफिक्श चाईल्ड सेफ्टी माऊंट सारखे सेफ्टी फिचर्सही देण्यात आले आहेत.\nऍल्युमिनियमची लालपरी होणार इतिहासजमा\nऔरंगाबाद - काळाची पावले ओळखत एसटीने नवीन बदल स्वीकारला आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून असलेली ऍल्युमिनियम बांधणीची बस (लालपरी) आता इतिहासजमा...\nमाचणूर येथे श्रावण मासानिमित्त सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल\nब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली...\ntransportissue: मळक्या शिवशाहीने राज्याची बेअब्रू \nमुंबई : छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचा दाखला देत एसटी महामंडळाची वातानुकूलिन शिवशाही बस धावते. मात्र सध्या मळलेल्या अवस्थेतील शिवशाही बसने...\n‘एसटी’तील रिक्त पदे लवकरच भरणार - रावते\nकोल्हापूर - राज्य परिवहन (एसटी) महामंडळात तीन हजार रिक्त जागा आहेत. त्यामुळे सध्या प्रवासी सेवेवरील ताण विचारात घेता भविष्यात या जागा लवकर भरण्यासाठी...\nमुंबई - एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधले जात आहेत. यापुढे शालेय सहलींसाठी वातानुकूलित शिवशाही बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/image-story-115954", "date_download": "2018-08-22T01:26:32Z", "digest": "sha1:MVPKYWACJ2OYK4PJEVJ7URA3MRK5JNWH", "length": 7383, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "familywalkathon sakal morning walk program taljai hill occasion mothers day #FamilyWalkathon ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n#FamilyWalkathon ला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद\nरविवार, 13 मे 2018\nपुणे : अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी जागतिक 'मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर आज (रविवारी) सकाळी आयोजित केलेल्या 'फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' #FamilyWalkathon या उपक्रमात शेकडो नागरिक उत्साहात सहभागी झाले. (छायाचित्रे - गजेंद्र कळसकर, शहाजी जाधव)\nपुणे : अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी जागतिक 'मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर आज (रविवारी) सकाळी आयोजित केलेल्या 'फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' #FamilyWalkathon या उपक्रमात शेकडो नागरिक उत्साहात सहभागी झाले. (छायाचित्रे - गजेंद्र कळसकर, शहाजी जाधव)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sushma-andhare-attacked-by-unknown-person/", "date_download": "2018-08-22T01:59:41Z", "digest": "sha1:YJXWA5LDSHDTNRYCQTQGQ7SHW666OX5A", "length": 11152, "nlines": 110, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धक्कादायक : प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधक्कादायक : प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला\nटीम महाराष्ट्र देशा- आपल्या आक्रमक भाषण शैली मुळे अल्पावधीत महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सुषमा अंधारे जखमीही झाल्या आहेत.मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. प्रा. सुषमा अंधारे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nबुधवारी रात्री अंधारे या एका कार्यक्रमातून परतत होत्या. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला तीनवेळा जोराची धडक दिली अशी माहिती समोर येत आहे. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीला मार लागला आहे. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nमुंबई आग्रा महामार्गावर इंदूर बायपासवर मृदंग रेस्टॉरंटसमोर असलेल्या पुलालगत हा थरार साडेतीन मिनिटे सुरू होता. अंधार असल्याने धडक देणाऱ्या गाडीत किती लोक होते हे समजू शकले नाही. मात्र धडक देणाऱ्या गाडीच्या चालकाचा स्टेअरिंगवरील हात दिसत होता. त्याच्या हातात रंगीबेरंगी दोरे बांधल्याचे दिसत होते अशी माहिती सुषमाताई अंधारे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.\nकोण आहेत प्रा.सुषमा अंधारे \nप्रा. सुषमा अंधारे या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nमुंबई : महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना…\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद\nवास्तुतज्ञ् पं. आनंद पिंपळकर आणि व्ही एन एस ग्रुपच्या सचिन भोसले यांचा…\nमोदींचे अनुकरण करत इम्रान खान यांनी दिला ‘स्वच्छ…\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/shani-grah-totke-117040700014_1.html", "date_download": "2018-08-22T02:46:18Z", "digest": "sha1:WF2V2Y4AE2MTOPAKQNK7WK2MOT7K4JYE", "length": 12332, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शनी ग्रहाच्या वाईट प्रभावाने मुक्तीसाठी सोपे टोटके | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशनी ग्रहाच्या वाईट प्रभावाने मुक्तीसाठी सोपे टोटके\nअनेक लोकांना वाटतं की त्यांच्या कुंडलीत शनी ग्रहाचा वाईट परिणाम पडत आहे, ढय्या किंवा साडेसाती सुरू असेल तर त्यासाठी केवळ 3 उपाय आहे.\nहे 3 उपाय करण्यापूर्वी दारू सोडावी लागणार तरच या उपायाचा उपयोग होईल.\n43 दिवसापर्यंत दररोज कावळ्याला पोळी खाऊ घाला. संभव नसल्यास काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.\nShanivar totke : शनिवारी जोडे- चपला चोरी जाणे उत्तम असते\nतुमच्या पत्रिकेत शनी दोष आहे काय\nमंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके\nशुभाक्षर करे भाग्य सुंदर\nयावर अधिक वाचा :\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\n\"आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:11:15Z", "digest": "sha1:NZFSTBCE4IPZFUMPI33K2FR27YDNFMTC", "length": 15532, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज\nदेशभरात मुसळधार पावसाचा अंदाज\nनवी दिल्ली, दि.३ (पीसीबी) – देशातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीर, तमिळनाडू, आसाम आणि गुजरातमध्ये शुक्रवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल, असे विभागाने म्हटले आहे.\nमान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने गेल्या आठवड्यात दिली होती. अपेक्षित वेळेच्या १७ दिवस आधीच मान्सून भारतभर पसरल्याची माहितीही विभागाने दिली होती. विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश या भागांतही जोरदार पाऊस होईल, असे विभागाने सांगितले आहे. उत्तर हरियाणा, चंडीगड, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कोकण आणि गोवा; तसेच रायलसीमा, तमिनळनाडू, लक्षद्वीप आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nPrevious articleमिरजेत तीस लाखांचा चेक फडकावत भाजप जिल्हा उपाध्यक्षांची तिकीटाची मागणी\nNext articleमुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची गच्छंती \nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nपत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nऔरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआई वारल्याच्या दुसऱ्या दिवशीच सावत्र बापाने केला मुलीवर बलात्कार\nलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा; केंद्र सरकार करणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://harshadkumbhar.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-08-22T02:23:01Z", "digest": "sha1:O72AKIJGVYEERW2ZANJ2AUEIF3KTSDZC", "length": 7831, "nlines": 156, "source_domain": "harshadkumbhar.blogspot.com", "title": "क्षण काही वेचलेले: प्रेम म्हणजे फक्त ...", "raw_content": "\nफक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...\nप्रेम म्हणजे फक्त ...\nप्रेम म्हणजे फक्त ...\nसागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून\nदूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का \nप्रेम म्हणजे फक्त ...\nदिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे\nतिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे\nप्रेम म्हणजे फक्त ...\nहेच कि ज्यात गुलाबाच्या फुलाला, विशिष्ट रंगाला अती महत्व येण . साऱ्या\nफक्त त्याच काळात जन्माला येण. आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय या भावनेने जगत राहण \nप्रेम म्हणजे फक्त ...\nज्यात आपण विरहाच्या दुखाने साथीदाराशी बोलताना चंद्र ,सूर्य, ताऱ्यांचे नजराणे देत असतो.\nप्रत्येक ती गोष्ट जी तिला आवडते त्यासाठी स्वतःच हट्ट धरणे. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते\nकरू असे या ताकतीने भरून येणे.\nअशीच असते का प्रेम कहाणी कि अजून काही - हर्षद कुंभार\nब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर\nAbout Me / माझ्याबद्दल थोडंसं\nकवितांचे आणि लेखांचे वर्गीकरण\nइतर कविता / General Poems (80) प्रेम कविता / Prem Kavita (55) लेखन / Marathi Lekhan (49) इतर कविता (23) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (7) मैत्रीच्या कविता (7) लेखन (7) प्रेरणादायी कविता (3) विडंबन कविता (2)\nमहिन्यानुसार कवितांची आणि लेखांची यादी\nप्रेम म्हणजे फक्त ...\n|| माझ्या FB वरील नावाची जन्मकथा ||\nब्लॉग पाहून गेलेल्यांची संख्या\nएका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा\nफक्त एका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा खाली असलेला कोड कॉपी करा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पेस्ट करा\nसध्या उपस्तीत असलेली मित्र\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झ...\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत ना...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य नोट : ही कथा पूर्णतः सत्य ...\n८ मार्च महिला दिन\nआई - (मूल नसलेली)\nआज २२ एप्रिल भावासाठी त्याच्या वाढदिवशी एक कविता\nसगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी .... जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे व...\nकाय असतं प्रेम.. - हर्षद कुंभार\n\"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan \" लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ncp-pune-city-new-president-election-special-article/", "date_download": "2018-08-22T01:58:49Z", "digest": "sha1:VE5Z7SXLPXWOU4KYX27MU3QT26FI7W5X", "length": 12825, "nlines": 110, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जगताप, मानकर की खासदार वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी ?, राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा शोध संपेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजगताप, मानकर की खासदार वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी , राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा शोध संपेना\nपुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या नवीन चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवेळी शहराध्यक्षांच नाव देखील जाहीर केल जाणार असल्याच सांगितल गेल. मात्र, तीन वेळा मुहूर्त टळूनही अद्याप पक्षाला हवा असलेल्या चेहऱ्याचा शोध सुरूच आहे, त्यामुळे गेली ९ ते १० वर्षे सक्षमपणे शहराध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या खासदार वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\n१० वर्षांच्या सत्तेनंतर मागील वर्षी झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन शहराध्यक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावेळी पालिकेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत खा चव्हाण यांनी पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चव्हाण यांनाच कायम ठेवले. आता राज्यभरातील पक्ष संघटनेत बदल केले जात असताना शहराध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा नवीन चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे.\nअध्यक्षपदासाठी सध्या सोळाजण इच्छुक असल्याच कळतयं, यामध्ये माजी महापौर प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि माजी उपमहापौर दीपक मानकर हे आघाडीवर आहेत. तसेच शहरातील काही जेष्ठ नेते देखील रेसमध्ये असल्याच दिसत आहे. प्रशांत जगताप यांनी महापालिकेतील सत्ताकाळाच्या शेवटच्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आहे. अनेकवेळा त्यांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करत त्यांना धारेवर धरल. तर दीपक मानकर यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या जमेची बाजू आहे. सामन्यांतील चेहरा समजले जाणारे सुभाष जगताप यांना देखील संधी मिळू शकते.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nखासदार वंदना चव्हाण यांची प्रथम २००८ -०९ मध्ये अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यास पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मात्र, अंतर्गत विरोधाकडे दुर्लक्ष करत शरद पवार यांनी चव्हाण यांनाच कायम ठेवले. तर नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत विश्वास दाखवत पुन्हा एकदा पक्षाने त्यांना खासदार केले आहे. गल्ली ते दिल्लीच्या राजकारणाची असणारी जाण, अभ्यासू आणि संयमी स्वभाव, सर्वसमावेश चेहरा या गोष्टी वंदना चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत. पूर्व इतिहास आणि नवीन शहराध्यक्ष निवडीसाठी लागणारा विलंब पाहता वंदना चव्हाण यांना पुन्हा नव्याने संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nदरम्यान, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर ९ आणि १० मे रोजी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती, पक्षातील सूत्रांनी दिली आहे.\nस्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता : आझमी\nमुंबई : नालासोपारा येथून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह तिघांविरोधात कारवाई करणा-या एटीएसच्या अधिका-यांना संरक्षण…\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nसनातनच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nपुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/akola-man-killed-his-father-in-law-and-to-others-in-balapur-1681862/", "date_download": "2018-08-22T01:24:01Z", "digest": "sha1:FCXIPDBR3ABQNX5HFEKWHZ3ZPMWZTPHJ", "length": 10834, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "akola man killed his father in law and to others iN balapur | जावयाने केली सासूसह तिघांची हत्या | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nजावयाने केली सासूसह तिघांची हत्या\nजावयाने केली सासूसह तिघांची हत्या\nसैयद फिरोज रझाकची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी होती. तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते. रझाकची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती.\nअकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात जावयाने कौटुंबिक वादातून सासू, सासरे आणि मेव्हण्याची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.\nसैयद फिरोज रझाकची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी होती. तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते. रझाकची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. हाच राग त्याच्या मनात होता. बुधवारी रझाक बाळापूरमधील आबादनगर येथे पत्नीच्या घरी गेला. रझाकचा पत्नीच्या कुटुंबीयांशी वाद झाला. तिथे त्याने कुऱ्हाडीने सासरे मेहबूब खान, सासू शबाना मेहबूब खान व मेव्हणा फिरोज मेहबूब खान या तिघांची हत्या केली.\nरझाक हा बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहिवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. याप्रकरणी बाळापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्या केल्यानंतर तो बार्शिटाकळी येथे लपून बसल्याची पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी त्याला पहाटे अटक केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2018/06/13/signs-somethings-wrong-with-health/", "date_download": "2018-08-22T02:11:16Z", "digest": "sha1:CEKI4AF4C2LWJ5IDMUF7KFFPH4X3ORG7", "length": 13440, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ही लक्षणे कोणत्या आजाराची सुरुवात तर नाहीत? - Majha Paper", "raw_content": "\nटक्कल पडत असतानाही स्मार्ट दिसण्याच्या कांही टिप्स\nयेथे अजूनही बनतात हँडमेड मालवाहू जहाजे\nही लक्षणे कोणत्या आजाराची सुरुवात तर नाहीत\nशरीराचे आरोग्य हे योग्य आहार, व्यायाम आणि आवश्यकतेनुसार विश्रांती ह्या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. ह्या सर्वांच्या जोडीने जर ठराविक काळाने मेडिकल चेकअप्स देखील करवीत राहिले, तर आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा धोका संभवत असल्यास, त्याबद्दलही वेळेत जाणून घेऊन त्वरित उपचार सुरु करता येतात. आपले शरीर हे ‘स्मार्ट मशीन’ आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उपन्न होणार असलेल्या व्याधीची लक्षणे, रोग प्रत्यक्ष उद्भवण्याच्या काही काळ आधीच दिसून येऊ लागतात. ह्या लक्षणांकडे जर वेळीच लक्ष देऊन तज्ञांचा सल्ला लवकरात लवकर घेतला, तर पुढील धोका टाळला जाऊ शकतो.\nजर डोळ्यांच्या आसपास पिवळसर डाग दिसू लागले, तर शरीरामध्ये कोलेस्टेरोलची पातळी वाढली असल्याचे ते लक्षण आहे. ह्या पिवळसर डागांना झँथेलास्मा म्हटले जाते. त्वचेच्या खाली जर अतिरिक्त चरबी साठली असेल, तर हे पिवळसर डाग त्वचेवर दिसून येऊ लागतात. असे डाग दिसून आल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि कोलेस्टेरोलची पातळी वाढलेली असेल, तर आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करून कोलेस्टेरोल कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या भोवती जर काळी वर्तुळे दिसत असली, तर शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळत नसल्याचे ते लक्षण आहे. तसेच एखाद्या अॅलर्जीमुळे देखील डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसून येऊ शकतात. जर ही अॅलर्जी असेल, तर काळी वर्तुळे दिसून येण्यासोबत डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे खाजणे अश्या समस्या ही सुरु होतात. त्यामुळे ह्याबाबतीत तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार करून घेणे गरजेचे ठरते.\nजर तळपायांना सतत खाज सुटत असेल, तर ते फंगल इन्फेक्शनचे लक्ष असू शकते. खाज येण्यासोबत पांढरे ओलसर पुरळ देखील दिसून येऊ शकते. अश्या वेळी तज्ञांच्या सल्ल्याने एखादे चांगले अँटी फंगल क्रीम ही समस्या संपवू शकते. जर ओठांच्या कडांवर भेगा पडत असतील तर हे त्वचा कोरडी असल्याचे लक्षण आहेच, पण त्याशिवाय शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्वे मिळत नसल्याचेही लक्षण आहे. अश्यावेळी तज्ञांच्या सल्ल्याने ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये वाढवावेत. तसेच आवश्यकता असल्यास ह्या जीवनसत्वांच्या सप्लीमेंट देखील घ्याव्यात. आपल्या आहारामध्ये जीवनसत्वे असावीत ह्या करिता हिरव्या पालेभाज्या, अंडी, लिंबे, संत्री इत्यादी पदार्थ असावेत.\nजर अंगाला सतत खाज सुटून पुरळ येत असेल, तर हे फंगल इन्फेक्शन असू शकते. अश्या वेळी अँटी फंगल ट्रीटमेंट घेतल्याने हे पुरळ बरे होते.\nपण काही वेळा अंगाला खाज सुटून पुरळ येत असले, तर ही ग्लुटेनची अॅलर्जी असू शकते. अश्यावेळी योग्य त्या तपासण्या करून घेऊन जर ग्लुटेन अॅलर्जी असल्याचे निदान झाले, तर तज्ञांच्या सल्ल्याने आपल्या आहारामध्ये बदल करून ग्लुटेन असलेले पदार्थ वर्ज्य करून त्या ऐवजी अन्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश करण्याची आवश्यकता असते. डोक्यावरील केस थोड्या फार प्रमाणात गळणे, ही विशेष काळजी करण्यासारखी बाब नाही. पण जर केस गळतीचे प्रमाण खूप वाढले, तऱ हे शरीरामध्ये लोहाची मात्रा कमी असण्याचे, किंवा थायरॉईड ग्रंथीचे संतुलन बिघडले असण्याचे लक्षण आहे. जर शरीरामध्ये लोहाची मात्रा कमी होत गेली तर त्यामुळे अॅनिमिया उद्भविण्याचा धोका संभवतो. रक्ताच्या तपासणीने ह्या समस्यांचे निदान होऊ शकते. त्यानंतर तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार करवून घ्यावेत. तसेच नखे कमकुवत असणे, ती सतत तुटणे हे देखील थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करीत नसल्याचे लक्षण आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2124/", "date_download": "2018-08-22T02:24:28Z", "digest": "sha1:XAXTB5RGBZPWBDPSMREDP4W5UHYYQOZW", "length": 5933, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-काय रे देवा...", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nआता पुन्हा पाऊस येणार....\nआता पुन्हा पाऊस येणार , मग आकाष काळ नीळ होणार,\nमग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,\nमग तूझी आठवण येणार, काय रे देवा.....\nमग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,\nमग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,\nमग ते कोणितरी ओळखणार,\nमग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,\nमग नसतच कळल तर बर, असं वाटणार...\nआणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..\nमग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार्,\nमग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,\nमग ते लतानी गायलेल असणार्...,\nमग तूही नेमक आत्ता हेच गाण ऐकत असशील का\nमग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार्....\nमग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,\nमग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्....,\nमग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्...,\nमग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,\nपण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,\nपाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,\nमग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,\nमग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,\nमग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,\nएस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,\nमग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार.....\nपाउस गेल्यावर्शी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्शीही पडणार्....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/author/nsb/page/4/", "date_download": "2018-08-22T02:20:59Z", "digest": "sha1:O7D4VXCNDJS7AZ5SCGZYC5NL5PYUK26V", "length": 11164, "nlines": 122, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "Nirbhid Satta Admin | Nirbhidsatta News | Page 4", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nहिंजवडीत तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड : प्रतिनिधी निर्भीडसत्ता न्यूज – हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारा...\tRead more\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nनिर्भीडसत्ता न्यूज – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर स्मृतीस्थळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथे मानसकन्या नमि...\tRead more\nनगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा\nशहरातून शुभेच्छांचा वर्षाव ; आरोग्य तपासणीत एक हजार नागरिकांचा सहभाग निर्भीडसत्ता न्यूज – चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चि...\tRead more\nस्वातंत्र्य दिनानिमित्त गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलमध्ये वन प्रकल्पाचा शुभारंभ\nनिर्भीडसत्ता न्यूज – ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मध्ये वनप्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून मैन्यूफैक्चरिंग ग्रुप ऑ...\tRead more\nकोरियन विद्यार्थी सांगताहेत स्वच्छतेचे महत्व\nदक्षिण कोरियातील विद्यापीठांचा ‘सेव्ह टू अर्थ’ उपक्रम निर्भीडसत्ता न्यूज – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात दक्षिण कोरियामधील विद्यापीठातून परदेशी विद्यार्थ...\tRead more\nप्रत्येकाने आपले विचार मांडायला शिका – मुक्ता दाभोळकर\nनिर्भीडसत्ता न्यूज – माणसे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्यांची मांडणी करतात. त्यांचा प्रतिवाद करता येतो व हीच सामाजिक जीवनाची रीत आहे, असे आपण सर्व जण मानत आलेले आहोत. समाजात बदल...\tRead more\nपिंपरी चिंचवड शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शहरभर देशभक्तीचे वारे वाहत होते. शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांस...\tRead more\nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव; आमदार महेश लांडगे यांची माहिती\nस्तुत्य प्रकल्पाला नाव देणे हीच त्यांना आदरांजली निर्भीडसत्ता न्यूज – देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. त्याबाबतचा...\tRead more\nपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तणाव मुक्ती कार्यक्रम; शिक्षण समितीचा निर्णय\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव मुक्तीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसा निर्णय महापालिका शिक्षण समितीच्या ग...\tRead more\nसांगवीत स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकबाबत जनजागृती\nनिर्भीडसत्ता न्यूज – स्वातंत्र दिनानिमित्त किड पँराडाइज स्कूलच्या वतीने ध्वजारोहनानंतर प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती फेरी घेण्यात आली. मुलांनी स्वःता बनविलेल्या कागदी पिशव्या दुकानदारांन...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-news-nanded-child-development-plan-56469", "date_download": "2018-08-22T01:19:33Z", "digest": "sha1:X67P7SBLZIAC3H25VROP37CJCOIILFLR", "length": 15962, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news nanded Child Development Plan नांदेड जिल्ह्यातील बालकांची सदृढ योजना कुपोषित; कुपोषणात वाढ | eSakal", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यातील बालकांची सदृढ योजना कुपोषित; कुपोषणात वाढ\nशुक्रवार, 30 जून 2017\nजिल्ह्यात ४५०८ तिव्र कमी बजणाची बालके; ६८८ एमएएम तर १७७ एसएएम बालके\nनांदेड: जिल्हाभरात वजन व उंचीच्या निकषावर नव्याने केलेल्या कुपोषणाच्या सर्वेक्षणात गंभीर कुपोषण श्रेणीच्या बालकांचा आकडा साडेचार हजारांपेक्षा अधिक आढळल्याने कुपोषणात वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले.\nजिल्ह्यात ४५०८ तिव्र कमी बजणाची बालके; ६८८ एमएएम तर १७७ एसएएम बालके\nनांदेड: जिल्हाभरात वजन व उंचीच्या निकषावर नव्याने केलेल्या कुपोषणाच्या सर्वेक्षणात गंभीर कुपोषण श्रेणीच्या बालकांचा आकडा साडेचार हजारांपेक्षा अधिक आढळल्याने कुपोषणात वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले.\nदाेन वर्षापूर्वी बदलेल्या कुपोषण मोजणीच्या निकषानुसार बाळाची उंची व वजन या आधारावर कुपोषण निश्‍चित करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील दोन लाख ७४ हजार ६६६ बालकांपैकी मध्यम कुपोषीत श्रेणीमधे १७८४२ बालके तर गंभीर कुपोषीत श्रेणीमधे ४५०८ बालके अढळून आल्याने बालकांची सदृढ योजना कुपोषीत झाल्याचे सिद्ध होत आहे.\nकुपोषणाच्यसा समुळ उच्चाटनाने बालमृत्यू रोखण्यासाठी आंगणवाडीस्तरवर बालक सदृढ होवून लक्षणानुसार वेळीच कुपोषण निमुर्लनासाठी उपाय योजनाची आदेश जारी आहेत. बालकांना योग्य त्या कॅलरीज आणि प्रोटीन्स नसलेले अन्न पचनशक्ती क्षीण असणे, आणि अपचन होणे एकच जीवनसत्त्व असलेले अन्न खाणे शरीरातून ऊर्जा नष्ट होणे उलट्या, जुलाबामुळे शरीरातील अन्नाचे पचन न होणे एकाच वेळी अधिक कॅलरीज्‌ असलेले अन्न खाणे आदी कारणामुळे बालकात कुपोषणाची तिव्रता वाढते. जिल्हापरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागने एप्रील महिण्यात केलेल्या सर्वक्षणानुसार जिल्ह्यातील दोन लाख ७४ हजार ६६६ बालकांपैकी दोन लाख ५५ हजार ९२३ बालकांची उंची व वजनाचे मुल्यांकण करण्यात आले. त्यानुसार साधारण श्रेणीतील बालकांची ९१.२७ टक्केवारी असली तरी तीव्रकमी वजनानुसार गंभीर कुपोषण श्रेणीतील बालकांचे प्रमाण १.७६ टक्के आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सर्वाधिक ४.५७ टक्यानुसार ९०९ गंभीर कुपोषीत श्रेनीतील बालके आहेत. त्याखालोखाल कंधार तालुक्यात३.५२ टक्यानुसार ७८५ बालके गंभीर कुपोषण श्रेणीत अढळून आले आहेत. नव्या निकषानुसार ६८८ बालके णमणणम तर १७७ बालके एसएएम श्रेणीत आहेत. आंगणवाडीस्तरावर शासनाला आहाराच्या विषेश व्यवस्थेनुसार बालकांना उपचार करून कुपोषणाच्या बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.\nतालुकानिहाय तिव्र कमी वजणाची बालके टक्केवारी\n■ 'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या\nबलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू\nनाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन\nसामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण\nवारीद्वारे केली अपंगत्वावर मात\nपरभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nकल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार\n'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू\nनाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)\nयवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज\nतिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा...\nपवना, कासारसाईतून विसर्ग; नागरिकांना दक्षतेचा इशारा\nपिंपरी - शहर परिसर आणि मावळात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना आणि कासारसाई धरणे शंभर टक्के भरली आहेत. दोन्ही धरणांमधून पाण्याचा दररोज...\nपुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली....\nकारसह पुरात वाहून गेलेले दोन युवक बचावले\nगडचिरोली : सोमवारी (ता. 20) बस पुरात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी पहाटे दोन युवक कारसह पुरात वाहून गेले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/sushma-swaraj-says-kidney-has-no-religious-labels/", "date_download": "2018-08-22T01:03:47Z", "digest": "sha1:6GQSI322LN4LGHGBLLIYPX376HP37OUQ", "length": 12251, "nlines": 127, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'किडनी ला धर्म नसतो' - सुषमाजींचं awesome उत्तर!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\n‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हळूहळू सोशलमिडीयावर लोकप्रिय बनत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शेकडोंना मदत केली आहे, देशवासियांशी संवाद साधला आहे. परंतु सध्या त्यांचे चाहते चिंतेंत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी सुषमाजींनी ट्विटर माहिती दिली की त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.\nजेव्हापासून त्या इस्पितळात दाखल झाल्या आहेत, तेव्हापासून त्यांचे fans चिंताग्रस्त होते. अनेकांनी त्याच tweet ला प्रतिसाद देत प्रार्थना, सदिच्छा व्यक्त केल्या.\nसुदैवाने, सुषमाजी बऱ्या होत आहेत आणि लवकरच इस्पितळातून डिस्चार्ज देखील मिळवतील अशी आशा आहे.\nपरंतु हे कळेपर्यंत ट्विटरवर काहींनी स्वतःची किडनी देखील देऊ केली. ज्यात काही विचित्र tweets होत्या.\nएकाने स्वतःला “मुस्लीम हिंदुस्तानी” म्हणवून घेतलं :\nदुसऱ्याने “BSP सपोर्टर आणि मुस्लीम” असल्याचं सांगितलं…\nतिसऱ्याने “…पण मी मुस्लीम आहे”…असं म्हटलं.\nतिघांच्याही भावना चांगल्याच होत्या/आहेत, पण जरा विचित्र प्रकारे व्यक्त झाल्यात.\nह्या सर्वांना सुशमाजींनी, आपल्या खास शैलीत उत्तर देतं म्हटलंय –\nधन्यवाद भावांनो. मला खात्री आहे, किडन्यांना धार्मिक लेबलं नसतात.\nनको त्या गोष्टीत धर्म खुपसणाऱ्या विचित्र tweets ला अतिशय उत्तम उत्तर सुशमाजींनी दिलयं. तसंच, अश्या अवस्थेतदेखील सुषमाजींनी आपल्या बुद्धीची धार कायम ठेवली आहे, हे कौतुकास्पद (आणि दिलासादायक देखील\nगेट वेल सून सुषमा जी \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← शाकाहार विरुद्ध मांसाहार: अनावश्यक वाद\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nसुषमा स्वराजचा बॉलीवूडला दावूदच्या तावडीतून सोडवणारा क्रांतिकारी निर्णय\nभारतीय तिरंगा विरुद्ध अॅमेझॉन – via सुषमा स्वराज\nOne thought on “‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर\nह्या इकोफ्रेंडली सायकलची किंमत एकूण तुम्ही नक्कीच चक्रवाल\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nजालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे अज्ञात क्रांतिकारी ‘उधम सिंग’\nभारत सरकारच्या BHIM app चे कुणीही नं सांगितलेले महत्व\nसत्यजित रे यांचा The Alien चित्रपट कधीही न बनण्यामागचं हॉलीवूड कनेक्शन\nनिरागस, निरपेक्ष प्रेमाची परिभाषा शिकवणारा, प्राजक्ताप्रमाणे दरवळणारा “ऑक्टोबर”\nनोटेवर गांधीजींचाच फोटो का बरं – अनेकांच्या मनात धगधणाऱ्या प्रश्नाचं परखड उत्तर\nतमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर\nविश्वाची निर्मिती वर्षभरापूर्वी झाली असेल तर विश्वाच्या प्रवासाचा ‘धावता’ आढावा\nजपानी लोकांमधील “अॅनिमेटेड कॅरेक्टर्स” सोबत लग्न करण्याचं खूळ\nहॉटेल्स चालक तुमच्यापासून या गोष्टी लपवून ठेवतात \n‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात \nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\nहिंदी YouTube सिरीज ज्या भारतीय तरुणाई represent करतात\nपैगंबरांच्या ह्याच शिकवणींमुळे भारतासकट सर्वत्र रक्तपात आणि जिहाद फोफावत चाललाय\nमदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली\nहिमालयाच्या कुशीत वसलेले भारतातील शेवटचे शहर\n“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास\nहे लॉज जगातील सर्व लॉजपेक्षा खूपच वेगळे आहे, का \nअमर्त्य सेन ह्यांची हेटाळणी करणाऱ्यांनी हे वाचायलाच हवं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Solapur/Complete-5000-Jalyukt-Shivar-In-Solapur-Says-Dr-Maihskar/", "date_download": "2018-08-22T02:41:13Z", "digest": "sha1:4NH7RX4CTFTAZKHYPERUMQ3DVBSRXZYU", "length": 6055, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " तातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › तातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर\nतातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर\nपुणे महसूल विभागातील जलयुक्‍त शिवार अभियानात सुरू असलेली सर्व कामे पावसाळ्यापूर्वी व वेळेत पूर्ण करावीत. पुणे विभागाला 17 हजार 320 शेततळ्यांचे लक्ष्यदिले होते. त्यापैकी 11 हजार 906 शेततळी पूर्ण झाली असून, शिल्लक 5 हजार 414 शेततळी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील जलयुक्‍त शिवार अभियानातील कामांचा आढावा विभागीय आयुक्‍त कार्यालयात घेण्यात आला.\nयावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे मुुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपायुक्‍त अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटी यांच्यासह विभागातील जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nपुणे विभागात जलयुक्‍त शिवार अभियानात सन 2017-18 मध्ये एकूण 823 गावांची निवड करण्यात आली होती. प्रस्तावित केलेल्या 27 हजार 200 कामांपैकी 14 हजार 211 कामे पूर्ण झाली असून, 7 हजार 73 कामे प्रगतिपथावर आहेत. सर्व कामांवर 95 कोटी 45 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. 2018-19 साठी जलयुक्‍त शिवार अभियानात पुणे जिल्ह्यात 219 गावे, सातारा 90 गावे, सांगली 92 गावे, सोलापूर 118 आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 80 गावांची निवड झाली असून, या गावांचा आराखडा तयार करून ग्रामसभेची लवकरात लवकर मंजुरी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी दिले. या कामांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Belgaon/Everyday-7-lakhs-for-cleanliness-of-the-city/", "date_download": "2018-08-22T02:43:13Z", "digest": "sha1:3BBPSMTTCQJ6TUUWD4P4W5DUQJRFGZFG", "length": 7912, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " शहर स्वच्छतेसाठी रोज ७ लाख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शहर स्वच्छतेसाठी रोज ७ लाख\nशहर स्वच्छतेसाठी रोज ७ लाख\n‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा नारा देत बेळगाव मनपाने शहराच्या स्वच्छतेसाठी पुढच्या वर्षभराकरिता 28 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजेच रोज साडेसात लाख रुपये स्वच्छतेवर खर्च होणार आहेत. त्यामुळे तरी बेळगाव स्वच्छ दिसावे, अशी अपेक्षा बेळगाववासीयांकडून व्यक्‍त होत आहे. त्याचबरोबर उत्पन्‍नवाढीसाठी खुल्या जागा विकण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यावर बैठकीत गदारोळ माजला.\nमनपा सभागृहात बुधवारी सादर करण्यात आलेल्या 2018-19 सालच्या अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत शहराला आदर्श शहर बनविण्यासाठी सर्वाधिक 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nमहापौर संज्योत बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत अर्थ आणि कर स्थायी समितीचे अध्यक्ष संजय सवाशेरी यांनी केवळ 16 लाख 17 हजारांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. येत्या वर्षभरात महापालिकेला एकूण 318 कोटी 52 लाख 26 हजारांचे उत्पन्‍न अपेक्षित आहे.\nएकूण खर्च 318 कोटी 36 लाख 9 हजार गृहित धरण्यात आला आहे. साधकबाधक चर्चा करून अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.शहरातील स्वच्छतेसाठी एकूण 28 कोटी तरतुदीपैकी 4 कोटी घनकचरा प्रक्रियेसाठी राखीव ठेवले आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेबाबत शालेय विद्यार्थ्यामध्ये जागृती मोहीम राबविण्याची तरतूद केली आहे. प्लास्टिकला पर्याय ठरणार्‍या पर्यावरणस्नेही वस्तू बनविणार्‍यासाठी पारितोषिक देण्यासाठी लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.\n14 व्या वित्त आयोगातून प्रत्येक प्रभागाला 12 लाख रुपये देण्यात येणार आहेत. यातून पाण्याची योजना, शौचालये, पदपथ, गटार, उद्यान आदीसाठी खर्च केला जाणार आहे.\nमनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी 4 कोटी खर्चून व्यापारी गाळे बांधण्यात येतील. त्याचबरोबर काही रिकाम्या जागा विकून त्यातून उत्पन्न वाढविण्यात येणार आहेत. विजेच्या शुल्कात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी 1 कोटी 55 लाख रुपयाची तरतूद केली आहे.\nमालमत्ता कर मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात येणार आहे. डिसेंबर 2017 मध्ये मालमत्ता करातून 24 कोटी 81 लाख इतका विक्रमी महसूल जमा केला आहे. त्याचपद्धतीने यावर्षीची कर जमा करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून यातून 37 कोटी कर जमा करण्याचे उद्दिष्ट आहे .\nव्यवसाय परवान्यातून मनपाला 1 कोटी 10 लाख, हिडकल धरणातून उद्योजकांना पुरविण्यात येणार्‍या पाण्यातून 3 कोटी 50 लाख , 1 कोटी 10 लाख जाहिरात फलकातून महसूल मिळण्याची तरतूद केली आहे. शहरातील पथदीप देखभालीसाठी 3 कोटी 75 लाख, रस्ते दुरुस्तीसाठी 5 कोटी, पदपथांसाठी 75 लाख, पावसाळ्यात गटार दुरुस्तीसाठी 1 कोटी निधीची तरतूद आहे.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85/", "date_download": "2018-08-22T01:19:45Z", "digest": "sha1:SIYOUCCYOGUWL55QAMP7ZTR2SKCW3EMW", "length": 10049, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तारण ठेवलेले एक किलोहून अधिक सोने लंपास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतारण ठेवलेले एक किलोहून अधिक सोने लंपास\nकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील प्रकार : शाहूपुरी पोलीसांत फिर्याद\nकसबा बावड्याचा शाखाधिकारी, रोखपालासह सराफावर गुन्हा दाखल\nकोल्हापूर – तारण ठेवलेले एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने परस्पर बदलून 32 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कसबा बावड्याचा शाखाधिकारी, रोखपालासह सराफावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.\nयाबाबतची फिर्याद बॅंकेचे तपासणी अधिकारी रामगोंडा भुजगोंडा पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील, रोखपाल परशराम कल्लाप्पा नाईक आणि सराफ सन्मुख आनंदराव ढेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कसबा बावडा शाखेतून शिये इथं राहणाऱ्या वंदना मोरे यांनी सोने तारण कर्ज घेतले होते. त्या आठ दिवसांपूर्वी कर्जफेडीसाठी बॅंकेत गेल्या. त्यावेळी त्यांना तारण ठेवलेले सोने देण्यात आले. ते सोने आपले नसल्याचा त्यांनी दावा केला. त्यांच्या या तक्रारीनंतर ते सोने बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी तपासून घेतले. त्यावेळी ते सोने बनावट असल्याचे पुढे आले.\nया प्रकरणी बॅंकेतर्फे शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तक्रारीची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक भांगे यांच्याकडून सुरू होती. बॅंकेकडूनही सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. या काळात बॅंकेचे शाखाधिकारी संभाजी पाटील, रोखपाल परशराम नाईक होते. तारण जिन्नसाची तपासणीचे काम सराफ सन्मुख ढेरे याच्याकडे होते. सोने तारण कर्ज प्रकरणांची पडताळणी रामगोंडा पाटील यांनी केली. त्यात त्यांना एप्रिल 2017 ते 11 जून 2018 अखेर सोने तारण केलेल्या प्रकरणात घोळ दिसला. तारण ठेवलेल्या एकूण एक किलोहून अधिकचे सोन्याचे दागिने परस्पर बदलून त्या जागी बनावट जिन्नस ठेवून खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे तब्बल 32 लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला.\nत्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅंकेने निलंबीत केले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखेतील सोन्याची तपासणी झाल्यावर प्रत्यक्षात आणखी काही तक्रारी दाखल होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘पाकव्याप्त काश्‍मीर’वर लक्ष देणे गरजेचे\nNext articleपद्म पुरस्कारासाठी 1200 हून अधिक नामांकन प्राप्त\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\n…मग मोदींना कोणीच का प्रश्‍न विचारला नाही\nसिद्धु यांच्यावर टीका करणारे शांततेला बाधा आणण्याचे काम करीत आहेत\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\nकेरळला हवे 2600 कोटींचे विशेष पॅकेज…\n5 लाख चिनी नागरिकांसाठी पाकिस्तानात बनतेय खास शहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://harshadkumbhar.blogspot.com/2011/03/blog-post_10.html", "date_download": "2018-08-22T02:22:14Z", "digest": "sha1:7DML2EXZTW2UWCS2HRWWK4TIIXEGI266", "length": 10897, "nlines": 147, "source_domain": "harshadkumbhar.blogspot.com", "title": "क्षण काही वेचलेले: कदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी.", "raw_content": "\nफक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...\nकदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी.\nआज काम थोडे जास्तच होते आणि आधीच दिलेले काम पूर्ण झाले नव्हते त्याचे वेगळेच टेन्शन, तरी कसाबसा काम थोडे उरकून घेतले मुंबई मधील मित्रांना माहीतच असेल ट्रेन पकडायची धावपळ मी पण असाच ७.०२ ची पकडण्यासाठी आटोपून निघालो तरी थोडासा उशीर झाला आणि समोर गाडी उभी फक्त ब्रिज ओलांडून जायचे होते पण माझ्या त्याच ट्रेन मधील लोकांनी ब्रिज असा भरून गेला कि गाडी अशी डोळ्यासमोरून गेली. आणि डोळ्यासमोरून गाडी गेल्याचे दुख तुम्हाला पण माहित असेल , मग उगाच त्या ब्रिज अडवलेल्या लोकांना शिव्या देताच खाली उतरलो , एकतर आधीच कामाचे टेन्शन होते त्यात असे काही झाले कि खूप राग येतो . मग काय आता पुढच्या ७.२१ च्या गाडीची वाट बघत बसलो होतो . मोबाईलमध्ये मग उगाच गेम खेळण्याचा प्रयत्न करू लागलो, तसे लक्ष नव्हते त्या गेममध्ये उगाच मन उदास झाले होते. काही काळ गेल्यावर एक लग्न झालेली मुलगी कडेवर एक छानशी छोतुशी मुलगी घेवून माझ्याजवळ आली आणि म्हणाली मला वेस्ट ला जायचे आहे कसे जायचे . मी जास्त विचार न करता , कुठलेश्या विचारात तिला समोरच्या ब्रिजवरून डाव्या हाताला जा म्हणालो. ती thanx म्हणाली आणि आणि गर्दीत नाहीशी झाली.काही क्षणात भानावर आल्यावर एकदम खडबडून जागा झालो आणि मी केलेली चूक लक्षात आली , मी त्या मुलीला उजव्या बाजूला जा सांगण्याऐवजी डाव्या बाजूला जा बोललो. मला कसेतरी वाटले मी तडक उठलो आणि धावत गेलो त्या गर्दीत त्या मुलीला शोधात ब्रिज वर गेली ती नुकतीच डाव्या बाजूला वळलेली पहिले, लगेच गेली आणि त्यांना माफ करा मी चुकीचे सांगितले गडबडीत पण वेस्ट ला इथून उजव्या बाजूला जावे लागेल तुम्हाला. ती \" अय्या तुम्ही इथपर्यंत आलात सांगायला खरच thanx a lot . मी sorry म्हणालो , माझ्यामुळे उगाच तुम्ही चुकीच्या दिशेने गेला असता , हलकेच चेहेर्यावर हास्य आणून आभारी मानाने ती गेली उजव्या बाजूला , तो पर्यंत पुन्हा माझी ७.२१ ची गाडी आली होती मग काय आता पुन्हा धावत जावून एकदाची पकडली गाडी. आता थोडे मन हलके वाटत होते या प्रसंगानंतर..............\nकदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी. - हर्षद कुंभार\nब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर\nAbout Me / माझ्याबद्दल थोडंसं\nकवितांचे आणि लेखांचे वर्गीकरण\nइतर कविता / General Poems (80) प्रेम कविता / Prem Kavita (55) लेखन / Marathi Lekhan (49) इतर कविता (23) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (7) मैत्रीच्या कविता (7) लेखन (7) प्रेरणादायी कविता (3) विडंबन कविता (2)\nमहिन्यानुसार कवितांची आणि लेखांची यादी\nकाही काळ एकट रहायचय.\nकदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर ...\nब्लॉग पाहून गेलेल्यांची संख्या\nएका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा\nफक्त एका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा खाली असलेला कोड कॉपी करा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पेस्ट करा\nसध्या उपस्तीत असलेली मित्र\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झ...\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत ना...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य नोट : ही कथा पूर्णतः सत्य ...\n८ मार्च महिला दिन\nआई - (मूल नसलेली)\nआज २२ एप्रिल भावासाठी त्याच्या वाढदिवशी एक कविता\nसगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी .... जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे व...\nकाय असतं प्रेम.. - हर्षद कुंभार\n\"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan \" लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/if-i-were-mr-yeddyurappa-i-will-not-take-oath-until-the-hearing/", "date_download": "2018-08-22T01:57:47Z", "digest": "sha1:E5DAY7CY4XSLI5Z6QMGWMRM26DHDUOX6", "length": 9344, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; तर मी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नसती - चिदंबरम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nKarnataka Election; तर मी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नसती – चिदंबरम\nनवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nमात्र यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘जर मी येदियुरप्पा असतो जर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शपथ घेतली नसती’, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.“मी सर्वोच्च न्यायालयाला सॅल्यूट करतो. जर मी येदियुरप्पा असतो तर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होईपर्यंत शपथ घेतली नसती”, असं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे.\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nसुधाकरराव नाईक यांच्याविषयी साहित्य, कला, संस्कृतीविषयी आत्मीयता असणारा एक रसिक राजकारणी, अशी एकूणच कौतुकाची भावना…\nसनातनच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती…\nस्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता :…\nमराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/innovations-by-a-modern-laser-machine-available-at-sassoon-hospital/", "date_download": "2018-08-22T01:55:37Z", "digest": "sha1:7SJNLU3KEDIJFIAZIAAUMIPYVLNF3UCJ", "length": 9451, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ससून रुग्णालयात उपलब्ध होणार आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nससून रुग्णालयात उपलब्ध होणार आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपन\nपुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने ससून रुग्णालयात आधुनिक लेसर मशीनद्वारे दांतरोपन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता गरीब रुग्णांना दंतरोपन करणे शक्य झाले आहे. मुकुल माधव फाउंडेशनने ससून रुग्णालयात गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची पावती म्हणून मुंबईतील प्रसिद्ध वकील दीपा व जनक द्वारकादास यांनी १० लाख रुपयांची देणगी दिली असून, त्यातून ही लेसर मशीन सुविधा उभारण्यात आली आहे. या देणगीतून तीन डेंटल चेअर्स, लेसर आणि इम्प्लांट मशीन, अत्याधुनिक लूप या गोष्टी खरेदी करण्यात आल्या आहेत.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nशुक्रवार, दि. ११ मे २०१८ रोजी दुपारी ४ वाजता द्वारकादास दाम्पत्याच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ससून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, दंत चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विवेक पाखमोडे व मुकुल माधवफाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी मुकुल माधव फाउंडेशनने ससून रुग्णालयात ५९ अर्भक क्षमतेचा अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक सुविधायुक्त एन्डोक्रोनॉलॉजि विभाग व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी दोन सुसज्य विश्रांती कक्षांची उभारणी केली आहे.\nमोदी-फडणवीस यांच्या हाती अर्थव्यवस्था असुरक्षित\nपुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सर्वात तरुण पंतप्रधान राजीव…\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nराष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ नंतर आता राज्यात काँग्रेसची…\nIndia vs England: हार्दिकच्या पाच विकेट्स, भारत मजबूत स्थितीत\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nसुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/casio-exilim-ex-zr60-digital-camera-white-price-pgVa91.html", "date_download": "2018-08-22T01:20:55Z", "digest": "sha1:RGP6S3OWBHQPT437IE6634MHRLVERK4W", "length": 12774, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट\nवरील टेबल मध्ये कॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया कॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झऱ६० डिजिटल कॅमेरा व्हाईट\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/opta-sports-action-camera-sdvcam01-sports-action-camera-blue-price-phUJpx.html", "date_download": "2018-08-22T01:20:41Z", "digest": "sha1:YDOTPWZV6FRW5HRO2M4SI35LCQVVDZ27", "length": 17363, "nlines": 437, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू किंमत ## आहे.\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू नवीनतम किंमत Aug 10, 2018वर प्राप्त होते\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया ऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP\nसेन्सर सिझे 1/4 GC1004\nव्हाईट ब्लांसिन्ग Auto, Daylight, Cloudy\nस्क्रीन सिझे Below 2 in.\nमेमरी कार्ड तुपे SD\nउपग्रदेहाबळे मेमरी Yes, 32 GB\nऑप्ट स्पोर्ट्स ऍक्टिव कॅमेरा सदवचं०१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लू\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://prabodhan.org/home_marathi.html", "date_download": "2018-08-22T01:55:16Z", "digest": "sha1:OL4RB5OKXEAHFZSZY3CGHX5G2JGJIHCX", "length": 10147, "nlines": 49, "source_domain": "prabodhan.org", "title": ".:प्रबोधन गोरेगाव:. संस्थापक शिवसेना नेते व आमदार आदरणीय श्री. सुभाष देसाई", "raw_content": "\n’प्रबोधन - गोरेगाव’, ही संस्था १९७२ पासुन ज्ञान, कला, क्रिडा आणि सामजिक सेवेत महाराष्ट्रात अग्रेसर आहे.\nआज संस्थेतर्फ़े कार्यान्वित असलेल्या क्रिडाभवन , जॉगर्सपार्क , अत्याधुनिक उपकरणे असलेली मीनाताई ठाकरे रक्तपेढी तसेच रक्तवाहिनी ( फ़िरते रक्त संकलन), ओझोन जलतरण तलाव आणि एक्टिवीटी सेंटर, वाचनालय , औषधपेढी या सेवांचा गोरेगाव परिसरातीलच नव्हे तर मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील अनेक लोक लाभ घेत आहेत.\nप्रबोधन गोरेगाव आपल्या मूलभूत तत्वांशी - कला, क्रिडा, ज्ञान, सेवा यांच्याशी कायम कटीबद्ध आहे. आज पर्यंत प्रबोधनने अनेकाविध उपक्रम राबविले.\nक्रिडा क्षेत्रातील प्रबोधनची घोडदौड सर्वश्रुत आहे. भव्य-दिव्य समाजिक- सांस्कॄतिक अनेकाविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन प्रबोधनने पश्चिम उपनगरातील लोकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे\nज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणुस एक सशक्त सुसंस्कृत समाज घडवतो. माणसं घडविणारे, माणसांच्या विचारांना चालना देणारे कार्यक्रम, उपक्रम प्रबोधन पहिल्यापासून राबवित आहे. जनसेवेच्या मार्गात प्रबोधनच्या यापूढील प्रवासात आपले कुठलेही योगदान स्वागतार्ह आहे.\nक्रिडाभवन बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nओझोन जलतरण तलाव व ऍक्‍टिव्हिटी सेंटर यांच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nजॉगर्स पार्कच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nसौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nप्रबोधनकार ठाकरे वाचनलया बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nऔषधपेढी बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nटी-२० स्पर्धा २०१० - ८,९,१०,११ एप्रिल २०१०\nउन्हाळी सुट्‍टीतील क्रीडा प्रशिक्षण शिबीर २०१०\nप्रबोधन गोरेगावचे संस्थापक तसेच शिवसेना नेते व आमदार श्री. सुभाष देसाई यांचे संकेतस्थळ www.subhashdesai.com\nवैद्यकीय साहित्य किरकोळ अनामत रक्कम भरुन उपलब्ध\nवॉकर, व्हील चेअर, वॉटर बेड, एअरबेड व इतर वैद्यकीय साहित्य प्रबोधन औषधपेढी तर्फे गरजुंसाठी किरकोळ अनामत रक्कम देऊन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.\nप्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे आजवर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले गेले असून ते यशस्वी झाले आहेत. समाजाच्या सर्व स्तरावरील आबालवृद्धांसाठी आम्ही औषधपेढी सुरु केली आहे. या अंतर्गत ’प्रबोधन जीवनमित्र’ योजना कार्यान्वित करण्यात आली असून तुम्ही याद्वारे प्रबोधन औषधपेढीचे सभासद होऊन सवलत तसेच अन्य सुविधा प्राप्त करु शकता. तसेच हे सभासदत्व स्विकारुन या समाजकार्यात आपले योगदान देऊ शकता.\nरेन वॉटर हार्वेस्टींग हा उपक्रम खर्‍या अर्थाने काळाची गरज म्हणून महत्वाचा आहे. सदर योजना राबविल्यामुळे प्रबोधन संस्थेचे दरवर्षी रु. ५ लाख तर वाचतातच, परंतु महत्वाचे म्हणजे महापालिकेचे अर्थात मुंबईकरांचे बहुमोल असे १ कोटी ३० लाख लिटर्स पाणी वाचते. आमदार सुभाष देसाई यांनी प्रबोधनच्या माध्यमातून दाखविलेली ही दिशा अनेकांना प्रेरणा देईल, असा विश्वास आहे.\nसमाजाच्या स्वास्थपूर्ण आयूष्य प्राप्तिसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन देणे हे प्रबोधनचे ध्येय आहे. याच मार्गावरील पूढचे पाऊल म्हणजे अफेरिसिस सेंटर. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रक्‍तातील प्लेटलेस, प्लाझमा, पेशी इतर यांची या अवस्थेतील विभागणी होते. ह्या तंत्रज्ञानामुळे रक्‍त पिशव्यांत गोळा करण्याची गरज भासत नाही. हे सर्व मशीनद्वारेच केले जाते. मशीन रक्‍त गोळा करणे, आवश्यक घटक वेगळे करणे, उरलेले रक्‍त रुग्णांच्या शरीरात ट्रान्सफर करणे (एकही थेबं रक्‍त वाया न जाऊ देता) ही कामे करते.\nप्रबोधन गोरेगाव आपल्या मुलभूत तत्वांशी - कला, क्रिडा, ज्ञान यांचा प्रसार समाजसेवेच्या माध्यमातून करण्यासाठी- कायम कटीबद्ध आहे. समाजाच्या सांस्कृतिक, शारिरीक, बौद्धिक, शैक्षणिक विकासासाठी धर्म - जात - पंथ यांचा विचार न करता संस्थेतर्फे अनेकाविध उपक्रम राबविले जातात.\nश्री. सुभाष देसाई - शिवसेना नेते व आमदार\nअधिक क्षणचित्रांसाठी क्लिक करा\n© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-22T01:19:18Z", "digest": "sha1:NRHHVHWSCM36KPJ3FQTNODWI5JK2ANMG", "length": 8281, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संजू सॅमसनदेखील यो-यो चाचणीत नापास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंजू सॅमसनदेखील यो-यो चाचणीत नापास\nमुंबई – भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआय’ने अनिवार्य केलेल्या यो यो (सहनशीलता) चाचणीत वेगवान गोलंदाज महंमद शमीपाठोपाठ भारत “अ’ संघातील संजू सॅमसनदेखील अपयशी ठरल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ’ संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय संघात निवड होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला यो यो चाचणी आवश्‍यक आहे. या चाचणीत सॅमसनला 16.1 गुण मिळाल्याची माहिती मिळत आहे. नुकत्यात संपलेल्या आयपीएलमध्ये राजस्थान संघातून खेळताना सॅमसनने चांगली कामगिरी केली होती. काही हलक्‍या दुखापती झालेल्या असल्यामुळे सॅमसन यो-यो चाचणीत उत्तीर्ण होऊ शकला नाही, असेही सांगण्यात येत आहे.\nवेगवान गोलंदाज महंमद शमीदेखील चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला स्थान देण्यात आले आहे. या चाचणीमध्ये हार्दिक पांड्या आणि करुण नायर हे दोन खेळाडू सर्वाधिक गुणांनी पास झाल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ इंग्लंडला रवाना झाला असून, संजू सॅमसन संघासोबत गेला नसल्याची माहिती समोर येते आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी यो-यो फिटनेस टेस्ट अनिवार्य केली आहे. इंग्लंड दौऱ्यात टी-20 आणि वन-डे सामन्यांसाठी संजू सॅमसनची संघात निवड झाली होती. मात्र यो-यो टेस्टमध्ये संजूने फक्त 16.1 गुण नोंदवले, त्याची ही कामगिरी इंग्लंड दौऱ्यासाठी पुरेशी नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलेलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“प्लॅस्टिक बंदी’ अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेतर्फे कार्यशाळा\nNext articleरामचंद्र जाधव यांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती\nज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी पटकावले अजिंक्‍यपद\nमहिला आणि पुरुष कबड्डी संघ उपान्त्य फेरीत\nव्हॉलीबॉलमध्ये महिला संघाचा सलग दुसरा पराभव\nभारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी ; इंग्लड ९२ धावांवर ४ बाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-metro-3-73043", "date_download": "2018-08-22T01:10:33Z", "digest": "sha1:NNUF4SXPLGAVHSW5MTTJP4YCSZBBJYSS", "length": 10217, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news metro-3 मेट्रो-3 चे काम रात्री करण्यास मनाई | eSakal", "raw_content": "\nमेट्रो-3 चे काम रात्री करण्यास मनाई\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nमुंबई - अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या \"मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली.\nमुंबई - अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या \"मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली.\nमेट्रो 3 चे काम रात्रीच्या वेळेस करण्यास विरोध दर्शवणारी जनहित याचिका दक्षिण मुंबईतील काही नागरिकांनी दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळातर्फे रात्री अवजड वाहने आणि यंत्राच्या साह्याने डेब्रीज व अन्य कामे करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी देण्यास न्यायालयाने नकार दिला. दिवसभर काम केल्यानंतर नागरिकांना शांत झोप मिळणे आवश्‍यक असते, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nविनयभंगप्रकरणी भगत यांना जामीन\nनवी मुंबई - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....\n'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज\nतिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/aastad-kala-will-get-special-surprise/", "date_download": "2018-08-22T01:50:05Z", "digest": "sha1:MZHQY24IBNKBJJ6GHSAUWTMALQXTPWVL", "length": 27624, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Aastad Kala Will Get Special Surprise! | आस्ताद काळेला मिळणार खास सरप्राईझ ! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nविषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nAll post in लाइव न्यूज़\nआस्ताद काळेला मिळणार खास सरप्राईझ \nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालदेखील रंगले फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य.या कार्यअंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले.शर्मिष्ठाच्या बहिणीने शर्मिष्ठाला तर भूषणच्या बायकोने भुषणला मार्गदर्शन केले आणि त्यांची हिंमत देखील वाढवली.भूषणच्या बायकोने रेशमचे आभार मानले कि ती मोठ्या बहिणीसारखी भूषणच्या मागे उभी आहे तसेच इतर सदस्यांना हे देखील सांगितले कि, भूषणला कटकारस्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे. मेघाची आई आणि मुलगी मेघाला भेटण्यासाठी घरी गेल्या.मेघाच्या मुलीने मेघ आणि सईला एक निरोप देखील दिला. तेंव्हा बघायला विसरू नका आज फ्रीझ – रीलीझ टास्कमध्ये काय घडणार तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार या सगळ्या रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहे.\nआज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस सदस्यांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या कार्या अंतर्गत सदस्यांची तीन टीम मध्ये विभागणी करण्यात येणार आहे. टीम A – दात, टीम B डाबर रेड पेस्ट आणि टीम C कॅव्हिटी असणार आहेत. टीम A ला म्हणेच दातांना टीम C मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटी पासून वाचविण्याची टीम B ची जबाबदारी असणार आहे. आता या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर आगामी भागात उलडगणार आहे.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पाडली जाणार आहे असे बिग बॉसने सदस्यांना सांगण्यात आले होते.त्यानुसारच नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली होती.या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे होते.दिलेल्या टास्कमध्ये सदस्याला नॉमिनेट करत त्याच्या चेहऱ्याला शाईची पावडर फासणे अनिवार्य होते. अशा पद्धतीने अतरंगी पद्धतीने ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली होती.\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nधर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल\nये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nनोटबंदीच्या दुष्परिणामांचे वास्तव झाकले तरी नाकारणार कसे\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nसिडकोकडून मराठी कामकाजाला हरताळ; मनसेलाही इंग्रजीतून उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/tag/mahavir-jayanti/", "date_download": "2018-08-22T02:18:30Z", "digest": "sha1:RL5STKKBIQWAWSH5WSIO6HCIA5JUY4KE", "length": 3856, "nlines": 66, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "mahavir jayanti | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nमहावीर जिनका नाम है कुण्डलपुर जिनका धाम है कुण्डलपुर जिनका धाम है अहिंसा जिनका नारा है अहिंसा जिनका नारा है ऐसे त्रिशला नंदन को लाख प्रणाम… रिता शेटिया धर्म हा शब्द दृ या धातूपासून बनलेला आहे, त्याचा अर्थ “धारण करणे...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Ahamadnagar/child-girl-torture-After-the-special-attorney-appointed/", "date_download": "2018-08-22T02:40:08Z", "digest": "sha1:AL65PJ6O7EAMPVOM5UA3Z2544FSUGW7J", "length": 8919, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार : निकालानंतर विशेष वकील नियुक्त! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार : निकालानंतर विशेष वकील नियुक्त\nपावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार : निकालानंतर विशेष वकील नियुक्त\nपावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात मंत्रालयातील ‘बाबूं’चा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे. या खटल्यात न्यायालयाने 3 ऑगस्ट रोजीच आरोपीला दोषी ठरविले असून, 7 ऑगस्ट रोजी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. असे असताना राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली असून, त्यांना या नियुक्तीचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला आहे.\nनगर रेल्वे स्थानक परिसरातून अवघ्या पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून बाळू गंगाधर बर्डे (30, रा. सोनगाव पाथरी, ता. राहुरी) या आरोपीने तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता. यात पीडितेस कायमस्वरुपीच्या गंभीर जखमा झालेल्या आहेत. या खटल्याच्या कामकाजास विलंब होत होता. त्यामुळे ‘पुढारी’ने ‘ती चिमुरडी न्यायाच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.\nत्यावरून शिवसेना प्रवक्त्या आ. नीलम गोर्‍हे, महापौर सुरेखा कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.\nत्यांचे निवेदन प्राप्त होताच जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी तातडीने डिसेंबर 2017 मध्ये अ‍ॅड. यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांमार्फत पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. महासंचालक कार्यालयातून हा प्रस्ताव गृह मंत्रालयात सादर करून, तेथून तो विधी व न्याय विभागात गेला. पोलिस प्रशासनाने तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, मंत्रालयातील ‘बाबूं’ची हा प्रस्ताव धूळखात ठेवला. 1 ऑगस्ट 2018 रोजी या खटल्यात अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केल्याचा आदेश विधी व न्याय विभागाने काढला आहे. तो आदेश अ‍ॅड. यादव यांना गुरुवारी (दि. 9) प्राप्त झाला. त्यापूर्वीच या खटल्याचा निकाल लागलेला आहे.\nअ‍ॅड. यादव यांची चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात राज्य शासनाने नियुक्ती केली. तसा आदेशही काढला. मात्र, गेल्या 8 महिन्यांमध्ये या खटल्याच्या कामकाजात गती आली व आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही झाली. आरोपीला शिक्षा ठोठाविल्यानंतर दोन दिवसांनी विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीचा आदेश संबंधितांना प्राप्त झाला आहे. या प्रकरणातून अवघ्या पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अनैसर्गिक पाशवी अत्याचाराच्या गंभीर घटनेतही मंत्रालयातील ‘बाबूं’चा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे.\nगुरुवारी आदेश प्राप्त झाला\nनगर रेल्वे स्थानक परिसरात चिमुरडीवरील अनैसर्गिक अत्याचार प्रकरणात माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला. त्यामुळे मी या खटल्याबाबत चौकशी केली असता, 7 ऑगस्ट रोजीच आरोपीला शिक्षा झाल्याचे मला समजले. -अ‍ॅड. उमेशचंद्र यादव-पाटील, विशेष सरकारी वकील\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2018-08-22T01:14:28Z", "digest": "sha1:P5IKXKFAO2NVUTZHJEJKB7RESV7FWGK7", "length": 16309, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भुजबळ यांच्यासह समीर, पंकज यांना न्यायालयाचा तूर्तास दिलासा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra भुजबळ यांच्यासह समीर, पंकज यांना न्यायालयाचा तूर्तास दिलासा\nभुजबळ यांच्यासह समीर, पंकज यांना न्यायालयाचा तूर्तास दिलासा\nमुंबई, दि. २७ (पीसीबी) – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह समीर, पंकज आणि इतरांना मंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात तूर्तास दिलासा दिला आहे. या प्रकरणी ६ ऑगस्टला न्यायालय निकाल देणार आहे. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या संदर्भात ईडीने वैयक्तिक हमीवर भुजबळ यांना दिलासा दिला आहे.\nभुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीने पीएमएलए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, याचा स्वतंत्र गुन्हा म्हणून असा उल्लेख करता येणार नाही, असा बचाव छगन भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामिनाकरता बाँड देणे कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही, असाही युक्तीवाद करण्यात आला.\nएकाच गुन्ह्याकरता दोनदा अटक करता येणार नाही. कायद्याच्या मूलभूत तत्वाचीदेखील आठवण भुजबळांच्या वकिलांनी न्यायालयाला करुन दिली. तर ईडीने आपण पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचे मान्य केले. मात्र, त्याची दखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडीने न्यायालयाला केली.\nPrevious articleसीमा सावळे यांच्या दट्ट्यानंतर इंद्रायणीनगरमधील सुस्थितीतील रस्त्यांवर १०० कोटी खर्चाचा डाव फसला\nNext articleमहापालिका अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये; भाजप नगरसवेक अभियंता प्रवीण तुपे यांना सुनावले\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल\nभंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनवज्योतसिंह सिद्धूने मुंबईत पाऊल ठेवले, तर त्याचे हातपाय छाटू ; भाजप...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nवीरपत्नींना एसटी महामंडळाकडून आजीवन मोफत पास\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंभाजी भिडेंविरोधात वारकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्यात\nसरकारकडून मराठा आंदोलकांवर सुडबुद्धीने गुन्हे; धनंजय मुंडेचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4748388316209002998&title=CM%20Fadanvis%20Thanked%20people%20for%20victory%20in%20Palghar%20Election&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:06:33Z", "digest": "sha1:Y65HLWAWGP7JHPM3IINIFKHIM2IIXTBO", "length": 10201, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "पालघरमधील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार", "raw_content": "\nपालघरमधील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार\nमुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानले. भाजपा प्रदेश कार्यालयात ही परिषद झाली. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ. राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे कृषीमंत्री व माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nमुख्यमंत्री म्हणाले, ‘पालघर लोकसभा मतदारसंघात जनतेने भाजपावर विश्वास दाखवला व राजेंद्र गावित यांना विजयी केले. निकालाचा आनंद आहे; पण ज्या प्रकारे निवडणूक झाली त्यामुळे कडवटपणा निर्माण झाला. मित्रपक्षाने भाजपाच्या दिवंगत खासदाराच्या मुलाला भाजपाच्या विरोधात निवडणुकीत उभे केले. ही कडवट लढाई टाळता आली असती, तर बरे झाले असते. निवडणुकीनंतर आमच्यापुरता कडवटपणा संपला आहे. कै. चिंतामण वनगा यांचे चिरंजीव व कुटुंबाचे भाजपा नेहेमीच स्वागत करेल. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपाचा पराभव आम्ही मान्य करतो. गेले वर्षभर तेथे तीव्र दुष्काळ होता, निवडणूक ऐन उन्हाळ्यात झाली, त्याचा फटका भाजपाला बसला. पराभवाबद्दल आत्मचिंतन करून भाजपा २०१९ मध्ये या मतदारसंघात विजय मिळवेल.’\nते म्हणाले, ‘आम्ही शिवसेनेचा नेहेमीच सन्मान केला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही युतीचे शिल्पकार मानतो. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा आदर करतो. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना समान विचाराचे भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढले, तर दोघांचेही नुकसान होईल म्हणून दोन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. युतीसाठी एकतर्फी निर्णय होऊ शकत नाही. सेनेलाही पुढे यावे लागेल. ज्या पक्षांसोबत सैद्धांतिक लढाई आहे, त्यांच्यासोबत शिवसेना जाईल असे वाटत नाही.’\n‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचा भाजपाला फटका बसला. यंत्रे बंद पडल्याने मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले, याची आयोगाने दखल घ्यावी’, असे फडणवीस यांनी नमूद केले. ‘निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असून त्यावरील आरोपांचे उत्तर आयोगाने द्यायला हवे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nशैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा ‘मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही’ सुट्टीच्या दिवशी भाजपचा मतदारांशी थेट संपर्क कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/12/07/priyanka-chopra-asias-most-sexy-woman/", "date_download": "2018-08-22T02:11:57Z", "digest": "sha1:BZYN366SGRDRTGPWANO66TFBIMIVK3C6", "length": 8487, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आशियातील सर्वात 'मादक' महिला प्रियंका चोप्रा - Majha Paper", "raw_content": "\nया मंदिरातून दसर्‍याला रामाची नाही तर रावणाची होते पूजा\nएसयूव्हीच पण रणगाड्यासारखी दणकट\nआशियातील सर्वात ‘मादक’ महिला प्रियंका चोप्रा\nआपली आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ब्रिटनची आशियातील सर्वात ‘मादक’ महिला ठरली आहे.\nक्वांटिको क्विन प्रियंका चोप्रा लंडनच्या इस्टर्न आय या साप्ताहिक वृत्तपत्राने आयोजित केलेल्या ‘५० सेक्सिेस्ट एशियन वुमन’ या स्पर्धेमध्ये पहिली आहे. तब्बल पाचव्यांदा हा किताब प्रियंकाने पटकावला आहे. २०१६ला हा किताब अभिनेत्री दीपिका पादुकोणने पटकावला होता.\nप्रियंकाने या ऑनलाइन निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व लोकांचे आभारही मानले आहेत. ती म्हणाली की, याचे श्रेय मी घेऊच शकत नाही. याचे श्रेय तुम्हालाच जाते. याबद्दल मी आभारी आहे आणि हा किताब पुढेही राखून ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. प्रियंका चोप्राची ईस्टर्न आयचे एंटरटेनमेंट संपादक आणि या स्पर्धेचे संस्थापक असजाद नजीर यांनीही प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, प्रियंका अतिशय सुंदर, हुशार, शूर आणि चांगल्या मनाची महिला आहे.\nया स्पर्धेत दुसरे स्थान भारतातील छोट्या पडद्यावरील स्टार निया शर्मा हिने पटकावले आहे. दीपिका पादुकोण तिसऱ्या, आलिया भट्ट चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री कतरिना कॅफ सातव्या स्थानी आहे आणि श्रद्धा कपूर आठव्या स्थानावर आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/direct-air-service-between-tel-aviv-and-new-delhi-57893", "date_download": "2018-08-22T01:19:09Z", "digest": "sha1:H6PYV25WZEIPGI352PNGDSRZZXY2PB6I", "length": 14181, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Direct Air Service between Tel Aviv and New Delhi दिल्ली-मुंबई-तेल अवीव थेट विमानसेवा | eSakal", "raw_content": "\nदिल्ली-मुंबई-तेल अवीव थेट विमानसेवा\nगुरुवार, 6 जुलै 2017\nया वेळी मोदी यांनी मूळ भारतीय असलेल्या इस्रायली किंवा ज्यू नागरिकांसाठी ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्ड देण्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ बनविली जाईल, असे आश्‍वासनही दिले\nजेरुसलेम, ता. 6 (यूएनआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली. दिल्ली-मुंबई-तेल अवीव दरम्यान ही विमानसेवा असणार आहे.\nदिल्ली-मुंबई-तेल अवीव विमानसेवा लवकरच सुरू होईल आणि इस्राईलच्या युवकांना मी भारताला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असे आवाहन मोदी यांनी येथील भारतीय समुदायासमोर भाषणादरम्यान केले. एअर इंडियाने यापूर्वीच दिल्ली आणि तेल अवीव दरम्यान थेट विमानसेवेची घोषणा केली होती आणि मे-जूनमध्ये ही सेवा सुरू करण्याचा विचार होता. मात्र, काही देशांच्या हवाई हद्दीतील आरक्षणामुळे ही सेवा सुरू होऊ शकली नाही.\nया वेळी मोदी यांनी मूळ भारतीय असलेल्या इस्रायली किंवा ज्यू नागरिकांसाठी ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्ड देण्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ बनविली जाईल, असे आश्‍वासनही दिले. इस्रायली लष्करात काम करणाऱ्या भारतीय समुदायाच्या नागरिकांना ओसीआय कार्ड देण्यासंबंधीचा विचार सुरू आहे.\nत्यांनी इस्राईलमध्ये एक भारतीय सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याचीही घोषणा केली. या वेळी त्यांच्यासोबत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूही उपस्थित होते. त्यांनीही व्यासपीठावर येत 6 हजार भारतीयांचे \"नमस्ते' म्हणत स्वागत केले. आपल्या दरम्यान एक मानवी पूल असल्याचे आम्ही नेहमीच लक्षात ठेवतो. आम्ही तुमचा आदर करतो. तुमच्यावर प्रेम करतो, असे नेतान्याहू म्हणाले.\n\"त्या' हल्ल्याच्या तपासाची विनंती\n2012 मध्ये नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा तपास करण्याची विनंती इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त आहे. इस्राईलने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले होते. मात्र, भारताने हा दावा फेटाळला होता.\nभारतीय हुतात्मा जवानांना आदरांजली\nनरेंद्र मोदी यांनी इस्राईल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी आज (गुरुवारी) हायफा शहरात जाऊन पहिल्या जागतिक युद्धादरम्यान हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहिली. 1918 मध्ये भारतीय जवानांनी इस्राईलच्या हायफा शहराला जर्मन आणि तुर्की लष्कराच्या ताब्यातून मुक्त केले होते. या युद्धात 44 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या हस्ते या वेळी स्मृतिस्थळाचे अनावरण करण्यात आले.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/ganesh-chaturthi-lenyadri-datta-mhaskar-marathi-news-junnar-news-pune-news-59144", "date_download": "2018-08-22T01:04:34Z", "digest": "sha1:QR56AGSBFLYFY6RRSKDWMSTEFJ7XDU5T", "length": 9626, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Chaturthi lenyadri datta mhaskar marathi news junnar news pune news संकष्टीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला भाविकांची गर्दी | eSakal", "raw_content": "\nसंकष्टीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला भाविकांची गर्दी\nबुधवार, 12 जुलै 2017\nअष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (बुधवार) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.\nजुन्नर - अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (बुधवार) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.\nआज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष व विश्‍वस्त यांनी महाअभिषेक व पूजा केली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आज सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रात्रौ गिरिजात्मकाची महाआरती होणार आहे.\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nसकाळ दहावी अभ्यासमाला या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थीच नव्हे; तर त्यांचे पालक आणि शालेय शिक्षक यांचा...\nकोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी\nपौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर...\nपिंपरी - शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांमध्ये धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरवात झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली...\nघशात अडकले खेकड्याचे हाड\nनाशिक : गिरणारे येथील 22 वर्षीय युवतीच्या घशात जेवताना खेकड्याचे हाड अडकले असता, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आली. सुशिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-pan-card-and-adhar-card-56735", "date_download": "2018-08-22T01:40:10Z", "digest": "sha1:W6H4C3SZIGGDSYVADW4SLKAQL4FUX4LB", "length": 10949, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news pan card and adhar card आधार-पॅन जोडण्यासाठी एकपानी अर्ज | eSakal", "raw_content": "\nआधार-पॅन जोडण्यासाठी एकपानी अर्ज\nशनिवार, 1 जुलै 2017\nनवी दिल्ली: करदात्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एकपानी फॉर्म सादर केला आहे. यासंबंधी प्राप्तिकर विभागाने अधिसूचना सादर केली आहे.\nनवी दिल्ली: करदात्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एकपानी फॉर्म सादर केला आहे. यासंबंधी प्राप्तिकर विभागाने अधिसूचना सादर केली आहे.\nनागरिकांना या फॉर्मवर आपला पॅन आणि आधार क्रमांक, दोन्ही कार्डांवरील नावाचे स्पेलिंग नमूद करावे लागेल; तसेच हे आधार कार्ड इतर कोणत्याही पॅन कार्डासोबत लिंक केले जाणार नाही; तसेच त्यांच्याकडे केवळ एकच पॅन कार्ड आहे अशा स्वरूपाच्या घोषणापत्रावर सही करावी लागणार आहे. \"पॅनला आधार जोडण्यासाठी फॉर्म हा कागदी स्वरूपातील आणखी एक पर्याय आहे. एसएमएस आणि ऑनलाइन जोडणीचा पर्याय खुला आहेच', असे प्राप्तिकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nदोन्ही महत्त्वाचे दस्ताऐवज एकमेकांना जोडण्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. नागरिकांनी अखेरच्या दिवशी प्राप्तिकरच्या वेबसाइटवर गर्दी केली. त्यानंतर विभागाची वेबसाइट क्रॅश झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनेकांना येणारी अडचण लक्षात घेत ही मुदतवाढ देण्यात आली असून, जोडणी न करणाऱ्यांचे पॅन कार्ड आपोआप रद्द होणार नाही.\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nमेडिकलमध्ये होणार \"जेरियाट्रिक सेंटर'\nमेडिकलमध्ये होणार \"जेरियाट्रिक सेंटर' नागपूर : उपराजधानीतील वयवर्षे 75 असलेल्या वृद्धांसाठी \"गुड न्यूज' आहे. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी...\nकारसह पुरात वाहून गेलेले दोन युवक बचावले\nगडचिरोली : सोमवारी (ता. 20) बस पुरात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी पहाटे दोन युवक कारसह पुरात वाहून गेले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन,...\nघशात अडकले खेकड्याचे हाड\nनाशिक : गिरणारे येथील 22 वर्षीय युवतीच्या घशात जेवताना खेकड्याचे हाड अडकले असता, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आली. सुशिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/ambadi-plantation-agriculture-success-114320", "date_download": "2018-08-22T01:24:29Z", "digest": "sha1:KSIZWNQCNB4ODSYVDOZXRRFQNZ4F64OK", "length": 17148, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "ambadi plantation agriculture success धुऱ्यावरील अंबाडीला मिळवून दिली प्रतिष्ठा | eSakal", "raw_content": "\nधुऱ्यावरील अंबाडीला मिळवून दिली प्रतिष्ठा\nरविवार, 6 मे 2018\nनागपूर - आहारातील वेगळेपण टिकविण्यासाठी कधी भाजी तर कधी तोंडी लावायला चटणी एवढ्यापर्यंतच सीमित असलेले ग्रामीण भागातील दुर्लक्षित पीक म्हणजे अंबाडी. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात, एवढाच काय तो उपयोग सर्वसाधारणपणे लोकांना माहीत आहे. परंतु अंबाडीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, उपपदार्थ तयार करणे शक्‍य आहे. तसेच मानवी आरोग्याला पोषक अशी घटकही अंबाडीतून मिळतात हे लक्षात आल्याने प्रगतिशिल शेतकरी अनंत भोयर (मु. पो. कचारी सावंगा, ता. काटोल) अनेक वर्षांपासून आपल्या शेतीमध्ये अंबाडीची लागवड करीत आहेत.\nनागपूर - आहारातील वेगळेपण टिकविण्यासाठी कधी भाजी तर कधी तोंडी लावायला चटणी एवढ्यापर्यंतच सीमित असलेले ग्रामीण भागातील दुर्लक्षित पीक म्हणजे अंबाडी. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात, एवढाच काय तो उपयोग सर्वसाधारणपणे लोकांना माहीत आहे. परंतु अंबाडीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, उपपदार्थ तयार करणे शक्‍य आहे. तसेच मानवी आरोग्याला पोषक अशी घटकही अंबाडीतून मिळतात हे लक्षात आल्याने प्रगतिशिल शेतकरी अनंत भोयर (मु. पो. कचारी सावंगा, ता. काटोल) अनेक वर्षांपासून आपल्या शेतीमध्ये अंबाडीची लागवड करीत आहेत. धुऱ्यावर क्वचितपणे दिसणाऱ्या या अंबाडीच्या लागवडीस प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भोयर यांनी महत्वपूर्ण वाटा उचलला आहे.\nभोयर म्हणाले, की अंबाडी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. तसेच अंबाडीच्या इतर भागांपासूनही विविध पदार्थांची निर्मिती शक्‍य आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही हवामानात येणारे हे पीक मोनोकल्चर आणि नगदी पिकांच्या ओझ्याखाली दुर्लक्षिले गेले आहे. याचा औषधी उपयोग मला लक्षात आल्याने गेली अनेक वर्ष मुख्य पिकामध्ये आंतरपीक म्हणून अंबाडीची लागवड करीत आहे.\nपावसाळ्यातली आर्द्रता अंबाडीच्या वाढीसाठी पोषक असते. अंबाडीच्या पानांची भाजी, बिया आणि फुलांपासून विविध प्रक्रीया केलेली उत्पादने यापासून शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ शक्‍य आहे. माझ्या शेतातील अंबाडी आणि त्यापासून तयार केलेले पदार्थांना पाहण्यास, विकत घेण्यास अनेक शेतकरी तसेच नागरिकही स्वतः उत्सुक आहेत. सुजाण आणि आरोग्याप्रती जागरूक असलेली मंडळी राज्यभरातून याबाबत मला विचारणा करतात. अनेक पदार्थांची मागणीही नोंदवितात.\nअंबाडीचे सर्वांत जास्त उत्पादन चीनमध्ये होते. ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असताना याच्या पाल्याची भाजी करतात. याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑइल’ असे म्हणतात. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल (टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते. त्यात मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.\nपित्त, जळवात, अजीर्ण इत्यादी रोगांवर लाभदायक आहे.\nअंबाडीच्या फुलांमधले जैविक गुण हायपर टेन्शन, कोलेस्टेरॉल, मधुमेह, मूत्रविकारावरही गुणकारी.\nअंबाडीत व्हिटॅमिन सी आणि आयर्नची मुबलक मात्रा असते.\nअंबाडी आहे कल्पवृक्षाप्रमाणेच उपयोगी\nकोवळ्या पानांची होते भाजी\nफुलांपासून चटणी, जॅम, जेली, सरबत पावडर आदी पदार्थ\nकाडी वा दांडीपासून शो पिसेस तयार होतात\nबियांपासून लाडू बनविले जातात\nअवर्षणाला तोंड देण्यास समर्थ\nदोऱ्या, सतरंज्या, कागद करण्यास उपयुक्त\nघरगुती सोलर ड्रायर पध्दतीने वाळवून ठेवल्यास वर्षभर वापरता येते\nएकल पीक पध्दती आणि हरितक्रांतीच्या प्रभावामुळे पारंपरिक औषधीयुक्त पिके मागे पडली आहेत. बाजारकेंद्रित व्यवस्थेमुळे बाजारात जे विकता येईल अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा भर आहे. अशावेळी मी विचार केला की अंबाडीसारख्या कमी खर्चाच्या आणि चांगले उत्पादन, उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या लागवडीवर भर दिला पाहिजे. कालौघात जे विकल्या जाते ते पेरावे असा समज दृढ झाला आणि शेतकरी डाळीपासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच बाबतीत परावलंबी होऊ लागला आहे.\n- अनंत भोयर, शेतकरी, कचारी सावंगा, जि. नागपूर\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nपुणे शहरात दिवसभर पावसाची रिपरिप\nपुणे - पुणेकरांनी मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप अनुभवली. त्यामुळे छत्री आणि रेनकोट घेऊन नागरिक दैनंदिन कामे करत असल्याचे चित्र शहराच्या...\nसातारा पालिकेत रंगले मानापमान नाट्य\nसातारा - कोणी कोणाला सांगून जायचे, यावरून सातारा नगरपालिकेत मानापमान नाट्य रंगले. हे नाट्य रंगले थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा व प्रशासन प्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T02:23:20Z", "digest": "sha1:GJC5CK2GOUOZVOUFMYCKZDXLY66VRUV2", "length": 7860, "nlines": 85, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "कोल्हापूर : गोळी झाडून एका तरुणाचा खून | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome कोल्हापूर-सांगली-सातारा कोल्हापूर : गोळी झाडून एका तरुणाचा खून\nकोल्हापूर : गोळी झाडून एका तरुणाचा खून\nकोल्हापुर येथील जरगनगरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास डोक्‍यात गोळी झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला. प्रतीक प्रकाश पोवार असे मयत तरुणाचे नाव आहे. जरगनगर नाका ले आऊट क्रमांक चारच्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला.जरगनगरकडून पाचगाव रस्त्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास प्रतीक आणि त्याचे काही मित्र कट्ट्यावर बोलत बसले होते. यावेळी तिथं प्रतीकचा मित्र आला. त्या दोघात वाद झाला. गळपट्टी धरण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. त्यानंतर तो तुला सोडत नाही अशी धमकी देवून निघून गेला. यानंतरही प्रतीक मित्रासोबत तिथंच कट्ट्यावर बसून होता. थोड्या वेळाने तो तरुण पुन्हा तिथं आला. त्याने थेट प्रतीकच्या डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावली आणि गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो प्रतीकच्या मित्रालाही घेऊन पळून गेला आहे. मारणाऱ्याच्या अंगावर टी शर्ट आणि बर्म्युडा होता. त्याने बर्म्युडाच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढल्याचे घटनास्थळावर असलेल्या दोन तरुणांनी सांगितले. राजकारणाशी संबंधित कारणावरून हा खून झाल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. प्रतीकचा खून प्रतिक सरनाईक नावाच्या तरुणाने केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सरनाईकवर इचलकरंजीमध्ये गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nजलपर्णीमुक्त पवनामाई अभियानात पर्यावरण प्रेमी संघटनांसह सामाजिक संघटनांचाही सहभाग\nपिंपरी वाघेरेमधील ६०१ सदनिकांचा पंतप्रधान आवास प्रकल्पाला मंजुरी; सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nशिवसेना संपर्क अभियान; मुठा खोर्‍यातील दिग्गज शिवसेनेत\nहौस म्हणून चोरी करणारा मेकॅनिक पोलिसांच्या ताब्यात; शाहूपुरी पोलिसांची कारवाही\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2018-08-22T01:05:55Z", "digest": "sha1:OJ6J2UIWABJTG35WF4AMSE67QNUZZVI2", "length": 30372, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयगड - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nप्रकार गिरिदुर्ग भुईकोट किल्ला\nठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nजयगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]\n५ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे\n६ गडावरील राहायची सोय\n७ गडावरील खाण्याची सोय\n८ गडावरील पाण्याची सोय\n९ संदर्भ आणि नोंदी\n११ हे सुद्धा पहा\nजयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजुंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येवून मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षीत असे बंदर म्हणून जयगड पुर्वीपासून प्रसिद्ध आहे.\nजयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणार्‍या फाटय़ापासून आपण पाच मिनिटांमधे जयगडाचा बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ येवून पोहोचतो.\nमुंबई-पणजी महामार्गावरील संगमेश्वर हे गाव ओलांडल्यावर घाटाच्या माथ्यावर निवळी फाटा लागतो. येथून जयगडाला अथवा गणपतीपुळे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. तसेच रत्नागिरी कडून गणपतीपुळे मालगुंड मार्गेही जयगड गाठता येतो.\nकिल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला.\nसध्या बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षीत केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येवून भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेले आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे.\nदोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे.\nदरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामधे पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग असे मार्ग केलेले आहेत तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रेयांचा वाडा असेही म्हणतात.\nया वाडय़ा शेजारीच पाण्याचा मोठी विहीर आहे. मात्र तो झाडी झुडुपांनी पुर्णपणे झाकला गेला आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळे जवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती तटबंदी साठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमधे जीवंत चिणून तटाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपुर्ण बलीदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे.\nतटबंदीवरुन पुर्ण गडफेरी करता येते. गडावरुन समुद्राकडील देखवा उत्तम दिसतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामधे जागोजाग मार्‍याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते मात्र तोफां आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीडतासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायर्‍या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खली जांभ्या दगडा कोरलेली गुहा आहे. यात मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुज ही पहायला मिळतात. समुद्राकाठचा पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी सडकेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो.\n↑ \"गॅझेट नोटिफिकेशन\" (इंग्रजी मजकूर). आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nमांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड\nसोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला\nअचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचना किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ\nअंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला\nकान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला\nनाशिक - त्र्यंबक रांग\nघरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला\nइगतपुरी - कळसूबाई रांग\nकुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला\nरतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला\nहरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड\nढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला\nढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला •श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला\nपुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)\nसिंहगड किल्ला • राजगड किल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला\nरोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला\nमहाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)\nप्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड\nपांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड\nसदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड\nजंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड\nभुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड\nअडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला\nमाहुली • आजोबा किल्ला\nश्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला\nरोहा - (कुंडलिका खोरे)\nअवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला\nसागरगड • मंडणगड• पालगड\nतारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला\nउंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Solapur/escaped-theft-will-be-arrested-soon-Nangre-Patil/", "date_download": "2018-08-22T02:42:32Z", "digest": "sha1:44IXALJAA3HZVCZ4IPIILCOJU6BTZIKL", "length": 9362, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " फरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › फरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील\nफरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील\nउर्वरित दरोडेखोरांना पकडून लवकरच गजाआड करणार आहोत. गृह राज्यमंत्री यांच्या माध्यमातून अबू कुरेशी यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासाठी व शौर्य पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे. अबू कुरेशी हे मोहोळवासीयांसाठी आदर्श आहेत, असे गौरवोद‍्गार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.\nमंगळवारी रात्री दरोडेखोरांनी पोलिस पथकावर हल्ला केल्यानंतर पोलिसांच्या मदतीला गेलेले अबू कुरेशी हे दरोडेखोरांशी लढताना गंभीर जखमी होऊन मृत झाले. या पार्श्‍वभूमीवर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे बुधवारी मोहोळ येथे आले होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह डोंगरे आदी अधिकारी उपस्थित होते.\nमंगळवारी रात्री झटापटीत वैजीनाथ रामा भोसले (रा. जामगाव, ता. मोहोळ) यास जेरबंद करण्यात यश आले असून उर्वरित दरोडेखोर फरार आहेत. दरोडेखोरांनी पोलिस कर्मचारी सचिन मागाडे, सचिन गायकवाड, रामनाथ बोंबीलवार, समीर खैरे यांच्यावर चाकूने सपासप वार केले. जखमींवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. मोहोळचे पोलिस सचिन गलांडे, विजय जाधव हे दोन पोलिस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत.\nयावेळी नांगरे-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांची एक गोपनीय बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर दरोडेखोरांनी ज्याठिकाणी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकावर हल्ला केला, त्याठिकाणाला भेट दिली. स्वतःचा प्राण देऊन दरोडेखोराला पकडून देणार्‍या अबू कुरेशी यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनि निलेश बडाख, सपोनि विक्रांत बोधे, सपोनि दत्तात्रय निकम, पो. उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव आदींसह मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nयावेळी पुढे बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, अबू कुरेशी हे आपल्या सर्वांसाठी दि रियल हिरो होते. त्यांनी पोलिसांचा जीव वाचविण्यासाठी केलेले धाडस अतुलनीय आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. यापुढे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याच्या कारवाया करताना सशस्त्र करण्याच्या सूचना सर्व अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांसारखे गुन्हे घडतील. त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा खणखणीत इशारादेखील यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.\nतत्पूर्वी दुपारी 12 वाजता मृत अबू कुरेशी यांचे पार्थिव शरीर मोहोळ येथे आणण्यात आले. यावेळी कुरेशी जमातच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेबाबत पोलिस प्रशासनाला धारेवर धरत सोलापूर येथील पोलिसांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिल्याबद्दल नांगरे-पाटील यांच्यासमोर संताप व्यक्‍त केला.\nयावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी अबू कुरेशी यांचे बलिदान वाया जाणार नाही. शासनस्तरावरुन योग्य कारवाई पोलिस प्रशासन करत असल्याचे सांगून जमावाला शांततेचे आवाहन केले. त्यानंतर शासकीय इतमामात अबू कुरेशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी कर्मचारी व मोहोळवासीय उपस्थित होते.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ravindrachavan.in/events", "date_download": "2018-08-22T01:58:27Z", "digest": "sha1:AD4ZX2B7KCYZVEOSC2L7WS7IKSNOFCAQ", "length": 9738, "nlines": 97, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "Ravindra Chavan MLA", "raw_content": "\nडोंबिवली रोझ फेस्टिवल २०१८\nAbout event: डोंबिवलीत भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन अगदी धकाधकीच्या जीवनाने त्रस्त झालेल्या समस्त डोंबिवलीकरांसाठी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच एक गोड बातमी आहे. यंदाही डोंबिवलीकर मासिकाचे संपादक व नामदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून 3 आणि 4 फेब्रुवारीला रामनगर येथील बालभवन येथे डोंबिवली रोझ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. गुलाबांच्या फुलांची नजाकत काही औरच असते. त्याचे मनमोहक रुप, आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमँटीक व्हॅल्यू अबालवृध्दांच्या मनाला नक्कीच साद घालते. इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नागपूर येथून प्रदर्शक सहभागी होणार आहेत. डोबिवली रोझ फेस्टिवलकरिता गौरवास्प्द गोष्ट म्हणजे ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक कल्याणचे डॉ. म्हसकर व वांगणीचे मोरे बंधू यांचा सहभाग प्रदर्शनात होत आहे. दोघांनीही गुलाब लागवडीत खरोखर पथदर्शक काम केलं आहे. डॉ.म्हसकर कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात प्रसृतीतज्ज्ञ असून ते सच्चे गुलाबप्रेमी आहेत. त्यांच्या सरळगावच्या बागेत जवळपास 250 प्रकारचे फक्त गुलाब आहेत. डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये सर्वसामान्य डोंबिवलीकरांना केवळ छानछान गुलाब पहायला मिळणार नाहीत तर त्यांच्या घराच्या बागेतील गुलाब प्रदर्शनात मांडता येणार आहेत. गुलाब प्रदर्शनाव्यतिरिक्त फेस्टिवलमध्ये आकर्षक पुष्परचना सजावट पण आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये गुलाब फुलाला केंद्र स्थानी ठेवून अन्य फुले वापरण्यात येणार आहेत स्थळ - बालभवन, डॉ. राव बंगल्यासमोर, रामनगर, डोंबिवली (पूर्व) शनिवार दि. 3 फेब्रुवारी 2018 आणि 4 फेब्रुवारी 2018 वेळ : सकाळी 10 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत.\nOrganizer: नामदार रविंद्र चव्हाण, अध्यक्ष, डोंबिवलीकर रोझ सोसायटी\nOrganizer: ना. रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री महाराष्ट्र\nVenue: वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली\nAbout event: नमो रमो नवरात्रौत्सवात आज आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत.. अत्याधुनिक साऊंड सिस्टीम सह दिमाखदार आणि आकर्षक रोषणाईमध्ये आपल्या सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध गोफ नृत्य बघायला आपण उत्सुक आहात ना गोफ नृत्य व नवरात्रोत्सव याचे अजोड नाते आहे.गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शाळा हिर्लोक गेली ३ वर्षे ठिकठिकाणी हा खेळ सादर करत आहे तर मग डोंबिवलीतील भव्य दांडिया जल्लोषात सर्वांनी नक्की सामील व्हा. स्वागतोत्सुक: रविंद्र चव्हाण\nChief Guest: मराठी सिनेतारका व कलाकार व समस्त पदाधिकारी\nOrganizer: ना. रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री महाराष्ट्र\nVenue: ठिकाण : वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व)\nAbout event: आग्रहाचे निमंत्रण.. सांस्कृतिक शहर मानल्या जाणाऱ्या आपल्या डोंबिवली शहराची शान वाढवण्यासाठी नवरात्रीच्या मंगल समयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व डोंबिवलीकरांनी या आनंदमयी उत्सवात अधिक भर घालण्यासाठी उपस्थित रहावे ही विनंती.\nOrganizer: नामदार रविंद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी\nVenue: ठिकाण : वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व)\nChief Guest: नामदार रविंद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://reconnectingwithgodavari.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T01:43:18Z", "digest": "sha1:KSFBUZ2X7VJPJJ6YIAXTTJKY55OWOKRD", "length": 14842, "nlines": 127, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान! – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nसातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान\n‘सीरी गोला’ देवतेचा छाप असलेले सातवाहनकालीन नाणे नाशिकमध्ये गवसले\nइ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० या काळात नाशिक सातवाहन राजांच्या ताब्यात होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोदाकाठावरील गोवर्धन येथे व्यापाऱ्यांचे संघ होते. मात्र, सातवाहन गोदावरीकडे कसे पाहत होते, याबाबतच्या काहीच खाणाखुणा मिळत नसल्याने संशोधकांना आश्चर्य वाटत होते. सातवाहनकालीन ‘श्री गोदावरी’ (सीरी गोला) असा उल्लेख असलेले नाणे व त्या नाण्यातील गोदावरी देवी नदीपात्रात उभी असलेल्या छापाचे सातवाहन नाणे पहिल्यांदाच आढळले आहे. सातवाहन संस्कृतीत गोदावरी नदीला देवतेचे स्थान दिल्याचे यातून स्पष्ट होते. गोदावरीचा उल्लेख असलेले हे एकमेव नाणे आहे. भारतात सुमारे चारशे वर्षे राज्य करणारे घराणे म्हणून सातवाहन राजे ओळखले जातात. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा किंवा दक्षिणेचा राजकीय इतिहास सातवाहन घराण्याशिवाय पूर्ण होत नाही. दक्षिणपथावरून मौर्यांचे आधिपत्य नाहीसे झाल्यावर सातवाहनांनी पूर्व-पश्चिम समुद्रांमधील प्रदेशावर राज्य प्रस्तापित केले. शिवसातकर्णीच्या काळात परदेशी क्षत्रपांनी आक्रमण करून महाराष्ट्रावर ताबा मिळवला. यानंतर सतरा वर्षांनी गौतमीपुत्र सातकर्णीने क्षत्रपांशी नाशिक येथे सुमारे इ. स. ७८ मध्ये युद्ध करून विजय मिळवित महाराष्ट्र स्वतंत्र केला. सातवाहनकाळ हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ समजला जातो. सातवाहनकाळाने महाराष्ट्राला नवीन ओळखही दिली. तसेच लेणी, शेती, बँकिंग व्यवस्था, युरोपापर्यंतच्या व्यापारामुळे समृद्धी दिली. या शौर्याचे प्रतीक असलेल्या राजांनी आपापल्या काळात पाडलेल्या नाण्यांवर राजाची प्रतिमा व लेणींवरील विविध चिन्हांचा वापर केल्याचे दिसते. मात्र, गोदावरी तटावर बहरलेल्या सातवाहन संस्कृतीच्या दृष्टीने गोदावरीचे महत्त्व आतापर्यंत कधीही अधोरेखित झाले नव्हते. ते नाशिकमधील नाणे अभ्यास चेतन राजापूरकर यांना गोदावरीपात्रातून मिळालेल्या गोदावरी देवतेच्या पोटिन धातूच्या नाण्यामुळे आता अधोरेखित होईल. सातवाहन गोदावरीला देवतेच्या स्थानी मानत होते, हे या नाण्यावरून स्पष्ट होते. या नाण्यांवर ब्राह्मी लिपित ‘सीरी गोला’ म्हणजेच श्री गोदावरी असा उल्लेख असून, नदीपात्रात उभ्या असलेल्या देवतेची प्रतिमा आहे. तर मागील बाजूस सातवाहन नाण्यांवर आढळणारे कुंडीतील वृक्ष हे चिन्ह आहे, असे नाणे अभ्यासक व संग्राहक चेतन राजापूरकर सांगतात. राजापूरकर म्हणाले, ‘हे नाणे कोणत्या सातवाहन राजाच्या काळात आले अथवा याचा कार्यकाळ कोणता हे शोधणे संशोधकांसमोर नवे आवाहन असणार आहे. या नाण्यामुळे सातवाहनांचा नदीबाबतचा एक पैलू समोर आल्याने पूर्वीपासून नदीला असलेले महत्त्व जागतिक जल दिनानिमित्त अधोरेखित झाले आहे.’ इतर नाण्यांवरील नदी देवता १. वाराणसी येथील वरुणा नदीच्या नावाने आढळणारे वरुणा देवी हे नाणे. २. विदर्भातील वैनगंगा नदीच्या नावाने आढळणारे बेनकस हे नाणे व त्यावरील मत्स्यावर उभी असलेली देवी. ३. नर्मदा नदीच्या नावाने आढळणारे हातात मासा धरलेल्या देवीचे नर्मदा हे नाणे.\nगोदावरीला दक्षिण गंगा, वृद्ध गंगा, जैन साहित्यात गोदा, गोयावी, सप्त गोदावरी असे म्हटले जाते. तर गाथा सप्तशतीमध्ये गोदावरी, गोदा-आ-अरी, गोला, गोलाई असेही संबोधले जाते. गोदावरी मुळात गोला या नावाने ओळखली जाते. तिचे दुसरे नाव पार्वती आहे. ही नावे आर्य प्रभावदर्शक आहेत. गोदावरीचे गोदा हे नाव द्रविडियन शब्दापासून आले आहे. ‘सीरी’ म्हणजे श्री व ‘गोला’ म्हणजे गोदावरी नदी.\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/recapping-lionel-messi%E2%80%99s-incredible-el-clasico-performance-41838", "date_download": "2018-08-22T01:32:24Z", "digest": "sha1:KZUBOB6YAYMH22BQ2L76LT3O4Y7SUWBZ", "length": 14320, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Recapping Lionel Messi’s incredible El Clasico performance क्‍लासिको मेस्सी नाबाद पाचशे | eSakal", "raw_content": "\nक्‍लासिको मेस्सी नाबाद पाचशे\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nमेस्सी मॅजिक चल गया\n- बार्सिलोनाकडून 500 गोल 577 लढतींत\n- ला लीगामध्ये 343 सर्वाधिक गोलचा पराक्रम\n- बार्सिलोना-रेयाल लढतीत सर्वाधिक 23 गोलचा विक्रम\n- ला लीगाच्या या मोसमात 31 गोल; तर चॅंपियन्स लीगमध्ये सर्वाधिक 11 गोल\n- या मोसमात 46 सामन्यांत 47 गोल\n- 2009 पासून त्याला राईट विंगरऐवजी मैदानाच्या मध्यभागी आणले, तेव्हापासून दर सामन्यामागे किमान एक गोल\nमाद्रिद - लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाकडून पाचशेवा गोल करण्याचा पराक्रम केला. हा पराक्रम करतानाच त्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी रेयाल माद्रिदला हार मानण्यास भाग पाडले. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील लढत बरोबरीत सुटणार, असे वाटत असतानाच मेस्सीने भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास हा गोल केला.\nमाद्रिदचे पाठीराखे जेम्स रॉड्रिगेझच्या गोलचा आनंद साजरा करीत असतानाच मेस्सीने हा अफलातून गोल केला. खरे तर 77व्या मिनिटास माद्रिदचा कर्णधार सर्जीओ रामोस याला मेस्सीला धक्का दिल्याबद्दल मैदानाबाहेर काढण्यात आले होते, त्या वेळी बार्सिलोना 2-1 आघाडीवर होते; पण रॉड्रिगुएझ याने 86व्या मिनिटास माद्रिदला बरोबरी साधून दिली होती.\nमेस्सीने बारा सेकंद बाकी असताना गोलच केला नाही, तर रेयालच्या सर्व योजना हाणून पाडल्या. रेयालने मेस्सीची कोंडी करण्यासाठी धसमुसळा खेळ करण्याचे ठरवले होते, तरीही मेस्सीने दोन गोल केले, सहा शॉटस्‌ गोलच्या दिशेने मारले, त्यातील चार ऑन टार्गेट होते. त्याच्या सात ड्रिबल सामन्यात सर्वाधिक होत्या; तर त्याने 72 टच रेयालच्या कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त होते. पूर्वार्धात मेस्सीच्या तोंडावर जोरदार प्रहार झाला होता, तरीही तोच रक्ताळलेला चेहरा घेऊन तो खेळला.\nमेस्सी वि. रोनाल्डो असेच संबोधल्या जाणाऱ्या लढतीत दोघांनीही गोल करण्याच्या संधी सामन्याच्या सुरवातीस दवडल्या होत्या. त्यातच प्रतिस्पर्धी गोलरक्षक बहरले. त्यातही बार्सिलोना गोलरक्षक तेर स्टेगन याने 12 शॉटस्‌ रोखले. त्यात रोनाल्डोचेही प्रयत्न होते; मात्र अखेरीस बार्सिलोनाची चेंडूवरील जास्त हुकमत (58-42) ही रेयालने गोलच्या निर्माण केलेल्या संधींपेक्षा सरस ठरली.\nमेस्सी मॅजिक चल गया\n- बार्सिलोनाकडून 500 गोल 577 लढतींत\n- ला लीगामध्ये 343 सर्वाधिक गोलचा पराक्रम\n- बार्सिलोना-रेयाल लढतीत सर्वाधिक 23 गोलचा विक्रम\n- ला लीगाच्या या मोसमात 31 गोल; तर चॅंपियन्स लीगमध्ये सर्वाधिक 11 गोल\n- या मोसमात 46 सामन्यांत 47 गोल\n- 2009 पासून त्याला राईट विंगरऐवजी मैदानाच्या मध्यभागी आणले, तेव्हापासून दर सामन्यामागे किमान एक गोल\n- 2011-12 च्या मोसमात 60 सामन्यांत 73 गोल, ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी\n- 2012 या वर्षात सर्वाधिक 91 गोलचा विक्रम\n- मेस्सी आल्यापासून बार्सिलोनाची 29 विजेतेपदे, त्यात आठ ला-लीगा आणि चार चॅंपियन्स लीग जेतेपदे\nसोळावर्षीय शेतकरीपुत्राचा एशियाडमध्ये सुवर्णवेध\nपालेमबँग : सोळावर्षीय सौरभ चौधरीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक विजेत्या; तसेच ऑलिंपिक विजेत्यास मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आशियाई...\nभारतीय महिलांची दमदार आगेकूच\nजाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून...\nमांजरा साखर कारखान्याकडून ऊसाला उच्चांकी भाव\nलातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न...\nसमाजाच्या हितासाठी पोलिस रस्त्यावर असतात : फत्तेसिंह पाटील\nनांदेड : पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना...\nलातूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस\nलातूर- लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/uadayan-raje-met-cm-devendra-fadnvis-after-sharad-pawar-warning/", "date_download": "2018-08-22T01:52:35Z", "digest": "sha1:C57E6WCA25FN4JMX2AA75B4QUXDAO7UA", "length": 11935, "nlines": 110, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पवारांनी 'कॉलर' उडवली... आणि उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपवारांनी ‘कॉलर’ उडवली… आणि उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला \nटीम महाराष्ट्र देशा : आजपर्यंत खासदार उदयन राजे आणि अजित पवार यांच्या फारकतीची वेळ आली तरी शरद पवार कदीच मध्ये पडले नाहीत. उदयनराजेंवरुन निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना पवारांनी आतापर्यंत शांतपणे उत्तरं दिले आहे. मात्र आज पहिल्यांदाच त्यांनी उदयनराजेंच्या स्टाईलवरुन चांगलेच टोले मारले. तसेच उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आयोजित कार्यक्रमाकडे पाठ फिरवली मात्र शरद पवार आवर्जून उपस्थित राहिले. आज पवारांनी उदयन राजेंचे पंख कापण्याचे संकेत दिले आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांना टोला मारला. ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत पवारांनी राजे स्टाईलवर शाब्दिक फटकारे मारले.\nत्यानंतर अवघ्या काही तासांतच उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या हल्ल्यानंतर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. राजधानी महोत्सव सातारा 2018 या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी निमंत्रण देण्यासाठी उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरी या दोन नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी शरद पवार यांच्या मिश्कील टिपण्णी नंतर राज्याच्या राजकारणात ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे.\nदरम्यान , साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पेटले आहे. खासदार उदयन राजे समर्थक आणि विरोधक यांच्या नेहमीच शाब्दिक युद्ध होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा शाब्दिक चकमक होत असते.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nयाचं मुद्द्यावरुन पत्रकारांनी शरद पवारांना जिल्ह्यात पक्षांतर्गत निर्माण झालेल्या पेचाबाबत प्रश्न विचारला असता. पवार म्हणाले, “काही पेचबीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं. उतारा काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी असते ती कॉलर अशी होते” अशी शाब्दिक टिपणी करत पवारांनी उदयनराजेंप्रमाणे उभी असणारी कॉलर पवारांनी खाली करुन दाखवली.\nशरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. दरम्यान ते पत्रकार परिषदेत होते. शरद पवार यांनी पहिल्यांदाच उदयनराजेंच्या स्टाईलवरुन मिश्किलपणे भाष्य केले.\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहाराष्ट्र देशा: केरळ राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत लाखों…\nस्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता :…\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nसांगली : अखेर महापौरपदाची माळ संगीता खोत यांच्या गळ्यात\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/sports-news-cricket-news-bcci-team-india-womens-world-cup-smriti-mandhana-57257", "date_download": "2018-08-22T01:05:27Z", "digest": "sha1:ZB5C3F4X4AWGSHEWQ2YETSJ4OHPH5FE6", "length": 14054, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket news BCCI Team India Women's World Cup Smriti Mandhana भारतीय युवतींची क्रिकेटदौड! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 4 जुलै 2017\nमहाराष्ट्रातातील क्रिकेटप्रेमींसाठी तर ही स्पर्धा कायमची लक्षात राहील; कारण सांगलीची स्मृती आणि मुंबईची पूनम या दोघींबरोबर मोना मेश्राम आणि राजेश्‍वरी गायकवाड अशा एकूण चार मराठी युवती या संघात आहेत\nचँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय क्रिकेट संघाच्या केलेल्या दारुण पराभवाचा सल अखेर इंग्लंडमध्येच महिला विश्‍चचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाने मिळवलेल्या दणदणीत यशामुळे थोडा तरी भरून यायला हरकत नसावी\nअर्थात, या महिला विश्‍वचषक स्पर्धेचा हा अंतिम सामना नव्हता; तरीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही क्रिकेट सामना हा या दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींसाठी अंतिम सामनाच असतो खरे तर या स्पर्धेत भारतीय युवतींनी आपल्या पराक्रमाने अवघे विश्‍व दणाणून सोडले आहे.\nपहिल्या दोन सामन्यांत आपण इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांची धूळधाण उडवली होती ती तुफानी फलंदाजीच्या जोरावर. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना आधीच्या दोन्ही सामन्यांत आपल्या बॅटचे पाणी पाजणारी स्मृती मंधाना अवघ्या दोन धावांवर बाद झाली आणि क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र, त्यानंतर पूनम राऊतने खंबीरपणे खेळपट्टीवर उभे राहून 47 धावा काढल्या. तिला दीप्ती शर्माने मोलाची साथ दिली. तरीही भारताची 169 धावसंख्या पाकिस्तानच्या आवाक्‍यातीलच होती. मात्र, या सामन्यात आपल्या गोलंदाजांनी कमाल केली आणि त्यातही एकता बिश्‍तने अवघ्या 18 धावांत पाकच्या पाच युवतींना तंबूत धाडत भारताला विजयश्री मिळवून दिली.\nमहाराष्ट्रातातील क्रिकेटप्रेमींसाठी तर ही स्पर्धा कायमची लक्षात राहील; कारण सांगलीची स्मृती आणि मुंबईची पूनम या दोघींबरोबर मोना मेश्राम आणि राजेश्‍वरी गायकवाड अशा एकूण चार मराठी युवती या संघात आहेत कोणे एके काळी आपल्या पुरुष क्रिकेट संघावर मुंबई आणि महाराष्ट्राचे वर्चस्व असे. ते दिवस बघता बघता काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्रातील युवतींनी ती कसरही भरून काढली आहे. त्यातही विशेष कौतुक करायला हवे ते स्मृतीचे कोणे एके काळी आपल्या पुरुष क्रिकेट संघावर मुंबई आणि महाराष्ट्राचे वर्चस्व असे. ते दिवस बघता बघता काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्रातील युवतींनी ती कसरही भरून काढली आहे. त्यातही विशेष कौतुक करायला हवे ते स्मृतीचे इंग्लंडविरुद्ध 90 धावा ठोकणाऱ्या स्मृतीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यांत चक्‍क शतकच झळकवले. अर्थात, तिला संघातील अन्य सहकाऱ्यांचीही मोलाची साथ लाभली होतीच.\nपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मात्र आपल्या या रणरागिणींना बॅटीचा सूर गवसला नाही तरी गोलंदाजांचेच वर्चस्व असलेल्या या सामन्यात भारतीय युवतींचीच गोलंदाजी वरचढ ठरली. भारतीय युवतींनी असाच नेत्रदीपक खेळ पुढेही सुरू ठेवला तर मिताली राजच्या नेतृत्वाखालील हा संघ विश्‍वचषकावर आपले नाव कोरेल.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-22T02:22:54Z", "digest": "sha1:7JGX75Z4YNTKX7EW2ZRHHN456TYJRCUJ", "length": 7801, "nlines": 102, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nHome आरोग्य निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित\nनिपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित\nनिपाह या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टिस्ट्युड ऑफ वायरॉलॉजीने ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर निपाह व्हायरस असल्याची घोषणा केली आहे.\nनिपाह व्हायरस काय आहे\n-या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते. प्राणी आणि माणसांमध्ये हा गंभीर आजार जन्म घेतो.\n-हा व्हायरस वटवागुळात असतो.\n-१९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. तेच नाव या व्हायरसला देण्यात आले.\n-२००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या व्हायरसची लागण झाली.\n-सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशन (CDC)नुसार, निपाह व्हायरसचे इंफेक्शन एंसेफ्लाइटिसशी संबंधित आहे. त्यामुळे मेंदूचे नुकसान होते.\n-मनिपाल यूनिवर्सिटी इपीडेमियोलॉजी विभागानुसार. निपाह व्हायरस लाळेतून पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीपासून दूर रहा. तसंच प्राण्यांकडून माणसांकडेही हा व्हायरस अतिशय सहज पसरतो.\n-३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी.\n-२४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते.\n-इंफेक्शनच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो.\n-न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते.\n-झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका.\n-या व्हायरसने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका.\n-खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.\nक्रिकेटर एबी डिविलियर्सने घेतली आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nमहाराष्ट्राच्या पाच आमदारांवर ग्रेनेड हल्ला: आमदार बाल बाल बचावले.\nपिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A4-116060800022_1.html", "date_download": "2018-08-22T02:45:26Z", "digest": "sha1:VJU4WMBT5L5CKIOCBGU5E6FWYUU7BEEW", "length": 10692, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "समृद्ध घरासाठी ..। | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तूशास्त्रानुसार संपूर्ण घराचा विचार करताना घराचं मुख्य दार बसवण्यापूर्वी वास्तुची पूजा केली पाहिजे. चांगल्या मुहूर्तावर दार बसवलं पाहिजे. घराचं क्षेत्रफळ एकूण नऊ भागात विभागल्यानंतर दाराची जागा निश्चित करता येते. उजवीकडून चौथ्या भागात आणि डावीकडून सहाव्या भागात दाराची जागा निश्चित करावी. उत्तर आणि पश्चिम दिशेवर लक्ष्मीचा वरदहस्त असतो. पूर्व दिशा सर्वच कारणांसाठी आदर्श मानली जाते. दक्षिण दिशा मुक्तीची मानली जाते. कधीही घराच्या एखाद्या कोपर्‍यात मुख्य द्वार असू नये. इतर दरवाज्यांच्या तुलनेत घराचा मुख्य दरवाजा मोठा असावा. समोरच्या गराचं तोंड थेड आपल्या दाराकडे असेल तर मुख्य दाराची रचना बदलावी. मुख्य दाराचं तोंड कृधीही समोरच्या (असल्यास) पडक्या घराकडे नसावं. मुख्य दाराखाली कोणताही जमिनीखालचा पाण्याचा साठा नसावा. घरासाठी स्वयंचलित दारं वापरू नयेत.\n* घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाकघर, बेडरुम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीनं रिकामी करावी. तिथे देवाचा फोटो लावून पूजाअर्चा करावी.\n* घरातील नैऋत्य कोपरा कधीही रिकामा ठेवू नये. तिथे वजनदार सामान ठेवावं.\n* स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपर्‍यात गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक करावा.\n* किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे असेल तर जेवताना तोंड उत्तर, पश्चिम किंवा पूर्वेकडे असण्याकडे कटाक्ष ठेवावा.\nलक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय\nपाण्याने येतो घरात पैसा\nवास्तू टिप्स : धन प्राप्तीचे सोपे उपाय\nउद्योग धंद्यात यश मिळवायचे असेल तर बेडरूममध्ये ठेवा या वस्तू\nयावर अधिक वाचा :\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/security-police-rainy-session-115610", "date_download": "2018-08-22T01:21:29Z", "digest": "sha1:YCTBVFTFM4LVDBIAMGQOIYZIMKAB4ONZ", "length": 14008, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "security police rainy session सुरक्षा देणाऱ्या पोलिसांना ठेवायचे कुठे? | eSakal", "raw_content": "\nसुरक्षा देणाऱ्या पोलिसांना ठेवायचे कुठे\nशुक्रवार, 11 मे 2018\nनागपूर - पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे जवळपास निश्‍चित झाले. प्रशासनाकडून त्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचारी दाखल होणार आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात विविध ठिकाणी तंबू उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्थेसाठी चार कोटींवर खर्च येणार आहे. येथे येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोय करण्याकरिता प्रशासनाची मोठीच तारांबळ उडणार असल्याचे दिसते.\nनागपूर - पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे जवळपास निश्‍चित झाले. प्रशासनाकडून त्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचारी दाखल होणार आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात विविध ठिकाणी तंबू उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्थेसाठी चार कोटींवर खर्च येणार आहे. येथे येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोय करण्याकरिता प्रशासनाची मोठीच तारांबळ उडणार असल्याचे दिसते.\nआतापर्यंत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झाले. थंडीपासून बचावण्यासाठी अनेक ठिकाणी चौकात त्यांच्या राहाण्याची सोय करण्यात येते. हिवाळा असल्याने दिवासाची फारशी अडचण होत नव्हती. कर्मचारी दाटीदाटीने राहत असे. १६० खोलींचे गाळेही रिकामे करून तिथे मुंबई व इतरत्र येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. यंदा प्रथमच पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.\nपावसाळी अधिवेशनची तयारी करण्यासाठी प्रशासनासमोर अनेक अडचणी येणार असून त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. पावसाळी अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर विभागांचे मिळून १२ ते १४ हजार कर्मचारी दाखल होतील. त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. हिवाळ्यात साध्या टेंटमध्ये कर्मचारी रात्र काढतात.\nपावसाळ्यात मात्र दिवसा तसेच रात्री पावसापासून बचाव करण्याची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे.\nवाहनचालकांचाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. १६० खोल्यांतील गाळेधारकांसोबत ९ ते १० महिन्यांचा करार करण्यात येते. नुकताच यांच्यासोबत करार करण्यात आला. त्यामुळे ते खाली करणेही प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी चार कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मंगळवारला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यात या प्रश्‍नावर मंथन झाल्याची माहिती आहे.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aplajob.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-08-22T01:24:57Z", "digest": "sha1:O55UWKNWTZXMOCZFD5U3U7TOMLJS43NS", "length": 3269, "nlines": 44, "source_domain": "www.aplajob.com", "title": "शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य - मुख्यमंत्री", "raw_content": "\nApla job आपला जॉब\nशासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य - मुख्यमंत्री\n#शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामे करण्यासाठी 'सहभाग' या उपक्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शासन आणि खासगी संस्थांद्वारे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे एकत्रित राबविण्यात येणाऱ्या 'सहभाग' अंतर्गत विविध सामंजस्य करार करण्यात आले.\nशासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित...\nपीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ 31 जुलै पर्यंत\nआंबेनळी घाट बस दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू\nमहाराष्ट्र शासन कृषी विभाग, *भाऊसाहेब फुंडकर फळबाग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://jagdambatahakari.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-08-22T02:44:27Z", "digest": "sha1:Q3NZQMBJEVEU3XVA4GVVDTL24H75H3P3", "length": 4008, "nlines": 56, "source_domain": "jagdambatahakari.com", "title": "श्री जगदंबेची जन्मकाहणी | JAGDAMBA TAHAKARI", "raw_content": "\nजगदंबा टाहाकारी मंदिराचा इतिहास\nश्री जगदंबा माता मंदिराच्या आजूबाजूचे पर्यटनस्थळे\nHome › श्री जगदंबेची जन्मकाहणी\nप्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. श्रीराम धरतीवरील वृक्षवेलीना, नद्यांना, वाहत्या झर्‍या॔ना ‘माझ्या सीतेला कुणी पाहिले आहे का ` असे विचारत होते. त्याचवेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रा॔ना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने “श्रीराम” हे विष्णूचा आवतार असल्याचे अमान्य केले. परंतु शिवशंकराने श्रीराम हे विष्णूचा अवतार असल्याचे ठामपणे सा॔गितले. तरीही माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्रा॔ची परिक्षा घेण्याचे ठरविले. म्हणून सीतेचे रूप घेऊन माता पार्वतीला ऒळखले आणि मातेला वंदन करून “माते तू येथे कशी ` असे विचारत होते. त्याचवेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रा॔ना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने “श्रीराम” हे विष्णूचा आवतार असल्याचे अमान्य केले. परंतु शिवशंकराने श्रीराम हे विष्णूचा अवतार असल्याचे ठामपणे सा॔गितले. तरीही माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्रा॔ची परिक्षा घेण्याचे ठरविले. म्हणून सीतेचे रूप घेऊन माता पार्वतीला ऒळखले आणि मातेला वंदन करून “माते तू येथे कशी ` अशी विचारणा केली. तेव्हा माता पार्वती खजील झाली आणि त्याचवेळी पार्वतीची फजिती झालेली पाहून शिवशंकर जोरजोरात हसू लागले. त्यामुळे पार्वती लज्जीत होऊन येथेच अंतर्धन पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली, तीच ही जगदंबा माता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-22T01:21:36Z", "digest": "sha1:KEBBZYOZH7EUT7XC3VRAYOCRBSUW5T2O", "length": 6917, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक कारभार सेवकाकडे द्या; भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात नोंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआर्थिक कारभार सेवकाकडे द्या; भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात नोंद\nइंदूर: भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटबाबत मध्य प्रदेशचे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले.\nभय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.\nभय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉलेजमध्ये प्रमुख विषयाची निवड करताना…\nNext articleपुणे: पर्यटकांनो, स्वत:ची काळजी घ्या\nकेरळला हवे 2600 कोटींचे विशेष पॅकेज…\nउत्तरकाशी जिल्ह्यातील बलात्कार प्रकरण : उच्च न्यायालयाने नेमली एसआयटी\nयात्रेकरू अभावी जम्मूतील अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली\nरेल्वे कर्मचाऱ्यांचीही केरळ पुरग्रस्तांना मदत\nनिवडणूक आयोगाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द…\nअहमद पटेल कॉंग्रेसचे नवीन खजिनदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/karnataka-election-update-5/", "date_download": "2018-08-22T01:57:21Z", "digest": "sha1:VCFY6FP6YAYHORXXRTAAKVG62P2KVY3D", "length": 9131, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "येडियुरप्पा एकच दिवस मुख्यमंत्री पदावर राहतील - कॉंग्रेस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयेडियुरप्पा एकच दिवस मुख्यमंत्री पदावर राहतील – कॉंग्रेस\nबंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे. सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nआरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी\nदरम्यान सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आज दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, अखेर संविधानाचा विजय झाला असून लोकशाही वाचली. येडियुरप्पा आता एक दिवसाचेच मुख्यमंत्री ठरतील. कर्नाटकच्या राज्यपालांचा संविधानविरोधी निर्णय हायकोर्टाने फेटाळला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nटीम महाराष्ट्र देशा : डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सुरु असणाऱ्या सनातन साधकांच्या अटक सत्रामुळे या संघटनेवर…\nब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद\nलोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामराम\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nपाकिस्तानची नाचक्की, मोदींनी ‘त्या’ पत्रात चर्चेचा उल्लेख केलाच नव्हता\nभारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप…\nदेशहितासाठी मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना\nस्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर\nजलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा…\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nएशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी - कारणे आणि उपाय\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक 'राज'दरबारी\nराहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे\nपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर\nसनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे – केसरकर\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nऔरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना…\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4623287902422630799&title=Vitthal%20Wagh,%20Uttam%20Bandu%20Tupe,%20Namdev%20Kambale&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-22T01:08:46Z", "digest": "sha1:7PS5CBFDRFGSA5BPOBVQFYDFOAOBRS5B", "length": 14812, "nlines": 147, "source_domain": "bytesofindia.com", "title": "विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे", "raw_content": "\nविठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे\n‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ. एम. फॉर्स्टर आणि ‘ए कॅचर इन दी राय’ लिहून जागतिक कीर्ती मिळवलेला जे. डी. सॅलिन्जर यांचा एक जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\nएक जानेवारी १९४५ रोजी अकोल्यात जन्मलेले विठ्ठल भिकाजी वाघ हे कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सातासमुद्रापार जाऊन आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी संत गाडगेमहाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ‘गोट्या’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. इयत्ता पहिली ते सातवीच्या बालभारती पुस्तकांच्या संपादनात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे, तसंच कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.\nवऱ्हाडी म्हणींविषयी त्यांनी विशेष अभ्यास केला आहे आणि अमरावती विद्यापीठातून ‘पारंपारिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास’ या विषयावर त्यांनी १९८२मध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, तसंच कृषिभूषण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.\nगावशिव, साय, वैदर्भी, काया मातीत मातीत, कपाशीची चंद्रफुले, पाऊसपाणी, वृषभसूक्त, वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म, वऱ्हाडी इतिहास आणि बोली, डेबू, म्हणीकांचन, पंढरीच्या वाटेवर, उजेडाचे दान द्यावे अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\nएक जानेवारी १९४८ रोजी साताऱ्यातल्या खटावमध्ये जन्मलेले उत्तम बंडू तुपे म्हणजे वंचितांचं जगणं वाट्याला येऊनही त्यावर मात करून मराठी साहित्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे दलित साहित्यिक. त्यांच्या ‘काट्यावरची पोटं’ या आत्मचरित्राने मराठी वाचकाला उपेक्षितांच्या संघर्षमय आणि खडतर जगण्याची कल्पना दिली.\nत्यांच्या बहुतेक कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, गोरगरिबांच्या वेदना, अठराविश्वे दारिद्र्य यांचं वास्तववादी वर्णन असतं, जे वाचकाला अंतर्मुख करतं. बंड करणाऱ्या जगन जोगतिणीची कथा सांगणारी त्यांची झुलवा ही कादंबरी गाजली आणि तिचं नाटकात रूपांतरसुद्धा झालं आणि गाजलं.\nइजाळ, आंदन, कळा, कोंबारा, खाई, खुळी, चिपाड, सावळं, नाक्षारी, पिंड, भस्म, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, झुलवा, शेवंती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n१९९७ साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार, तसंच राज्य पुरस्कार मिळाला आहे.\nएक जानेवारी १९४८ रोजी वाशिममध्ये जन्मलेले नामदेव चंद्रभान कांबळे हे पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांच्या ‘राघववेळ’ कादंबरीसाठी त्यांना १९९५ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.\nअकल्पित, प्रत्यय, स्मरण विस्मरण, अस्पर्श, राघववेळ, ऊनसावली, सांजवेळ अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\nएक जानेवारी १९३६ रोजी जन्मलेले राजाराम प्रभाकर राजवाडे हे विनोदी कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते.\nकिलावेनमानीची रात्र, अस्पृश्य सूर्य, दुबई दुबई, धुमसणारं शहर, दोस्ताना, डॉन व्हॅन, घर आमचं कोकणातलं, माणसं आमच्या कोकणातील असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.\n२१ जुलै १९९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\nएक जानेवारी १८७९ रोजी लंडनमध्ये जन्मलेला हा कथाकार, कादंबरीकार आणि निबंधकार.\nए पॅसेज टू इंडिया, ए रूम विथ ए व्ह्यू, हॉवर्डस् एंड, मॉरिस, दी लाँगेस्ट जर्नी, दी हिल ऑफ देवी, व्हेअर एंजल्स फिअर टू ट्रेड अशी त्याची पुस्तकं गाजली आहेत.\nसात जून १९७० रोजी त्याचा कॉव्हेंट्रीमध्ये मृत्यू झाला.\nएक जानेवारी १९१९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जेरॉम डेव्हिड सॅलिन्जर हा अमेरिकन कथाकार आणि कादंबरीकार.\nत्याची सर्वांत गाजलेली कादंबरी म्हणजे ‘दी कॅचर इन दी राय.’ साडेसहा कोटींपेक्षा जास्त खप झालेली ही कादंबरी त्याने लिहिली वयाच्या ३१व्या वर्षी इंग्लिश भाषेतल्या १०० ग्रेट कादंबऱ्यांमध्ये हिचा समावेश होतो.\n२७ जानेवारी २०१० रोजी त्याचा न्यू हॅम्पशरमध्ये मृत्यू झाला.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विल्यम ट्रेव्हर नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-school-55414", "date_download": "2018-08-22T01:20:26Z", "digest": "sha1:LT4OZ53RIAQ5HPIB6YMWYLGQ66MIBOIM", "length": 14477, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news school शाळा आजपासून गजबजणार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 27 जून 2017\nनागपूर - जवळपास दीड महिन्याच्या सुटीनंतर विदर्भातील शाळा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. नवीन वह्या-पुस्तके, नवे दप्तर यांसह शैक्षणिक साहित्याची खरेदी पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.\nनागपूर - जवळपास दीड महिन्याच्या सुटीनंतर विदर्भातील शाळा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. नवीन वह्या-पुस्तके, नवे दप्तर यांसह शैक्षणिक साहित्याची खरेदी पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.\nशाळेचा पहिला दिवस मुलांसाठी अतिशय आनंद देणारा ठरतो. अन्य बोर्डाच्या शाळा यापूर्वीच सुरू झाल्यात, तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मंगळवारपासून सुरू होत आहेत. गेला दीड महिना काहीसे निवांत आयुष्य जगणाऱ्या पालकांची धावपळ आता पुन्हा सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी उशीर होऊ नये, यासाठी सकाळपासून पाल्यासोबत पालकांचीही लगबग सुरू होते. बास्केटमध्ये डबा, रुमाल व्यवस्थित आहे किंवा नाही इथपासून शाळेत सोडण्यापर्यंत पालकांना धावपळ करावी लागते. यामुळे शाळेचा पहिला दिवस हा जितका विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो तितकाच तो पालकांसाठी असतो. यामुळेच मंगळवारी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे.\nप्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जातील. शाळेच्या पहिल्या दिवसाचा घंटानाद ऐकण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण राहणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध शाळांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे.\nपावसाळा म्हटल्यावर ज्याप्रमाणे वारकऱ्याला पंढरीची आस लागते. त्याचप्रमाणे पावसाळ्याची सुरुवात ही शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण करून देते. शाळेचा पहिला दिवस म्हणजे जिवलग मित्र-मैत्रिणींना दीर्घ सुटीनंतर भेटण्याचा क्षण. तर अनेकांसाठी शालेय जीवनाचा शुभारंभ. नवीन वर्ग, नवे शिक्षक या साऱ्यांचेच कुतूहल. नवीन पुस्तके, नवा गणवेश, दप्तर इतरांना दाखविण्याचा आनंद निराळाच असतो. मंगळवारी सर्वच शाळांमध्ये असे चित्र दिसून येणार आहे.\nसुटीचा आनंद एका दिवसाने वाढला\nसुटी कुणाला नको असते. त्यातल्या त्यात शालेय जीवन म्हटले की सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे सुटी. चिमुकल्यांच्या आवडत्या उन्हाळी सुट्यांचा आनंद यंदा एका दिवसाने वाढला. एरव्ही प्रत्येक वर्षी 26 जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा यंदा 27 जून रोजी सुरू होणार आहेत. रमजान ईदनिमित्त आलेल्या सार्वजनिक सुटीमुळे शाळा सुरू होण्यास एक दिवस विलंब झाला. मात्र, हा एक दिवसाचा विलंब चिमुकल्यांसाठी सुटीचा एक दिवस वाढविणारा ठरला.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nविदर्भातील तरुणांना सैन्यात जाण्याची संधी\nविदर्भातील तरुणांना सैन्यात जाण्याची संधी नागपूर : विदर्भातील तरुणांना भारतीय सेनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.faltupana.in/2015/01/blog-post.html", "date_download": "2018-08-22T02:23:03Z", "digest": "sha1:IS4GK6GC33RM3MUENAYFESIQ7EJQY3LT", "length": 14759, "nlines": 98, "source_domain": "www.faltupana.in", "title": "झंप्या आणि चिंगी अमिरिकेत !!! Marathi Jokes, Puneri Pati, Marathi Graffiti, whatsapp status, मराठी विनोद, मजेशीर कथाFaltupana.in", "raw_content": "\n_मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये.....\n_मराठी मुलींची ... वाक्ये ..\n_मराठी मुली लग्न का करतात \n_ATM मधून मराठी मुलगी कसे पैसे काढते\n_मराठी मुलगी कशी ओळखाल...\n_आई मुलीचे विनोदी फोन संभाषण\n_ज्या मुलांना मुली पटत नाही ...\n_प्रपोज केल्यानंतर मुलीकडून मिळणारी उत्तरे\nकाहीतरी मजेशीर १००+ लेख\nपुणेरी पाटी Puneri Pati\n_सर्वात इरसाल उद्धट पुणेरी पाटी\n_पुणेरी पाटी भाग १\n_पुणेरी पाटी भाग २\n_पुणेरी पाटी भाग ३\n_पुणेरी पाटी भाग ४ Puneri Pati\nMarathi Jokes मराठी विनोद\n_धडाकेबाज २५ मराठी विनोद\n_चावट नवरा आणि बायकोचे विनोद\n_२५ कडक, गरम मराठी विनोद\n_झक्कास रापचिक चावट जोक्स\n_मूड खुश तुफान एक्स्प्रेस जोक्स\n_अस्सल टपोरी गायछाप मराठी विनोद\nआम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....\nHome / काहीतरी मजेशीर / झंप्या आणि चिंगी अमिरिकेत \nझंप्या आणि चिंगी अमिरिकेत \nअमेरिकेत एका शहरात नवरे विकत मिळण्याचे दुकान होते.… दुकान म्हणजे चक्क पाच माळ्यांची अलिशान बिल्डींग जसजसे एकेक माळा वर चढू तसतसे नवऱ्यांची क्वालिटी वाढत होती.\nतर त्याचे झाले काय…\nआपली चिंगी सहज फिरत फिरत अमेरिकेत जाते... आणि तिला हे दुकान दिसते... अरे वा \"आमच्या इथे नवरा विकत मिळेल\" अशी पाटी पाहून जाम खुश झाली. \"आमच्या इथे नवरा विकत मिळेल\" अशी पाटी पाहून जाम खुश झाली. इथून मस्तपैकी एक झक्कास नवरा घेऊन जावा असा विचार करून आत शिरली...\nपहिल्या माळ्यावर पाहिले तर तिथे सूचना होती... \"इथल्या सर्व पुरुषांकडे जॉब आहे.\"\nपण वरच्या माळ्यावर जाउन आणखी चांगल्या क्वालिटी चा नवरा घ्यावा असा विचार केला…\nदुसऱ्या माळ्यावर बोर्ड होता: \"येथील सर्व पुरुषांकडे जॉब आहे आणि स्वतः चे घर आहे.\" चिंगी जाम खुश झाली. \"च्यामारी लैइ भारी\" असे म्हणली. पण हावरटपणा नसेल तर ती चिंगी कसली.\nआपल्याला आणखी चांगला नवरा पायजेल असे म्हणत तिसऱ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : \"इथले सर्व पुरुषांकडे जॉब व घर आहे. तसेच ते घर कामात सुद्धा मदत करतात.\nआता मात्र चिंगी उड्या मारू लागली.\nआता हिथून ह्यापेक्षा भारीवाला नवरा घेऊनच जाणार असा विचार करून चौथ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : \"इथले सर्व पुरुषांकडे जॉब , घर आहे. तसेच ते घरकामात मदत करतात आणि तुमचे पाय सुद्धा चेपून देतात.\"\n\" पण आणखी वरच्या माळ्यावर जाउन ह्यापेक्षा भारी नवरा मिळवावा असा विचार केला.\nपाचव्या माळ्यावर गेली.... पण तिथे एकही पुरुष नव्हता एक इलेकट्रोनिक नोटीस बोर्ड होता…\n\"या माळ्यावर येणाऱ्या तुम्ही १५०३४७५८९ व्या स्त्री आहात. तुम्हाला हवा असलेला नवरा आमच्याकडेच काय पण इतर कुठेच मिळणार नाही\nकुणीतरी खरे म्हंटले आहे… स्त्रियांना कितीही चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्यांचे समाधान होत नसते\nआपला चिंटू सुद्धा अमेरिकेला गेलेला असतो. याच दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दुकान असते. बोर्ड असते \"आमच्या येथे बायको विकत मिळेल\"\nसेम टू सेम बिल्डींग... ५ माळ्यांची... आणि प्रत्येक मजल्या गणिक बायकांची क्वालिटी वाढवणारी.\nचिंटू पहिल्या माळ्यावर जातो… नोटीस बोर्ड वाचतो : \"येथील स्त्रिया आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकतात आणि उगाचच वायफळ बडबड करीत नाहीत.\nचिंटू जाम खुश होतो. एक चिकणी बायको निवडतो आणि लग्न करून पुण्याला घेऊन येतो\nआत्ताच आलेल्या अहवालानुसार... बायको मिळण्याच्या त्या दुकानाच्या २ ऱ्या ते ५ व्या माळ्यांना आजपर्यंत एकाही पुरुषाने भेट दिलेली नाहीय\nझंप्या आणि चिंगी अमिरिकेत \nलाकडी घाण्याचे शुद्ध तेल\nशेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, खोबरेल, खुरसणी, अक्रोड, बदाम ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध \nआनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक\nटकाटक २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स खळखळून हसवणारे\nमराठी विनोद Marathi Jokes [टीप : पोस्टच्या खाली इतर मराठी विनोद असलेल्या पोस्टच्या लिंक आहे … त्याचा देखील आस्वाद घ्यावा ] मुलगी :-...\nकाही मजेशीर म्हणी 1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे...\nफेसबुक प्रतिज्ञा (खासच आहे...) Facebook Oath\nफेसबुक प्रतिज्ञा --------------- --------------- - फेसबुक माझे जग आहे. सारे फेसबुक वापरणारे माझे मित्र आणि मैत्रीण आहेत. ...\nधडाकेबाज २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका\nवडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. . . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . . आणि म्हणाले केव्हा पासू...\nमराठी विनोद चावट नवरा आणि बायकोचे - Marathi Jokes\nटी व्ही समोर बसून उगाच चँनेल चाळत होतो... बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे मी म्हणालो भरपूर धूळ मी म्हणालो भरपूर धूळ .........आणि भांडण जोरात सु...\nपोर्नस्टार सनी लियोन येणार दहीहंडी साठी पुण्यात पहा पोस्टर ..Sunny Leon in Pune\nजिस्म २ फेम सनी लियोन आता पुण्यात येणार असून शहर भर त्याचे निमंत्रणाचे पोस्टर लागले आहे .. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आत...\nसर्वात इरसाल उद्धट आणि चावट पुणेरी पाटी\nपुणेरी पाटी – पुणेरी पाट्या (Puneri Pati – Puneri Patya) भाग २\nचावट चम्या आणि चिवट चिंगी चे २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका\nमराठी विनोद Marathi Jokes z चम्याची आई:- चींगे, मला पहिली २० वर्षे मुलच नव्हते झाले. चिंगी:- मग काय केले चम्याची आई:- मग काय, २१ ...\n१५ मराठी विनोद - जोक्स 'मूड खुश' तुफान एक्स्प्रेस - Jokes\nमराठी विनोद Joke 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे... गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाह...\nजरा हे पण बघा \nकाहीतरी मजेशीर (118) मराठी विनोद Jokes (35) कुठेतरी छानसे वाचलेले (31) Film - Cinema (22) विनोदी चित्र - Funny Images (17) बातम्या - News (14) रिकामटेकडेपणा (13) धमाकेदार किस्सा (10) मराठी कविता (10) मराठी मुलगी (10) Video (8) पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) (8) मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti (8) WhatsApp (7) मराठी नाटक (3) Marathi (2) CID Jokes (1) फेकिंग न्यूज (1)\n१५ मराठी विनोद - जोक्स 'मूड खुश' तुफान एक्स्प्रेस - Jokes\nमराठी विनोद Joke 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे... गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाह...\nमित्रांनो आपण दिलेल्या भेटीबद्दल आपले मनपूर्वक आभार ... महिन्याला 3 लाखाहून अधिक लोक भेट देत असलेली सर्वांची लाडकी वेबसाइट ... faltupana.in - कारण आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे \nfaltupana.in ही 2011 पासून सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करणारी तुम्हा सर्वांची लाडकी वेबसाईट आहे, तुमच्या प्रेमाचे फळ आहे की आज पर्यन्त 60 लाख हून अधिक लोकांनी ह्या वेबसाईट ला भेट दिली आहे .. असेच प्रेम बरसू द्या ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/agricultural-farming-requires-a-pair-of-agricultural-tourism-agriculture-minister-pandurang-phundkar/05162208", "date_download": "2018-08-22T01:50:26Z", "digest": "sha1:KEUME3GCQF6OPM5FYDC45THZ3B6EF4AU", "length": 10603, "nlines": 76, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Agricultural farming requires a pair of agricultural tourism - Agriculture Minister Pandurang Phundkar पारंपरिक शेती पद्धतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक – कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपारंपरिक शेती पद्धतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक – कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर\nमुंबई: ग्रामीण भागातील पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक कृषी पद्धती जपून कृषी पर्यटनाला वाव देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.\nजागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष भगवानराव तावरे, कार्यक्रमाचे संयोजक पांडुरंग तावरे आदी यावेळी उपस्थित होते.\nदेशाच्या विकासात कृषी पर्यटन महत्त्वाचा सहभाग देईल – पर्यटनमंत्री जयकुमार रावल\nस्वित्झरलँड, मलेशिया, थायलंड या देशांच्या विकासामध्ये कृषी पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यामुळे त्या देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होते. आपणही अशा विकसित देशाची कृषी पर्यटन प्रणाली अंगीकृत करून देशाच्या विकासामध्ये वाढ होण्यास मदत करू शकतो, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले. राज्यात सध्या ५०० च्या वर कृषी पर्यटन केंद्रे आहेत. राज्यातील जवळपास २० लाख पर्यटक हे कृषी पर्यटन केंद्राचा लाभ घेत आहेत. भविष्यात ही संख्या वाढणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटन विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पर्यटनमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.\nराज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, आगामी काळात कृषी पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन देश परदेशातून पर्यटक आकर्षित व्हावेत व स्थानिकांना, तरूणांना व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती उत्पन्नात भर पडेल या दृष्टीने वस्तुस्थितीवर आधारित आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यापुढील काळात कृषी व कृषी पर्यटनविषयक बाबींच्या बैठका प्रत्यक्ष त्या त्या विभागातील कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणीच स्वत: घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nश्री. खोत म्हणाले, आपल्या राज्यातील भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक साधनसंपदा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणारी शेती, जैव वैविधता याचा पुरेपूर वापर करून अचूक नियोजन केल्यास आपल्याला परदेशी जाण्याची आवश्यकता पडणार नाही, इतर राज्यातील तसेच परदेशी पर्यटक राज्याच्या विविध भागात पर्यटन करतील, असे ते म्हणाले.\nपालघर जिल्ह्यातील हार्मोनी व्हिलेज, ढेपेवाडा (जि. पुणे), सिट्रस फार्म्स (अमृतसर, पंजाब), दाजी नि वाडी (सुरत, गुजरात), महाजन वावर (नागपूर) या पर्यटन विषयक प्रकल्पांना यावेळी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.\nरानी मुखर्जी की ‘हिचकी’ 20 सितंबर को कज़ाकिस्तान में होगी रिलीज\n‘भारत’ के सेट से सलमान ने शेयर किया मां के साथ वीडियो कहा- ये बंधन तो प्यार का बंधन है\nकर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव\nऑरेंज सिटी स्ट्रीट, नेताजी मार्केटचा व रेल्वे स्टेशन परिसराचा विकास करणार नागपूर मेट्रो\nचार दिन बीत गए लेकिन अब तक पुलिस ने दर्ज नहीं किया छात्र आत्महत्या कोशिश मामले में रपट\nमनपा की प्रलंबित योजनाओं को पूरा करेगा नागपुर मेट्रो रेल कॉर्पोरेशन\nऑरेंज सिटी स्ट्रीट, नेताजी मार्केटचा व रेल्वे स्टेशन परिसराचा विकास करणार नागपूर मेट्रो\nनागपुर में गड्ढे बन रहे वाहन चालकों के लिए दुर्घटना का सबब\nकर थकबाकीमुक्त शहराचे उदिष्ट्य ठेवून काम करा : संदीप जाधव\nऑरेंज सिटी स्ट्रीट, नेताजी मार्केटचा व रेल्वे स्टेशन परिसराचा विकास करणार नागपूर मेट्रो\nमाळशेज घाटात कोसळली दरड; वाहतूक ठप्प\nआज गडकरींची​ विविध विषयांवर बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-jv150-silver-price-p2qF9.html", "date_download": "2018-08-22T01:12:31Z", "digest": "sha1:RULMRNEO5TYU7FL2OQZK2GECW4R2D3OS", "length": 14981, "nlines": 393, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० डिजिटल कॅमेरा\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 400 hrs (3G)\nफुजिफिल्म फिनेपिक्स जव१५० सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-3-with-18-55wr-lens-black-price-pdljfm.html", "date_download": "2018-08-22T01:21:57Z", "digest": "sha1:O655K52YZ6DBS62BAL3T4DS7YTJOPRAV", "length": 15875, "nlines": 412, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स K 3 दसलर कॅमेरा\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 1,62,889)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24 Megapixel\nऑप्टिकल झूम 6x Below\nस्क्रीन सिझे 3 inch\nपेन्टॅक्स की 3 विथ 18 ५५वर लेन्स ब्लॅक\n5/5 (5 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/urja-kashmiri-youth-10073", "date_download": "2018-08-22T02:33:58Z", "digest": "sha1:NJLCE43FMV3VCMNID4QBTI6O7XGDS5PP", "length": 16146, "nlines": 144, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "urja kashmiri youth | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमारा पैगाम मोहब्बत और इन्सानियत है...\nहमारा पैगाम मोहब्बत और इन्सानियत है...\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nकोल्हापूर : धगधगतं जम्मू-काश्‍मीर...कधी, कुठे, कसा, केव्हा दहशतवाद्यांचा हल्ला होईल, याची शाश्‍वती नाही. मग, शाळा तर फार लांबची. डोळ्यांदेखतं आई-वडिलांसह दहा-पंधरा नातेवाइकांना जीवे मारलं गेलं...अजूनही त्या आठवणी ताज्या झाल्या की अंगावर रोमांच उभे राहतात...सरहद संस्थेमुळे आम्ही पुण्यात आलो. तमाम महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं..आम्ही आता शिकून मोठे होत आहोत. कुणी यूपीएससी, कुणी डॉक्‍टर, कुणी इंजिनिअर तर कुणी शिक्षकांची स्वप्नं मनात पेरली आहेत..शिक्षण पूर्ण करताच आम्ही पुन्हा आपापल्या गावात जाणार आहोत.\nकोल्हापूर : धगधगतं जम्मू-काश्‍मीर...कधी, कुठे, कसा, केव्हा दहशतवाद्यांचा हल्ला होईल, याची शाश्‍वती नाही. मग, शाळा तर फार लांबची. डोळ्यांदेखतं आई-वडिलांसह दहा-पंधरा नातेवाइकांना जीवे मारलं गेलं...अजूनही त्या आठवणी ताज्या झाल्या की अंगावर रोमांच उभे राहतात...सरहद संस्थेमुळे आम्ही पुण्यात आलो. तमाम महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं..आम्ही आता शिकून मोठे होत आहोत. कुणी यूपीएससी, कुणी डॉक्‍टर, कुणी इंजिनिअर तर कुणी शिक्षकांची स्वप्नं मनात पेरली आहेत..शिक्षण पूर्ण करताच आम्ही पुन्हा आपापल्या गावात जाणार आहोत. कारण आम्हाला जम्मू-काश्‍मीरमध्ये परिवर्तन घडवायचे आहे आणि \"हमारा पैगाम मोहब्बत और इन्सानियत है...\nजम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादाच्या भीतीचे सावट उलगडत आज \"सरहद' संस्थेच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि एकूणच राष्ट्रप्रेमाची ऊर्जा साऱ्यांच्याच नसानसांत पेरली. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित, डीवायपी ग्रुप प्रस्तुत \"ऊर्जा : संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत तिसऱ्या पुष्पाचे.\nकुणी अडीच वर्षांचा, कुणी आठ तर कुणी बारा वर्षांचा असताना \"सरहद' संस्थेत आले. मुला-मुलींसह पहिली बॅच एकशे चौदा जणांची; पण संस्थेने आई-वडिलांसारखी माया दिली. तमाम महाराष्ट्र मागे उभा राहिला, अशी कृतज्ञता व्यक्त करीतच या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी संवादाला प्रारंभ केला. ते म्हणाले, \"\"जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सुधारत असतानाच पुन्हा काही शक्तींनी प्रवेश केला आणि अशांतता माजली. आमच्यासारख्या अनेक मुलांना शिकून परिवर्तनासाठी सज्ज व्हायचे आहे; पण तेथील भीतीचे सावट गडद होत असताना \"सरहद'सारख्या संस्था पुढे आल्या आणि म्हणूनच एवढ्या अंतराचा पल्ला गाठू शकलो. येत्या काळात जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणण्यासाठी आमच्यासारखी युवापिढीच महत्त्वाचे योगदान देऊ शकणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, आमची पिढी भारतात शिक्षणासाठी कुठेही जायला तयार आहे. मात्र, कधीही \"कराची-लाहोर'ला पसंती देणार नाही. शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाणही आता वाढले आहे.''\nजम्मू-काश्‍मीरच्या प्रश्‍नाकडे बघताना कुठल्याही राजकारणाशिवाय केवळ माणुसकीच्या नजरेतून त्याकडे पाहिले तरच अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न सुटणार आहेत. पंच्याहत्तर टक्के लोक आजही मतदानासाठी बाहेर पडतात म्हणजे त्यांना लोकशाही मान्य आहे आणि भारतच आपला देश आहे, हीच त्यांची मानसिकता आहे. जम्मू-काश्‍मीर भारताचाच अविभाज्य घटक असून जगातल्या कुठल्याही शक्तीमध्ये आम्हाला वेगळे करण्याची ताकद नाही. आमची लढाई तर त्यासाठीच आहे, असेही त्यांनी तितक्‍याच आत्मविश्‍वासाने सांगितले.\nदरम्यान, पहिल्या सत्रात वेगा हेल्मेटचे सर्वेसर्वा दिलीप चांडक यांच्याशी संवाद रंगला. 1985 पासूनच्या आपल्या प्रवासातील विविध पदर त्यांनी उलगडले. सुरवातीला अनेक व्यवसाय केले; पण 1989 ला हेल्मेट निर्मितीत उतरलो. हेल्मेट सक्ती होणार, असे तेव्हापासून फक्त ऐकायलाच मिळते. मात्र, कर्नाटकात एकदा दहा दिवसांची हेल्मेट सक्ती झाली आणि तीच संधी मानून विविध संकल्पना पुढे आणल्या. अनेक अडचणी होत्या; पण नव्या बाजारपेठा निर्माण केल्या आणि हेल्मेटच्या विविध व्हरायटी ग्राहकांसाठी खुल्या केल्या. सुरवातीला दिवसाला वीस हेल्मेटची निर्मिती करायचो. आता दिवसाला बारा हजार हेल्मेटची निर्मिती होते आणि \"वेगा' हा ब्रॅंड म्हणून प्रस्थापित करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. योगेश देशपांडे (पुणे) यांनी हा संवाद अधिक खुलवला.\nकोल्हापूर जम्मू दहशतवाद यूपीएससी स्वप्न\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bjps-victory-in-karnataka-is-not-modi-but-the-wave-of-kandi-people-says-shivsena-1680747/", "date_download": "2018-08-22T01:22:38Z", "digest": "sha1:NRFLAKDZLWJ6K6MRFEPMAWAXFA3S6W4Z", "length": 14320, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJPs victory in Karnataka is not Modi but the wave of Kandi people says Shivsena | कर्नाटकात भाजपाचा विजय ही मोदींची नव्हे, तर कानडी जनतेची लाट : शिवसेना | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nकर्नाटकात भाजपाचा विजय ही मोदींची नव्हे, तर कानडी जनतेची लाट : शिवसेना\nकर्नाटकात भाजपाचा विजय ही मोदींची नव्हे, तर कानडी जनतेची लाट : शिवसेना\nनरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय नव्हते तेव्हाही कर्नाटकात भाजपाची सत्ता होती. ती ही बहुमताची होती. मात्र, यंदा काँग्रेसला नाकारून कर्नाटकच्या जनतेने पुन्हा भाजपाच्या पारड्यात\nनरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय नव्हते तेव्हाही कर्नाटकात भाजपाची सत्ता होती. ती ही बहुमताची होती. मात्र, यंदा काँग्रेसला नाकारून कर्नाटकच्या जनतेने पुन्हा भाजपाच्या पारड्यात मतं टाकली असली तरी त्यांना येथे बहुमत मिळालेले नाही, म्हणूनच ही मोदी लाट नव्हती तर कानडी जनतेची लाट होती, असे शिवसेनेने म्हटले आहे. कर्नाटक निवडणूकीच्या विजयात मोदींचा उगाचच उदोउदो केला जात असल्याची टीकाही शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.\nकर्नाटकाच्या विजयानंतर भाजपाने देशातील २१ राज्ये जिंकली आहेत. मात्र, भाजपाची बहुमताची सत्ता असणारे कर्नाटक हे १६ वे राज्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण सोळाव वरीस धोक्याचं या म्हणी प्रमाणे भाजपालाही हा १६वा विजय धोक्याचा ठरु शकतो. कारण, अद्याच येथे सत्ता कोण स्थापन करते हे स्पष्ट झालेले नाही. आली लहर केला कहर हे कानडी जनतेने दाखवून दिले आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.\nमावळत्या विधानसभेत भाजपचे ४० आमदार होते. त्यामुळे त्यांचे साठच्या आसपास आमदार वाढले तर काँग्रेसच्या जागा घटल्या. निवडणुकीत कुठल्याही सरकारविरुद्ध वातावरण हे निर्माण होतच असते. शेवटच्या काळात काँग्रेसने जे धर्माचे राजकारण केले त्याचा त्यांना फटका बसल्याचा निष्कर्ष शिवसेनेने काढला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने स्वतंत्र लिंगायत धर्माचे राजकारण केले. हिंदू विरुद्ध लिंगायत अशी दुफळी माजवून राजकीय फायद्याचे गणित मांडले, मात्र ते साफ चुकले. त्यामुळे लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सर्व भागांतून भाजपाला यश मिळाले. काँग्रेसचे हे राजकारण लिंगायत समाजानेच पायाखाली तुडवले. सिद्धरामय्यांचा हा जुगार आणि अतिआत्मविश्वासच त्यांना नडला. त्यांनी मेहनत घेतली मात्र, त्यांची प्रचाराची दिशा चुकल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.\nकाँग्रेससाठी अनुकूल वातावरण असतानाही कर्नाटकच्या जनतेने भाजपाला मतं दिली. मात्र, मतांची टक्केवारी पाहता काँग्रेसचा आकडा कमी झाला असला तरी त्यांच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही. उलट भाजपाला मोठा विजय मिळवूनही त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली नाही. त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने भाजपासाठी सत्तेची हंडी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात काँग्रेसने जनता दलाला पाठींबा देऊन ही हंडी आणखीनच उंच नेऊन ठेवली आहे. भाजपाची ही बिनभरवशाही लोकशाही असल्याने वेगळे चित्र घडल्यास आश्चर्य वाटायला नको.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-22T01:09:51Z", "digest": "sha1:MU2ZWTIT4R7XBUMK33KS72YRVJDFH4U5", "length": 15281, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रविण तोगडिया यांना धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh प्रविण तोगडिया यांना धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे\nप्रविण तोगडिया यांना धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे\nविश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज (शनिवार) झालेल्या निवडणुकीत विष्णू सदाशिव कोकजे यांनी बाजी मारली. कोकजे १३१ मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण २७३ प्रतिनिधींपैकी १९२ प्रतिनिधींनी मतदान केले. यामुळे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे.\nविष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत. तब्बल ५२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.\nगेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे भाजप आणि तोगडिया यांच्यातील संबंध दुरावल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठीच ही निवडणूक घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\nPrevious articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nNext articleरहाटणीत घरात घुसून बळजबरीचा प्रयत्न; महिलेची बचावासाठी घराच्या गॅलरीतून उडी\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nपत्नीसह तीन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nनवज्योतसिंह सिद्धूने मुंबईत पाऊल ठेवले, तर त्याचे हातपाय छाटू ; भाजप...\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआयसीसी वन-डे क्रमवारीत भारतीयांचे वर्चस्व कायम; फलंदाजीत विराट तर गोलंदाजीत बुमराह...\nपीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:20:44Z", "digest": "sha1:VVFL6W3QLKJ6AKRZOMVNAKUESZEJ5Z4H", "length": 7277, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एम्समधील डॉक्टरच्या मुलाची स्वतःला गोळी झाडून आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएम्समधील डॉक्टरच्या मुलाची स्वतःला गोळी झाडून आत्महत्या\nपटना : बिहारमधल्या एम्स रुग्णालयातल्या एका डॉक्टरच्या मुलांना स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या डॉ. त्रिभुवन यांचा मुलगा अक्षतला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती नाजूक आहे.\nडॉ. त्रिभुवन हे सासाराम भागात वास्तव्याला होते. पाटणाच्या एम्स रुग्णालयात रेजिडेंट डॉक्टर असून, ते फिजिओलॉजी विभागात कार्यरत होते. तर डॉ. त्रिभुवन यांची पत्नी डॉ. निलू या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. तसेच त्या खासगी प्रॅक्टिसही करत होत्या. डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा रेडियंट शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी रात्री तो जेवण झाल्यानंतर झोपण्यास गेला होता.\nरात्री 1 वाजता आईनं मुलाला पाणी पिताना पाहिलं होतं. त्यानंतर अक्षतनं स्वतःला गोळी मारून जीवनयात्रा संपवली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली असून, त्यात अक्षतनं हारुणनगरमधल्या फुलवारीशरीफमधील एका वादाचा उल्लेख केला होता. पोलिसांनी पिस्तूल जप्त केलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअल्पवयीन मुलीवर अत्याचरप्रकरणी एकावर गुन्हा\nNext articleमृताची ओळख पटविण्याचे आवाहन\nकेरळला हवे 2600 कोटींचे विशेष पॅकेज…\nउत्तरकाशी जिल्ह्यातील बलात्कार प्रकरण : उच्च न्यायालयाने नेमली एसआयटी\nयात्रेकरू अभावी जम्मूतील अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली\nरेल्वे कर्मचाऱ्यांचीही केरळ पुरग्रस्तांना मदत\nनिवडणूक आयोगाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द…\nअहमद पटेल कॉंग्रेसचे नवीन खजिनदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/pcmc-politics-10524", "date_download": "2018-08-22T02:25:36Z", "digest": "sha1:DK5XYKTRBZN6NM36A3YUWMKC52T2QD52", "length": 12441, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pcmc politics | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोठ्या कार्यालयासाठी राष्ट्रवादीवर आंदोलनाची वेळ\nमोठ्या कार्यालयासाठी राष्ट्रवादीवर आंदोलनाची वेळ\nउत्तम कुटे : सरकारनामा ब्यु\nगुरुवार, 23 मार्च 2017\nमोठे कार्यालय न मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने येथील महापालिका मुख्यालयात महापौर दालनाबाहेर खुर्च्या मांडून गुरुवारी (ता.23) तेथे विरोधी पक्षाचे तात्पुरते कार्यालय थाटले.\nपिंपरी : आपल्या सदस्यांना सामावून घेईल इतके मोठे कार्यालय न मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने येथील महापालिका मुख्यालयात महापौर दालनाबाहेर खुर्च्या मांडून गुरुवारी (ता.23) तेथे विरोधी पक्षाचे तात्पुरते कार्यालय थाटले. आमसभेच्या दिवशीच हे अभिनव\nआंदोलन छेडण्यात आल्याने ते चर्चेचा विषय झाले.\nमहापौर नितीन काळजे यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाची संभावना राजकीय स्टंट अशी केली. त्याला आमचा हा पारदर्शक कारभार असल्याचे उत्तर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे गटनेते योगेश बहल यांनी दिले.दरम्यान, या आंदोलनानंतर पालिका प्रशासन हलले. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि शहर अभियंता अंबादास चव्हाण\nयांनी विरोधी पक्षाला पुरेसे दालन देण्यासाठी पालिकेतील नगरसचिव कार्यालयासह इतर जागांचा शोध लगेच सुरू केला.\nपालिकेतील मावळते विरोधी पक्षनेते असलेल्या कॉंग्रेसचे कार्यालय राष्ट्रवादीसाठी देऊ करण्यात आले आहे. मात्र, ते आपल्या दस्यसंख्येला (36) पुरेल एवढे नसल्याने त्याचा ताबा त्यांनी अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड होऊनही योगेश बहल हे या कार्यालयातील विरोधी पक्षनेत्याच्या\nखुर्चीत अद्याप बसलेले नाहीत. उपमहापौर व सत्तारूढ पक्षनेत्यांच्या दालनाची तात्पुरती मागणी त्यांनी केली आहे.\nविरोधी पक्षासाठी प्रशस्त व पुरेशा कार्यालयाची व्यवस्था होईपर्यंत ही दोन दालने व महापौर दालन वापरू देण्याची मागणी बहल यांनी महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे. मात्र,त्याची दखल न घेतल्याने त्यांनी आज हे अभिनव आंदोलन केले. त्यात दत्ता साने वगळता पक्षाचे बहुतांश नगरसेवक सामील झाले होते. त्यानंतर ते आमसभेला गेले. मात्र, तेथेही त्यांचा निषेधाचा आंदोलन सुरूच राहिले. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल बहल यांनी यावेळी महापौर व आयुक्तांच्या हस्ते सत्कार सभागृह नेत्याच्या विनवणीनंतरही सभागृहात घेतला नाही. तर स्थायीसह विविध विषय समितीच्या सदस्यपदी निवड झालेल्या पक्षाच्या सदस्यांनीही खालूनच त्याचा स्वीकार\nपिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन वाघ\nविरोधकांना धक्का देत जयदत्त क्षीरसागरांना मानाचे पान\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या काळात पक्षांतर्गत अपमान सहन करत राखलेल्या संयमाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनिवडणुका आल्या, लागा कामाला; नितीन गडकरींचा बैठकांचा धडाका\nनागपूर : लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे....\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपूर भामरागडमध्ये; पालकमंत्री अहेरीत\nनागपूर : विदर्भातील आदिवासीबहुल भामरागड तालुक्‍यात मुसळधार पावसाने जवळपास 150 गावांशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिश राजे...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nमराठ्यांइतकी तत्परता धनगरांना का दाखवत नाही भाजप प्रवक्‍त्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपुणे : मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते गणेश हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केला आहे. ...\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T01:04:57Z", "digest": "sha1:L6OZAOCLGNV3RZJTGM75D24FA5CVPHSJ", "length": 5575, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुतैसी - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ७० चौ. किमी (२७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)\n- घनता २,७४७ /चौ. किमी (७,११० /चौ. मैल)\nकुतैसी (जॉर्जियन: ქუთაისი) हे जॉर्जिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसी खालोखाल). हे शहर जॉर्जियाच्या पश्चिम भागात राजधानी त्बिलिसीच्या २२१ किमी पश्चिमेस वसले असून ते जॉर्जियाचे एक संविधानिक राजधानीचे शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील कुतैसी पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१३ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-22T01:14:03Z", "digest": "sha1:NUIOWUOIUWO6T3BS7I7FYX32KFPCSH3O", "length": 16114, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नेहरुनगरमध्ये तिघा टोळक्यांनी कोयत्याने वार करुन तरुणाला लुटले - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pimpri नेहरुनगरमध्ये तिघा टोळक्यांनी कोयत्याने वार करुन तरुणाला लुटले\nनेहरुनगरमध्ये तिघा टोळक्यांनी कोयत्याने वार करुन तरुणाला लुटले\nपिंपरी, दि. १२ (पीसीबी) – दुचाकीवरुन आलेल्या तिघा टोळक्यांनी पादचारी तरुणावर कोत्याने वार करुन लुटले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१०) रात्री अकराच्या सुमारास नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळ घडली.\nकमलेश चव्हाण (वय २१, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे कोयत्याचे वार होऊन लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलिस ठाण्यात दुचाकीवरुन आलेल्या तिन अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी चव्हाण हा चिंचवड येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी जेवण करुन नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळून पायी संत तुकारामनगर येथील त्याच्या घरी निघाला होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कमलेश याच्यावर कोत्याने वार करुन त्यांच्या जवळील रोख दीड हजार रुपये आणि साडेसहा हजार रुपयांचा एक मोबाईल जबरदस्तीने हिस्कावून फरार झाले. पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे तपास करत आहेत.\nPrevious articleनालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून आणखी शस्त्रसाठा जप्त\nNext articleमोरया गोसावी व्दारयात्रेचे चिंचवडमधील मंगलमुर्ती वाड्यातून प्रस्थान\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ प्रथम\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड...\nवारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडीत एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nराज्यभरात मातंग समाजावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अमित गोरखेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-22T01:13:56Z", "digest": "sha1:NEZOKH3DTOMYYLPM34ZKYYPWAYBU7KGB", "length": 16873, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी महापालिकेच्या वतीने अल्पदरात एमएस-सीआयटी व टॅलीची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News पिंपरी महापालिकेच्या वतीने अल्पदरात एमएस-सीआयटी व टॅलीची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध\nपिंपरी महापालिकेच्या वतीने अल्पदरात एमएस-सीआयटी व टॅलीची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत शहरातील विद्यार्थी, महिला व नागरिकांसाठी एमएस-सीआयटी व टॅलीच्या (जीएसटी) प्रशिक्षणाची अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील पाच ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ दहा टक्के शुल्क भरून प्रशिक्षण घेता येणार असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नियंत्रणाखाली चिंचवड संभाजीनगर येथील थरमॅक्स चौक (९८५००६२६६१), चिंचवड, केशवनगर येथील माध्यमिक विद्यालय (९९६०४८६४७१), भोसरी, लांडेवाडी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय (९७३०३३२३६२), निगडी येथील किर्ती माध्यमिक विद्यालय (९३७१८९४६९४ आणि ९७६६२७९९४१) तसेच पिंपळेगुरव येथील माध्यमिक विद्यालय (९५२७०००३०९) या पाच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एमएससीआयटी (MS-CIT/TALLY(GST) प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.\nत्यासाठी एकूण प्रशिक्षण शुल्क तीन हजार आठशे रुपयांपैकी लाभार्थ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून प्रवेश घेता येणार आहे. तसेच महिला प्रवर्ग, अपंग व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.\nPrevious articleपिंपरीत भाई वैद्य यांना विविध संस्था, संघटनांतर्फे श्रद्धांजली\nNext articleचऱ्होलीतील शाळेला महापौरांच्या हस्ते ई-लर्निंग व खेळाच्या साहित्यांचे वाटप\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ प्रतिस्पर्धी उमेदवार\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लागणार\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nशमीला दिलासा; हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअनधिकृत बांधकामांना किती दंड आकारायचे हे महापालिकाच ठरविणार; मुख्यमंत्र्यांची सामान्यांना दिलासा...\nविलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://harshadkumbhar.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-08-22T02:20:59Z", "digest": "sha1:NHC7Y5EC67M7BJAUYCDZALNTR4725N3P", "length": 6486, "nlines": 158, "source_domain": "harshadkumbhar.blogspot.com", "title": "क्षण काही वेचलेले: मन शांत आहे", "raw_content": "\nफक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...\nहे मन तेव्हाच लिहिते…\nपण आज ते शांत\nन कसली चिंता कि\nकसली आसक्ती मनी… - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)\nब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर\nAbout Me / माझ्याबद्दल थोडंसं\nकवितांचे आणि लेखांचे वर्गीकरण\nइतर कविता / General Poems (80) प्रेम कविता / Prem Kavita (55) लेखन / Marathi Lekhan (49) इतर कविता (23) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (7) मैत्रीच्या कविता (7) लेखन (7) प्रेरणादायी कविता (3) विडंबन कविता (2)\nमहिन्यानुसार कवितांची आणि लेखांची यादी\nब्लॉग पाहून गेलेल्यांची संख्या\nएका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा\nफक्त एका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा खाली असलेला कोड कॉपी करा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पेस्ट करा\nसध्या उपस्तीत असलेली मित्र\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झ...\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत ना...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य नोट : ही कथा पूर्णतः सत्य ...\n८ मार्च महिला दिन\nआई - (मूल नसलेली)\nआज २२ एप्रिल भावासाठी त्याच्या वाढदिवशी एक कविता\nसगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी .... जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे व...\nकाय असतं प्रेम.. - हर्षद कुंभार\n\"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan \" लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/avoid-food-for-peaceful-sleep-117083000025_1.html", "date_download": "2018-08-22T02:45:54Z", "digest": "sha1:HIJM6IZLLLYCX275CIAF3TGHYERAL3BA", "length": 9172, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उत्तम झोपेसाठी या तीन वस्तू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउत्तम झोपेसाठी या तीन वस्तू\nदिवसभर काम आणि थकवा आल्यावर प्रत्येकाला रात्री गाढ झोप हवी असते. जर तुम्हालाही चांगली झोप हवी असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे की झोपण्या अगोदर कोणत्या वस्तूंचे सेवन केले पाहिेजे आणि कोणते नाही. आम्ही तुम्हाला असे काही खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहो ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि काही वस्तूंचे सेवन केल्याने तुमची झोप उडू शकते.\nया पदार्थांमुळे येते चांगली झोप\n1) चेरी- चेरी त्या नॅचरल वस्तूंमधून एक आहे ज्यात मेलाटोनिन केमिकल असतो. हे केमिकल तुमच्या बॉडीतील इंटर्नल क्लॉकला कंट्रोल करतो आणि तुम्हाला चांगली झोप देण्यास मदत करतो.\n2) दूध- दुधात अमीनो ऍसिड ट्रिप्टोफॅन असतो जो मेंदूत रासायनिक सेरोटोनिनचा अग्रदूत असतो.\n3) जास्मिन राईस- यात भरपूर प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्याचा अर्थ असा आहे की शरीर हळू हळू पचन करून हळू हळू रक्तात ग्लूकोज निर्माण करतो.\nया पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा\n1) वाइन- दारू तुमच्या सिस्टममध्ये लवकर मेटाबोलाइझ होते आणि अस्वस्थतेचे कारण बनते. झोपण्याअगोदर दारूचे सेवन नाही केले पाहिजे.\n2) कॉफी- यात कॅफीन असत जे सेंट्रल नर्व्हसला उत्तेजित करते. झोपताना कॉफीचे सेवन करणे टाळावे.\n3) डार्क चॉकलेट- चॉकलेटमध्ये फक्त कॅलरीजच नव्हे तर कॅफीन देखील असत. उदाहरणासाठी, 1.55 औंस हर्शे मिल्क चॉकलेटमध्ये किमान 12 मिलीग्राम कॅफीन असतं.\nकेवळ 30 सेकंद आणि आपल्यला लागेल शांत झोप\nझोपण्यापूर्वी काय करावे आणि काय नाही\nटक्कल घालविण्यासाठी या पाच वस्तूंनी तयार करा तेल\nयावर अधिक वाचा :\nमल्ल सुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव\nभारताचा आघाडीचा मल्ल सुशिल कुमारयाला आपल्याच पहिल्या सामन्यात बहरिनच्या अदाम ...\nइंडोनेशियावर भारतीय महिला हॉकीसंघाचा विजय\nयेथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा सहज पराभव करत ...\nआशियाई स्पर्धेत नेमबाजीत दीपक कुमारला रौप्य\nआशियाई स्पर्धेत दुसरा दिवस भारतीयांच्या दृष्टीने कभी ख़ुशी कभी गम या स्वरूपाचा राहिला. ...\nकाश्मीर आमचेच : पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्ष ठणकावले, ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना ठणकावले आहे. ...\nभारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा\nजानेवारी ते डिसेंबर 2017 या काळात भारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा झाला आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/purushopnishad/", "date_download": "2018-08-22T01:25:57Z", "digest": "sha1:UPXY5KULM5LPRMRGFGKKAFONM6RDNZ2K", "length": 11721, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुरुषोपनिषद | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nतरुण मुले अस्वस्थ आहेत. नवविवाहित पत्नीच्या कल्पनांपुढे हतबल आहेत, मध्यमवयीन पुरुषांच्या बायका अचानक स्पष्टवक्त्या कशा झाल्या,\nचालढकल इत्यादी इत्यादी ..\n‘आपल्या स्वत:त काही बदल -चांगले बदल करायचे असतील तर माणसाने स्वत:चे लाड करणे बंद करावे आणि आपण चुकलो त्या क्षणी शब्दांचे जोरदार फटके द्यावेत मनाला. मन सवयीचे गुलाम असते.\nस्वत:मध्ये बदल घडवण्यातला सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपण स्वत:ची किंमत ठरवणे. कधी सहकाऱ्यांशी तुलना, कधी मित्रांशी, कधी नात्यातील मंडळींशी,\nपुस्तक वाचून जसे पोहता येत नाही, तसे पुस्तक वाचून जीवनात यशस्वी होता येत नाही पुस्तके आपल्यासमोर फक्त दिशादर्शक यंत्रासारखी असतात. जे आपल्या वकुबात, आवाक्यात आहे तोच भाग घ्यायचा. कोणीही\nअनेक पुरुषांना असं ठामपण वाटतं की संताप/ क्रोध / राग या खास पुरुषांसाठीच्या निसर्गदत्त देणग्या () आहेत आणि ते ब्रह्मास्त्र म्हणून वापरण्याऐवजी झाडूसारखे वापरणे यातच पुरुषार्थ आहे.\nमला मोहनदास करमचंद गांधी हे श्रीकृष्णानंतरचे दुसरे पूर्ण पुरुष वाटत आले आहेत. माणूस म्हणून जगताना गांधीजींच्या हातून अनेक चुका घडल्या,\nपुरुष किती ‘मर्द’ आहे ते तीन डब्ल्यू ठरवतात. पहिला डब्ल्यू : वर्क : श्रम, दुसरा डब्ल्यू : वेल्थ : वारसा हक्काने आणि स्वकष्टाने वाढवलेली संपत्ती, आणि तिसरा डब्ल्यू :\nमला कल्पना आहे प्रत्येक पुरुषाच्या ठाई मेल-इगो असणारच आहे. तो त्याच्या हार्मोन्सचा परिणाम आहे. परंतु पुरुषांनी-कोणत्याही वयाच्या समकालीन पुरुषांनी सुरुवातीला जसे व्यक्त व्हायला शिकले पाहिजे, तसे पुढचे पाऊल म्हणून\nबदलासाठी मी तयार आहे\nहजारो वर्षांपासून मिळालेला कर्ता असण्याचा आणि नकाराधिकार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी ठाम समजूत सर्वच पुरुष जातीत असते.\nपुरुष असे का वागतात\nसमकालीन पुरुषांमध्ये किशोरावस्थेपासून वृद्ध होईपर्यंत ‘व्यक्त’ होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्याला आता भावना शब्दांत मांडण्याचे\nतत्पूर्वी दुय्यम भूमिकेत असलेली स्त्री पन्नाशीच्या दशकात मोठय़ा प्रमाणावर शिकू लागली. मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathiinternet.in/author/rohan/page/2/", "date_download": "2018-08-22T01:55:32Z", "digest": "sha1:62EICRVF3UOFJWWPX3VLEC4I3YP2LP7W", "length": 6379, "nlines": 32, "source_domain": "marathiinternet.in", "title": "रोहन – Page 2 – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nआजकाल बहुतांश लोक टिव्ही पाहण्याकरिता डिशचा वापर करतात. त्यामुळे एखाद्या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्याला दिसू शकते. पण यास अनेक मर्यादा आहेत. आत्ताच्या क्षणी …\nआता नवीन वर्षं सुरु होणार आहे, तेंव्हा दैनंदिनी लिहायला सुरुवात करण्यास हरकत नाही. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, ‘मूळात दैनंदिनी …\nगेल्या शतकात इंग्रजांनी जगभर राज्य केले आणि आता त्यांची इंग्लिश भाषा जगावर राज्य करत आहे, याला तशी काही कारणे आहेत. इंग्लिश लोकांची …\nस्मार्टफोनवरील फोटोंचा गूगलवर बॅकअप\nस्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. महत्त्वपूर्ण प्रसंग किंवा असाच एखादा आनंदाचा क्षण स्मार्टफोनच्या कॅमेरॅत कैद होतो, तेंव्हा …\nभाषांतरात मदत करुन स्मार्टफोन जिंका\nमला काहीवेळा वाचकांकडून विचारणा होते की, ‘एखाद्या इंग्लिश पानाचे मराठी भाषेत आपोआप भाषांतर करता येऊ शकते का’. दूर्देवाने मला या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ …\n‘ईमेल’ व ‘मोबाईल क्रमांक’वर पैसे पाठवणे\nआजकाल ‘ऑनलाईन शॉपिंग’ आणि ‘इंटरनेट बँकिंग’चा वापर वाढू लागला आहे. अजूनही काही लोक इंटरनेट बँकिंगबाबत साशंक आहेत. पण एकंदरित समाजाचा विचार करता …\nभूतकाळावर नजर टाकली असता कॅमेरॅच्या गुणवत्तेसोबतच चित्रफितींचा दर्जा देखील वधारलेला दिसतो. आजकाल तर चित्रफितीच्या प्रकारातही बदल घडू लागला आहे. 3D चित्रपट हे या बदलाचे सर्वोत्तम …\nCCTV कॅमेरा, बेबी मॉनिटर म्हणून स्मार्टफोन\nदुकानात किंवा ATM केंद्रामध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक कॅमेरा बसवलेला असतो, त्यास CCTV कॅमेरा असे म्हणतात. याशिवाय ‘बेबी मॉनिटर’ प्रकारात मोडणारा …\nबिल भरायला विसरु नका\nलाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, वीजबिल, घरभाडं, इत्यादी अनेक बिलं ही दरमहा न चुकता चुकती करावी करावी लागतात. यासोबतच इंन्श्युरन्स, अँटिव्हायरस, …\nशिट्टी ऐकून सेल्फी घेणारा अनुप्रयोग\n‘स्वतःच स्वतःचा फोटो घेणे’ याला ‘सेल्फी’ असे म्हणतात. सेल्फी घेण्याची पद्धत ही तशी काही नवीन नाही. पण स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरॅचा समावेश झाल्यापासून सेल्फी …\nमला स्वतःला संगीताची प्रचंड आवड आहे. एकदा ऐकलेली धून मी कधीही विसरत नाही. चित्रपट किंवा कार्यक्रम पहात असताना त्यामधील गाण्यांसोबतच प्रसंगानुरुप येणारे पार्श्वसंगीतही मी …\nइथे मी ‘वाय-फाय’च्या ऐवजी ‘लाय-फाय’ हे काही चुकून लिहिलेले नाही मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे वाय-फाय आणि लाय-फाय हा दोहोंचा उपयोग हा …\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathiinternet.in/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-22T01:52:15Z", "digest": "sha1:ZBQM737WYESV4IT2TBVN7YIRFX5GX2H3", "length": 6827, "nlines": 25, "source_domain": "marathiinternet.in", "title": "लाय-फाय म्हणजे काय? – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nरोहन December 4, 2015 तंत्रज्ञान, लाय-फाय\nइथे मी ‘वाय-फाय’च्या ऐवजी ‘लाय-फाय’ हे काही चुकून लिहिलेले नाही मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे वाय-फाय आणि लाय-फाय हा दोहोंचा उपयोग हा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. पण यासाठी तंत्रज्ञान मात्र निरनिराळे वापरले जाते. ‘वाय-फाय’मध्ये (Wi-Fi) माहिती पाठवण्यासाठी ‘रेडिओ लहरीं’चा (Radio Waves) उपयोग केला जातो, तर ‘लाय-फाय’मध्ये (Li-Fi) त्यासाठी ‘दृष्य लहरी’ (Visible Light) वापरल्या जातात. वाय-फाय तंत्रज्ञान सध्या सर्वत्र प्रचलित आहे, पण लाय-फाय मात्र प्रायोगिक अवस्थेत आहे. वाय-फाय तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल म्हणून सध्या लाय-फाय तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. पण त्याची व्यवहारिकता मात्र काळाच्या कसोटीवरच सिद्ध होईल.\nलाय-फाय तंत्रज्ञानात माहितीची देवाण-घेवाण प्रकाशाच्या माध्यमातून केली जाते\nलाय-फाय तंत्रज्ञानात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपल्या डोळ्याला दिसणार्‍या प्रकाशाचा वापर केला जातो. त्यासाठी LED दिवा उपयोगात येतो. या दिव्यातून बाहेर पडणार्‍या प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करुन माहिती पाठवली जाते. प्रकाशाच्या तीव्रतेत होणारा हलक्यातला हलका बदल ओळखू शकेल असे उपकरण पाठवलेली माहिती गोळा करते. अशाप्रकारे प्रकाशाच्या माध्यमातून माहितीचे आदन-प्रदान हे अत्यंत वेगवाग गतीने व परिणामकारकतेने शक्य होते. प्रकाशाच्या तीव्रतेत होणारा हा बदल इतका सूक्ष्म असतो की, तो आपल्या डोळ्यांना जाणवतही नाही.\nलाय-फायमुळे वाय-फाय नेटवर्कसंदर्भात जाणवणार्‍या सुरक्षेच्या काही समस्या सुटू शकतात. उदाहरणार्थ, काही ठिकाणी काही अपरिहार्य कारणास्तव रेडिओ लहरींना मज्जाव असतो, तेंव्हा अशा ठिकाणी प्रकाशाच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण शक्य आहे. शिवाय रेडिओ लहरी या भिंतीतून आरपार जाऊ शकतात, पण प्रकाशाच्या दृष्य लहरी या भिंतीला भेदू शकत नाही. तेंव्हा वाय-फाय प्रमाणे लाय-फायची रेंज ही भिंत ओलांडून पुढे न जाता घराच्या चार भिंतीत सुरक्षित राहते. अशाने हॅकर्सकडून नेटवर्कचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता कमी होते.\nलाय-फायमुळे इंटरनेटच्या दर्जात्मक अनुभवात काही क्रांतिकारक बदल घडून येण्याची शक्यता आहे. पण लाय-फाय तंत्रज्ञान वाय-फायची जागा पूर्णतः भरुन काढेल, असे मला वाटत नाही. तरी हे दोन्ही तंत्रज्ञान भविष्यात ऐकमेकांस पुरक असे काम करतील.\nरोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nमराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016\nइंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016\nइंटरनेट तंत्रज्ञान लाय-फाय वाय-फाय\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.faltupana.in/2012/09/ashtavinayak_24.html", "date_download": "2018-08-22T02:23:38Z", "digest": "sha1:2RHC7HXYHU24BI2DIH5HTXHMAVG5SDRL", "length": 12447, "nlines": 79, "source_domain": "www.faltupana.in", "title": "अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे) Marathi Jokes, Puneri Pati, Marathi Graffiti, whatsapp status, मराठी विनोद, मजेशीर कथाFaltupana.in", "raw_content": "\n_मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये.....\n_मराठी मुलींची ... वाक्ये ..\n_मराठी मुली लग्न का करतात \n_ATM मधून मराठी मुलगी कसे पैसे काढते\n_मराठी मुलगी कशी ओळखाल...\n_आई मुलीचे विनोदी फोन संभाषण\n_ज्या मुलांना मुली पटत नाही ...\n_प्रपोज केल्यानंतर मुलीकडून मिळणारी उत्तरे\nकाहीतरी मजेशीर १००+ लेख\nपुणेरी पाटी Puneri Pati\n_सर्वात इरसाल उद्धट पुणेरी पाटी\n_पुणेरी पाटी भाग १\n_पुणेरी पाटी भाग २\n_पुणेरी पाटी भाग ३\n_पुणेरी पाटी भाग ४ Puneri Pati\nMarathi Jokes मराठी विनोद\n_धडाकेबाज २५ मराठी विनोद\n_चावट नवरा आणि बायकोचे विनोद\n_२५ कडक, गरम मराठी विनोद\n_झक्कास रापचिक चावट जोक्स\n_मूड खुश तुफान एक्स्प्रेस जोक्स\n_अस्सल टपोरी गायछाप मराठी विनोद\nआम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....\nHome / अष्टविनायक (Ashtavinayak) / श्री गणेश - Shree Ganesh / अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)\nअष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)\nपाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)\nअष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.\nमंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.\nमंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.\nअष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे) Reviewed by Boneless Research on 24.9.12 Rating: 5\nलाकडी घाण्याचे शुद्ध तेल\nशेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, खोबरेल, खुरसणी, अक्रोड, बदाम ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध \nआनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक\nटकाटक २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स खळखळून हसवणारे\nमराठी विनोद Marathi Jokes [टीप : पोस्टच्या खाली इतर मराठी विनोद असलेल्या पोस्टच्या लिंक आहे … त्याचा देखील आस्वाद घ्यावा ] मुलगी :-...\nकाही मजेशीर म्हणी 1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे...\nफेसबुक प्रतिज्ञा (खासच आहे...) Facebook Oath\nफेसबुक प्रतिज्ञा --------------- --------------- - फेसबुक माझे जग आहे. सारे फेसबुक वापरणारे माझे मित्र आणि मैत्रीण आहेत. ...\nधडाकेबाज २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका\nवडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. . . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . . आणि म्हणाले केव्हा पासू...\nमराठी विनोद चावट नवरा आणि बायकोचे - Marathi Jokes\nटी व्ही समोर बसून उगाच चँनेल चाळत होतो... बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे मी म्हणालो भरपूर धूळ मी म्हणालो भरपूर धूळ .........आणि भांडण जोरात सु...\nपोर्नस्टार सनी लियोन येणार दहीहंडी साठी पुण्यात पहा पोस्टर ..Sunny Leon in Pune\nजिस्म २ फेम सनी लियोन आता पुण्यात येणार असून शहर भर त्याचे निमंत्रणाचे पोस्टर लागले आहे .. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आत...\nसर्वात इरसाल उद्धट आणि चावट पुणेरी पाटी\nपुणेरी पाटी – पुणेरी पाट्या (Puneri Pati – Puneri Patya) भाग २\nचावट चम्या आणि चिवट चिंगी चे २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका\nमराठी विनोद Marathi Jokes z चम्याची आई:- चींगे, मला पहिली २० वर्षे मुलच नव्हते झाले. चिंगी:- मग काय केले चम्याची आई:- मग काय, २१ ...\n१५ मराठी विनोद - जोक्स 'मूड खुश' तुफान एक्स्प्रेस - Jokes\nमराठी विनोद Joke 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे... गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाह...\nजरा हे पण बघा \nकाहीतरी मजेशीर (118) मराठी विनोद Jokes (35) कुठेतरी छानसे वाचलेले (31) Film - Cinema (22) विनोदी चित्र - Funny Images (17) बातम्या - News (14) रिकामटेकडेपणा (13) धमाकेदार किस्सा (10) मराठी कविता (10) मराठी मुलगी (10) Video (8) पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) (8) मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti (8) WhatsApp (7) मराठी नाटक (3) Marathi (2) CID Jokes (1) फेकिंग न्यूज (1)\n१५ मराठी विनोद - जोक्स 'मूड खुश' तुफान एक्स्प्रेस - Jokes\nमराठी विनोद Joke 1 शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे... गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाह...\nमित्रांनो आपण दिलेल्या भेटीबद्दल आपले मनपूर्वक आभार ... महिन्याला 3 लाखाहून अधिक लोक भेट देत असलेली सर्वांची लाडकी वेबसाइट ... faltupana.in - कारण आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे \nfaltupana.in ही 2011 पासून सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करणारी तुम्हा सर्वांची लाडकी वेबसाईट आहे, तुमच्या प्रेमाचे फळ आहे की आज पर्यन्त 60 लाख हून अधिक लोकांनी ह्या वेबसाईट ला भेट दिली आहे .. असेच प्रेम बरसू द्या ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/journalists-declaring-conflicts-of-interest-in-neera-radia-tape-case-1674362/", "date_download": "2018-08-22T01:18:11Z", "digest": "sha1:URZQYTZLDBUODB4UDY2JJ74YGPQSOOO7", "length": 24117, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Journalists declaring conflicts of interest in Neera Radia Tape Case | प्रश्न… प्रश्नकर्त्यांना | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nआपल्याकडे काही वर्षांपूर्वी नीरा राडिया यांचं टेप प्रकरण खूप गाजलं.\nआपल्याकडे काही वर्षांपूर्वी नीरा राडिया यांचं टेप प्रकरण खूप गाजलं. त्यात काही पत्रकारांचे संवाद नोंदले गेले होते. बरखा दत्त, वीर संघवी वगैरे तृतीयपर्णी पत्रकारांचं (पत्रकारानं मुळात तृतीयपर्णी होणं हेच किती अभद्र आणि भीतीदायक आहे.) संभाषण त्यात टेप केलं गेलं. कोणी कोणाला तरी मंत्री करण्याची शिफारस करतोय, तर कोणी कोणासाठी तरी रदबदलीचं आश्वासन देतोय, असं काय काय त्यात होतं.\nगेल्या महिन्यात लंडनला असताना हा सगळा राडिया टेप्सचा अध्याय आठवला. तिथल्या काही ज्येष्ठ अशा व्यवसायबंधूंना याबाबत काही प्रश्न पडले होते. म्हणजे भारतात असं डिस्क्लोजरसारखं काही असतं का पत्रकारांसाठी म्हणजे मी कोणत्याही राजकीय पक्षाचं सदस्यत्व घेणार नाही, अन्य कोणासाठी काम करणार नाही, भांडवली बाजारातील समभागांवर समजा मी काही लिहिणार असेल तर आपल्याकडे त्यातल्या कोणत्या कंपनीचे समभाग असले तर ते उघड करेन.. असं काही नियमन असतं का पत्रकारांसाठी, असा त्यांचा प्रश्न होता. पंचाईत झाली या प्रश्नाचं उत्तर देताना. काय काय सांगायचं हा प्रश्न होता. राडिया टेप्समध्ये काही जण उघड आले म्हणून बभ्रा झाला. ते दिल्ली पातळीवरचे, पण एरवी गल्लोगल्ली असे अनेक असतात. म्हणून किती दाखले द्यायचे हा प्रश्न होता.\nयाला संदर्भ होता ब्रिटिश माध्यमांत त्या वेळी सुरू असलेल्या चर्चेचा. ही चर्चा सुरू होती एका अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र संपादकाच्या कृतीमुळे. हे वर्तमानपत्र म्हणजे ‘द फायनान्शियल टाइम्स’ आणि संपादक लायनेल बार्बर. काय केलं या संपादकानं नाही म्हणजे आपल्याकडचे संपादक करतात तसं काही गंभीर नाही. पण तरीही ब्रिटिश संवेदनशीलतेच्या मनानं त्याची कृती तशी गंभीर मानली गेली.\nलंडनमधल्या प्रख्यात टेट या जगद्विख्यात कलादालनाचं प्रमुखपद या बार्बर यांनी स्वीकारलं. लंडनला लंडनपण मिळवून देणाऱ्या ज्या काही महान वास्तू, संस्था या शहरात आहेत, त्यातली एक म्हणजे टेट गॅलरी. ट्रॅफलगार चौकातली नॅशनल गॅलरी, पार्लमेंटजवळचं वॉर म्युझियम, क्रॉमवेल रस्त्यावरचं महाप्रचंड अशा डायनासोरच्या सांगाडय़ानं स्वागत करणारं नॅचरल हिस्टरी म्युझियम या तीन-चार संस्थांना भेट दिली नाही तर लंडनभेटीचं पुण्य पदरात पडत नाही. अर्थात मादाम तुसादमधल्या ‘अगदी डिट्टो’ दिसणाऱ्या मेणाच्या पुतळ्यांतच आनंद मानणाऱ्या संस्कृतीतल्यांना टेट, नॅशनलचं महत्त्व तसं असायचं काही कारण नाही. (जाता जाता : एकटय़ा लंडनमध्ये १७० वस्तुसंग्रहालयं आहेत.) पॅरिसमध्ये आपली मंडळी लुव्र पाहायला समजा चुकून गेलीच तर बरीचशी मोनालिसा पाहून परतीला निघतात. तसं लंडनमध्ये अनेकदा होतं. त्यामुळे टेट, टेट मॉडर्न आदी संस्था आपल्या बहुसंख्य लंडन ‘करून’ आलेल्यांना माहीत नसतात. अशा अनेकांचं लंडन ‘झालेलं’ असतं. पण म्हणून त्यांनी ते पाहिलेलं असतंच असं नाही. असो. मुद्दा लंडन नाही. तर लंडनमधली टेट गॅलरी आणि तिचं प्रमुखपद स्वीकारणारा तितक्याच ऐतिहासिक, भारदस्त अशा वर्तमानपत्राचा संपादक लायनेल बार्बर.\nवास्तविक किती अभिनंदनीय घटना ही. एका बडय़ा वर्तमानपत्राच्या संपादकानं कला क्षेत्रातल्या तितक्याच, किंवा त्याहूनही बडय़ा, अशा कला संग्रहालयाचं प्रमुखपद स्वीकारणं हे किती अभिमानास्पद. जगातल्या काही उत्तम कलाकृती, मांडणशिल्पं या टेट कलासंग्रहालयात आहेत. या संस्थेचं प्रमुखपद हे कोणत्याही अर्थानं लाभदायी नाही. एक कपर्दिकही या कामासाठी प्रमुखाला मिळत नाही. परत वर आठवडय़ातनं किमान एक दिवस तरी संपूर्णपणे या संस्थेत घालवण्याची अट. ब्रिटिश पेट्रोलियम, म्हणजे बीपी, या जगातल्या पहिल्या दहांतल्या कंपनीचे प्रमुख लॉर्ड ब्राऊन हे या टेटचे आतापर्यंत प्रमुख होते. इतक्या मोठय़ा उद्योगपतीनं भूषवलेलं पद एका वर्तमानपत्राच्या संपादकाला मिळणं ही घटना खरं तर कोण आनंदाची. आपल्याकडे किती पत्रकार म्हणवून घेणारे कित्येक अ. भा. म्हणवून घेणाऱ्या अशा संस्थांच्या प्रमुखपदी सर्रास असतात. तेव्हा इतक्या मोठय़ा संस्थेत एखाद्या संपादकाची नियुक्ती झाली असती आपल्याकडे तर पहिले सहा महिने अशा व्यक्तीला गावोगावच्या अ. भा. संस्थांकडनं सत्कार स्वीकारण्यात घालवावे लागले असते. पण लंडनमध्ये असं काही झालं नाही. उलट जे झालं ते उलट होतं.\nतिथे माध्यमांत चर्चा सुरू होती. प्रश्न विचारले जात होते आणि संस्था एकमेकांना विचारत होत्या : लायनेल बार्बर यानं जे काही केलं ते किती योग्य आहे त्यानं भलताच पायंडा तर पडणार नाही त्यानं भलताच पायंडा तर पडणार नाही बार्बर यांच्या या कृतीचा अर्थ काय बार्बर यांच्या या कृतीचा अर्थ काय त्याचे काय परिणाम होतील त्याचे काय परिणाम होतील या प्रश्नांच्या मुळाशी एकच मुद्दा होता.\nहितसंबंधांचा संघर्ष. Conflict Of Interest.\n या पदाला तर काही मानधनसुद्धा नाही.\nपत्रकारांचं म्हणणं होतं की फायनान्शियल टाइम्स या मातब्बर दैनिकाच्या संपादकपदावरची व्यक्ती अर्थविश्वात मानाची असते. त्याच्या शब्दाला उद्योग, वित्तसंस्था अशांत एक किंमत असते आणि टेट वस्तुसंग्रहालयाच्या विविध प्रदर्शनांचे पुरस्कर्ते कोण असतात तर डॉईचे बँक, अर्न्‍स्ट अँड यंग, बँक ऑफ अमेरिका, मेरिल लिंच, आयएचएस मर्किट ही वित्तवृत्त सेवा, अ‍ॅक्सेंचर, रॉयल बँक ऑफ कॅनडा, बीपी अशा एकापेक्षा एक मातब्बर संस्था, कंपन्या या टेटच्या पुरस्कर्त्यां आहेत. या खासगी कंपन्या प्रचंड पैसा टेटमध्ये ओतत असतात. गेल्या वर्षांत या कंपन्यांनी ११ कोटी पौंड टेटच्या प्रदर्शनांवर खर्च केलेत. शिवाय टेटला ब्रिटिश सरकारकडनं ३० टक्के अनुदान मिळतं. गेल्या एकाच वर्षांत टेटला ब्रिटिश सरकारकडून साडेतीन कोटी पौंड इतकं भरभक्कम अनुदान मिळालं. खुद्द बार्बर यांची नेमणूक पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंजुरीनंतरच होऊ शकली. म्हणजे इतकं हे पद महत्त्वाचं आहे आणि सरकारशी संबंधितही आहे.\nतेव्हा मुद्दा असा की एका निधडय़ा वर्तमानपत्राच्या संपादकानं टेटचं प्रमुखपद घ्यावं का यातल्या काही उद्योगपती, धनाढय़ दाते यांच्याशी बार्बर यांचा संबंध येणार. अशा वेळी ते आपलं संपादकपद आणि टेटचं प्रमुखपद यांच्यात होऊ शकणारी गल्लत रोखणार कशी यातल्या काही उद्योगपती, धनाढय़ दाते यांच्याशी बार्बर यांचा संबंध येणार. अशा वेळी ते आपलं संपादकपद आणि टेटचं प्रमुखपद यांच्यात होऊ शकणारी गल्लत रोखणार कशी टेटच्या प्रमुखाचं महत्त्वाचं काम असतं या वस्तुसंग्रहालयासाठी देणग्या गोळ्या करणं. आता हे काम संपादक बार्बर यांना करावं लागेल. ते समजा एखाद्याकडे गेले देणगी मागायला तर बार्बर यांच्याकडे ती व्यक्ती फायनान्शियल टाइम्सचा संपादक म्हणून बघणार की टेटचा प्रमुख म्हणून टेटच्या प्रमुखाचं महत्त्वाचं काम असतं या वस्तुसंग्रहालयासाठी देणग्या गोळ्या करणं. आता हे काम संपादक बार्बर यांना करावं लागेल. ते समजा एखाद्याकडे गेले देणगी मागायला तर बार्बर यांच्याकडे ती व्यक्ती फायनान्शियल टाइम्सचा संपादक म्हणून बघणार की टेटचा प्रमुख म्हणून आणि समजा या टेटच्या प्रमुखास समोरच्यांनी नकार दिला तर फायनान्शियल टाइम्सच्या संपादकाची प्रतिक्रिया काय असेल आणि समजा या टेटच्या प्रमुखास समोरच्यांनी नकार दिला तर फायनान्शियल टाइम्सच्या संपादकाची प्रतिक्रिया काय असेल आणि मुख्य म्हणजे हे वर्तमानपत्र त्याच्या कलासमीक्षेच्या दीर्घाकासाठी ओळखलं जातं. या वर्तमानपत्राचा संपादकच एका वस्तुसंग्रहालयाचा प्रमुख झाल्यावर इतर वस्तुसंग्रहालयातल्या कलाक्षेत्रावर त्यामुळे अन्याय नाही का होणार..\nहे सगळे प्रश्न तिथे चर्चिले जात होते. मुख्य म्हणजे अन्य वर्तमानपत्रं हे मुद्दे उपस्थित करत होतीच. पण खुद्द फायनान्शियल टाइम्सदेखील हे सगळं छापत होता. हितसंबंधांचा संघर्ष होऊ देणार नाही, अशी ग्वाही संपादक बार्बर देत होते. या वर्तमानपत्राची मालकी असलेली निक्केई ही जपानी कंपनीही तशी हमी देत होती.\nम्हणून जगाला प्रश्न विचारणाऱ्यांनाही उत्तरं द्यायला लावणारी वयात आलेली लोकशाही कशी असते ते पाहता येत होतं.\nपण राडिया टेपची आठवण भानावर यायला पुरेशी होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/rickshaw-not-working-at-bhayandar-which-is-distributed-at-womens-day-1678177/", "date_download": "2018-08-22T01:18:19Z", "digest": "sha1:VZRM3MPM4Y7TYLY3WE4RWFBAYKH6TTCG", "length": 13716, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rickshaw not working at Bhayandar which is distributed at Womens Day | महिलादिनी वाटप केलेल्या रिक्षा धूळ खात | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमहिलादिनी वाटप केलेल्या रिक्षा धूळ खात\nमहिलादिनी वाटप केलेल्या रिक्षा धूळ खात\nगरजू महिलांना दिलेल्या रिक्षा दोन महिन्यांनंतरही पालिकेच्या आवारात\nमहापालिका कार्यालयाच्या आवारात धूळ खात पडलेल्या रिक्षा\nगरजू महिलांना दिलेल्या रिक्षा दोन महिन्यांनंतरही पालिकेच्या आवारात\nमहिलादिनाचे औचित्य साधून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने गरजू महिलांना केलेले रिक्षांचे वाटप निव्वळ देखावा असल्याचे उघड होत आहे. वाटप केलेल्या रिक्षा दोन महिन्यांनंतरही महापालिकेच्याच आवारात धूळ खात उभ्या आहेत. विशेष म्हणजे, महिलादिनाच्या दिवशी ज्या महिलांना रिक्षांचे वाटप करण्यात आले, त्या महिलांची या योजनेसाठी अद्याप अधिकृत निवडच झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.\nमीरा-भाईंदर शहरातील गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना रिक्षा देऊन रोजगाराचे साधन देण्याची घोषणा महापौर डिंपल मेहता यांनी केली होती. यासाठी शहरातील १०० महिलांची निवड करण्याचेही जाहीर करण्यात आले होते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना महिलादिनी रिक्षावाटप करण्याचे ठरले. त्यानुसार अत्यंत गाजावाजा करत रिक्षांचे वाटपही करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम संपताच संबंधित महिलांकडून रिक्षांच्या चाव्या परत घेण्यात आल्या. तेव्हापासून आतापर्यंत या रिक्षा महापालिकेच्या आवारातच उभ्या आहेत.\nज्या दहा महिलांना रिक्षावाटप करण्यात आले. त्यांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असले तरी, रिक्षावाटप करण्यासाठी त्यांची अधिकृतपणे निवडच झालेली नाही. दुसरीकडे, या योजनेवर महापालिकेने किती खर्च करायचा व लाभार्थी महिलांकडून किती रक्कम वसूल करायची, यावर अद्याप निर्णयच होऊ शकलेला नाही. पालिकेच्या ताब्यात असलेल्या दहा रिक्षांसाठी प्रत्येकी पावणेदोन लाख याप्रमाणे पालिकेने सुमारे साडेसतरा लाख रुपये खर्च केले आहेत.\nया योजनेअंतर्गत वाटण्यात येणाऱ्या १०० रिक्षांसाठी पूर्ण अनुदान देण्याची महापालिका प्रशासनाची तयारी नाही. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना केवळ १०० महिलांच्या रोजगारासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्याची ऐपत नसल्याची भूमिका पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली होती. तसेच जाहिरात प्रसिद्ध करून व प्रस्ताव मागवूनच लाभार्थी निवडले जावेत, अशी भूमिकाही या अधिकाऱ्यांनी मांडली होती. मात्र, महिलादिनी आपल्या कामाचा देखावा निर्माण करण्यासाठी ही प्रक्रिया न राबवताच दहा महिलांना रिक्षावाटप करण्यात आले. आता या महिलांची निवड अंतिम नसल्याने या दहा रिक्षाही कार्यालयातच उभ्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5033108415414413759&title=Statement%20of%20Fadanvis%20And%20Danve&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:06:24Z", "digest": "sha1:U2ONSGYXNVE6HB4Y6GQEE6IRUFLPF2FK", "length": 10076, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘भाजपचे डावखरे विजयी होतील’", "raw_content": "\n‘भाजपचे डावखरे विजयी होतील’\nमुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला बळकटी मिळेल’, असे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी सांगितले.\nआमदार डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड, भाजप ठाणे विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह, आमदार अतुल सावे, जगदीश मुळीक उपस्थित होते. या वेळी अकोल्याचे नगरसेवक गोपी महादेवराव ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.\nफडणवीस म्हणाले, ‘निरंजन डावखरे यांचे वडील वसंत डावखरे लोकप्रिय व अजातशत्रू नेते होते. त्यांनी तीन दशके काम केले. तीच परंपरा निरंजन डावखरे चालवत असून, ठाणे–कोकण भागातील ते धडाडीचे नेते आहेत. गेली सहा वर्षे विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे करू. केंद्रीय समितीकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळेल व आगामी निवडणुकीत ते चांगल्या मतांनी निवडून येतील.’\nदानवे म्हणाले, ‘निरंजन डावखरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती. भाजप एकामागोमाग निवडणुका जिंकत आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीने भाजपचा विजय निश्चित असून, त्यामुळे कोकणात भाजप अधिक बळकट होईल.’\nडावखरे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे काम चालू आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहे.’\nTags: मुंबईकोकण पदवीधर मतदारसंघरावसाहेब पाटील-दानवेदेवेंद्र फडणवीसभाजपनिरंजन डावखरेनरेंद्र मोदीचंद्रकांत पाटीलMumbaiKokanRaosaheb Patil DanveDevendra FadanvisBJPChandrakant PatilNarendra Modiप्रेस रिलीज\n‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी ‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी दानवे यांच्याकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/imran-hashmis-actress-turns-back-after-five-years/", "date_download": "2018-08-22T01:50:35Z", "digest": "sha1:2YDXWIEZTY6QQ2ZA5BVYBSU52QKSB4EY", "length": 27939, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Imran Hashmi'S 'Actress' Turns Back After Five Years !! | पाच वर्षांनंतर परततेय, इमरान हाश्मीची ‘ही’ अभिनेत्री!! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nविषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nनागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन\nजम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\nAll post in लाइव न्यूज़\nपाच वर्षांनंतर परततेय, इमरान हाश्मीची ‘ही’ अभिनेत्री\nइमरान हाश्मीसोबत ‘जन्नत’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री सोनल चौहान गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कुठेही दिसलेली नाही. हिंदी चित्रपटांतून ती जणू गायब आहे. पण सोनलच्या चाहत्यासांठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सोनल पाच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. सोनलने जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ साईन केला आहे. यानंतर सोनलच्या हाती आणखी एक मोठा चित्रपट लागला आहे. होय, महेश मांजरेकर यांच्या गँगस्टर ड्रामात सोनल लीड रोलमध्ये दिसणार आहे. सोनलसोबत या चित्रपटात अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री श्रुती हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही़ पण स्क्रिप्ट तयार आहे. स्टारकास्टही फायनल झालीय. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होतेय. विजय गलानी व प्रतिक गलानी निर्मित या चित्रपटासाठी निश्चितपणे सोनल कमालीची उत्सूक आहे. महेशजींसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांची खूप मोठी चाहती आहे, असे तिने म्हटले आहे.\nयापूर्वी सोनल ‘थ्रीजी’ या चित्रपटात दिाली होती. पण तिचा हा चित्रपट दणकून आपटला होता. हिंदी चित्रपटात नशीबाचे फासे सरळ पडत नसल्याचे पाहून सोनलने तामिळ तेलगू फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला होता. यादरम्यान तिने अनेक तामिळ व तेलगू चित्रपटांत काम केले. सोनलने सर्वप्रथम हिमेश रेशमियाच्या ‘सुरूर’ या म्युझिक अल्बममध्ये ब्रेक मिळाला होता. पुढे ‘जन्नत’मधून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यानंतर काही चित्रपटांत सोनल दिसली. पण या चित्रपटांनी तिला बॉलिवूडमधील तिचे स्थान टिकवता आले नाही. आता पाच वर्षांनंतर सोनल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करू पाहतेय, यात तिला किती यश येते, ते बघूच.\nALSO READ : ​सोनल चौहान ‘या’ अभिनेत्रीच्या मुलाच्या प्रेमात\nसोनल एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, सोनल ज्याला डेट करतेय, तो तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. हा स्टारकिड्स दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू आहे. होय, अभिमन्यू दासानी आणि सोनल चौहान या दोघांच्या डेटींगच्या बातम्या सध्या बॉलिवूडमध्ये चर्चिल्या जात आहे.\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nनोटबंदीच्या दुष्परिणामांचे वास्तव झाकले तरी नाकारणार कसे\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nसिडकोकडून मराठी कामकाजाला हरताळ; मनसेलाही इंग्रजीतून उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3/word", "date_download": "2018-08-22T02:11:36Z", "digest": "sha1:ORKV253ME7BAWVE7E7NS2XL6ME2GMUCO", "length": 14678, "nlines": 122, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - कुराण", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - अल्‌ फातिहा\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम देले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - अल्‌ बकरा\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम देले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - अल्‌ आअराफ\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nदेवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://harshadkumbhar.blogspot.com/2012/02/blog-post_20.html", "date_download": "2018-08-22T02:21:10Z", "digest": "sha1:OSC7ADKNDL6JHLSZCS2DH5WIJIILJAS7", "length": 10716, "nlines": 159, "source_domain": "harshadkumbhar.blogspot.com", "title": "क्षण काही वेचलेले: सत्यात उतरलेले राशी भविष्य", "raw_content": "\nफक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nनोट : ही कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित आहे , या घटनेतली पात्र खरी आहे त्यांचा जीवित व्यक्तींशी थेट संबंध आहे, काही साधर्म्य आढळल्यास तो योगायोगच समजावा.\nही कहाणी सुरु होते ती आपल्या हिरोचे ऑफिस सुटल्यानंतर, हिरो रोजच्याप्रमाणे आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघाला होता, साधारण वेळ असेल ७.१५ ते ७.३७ . हिरो मित्रांसोबत गोरेगाव स्टेशनला येतो. स्टेशनला पूर्वेकडून हिरो आणि त्याचे मित्र स्टेशन मध्ये प्रवेश करण्यासाठी नेहमी वापरत असलेल्या ब्रिजचा वापर करत असतात. हीरोचे मित्र पुढे ब्रिज चढत होते आणि आपला हिरो पाठीच होता.\nहिरोच्या पाठीवर Sack होती. चढत असताना sack ला कुणी छेडत असल्याचे त्याला जाणवले, म्हणून हिरोने पाठी पाहिलं. हिरोने मागील व्यक्तींकडे लक्ष दिले तर जे होते ते आपल्याच नादात असल्याचे जाणवले जसे काही घडलेच नाही. त्याने Sack पहिले तर सर्वात बाहेरचा कप्पा होता, त्याची चैन ओपन होती. हिरोच्या चांगल्या लक्षात होते की त्याने ऑफिसचे ओळखपत्र त्या कप्प्यात ठेवून नीट चैन लावून बंद केले होते.\nचोरी करण्याचा प्रयत्न हिरोच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा त्या गर्दीत पहिले तिथे संशय घेण्यासारखे कुणी दिसत नव्हते. कप्प्यात ओळखपत्र तसेच होते ते खात्री करून त्याने पुन्हा चैन लावली, तोपर्यंत त्याचा मित्रांना सगळा प्रकार कळला होता. पण ७.३७ ची ट्रेन असल्याने तिथे जास्त वेळ न थांबता ते निघाले गाडीसाठी.\nहिरो काहीतरी आठवल्यासारखे झाले आणि त्याचा लक्षात आले की रविवारी आईने राशी भविष्याबाबत वाचून सांगितले होते की या सप्ताहात पाकीट चोरीपासून सावधान राहा म्हणून. हिरोला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच भविष्या खरे झाल्याची अनुभूती आली होती.\nस्थळ : गोरेगाव स्टेशन\nकलाकार : हिरो (मी स्वतः म्हणजे हर्षद कुंभार) , विलन : जो कुणी चोरी करण्याचा प्रयत्न करत होता तो , इतर : माझे मित्र आणि आजूबाजूची लोक\nदिग्दर्शन : बहुतेक देवाने केले असावे. तो करता करविता नाही का.\nसंकल्पना : सकाळ पेपर राशीभविष्या\nकथा ,पटकथा : हर्षद कुंभार\nवितरक : फेसबुक , ब्लॉग\nब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर\nAbout Me / माझ्याबद्दल थोडंसं\nकवितांचे आणि लेखांचे वर्गीकरण\nइतर कविता / General Poems (80) प्रेम कविता / Prem Kavita (55) लेखन / Marathi Lekhan (49) इतर कविता (23) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (7) मैत्रीच्या कविता (7) लेखन (7) प्रेरणादायी कविता (3) विडंबन कविता (2)\nमहिन्यानुसार कवितांची आणि लेखांची यादी\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nघ्या साहेब थोडी चिरी - मिरी / Corruption\nथंडीचा मौसम गायब ह्वावा.\nब्लॉग पाहून गेलेल्यांची संख्या\nएका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा\nफक्त एका क्लिक वर माझ्यापर्यंत पोहोचा खाली असलेला कोड कॉपी करा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये पेस्ट करा\nसध्या उपस्तीत असलेली मित्र\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती\n१ मे २०११ - सेवा निवृत्ती खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झ...\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत ना...\nसत्यात उतरलेले राशी भविष्य\nसत्यात उतरलेले राशी भविष्य नोट : ही कथा पूर्णतः सत्य ...\n८ मार्च महिला दिन\nआई - (मूल नसलेली)\nआज २२ एप्रिल भावासाठी त्याच्या वाढदिवशी एक कविता\nसगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी .... जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे व...\nकाय असतं प्रेम.. - हर्षद कुंभार\n\"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan \" लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://nirbhidsatta.com/4-2/", "date_download": "2018-08-22T02:21:46Z", "digest": "sha1:7VSW6F2EFNIZESPVNFVAMBR37EJZVI6T", "length": 3414, "nlines": 83, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "4 | Nirbhidsatta News", "raw_content": "\nराहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास\nपिंपरी चिंचवड महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वाजपेयींना श्रद्धांजली\nवुशू स्पर्धेत माऊली फाउंडेशनचे यश\nकेरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ\nसहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…\nपिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई\nनिगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती\nदेहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना\nस्वाईन फ्ल्यूमुळे रुग्णाचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर पहिले आंदोलन: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकसत्र थांबविण्याची मागणी\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5135885085018305989&title=Facebook%20is%20now%20on%20Jio%20Phone&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-22T01:07:07Z", "digest": "sha1:MLRCVJSOZM3OO3JW5FHSBHSFKZE6ZR5K", "length": 8333, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "जिओफोनवरही आता फेसबुक", "raw_content": "\nमुंबई : फेसबुक हे स्मार्टफोन जिओफोनवर वापरणे शक्य होणार आहे. ‘न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप’ हे जिओच्या ‘KaiOs’ हे वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारीत आहे. जिओफोनसाठी हे विशेष अॅप्लिकेशन उपलब्ध या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या फेसबुक अॅप्लिकेशनचा उपयोग भारतातील ५० कोटी वापरकर्त्यांना होईल.\nनव्या फेसबुक अॅपच्या माध्यमातून अनेक फीचर फोन वापरकर्त्यांमधील गरजू अशा व्यक्तींना फेसबुक वापरणे शक्य होईल. या अॅपच्या माध्यमातून पुश नोटीफिकेशन, व्हिडिओ, वेब बेस ऑपरेटींग सिस्टिम यासाठी एक्सटरनल सपोर्ट मिळतो. अॅपमध्ये कर्सरचा पर्यायही आहे. त्यामुळे फेसबुकवरील न्यूजफीड आणि फोटो अशा प्रसिद्ध फीचरच्या वापरासाठी त्याचा उपयोग होईल.\n‘या परवडणाऱ्या फीचरफोनच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनसारखा अनुभव देण्याचा जिओफोनचा प्रयत्न आहे. याआधीच आश्वासन दिल्याप्रमाणे जिओफोनवर आम्ही जगभरात सर्वात अग्रेसर एप्लिकेशन देऊ करत आहोत, त्याची सुरूवात फेसबुकच्या माध्यमातून होत आहे. भारतातल्या प्रत्येक ग्राहकाला डेटा आणि जिओ फोनच्या माध्यमातून सक्षम करण्याचा जिओ चळवळीचा उद्देश आहे,’ असे रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले.\n‘जिओफोन वापरकर्त्या लाखो ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, या कराराच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्तम सेवा देणार आहोत असे फेसबुकच्या मोबाईल पार्टनरशीपचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को वेरेला यांनी सांगितले. फेसबुकच्या आणि जिओ माध्यमातून प्रत्येकाला डेटा आणि जिओफोनवर कनेक्ट करण्यासाठी आम्ही सक्षम करत आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.\nTags: Reliance JioJioFacebookMumbaiAkash Ambaniआकाश अंबानीजिओरिलायन्स जिओमुंबईफेसबुकप्रेस रिलीज\n‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स ‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा ‘जिओ’ ला वार्षिक ७२३ कोटींचा नफा ‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर नवा जिओफोन केवळ ५०१ रुपयांत\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\n‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nडॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nअरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Edudisha/low/", "date_download": "2018-08-22T02:42:15Z", "digest": "sha1:5GBO34CCQ35MCPPPZIFI2OIBILC3UQOY", "length": 12340, "nlines": 46, "source_domain": "pudhari.news", "title": " कायदेतज्ज्ञ बनायचंय? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Edudisha › कायदेतज्ज्ञ बनायचंय\nगेल्या काही वर्षांपासून जगभरात गुन्हे करणार्‍यांची संख्या वाढली आहे. या गुन्ह्यांमधून संबंधितांना त्वरित न्याय मिळावा या उद्देशाने सायबर लॉ, तसेच सायबर न्यायालयांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कायद्याचे ज्ञान असणार्‍यांना चांगली मागणी असून तुम्ही देखील काही वेगळं करण्याची संधी शोधत असाल तर लॉ एक्सपर्ट म्हणून करिअरची निवड करू शकता.\n• सायबर लॉ : गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगार गुन्हे करताना अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. डिजिटलायजेशनंतर सायबर क्राईम्सचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकिंग, संरक्षण क्षेत्र आदी अतिमहत्त्वाच्या क्षेत्रातील डाटा चोरीच्या घटनांची सायबर गुन्ह्यांंमध्ये नोंद केली जाते. या गुन्ह्यांचे कायद्याच्या द‍ृष्टिकोनातून निरीक्षण करून या ठकसेनांना शिक्षा ठोठावण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्याचे काम सायबर लॉयर करतात.\nक्रिमिनल लॉ : या कायद्यांतर्गत फौजदारी प्रकरणे निकाली काढली जातात. यात करिअर करणार्‍यांची संख्या अधिक असली तरी या क्षेत्रात भरपूर मेहनत घ्यावी लागते.\n• पेटेंट अ‍ॅटर्नी : हा कायदा व्यक्‍तीच्या स्वामित्व संरक्षणासाठी तयार करण्यात आला आहे. संपत्ती हस्तांतर करताना जर काही अधिकारांचे उल्लंघन झाले असे वाटल्यास संबंधित व्यक्‍ती या कायद्याच्या मदतीने वकिलांची मदत घेऊ शकते. तसेच झालेल्या नुकसानीबद्दल भरपाईची मागणी करू शकते.\n• कॉर्पोरेट लॉ : एखादा व्यवसाय करताना अनेकदा काही कारणांमुळे वाद होणे, टॅक्स लायसन्स, फायनाशियल प्रोजेक्टशी संबंधित कामावर लक्ष ठेवण्यासाठी कॉर्पोरेट लॉयर्सची मदत घेतली जाते.\n•फॅमिली लॉ : या कायद्यांतर्गत कौटुंबिय वाद, लग्‍नाशी संबंधित वाद, एखादं मुलं दत्तक घेण्यासंबंधीचे नियम, वैयक्‍तिक, घरगुती वाद सोडविले जातात. अशा प्रकारचे वाद सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालयांची तसेच वकील आणि काऊन्सिलर (सल्लागार) यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.\nबँकिंग लॉ : कर्ज, वसुली, तसेच बँकांशी संबंधित इतर गोष्टींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि ही प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी बँकिंग कायदा तयार करण्यात आला आहे.\nटॅक्स लॉ : या कायद्यांतर्गत सर्व प्रकारची टॅक्स संबंधित प्रकरणे येतात. परंतु, आता वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून वेगवेगळ्याप्रकारे लावण्यात येणारे कर एकत्र लावले जात आहेत. मात्र, त्यानंतरही एखाद्याला या संबंधी काही अडचण असल्यास ती व्यक्‍ती या कायद्याची मदत घेऊ शकते.\nकाही वर्षांपूर्वी एलएलबीचे शिक्षण घेण्यासाठी पदवीधर असणे अनिवार्य होते. मात्र, बार कौंसील ऑफ इंडियाने (बीसीआय) काही वर्षांपूर्वी पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एलएलबी कोर्स सुरू केला. त्यामुळे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तुम्ही या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता. याचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट लॉ, क्रिमिलन लॉ, सायबर लॉ, फॅमेली लॉ, लेबर लॉ आदी विषयांमध्ये करिअर करता येते. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी दोन वर्षांचा एलएलएम कोर्सला प्रवेश घेऊ शकतो.\nपाच वर्षांच्या इंटिग्रेटेड एलएलबी अथवा तीन वर्षांच्या एलएलबी कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या क्षेत्राशी संबंधित कॉमन लॉ अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (उअढ) मध्ये पास होणे गरजेचे आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला एखाद्या वरिष्ठ वकिलाकडे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्यानंतरच तुम्ही बीसीआयच्या एखाद्या संस्थेमध्ये रजिस्टे्रशन (नोंदणी) करू शकता.\nया ठिकाणी आहेत कामाच्या संधी\nएलएलबी किंवा एलएलएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टर या दोन्ही ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या शिवाय तुम्ही वैयक्‍तिक प्रॅक्टिसदेखील करू शकता. तुम्हाला जर सरकारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सॉलिसीटर किंवा लॉ ऑफिसर म्हणून काम करू शकता. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही वकील, लिगल अ‍ॅडव्हायझर, पेटेंट एजंट अथवा सल्लागार (कन्सलटंट) म्हणून काम करू शकता. ओनजीसी, एनटीपीसी आदी ठिकाणीदेखील तुम्ही लॉ ऑफिसर म्हणून काम करू शकता. तसेच लॉ सर्व्हिस कमिशन किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून आयोजित परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला जिल्हा व सत्र न्यायाधीश, न्यायाधीश म्हणून काम करता येऊ शकते. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करू शकता.\n•वेतन : या क्षेत्रात मिळणारे वेतन हे तुम्ही करत असलेल्या प्रॅक्टिसवर आणि तुमच्या कार्यशैलीवर अवलंबून असते. जर तुम्ही एखादे प्रकरण निकाली काढण्यास सक्षम असाल तर त्यातून साधारण 25 ते 30 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना तासानुसार फी द्यावी लागते.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95/", "date_download": "2018-08-22T01:21:33Z", "digest": "sha1:TZIPIP74VW62NAWAKIFXQFICY3NIFJ6H", "length": 11147, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: पक्‍क्‍या बांधकामांवर आजपासून हातोडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअहमदनगर: पक्‍क्‍या बांधकामांवर आजपासून हातोडा\nसीना नदीपात्रातील साडेचार किलोमीटरचे पात्र अतिक्रमणमुक्त\nनगर – सीना नदीपात्रातील कच्ची अतिक्रमणे काढण्याची कारवाई गेल्या 17 दिवसांपासून सुरू होती. आता पक्के बांधकाम काढण्यास उद्या (ता. 14) पासून सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला.\nसीना नदीपात्रातील मातीच्या ढिगाऱ्यांसह पात्र रुंदीकरण, शेतीबांध, शेत जमीन, पिकं, हॉटेल, पक्‍क्‍या वीटभट्या आदींवर कारवाई करण्यात आली. सुमारे दहा हजारपेक्षा जास्त ब्रास मातीचे ढिगार हटविण्यात आले; परंतु नदीपात्रालगत असलेल्या पक्‍क्‍या बांधकामांवर कधी कारवाई करणार हा प्रश्‍न होता. नगर शहरातून गेलेली सीना नदीचे अस्तित्त्व कागदोपत्रीच होते. तिचे पात्र गटारासारखे झाले होते. अनेकांनी अतिक्रमणे करत नदीपात्र अरुंद केले होते. वीटभट्या, शेतजमीन, बांध घालून केलेली शेती, शहरातील इमारतींचे मलबे, शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमणे या सर्वांमुळे कधी सीना कोपली, की तिचे पाणी शहरात घुसत होते. नदीचे पात्र नगरकरांसाठी धोक्‍याचे ठरू लागले होते. तीन ते चार वर्षांपासून शहरात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरादेखील होत नव्हता. काही वसाहतींतील घरांमध्ये सातत्याने पाणी घुसण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. या अतिक्रमणांमुळे सीनेची पूर नियंत्रण रेषाच पुसून गेली होती.\nसीनेतील अतिक्रमणांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच गाजत होता. आमदार संग्राम जगताप यांनी सीनेतील अतिक्रमणांकडे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी त्याची दखल घेतली होती; परंतु प्रत्यक्षात कारवाईला मुहूर्त लागत नव्हता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचादेखील प्रभारी पदभार आला. त्यांनी सीना नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई निश्‍चित केली. त्यानुसार गेल्या 17 दिवसांपासून द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी अतिक्रमणाविरोधात मोहीम उघडली आहे. नदीपात्रातील अतिक्रमण विरोधी मोहिमेला थोडासा विरोध झाला; परंतु तो मोडीत काढण्यात आला. नदीपात्रातील मातीचे ढिगारे हटवून पात्राचे रुंदीकरण झाले. पात्रालगत आणि पूररेषा ओलांडून झालेल्या पक्‍क्‍या अतिक्रमणांवर कारवाई कधी, याची उत्सुकता नगरकरांना होती. ती उत्सुकता नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर कारवाई करून वाढवली होती. नंदनवनच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकारानंतर अतिक्रमण मोहीम थांबते, की काय अशी शंका घेतली जात होती; परंतु कारवाई सुरूच राहिली. वारुळाचा मारुती येथील पुलाच्यापुढे सध्या मोहीम सुरू आहे. तिथे नदीपात्रालगत नर्सरी आढळून आली आहे. पाचशे ते सातशे फूट लांब आणि दहा फूट रुंद आहे. ती आज काढण्यात आली. उद्या पक्‍कय बांधकामावर कारवाई सुरू होणार आहे. इथापे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: राज्यशासनाचा महापालिकेस “जोर का झटका’\nNext articleउड्डाणपुलांवर जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हा\nधागा शौर्याचा… राखी अभिमानाची\nसंस्कार भारतीतर्फे ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ कार्यशाळा\nदोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी : सुखधान\nविजेबाबत काळेवस्ती शाळा ठरली स्वयंपूर्ण\nमंगळसूत्र ओरबाडताना दोघांना पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-22T01:14:44Z", "digest": "sha1:7YTLZTOKTYJ4GKJS27UQZE3GJODDDXAC", "length": 16116, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "डुडूळगावात बांधकाम साईटवरील क्रेन अंगावर कोसळ्याने तिघा बांधकाम मजूरांचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari डुडूळगावात बांधकाम साईटवरील क्रेन अंगावर कोसळ्याने तिघा बांधकाम मजूरांचा मृत्यू\nडुडूळगावात बांधकाम साईटवरील क्रेन अंगावर कोसळ्याने तिघा बांधकाम मजूरांचा मृत्यू\nभोसरी, दि. २१ (पीसीबी) – एका बांधकाम साईटवरील क्रेन अंगावर कोसळ्याने तीघा बांधकाम मजूरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास डुडूळगाव येथील बांधकाम साईटवर घडली.\nअमर राठोड (वय २८), भगवान गायकवाड (वय २९) आणि पांडुरंग चव्हाण (वय ३५) असे क्रेन अंगावर पडून मृत्यू झालेल्या तिघा बांधकाम मजूरांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवार सकाळी साडेअकराच्या सुमारास डुडूळगाव येथील रिगल रेसिडेन्सी या बांधकाम साईटवर बांधकाम सुरु होते. यावेळी माल वाहून नेणारी एक क्रेन अचानक खाली कोसळली. ही क्रेन खाली काम करत असलेले बांधकाम मजूर अमर, भगवान आणि पांडुरंग यांच्या अंगावर पडली. यावेळी तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. क्रेन अचानक कोणत्या कारणामुळे खाली कोसळली हे अद्याप समजू शकले नाही. सध्या दिघी पोलिस ठाण्यात अकसमित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleविजांच्या कडकडाटासह पिंपरी-चिंचवडमध्ये बरसल्या जोरदार सरी; रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची नाराजी\nNext articleकाश्मीरमधील अतिरेक्यांना एनएसजी कमांडो ठेचणार; स्नायपर्स, रडारही काश्मीरमध्ये दाखल\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर मारहाण करुन दिली जीवेमारण्याची धमकी\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nमध्य प्रदेशात शालेय अभ्यासक्रमात अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनचरित्राचा समावेश – शिक्षणमंत्री\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nलोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून सिनियर सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभोसरीत टेंडर मिळवून देतो सांगून ७२ लाखांची फसवणूक\nआमदार महेश लांडगेंच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A2%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T01:14:41Z", "digest": "sha1:G32ETU45UU2VZDE7QFDEGNF6YPMKTOHY", "length": 16111, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दिघीत मातीचा ढिगारा अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari दिघीत मातीचा ढिगारा अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू\nदिघीत मातीचा ढिगारा अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू\nभोसरी, दि. ३ (पीसीबी) – दिघी येथील चोवीसावाडी येथे रस्त्यावर चेंबर टाकण्याचे काम सुरू असताना मातीचा ढिगारी अंगावर पडल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.\nमनोज कुमारा रावत (वय २५, रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर बाळू नामदेव भिंगारदिवे (वय २५) हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोवीसवाडी येथे ड्रेनेजचे काम सुरू आहे. दोन्ही कामगार १५ फूट खोल ड्रेनेजमध्ये काम करत होते. ड्रेनेजचे काम सुरू असताना जेसीबीच्या सहाय्याने खड्यातील माती काढून शेजारी टाकण्यात आली होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने ड्रेनेजच्या शेजारच्या मातीचा ढिगारा खड्यात कोसळला. यावेळी खड्यामध्ये काम करत असणारे मनोज आणि बाळू मातीच्या ढिगाऱ्याखाली आडकले. यामध्ये मनोज रावत याचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. तर बाळू भिंगारदिवे गंभीर जखमी झाले आहेत.\nदरम्यान, बाळू यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिघी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleराष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून पुर्ववैमनस्यातून; एक जण ताब्यात\nNext articleदिल्ली सामुहिक हत्याकांड; भिंतीवरील ११ पाईपचे गूढ उलगडले\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर मारहाण करुन दिली जीवेमारण्याची धमकी\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nसांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nकशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान मोदी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभोसरीत शिवसेना खासदारासमोरच पालक आणि संस्थाचालकांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Kasturi/todays-recipie-upvasache-chaat/", "date_download": "2018-08-22T02:42:12Z", "digest": "sha1:4K52ZFNKD7SB2POAD6JVFMPEMWBFCKFR", "length": 4640, "nlines": 51, "source_domain": "pudhari.news", "title": " आजची रेसिपी : उपवासाचे चाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kasturi › आजची रेसिपी : उपवासाचे चाट\nआजची रेसिपी : उपवासाचे चाट\n‘एकादशी अन् दुप्पट खाशी’ ही म्हणं खवय्यांना तंतोतंत लागू होते. वार कोणताही असो त्यांना नेहमीच चमचमीत, चटकदार असं काहीतरी खायला हवं असत. असंच झालय घरातील बालचमूंचं. उद्या ‘महाशिवरात्री’ची एकादस आहे. मुलं उत्साहानं म्हणतात की, ‘आम्हीही उपवास करणारं’ अशावेळी उपवासाला चालेल आणि मुलांना पचेल असं काहीतरी खायला बनवायला हवं. म्हणूनचं ट्राय करा...‘उपवासाचे चाट’\nचाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य\n४ बटाटे, १ रताळे, १ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे\n३ ते ५ वाटी बटाट्याचा तिखट-गोड चिवडा\n२ ते ३ वाटी तळलेले शेंगदाणे\n२ ते ३ वाटी हिरवी चटणी\n२ ते ३ वाटी चिंचगुळाची चटणी\nतूप किंवा शेगदाण्याचे तेल\nकाळं आणि साधं मीठ\nरताळे, बटाटे सोलून घ्याऊन त्याचे मध्यम आकारात तुकडे करावेत.\nतूप गरम करून त्यात बटाटा, लाल भोपळा आणि रताळ्याच्या फोडी तळून घ्याव्यात.\nप्लेटमध्ये बटाटा, लाल भोपळा आणि रताळ्यातुकडे घालावेत.\nकाळे मिठ, दही, हिरवी आणि चिंच गुळाची चटणी, तळलेले शेंगदाणे आणि बटाट्याचा चिवडा घाला.\nत्यावर थोडी कोथंबिर घालावी. आणि सर्व्ह करा ‘उपवासाचे चाट’\nखवय्ये असाल तर वाचा या बातम्या\nआजची रेसिपी : स्पेशल ‘रगडा’\nआजची रेसिपी : खुसखुशीत आलू टिक्की\nआजची रेसिपी; झटपट रव्याचा डोसा\nआजची रेसिपी : चविष्ठ ‘ब्रेडची कचोरी’\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71210032115/view", "date_download": "2018-08-22T02:11:40Z", "digest": "sha1:7NJNNNBQQLZTO5F7OGAOQ5OENUKTDQIW", "length": 8674, "nlines": 152, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बडबडगीत - पापड खाल्ला कर्रम् कर्र...", "raw_content": "\nकेस काढण्यासंबंधी विशेष माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|\nपापड खाल्ला कर्रम् कर्र...\nये रे ये रे पावसा तुला ...\nये ग ये ग सरी माझं मडकं ...\nआपडी थापडी गुळाची पापडी ...\nकरंगळी मरंगळी मधलं ...\nवाढलं झाड सर ...\nचाळणी म्हणे गाळणीला मी त...\nमाझी बाहुली छान छान माझा...\nउठ बाई उठ ...\nभाउ पहा देतो ...\nहम्मा गाय येते ...\nशेतकरीदादा तुमचं चाललंय क...\nलवकर उठा लवकर ...\nएक होती म्हतारी जाइ लेकि...\nकोंबडेदादा उठा ...उठा ...\nन्हाऊ बाळा न्हाऊ , आंघोळ...\nपापड खाल्ला कर्रम् कर्र...\nअपलम् चपलम् चम् चम् ...\nचांदोमामा , चांदोमामा ...\nथेंबा थेंबा थांब थांब ...\nकावळा मोठा चिमणी साधी ...\nछोटे घरकुल पण पहा कशी को...\nअसरट पसरट केळीचे पान अ...\nआजी म्हणते , ’विठुराजा ’ ...\n - वारा आला ...\nपरकर पोलकं जरीचा काठ ,...\nढुम् ढुम् ढोलकं पीं ...\nएक होते खोबरे गाल काळे ग...\nपुस्तक वाचले फाड् ......\nससेभाऊ ससेभाऊ चार उडया...\nतांदूळ घ्या हो पसा पसा , ...\nहिरव्या झाडावरती बसुनी ह...\nरंगाने हा अनेकरंगी डोक...\nकाळा काळा कोळशासारखा क...\nजरा काळसर , शुभ्र पांढरे ...\nइवल्या इवल्या चोचीमधुनी ...\nअंग झोकुनी पाण्यामध्ये ...\nपिवळ्या पिवळ्या इवल्याशा ...\nझाडाच्या फांदीवर गाते ...\nतुरा नाचवित डोक्यावरती ...\nउदास पडकी जागा शोधून ब...\nपंख पसरुनी घेत भरारी उ...\nध्यान लावतो पायावरती उ...\nटक् ‌ टक् ‌ करुनी सुतार प...\nपोटासाठी भक्ष शोधण्या ...\nलांब मान उंचावुन चाले पा...\nगोडया पाण्यामधुन पोहतो र...\nउंच लालसर पाय आणखी लां...\nडोळ्याभोवती पिवळे वर्तुळ ...\nगोल गोल मोठया डोळ्याचे ...\nएवढा मोठा सूर्य रात्री कु...\nपोपटरावाने घेतली जागा ...\nदहा घरातल्या अकरा भावल्या...\nकाय झाले , काय झाले कस...\nएकदा स्वातंत्र्य दिनी ...\nडोंगर पोखरुन उंदीर निघाला...\nफराळाच्या ताटातली चकली उठ...\nलाडू लाडू लाडवांचा कोट ख...\nजन्मापासून एकटा दूर दू...\n’ मराठीचा’ तास येतो व...\n’ झर्‍याकाठच्या वस्तीचे ...\nनिवेदक - या , या मुलांन...\nबडबडगीत - पापड खाल्ला कर्रम् कर्र...\nमुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.\nTags : geetगीतबडबड गीत\nपापड खाल्ला कर्रम् कर्रम्\nलोणचं खाल्लं चटक् मटक्\nभात खाल्ला गुटू गुटू\nकढी प्यायली भुरुक् भुरुक्\nचटणी खाल्ली एक बोट\nभरलं बाळाचं पोट पोट\nढेकर आली ढुरुक् ढुरुक्\nबाळ हसलं खुदुक् खुदुक्\nकवयित्री - सरिता पदकी\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-116011800019_1.html", "date_download": "2018-08-22T02:45:10Z", "digest": "sha1:DAUNEYYFSANGFIJNSII2SZMHVJHOIUUD", "length": 14300, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मृत्यूदोषापासून वाचण्यासाठी कुत्र्याशी लग्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमृत्यूदोषापासून वाचण्यासाठी कुत्र्याशी लग्न\nछत्तीसगड येथील कोरबा- बाल्को मार्गावर स्थित बेलगिरीमध्ये संथाल आदिवासी लोकांची एक वस्ती आहे, जिथे मकर संक्रांतीच्या दिवशी एक विचित्र परंपरेचा निर्वाह होतो. येथे आपल्या मुलांना मृत्यूदोषापासून दूर करण्यासाठी त्यांचे कुत्र्याशी विवाह केले जाते.\nयेथे मुलांच्या वरील बाजूपासून दात यायला सुरुवात झाली तर पालकांना मृत्यूदोषाची काळजी वाटायला लागते. या दोषापासून मुक्त होण्यासाठी कुत्र्याशी लग्न लावण्यात येतं. शिशू रोग तज्ज्ञांप्रमाणे वरील बाजूला आधी दात येणे ही साधारण प्रक्रिया असून आदिवास्यांमध्ये याबाबद केवळ अंधश्रद्धा आहे.\nयेथे पाच वर्षापर्यंतच्या मुलांची लग्न करवण्यात येतात. दोष मुलामध्ये असल्यास कुत्री तर मुलीमध्ये असल्यास तिचा विवाह कुत्र्यासोबत लावण्यात येतं. हे लग्न अगदी धूमधडाक्याने करण्यात येत असून पालकांचे म्हणणे आहे की याने त्यांच्यावरील संकट दूर होतं.\nलग्नानंतर समाजातील लोकांना मेजवानी देण्यात येते. संक्रांतीच्या जवळपास लग्न लावणे शक्य नसल्यास होळीच्या दुसर्‍या दिवशी ही परंपरा निभावली जाते.\nही परंपरा पाळणारे संथाल आदिवासी कोरबाच्या बाल्को क्षेत्रात लालघाट, बेलगिरी वस्ती, शिवनगर, प्रगतीनगर लेबर कॉलोनी आणि दीपिकाजवळ कृष्णानगर क्षेत्रात निवास करतात.\nचोराला पकडण्याचा मनोरंजक उपाय\nहे 9 अत्यंत आवश्यक कार्य सर्वांनी करायला हवे\nया दिवशी कर्ज घेण्यास टाळावे अन्यथा...\nसंकटात कोणालाही देऊ नाही या 9 वस्तू\nयावर अधिक वाचा :\nसंथाल आदिवासी मृत्यूदोष कुत्र्याशी लग्न\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\n\"आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-22T01:21:06Z", "digest": "sha1:B3O3IQ2S3VAITGDAQ5NMIEAT25XQR7TN", "length": 8594, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेरच्या पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेरच्या पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ\nदोन दुकाने फोडली : पिंपळगाव देपा येथे भरदुपारी तीन घरांमधून चोरी\nसंगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील पठार भागावरील पिंपळगाव देपा, साकूर, मांडवे बुद्रुक गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रोख रक्कम, कपडे, गॅस टाक्‍या, एलसीडी आदी साहित्य चोरून पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.13) पहाटे व दुपारी घडली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.\nयाबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामकृष्ण ममता सरोदे हे मांडवे बुद्रुक शिवारातील निम फाटा याठिकाणी राहत आहेत. त्यांच्या मालकीचे वेदांत ग्रो मॉल हे दुकान आहे. बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. ड्रॉव्हरचे लॉक तोडून त्यामधील रोख रक्कम 35 हजार 300 रूपये चोरून पोबारा केला आहे. तसेच साकूर गावातही रात्रीच्या वेळी चोरट्यांनी संजय चोपडा यांच्या मालकीचे असणारे कल्पना कलेक्‍शन दुकानाचे शटर उचकाटून आतमध्ये प्रवेश केला व दुकानातील साड्या, ड्रेस मटेरियल चोरुन पोबारा केला आहे. त्याचबरोबर पिंपळगाव देपा परिसरातील भास्कर वस्ती आदी ठिकाणी चोरट्यांनी बुधवारी दुपारी धुमाकूळ घालत दोन ते तीन घरांचे कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून गॅस टाक्‍या, एलसीडी आदी साहित्य चोरुन नेले.\nया घरांमधून नेमका किती ऐवज गेला हे समजू शकले नाही. याप्रकरणी रामकृष्ण सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार एस.डी.वायाळ हे करत आहेत.\nसीसीटीव्हीत तीन चोरटे कैद…\nरामकृष्ण सरोदे यांच्या “वेदांत ग्रो मॉल’ दुकानामध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. या चोरट्यांनी रुमालाने आपआपली तोंड झाकली होती. त्याचबरोबर ड्रॉव्हरमधून पैसे काढतानाही चोरटे दिसत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांना सोपे जाणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वी बोटा येथील एका कृषी सेवा दुकानात तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. मात्र अध्यापही घारगाव पोलिसांना त्या चोरट्यांचा शोध लागलेला नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअसे असेल ट्रान्झिट हब…\nNext articleमानवाला मिळालेले वरदान : बहुविध बुद्धिमत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/choti-malkein-marathi-serial-revati-going-to-take-part-in-recipe-contest-to-help-shridhar-1681126/", "date_download": "2018-08-22T01:20:25Z", "digest": "sha1:YMCJE22GRMQX4FPLSNBVAMDJEVKRUYSH", "length": 11912, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Choti Malkein marathi serial revati going to take part in recipe contest to help shridhar | ‘छोटी मालकीण’मध्ये नवा ट्विस्ट; पाककृती स्पर्धा जिंकून रेवती करेल का श्रीधरला मदत? | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\n‘छोटी मालकीण’मध्ये नवा ट्विस्ट; पाककृती स्पर्धा जिंकून रेवती करेल का श्रीधरला मदत\n‘छोटी मालकीण’मध्ये नवा ट्विस्ट; पाककृती स्पर्धा जिंकून रेवती करेल का श्रीधरला मदत\nश्रीधरच्या मदतीसाठी आता रेवतीही पुढे सरसावली आहे.\n'छोटी मालकीण'मध्ये नवा ट्विस्ट\nस्टार प्रवाह वाहिनीच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेत रेवती आणि श्रीधर यांच्यात आता हळवं नातं तयार होत आहे. शेतीच्या कामासाठीची साधनं घेण्यासाठी श्रीधरची धडपड सुरू आहे. त्यासाठी तो पैसे जमा करत आहे. श्रीधरच्या मदतीसाठी आता रेवतीही पुढे सरसावली आहे. गावातल्या एका पाककला स्पर्धेत तीने सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा जिंकून रेवती श्रीधरला मदत करणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nएकीकडे श्रीधरच्या कर्जाचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. त्यामुळे पैसे उभे करण्यासाठी त्यानं स्वतःची बाईक विकली. सुमननं दागिने विकून पैसे दिले आहेत. सगळेजण श्रीधरला मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मग रेवतीलाही वाटतं, की आपणही श्रीधरला मदत केली पाहिजे. अशातच गावातल्या सितारा महिला मंचातर्फे ‘धमाल सासु-सुनेची, कमाल पाककलेची’ ही स्पर्धा जाहीर होते. स्पर्धेच्या विजेत्याला एक लाखाचं पारितोषिक दिलं जाणार असतं. त्यात रेवती सहभागी होते. मात्र, त्या स्पर्धेत रेवतीची आई आणि अभिलाषाही सहभागी झालेल्या असतात. त्यामुळे आपल्या आईला हरवून रेवती ही स्पर्धा जिंकणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.\nवाचा : हिंदी चित्रपटसृष्टी सासर तर मराठी चित्रपटसृष्टी माहेर- माधुरी दीक्षित\nपाककला स्पर्धेत रेवती जिंकणार का श्रीधरला स्प्रे घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जमा होणार का श्रीधरला स्प्रे घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जमा होणार का या प्रश्नांची उत्तरं ‘छोटी मालकीण’ या मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह\nInd vs Eng 3rd Test : 'बुमरा का हमला'; भारत विजयापासून १ पाऊल दूर...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nKerala Flood: भारतीय सैनिकांना बसून जेवायला पण वेळ नाहीय, काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य\nचंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश\nअनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA/", "date_download": "2018-08-22T01:20:13Z", "digest": "sha1:GG36SETMUA43HFG3H36CIGG725L3U2YI", "length": 8310, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : भीमा कोरेगाव येथील पिडितांना महापालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरूपात निवासाची सोय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : भीमा कोरेगाव येथील पिडितांना महापालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरूपात निवासाची सोय\nपुणे – भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीतील पिडीत सुरेश सकट आणि अशोक आठवले यांना तसेच कुटुंबियांना महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपाची निवासाची सोय करून दिली आहे. कसबा पेठ येथील महापालिकेच्या ताब्यातील जागेमध्ये त्यांची निवासाची सोय करण्यात आली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या संदर्भातील पत्र या दोन्ही कुटुंबांना दिले. ही दोन्ही कुटुंबे एक जूनपासून महापालिकेसमोर धरणे आंदोलनाला बसले होते.\nयावेळी निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जानराव, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीत सकट आणि आठवले कुटुंबाचे राहते घर जळाले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांना बेघर व्हावे लागले. त्यांना कोणताही निवारा नसल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र महापालिकेने विशेष बाब म्हणून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आसरा देण्याचा निर्णय घेतला आहे.\nमहापालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांमध्ये या दोन कुटुंबियांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या चाळ विभागाकडील कसबा पेठेतील कॉलनी क्रमांक पाच मधील दोन सदनिका या दोन्ही कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सदनिका प्रती महिना एक रुपया नाममात्र भाडेकराराने 11 महिन्यांसाठी देण्यात आल्या आहेत. या घरांमध्ये राहताना लागणारे वीजबिल संबंधित सदनिकाधारकांनी भरायचे आहे, असे या आदेशपत्रात नमूद केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“कमळ’ फुलण्याआधीच गळाल्या “पाकळ्या’\nNext articleशहरातील बसथांब्यांना अवकळा\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n“पुरुषोत्तम’मध्ये ज्वलंत विषयावर एकांकिकेचे सादरीकरण\nपावसाच्या अचूक अंदाजावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह\n“वीजचोरी कळवा, 41 लाख मिळवा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%97/", "date_download": "2018-08-22T01:14:38Z", "digest": "sha1:C4GQH7MQ2W362HM3AOZHZYFB4IWDWBM4", "length": 15950, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आता चेंडू कुरतडणे गंभीर गुन्हा; आयसीसीचा निर्णय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nव्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ…\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी\nपिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार; पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ\nपिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या\nदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ…\nपिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा ८ वर्धापन दिन उत्साहात साजरा\nपोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर…\nचिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात…\nचिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात\nमोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा\nनिगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर…\nसंत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nमाळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद\nपुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार\nबिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nनीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश\nआणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड\nअंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या\nएमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप…\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nकाँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख\nकेरळला युएईकडून ७०० कोटींची मदत\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा वापर नको – सर्वोच्च न्यायालय\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Videsh आता चेंडू कुरतडणे गंभीर गुन्हा; आयसीसीचा निर्णय\nआता चेंडू कुरतडणे गंभीर गुन्हा; आयसीसीचा निर्णय\nदुबई, दि. ३ (पीसीबी) – क्रिकेटच्या मैदानावरील चेंडू कुरतडण्याच्या घटना रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर नियम करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे चेंडू कुरतडण्यासारखा प्रकार घडल्यास हा तिसऱ्या दर्जाचा गुन्हा ठरवण्यात येईल. या प्रकरणातील दोषी खेळाडूवर ६ कसोटी वा १२ एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात येणार आहे.\nडब्लिन येथे आयसीसीच्या वार्षिक सभेत या नियमांना मंजुरी देण्यात आली. क्रिकेटमधील वाढत्या गैरप्रकारांना आणि खेळाडूंच्या असभ्य वर्तनाला आळा घालण्यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. आयसीसीच्या नियमानुसार यापूर्वी चेंडू कुरतडण्यासारखा प्रकार दुसऱ्या दर्जाचा गुन्हा ठरवला जायचा. मात्र, यापुढे तो तिसऱ्या दर्जाचा अधिक गंभीर गुन्हा ठरणार आहे.\nदरम्यान, केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बँक्रॉफ्ट हे चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळले होते. या प्रकरणामुळे क्रिकेटमधील गैरप्रकार उघड झाला होता. त्यावेळी चेंडू कुरतडणे हा गंभीर गुन्हा ठरवावा, अशी मागणी क्रिकेट विश्वातून केली जात होती.\nPrevious articleऔरंगाबाद येथे प्रेमयुगूलाची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleराष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून पुर्ववैमनस्यातून; एक जण ताब्यात\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून दिली फाशी\nपाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\nमुंढव्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाल अटक\nपरदेशातील शिक्षणासाठी खुल्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nपिंपरी-चिंचवडमध्ये नद्यांना पूर आल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा; महापालिकेचे आवाहन\nकाळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात...\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nनवज्योतसिंग सिद्धूने घेतली पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट; काँग्रेसमध्ये अस्वस्थता\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभारत-पाकिस्तान दोघांनी चर्चा करुन काश्मीरचा मुद्दा सोडवावा – इम्रान खान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Arthabhan/tax-cut/", "date_download": "2018-08-22T02:42:27Z", "digest": "sha1:OJW4JGCGUC24P733SM5GHK7NLBEXJXGY", "length": 16394, "nlines": 68, "source_domain": "pudhari.news", "title": " ब्लॉग: ...आला करकपातीचा हंगाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Arthabhan › ब्लॉग: ...आला करकपातीचा हंगाम\nब्लॉग: ...आला करकपातीचा हंगाम\nआर्थिक वर्षाची शेवटची तिमाही म्हणजे नोकरदारांसाठी करकपातीचा काळ. वजावटीच्या रकमकेवरून ऑफिसमध्ये उडणारे खटके आणि चहाच्या कपाभोवती उडणार्‍या गुंतवणुकीच्या गप्पा हे चित्र सर्रास दिसते. जानेवारीची तिमाही हा पगारामधील करकपातीचा हंगाम समजला जातो ही चुकीची कल्पना आहे. करकपात हे वर्षभर पाळायचे व्रत आहे. मालकवर्ग आणि कर्मचारी या दोन्ही घटकांनी पगारामध्ये करकपातीच्या तरतुदींची माहिती घेऊन त्याचे पालन केल्यास दोघांनाही त्याचा लाभ होतो.\nपाहूयात काय आहे हा पगारामधील करकपातीचा कायदा.\nकर्मचार्‍याचा पगार करपात्र असल्यास, आयकराची देय रक्‍कम वर्षभरामध्ये पगाराच्या समप्रमाणात कपात करण्याची प्रत्येक मालकावर जबाबदारी आहे. म्हणजेच जानेवारीची तिमाही हा पगारामधील करकपातीचा हंगाम समजला जातो ही चुकीची कल्पना आहे. करकपात हे वर्षभर पाळायचे व्रत आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस कर्मचार्‍याचा पगार, त्याला देण्यात येणार्‍या सोयीसवलती, प्राप्त वजावटी यांचा हिशेब करुन येणार्‍या उत्पन्नावरील देय आयकराची रक्‍कम ठरवावी लागते. एकंदर रक्‍कम, जसजसा पगार अदा केला जातो तशी समप्रमाणामध्ये कपात करावी लागते.\nवर्ष जसे पुढे सरकते तसे सुरुवातीचे अनुमान आणि प्रत्यक्ष पगाराच्या रकमेमध्ये तफावत पडू शकते. याची कारणे म्हणजे अंदाजापेक्षा झालेली कमी-अधिक पगारवाढ, वजावट, गुंतवणुकीच्या रकमेमधील चढ-उतार इत्यादी. आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत पर्याप्त एकंदर कर संपूर्ण वजावट करण्याची जबाबदारी मालकावर असते. त्यासाठी वजावटीची रक्‍कम वाढवण्याचा किंवा घटवण्याचा अधिकार मालकास बहाल केला आहे. म्हणूनच, साधारणत: जानेवारी महिन्यापासून पगारापासून करावयाच्या करकपातीवर मालकवर्गाचे बारकाईने लक्ष असते.\nकर्मचार्‍यांनी घ्यावयाची काळजी :\nयोग्य रकमेची पगारामधून करकपात व्हावी यासाठी कर्मचार्‍यांनी देखील काळजी घेेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी पुढील गोष्टींची खबरदारी घ्यावी.\nडिसेंबर अखेरीपर्यंत मिळालेल्या पगाराची आणि करकपातीच्या रकमेची कार्यालयांमध्ये योग्य नोंद झाली असल्याची तपासणी करणे.\nपगाराची रक्‍कम तपासताना गाडी, निवासी घर इत्यादी सोयीसवलतींचे मूल्यांकन नियमानुसार असल्याची खात्री करणे.\nमिळणार्‍या भत्त्यांसाठी उपलब्ध वजावटींची रक्‍कम योग्य रितीने ठरवल्याचे तपासणे.\nघरभाडे भरत असल्यास भाड्याचा करार किंवा भाडे पावतीची प्रत कार्यालयास देणे.\nऔषधोपचारासाठी रुपये 15,000 पर्यंत वार्षिक वजावट उपलब्ध असते. त्यासाठी औषध-पाण्यावर झालेल्या खर्चाचा तपशील आणि पुरावा मालकाकडे देणे.\nसुट्टीमधील व प्रवासासाठी मिळणारा भत्ता करमुक्त असतो. परंतु, त्यासाठी प्रवासखर्चाच्या पावत्या कार्यालयामध्ये दाखल करणे आवश्यक असते. निवासाच्या आणि खाण्या-पिण्याच्या खर्चाची वजावट मिळत नाही.\nघर खरेदीसाठी कर्ज घेतले असल्यास कर्जाची परतफेड आणि व्याजाची रक्कम कार्यालयास कळवणे.\nराष्ट्रीय पत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी,विम्याचा हप्ता, युएलआयपी, मुलांची शैक्षणिक शुल्क इत्यादी मान्यताप्राप्त गुंतवणूक केल्यास करपात्र उत्पन्नामधून 1,50,000 रुपयांपर्यंत वजावट प्राप्त होते. यासंबंधी माहिती कार्यालयास देणे.\n9) अज्ञान मुलांचे व्याज, स्वत:चे मिळणारे व्याज असे उत्पन्न देखील कळवल्यास त्यावरील कर भरला जातो आणि नंतर पडणारा भुर्दंड टळतो.\n10) आरोग्यासंबंधी विमा उतरवला असल्यास त्याची माहिती वरील माहितीची मूळ प्रत देण्याची कायद्यानुसार गरज नाही.\n1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचे उत्पन्न करपात्र असते. त्यामुळे आपला मार्च अखेरीच्या तिमाहीसाठी मिळणारा पगार आणि वजावटी गृहीत धरलेल्या असतात. प्रत्यक्ष पगार किंवा वजावटीच्या रकमेमध्ये अनुमानापेक्षा फरक पडल्यास कर्मचार्‍याने तो त्वरित कार्यालयाच्या निदर्शनास आणावा. त्यायोगे करकपातीच्या रकमेमध्ये बदल करणे शक्य होते. गुंतवणूक, विम्याचा हप्ता भरणे यासाठी 31 मार्चची वाट न पाहता लगेचच पूर्तता करणे हितावह ठरते.\nझालेल्या करकपातीची माहिती आयकर खात्याच्या संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध असते. करदात्यांनी या संगणक प्रणालीवर नोंदणी केल्यास त्याच्या उत्पन्नामधून झालेली करकपात, भरलेला आयकर याची सविस्तर माहिती मिळू शकते. पगारदार व्यक्तींनी या सोईचा लाभ देण्यासाठी आपली नोंदणी अवश्य करावी. त्यामुळे भरलेल्या आयकराची रक्‍कम बरोबर असल्याची खात्री करता येते. त्रुटी आढळल्यास लगेच पावले उचलून तिचे निवारण करता येते.\nमान्यतापात्र सामाजिक, धर्मादाय, शैक्षणिक इत्यादी संस्थांना देणगी दिल्यास वजावट मिळते. एकंदर कमाल देणगीवर ढोबळ करपात्र उत्पन्नाच्या 10 टक्क्यांची मर्यादा आहे. देणगीच्या 50 टक्के रक्कम करपात्र उत्पन्नामधून वजा केली जाते. परंतु, देणगीच्या वजावटीचा विचार पगारामधील करकपातीसाठी घेता येत नाही. अशी वजावट कर्मचार्‍यांनी आपल्या विवरण पत्रकामध्ये दाखवावी लागते.\nकलम 80 सी नुसार सार्वजनिक भविष्य निधीमध्ये जमा केलेल्या रकमेची वजावट प्राप्त होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीपीएफ) प्रत्येक वर्षी व्याज जमा केले जाते. व्याजाची रक्कम हे खातेदाराचे उत्पन्न आहे. ते करमुक्त आहे. त्यामुळे, त्यावर आयकर भरावा लागत नाही. व्याजाची रक्कम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणजेच व्याजाच्या जमा झालेल्या रकमेवर देखील कलम 80 सी अंतर्गत वजावट प्राप्त होऊ शकते. या वजावटीचा देखील कर्मचार्‍यांनी लाभ घेणे आवश्यक आहे.\nआर्थिक वर्ष संपल्यानंतर 15 जूनपर्यंत कर्मचार्‍यास पगारामधील करकपातीचेे फॉर्म क्र. 16 मध्ये प्रमाणपत्र मिळते. यामध्ये करपात्र आणि करमुक्त, पगार, वजावटी आणि करकपातीच्या रकमेचा तपशील असतो. परंतु, नियमानुसार आयकर खात्याच्या संगणक प्रणालीमध्ये जमा दाखवलेल्या आयकराच्या रकमेचाच विचार केला जातो.\nपगारामधील करकपातीची रक्‍कम योग्यप्रकारे कपात न केल्यास अथवा उशिरा भरल्यास द.म. एक टक्के दराने व्याज आकारणी केली जाते. असे व्याज वजावटीस पात्र ठरत नाही. करकपातीचे विवरणपत्रक, प्रमाणपत्रक उशिरा दिल्यास प्रती दोन रुपये 100 एवढा दंड आकारला जाऊ शकतो. मालक वर्गाने करकपातीच्या कायद्याचे नियमित पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे.\nमालकवर्ग आणि कर्मचारी या दोन्ही घटकांनी पगारामध्ये करकपातीच्या तरतुदींची माहिती घेऊन त्याचे पालन केल्यास दोघांनाही त्याचा लाभ होतो. यासंबंधी कोणतीही शंका असल्यास कंपनीच्या चार्टर्ड अकौंटंटकडून शंका निरसन लगेचच करून घेतल्यास कटू परिणाम टळतात.\nAsian Games LIVE : भारताला आज वुशू, तायक्वांदोत पदकाची आशा\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका\nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nदेशातील महत्त्वाची ठिकाणे टार्गेट; ‘रेकी’ही केली होती\n१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन\nसमुद्र किनार्‍यांची सुरक्षा ‘बे वॉच’मधून शिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219242.93/wet/CC-MAIN-20180822010128-20180822030128-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/search/label/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-08-22T03:58:04Z", "digest": "sha1:QVDMMRMZWEKJ3DNN7DHCV2XOGI73354R", "length": 9125, "nlines": 204, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: रंग मनाचे", "raw_content": "\nमनःस्ताप - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nमाणसाच्या - व पू\n— by प्रशांत पवार on\nरंग मनाचे - निवडक..\n— by प्रशांत पवार on\n— by प्रशांत पवार on\nLabels: पुस्तकांबद्दल, रंग मनाचे\nआर्थिक झळ - रंग मनाचे - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nमुद्देसुद बोलणे - रंग मनाचे - व पु काळे\nजिथे उमटला ठसा - रंग मनाचे - व पु काळे\nदुर्गुणांना - रंग मनाचे - व पु काळे\nदुध अचानकपणे - रंग मनाचे - व पु काळे\nचार गोड शब्द - रंग मनाचे - व पु काळे\nचांगलं आणि वाईट - रंग मनाचे - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nऐश्र्वर्य आणि सौंदर्य - रंग मनाचे - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nनियतीच माणसाला - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nमाणसाच्या मनाचे - व पु काळे\nचप्पल आणि संसार - व पु काळे\nतंत्रावर फ़क्त - व पु काळे\nसमाजातला वावर - व पु काळे\nसुविचारांची वही - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i070612163250/view", "date_download": "2018-08-22T03:42:39Z", "digest": "sha1:6YRA4SQR6UGS4CGOLBP7CCKAHCDMOARB", "length": 26583, "nlines": 156, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत बहिणाबाईचे अभंग", "raw_content": "\nचांदणी चोळी म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहिणाबाईचे अभंग|\nआदिनाथें उपदेश पार्वतीस क...\nउघडोनी नेत्र पाहे जंव पुढ...\nमच्छ जैसा जळावांचोनी तडफड...\nसंचितासी दग्ध करी ऐसा कोण...\nन बोलवे शब्द अंतरींचा धाव...\nबहुत अंतरीं शोक आरंभिला \nभ्रतारें टाकिलें मोट बांध...\nजयराम समर्थ ज्ञानाचा सागर...\nकृपा उपजली जयराम स्वामीसी...\nमजवरी दृष्टी कृपेची ओतिली...\nभ्रतारें वैराग्य घेतलीया ...\nपाषाण विठ्ठल स्वप्नांतील ...\nभ्रतारें निश्चय केला मनाम...\nआरोग्य तात्काळ व्यथेचा हा...\nवत्साचिये माय कपिला सांगा...\nमंबाजी गोसावी त्या स्थळीं...\nदेऊळांत कथा सर्व काळ होत ...\nमंबाजी गोसावी भ्रतारासी म...\nआपाजी गोसावी पुण्यांत रहा...\nआपाजी गोसावी वाचोनीया पत्...\nकोल्हापुरीं गाय होती जे स...\nतुटकें संचित जालें शुद्ध ...\nआनंदवोवरी होती तये ठायीं ...\nनेणें जप तप नेणें अनुष्ठा...\nटाळ्या चिपोळ्यांचा ध्वनी ...\nआनंदे सद्‌गद जाहलीं इंद्र...\nतें सुख सांगतां वाचे पडे ...\nवाटे उठों नये जीव जाय तरी...\nगुरुपरंपरा आम्हां चैतन्य ...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला गुरूपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिलें होतें. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत. तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे.\nसंत बहिणाबाईचे अभंग - आदिनाथें उपदेश पार्वतीस क...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - उघडोनी नेत्र पाहे जंव पुढ...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - मच्छ जैसा जळावांचोनी तडफड...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - संचितासी दग्ध करी ऐसा कोण...\nसंत बहिणाबाईचे अभंगसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her...\nसंत बहिणाबाईचे अभंग - न बोलवे शब्द अंतरींचा धाव...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - बहुत अंतरीं शोक आरंभिला \nसंत बहिणाबाईचे अभंगसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her ...\nसंत बहिणाबाईचे अभंग - जालें समाधान ब्राह्मणाच्य...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - भ्रतारें टाकिलें मोट बांध...\nसंत बहिणाबाईचे अभंगसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her ...\nसंत बहिणाबाईचे अभंग - जयराम समर्थ ज्ञानाचा सागर...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - कृपा उपजली जयराम स्वामीसी...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - मजवरी दृष्टी कृपेची ओतिली...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - भ्रतारें वैराग्य घेतलीया ...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - पाषाण विठ्ठल स्वप्नांतील ...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compose...\nसंत बहिणाबाईचे अभंग - भ्रतारें निश्चय केला मनाम...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compose...\nसंत बहिणाबाईचे अभंग - वृद्धसा ब्राह्मण येऊन...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - आरोग्य तात्काळ व्यथेचा हा...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - वत्साचिये माय कपिला सांगा...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - मंबाजी गोसावी त्या स्थळीं...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nसंत बहिणाबाईचे अभंग - देऊळांत कथा सर्व काळ होत ...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compose...\nसंत बहिणाबाईचे अभंग - मंबाजी गोसावी भ्रतारासी म...\nसंत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे. Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She compos...\nn. (सू. इ.) एक सुविख्यात इक्ष्वाकुवंशीय राजा, जिसका निर्देश महाभारत में प्राप्त प्राचीन राजाओं की नामाबलि में प्राप्त है [म. आ. १.१७२] भागवत, विष्णु एवं वायु के अनुसार, यह दीर्घबाहु राजा का पुत्र, एवं दिलीप खटबांग राजा का पौत्र था भागवत, विष्णु एवं वायु के अनुसार, यह दीर्घबाहु राजा का पुत्र, एवं दिलीप खटबांग राजा का पौत्र था मत्स्य एवं पद्म में इसे निघ्न नामक राजा का पुत्र कहा गया है [पद्म. सृ. ८] मत्स्य एवं पद्म में इसे निघ्न नामक राजा का पुत्र कहा गया है [पद्म. सृ. ८] किन्तु निघ्न राजा के पुत्र का नाम रघूत्तम था, जो संभवत: इक्ष्वाकुवंशीय होते हुये भी रघु राजा से अलग था (निघ्न देखिये) किन्तु निघ्न राजा के पुत्र का नाम रघूत्तम था, जो संभवत: इक्ष्वाकुवंशीय होते हुये भी रघु राजा से अलग था (निघ्न देखिये) कलिदास के रघुवंश में इसे दिलीप राजा का पुत्र कहा गया है, जो उसे नंदिनी नामक धेनु के प्रसाद से प्राप्त हुआ था [र. वं. २] कलिदास के रघुवंश में इसे दिलीप राजा का पुत्र कहा गया है, जो उसे नंदिनी नामक धेनु के प्रसाद से प्राप्त हुआ था [र. वं. २] रघुवंश में प्राप्त यह कथा पद्म में भी पुनरुक्त है [पद्म. ३. २०३] रघुवंश में प्राप्त यह कथा पद्म में भी पुनरुक्त है [पद्म. ३. २०३] यह इक्ष्याकुवंश का एक श्रेष्ठ राजा होने के कारण इसे अयोध्या का पहला राजा कहा गया है [ह. वं.१.१५.२५] यह इक्ष्याकुवंश का एक श्रेष्ठ राजा होने के कारण इसे अयोध्या का पहला राजा कहा गया है [ह. वं.१.१५.२५] इसकी महत्ता के कारण, आगे चल कर, इक्ष्वाकुवंश ‘रघुवंश’ नाम से सुविख्यात हुआ \nपराक्रम n. इसके पराक्रम एवं दानशूरता की कथा रघुवंश एवं स्कंद में प्राप्त है एक बार दशदिशाओं में विजय कर, इसने विपुल संपत्ति प्राप्त की, एवं अपने गुरु वसिष्ठि की आज्ञानुसार विश्वजित् यज्ञ किया एक बार दशदिशाओं में विजय कर, इसने विपुल संपत्ति प्राप्त की, एवं अपने गुरु वसिष्ठि की आज्ञानुसार विश्वजित् यज्ञ किया उस यज्ञ के कारण, इसकी सारी संपत्ति व्यतीत हुयी, एवं यह निष्कांचन बन गया उस यज्ञ के कारण, इसकी सारी संपत्ति व्यतीत हुयी, एवं यह निष्कांचन बन गया इसी अवस्था में विश्वामित्र ऋषि का शिष्य कौत्स इसके पास द्रव्य की याचना करने आया, जो उसे अपनी गुरुदक्षिणा की पूर्ति करने के लिए आवश्यक था इसी अवस्था में विश्वामित्र ऋषि का शिष्य कौत्स इसके पास द्रव्य की याचना करने आया, जो उसे अपनी गुरुदक्षिणा की पूर्ति करने के लिए आवश्यक था यह स्वयं द्रव्यहीन होने के कारण, कौत्स की माँग पूरी करने के लिए इसने कुबेर पर आक्रमण किया, एवं उसे इसके राज्य पर स्वर्ण की वर्षा करने के लिए मजबूर किया यह स्वयं द्रव्यहीन होने के कारण, कौत्स की माँग पूरी करने के लिए इसने कुबेर पर आक्रमण किया, एवं उसे इसके राज्य पर स्वर्ण की वर्षा करने के लिए मजबूर किया इस स्वर्ण में से कौत्स ने चौदह करोड सुवर्णमुद्रा दक्षिणा के रूप में स्वीकार ली, एवं उन्हें अपने गुरु विश्वामित्र को दक्षिणा के रूप में दी [स्कंद. २.८.५] इस स्वर्ण में से कौत्स ने चौदह करोड सुवर्णमुद्रा दक्षिणा के रूप में स्वीकार ली, एवं उन्हें अपने गुरु विश्वामित्र को दक्षिणा के रूप में दी [स्कंद. २.८.५] रघुवंश में यही कथा प्राप्त है, किन्तु वहाँ कौत्स के गुरु का नाम विश्वामित्र की जगह वरतंतु वताया गया है [र. वं. ५] रघुवंश में यही कथा प्राप्त है, किन्तु वहाँ कौत्स के गुरु का नाम विश्वामित्र की जगह वरतंतु वताया गया है [र. वं. ५] महाभारत के अनुसार, इसे अपने पूर्वज युवनाश्व राजा के द्वारा दिव्य खड्‌ग की प्राप्ति हुयी थी, जो आगे चल कर इसने अपने वंशज हरिणाश्व को प्रदान किया था [म. शां. १६०.७६] महाभारत के अनुसार, इसे अपने पूर्वज युवनाश्व राजा के द्वारा दिव्य खड्‌ग की प्राप्ति हुयी थी, जो आगे चल कर इसने अपने वंशज हरिणाश्व को प्रदान किया था [म. शां. १६०.७६] रघु के पश्चात् इसका पुत्र अज अयोध्या का राजा हुआ, जिसका पुत्र दशरथ एवं पौत्र राम दाशरथि इक्ष्वाकु वंश के सर्वश्रेष्ठ राजा साबित हुयें \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/marathi-news-abdul-karim-telgi-stamp-paper-scam-79207", "date_download": "2018-08-22T04:15:47Z", "digest": "sha1:NB4GZRSUDWUKFGI2JRZNUNDNOHUSRRI7", "length": 19571, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news abdul karim telgi stamp paper scam अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा मुद्रांक गैरव्यवहार | eSakal", "raw_content": "\nअर्थव्यवस्था खिळखिळी करणारा मुद्रांक गैरव्यवहार\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nपहिल्यांदा 12 पोलिस आणि दोन आमदारांपर्यंत असलेले हे जाळे तेलगीने देशभर पसरविले. तेलगीला अटक झाली तेव्हा त्याने आपल्या या कारनाम्यात कोणकोण आहेत, त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. यासाठी त्याने 1,200 कॉल रेकॉर्डस्‌ एकत्रित करून ठेवल्याचे स्पष्ट केले होते.\nकर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूरसारख्या जंगल प्रदेशात आधी रेल्वे स्थानकावर फळे विकणारा तरुण पुढे पदवीधर होतो. बनावट पासपोर्टप्रकरणी राजस्थानमधील कारागृहात जातो. कारागृहात एकजण भेटल्यानंतर त्याच्या डोक्‍यात बनावट मुद्रांकाची कल्पना वेग घेते आणि अवघ्या आठदहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल, असा तब्बल 20 हजार कोटींचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार करतो. जन्मभूमी कर्नाटक, तर कर्मभूमी महाराष्ट्र बनविलेल्या अब्दुल करीम लाडसाब तेलगीने 12 राज्यांमध्ये मुद्रांक गैरव्यवहार करत देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी बनविली होती.\nपोलिस खाते व सरकारच्या विविध संस्थांचा तेलगीला मोठा पाठिंबा होता. तेलगीने गैरव्यवहार इतका पद्धतशीरपणे केला होता, की कोणीही त्याला पकडू शकत नव्हते. गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सुरवातीला विशेष तपास पथकाने एक अहवाल केला होता, तो जैसवाल अहवाल म्हणून ओळखला जात होता. या अहवालानुसार सर्व ती विचारणा नोव्हेंबर 2002 मध्ये झाली होती. परंतु, तेलगी आणि त्याच्या साखळीवर कोणतीच कारवाई झाली नाही. राष्ट्रीय पातळीवर पोचलेल्या या बनावट मुद्रांक प्रकरणाचा तपास सीआयडी, सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी होऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी याचा सखोल तपास करण्याची विनंती न्यायालयाला करत जनहित याचिका दाखल केली तेव्हा कुठे या प्रकरणाचा तपास गतीने सुरू झाला. जैसवाल अहवालामध्ये नाशिकच्या इंडिया सिक्‍युरिटी प्रेसकडून काही तांत्रिक माहिती मुद्रांकासाठी पुरविल्याचा स्पष्टपणे उल्लेख होता. परंतु, महाराष्ट्राच्या कोशागार विभागाने याकडे काणाडोळा केला आणि गैरव्यवहार उघडकीस आला तेव्हा तो महाराक्षस बनला होता.\nतेलगीने केलेला गैरव्यवहार 20 हजार कोटींहून अधिक रकमेचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. यात तेलगी एकटाच नव्हता, तर त्याने कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापर्यंत आणि नगरसेवक, आमदारापासून मंत्र्यांपर्यंत सर्वांना सामावून घेतले होते. तेलगी काय करतो आहे, यापेक्षा आपल्याला मोठे घबाड मिळते आहे, याचाच विचार प्रत्येकाने केला आणि तेलगीला रान मोकळे झाले. पहिल्यांदा 12 पोलिस आणि दोन आमदारांपर्यंत असलेले हे जाळे तेलगीने देशभर पसरविले. तेलगीला अटक झाली तेव्हा त्याने आपल्या या कारनाम्यात कोणकोण आहेत, त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. यासाठी त्याने 1,200 कॉल रेकॉर्डस्‌ एकत्रित करून ठेवल्याचे स्पष्ट केले होते. त्यात कर्नाटकातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, आयपीएस, आयएएस अधिकारी, आमदार, मंत्री असे सर्वांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे तेलगीला अटक झाल्यानंतर तो बाहेर येऊ नये, यासाठीच अनेकांकडून प्रयत्न सुरू होते.\nतेलगीचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार उघडकीस आला तेव्हा \"एसआयटी'ने अनेक पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. त्या वेळी एकेक धक्कादायक प्रकार समोर आला होता. ज्या कामत नामक पोलिस कॉन्स्टेबलला महिना नऊ हजार रुपये पगार होता, त्याच्याकडे 100 कोटींची मालमत्ता आढळून आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला दरमहा 14 हजार 500 रुपये पगार होता; परंतु त्याच्याकडे 50 कोटी, 24 हजार पगार असणाऱ्या सह पोलिस आयुक्ताकडे 25 कोटींची मालमत्ता व रोकड आढळून आली होती. एकंदरित काय, तर सुमारे 400 एजंट देशभर नियुक्त करून त्यांच्यामार्फत तेलगी पाण्यासारखा पैसा मिळवत होता. त्यामुळे तो या अधिकाऱ्यांवरही कोट्यवधी रुपयांची रक्कम अगदी सहजरीत्या उधळत होता.\n12 राज्यांमध्ये 20 हजार कोटींहून अधिक रकमेचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार\nअनेक पोलिस अधिकारी, वरिष्ठ सरकारी अधिकारी व राजकारणी रातोरात कोट्यधीश\n17 जानेवारी 2006 रोजी तेलगी व अन्य सहकाऱ्यांना 30 वर्षांचा सश्रम तुरुंगवास\n28 जून 2007 रोजी एका स्वतंत्र गुन्ह्यांतर्गत 13 वर्षांचा सश्रम तुरुंगवास\nतेलगीच्या मालमत्तेवर एक हजार कोटींचा दंड ठोठावत सर्व मालमत्ता जप्तीचे आदेश\n1992 ते 2002 या काळात त्याच्याविरोधात पहिल्या टप्प्यात देशभरात 27 गुन्हे दाखल झाले. यापैकी 12 गुन्हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत. विविध राज्यांत एकूण 39 ठिकाणी गुन्हे दाखल\nतेलगीच्या गैरव्यवहारावरील चित्रपट डब्यात\nमुद्रांक (दी स्टॅंप) नावाच्या चित्रपटाची घोषणा होऊन 2008 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले. परंतु, तो प्रदर्शित होण्यापूर्वीच तेलगीने हा चित्रपट आपल्या कायदेशीर लढाईला बाधा आणत असल्याचे सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाकडे केली. कारण, या चित्रपटात तेलगीने केलेला संपूर्ण गैरव्यवहार चित्रित करण्यात आला आहे. परंतु, न्यायालयाने बंदी घातल्यामुळे तो चित्रपट आजतागायत प्रदर्शित झालेला नाही.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%82_%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80_%3F_-_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82_%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87_...", "date_download": "2018-08-22T03:14:00Z", "digest": "sha1:TIMC4HV54FAV6UQ7HHV76FJJTWXNGKEU", "length": 4618, "nlines": 61, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "कशाला काय म्हणूं नही ? - बिना कपाशीनं उले त्याले ... - विकिस्रोत", "raw_content": "\nकशाला काय म्हणूं नही - बिना कपाशीनं उले त्याले ...\n←माहेर - बापाजीच्या हायलींत येती ...\nकशाला काय म्हणूं नही - बिना कपाशीनं उले त्याले ...\nसाहित्यिक = बहिणाबाई चौधरी\nआखजी - आखजीचा आखजीचा मोलाचा सन ...→\n4992कशाला काय म्हणूं नही - बिना कपाशीनं उले त्याले ...बहिणाबाई चौधरी\nत्याले बोंड म्हनूं नहीं\nत्याले तोंड म्हनूं नहीं\nत्याले पान म्हनूं नहीं\nत्याले कान म्हनूं नहीं\nत्याले मया म्हनूं नहीं\nत्याले डोया म्हनूं नहीं\nतिले रात म्हनूं नहीं\nत्याले हात म्हनूं नहीं\nज्याच्या मधीं नही पानी\nत्याले हाय म्हनूं नहीं\nत्याले पाय म्हनूं नहीं\nतिले मोट म्हनूं नहीं\nत्याले पोट म्हनूं नह\nतीले गाय म्हनूं नहीं\nजीले नहीं फुटे पान्हा\nतिले माय म्हनूं नहीं\nकधीं साप म्हनूं नहीं\nत्याले बाप म्हनूं नहीं\nतिले साय म्हनूं नहीं\nजिची माया गेली सरी\nतिले माय म्हनूं नहीं\nत्याले नेक म्हनूं नहीं\nत्याले लेक म्हनूं नहीं\nत्याले भक्ती म्हनूं नहीं\nत्याले शक्ती म्हनूं नहीं\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/relations-bond-became-costli-1135265/", "date_download": "2018-08-22T04:23:03Z", "digest": "sha1:SAT66TIHLWYBHCTYBCR46LAR3RAP57GW", "length": 13405, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नात्यांचे बंधन महागले | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nरक्षाबंधनाच्या निमित्ताने सध्या विविध बाजारपेठांमध्ये राखी आणि विविध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे.\nरक्षाबंधनाच्या निमित्ताने सध्या विविध बाजारपेठांमध्ये राखी आणि विविध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. असे असले तरी मागील वर्षी १० ते १५ रुपयांना असणारी राखी यंदा २५ ते ३० रुपयांवर पोहोचली आहे. तर बाजारपेठेत गोंडय़ांच्या राख्यांऐवजी आता मिकी माऊस, रुद्राक्ष, डॉरोमॉन, भीम, मण्यांच्या राख्यांनी त्यांची जागा घेतली आहे. ज्वेलर्समध्येदेखील सोन्यांच्या आणि चांदीच्या मुलामा दिलेल्या राख्या सध्या दिसत आहेत.भाऊ आणि बहीणच्या अतूट नात्यांना रेशीम धाग्यांनी जोडणारा सण म्हणजे रक्षाबंधन. राखीच्या माध्यमातून बहीण आणि भावाचे नाते अधिकच दृढ होत असते. बाजारात या राख्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गानी एकच गर्दी केली आहे. विविध रंगी त्याचबरोबर ब्रेसलेटसारख्या राख्यांना सध्या बाजारात जोरदार मागणी आहे. मागील वर्षांतील राख्यांची किमती पाहता यंदा साध्या राख्यांनीदेखील आपले मोल वाढवले आहेत. १० ते १५ रुपयांपर्यंत असणाऱ्या राख्या आता २५ ते ३० रुपयांवर पोहोचल्या आहेत.राखी बनवताना धाग्यापेक्षा इतर सजावटीसाठी असणारा खर्च वाढल्याने राखीच्या किमतीत वाढ झाल्याचे राखी विक्रेते सतीश मुलावर यांनी सांगितले. सध्या बाजारात दाखल झालेल्या राख्या या गुजरात आणि सुरत येथून आल्याने देखील त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे. विशेष म्हणजे गोंडय़ांच्या राख्यांची असणारी परंपरा आता मोडीत निघत फॅन्सी राख्यांनी बाजारात आपले बस्तान मांडले आहे. आकर्षक सजावट ही या राखीची वैशिष्टय़े मानली जातात. दुसरीकडे चांदी आणि सोन्यांच्या दुकानांनीदेखील राख्या विक्री करणे सुरू केले आहे. चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या हातातील कडे, ब्रेसलेट सध्या मोठय़ा प्रमाणात विक्रीला जात आहे. इतर राख्यांपेक्षा या राख्यांची किंमत जरी जास्त असली तरी दीर्घकाळ टिकणारी आणि एक आठवण म्हणून हातात कायम राहणारी सोन्या-चांदीची राखी आकर्षक असल्याचे अभिनंदन ज्वेलर्सच्या कामगारांने सांगितले.\nसध्या बाजारामध्ये बहिणीसाठी काय घ्यायचे, असा प्रश्न भावाला पडत आहे. मात्र असे असले तरी ड्रेस, साडीपेक्षा शोभेच्या वस्तूंना अधिक मागणी मिळत आहे. पेनापासून ते वॉल पीस, घडय़ाळ, बोटातील कासव अंगठय़ा याला अधिक पसंती दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nरक्षाबंधनाबद्दलचा ‘तो’ वादग्रस्त आदेश अखेर प्रशासनाकडून रद्द\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रक्षाबंधन\nरेल्वे पोलिसांना विद्यार्थ्यांची राखी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/false-imagery-promotion/", "date_download": "2018-08-22T03:02:40Z", "digest": "sha1:ZZGVOCNSTOPQ5LRNPTV3OMNO6TGOFQ4C", "length": 30928, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "False Imagery Of Promotion | प्रमोशनची भन्नाट कल्पना | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nअमर फोटो स्टुडिओ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी एक भन्नाट कल्पना वापरण्यात आली होती. कोणत्याही नाटकाचे प्रमोशन करण्यासाठी निर्मात्याला खूप सारा पैसा खर्च करावा लागतो. पण अमर फोटो स्टुडिओच्या निर्मात्यांनी अगदी फुकटात त्यांच्या नाटकाचे खूपच चांगले प्रमोशन केले आहे. सध्या सगळीकडेच अमर फोटो स्टुडिओचीच चर्चा आहे. या प्रमोशन फंड्यापुढे आतापर्यंतचे मराठीतील सगळेच प्रमोशन फंडे फिके पडले आहेत. नाटकाच्या काही प्रमोशन फंड्यांवर नजर टाकूया...\nअमर फोटो स्टुडिओ ः\nगेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर अनेक मराठी कलाकार, सामान्य लोक आपले जुने पासपोर्ट साईज फोटो पोस्ट करून त्यासोबत अमर फोटो स्टुडिओ हा हॅशटॅग देत आहेत. सुरुवातीला कोणालाचा हे अमर फोटो स्टुडिओ नावाचे प्रकरण काय आहे ते कळतच नव्हते. अनेकांना तर अमर फोटो स्टुडिओ नावाचा स्टुडिओ असून आपल्या स्टुडिओची कलाकारांमार्फत ते प्रसिद्धी करत आहेत असेच वाटत होते. पण या नावाचे लवकरच नाटक येत असल्याचे या नाटकाच्या टीमने नुकतेच जाहीर केले आणि रसिकांना अमर फोटो स्टुडिओ ही काय गंमत आहे ती कळाली. या नाटकात दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे तसेच सिद्धेश पुरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमेय, सुव्रत आणि सखी यांनी मिळून कलाकारखाना या संस्थेच्या मार्फत या नाटकाची निर्मिती केली आहे. तसेच सुनील बर्वे या नाटकाचा सहनिर्माता आहे. या नाटकाच्या प्रमोशनविषयी अमेय सांगतो, दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका संपल्यानंतर आम्ही कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची त्यांना उत्सुकता लागली होती. आम्ही एका नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येत आहोत हा संदेश आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यासाठी आम्ही ही भन्नाट कल्पना वापरली. आम्ही सुरुवातीला स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि प्रिया बापट या आमच्या तीन मित्रांना आमच्या या कल्पनोविषयी सांगितले आणि त्या तिघांनी सर्वप्रथम फोटो पोस्ट करून आणखी सेलिब्रेटींना फोटो पोस्ट करण्यासाठी आव्हान दिले, अशाप्रकारे याची सुरुवात झाली. केवळ दोनच दिवसांत सगळ्या सेलिब्रेटींमध्ये, सामान्य लोकांमध्ये हा ट्रेंड पोहोचला. हिंदीत काम करणाऱ्या अनेकांनीही त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. आम्ही खूप सारे पैसे जरी दिले असते तरी इतकी जास्त प्रसिद्धी आम्हाला मिळाली नसती. पण या भन्नाट कल्पनेने एकही पैसे न घालवता आम्हाला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आहे.\nआम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ः\nआम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे या नाटकाच्यावेळी प्रयोगाच्यावेळीही रसिकांना खेचण्यासाठी एक कल्पना वापरण्यात आली होती. प्रत्येक स्त्रीला पैठणी साडी ही खूप आवडते. त्यामुळे प्रयोगाला येणाऱ्या लोकांचा एक लकी ड्रा काढण्यात येत असे आणि काही भाग्यवान महिलांना पैठणी साडी भेटवस्तू म्हणून देण्यात येत असे. यामुळे नाटक पाहायला जाणाऱ्या स्त्रियांची संख्या चांगलीच वाढली होती.\nकार्टी काळजात घुसली ः\nकोणत्याही नाटकाच्या प्रमोशनचे बजेट हे खूपच कमी असते. नाटकांना मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करणे हे परवडतच नाही. पण कार्टी काळजात घुसली या नाटकाच्यावेळी पहिल्यांदाच बस स्थानकावर नाटकाचे मोठे मोठे फ्लेक्स लावण्यात आले होते. प्रशांत दामले या नाटकाच्या आधी काही महिने तरी त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे रंगभूमीपासून दूर होते. त्यामुळे प्रशांत दामले रंगभूमीवर परतत आहेत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी चांगलाच खर्च केला होता.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/ganapatipappa.html", "date_download": "2018-08-22T03:35:13Z", "digest": "sha1:U5KA7XLGSXN5HNLFMMEU5ZVDGD2RVSYW", "length": 3848, "nlines": 38, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): गणपतीपप्पा ! Ganapatipappa किस्से आणि कोट्या", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n Ganapatipappa किस्से आणि कोट्या\nकाळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.\nगणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ’ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,\n‘ आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ‘ गणपतीपप्पा ’ झाल्यासारखा वाटतो ’\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/company-profile-for-mahindra-and-mahindra-ltd-1647488/", "date_download": "2018-08-22T04:27:26Z", "digest": "sha1:4OZ7BPHRQEUXTS6YTY37A5SPVFWYCCJY", "length": 14511, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Company Profile for Mahindra and Mahindra Ltd | माझा पोर्टफोलियो : काळाच्या पुढे दृष्टी | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमाझा पोर्टफोलियो : काळाच्या पुढे दृष्टी\nमाझा पोर्टफोलियो : काळाच्या पुढे दृष्टी\nमहिंद्र अॅकण्ड महिंद्र लि. काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. गेली अनेक वर्षे या कंपन्या आपल्या देशाच्या उन्नतीला, जीडीपीला आणि प्रगतीला हातभार लावत आहेत. टाटा,\nमहिंद्र अॅकण्ड महिंद्र लि.\nकाही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. गेली अनेक वर्षे या कंपन्या आपल्या देशाच्या उन्नतीला, जीडीपीला आणि प्रगतीला हातभार लावत आहेत. टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा मोठय़ा उद्योग समूहाप्रमाणेच महिंद्र समूह आज वाहन, शेती अवजारे, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स, बिगर वित्तीय बँकिंग, पर्यटन इ. विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र ही या समूहाची फ्लॅगशिप कंपनी.\n१९५५ मध्ये स्थापन झालेली महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र आज केवळ भारतातच नव्हे तर जगातील काही मोठय़ा कंपन्यांपैकी एक आहे. १००हून अधिक देशांत आपले स्थान पक्के करणाऱ्या महिंद्र समूहात दोन लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. जगात सर्वात जास्त ट्रॅक्टरचे उत्पादन करणाऱ्या महिंद्रने गेल्या वीस वर्षांत अनेक क्षेत्रांत यशस्वी पदार्पण केले आहे. एसयूव्ही श्रेणीत भारतात मक्तेदारी असलेल्या या कंपनीची वाहन श्रेणीदेखील दुचाकीपासून मोठय़ा वाणिज्य वाहनांपर्यंत (एचसीव्ही) पोहोचली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत एचसीव्हीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. काळाची पावले ओळखून कंपनीने इलेक्ट्रिक कार उत्पादन आधीच चालू केले आहे. महिंद्र समूहाच्या वाहन उद्योगाव्यतिरिक्त अनेक व्यवसायांबद्दल आणि कंपनीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समग्र माहितीसाठी कंपनीची वेबसाइट पाहणे योग्य ठरेल.\nआपल्या भागधारकांना नुकतेच १:१ बक्षीस समभाग दिल्यानंतर कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे जाहीर झालेले निकाल अपेक्षेप्रमाणे आहेत. डिसेंबर २०१७ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने १,११७.५७ कोटी रुपयांच्या तुलनेत १,३०२.४३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत तो १७ टक्क्यांनी जास्त आहे. चाकण येथे उभारलेली महिंद्र व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरर लिमिटेड ही १०० टक्के उपकंपनी उत्तम कामगिरी करीत असून आगामी कालावधीत त्याचा सकारात्मक प्रभाव कंपनीच्या कामगिरीवर दिसून येईल. महिंद्रचा शेअर ७२५ रुपयांच्या आसपास उपलब्ध असून सध्याच्या अनिश्चित वातावरणात पोर्टफोलियो बळकटीसाठी महिंद्रसारखे शेअर्स टप्प्या टप्प्याने खरेदी करायला हरकत नाही.\nसूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/08/blog-post_19.html", "date_download": "2018-08-22T03:04:09Z", "digest": "sha1:DPTXCMWPOCTPPJSPDIRPCITB3W36QJTE", "length": 6311, "nlines": 111, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: शंकर पाटील", "raw_content": "\nजन्म : ८ ऑगस्ट, १९२६\nमृत्यू : ३० जुलै, १९९४\nजन्मगाव : पट्टणकोडोली. तालुका – हातकणंगले\nशिक्षण : बी.ए., बी.टी. (गडहिंग्लज व कोल्हापूर येथे)\nव्यवसाय : रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून अध्यापन\nआकाशवाणी पुणे केंद्रावर नियुक्ती (१९५७)\nमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन\nमंडळात विशेष अधिकारी आणि विद्यासचिव म्हणून जबाबदारी\nलेखन : कथा, कादंबरी, वगनाट्ये, स्फुटलेखन, चित्रपट कथा\n‘वळीव’, ‘भेटीगाठी’, ‘आभाळ’, ‘धिंड’, ‘ऊन’ या पाच\nकथासंग्रहांना आणि ‘ताजमहालमध्ये सरपंच’ या विनोदी\nशंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही; त्यामागे सामाजिक जाणीव आहे. या कथानिर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. त्यांची कथा चिंतनाच्या डोहातूनच जन्मते. कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. खेड्यातली माणसं, त्यांच्यातील परस्परसंबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय. त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलले आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना ‘सारंच बदललं आहे’ ही जाणीव त्यांना तीव्रतेने होते.\nकधी ते जुन्या-नव्यातील पडलेलं अंतर समजून घेतील, तर कधी आवतीभोवतीच्या माणसांशी गप्पा गोष्टी करण्यात रंगतील. आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा. अशा वेगळ्याच गावाची पाटीलकी लाभलेला हा माणूस – ‘चार पाऊले उमटवू आपुली ठेवू खुणेचा मार्ग बरा’ असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करीत नेतो.\n· लवंगी मिरची कोल्हापूरची\n· कथा अकलेच्या कांद्याची\nइट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nचिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nआगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/07/blog-post_17.html", "date_download": "2018-08-22T03:03:20Z", "digest": "sha1:UT5PKV5DYKVL2XZU2AI5I5MGCHIAW6NF", "length": 10813, "nlines": 90, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: द घोस्ट इन लव्ह", "raw_content": "\nद घोस्ट इन लव्ह\nजर्मन लँडीस नावाच्या स्त्रीच्या प्रेमात ते भूत पडलेले होते. जर भुताला हृदय असते, तर ते वेगळ्या प्रकारचे आकर्षक नाव ऐकूनच त्याचे हृदय धडधडणे सुरू झाले असते. एका तासाच्या आतच ती स्त्री तिथे पोहोचणार होती. त्यामुळे सगळे तयार ठेवण्यासाठी भुताची घाईगर्दी सुरू होती. ते भूत उत्तम स्वयंपाक करू शकत होते. कधीकधी तर फारच छान त्याने जर त्याकडे जास्त लक्ष दिले असते, तर ते फारच उच्च दर्जाचे शेफ झाले असते.\nस्वयंपाकघराच्या एका कोपNयात ठेवलेल्या त्याच्या मोठ्या बेडवरून एक कुत्रे भुताचा जेवण बनवण्याचा खटाटोप मोठ्या उत्सुकतेने बघत होते. हे एक मिश्र जातीचे काळ्या, पिवळ्या रंगाचे कुत्रे होते. या मिश्र जातीच्या कुत्र्यासाठीच केवळ जर्मन लँडीस आज तिथे येणार होती. तिने तिच्या एका आवडत्या कवितेवरून त्या कुत्र्याचे नाव ‘पायलट’ ठेवले होते.\nअचानक काही लक्षात आल्यामुळे भुताने काम थांबवले आणि कुत्र्याच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याला चिडून विचारले, ‘‘काय’’ पायलटने नकारार्थी मान हलविली. ‘‘काही नाही. मी फक्त तुला काम\n‘‘खोटारडा, इतवंâच नाही, मला माहिती आहे, माझं जे काही काम सुरू आहे, तो तुला मूर्खपणा वाटतोय.’’\nकुत्र्याने शरमेने मान वळवली व ते जोरजोरात त्याच्या मागच्या पंजाचा चावा घेऊ लागले.\n‘‘ते बंद कर आणि माझ्याकडं बघ. तू मला वेडी समजतोस, हो ना’’ पायलट काहीच बोलला नाही आणि त्याने पंजाचा चावा घेणे सुरूच ठेवले. ‘‘खरं ना’’ पायलट काहीच बोलला नाही आणि त्याने पंजाचा चावा घेणे सुरूच ठेवले. ‘‘खरं ना\n‘‘हो, मला वाटतं तू वेडीच आहेस. पण मला वाटतं, हे खूप छान आहे गोड आहे. तू तिच्याकरता काय करत आहेस, ते तिनं बघावं, असं मात्र मला वाटतंय.’’\nभुताने खांदे उडवत सुस्कारा सोडला, ‘‘जेवण बनवायला घेतलं की मलाच शांत वाटतं. मन त्याच्यात गुंतून पडल्यामुळं चिडचिड होत नाही.’’\n‘‘नाही, तुला काय कळणार तू तर फक्त एक कुत्रा आहेस.’’\nकुत्र्याने डोळे मोठे केले. ‘मूर्ख’.\nभूत आणि कुत्र्याचे सलोख्याचे संबंध होते. आईस-लँडीक विंâवा फिनिश ह्या भाषा बोलणारे जसे थोडेच जण असतात तसे ‘‘श्वान’’ भाषा सुद्धा फारच थोडे बोलतात. फक्त कुत्री व मृत व्यक्ती ती भाषा समजू शकतात. जर पायलटला कधी बोलण्याची इच्छा झाली, तर एकतर त्याला रस्त्यावर भेटेल त्या कुत्र्याशी बोलावे लागायचे. दिवसातून तीन वेळा त्याला फिरायला घेऊन जायचे तेव्हा त्याची अशा कोणा कुत्र्याबरोबर गाठ पडायची विंâवा मग कुत्रे ह्या भुताबरोबर संवाद साधायचे. त्यांच्यातल्या वादविवादामुळे भुताला यलटबद्दल खूपच माहिती झाली होती. या पृथ्वीतलावर माणसांच्या भुतांची संख्यासुद्धा बरीच कमी होती. त्यामुळे भुतालासुद्धा कुत्र्याच्या सहवासात आनंद लाभत असे.\nपायलटने विचारले, ‘‘मी सारखं विचारायचं म्हणतोय, तुला नाव कुठून मिळालं\nभुताने कुत्र्याच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आणि जेवण बनवणे सुरूच ठेवले. त्याला काही पदार्थ हवा असेल तर ते डोळे बंद करायचे आणि हात पसरायचे. क्षणभरानंतर तो पदार्थ त्याच्या हातावर विराजमान झालेला असायचा.\nएक गर्द हिरव्या रंगाचे लिंबू, लाल तिखट, मिरे; श्रीलंकेतील एक दुर्मिळ प्रकारचे केशर, पायलट भान हरपून त्या जादूकडे बघत होता. इतक्या वेळा बघूनही त्याला वाटणारे आश्चर्य कमी झाले नव्हते.\n‘‘समजा तू हत्तीची कल्पना केलीस तर तो पण तुझ्या हातावर येईल का तो पण तुझ्या हातावर येईल का’’ भूत आता खूप भराभरा कांदे कापत होते. ते हसत म्हणाले, ‘‘तितका मोठा माझा हात असता तर नक्कीच.’’\n‘‘हत्तीची फक्त कल्पना केल्याबरोबर तो तुझ्या हातात येणार\n‘‘छे. ते खूपच गुंतागुंतीचं आहे. एखादी व्यक्ती मरते, तेव्हा तिला वस्तूंची खरी रचना कशी काय आहे ते शिकवलं जातं. म्हणजे त्या वस्तू कशा दिसतात विंâवा जाणवतात, इतवंâच फक्त नाही; तर त्या वस्तू म्हणजे मूलत: काय आहेत, त्यांची रचना कशी असते वगैरेही सांगितलं जातं. एकदा तुम्हाला ती समज आली,\nकी मग वस्तू बनवणं सोपं असतं.’’\nपायलटने यावर विचार केला आणि म्हणाला, ‘‘मग, तू तिला पण निर्माण का करत नाहीस म्हणजे तिच्याबद्दल विचार करून तुझी इतकी चिडचिड होणार नाही. तू तयार केलेली तिची आवृत्ती थेट इथं असेल.’’\nव्हर्चुअल् रिअलिटी - श्री दिगंबर वि. बेहेरे\nश्री राजन गवस यांची साहित्यसंपदा\nश्रीमती सुधा मूर्ती यांची साहित्यसंपदा\nएल्मर द पॅचवर्क एलिफन्ट\nद घोस्ट इन लव्ह\nद अॉक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T03:04:39Z", "digest": "sha1:Z3DBCKKOE4QI7NWO67EKIWRQ5RTI3AIQ", "length": 6794, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वच्छता व वृक्षारोपणाने श्रद्धांजली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वच्छता व वृक्षारोपणाने श्रद्धांजली\nनिगडी – येथील रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै. बाजीराव गारगोटे यांना त्यांच्या सहकारी व कुटुंबीयांनी खूपच आगळ्या-वेगळ्या श्रद्धांजली अर्पित केली. त्यांच्या मूळ गावी जाऊन स्वच्छता अभियान राबवण्यात आले आणि स्वदेशी उपयोगी रोपांची लागवड करण्यात आली. कै. बाजीराव गारगोटे यांनी रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव, समन्वय समिती अध्यक्ष अशी विविध पदे भूषवून संस्थेला व संस्थेच्या सर्व शाखांच्या शाळा नावारूपाला आणल्या. त्यांना स्छच्छतेची व पर्यारणाची खूप आवड होती. त्या निमित्ताने गारगोटे यांच्या मूळ गावी वाकी येथे गावठाण, धार्मिक मंदिरे, वैकुंठ स्मशानभूमी इ. ठिकाणचा परिसर स्वच्छ केला. येथील वैकुंठ स्मशान भूमीमध्ये जडीबुटी औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. त्याच बरोबर पिंपळ, चिंच, बेल, कवट, अर्जुन, आवळा, कोरफड इ. वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामध्ये आनंदराव गारगोटे, साहेबराव गारगोटे. विशाल गारगोटे प्रा. सुनिल गारगोटे, कृष्णदेव मोहिते, सचिन गारगोटे, संकेत गारगोटे, आशिष मोहिते, शुभम गारगोटे, नितीन गारगोटे, सुभाष गारगोटे, धर्मा नवले, अक्षय मोहिते यांनी परिश्रम घेतले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांचे देशव्यापी उपोषण\nNext articleपवना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://goldenwebawards.com/mr/lake-chelan-car-club/", "date_download": "2018-08-22T03:47:40Z", "digest": "sha1:ZHLZUVGLPTSULBDAZ4COY6DIK7IPGGCA", "length": 5044, "nlines": 58, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "लेक Chelan कार क्लब | गोल्डन वेब पुरस्कार", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nलेक Chelan कार क्लब\nकरून GWA | डिसेंबर 13, 2017 | पुरस्कार विजेते | 0 टिप्पण्या\nआम्ही स्थानिक कार क्लब प्रदर्शन प्रोत्साहन देत आहेत, इतिहास आणि आमच्या स्थानिकांच्या शिक्षण, आमच्या अनेक शाळा जिल्ह्यांत कार आणि प्रदान शिष्यवृत्ती. आम्ही आमच्या साइटवर माहितीपूर्ण करणे फार कठीण प्रयत्न, मनोरंजक आणि आमच्या सर्व अभ्यागतांसाठी मनोरंजक, फक्त कार लोक नाही. आम्ही स्वच्छ आणि जिभेवर म्हणे तीळ नाही ठेवणे तसेच अभ्यागतांना व्याज पृष्ठे शोधू सोपे करण्यासाठी आमच्या साइट तयार केली आहेत.\nलेक Chelan कार क्लब\nप्रतिक्रिया द्या\tउत्तर रद्द\nकाळा इतिहास लोक 28 फेब्रुवारी 2018\nQuikthinking सॉफ्टवेअर 26 फेब्रुवारी 2018\nअभ्यास 27 28 जानेवारी 2018\nलेक Chelan कार क्लब 13 डिसेंबर 2017\nमागील विजेते महिना निवडा जून 2018 एप्रिल 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 ऑक्टोबर 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 सप्टेंबर 2014 जून 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 एप्रिल 2003 डिसेंबर 2002 ऑगस्ट 2000 जुलै 2000\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nब्लॉग - वडील डिझाईन\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:04:30Z", "digest": "sha1:HLOXYGC3X4WWPUUKDHPWBUJ4LEZR5FFS", "length": 17027, "nlines": 700, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑक्टोबर १४ - विकिपीडिया", "raw_content": "\n(१४ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< ऑक्टोबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nऑक्टोबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८७ वा किंवा लीप वर्षात २८८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१०६६ - नॉर्मन दिग्विजय-हेस्टिंग्जची लढाई - इंग्लंडमधील हेस्टिंग्ज गावापासून सात मैलावरच्या सेन्लॅक हिल या टेकडीवर विल्यम द कॉँकररच्या नॉर्मन सैन्याने सॅक्सन सैन्याचा पराभव केला व इंग्लंडच्या राजा हॅरोल्ड दुसर्‍याला मारले.\n१८८४ - जॉर्ज ईस्टमनने छायाचित्र छापायच्या कागदाचा पेटंट घेतला.\n१९१२ - मिलवॉकी, विस्कॉन्सिनमध्ये निवडणूकीसाठी भाषण देणार्‍या थियोडोर रूझवेल्टवर खूनी हल्ला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्टने आपले भाषण पूर्ण केले.\n१९१३ - युनायटेड किंग्डमच्या सेंघेनिड येथील कोळशाच्या खाणीत अपघात. ४३९ ठार.\n१९३३ - जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले.\n१९४० - दुसरे महायुद्ध - बॅलहॅम ट्यूब दुर्घटना.\n१९४३ - ज्यूंचे शिरकाण - सोबिबोर छळछावणीतील कैद्यांनी उठाव करून ११ वाफेन एस.एस.च्या सैनिकांना मारले व ६०० कैद्यांनी पळ काढला.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - श्वाईनफर्टवर हल्ला करणार्‍या अमेरिकेच्या बी.१७ फ्लाईंग फोर्ट्रेस प्रकारच्या बॉम्बफेकी विमानांपैकी साठ तोडून पाडली गेली.\n१९४७ - चक यीगरने बेल एक्स-१ प्रकारचे विमान स्वनातीत गतीने उडवले.\n१९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवयान स्थापन केला व सपत्निक आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे नवयान बौद्ध धर्मात प्रवेश.\n१९६८ - ऑस्ट्रेलियाच्या मेकरिंग शहरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.\n१९७३ - थायलंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन. त्याविरुद्ध गोळीबार करणार्‍या सैनिकांकडून ७७ ठार, ८५७ जखमी.\n१२५७ - प्रझेमिसल दुसरा, पोलंडचा राजा.\n१६३३ - जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.\n१६४३ - बहादुरशाह पहिला, मोगल सम्राट.\n१६४४ - विल्यम पेन, पेनसिल्व्हेनियाचा स्थापक.\n१६८७ - रॉबर्ट सिम्सन, स्कॉटिश गणितज्ञ.\n१७१२ - जॉर्ज ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१७८४ - फर्डिनांड सातवा, स्पेनचा राजा.\n१८०१ - जोसेफ प्लॅटू, बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८८२ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८८८ - कॅथेरिन मॅन्सफील्ड, इंग्लिश लेखक.\n१८९० - ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.\n१८९४ - ई.ई. कमिंग्स, अमेरिकन कवी.\n१९०६ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.\n१९१४ - रेमंड डेव्हिस जुनियर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९२७ - रॉजर मूर, इंग्लिश अभिनेता.\n१९३० - मोबुटु सेसे सेको, झैरचा राष्ट्राध्यक्ष.\n१९३१ - निखिल बॅनरजी, भारतीय शास्त्रीय संगीतकार.\n१९३२ - ऍनातोली लार्किन, रशियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९३९ - राल्फ लॉरेन, अमेरिकन फॅशन डिझायनर.\n१९४० - क्लिफ रिचर्ड, इंग्लिश गायक.\n१०६६ - हॅरोल्ड गॉडविन्सन, इंग्लंडचा राजा.\n१०९२ - निझाम अल-मुल्क, पर्शियाचा वजीर.\n१३१८ - एडवर्ड ब्रुस, आयर्लंडचा राजा.\n१६१९ - सॅम्युएल डॅनियल, इंग्लिश कवी.\n१६३७ - गॅब्रियेलो चियाब्रेरा, इटालियन कवी.\n१७०३ - थॉमस हॅन्सन किंगो, डेनिश कवी.\n१७११ - ट्यूओफ्लोस, इथियोपियाचा सम्राट.\n१९४४ - एर्विन रोमेल, जर्मन सेनापती.\n१९५९ - एरॉल फ्लिन, ऑस्ट्रेलियन अभिनेता.\n१९६० - अब्राम इयॉफ, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९७७ - बिंग क्रॉस्बी, अमेरिकन गायक व अभिनेता.\n१९८३ - विलार्ड प्राइस, केनेडियन लेखक.\n१९९७ - हॅरोल्ड रॉबिन्स, अमेरिकन लेखक.\n१९९८ - क्लीव्हलँड अमोरी, अमेरिकन लेखक.\n१९९९ - जुलियस न्यरेरे, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष.\nशिक्षक दिन - पोलंड.\nबीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २२, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blogs_details/events_details.php/55-%C3%A0%C2%A4%C2%A1%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%A6%C3%A0%C2%A4%C2%B0+%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%B8", "date_download": "2018-08-22T03:49:49Z", "digest": "sha1:7NERG5JVJZZI5BSGRPYACWLJET5QEUHK", "length": 7868, "nlines": 67, "source_domain": "snehalniti.com", "title": "VIRUSHKA जोडीसाठी ‘मान्यवर’चे बजेट 80 कोटी रुपये…", "raw_content": "\nVIRUSHKA जोडीसाठी ‘मान्यवर’चे बजेट 80 कोटी रुपये…\nVIRUSHKA जोडीसाठी ‘मान्यवर’चे बजेट 80 कोटी रुपये…\nक्रिकेट आणि बॉलीवूडमधील पूर्वापारपासून चालत आलेले प्रेमाचे नाते सध्या भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढे नेत आहेत. दोघांनी जरी आपल्या प्रेमाची औपचारिकरित्या कबूली दिलेली नसली तरी त्यांचे प्रेम लपून राहिले नाही. त्यांचे चाहते या दोघांना प्रेमाने ‘VIRUSHKA’ असे संबोधतात. क्रिकेटमध्ये यशाची शिखरे पादाक्रांत करणारा विराट आणि एकामागोमाग एक हिट सिनेमे देणारी अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती म्हणजे ‘मान्यवर आणि मोहे’ या जाहीरातीच्या माध्यमातून…\nअनेक वर्षांपासून ‘मान्यवर आणि मोहे’ या पारंपारिक कपड्यांचा व्यवसाय करीत आहे. कंपनीने विराट कोहलीला ब्रॅन्ड अम्बेसेडर बनविले आहे. ‘मान्यवर’ने तरुणाईला साजेसा असा ब्रॅन्ड अम्बेसेडर आपल्या ब्रॅन्डला प्रमोट करण्यासाठी नेमला व आक्रमक जाहीराती करण्यास सुरुवात केली. दरम्यान, देशात दिवाळीनंतर लग्नसराईचा मौसम सुरु होतो, ही संधी साधून कंपनी #NayeRishteNayeVaade या अंतर्गत विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर बेतलेली जाहीरात दाखविण्यास सुरुवात केली.\nबिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा\nजाहीरातीबद्दल… ‘VIRUSHKA’ हे दोघं पहिलेच देशातील चर्चित कपल. त्यांच्या नात्याबद्दलची उत्सुक्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत लागली आहे. त्यात दोघं लग्न या विषयावर आधारीत जाहीरातीमध्ये एकत्र येणार म्हणजे चर्चा तर होणारच ना… विराट आणि अनुष्का दोघांनीही या जाहीरातीत उत्तम अभिनय केलाय. त्यांची बॉडी लॅन्गवेज आणि चेह-यावरील हावभाव बरेच काही सांगून जातात. ही जाहीरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी इंटरनेटवर पाहिली आहे. इतर माध्यम प्रकारात या ॲड पाहणा-यांची संख्या तर अगणितच आहे.\nजाहीरातीचे बजेट… “आम्ही कंपनीच्या इतिहासातील जाहीरातीवर खर्च होणा-या सर्वात मोठ्या बजेटचा आकडा गाठला आहे. आम्ही 2017-18 या वर्षात 80 कोटी रुपये मार्केटिंगवर खर्च करण्याचा निर्णय घेतला,” असे वक्तव्य ‘मान्यवर’च्या संचालिका शिल्पी मोदी यांनी जाहीरातीच्या यशानंतर सांगितले आहे.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nमित्रांनो, आपले उत्पादन किंवा सेवा कोणतेही असो त्याचे योग्य विपणन केले. तसेच मार्केटिंग करण्यासाठी योग्य टीम आणि स्ट्राटेजी ठेवलीत, तर तुमचे प्रोडक्ट बाजारात नक्कीच विकले जाईल. हेच ‘मान्यवर’च्या या जाहीरातीने दिसून येते…\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t3941/", "date_download": "2018-08-22T04:33:49Z", "digest": "sha1:NHTIZARDP32RIJTCQWGDMGDBHWCVG3UU", "length": 3165, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita-नवी-नवी मैत्री आपुली", "raw_content": "\nरोजचाच चंद्र नभी तो,\nवाटे आज मज का आज नवा,\nओढ लागली चंद्रालाही माझी आज...मलाही वाटे तो हवा-हवा..\nवेग-वेगळ्या प्रवासाचे प्रवाशी आपण,\nवाटा जुन्या जरी,भेट आपुली नव्या वळणावर,\nसवे सोबती तुझ्या....रस्ता जुनाही वाटे आज का नवा-नवा,\nभेट जरी नवी आपुली,\nओळख न जाणे कोण जन्मांची,\nअंतर आपल्यातली विस्कटू लागली...ओढ लावे आता जीवा....\nअवचित जुळावे कैसे कोण ठाव,\nमैत्रीचे सुंदर आपुले नाव नसलेले एकच गाव,\nत्यात दोघेच आपण आणि रोज पाहु एक दिवस नवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-22T03:04:48Z", "digest": "sha1:HHGCZKNHXOOHPWUCOJCEQXUGD6627NMZ", "length": 8102, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहन चालकांना लुटणाऱ्यांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाहन चालकांना लुटणाऱ्यांना अटक\nमंचर- पुणे-नाशिक रस्त्यावर कळंब गावानजीक 25 दिवसांपूर्वी वाहन चालकांना लुटणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.\nअटक केलेल्या व्यक्तींचे नाव अमित देविदास शेटे (वय 26, रा. गव्हाणेमळा नारायणगाव), चंद्रकांत मारूती नवले (वय 37 रा. कुरण ता. जुन्नर) आहे. कुंदन अशोक नानोटे (रा. औध पुणे) हे 17 जुर्ले रोजी दुपारी सुमारे 1 वाजता टोयटो कारमधून भंडारदरा डॅम येथे फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत लहान भाऊ चंदन नानोटे, मित्र परितोष चंद्रकापुरे, रूचित जैन होते. रात्रीच्या वेळी माघारी आळेफाटा मार्गे मंचरच्या दिशेने येत असताना नारायणगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पाठीमागुन मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात तरूणांनी कार थांबवण्यासाठी इशारा केला.\nत्यातील एकाच्या हातात दगड होता. त्यामुळे कुंदन नानोटे यांना संशय आल्याने त्यांनी कार न थांबविता तशीच पुढे जोरात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, समोर मालवाहतूक टेम्पो असल्यामुळे कारपुढे जाउ शकली नाही. त्यामुळे आरोपीने दगड मारल्याने कारचे नुकसान झाले. अखेर तरूणांनी कारला मोटारसायकल आडवी मारून कार थांबविण्यास भाग पाडले. त्यावेळी मोटारसायकलवरील दोन तरूणांनी दम देवुन पैशांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर खेड ते नारायणगाव दरम्यान आमची मुले थांबली आहेत. तुम्हाला सोडणार नाही, असे सांगत कारमधील सर्वांना मारहाण करीत बळजबरीने त्यांच्याकडील 9 हजार 800 रूपये घेतले.\nया संदर्भात मंचर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरूणांच्या विरोधात मारहाण करून बळजबरीने पैसे घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, एस. पी. जावळे, डी. डी. साबळे यांच्या पथकाने अमित शेटे, चंद्रकांत नवले यांना अटक करून मंचर पोलिसांच्या ताब्यात दिले.पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोयत्याचा धाक दाखवून 14 हजाराचा ऐवज लूटला\nNext article#अबाऊट टर्न : ज्ञानकल्लोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071018132323/view", "date_download": "2018-08-22T03:42:33Z", "digest": "sha1:CBYEWK7DJMPLQEL5ZUPJLROYNFVR7O32", "length": 14574, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ओवी गीते : स्त्रीजीवन", "raw_content": "\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन|\nओवी गीते : स्त्रीजीवन\nओवी गीते : स्त्रीजीवन\nऋतुवर्णन व सृष्टी वर्णन\nओवी गीते : स्त्रीजीवन\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - बहीण भाऊ\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nस्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nस्त्रीजीवन - देवादिकांच्या ओव्या\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nस्त्रीजीवन - व्रत व सण\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nस्त्रीजीवन - ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nस्त्रीजीवन - पहिली माझी ओवी\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nमुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.\nस्त्रीजीवन - संग्रह १\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - संग्रह २\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - संग्रह ३\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - संग्रह ४\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - संग्रह ५\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - संग्रह ६\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - संग्रह ७\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nस्त्रीजीवन - संग्रह ८\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nपु. दुखवटा पहा .\nपु. दुखवटा पहा .\nसर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-fx80-point-shoot-digital-camera-black-price-pmdzT.html", "date_download": "2018-08-22T03:16:53Z", "digest": "sha1:F2D42FYRUNOZ52DLGXUJEUG36SUCK2P7", "length": 19272, "nlines": 448, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट, ऍमेझॉन, गिफिक्स उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे गिफिक्स ( 12,688)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/2.5 - f/6.4\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1600 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 3.7 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 6 Languages\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 2 EV in increments of 1/3 EV\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 3:2, 4:3\nविडिओ फॉरमॅट AVCHD, MP4\nविडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080 pixels\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 60 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फक्स८० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://astrovastu.net/Frm_P_Books.aspx", "date_download": "2018-08-22T03:22:32Z", "digest": "sha1:BN75CJV7QXMXOKOUAZLKJESAV4KE4TMG", "length": 1650, "nlines": 23, "source_domain": "astrovastu.net", "title": "डॉ. धुडिराज पाठक", "raw_content": "|| श्री गणेश प्रसन्न||\nकोणत्याही वर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nआमच्या च्छ्च्वास्तुवर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nसंतांचे अजब व अनाकलनिय आदेश\nडॉ धुंडीराज पाठक यांची\nडॉ. ढुडीराज पाठक लिखीत पुस्तके\nकायशाळेसाठी नाव नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा\nविष्णूकमल कॉम्प्लेक्स, पहिला मजला, केळकर रस्ता, अप्पा बळवंत चौक, ६४० नारायण पेठ, पुणे ४११०३० फोन नं. ०२०- २४४८६५९९ मोबाईल ९८२२११२५४५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/special-china-to-learn-some-part-1/", "date_download": "2018-08-22T03:06:40Z", "digest": "sha1:4BKRDG3SFFLSVN6NSKUDHIJCODRP4L7E", "length": 10358, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#विशेष: चीन कडून शिकू काही! (भाग-१) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#विशेष: चीन कडून शिकू काही\nचीन हाही भारताप्रमाणेच 1.3 अब्ज अशी प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. भारतासारखीच सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती असतानासुद्धा चीनने 1950 पासून केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि जगात दबदबाही निर्माण केला आहे. चीनच्या वाटचालीतून आपण बरेच काही शिकू शकतो.\nयुद्धे आणि राजकीय, सामाजिक उलथापालथीचा मोठा कालखंड अनुभवल्यानंतर भारत आणि चीनने 1950 मध्ये एकाच वेळी प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. एकाच वेळी दोन्ही देशांची अर्थव्यवस्था नव्याने वाटचाल करू लागली होती. दोन्ही देश स्वतंत्र होते. एक साम्यवादी विचारप्रणालीचा तर दुसरा लोकशाही.\nभारताची परिस्थिती बऱ्याच अंशी व्यवस्थित होती आणि अपेक्षेपेक्षा अधिक प्रगत अर्थव्यवस्था असल्यामुळे आशियातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था भारताला लाभली होती. चीनने मोठे फेरबदल आणि क्रांतीचा रस्ता निवडला आणि विध्वंसक सांस्कृतिक क्रांती तसेच “ग्रेट लीप फॉरवर्ड’ संकल्पनेवर आधारित प्रगतीला सुरुवात केली. “ग्रेट लीप फॉरवर्ड’ संकल्पनेत चीनमधील कृषीआधारित अर्थसंकल्पनेकडून औद्योगीकरणाकडे वाटचाल अपेक्षित होती.\n1978 मध्ये माओ त्से तुंग यांच्या निधनानंतरच्या काळात चीनची अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या ओझ्याखाली दबलेली होती आणि गरिबीशी झुंज देत होती. भारताने आपल्या भांडवलशाही इतिहासाकडे पाठ फिरवून सरकारी नियंत्रणाखालील समाजवादी अर्थव्यवस्था जवळ केली. चीनचा विकासदर सरासरी 3.2 टक्‍क्‍यांच्या दराने तर लोकसंख्या 2.5 टक्के दराने वाढत राहिली, तेव्हा चीनने अवलोकन केले. जपान, जर्मनी आणि भारत वेगाने पुढे जात असल्याचे चीनच्या निदर्शनास आले. सरकारी नियंत्रण, वाढता भ्रष्टाचार आणि नागरिकांमधील वाढता असंतोष या कारणांमुळे चीनची परिस्थिती आणखी खालावत गेली.\n1978 मध्ये चीनने परदेशी गुंतवणुकीला आमंत्रण दिले आपल्या किनारी प्रदेशाचे दरवाजे या गुंतवणुकीसाठी खुले केले. शेती सरकारी नियंत्रणातून मुक्त केली. प्राथमिक स्तरापासून सुरुवात करताना चीनने पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली. आज चीन 12.5 खर्व डॉलरसह जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.\nभारताने मात्र आर्थिक संकटानंतर 1991 मध्ये आर्थिक सुधारणा राबवायला सुरुवात केली आणि त्याच वेळी आपली बाजारपेठ मुक्त केली.तेव्हापासून भारताने 8.8 टक्के विकासदर राखून प्रगतीची घोडदौड सुरू केली. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आज 2.5 खर्व डॉलर एवढा झाला आहे. परंतु आजही भारत चीनच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे. चीनच्या वेगवान प्रगतीतून भारताने कोणता धडा घेतला पाहिजे\n#विशेष: चीन कडून शिकू काही\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएचआयव्ही बाधित मुलांचा नृत्यनाट्य कार्यक्रम\nNext articleभ्रष्टाचार, रोजगाराच्या प्रश्नांना मोदी घाबरतात – राहुल गांधी\nउत्सुकता भविष्याची…(20 ते 26 ऑगस्ट 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\n#आठवण: भडकवणारे आणि भडकणारे\n#मंथन: झिंगाडाची ‘घरवापसी’ का महत्वाची\n#मंथन: झिंगाडाची ‘घरवापसी’ का महत्वाची\n#विविधा: स्वातंत्र्य दिन आणि नागपंचमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8766.html", "date_download": "2018-08-22T03:36:33Z", "digest": "sha1:XI3QQCRQBNVGGTDOEV7V2L6M2DVNCB2R", "length": 13670, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १७ - महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १७ - महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव\nशिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वीआम्हाला केवढं मोलाचं लेणं दिलं राष्ट्रीय चारित्र्य. नॅशनल करेक्टर. हे असेल तर यशकीतीर्चे गगनच काय पण सूर्यमंडळ गाठता येईल. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी औरंगजेबासारख्या कर्दनकाळ वैऱ्यालाही दाखवून दिलं की , हा शिवाजीराजा मरण पावला तरीही इथं हजारो शिवाजीराजेच उभे असतील ते न वाकता , लाचारीने न झुकता , भगीरथ कष्टांनीही न थकता महाराष्ट्र स्वराज्यासाठी अखंड पंचवीस- पंचवीस वर्ष झुंजत राहतील. ते सारेशिवाजी वाकणारही नाहीत , अन् मोडणारही नाहीत. त्यांच्या त्यागानं दिल्लीचं तख्त दुभंगेल.\nहेच शिवराष्ट्रीय अन् महाराष्ट्रधमीर्य आमचं कर्तृत्त्व आणि आमची आकांक्षा , पुढच्या इतिहासात साक्षात , प्रत्ययास आली नाही का आलीच हे लेणं आम्ही कधीही गंजू देता कामा नये. हे लेणंआम्ही कधीही हरवून बसता कामा नये. माझ्या कुमार नातवंडांनो , मी हे महाराष्ट्र टाइम्समध्ये 'आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे ' हे सदर मांडतोय , ते केवळ केवळ या एकमेव हेतूनेच. छत्रपतीशिवाजीमहाराजांचे असंख्य , उदात्त , उत्कट आणि उत्तुंग सद्गुण जर आम्ही सतत हृदयात जागे ठेवले तरच या चरित्राचा उपयोग. नुसतेच पुतळे अन् नुसत्याच पूजा व्यर्थ आहेत. निजीर्व आहेत.\nअफझलखानच्या स्वारीमुळे महाराजांचे शतपैलू नेतृत्त्व आणि त्यांच्या शिलेदारांचे शतपैलू कर्तृत्त्व आपल्याला या एकाच मोहिमेत प्रत्ययास येतेय. या मोहिमेत महाराजांनी राजधानी राजगड युद्धासाठी न निवडता त्यांनी प्रतापगडसारखा गड निवडला. प्रतापगड म्हणजे जणूविधात्यानेच रचून ठेवलेला सह्यादीतील अत्यंत बिकट चक्रव्यूहच. महाराजांचा सह्यादीच्या नैसगिर्क रचनेचा , म्हणजेच भूगोलाचा अभ्यास किती सूक्ष्म आणि अचूक होता हे लक्षात येते. अर्थात केवळ जावळी प्रतापगडच काय , पण अवघ्या कोकण , सह्यादी , समुद , मावळपट्टा किंबहुना अवघा महाराष्ट्रच त्यांनी सूक्ष्मतेने हेरला होता. येथील नद्या , निबिड अरण्ये ,दऱ्याखोरी , पश्चिम समुद , पठारे आणि अशा अवघ्या मराठी मुलुखातील माणसंही त्यांनी अचूकहेरली होती. त्यांच्या सैन्यात कोकणातील जवान होते अन् त्या दूरवरच्या चंदपुरी गोंडवनातील गोडंही होते. सारेच होते उघड्या शरीराचे , निधड्या छातीचे , अन् कडव्या इमानाचे.\nअफझलखान प्रयत्न करीत होता अशा या निबिड चक्रव्यूहातून महाराजांना मोकळ्या मैदानावर हुसकून आणण्याचा. त्याचे याबाबतीतील सर्व डाव वाया गेले.\nमहाराजांच्या मनात या मोहिमेचा तपशीलवार आरखडा आखला जात होता. प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणानं महाराज टाकीत होते. विजापुराहून निघाल्यापासून वाईत येऊन पोहोचेपर्यंत खानाने अनेक पेचदार डाव टाकले. भावनेला डिवचले. चार ठाणी काबीज केली पण महाराजांनी या काळात कुठेही प्रतिहल्ले केले नाहीत. ठाणी जाईपर्यंत ती राखण्याची शिकस्तकेली. पण गेल्यानंतर ती परत घेण्यासाठी अजिबात प्रतिहल्ले केले नाहीत. उलट ठाणी गेल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांना त्यांनी सांगितले , ' ही गेलेली ठाणी परत घेण्याचा आत्ता अजिबात प्रयत्न करू नका. '\nया काळात महाराजांच्या सैन्यानं खानाच्याविरुद्ध कुठेही लहानसाही हल्ला केला नाही. खानालाया काळात महाराजांनी कधीही पत्र वा राजकारणी बोलणी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दूत पाठविला नाही. अगदी गप्प राहिले. झडप घालण्यापूवीर् चित्ता जसा दबून बसतो ,डरकाळ्या फोडत नाही , तसे यामुळे खान बुचकळ्यातच पडला होता. या शिवाजीच्या मनांत आहे तरी काय याचा त्याला थांगपत्ताही लागत नव्हता. पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावरप्रथम खानानेच आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् यांस वाईहून महाबळेश्वराच्या पर्वताच्या पलिकडे दरीत असलेल्या प्रतापगडावर पाठविले. महाराजांना डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा हा शेवटचा प्रयत्न. त्याने वकीलाबरोबर पत्रही दिले होते. खानाची अशी दरडावणी होती अन् वकीलाची गोडगोड बोलणी होती की , ' प्रतापगडाहून आम्हांस वाईत भेटण्यासाठी हुजुरदाखल व्हा ,' म्हणजे आमच्या पंजात या आमच्या घशात येऊन पडा.\nहेही खानाची गोडगोड अर्जवणी अन् कठोर दरडावणी महाराजांनी अतिशय कुशलतेने अन् खानालाच प्रतागडाच्या खाली येणे भाग पाडले अगदी नम्रतेने. शरणागतीच्या भाषेत.\nया काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्यानी आणि तत्परतेने केली. याचवेळी राजापूरच्या बंदरात , कोकणात आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन थांबली होती. जर युद्ध भडकले आणि कोकणात पसरले तर अफझलखानाला या गलबतातीलयुद्धसाहित्याचा उपयोग व्हावा हा आदिलशाही हेतू होता. गलबते सुसज्ज होती. पण त्यांवरील शाही माणसे पूर्ण गाफील होती. इतकेच नव्हे तर खानाची छावणी , पुणे , सातारा , कोल्हापूर आणि सांगली या भागातील आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष खानही वाढत्या प्रमाणात गाफीलच बनत होता. ही किमया महाराजांच्या वकीलाची , हेरांची आणि प्रत्यक्ष महाराजांच्या बोलण्याची.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/seva/names/rashi/taurus/", "date_download": "2018-08-22T04:41:20Z", "digest": "sha1:PHDWJSWGQCFCMXTSKA4LBCLPVMCDIDPM", "length": 6275, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वृषभ राशीच्या मुलींची मुलांची नावे | Taurus Girls Boys Names", "raw_content": "\nवृषभ राशीच्या मुलींची मुलांची नावे\nवृषभ राशीच्या मुलींची मुलांची नावे | Taurus Girls Boys Names\nवृषभ राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील अक्षरांवरुन येत – ई,ऊ,ए,आ,वा,वी,वू,वे,वो,व,ब\nराशी स्वामी – शुक्र\nशरीरयष्टी – मध्यम बांधा, सदृढ शरीर, भरदार मान, भव्य कपाळ, काळेभोर डोळे. सावळ्या रंगाचे.\nव्यक्ती (स्वभाव) विशेष- कष्ट सहन करण्याची भरपूर ताकद. शूर. शत्रुंजय. दानी. व्यवहारी, गुणवान आणि धनवानही. लहानपणापासून धनसंचय करणाऱ्या, भाग्यशाली, खाण्यापिण्याच्या शौकीन, संगीत शौकीन, प्रवास आणि खेळ ह्यांची आवड, कुठल्याही गोष्टीतील सखोत ज्ञानामुळे तोलूनमापून बोलणे आणि स्वमताविषयी दृढ, ह्या व्यक्तींचा इतरांना खूप उपयोग होतो. तल्लख स्मरणशक्ती, उत्तम कार्यपध्दती आणि तऱ्हेवाईक वृत्ती.\nराशीचा रंग – श्वेत (पांढरा)\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:13:44Z", "digest": "sha1:SKDR7BOMHRJ5GWXJV2DAK2OXKEDYAGON", "length": 7745, "nlines": 22, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ सप्टेंबर - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ सप्टेंबर\n< श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने\n←= श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ सप्टेंबर\nसाहित्यिक = श्रीब्रह्मचैतन्य महाराज\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० सप्टेंबर→\n4818श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनेश्रीब्रह्मचैतन्य महाराज\nभगवंताचे होण्यानेच काळाच्या पलिकडे जाता येते.\nआपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे. म्हणून, आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो, आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे, तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले, तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल. पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो. तेव्हा आपण आज चांगले असलो तर, 'अन्ते मतिः सा गतिः' या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल. काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो; कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही; म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की, \"अरे, एकदा गोष्ट होऊन गेली; आता काय त्याचे आता दुःख न करणे हेच बरे.\" हे जे तुम्ही लोकांना सांगता, तसे स्वतः वागण्याचा प्रयत्‍न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते. तसेच, पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर, 'जे व्हायचे ते होणारच' म्हणून स्वस्थ बसावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये, आणि उद्याची किंवा होणार्‍या गोष्टीची काळजी करू नये. सध्या, आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही, आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही, अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे आता दुःख न करणे हेच बरे.\" हे जे तुम्ही लोकांना सांगता, तसे स्वतः वागण्याचा प्रयत्‍न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते. तसेच, पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर, 'जे व्हायचे ते होणारच' म्हणून स्वस्थ बसावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये, आणि उद्याची किंवा होणार्‍या गोष्टीची काळजी करू नये. सध्या, आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही, आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही, अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते.\nकोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्यस्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे, आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे, यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. याकरिताच आपल्याला भाव, इच्छा, तळमळ, आच, मनातून उत्पन्न व्ह्यायला पाहिजे. पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचे राहिले तर काय उपयोग भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे भक्तीचे नऊ मार्ग सांगितले आहेत. त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतात. आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे, हे खरे ऐकणे होय. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदान्त होय; आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदान्ताचे सार आहे.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on २२ सप्टेंबर २०१६, at १४:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Crystal_Project_Gadu_protocol.png", "date_download": "2018-08-22T03:05:57Z", "digest": "sha1:ZXKYMSBJTQIXRHA4BKCQS7JGKHQDXSOM", "length": 7022, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Crystal Project Gadu protocol.png - विकिपीडिया", "raw_content": "\nयापेक्षा मोठे चित्र उपलब्ध नाही.\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nसद्य ०४:३०, १० फेब्रुवारी २०१२ २५६ × २५६ (१९ कि.बा.) Raoli\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/glen-maxwell-super-floop-1683707/", "date_download": "2018-08-22T04:28:15Z", "digest": "sha1:PAV6Z3YNTEPVCCBVPJ4IA66FW3KZQ6P7", "length": 13514, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Glen maxwell super floop| ९ कोटी रुपयांना विकत घेतलेल्या ‘या’ खेळाडूने १२ डावात केल्या फक्त १६९ धावा | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nसुपरफ्लॉप परफॉर्मन्समुळे ‘त्या’ खेळाडूवर लावलेले फ्रेंचायजीचे कोटयावधी रुपये बुडाले\nसुपरफ्लॉप परफॉर्मन्समुळे ‘त्या’ खेळाडूवर लावलेले फ्रेंचायजीचे कोटयावधी रुपये बुडाले\nआयपीएलमधल्या महागडया खेळाडूंपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने यंदाच्या आयपीएलमध्ये फ्रेंचायजीची साफ निराशा केली आहे. मॅक्सवेल या सीझनमध्ये सुपरफ्लॉप ठरला\nIPL matches in Maharashtra : २०१३ च्या आयपीएलमध्ये महाराष्ट्रात तीन ठिकाणी मिळून जवळपास ६५ लाख लीटर पाणी वापरण्यात आले होते, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.\nआयपीएलमधल्या महागडया खेळाडूंपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने यंदाच्या आयपीएलमध्ये फ्रेंचायजीची साफ निराशा केली आहे. जानेवारीमध्ये पार पडलेल्या लिलावाच्यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल ९ कोटी रुपये मोजून ग्लेन मॅक्सवेलला विकत घेतले होते.\nपण मॅक्सवेल या सीझनमध्ये सुपरफ्लॉप ठरला. त्याने १२ डावात मिळून फक्त १६९ धावा केल्या तसेच गोलंदाजीमध्येही तो विशेष चमक दाखवू शकला नाही. १२ पैकी सहा डावात त्याला दोन आकडी धावसंख्याही करता आला नाही. लांब षटकार खेचण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने १२ सामन्यात फक्त नऊ षटकार खेचले आणि चौदा चौकार लगावले. गोलंदाजीमध्ये १२ सामन्यात १४ ओव्हर टाकताना २० च्या सरासरीने पाच विकेट काढल्या.\nयाआधी मॅक्सवेल तीनवर्ष किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. पण प्रत्येकवेळी मॅक्सवेल बेजबाबदार फटके खेळून बाद व्हायचा असे पंजाबचा मार्गदर्शक असलेल्या विरेंद्र सेहवागने समालोचन करताना सांगितले होते.\nमॅक्सवेलच्या या खराब फॉर्ममागे ऋषभ पंतची दमदार कामगिरी सुद्धा एक कारण आहे असे मत रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केले. डेअरडेव्हिल्सच्या सलामीच्या सामन्याच्यावेळी मॅक्सवेल एरॉन फिंचच्या लग्नाला गेला होता. त्यामुळे तो या सामन्यात खेळला नाही. आम्ही मॅक्सवेलला चौथ्या स्थानावर खेळवणार होतो. पण मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत आम्ही ऋषभ पंतला संधी दिली.\nत्या सामन्यात ऋषभने चांगली कामगिरी केली. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ऋषभ पंतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. ऋषभचा इतका चांगला खेळ पाहून त्याला जास्त दु:ख झाले. एक प्रकारे ऋषभ पंतमुळे ग्लेन मॅक्सवेल झाकोळला गेला असे पाँटिंगने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n… आणि रायडूने खाल्ल्या विराटच्या शिव्या\nIPL 2018 – ‘हे’ माझ्या कारकिर्दीतील ३ सर्वोत्कृष्ट बळी : रशीद खान\nवेश्यांची मागणी करण्याच्या आरोपानंतर राजीव शुक्ला यांच्या सहाय्यकाचा राजीनामा\nराजीव शुक्ला यांच्या सहाय्यकाकडून वेश्यांची मागणी; ‘या’ खेळाडूचा आरोप\nआयपीएलने क्रिकेटची वाट लावली, इंग्लंडच्या माजी खेळाडूची टीका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/two-died-because-drowning-water-park-117973", "date_download": "2018-08-22T04:02:57Z", "digest": "sha1:3N4T5TKIKK5ODUQYQOIRJV564SVBT7Y7", "length": 13762, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two Died Because of Drowning In Water Park क्रेझी केसल मध्ये बुडून दोघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nक्रेझी केसल मध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nरविवार, 20 मे 2018\nनागपूरात वॉटर पार्क मध्ये बुडून दोन जणांचा मृत्यू झाला.\nनागपूर - पिकनिकसाठी क्रेझी केसल मध्ये गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी सात युवक आणि एक महिला पाण्यात बुडाली. पाच जणांना तातडीने मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दोन युवकांचा मृत्यू झाला. तर, एक गंभीर अवस्थेत इस्पितळात मृत्यूशी झूंज देत आहे. रविवारी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे उपराजधात प्रचंड खळबळ उडाली आहे.\nअक्षय बिंड (वय १९) आणि सागर गंगाधर सहस्त्रबुद्धे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. स्रेहल मोरघडे (वय १९) यांची प्रकृती गंभीर आहे. मित्रांनी साथ दिली म्हणून नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले हे युवक बचावले.\nअंबाझरी मार्गावर असलेल्या क्रेझी केसलमध्ये सुटीच्या दिवशी खास करून दर रविवारी मोठी गर्दी असते. क्रेझी केसलचे प्रशासन विशिष्ट वेळेसाठी येथील स्विमिंग पुलमधील पाण्यात समुद्राप्रमाणे कृत्रिम लाटांची निर्मिती करते. त्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी रविवारी दुपारी १ च्या सुमारास विविध वयोगटातील शंभरेक जण होते. प्रशासनाने इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करून पाण्यात लाटा निर्माण केल्या. सराव नसूनही खोलगट भागात असलेले अक्षय बिंड, सागर सहस्त्रबुद्धे, नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले हे तरुण पाण्यात बुडाले. ते ध्यानात येताच या युवकांचे मित्र यश भारद्वाज आणि रुतूज देव यांनी आरडाओरड केली. प्रशासनाला लाटांचे पाणी बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी कुछ नही होता, म्हणत यश आणि रुतूजला गप्प बसण्यास सांगितले. मात्र, मित्रांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून या दोघांनी नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले यांना आधार देत मानवी साखळी बनविली आणि त्यांना पाण्याबाहेर काढले. काही वेळेनंतर अक्षय, सागर आणि स्रेहललाही बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हे तिघे बेशुद्ध पडले असतानादेखिल तेथील कर्मचारी अथवा बाऊंसरने कसलीही मदत केली नाही. या मित्रांनीच आॅटो करून त्या तिघांना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे अक्षय आणि सागरला डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्रेहलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i161120200915/view", "date_download": "2018-08-22T03:42:36Z", "digest": "sha1:STJ7KUSSHW7ICTLADRQW44YZZS5SYLR6", "length": 14215, "nlines": 143, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nनिरंजन स्वामी कृत अभंग\nनिरंजन स्वामीकृत मराठी पदें.\nनिरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र\nनिरंजन स्वामीकृत स्फुट आर्या\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामी कृत अभंग\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nश्री ज्ञानेश्वर विरचित - अनुभवामृत\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन कृत - केशवचैतन्यकथातरु\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामीकृत मराठी पदें.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन कृत - साक्षात्कार\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन कृत - स्वात्मप्रचीती\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nनिरंजन स्वामीकृत स्फुट आर्या\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nशासकीय ग्रंथालय, ग्रंथ क्र. १४१\n॥ ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय ॥\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ.\nतुझी कविता वाचितां अन्य तेही धन्य होतील पैं ॥१॥\n[ स्वात्मप्रचीति ५- ६८ ]\nयशवंत व्यंकतेश कोल्हटकर, बी. ए., एल्. एल्‍.बी.\nस्त्री. १ उडदाचा डाहळा . कडव्या वालाचा वेल . २ कडपणाची अवस्था ; कडवटपणा . ( सं . कटु )\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://snehalniti.com/blogs_details/151-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87+%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B3+%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE+'%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F'%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80...", "date_download": "2018-08-22T03:45:41Z", "digest": "sha1:QOLS5JH2VJZJEMKQ4BM4JCFUMJHGXPDL", "length": 7362, "nlines": 66, "source_domain": "snehalniti.com", "title": "शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणा-या 'डिमार्ट'ची सक्सेस स्टोरी...", "raw_content": "\nशेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणा-या 'डिमार्ट'ची सक्सेस स्टोरी...\nशेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणा-या 'डिमार्ट'ची सक्सेस स्टोरी...\nडिमार्टची पालक कंपनी 'अॅव्हेन्यू सुपरमार्केट'च्या शेअरने 1,608 रुपये इतका उच्चांक गाठला आहे. सदर कंपनी मार्च 2017 साली शेअर बाजारात दाखल झाली त्यावेळी कंपनीचा शेअर केवळ 299 रुपयांना उपलब्ध होता; परंतु पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर 100 टक्क्यांनी वधारून 615 रुपयांवर पोहोचला. आता वर्षभरानंतर म्हणजेच आज डिमार्टचे भांडवली बाजारातील मूल्य 1,00,171.80 कोटी रुपये इतके झाले आहे. तर आज पाहूयात डिमार्टच्या कार्याचा सपशेल आढावा.\n'जिंकण्यासाठी खेळा' पुस्तक घेण्यासाठी येथे क्लिक करा\nसुरुवात... मे २००२ साली राधाकृष्ण दमानी यांनी 'अॅव्हेन्यू सुपरमार्केट'च्या अंतर्गत डिमार्ट हा रिटेल सुपरमार्केटचा ब्रॅंड सुरु केला. ग्राहकांना रोज वापरातील वस्तू कमीतकमी किमतीत पुरवणे हे डिमार्ट या रिटेलचे शॉपची मुख्य सर्व्हिस. सुपरमार्केट सुरु करण्यापूर्वी राधाकृष्ण हे मुंबईतील विख्यात शेअर मार्केट गुंतवणूकदार, स्टॉक ब्रोकर, ट्रेडर म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंत त्यांनी अमेरिकेच्या वॉलमार्ट आणि भारतातील प्रतिस्पर्धी बिग बाझारच्या पार्श्वभूमीवर डिमार्ट रिटेल सुपरमार्केटची स्थापना केली.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nअमर्याद शाखा... दमानी यांनी मुंबईमध्ये सर्वप्रथम डिमार्टची शाखा सुरु केली. पुढे महाराष्ट्रभर नंतर आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, राष्ट्रीय राजधानी प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि पंजाब या राज्यात डिमार्टच्या शाखा सुरु केल्या. आजवर देशभरात डिमार्टच्या 155 हून अधिक शाखा आहेत आणि दररोज तेथे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होत असते.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nडिमार्टचे उद्दिष्टं... अर्थ पंडितांच्या मते, डिमार्टचे एकूण उत्पन्न या तिमाहीत गेल्या वर्षींच्या तुलनेत 22.5 टक्क्यांनी वाढून 3,810 कोटी रुपये झाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात डिमार्टनं 24 आउटलेट्स वाढवली आहे. कंपनीचे भांडवली बाजारातील मूल्य 1,00,171.80 कोटी रुपये इतके झाले आहे. आउटलेट्सची संख्या वाढवणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचे कंपनीकडून कळते आहे.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1190814", "date_download": "2018-08-22T03:30:13Z", "digest": "sha1:3EMRHE2Y5XWU3OL3H3YWSA3Z6FFAHJAY", "length": 1600, "nlines": 16, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मीठ: जेव्हा एखादे पृष्ठ माझ्या 'सारखे' बटणावर क्लिक करते, तेव्हा गणना वाढत नाही", "raw_content": "\nमीठ: जेव्हा एखादे पृष्ठ माझ्या 'सारखे' बटणावर क्लिक करते, तेव्हा गणना वाढत नाही\nमी एक लहान फेसबुक समस्या आहे. मी माझ्या व्यवसायासाठी एक पृष्ठ तयार केले आहे आणि शीर्षस्थानी 'सारखे' बटण ठेवले आहे. जेव्हा एक व्यक्ती संख्या वाढविण्यावर क्लिक करेल परंतु इतर व्यवसाय पृष्ठावर क्लिक केल्यास तो गणना अद्ययावत करीत नाही, तरीही मला सूचना मिळाल्या की त्यांनी क्लिक केले आहे Source - ubiquiti nanostation m2 400. काही आवडींची एकूण संख्या दर्शविण्यासाठी मी दोन गणना एकत्र करू शकतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/04/blog-post.html", "date_download": "2018-08-22T03:02:58Z", "digest": "sha1:NLQ54S6F25JBII3JQXKU45JBPMUGE5MU", "length": 17608, "nlines": 91, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: माफिया क्वीन्स ऑफ मुंबई", "raw_content": "\nमाफिया क्वीन्स ऑफ मुंबई\nमरीन लाइन्सजवळच्या क्वीन्स नेकलेसवरच्या अजदाा टेट्रा-पॉडवर अरेबियन समुद्राच्या काळ्या-करड्या लाटा वेगाने आदळत आहेत. अनेक दिवस पाठशिवणीचा खेळ खेळल्यानंतर पाऊस पडायला लागलाय, त्यामुळे वातावरण आल्हाददायक झालंय.\nअलीकडेपर्यंत, म्हणजे ८०च्या मध्यापर्यंतची गोष्ट. चर्नी रोडवरून मरीन लाइन्सकडे निघालेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून उसळता समुद्र सहज दिसत असे. `मरीन लाइन्स' हे नाव ब्रिटिश लोकांनी दिलंय. १९व्या शतकात ब्रिटिशांनी रेल्वेलाइनचं जाळं विणून मुंबई नगरी अनेक स्टेशनांशी जोडली होती. मरीन लाइन्स नावाचं मूळ ह्या गोष्टीमध्ये आहे. ‘मरीन बटॅलियन लाइन्स’वरून मरीन लाइन्स हे नाव पडलं. पुढे ह्या जागी एअरफोर्स रहिवासी क्वार्टर्स आल्या. आजही मेट्रो अ‍ॅडलॅबच्या दक्षिणेकडे ह्या क्वार्टर्स बघायला मिळतात. प्रसिद्ध मरीन ड्राइव्ह प्रॉमिनाड आणि समुद्र ह्यांमधून फक्त एक रस्ता जातो – व्ही. ठाकरसी मार्ग.\nस्टेशनला लागूनच बडा कब्रस्तान आहे. जीवन हे क्षणभंगूर आहे, ह्याची आठवण करून देणारं हे कब्रस्तान सुमारे साडेसात एकर जागेत पसरलं आहे. दीडशे वर्षं जुनी ही दफनभूमी स्टेशनच्या एवढी जवळ आहे की, स्टेशनच्या उत्तरेकडे असलेल्या ओव्हर-ब्रिजजवळ पोहोचण्यासाठी प्रवासी तिथूनच जाणं पसंत करतात.\nमी बडा कब्रस्तानजवळ पोहोचलो, तेव्हा थडग्यांवर पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरण अधिकच उदासवाणं वाटत होतं. कब्रस्तानमध्ये येण्याचं कारणही वेगळं होतं. हाजी मस्तानविषयी जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो. आज त्याची बरसी आहे – मृत्युदिन. मुंबईचा अतिशय कुख्यात सुवर्णतस्कर – डॉन हाजी\nमस्तानच्या तिन्ही मुली दर वर्षी पुâलं आणि गुलाबपाकळ्या वाहून त्याला श्रद्धांजली देण्यासाठी येतात, अशी माहिती मिळाल्याने मी कब्रस्तानात आलो आहे.\nमुंबईमध्ये ही गोष्ट नवीन नाही. श्रीमंत लोकांच्या प्रियजनांना श्रद्धांजली वाहण्याच्या वेगवेगळ्या तNहा दिसून येतात. दाऊद इब्राहिमच्या पोलीस कॉन्स्टेबल पित्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते. इब्राहिम कासकरचं निधन झालं तेव्हा दाऊदने ट्रक भरभरून गुलाबपाकळ्यांचा वर्षाव पित्याच्या कबरीवरती केला होता. असं म्हणतात की, पुढचे तीन दिवस संपूर्ण कब्रस्तानामध्ये गुलाबपुष्पांचा सुगंध दरवळत होता.\nपाण्याची डबकी चुकवायचा निष्फळ प्रयत्न करीत मी चालत होतो. नीटनेटक्या कबरींच्या रांगेच्या बाजूने पुढे गेल्यानंतर हाजी मस्तानच्या अंतिम विश्रांतीची जागा सहज सापडली. कबरीवरील दगडावर उर्दू आणि इंग्रजीमध्ये नाव लिहिलेलं होतं. ताज्या गुलाब पाकळ्यांचा सडा सभोवती पडला होता. पण ऐकलं होतं त्याप्रमाणे पुâलांचे डोंगर दिसले नाहीत. तुरळक लोक कबरीजवळ जमून कुराणाचं पठण करीत\nहोते. हीच डॉनची कबर आहे, ह्याची खात्री करून घेतलेली बरी असा विचार करून मी धीर एकटवला आणि एकाला विचारलं, ``क्या यह हाजी मस्तान की कबर है\nकाहींनी माझ्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकला; पण एकाने होकारार्थी मान हलवली. मस्तानच्या कबरीजवळचा साधासुधा, चपटासा नामफलक पाहून मी काहीसा विचारात पडलो. त्याच्या मुलींनी आजूबाजूच्या अनेक भव्य दगडी फलकांप्रमाणे का निवडला नाही हा, प्रश्न माझ्या मनात चमकला. `मस्तानसारख्या डॉनची काय ही अवस्था' असा विचार करतच मी कब्रस्तानात निरुद्देश फिरायला लागलो.\nबडा कब्रस्तानात मी प्रथमच आलो होतो. मुंबईचे अनेक कुख्यात गँगस्टर इथेच अखेरची विश्रांती घेत आहेत, असं मला समजलं होतं – करीम लाला, इब्राहिम दादा, रहीम खान, दाऊद इब्राहिमचा भाऊ साबीर कासकर इत्यादी. हाजी मस्तानच्या मुली कबरीवर पुâलं आणि गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करायला येतात ही तर\nअफवाच ठरली. त्यामुळे त्याची कहाणी अधुरीच राहणार असं दिसत होतं. आलोच आहे तर ह्या अन्य डॉनच्या कबरी बघाव्यात असं मी ठरवलं.\nकाहीशा भोळसटपणानेच मी विचारलं, ``क्या यहाँ अंडरवल्र्डवालों के लिए अलग सेक्शन है\nचुरगळलेला कुर्ता आणि गुडघ्यापर्यंत खोचलेली चौकडीची लुंगी घातलेला तो माणूस माझा प्रश्न ऐवूâन हसला. ``मियाँ, हे सर्व कब्रस्तानच अंडरवल्र्ड आहे. इथे येणारा प्रत्येक जण अंडरवल्र्डमध्ये जातो. अंडरवल्र्डचे राजे आणि राण्या, सर्वच अखेरची विश्रांती घेण्यासाठी इथेच येतात...''\n'' मी आश्चर्याने विचारलं, ``अंडरवल्र्ड डॉनची पत्नी म्हणायचंय का तुम्हाला\nत्याने चहूबाजूला नजर फिरवली आणि माझ्याकडे नजर रोखून पाहिलं. मी त्याचा अर्थ ओळखून गुपचूप ५० रुपयांची नोट त्याच्या हातात सरकवली. त्यानेही ती नोट चटकन कुत्र्याच्या खिशात लपवली.\n``मस्तानची एक बहीण होती... काय बरं तिचं नाव... पूर्ण नाव आठवत नाही, पण काहीतरी गांधी असं असावं. आपले भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसार्इंना राखी बांधली होती तिने... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणसुद्धा तिला आदराने वागवायचे. ती मुंबईच्या अंडरवल्र्डची राणी होती. तिच्यासारखी पुन्हा होणार नाही.''\nया म्हाताNयाचं डोवंâ फिरलंय की काय, अशी मला शंका आली. गेली १५ वर्षं मी क्राइम रिपोर्टर म्हणून काम करतोय. एवढ्या काळात मोठे राजकारणी आणि माफिया अशा दोघांबरोबर संबंध असणाNया कोणाही ध्Eाीविषयी काहीही ऐकिवात आलं नव्हतं. मस्तानची मानलेली बहीण, गांधी आडनाव, भारताच्या पंतप्रधानांना राखी बांधणारी, वजनदार मराठा मुख्यमंत्र्यांशी चांगला परिचय असलेली मुंबई अंडरवल्र्डची राणी\nडोवंâ फिरलेला असो अगर नसो, पण लुंगीवाला शवूâर भाईच मला तिच्या कबरीजवळ घेऊन गेला. असंख्य कबरींमधून वाट काढत आम्ही कब्रस्तानच्या दुसNया टोकाला पोहोचलो. एके ठिकाणी लहान मुलांना दफन करण्याची जागाही होती – ‘तिफ्लन-ए-जन्नत’ म्हणतात त्या जागेला.\nबरीच मिनिटं चालल्यानंतर आम्ही कब्रस्तानच्या दक्षिणेकडील कोपNयात पोहोचलो. तिथल्या थ् आकाराच्या कबरीकडे बोट दाखवून तो म्हणाला, ``यही है उनकी कबर.'' कबरीची अवस्था अतिशय वाईट होती. नीट निगा राखलेली दिसत नव्हती. झाडंझुडपं वाढल्यामुळे कबर झाकली गेली होती.\nकबरीवर नाव वगैरे काही लिहिलेलं दिसलं नाही. बाजूच्या दगडावर `फॉर्म नं. २५४४, ओटा नं. ६०१' ही अक्षरं कोरलेली होती. बस इतवंâच. मी शवूâर भाईच्या हातामध्ये आणखी एक ५०ची नोट टेकवली आणि जायला सांगणार तोच तो बोलायला लागला.\n``ती स्वातंत्र्यसैनिक होती. महात्मा गांधींबरोबर तिनेही इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता.''\nहे ऐवूâन मी आ वासला. ``काय सांगतोस'' मी अविश्वासाने विचारलं, ``असं असेल, तर ती अंडरवल्र्डची राणी कशी काय झाली'' मी अविश्वासाने विचारलं, ``असं असेल, तर ती अंडरवल्र्डची राणी कशी काय झाली\n``कारण दाऊद इब्राहिम तिला आपली आई मानायचा. शिवाय पोलीस आणि माफिया, दोघंही तिची इज्जत करायचे. सर्व गँगवर तिचा वचक होता.''\nमी आणखी एक नोट त्याच्या हातात सरकवली आणि विचारलं, ``कुठे राहायची ती आणि मुंबईत कोणत्या भागामधून तिचं काम चालायचं आणि मुंबईत कोणत्या भागामधून तिचं काम चालायचं\nपालेर्मो हा सिसिलियन माफियांचा बालेकिल्ला होता, तसाच मुंबई माफियांचा डोंगरी हा बालेकिल्ला होता, निदान दाऊद इब्राहिमच्या काळात तरी होता. `डोंगरी' हे नाव ऐकताच अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला.\n``अच्छा, म्हणजे ही जेनाबाईची कबर आहे तर'' मी उत्सुकतेने विचारलं. म्हाताNयाने जोरजोरात मान डोलावली, ``हा, हा, ही जेनाबाईचीच कबर आहे.'' मी बुचकळ्यात पडलो. जेनाबाई बेकायदा दारूचा धंदा करायची, पोलिसांची खबरी होती, हे मी ऐकलं होतं. पण ह्या कबरी खोदणाNया म्हाताNयाने जेनाबाईविषयी\nनवीनच माहिती दिली होती. माझी जिज्ञासा चाळवली होती. जेनाबाईची गोष्ट जाणून घ्यायलाच हवी.\n‘मेहता पब्लिशिंग हाऊसचे वाळूंज येथे ग्रंथप्रदर्शन\nमाफिया क्वीन्स ऑफ मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2011/12/twitter-and-earthworm.html", "date_download": "2018-08-22T03:12:13Z", "digest": "sha1:POLJCGMZW2TJVJ2EGIUHF6CNYUU3BNSC", "length": 17061, "nlines": 106, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Twitter and an Earthworm", "raw_content": "\nकाही काही वेळांना सत्य सांगणेही, ते सांगणार्‍याला मोठे अडचणीत आणते. साधारण एक दीड वर्षापूर्वी त्या वेळचे भारताचे उपपरराष्ट्रमंत्री श्री. शशी थरूर यांनी ट्विटरवर, विमानांमधे जो इकॉनॉमी वर्ग असतो त्याला गुरेढोरे वर्ग असे संबोधून एक हलकल्लोळ उडवून दिला होता. आता ज्यांनी कोणी या वर्गाने प्रवास केला आहे (स्वत:च्या पैशांनी विमानप्रवास करणारे सर्वच जण याच वर्गाने प्रवास करतात) ते लगेच मान्य करतील की या इकॉनॉमी वर्गामधे, ज्या पद्धतीने प्रवाशांना कोंबलेले असते ती बघता या वर्गाला गुरेढोरे वर्ग म्हणणे अगदी सयुक्तिक आहे. पण हे सत्य, श्री. शशी थरूर यांनी जाहीर रित्या सांगितल्याने ते अडचणीत आले होते. हे वादळ मिटल्यावर सुद्धा, शशीजींची ट्विटरवरून सत्य सांगण्याची हौस काही मिटली नाही. IPL च्या नवीन टीम्सच्या लिलावांच्या दिवसात त्यांनी परत एकदा चिवचिव (Twit) केलीच. या चिवचिवीतून अनेक वाद निष्पन्न होत गेले. शेवटी या वादात श्री. थरूर व श्री ललित मोदी या दोघानांही पदच्युत व्हावे लागले. हा सगळा इतिहास सर्वांना माहितीच आहे.\nट्विटरवर सत्य सांगण्याचा महिमा असा जबरदस्त आहे. रशियामधे मॉस्को शहराच्या उत्तरेला त्वेर ओब्लास्त हा प्रांत आहे. व्होल्गा व त्वेरत्सा या नद्यांच्या संगमाजवळ अंदाजे 60000 वस्ती असलेले त्वेर हे गाव या प्रांताची राजधानी आहे. या त्वेर प्राताचे गव्हर्नर व सध्या सत्तेवर असलेल्या युनायटेड रशिया या पार्टीचे एक कार्यकर्ते, 47 वर्षाचे श्री डिमित्री झेलेनिन ( Dmitry Zelenin) हे असेच आपल्या एका चिवचिवीमुळे मोठ्या अडचणीत आले आहेत. रशियाच्या परराष्ट्र धोरण विभागाचे एक सल्लागार श्री सर्जेई प्रिखोड्को(Sergei Prikhodko) यांनी तर श्री झेलेनिन यांना मूर्ख, मठ्ठ अशी विशेषणे बहाल केली आहेत.\nहा सगळा प्रकार सुरू झाला रशियाचे अध्यक्ष श्री, डिमिट्री मेड्वेडेव्ह ( Dmitry Medvedev) यांनी जर्मनीचे अध्यक्ष श्री ख्रिस्तियन वुल्फ(Christian Wulff) यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या एका शाही खान्यानंतर. जर्मनीचे अध्यक्ष सध्या रशियाच्या अधिकृत दौर्‍यावर आहेत. श्री डिमिट्री झेलेनिन या शाही खान्याला गव्हर्नर असल्याने निमंत्रित होते. या समारंभानंतर श्री. झेलेनिन यांनी ट्विटरवर एक चिवचिव पाठवली. या चिवचिवीत, श्री.वुल्फ यांना दिलेल्या शाही खान्याच्या वेळी जे भोजन देण्यात आले होते त्यासंबधी श्री. झेलेनिन यांनी लिहिले होते.\n“ बीफ आम्हाला जिवंत गांडुळांच्या सह वाढले गेले. सॅलडमधे असलेली लेट्युसची पाने एकदम ताजी असल्याबद्दलची खात्री देण्याची ही पद्धत अगदी अभिनव होती.” (“The beef came with live worms, That’s an original way to show that the lettuce leaf is fresh.”) या चिवचिवी बरोबर श्री. झेलेनिन यांनी त्यांच्या जेवणाच्या प्लेटचा व भोजनगृहाचा आपल्या सेलफोनवरून काढलेला फोटो ही जोडला होता.\nआपली विनोदबुद्धी किती तीक्ष्ण आहे हे दाखवण्याचा श्री झेलेनिन यांचा हा प्रयत्न, दुर्दैवाने रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या फारसा पचनी पडला नाही. परराष्ट्र धोरण विभागाचे सल्लागार, श्री सर्जेई प्रिखोडो म्हणतात की\n” मी हा बेजबाबदारपणा व मूर्खपणा याबद्दल बोलूही इच्छित नाही. मला फक्त एवढेच दु:ख होते आहे की मठ्ठपणा आणि मूर्खपणा या बद्दल एखाद्या गव्हर्नरांची हकालपटी करणे शक्य होईल असा कोणताही नियम सध्या अस्तित्वात नाही. “\nवरिष्ठ अधिकार्‍यांच्या अशा प्रकारच्या प्रतिसादांनंतर श्री झेलेनिन यांनी आपली चिवचिव व फोटो ट्विटर वरून काढून टाकली. परंतु त्यांनी असे करण्याआधीच रशियामधल्या ब्लॉगर्सनी ही चिवचिव व फोटो जगभर प्रसृत केली होती.\nक्रेमलिनमधले मुख्य आचारी( Chef) श्री ऍनॅटोली गाल्किन यांच्या मते प्लेटवर गांडूळ सापडल्याचा हा दावा, तद्दन खोटारडेपणा व मूर्खपणा आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे क्रेमलिनच्या स्वैपाकघरातून टेबलावर जाणारा प्रत्येक पदार्थ अत्यंत कसोशीने तपासला गेलेला असतो. तर रशियन राष्ट्रपतींच्या कार्यालयाचे व्यवस्थापन बघणारे अधिकारी श्री व्हिक्टर ख्रेकॉव्ह हे म्हणतात की आम्ही क्रेमलिनमधली सर्व स्वैपाकघरे तपासत आहोत. त्यांच्या मते हा फोटो बनावट आहे कारण या फोटोत आजूबाजूला दिसणार्‍या गोष्टी व टेबल क्लॉथ हे अस्सल व मूळ गोष्टींबरोबर जुळत नाही. फोटोमध्ये दिसणारी प्लेट एका क्रीम कलरच्या व डिझाईन असलेल्या टेबलावर ठेवलेली दिसते आहे. तसेच श्री झेलेनिन यांनी छताला झुंबरे असलेल्या एका मोठ्या भोजनगृहाचेही चित्र आपल्या चिवचिवीसोबत जोडले होते.\nरशियातल्या ब्लॉगर्सनी श्री झेलेनिन यांच्या चिवचिवीची तुलना विनोदाने सर्जेई आइनस्टाइन यांच्या 1925 सालच्या ‘ बॅटलशिप पॉटेम्किन ‘ या चित्रपटाशी केली आहे. या चित्रपटात, 1905 साली, या बोटीवरील खलाशी, जेवणात दगड सापडल्याने बंड करतात असे दाखवले होते.\nट्विटरवरची चिवचिव हा वादाचा मुद्दा बनल्याचा रशियामधला हा काही पहिलाच प्रसंग नाही. रशियाचे अध्यक्ष श्री, डिमिट्री मेड्वेडेव्ह यांनी या वर्षीच्या जून महिन्यात आपला क्रेमलिनरशिया हा पहिला ट्विटर अकाउंट उघडला आहे व त्यात ते नियमाने चिवचिव व फोटो टाकत असतात. मात्र मागच्या महिन्यात किरॉव्ह या प्रांताचे गव्हर्नर निकिता बेल्याख यांनी मीटींग चालू असताना मधेच चिवचिव पोस्ट केल्याबद्दल एखाद्या शाळामास्तराने विद्यार्थ्याची कानउघाडणी करावी त्या पद्धतीने ” श्री निकिता बेल्याख यांना काही जास्त उपयुक्त उद्योग आहे असे दिसत नाही.” अशी टिप्पणी श्री बेल्याख यांच्यावर अध्यक्षांनी केली होती.\nएकंदरीत पहाता ट्विटरवरची चिवचिव व सरकारी उच्चपदस्थ यांचे नाते काही जुळत नाही असे दिसते. भारतातले श्री. थरूर व ललित मोदी याला नक्की दुजोरा देतील असे मला वाटते.\nसोशल साईचस् वरील मजकूर बरेचदा बरळणे या गटात बसतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/dabhol-konkan-news-loan-waiver-form-issue-71752", "date_download": "2018-08-22T04:11:04Z", "digest": "sha1:K523543HUWKBKKLZ4LBWMHCGJPRAC3BH", "length": 13886, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "dabhol konkan news loan waiver form issue कर्जमाफी अर्ज भरण्याचे तीन तेरा | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी अर्ज भरण्याचे तीन तेरा\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nदाभोळ - संथगतीने मिळणारी इंटरनेट सेवा व अनेक वेळा हॅंग होणारी शासनाची वेबसाईट यामुळे दापोली तालुक्‍यातील ऑनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून १५ सप्टेंबरपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन भरता येईल की नाही या काळजीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.\nदाभोळ - संथगतीने मिळणारी इंटरनेट सेवा व अनेक वेळा हॅंग होणारी शासनाची वेबसाईट यामुळे दापोली तालुक्‍यातील ऑनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून १५ सप्टेंबरपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन भरता येईल की नाही या काळजीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.\nशेतकऱ्यांना राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अर्थात शेतकरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाचा पोर्टलवर जाऊन ऑनलाईन माहिती भरणे सक्‍तीचे करण्यात आले आहे. दापोली तालुक्‍यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या आर्थिक सहकार्याने तालुक्‍यातील ४१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना कृषी कर्जवाटप केले आहे. कृषी कर्जमाफी योजनेचा लाभ १ हजार ७५५ शेतकऱ्यांना मिळणार असून कर्जफेड केलेल्या ३ हजार ७२१ शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व ५ हजार ४७६ शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरणे आवश्‍यक आहे. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या दापोली, गावतळे व दाभोळ व पालगड येथे शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून गिम्हवणे व जालगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातही ऑनलाईन अर्ज भरून देण्यात येतात, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अधिकारी भाऊ पुळेकर यांनी दिली. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या दापोली शाखेत गेले काही दिवस शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. आतापर्यंत केवळ १ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती भरली. उर्वरित साडेचार हजार शेतकऱ्यांची माहिती १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन कशी भरून होणार, याबाबत साशंकता आहे. शासनाने त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.\nराष्ट्रीयीकृत बॅंकांबाबत माहिती नाही\nतालुक्‍यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून शेतीकर्ज किती शेतकऱ्यांनी घेतले आहे, त्यापैकी किती शेतकऱ्यांना या कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे, याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक (सहकार) बकुळा माळी यांनी जालगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथे कर्जमाफीसाठी ऑनलाईन माहिती भरून दिली जाणाऱ्या केंद्राला भेट देऊन येत असलेल्या अडचणींविषयी माहिती घेतली.\nमाध्यान्हीच्या सुमारास अंत:पुरात दबकत शिरून फर्जंदाने राजियांना वर्दी दिली, की काही मोजके गणेश मंडळांचे पदाधिकारी आपल्याला भेटू इच्छितात. ‘हुं:’ राजे...\nकोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी\nपौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर...\nपिंपरी - थेरगाव-डांगे चौक येथे २८ म्युरल्सद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट आणि मराठ्यांचा इतिहास उलगडणार आहे. त्यासाठी उभारल्या जात असलेल्या...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T03:04:25Z", "digest": "sha1:GWVWB7JIQMKQCJUQOSYJG2X3SCXERULJ", "length": 4597, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०८:३४, २२ ऑगस्ट २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . गंगा नदी‎; ११:५८ . . (+२६३)‎ . . ‎Sureshkhole (चर्चा | योगदान)‎ (प्रताधिकार भंग नोंदवला.) (खूणपताका: २०१७ स्रोत संपादन)\n(फरक | इति) . . विभाग:Navbox‎; २०:४३ . . (+२१८)‎ . . ‎V.narsikar (चर्चा | योगदान)‎ (वर्ग मराठीकरण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82-108032900016_1.html", "date_download": "2018-08-22T04:38:49Z", "digest": "sha1:LSYZWCK5CIFV2MUJZUILWIEQINC634AK", "length": 6579, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वयंभू | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतो उद्गारला, आत एकदम अंधार कसा\nहा अंधार अनेक वर्षांपासनूचा.\nतो म्हणाला, हे अनैसर्गिक आहे.\nया काळात कधी प्रकाश इथे उगवलाच नही\nखूप उगवला जागोजाग उगवला\nपण तरीही हा अंधार कायमच होता\nकारण हा अंधार म्हणजे\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\nबोध कथा : स्वत:चा नाश\nबोधकथा : सद्‌गुणावर कर बसवावा\nबाप माझा विठ्ठल विठ्ठल\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%83%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-08-22T03:14:55Z", "digest": "sha1:WWY3AJ2CGDJNBKX6LS75OITJ43ZQHUWI", "length": 3967, "nlines": 26, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "चतुःश्लोकी भागवत/सृष्टिरचना - विकिस्रोत", "raw_content": "\n तंव हदयी झाली आठवण मी येथें कोण कैचा पां ॥६१॥\nमज कैचें हें कमलासन येथें याचें मूळ तें कवण येथें याचें मूळ तें कवण तें पाहावया आपण जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥\n तेथें निरबुजला ये वरुता बैसे मागुता कमळासनी ॥६३॥\nविधाता विचारी चारी खाणी चौर्यां सीलक्ष जीवयोनी सृष्टी कैसेनी सृजावी हे ॥६४॥\nसुर नर आणि पन्नग उत्तममध्यमअधमभाग कैसेनी सृजावें म्यां जग पूर्वत्रविभाग स्फुरेना मज ॥६५॥\nऐसी स्त्रष्टा चिंता करी निश्चळ बैसे कमळावरी देही देहधारी होतील ॥६६॥\nऐसी तो चिंता करी चित्त उगें न राहे क्षणभरी चित्त उगें न राहे क्षणभरी मी कोण मजभीतरी हें मनी निर्धारी कळेना ॥६७॥\n केवी प्रपंच होय निर्माण ऐसें चिंतोनी अतिगहन चतुरानन अनुतापी होत ॥६८॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on ११ ऑक्टोबर २०१६, at २२:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/ipl-2018-qualifier-1-srh-vs-csk-faf-du-plessis-showed-why-experience-matters-says-ms-dhoni-1684496/", "date_download": "2018-08-22T04:26:38Z", "digest": "sha1:I2AOZK4T7EZQHS6QKY4FVRUFO7S5MT5O", "length": 13516, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Qualifier 1 SRH vs CSK Faf du Plessis showed why experience matters says MS Dhoni| फाफ डुप्लेसिसने माझा विश्वास सार्थ ठरवला कर्णधार धोनीकडून डुप्लेसिसच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nफाफ डुप्लेसिसने माझा विश्वास सार्थ ठरवला, कर्णधार धोनीकडून डुप्लेसिसच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक\nफाफ डुप्लेसिसने माझा विश्वास सार्थ ठरवला, कर्णधार धोनीकडून डुप्लेसिसच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक\nडु प्लेसिसची नाबाद अर्धशतकी खेळी\nफाफ डुप्लेसिस हैदराबादविरुद्ध सामन्यात फटका खेळताना\nआयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने अटीतटीच्या लढाईत हैदराबादच्या संघावर २ गडी राखून मात केली. चेन्नईसाठी या सामन्याचा हिरो ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डुप्लेसिस. हैदराबादच्या माऱ्यासमोर चेन्नईचे महारथी फलंदाज झटपट माघारी परतत असताना, डुप्लेसिसने एका बाजूने किल्ला लढवत ठेवत संघाला विजय मिळवून दिला. अकराव्या हंगामात डुप्लेसिसच्या वाट्याला फारशे सामने आले नसले, तरीही मिळालेल्या संधीचं त्याने पुरेपूर कौतुक करुन दाखवलं. त्याच्या याच खेळीवर संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी भलताच खुश आहे.\nहैदराबादविरुद्ध सामन्यात डुप्लेसिसने ४२ चेंडुंमध्ये नाबाद ६७ धावांची आक्रमक खेळी केली. डुप्लेसिसच्या खेळीबद्दल विचारलं असताना धोनी म्हणाला, “अशा प्रसंगांमध्ये तुमचा अनुभव कामी येतो. डुप्लेसिसने आज हे सिद्ध करुन दाखवलं आहे. खडतर प्रसंगात आपण चांगला खेळ करत राहण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. हा आत्मविश्वास अनुभवानेच तुम्हाला मिळत असतो. डुप्लेसिसवर मी जो विश्वास टाकला होता, तो त्याने सार्थ ठरवला”.\nयाचसोबत धोनीने हैदराबादच्या गोलंदाजांचही कौतुक केलं. सिद्धार्थ कौल आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा केला. राशिद खाननेही त्यांना चांगली साथ दिली. लागोपाठ विकेट पडत गेल्यामुळे काहीकाळ आम्हाला पेचात पाडलं होतं, मात्र डुप्लेसिसच्या खेळीमुळे आम्ही अंतिम फेरीत पोहचलो, धोनी बोलत होता. हैदराबादविरुद्ध सामना जिंकून चेन्नईने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. हैदराबादच्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्यातील विजेत्याशी हैदराबादचा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ हैदराबादशी पुन्हा लढणार आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदाऊदचा बुकी सोनू जालानमुळे अरबाज खान अडकला सट्टेबाजीच्या चक्रव्युहात\n… आणि रायडूने खाल्ल्या विराटच्या शिव्या\nवेश्यांची मागणी करण्याच्या आरोपानंतर राजीव शुक्ला यांच्या सहाय्यकाचा राजीनामा\nराजीव शुक्ला यांच्या सहाय्यकाकडून वेश्यांची मागणी; ‘या’ खेळाडूचा आरोप\nआयपीएलने क्रिकेटची वाट लावली, इंग्लंडच्या माजी खेळाडूची टीका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1191088", "date_download": "2018-08-22T03:30:15Z", "digest": "sha1:V3KMBTMXPPQREMJTNBJLMQIS4O3MOH7Q", "length": 2908, "nlines": 21, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "फोरम सॉफ्टवेअर योग्य वेबसाठी उपयुक्त [बंद]", "raw_content": "\nफोरम सॉफ्टवेअर योग्य वेबसाठी उपयुक्त [बंद]\nमला माहीत आहे की फोरम म्हणून ते जितके लोकप्रिय होतात तितके लोकप्रिय नाहीत, परंतु मला नेहमीच एक सेट अप करायचा आहे, आणि तरीही करतो, म्हणून मी माझ्या पर्यायांवर विचार करत आहे.\nमी नंतर काय आहे ते मांडतो.\nमला प्राधान्य हवे आहे (म्हणजे मला खरंच हवे आहे) एक विनामूल्य ओपन सोर्स मंच, ज्याला मी काय हवे आहे ते बदलू शकतो - ray ban wayfarer preto feminino. मला वाटतं की PHPBB कदाचित पुढे जाऊ शकते, परंतु मी सूचनांसाठी खुले आहे.\nपुढील, आणि मुख्य समस्या अशी आहे की मला डेस्कटॉप आणि मोबाइलवर काम करणार्या साइटची गरज आहे. आता मी 300px पर्यंत स्केल करण्याबद्दल मला विशेषतः काळजी वाटत नाही, परंतु 480px उत्तम असेल, जोपर्यंत मी मेटा व्यूव्हर्ट वापरु शकतो जेणेकरुन तो मोबाईल फोन्ससाठी थोडी कमी होईल.\nशेवटी, मी खरोखरच मिल्वॉल वर अवलंबून आहे, त्यामुळे एखादी थीम जी ऍडसेन्सला ठेवली जाऊ शकते, विलक्षण असेल.\nआधुनिक वेबसाठी वापरण्याजोगी सर्वोत्तम सॉफ्टवेअर आणि मीमॅटवरील कोणतीही कल्पना डेस्कटॉप आणि मोबाईलवर काम करणाऱ्या विद्यमान मंचांची काही उदाहरणे आपल्याला माहिती आहेत का\nकोणतीही सल्ला अत्यंत प्रशंसा केली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blogs_details/events_details.php/events_details.php/74-%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A1", "date_download": "2018-08-22T03:52:39Z", "digest": "sha1:N7VQJ6BWNXHUV6EEQC5Z66WH65H7LZ3P", "length": 8865, "nlines": 71, "source_domain": "snehalniti.com", "title": "Intelligent लोकं ‘या’ गोष्टी करतात… तुम्ही करता का?", "raw_content": "\nIntelligent लोकं ‘या’ गोष्टी करतात… तुम्ही करता का\nIntelligent लोकं ‘या’ गोष्टी करतात… तुम्ही करता का\n आणि हे विशेषण मानवांना वापरले जाते. कारण या विश्वात मानव हाच सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. या पृथ्वीतलावर अनेक Intelligent लोकं आहेत. त्यांनी लावलेल्या शोधामुळे किंवा त्यांनी साकारलेल्या प्रतिकृतीमुळे त्यांचे नाव बुद्धिमान लोकांमध्ये गणले जाते. बुद्धिमान लोकं आणि सामान्य लोकांमध्ये एक छोटी रेषा आहे. ती रेषा त्यांनी जीवनात केलेल्या अथक परिश्रम आणि संघर्षांमुळे निर्माण झालेली असते. आज पाहुयात काही गोष्टी ज्या बुद्धिमान लोकं करतात आणि सामान्य करीत नाहीत…\nत्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडते – Intelligent लोकांना शिकायला आवडते. ते आयुष्यात रोज नवनवीन गोष्टी शिकण्यास तयार असतात. त्यांना वाचण्याची आवड असते. युट्यूबवर ते शिक्षणाच्या संबंधित व्हिडीओ पाहता असतात. अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स हे कॉलेजमधून ड्रॉपआऊट झालेले होते. पण त्यांनी तंत्रज्ञान शिक्षण सुरुच ठेवले आणि त्यांनी शिक्षणातून त्यांनी जगातील सर्वोत्तम कंपनी निर्माण केली.\nवाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय\nनशीब नावाचा शब्दच नाही – Intelligent लोकांच्या शब्दकोशात नशीब किंवा Luck असे शब्दच नाहीत. ते आयुष्यात मेहनत आणि संघर्षावर भर देतात. त्यातूनच ते आपले नाव मोठं करतात. नशीब हा शब्द म्हणजे फक्त दंतकथा असल्याचे ते मानतात. म्हणूनच ते सामान्य माणसांपासून वेगळे ठरतात.\nबिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा\nचौकस असतात – बुद्धिमान लोकं चौकस असतात. आपल्या बिझनेसमध्ये किंवा धंद्यात कोणती नवीन गोष्ट सुरु आहे, याचे ते अवलोकन करतात. आणि ती गोष्ट आपल्या धंद्यात कशी येईल, याचा प्रयत्न करतात. म्हणूनच Intelligent लोकं चौकसरित्या काम करतात.\nधाडस आणि जोखीम घेतात – Intelligent लोकं सर्वाधिक धाडसी आणि सर्व कामांमध्ये जोखीम घेतात. अॅपलच्या स्टीव्ह जॉब्सने एका गंतवणूकदाराला 100 हून अधिक वेळ फोन केला होता. जॉब्सला कधीही भिती वाटली नाही असे करताना. शेवटी त्या गुंतवणूकदाराने जॉब्सच्या कंपनीत गुंतवणूक केली. तुम्ही तुमच्या धंद्यात अशी कोणती गोष्ट केली आहे का\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nत्यांच्याकडे अतिआत्मविश्वास नसतो – Intelligent लोकांकडे फाजील आत्मविश्वास नसतो. मी एवढे करीन, तेवढे करीन अशा बाता करीत नाही, ते आपल्या कामाचे रिझल्ट दाखवितात. म्हणून अशी लोकं सामान्य लोकांपासून वेगळी ठरतात.\nशांत स्वभाव – असे म्हणतात, “Quiet people have the loudest minds.” बुद्धिमान लोकं स्वभावाने शांत असतात. त्यांच्या डोक्यात अनेक गोष्टी शिजत असतात पण ते बाहेर दाखवित नाहीत.\nअशी लोकं खुल्या मनाची असतात – सर्वाधिक Intelligent लोकं खुल्या मनाची असतात. जुन्या परंपरा, नीती या बंधनात अशी माणसे अडकत नाहीत. म्हणूनचे ही माणसं मोठं काम करतात. कोणत्या मोठ्या माणसाने विचित्र काम केल्याचे ऐकले आहे का, नाही ही लोकं फक्त आपला व्यवसाय आणि सर्वांगीण विकास साधण्यावरच कार्य फोकस करतात.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/search/label/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-08-22T03:59:15Z", "digest": "sha1:D4H56COXXJ5EBE2FINT6BAEFVUHRD6VC", "length": 4633, "nlines": 107, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: इन्टिमेट", "raw_content": "\nअब हम बिछडे - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nइन्टिमेट- व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nLabels: इन्टिमेट, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T03:06:08Z", "digest": "sha1:SZ7MK45VI6KGFWTW5UAVWECLRMQ2R3GS", "length": 18212, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#अर्थसार : कागदी नोटांचे मायाजाल! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#अर्थसार : कागदी नोटांचे मायाजाल\nव्हेनेझुएला देशात 10 लाख पट महागाई होऊ शकते, या बातमीने धडकी भरते. कागदी चलनाचा मारा थांबला नाहीतर अनेक देशांत असे होऊ शकते. नोटबंदीने तो प्रवास आपण लांबणीवर टाकला. पण तेथे न थांबता चलनाच्या मूळ प्रश्‍नाला भिडण्याचे धाडस भारताला आणि जगाला करावे लागणार आहे.\nकागदी नोटांनी जगावर काय वेळ आणली आहे, याचा एक अंक सध्या दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलात पाहायला मिळतो आहे. चार वर्षांपूर्वीच या संकटाने झिम्बाब्वेच्या चलनाचा बळी घेतला, अखेर आपले चलन सोडून इतर देशांचे चलन त्या देशाला मान्य करावे लागले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीसारख्या देशाने या वेदना सहन केल्या आहेत. या संकटाला मराठीत पैशीकरण म्हणता येईल. इंग्रजीत त्याला ोपशींळूरींळेप म्हणतात. याचा अर्थ असा की एखादे चलन प्रस्थापित करणे. पण ते करताना खऱ्या मूल्याची जेव्हा फारकत होते, तेव्हा पैशीकरणाचे संकट उभे राहते. असे संकट व्हेनेझुएलामध्ये सध्या उभे राहिले आहे. विश्‍वास बसत नाही, पण बातम्यांत असे म्हटले आहे की तेथे यावर्षी 10 लाख पट महागाई वाढणार आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा अंदाज केला आहे.\nव्हेनेझुएला देशात उत्पन्नाचा मूळ स्रोत तेलसाठे आहे. पण 2014 मध्ये तेलाच्या किमती इतक्‍या कमी झाल्या की त्या देशाची अर्थव्यवस्था कोसळण्यास सुरुवात झाली. सरकारची तिजोरी रिकामी झाल्यामुळे सरकारने सबसिडी देणे थांबविले तसेच किमतीवर नियंत्रण करणे, सरकारला शक्‍य राहिले नाही. तेथे साम्यवादी व्यवस्था असल्याने अर्थव्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रण सरकारचे आहे. झिम्बाब्वेमध्ये 2000 साली आणि जर्मनीमध्ये 1923 साली जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच स्थिती व्हेनेझुएलामध्ये वर्षअखेर निर्माण होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.\nव्हेनेझुएलाची आजची स्थिती काय आहे तेथे प्रचंड महागाई वाढली आहे. यावर्षी ती 46 हजार 305 पट वाढली. ही महागाई किती आहे, याची कल्पना येण्यासाठी भारतातील महागाईच्या प्रमाणाचे उदाहरण आपण घेऊ. भारतात सध्या पाच टक्के महागाई वाढली आहे. त्यात तेलाचा वाटा अधिक आहे. अशा स्थितीत आपल्याला महागाई सहन करणे अशक्‍य होऊन जाते, मग 46 हजार 305 पट महागाई कशी असू शकेल, याच्या नुसत्या कल्पनेने धडकी भरते.\nआता हे कशामुळे झाले, हे समजून घेऊ. तेलापासून मिळणारे हक्काचे उत्पन्न कमी झाल्यामुळे सरकारचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्‍न पडला. तेव्हा सरकारने चलन अधिक छापण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पुरेशी निर्मिती किंवा उत्पादन नसताना नोटा छापण्यात आल्या. चलन किती छापायचे, हा अधिकार सरकारकडे असला तरी मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र सांभाळले नाही तर अशी परिस्थिती निर्माण होते. नोटांच्या अशा छपाईमुळे व्हेनेझुएलाच्या चलनाचे जगातील मूल्य एकदम घसरले. त्यामुळे जगातून माल आयात करणे कठीण झाले. त्या देशाची आर्थिक स्थिती खालावत गेली. एकदा गाडी उताराला लागली की ती थांबविणे अशक्‍य होऊन जाते, असेच जर्मनी आणि झिम्बाब्वेमध्येही झाले होते. व्हेनेझुएलामध्ये आर्थिक संकटामुळे दंगली होत आहेत. देश अस्वस्थ, अशांत झाला आहे. सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्‍कील झाले आहे.\nजगात अशी वेळ आगामी काळात अनेक देशांवर येऊ शकते, याचे कारण अमेरिकेसह जगाने गोल्ड स्टॅंडर्डला दिलेली सोडचिठ्ठी. गोल्ड स्टॅंडर्ड याचा अर्थ देशाच्या तिजोरीत जेवढे सोने ठेवले जाते, तेवढ्या किमतीचे चलन छापणे. सोनेच का, कारण सोने जगात कमी आहे. त्यामुळे ते मौल्यवान आहे. वेगळ्या भाषेत ती रियल व्हॅल्यू आहे. जशी जमिनीला आहे, पाण्याला आहे, खनिज संपत्तीला आहे. अन्नधान्याला आहे. पूर्वी जेव्हा कागदी चलन वापरात आले नव्हते, तेव्हा अन्नधान्याच्या देवघेवीवरच जग चालत होते. व्यापाराचा विस्तार झाल्यामुळे सोने-चांदीसारखे धातू देवघेवीसाठी वापरले जाऊ लागले. पण तेही सोयीचे ठरत नाहीत, हे लक्षात आल्यावर सध्याच्या चलनाचा जन्म झाला.\nपण जोपर्यंत म्हणजे 60 वर्षापूर्वी त्याच्या पाठीशी सोने होते, (गोल्ड स्टॅंडर्ड) तोपर्यंत चलनवाढ या वेगाने होत नव्हती. चलन छापण्यासाठी सोने तिजोरीत ठेवायचे म्हणजे तेवढ्या किमतीचे उत्पादन आधी करावे लागत होते. चलन छापण्यासाठी प्रत्येक देश आपले काही निकष आताही पाळत असला तरी त्या त्या देशांनी त्यात आपल्या सोयीने बदल केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात किती चलन छापले जाते आहे, हे गुलदस्त्यातच आहे. झिम्बाब्वेमध्ये गेल्या दशकात तेच झाले. एक अब्ज झिम्बाब्वेन डॉलरची नोट घेऊन लोक हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊ लागले कागदी नोटांना काही किंमतच राहिली नाही.\nया संकटापासून वाचण्याचा एकच मार्ग म्हणजे चलन आणि उत्पादन याचा संबंध कायम ठेवणे आणि ही आर्थिक शिस्त न मोडणे. आपल्या देशात 500 आणि हजार रुपयांच्या स्वरूपातील चलन एकूण चलनाच्या 86 टक्के होते आणि त्यामुळे रोखीचे व्यवहार माजले होते. त्यामुळेच घरे, जमिनी याचे दर प्रचंड वाढले होते. ज्यांना कागदी नोटा कमावण्याची अक्कल आहे, तो शहाणा आणि श्रीमंत. त्यामुळे कागदी नोटांचा वापर करून आपल्याकडे गेल्या काही वर्षात निसर्गाची प्रचंड लूट केली गेली. जमिनीची मालकी नोकरदार आणि उद्योजक, व्यावसायिकांकडे जाते आहे, त्याचेही हेच कारण आहे. ज्यावेळी धान्य हाच पैसा होता, त्यावेळी शेतकरी श्रीमंत होता. आता शेतकऱ्याला इच्छा असो नसो, बाजारात जाऊन कागदी नोटा कमवाव्या लागतात. मानवी आयुष्याचे हे जे पैशीकरण झाले आहे, ते मोठे संकट असून चलनाला काबूत ठेवणे ही आजची गरज आहे. नोटबंदीने ते काम केले आहे. विकासाचा वेग कमी झाला, जमीन आणि घरांच्या किमती कमी झाल्या, सोन्याची आयात कमी झाली, अशी तक्रार काहीजण करतात, पण ती गरज होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेची सूज कमी झाली.\nअर्थात, जगाचे चलन एक असले पाहिजे, इथपर्यंत हा प्रवास गेला पाहिजे. पण आज तो अनेकांना फार लांबचा पल्ला वाटतो. वास्तविक मानवी आयुष्याचे ज्या वेगाने पैशीकरण होते आहे, ते पाहता ते फार लवकर व्हायला हवे आणि जगाची गरज म्हणून ते होईलच. जर्मनी, झिम्बाब्वे, व्हेनेझुएलात जे झाले ते भारतात होऊ नये, याचा मार्ग चलनाच्या वापरावर नियंत्रण हवे. ते कसे शक्‍य होईल, ते अर्थक्रांती बॅंक व्यवहार कराच्या मार्गाने सांगते. आर्थिक साक्षरतेत आपला समाज कमी पडत असल्याने त्याचे महत्त्व आज आपल्याला नाही. पण नजीकच्या भविष्यात साऱ्या जगाला त्यावरच चर्चा करून पुढे जावे लागेल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#नीती-अनीती : आधारवारी\nNext articleप्रशासन विभागातील लुडबुडीला लगाम\n#मुद्दा: पाकिस्तान पैशाचा गुलाम\n#टिपण: अपक्ष उमेदवारांचा वाढता सोस आणि आव्हाने\n#दृष्टीक्षेप: कन्नड एकीकरण की राज्यविभाजन\n ‘विनोदमूर्ती शरद तळवलकर’ यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1187228", "date_download": "2018-08-22T03:28:20Z", "digest": "sha1:NYG6J33G5RYFLNF66RWHYVCU3WDOT7XH", "length": 1405, "nlines": 16, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "डुप्लिकेट सामग्री क्रमवारी?", "raw_content": "\nमाझ्या न्यूज वेबसाइटवर, मी विविध स्रोत घासतो आणि मूळ न्यूज लेख लिहितो. Semaltेट, माझ्या प्रतिस्पर्धींपैकी एक केवळ लोकप्रिय बातम्यांच्या वेबसाइटवरील बातम्यांचा थेटपणे काही किंवा काही सुधारांसह कॉपी करत नाही. तरीही, आमच्यापेक्षा चांगले स्थान आहे आणि त्यांच्याकडे चांगली वाहतूक आहे. अल ते मूळ स्रोत उद्धृत आहेत पण संपूर्ण लेख मूळ म्हणून समान आहे - web design lebanon hosting a website.\nSemaltेटला बातम्याकरिता डुप्लिकेट सामग्री विचार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24637", "date_download": "2018-08-22T03:35:37Z", "digest": "sha1:4IMTZGHYFDQZTIFMHP5BVPAGNGCBO3IX", "length": 11356, "nlines": 163, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "पतंगराव कदम यांच्या निधनाने काॅन्ग्रेसचा निष्ठावान नेता हरपला | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome महाराष्ट्र पतंगराव कदम यांच्या निधनाने काॅन्ग्रेसचा निष्ठावान नेता हरपला\nपतंगराव कदम यांच्या निधनाने काॅन्ग्रेसचा निष्ठावान नेता हरपला\nशेगाव:- ” काॅन्ग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.पतंगराव कदम यांच्या निधनाने काॅन्ग्रेसची मोठी हानी झाली आहे. स्वतः गरीबीतुन या पदापर्यंत पोहचल्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव होती व गरीबांबद्दल कणव होती.त्यांच्या अनेक निर्णयातुन हे दिसुन येते. त्यांच्या अकाली निधनाने सर्व सामान्यांना नाळ जोडलेला नेता हरपला आहे.”अशा शब्दात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या वतिने आयोजित कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nबुलडाणा जिल्हा काॅन्ग्रेस कमिटीचे सरचिटणीस कैलास देशमुख यांनी रोहणकार लाँन शेगाव येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.\nबैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील हे होते. यावेळी प्रदेश प्रतिनिधी दयारामभाऊ वानखेडे, माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील,बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील,सौ.स्वातीताई वाकेकर,शैलेश पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेन्द्रसिंग चव्हाण,जिल्हा सचिव अँड.अमर पाचपोर,कार्य.सदस्य, प्रकाशराव देशमुख, तालुका अध्यक्ष अशोकराव हिंगणे, माजी नगराध्यक्ष अभयसिंग मोहता, महीला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ.सुनिता कलोरे,अल्पसंख्याक सेलचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. असलम खान,माजी शहराध्यक्ष बुढन जमदार,युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गोपाल कलोरे,मा.नगरसेवक किरणबाप्पु देशमुख,बंडु रायणे, संग्रामपुर बाजार समितीचे उपसभापती राजु राठोड,संजय गांधी सुतगिरणीचे संचालक अजिंक्य टापरे,सरपंच सूरेश कराळे नितीन बाराहाते, संतोष टाकळकर, रामा बोरसे,अजय ताठे,कैलास काशेलानी,काशिनाथ डांगे, प्रविण सुरोशे,रहिम खान माजी सभापती विजय काटोले,लक्ष्मण गवई,पप्पू अग्रवाल, बाळासाहेब कोकाटे,आनंद फुलकर,राजुसेठ मुना,राजेश पारखडे,राजु पारखडे,अशोक भांड,निकूंज देशमुख सुभाष शेगोकार,प्रदिप खांदे,गणेश टापरे अनिल कलोरे यांच्या सह जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमित जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.जयंतकुमार खेळकर यांनी केले\nPrevious article“सन्त का स्वार्थ : मनुष्यमात्र को भगवानसे जोड़ना” – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती जी महाराज\nNext article*रिटेंलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सवांद कौशल्यावर आधारीत चर्चासञ संपन्न*\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nमध्यप्रदेश मधील खोमाई बनले गावठी दारू चे केंद्रबिंदू महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पुरवठा तर शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही चांदुर बाजार पोलिसांचे दुर्लक्ष.\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nयापुढे कोठडीत मृत्यू होवू नये म्हणून उपाय योजना करणार \nमराठा मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात; ३ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/changing-the-nature-is-difficult/", "date_download": "2018-08-22T03:06:02Z", "digest": "sha1:7CDIO7RV5N2PMGC36FXB6EO4O7BJNTY7", "length": 15339, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वभावात बदल करणे अवघड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वभावात बदल करणे अवघड\nपालकांनी, विशेषत: आईने जर तिच्या मुलीला सातत्याने हीन वागणूक दिली, नेहमीच रागावली, मारत राहिली, तर त्या मुलीवर त्या सगळ्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही का हे टाळायचे असेल, आणि आपली मुलगी एक सुसंस्कारी अशी घडवायची असेल, तर त्याची सर्वाधिक जबाबदारी ही आईवरच असते, हे नेहमी ध्यानात ठेवणे गरजेचे असते.\nदुसरीमध्ये शिकणाऱ्या नेहाला घेऊन तिच्या वर्गशिक्षिका भेटायला आल्या. त्या नेहावर खूप\nचिडल्या होत्या. तिला आत घेऊन आल्यावरसुद्धा त्या तिला रागावल्या. तिला एका कोपऱ्यात उभं केलं आणि स्वतः खुर्चीवर बसून बोलायला लागल्या.\n“ही माझ्या वर्गातली नेहा. अतिशय त्रास देणारी मुलगी’ शिक्षिकांचं हे बोल ऐकल्यावर प्रथम त्यांना थांबवून नेहाला वर्गात जाण्यास सांगितले व नंतर पुन्हा त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्याच बाबतीतल्या गोष्टी तिच्यासमोर बोलणे अयोग्य असल्याने तिला वर्गात पाठवणेच योग्य होते. नेहा वर्गात गेल्यावर बाईंनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.\n“मला माफ करा. मी तिच्यासमोर असं बोलायला नको होतं. माझी चूक आली माझ्या लक्षात. पण काय करू मी खूप वैतागले होते. तिला रागावून, समजावून, प्रेमाने, जवळ घेऊन सुद्धा समजावून झाले. पण काही कलें तरी ती अजिबात ऐकत नाही. वर्गात सगळ्यांनाच खूप त्रास देते. मुलांना उगीचच मारते, ढकलते, चिमटे काढते, त्यांच्या हातातल्या वस्तू हिसकावून घेते. वर्गात सतत आपली जागा सोडून इकडे तिकडे फिरत राहते आणि नुसती फिरत नाही तर फिरताना मुलांना त्रास देत राहते. वर्गातली काही काही मुलं तर खूप घाबरायला लागलीयेत तिला. इतर मुलांच्या पालकांकडून तिच्या वागण्याबाबत सारख्या तक्रारी यायला लागल्यात. तुमच्याकडे येण्याआधी मी तिला मुख्याध्यापिकांकडेही नेऊन आणलं. त्यांनीही तिला समजावलं. पण हिच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही.\n“तिच्या अशा वागण्याने मला वर्गात शिकवताही येत नाही. तिला कदाचित हा वर्ग आवडत नसेल म्हणून आम्ही तिला दुसऱ्या वर्गात बसवून पाहिलं. पण तिथेही नेहा तशीच वागते. काही आणि कितीही प्रयत्न केले तरी नेहाच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही. आताही तिने कारण नसताना वर्गातल्या एका मुलाला जोरात ढकलून दिले. बिचाऱ्याचं डोकं बाकावर आपटलं. कळवळून रडतोय तो काय करू कसं हिचं हे वागणं कमी करायचं तुम्हीच सांगा.’\nबाईंचं हे बोलणं झाल्यावर त्यांच्याकडून इतर आवश्‍यक माहिती घेऊन हे सत्र थांबवले. या माहितीत एक गोष्ट लक्षात आली की वारंवार भेटायला बोलावूनही तिचे पालक अजून एकदाही शाळेत भेटायला आले नाहीत. त्यामुळे तिच्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीबद्दल कोणालाच काही विशेष माहीत नव्हते. शिक्षिकांनी बोलून झाल्यावर पुढील काही दिवस तिच्या वर्तनाचे वर्गात जाऊन निरीक्षण केले.\nनेहाबाबत बाईंनी जे जे सांगितलं तसंच ती वर्गात सतत वागत होती. त्यानंतर पुढील काही सत्रात तिला एकटीला बोलावून तिची समस्या जाणून घेण्याच्या किंवा शोधण्याच्या दृष्टीने तिच्याशी संवाद साधला. वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या घेऊन तिची समस्या जाणून घेण्यात आली. या साऱ्या संवादातून चाचण्यातून एक गोष्ट लक्षात आली की समस्येचे मूळ कारण घरातील परिस्थितीमुळे आहे.\nपण नेमकी समस्या किंवा कारण समजण्यासाठी तिच्या पालकांना भेटणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मुख्याध्यापिकांच्या मदतीने तिच्या पालकांना ताबडतोब बोलावून घेण्यात आलं. या पहिल्या सत्राला तिचे वडील भेटायला आले. त्यांच्याशी संवाद साधताना असे लक्षात आले की, नेहाच्या आईचा स्वभाव अतिशय तापट आहे. ती घरी नेहाला सारखी मारते. रागावते, तिने ऐकले नाही तर तिला शिक्षा करते. तिने चांगले वागले पाहिजे. आईचे ऐकलेच पाहिजे असा तिचा हट्ट असतो. तसे घडले नाही की ती नेहावर चिडते. वडिलांकडून ही माहिती मिळाल्यावर त्यांच्या मदतीने लगेचच आईला समुपदेशनासाठी बोलावले. सुरुवातीला ती येण्यास तयार नव्हती. पण नेहाच्या वडिलांच्या प्रयत्नानंतर ती भेटायला आली.\nसुरुवातीला आपले वर्तन आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी मान्यच केले नाही. पण नेहाची समस्या, तिचं वर्गातील वर्तन त्यामागील कारणे, तिच्या या वागण्यामागील घरात मिळणाऱ्या वागणुकीचे कारण या साऱ्याबद्दल जेव्हा त्यांना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सविस्तर मार्गदर्शन केले, तेव्हा मात्र आपल्या वर्तनाचा नेहावर होणारा परिणाम, त्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपल्या वर्तनातील हा दोष कमी करण्यासाठी नंतर त्या नियमितपणे समुपदेशनासाठी येत होत्या.\nसांगितलेले सर्व उपाय त्या प्रयत्नपूर्वक करत होत्या. स्वभावातील हा बदल करणे सुरुवातीला त्यांना अर्थातच खूप अवघड गेले. पण सततच्या प्रयत्नानंतर, मानसशास्त्रीय उपचारांच्या वापरानंतर त्यांना रागावर नियंत्रण मिळवता आले. त्यांच्यातील या बदलामुळे नेहाच्या वर्तनात आपोअपच बदल झाला आणि तिचे वर्गातील अयोग्य वर्तनही हळूहळू कमी होत गेले.\n(केसमधील नावे बदलली आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमालमत्ता गहाण ठेवताय का\nNext articleढोकसांगवी शाळेचा तेजस इटनकर गुणवत्ता यादीत\nअॅलर्जी आणि मानसिक ताणतणाव\nघामापासून लांब रहा..व्यक्तिमत्व खुलवा\nअर्धमत्स्येंद्रासन (मधुमेहींना वरदान-शर्करा नियंत्रण करण्यासाठी)\nव्दिपाद उत्तानपादासन (गुडघेदुखी कमी करणारे व स्नायूना मजबूत करणारे)\nपश्चिमोतानासन (स्थुलता कमी करण्यासाठी)\nस्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/pecoke-become-family-member-1136970/", "date_download": "2018-08-22T04:26:34Z", "digest": "sha1:V3XLQR3L3X2V67ABSPTTSTNGBSYKUNA5", "length": 14742, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तो आला.. त्याला पाहिले.. आणि तो ‘राजा’ झाला | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nतो आला.. त्याला पाहिले.. आणि तो ‘राजा’ झाला\nतो आला.. त्याला पाहिले.. आणि तो ‘राजा’ झाला\nगावागावांत, माळरानावर दिसणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हल्ली दिसेनासा झाला आहे. परंतु तो आपल्या गावात जरी कोणाला दिसला किंवा त्याची कुणकुण जरी लागली तरी त्याला\nगावागावांत, माळरानावर दिसणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हल्ली दिसेनासा झाला आहे. परंतु तो आपल्या गावात जरी कोणाला दिसला किंवा त्याची कुणकुण जरी लागली तरी त्याला पाहण्याचा मोह काही आवरत नाही. नर जातीमध्ये सुंदरतेचे वरदान लाभलेला हा मोर सध्या पनवेल तालुक्यातील एका कुटुंबाचा गेले चार वर्षांपासून जणू सखा-सोबती आणि ‘राजा’च बनला आहे.\nपनवेल तालुक्यातील चिंध्रण गावातील आत्माराम पाटील यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी या मोराशी चांगली गठ्ठी जमली आहे. चार वर्षांपूर्वी जंगलाच्या दिशेने तो गावात शिरला. त्यावेळी तो अगदी लहान होता. लहान पंखांनी मोठी झेप घेणे त्याला कठीण जात होते. तरीही तो गावात कोणाच्या कौलांवर तर कधी झाडांवर जाऊन बसे. गावातील बच्चे कंपनींचा तो चांगला मित्रच झाला होता. तो आल्याची कुणकुण जरी लागली तर बच्चे कंपनी त्याला पाहण्यासाठी घराच्या कौलावर चढत तर कधी झाडांच्या फांद्यात सापडतो का ते पाहण्यासाठी धडपडत. गावात एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. तेथे या मोराचे नेहमी आगमन होत असे. मग तेथे पहिल्या पावसाच्या चाहूल लागताच तो येथे मुलांसमोर थुईथुई नाच करून दाखवी. त्यामुळे हे मुले खूपच आनंदित होत असत. या मोराने तर त्याच्या नृत्याविष्काराने आणि सौंदर्याने या मुलांवर नव्हे तर समस्थ ग्रामस्थांवर जणू भुरळच घातली आहे. याच विद्यालयाशेजारी आत्माराम पाटील यांचे घर आहे. याच घरामध्ये या मोराने आपले भोजनाचे आश्रयस्थान शोधले आहे. या घराच्या मालकिणीने याचे नाव राजा ठेवले आहे. चार वर्षांनी या मोराचा मोठा पिसारा फुलू लागला आहे. गावालगत जंगल आहे. त्यामुळे तो रात्री गावातून जंगलात जातो, आणि पुन्हा रोज सकाळी पहाटेनंतर झाडांच्या फांद्यांच्या मार्गावरून तो पाटील यांच्या खळ्यात येतो. पाटील यांच्या घरातही तो एखाद्या माणसासारखा वावरतो. आणि त्यांनी दिलेले अन्नही भरपेट खातो. अन्नासाठी उशीर झाल्यास तो घरातच वावरतो किंवा घरातील टीव्ही सुरू असल्यास कुटुंबातील व्यक्तींसोबत तो टीव्हीकडे टक लावूनही पाहतो. राजा याचा घरातील वावरामुळे तो घरात असल्यावर घरातील पंखा बंद ठेवला जातो. सुरुवातीला राजाचा पिसारा मोठा नव्हता आज मात्र तो पिसारा पूर्ण वाढला आहे. गावात पाटील यांना मंडपवाले पाटील या ओळखीप्रमाणे मोरवाले पाटील असेही ओळख राजाने मिळवून दिली आहे. सायंकाळ झाल्यानंतर हा राजा पुन्हा रानाच्या दिशेने कुच करतो. रात्री-अपरात्री पावसाचा जोर असल्यास तो मुक्कामासाठी पाटील यांच्या घरात आश्रय घेत असल्याचे पाटील कुटुंबीय सांगतात. पाटील कुटुंबीय व राजा यांचे हे अनोखे नाते पाहिल्यावर पक्षीमित्र या संज्ञेचा बोध होतो. गावात एखादा कार्यक्रम असला की कार्यक्रमासाठी आलेली पाहुणी मंडळी पाटील यांच्या घरी या मोर राजाची भेट घेतल्याशिवाय जात नाहीत. परंतु राजाला जास्त जमाव पसंत नसल्याचे पाटील कुटुंबीय आवर्जून सांगतात. सध्या हा माणसाळलेला मोर पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावाची ओळख बनला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-digital-camera-with-hd-movie-price-p4KunB.html", "date_download": "2018-08-22T03:27:25Z", "digest": "sha1:JX7DBBNT56YWBP6CRD3VGTPTLSB6NL54", "length": 13942, "nlines": 376, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी किंमत ## आहे.\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी नवीनतम किंमत Aug 19, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवीहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 5,590)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.2 MP\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग डिजिटल कॅमेरा विथ हँड मूवी\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-news-gurukulam-mohan-bhagwat-73662", "date_download": "2018-08-22T04:13:39Z", "digest": "sha1:WFHPZBNEGREBP3PEQKITHNNTO2AKN7VA", "length": 16357, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news Gurukulam mohan bhagwat ‘समरसता’ गुरुकुलम आर्थिक अडचणीत | eSakal", "raw_content": "\n‘समरसता’ गुरुकुलम आर्थिक अडचणीत\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nसमरसता पुनरुत्थान गुरुकुलम, गावडे जलतरण तलावाशेजारी, चिंचवडगाव, पुणे.\nबॅंक ऑफ महाराष्ट्र, चिंचवड शाखा, खाते क्रमांक २०१६०४१७०५६. आयएफएफसी कोड MAHB००००१२७G\nपिंपरी - चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेतर्फे वंचित समाजातील ३२९ विद्यार्थ्यांना निवासी शाळेत शिक्षण दिले जाते. विनाअनुदानित असलेल्या या संस्थेला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, राष्ट्रीय नेत्यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुकही केले आहे; मात्र सध्या ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. वीजबिल न भरल्याने येथील विद्यार्थी १५ दिवस अंधारात होते. आजही लाखो रुपयांचे वीजबिल, मिळकतकर आणि शिक्षकांचे पगार थकले आहेत.\nभटक्‍या विमुक्‍त जातीतील, तसेच आदिवासी भागातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी २००६ मध्ये समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेची स्थापना करण्यात आली. सध्या या निवासी शाळेत २०० मुले आणि १२९ मुली पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. याशिवाय येथील विद्यार्थ्यांना गणपतीच्या मूर्ती, कंदील, पणत्या, सुतारकाम अशा विविध प्रकारचे शिक्षणही दिले जाते. येथील विद्यार्थ्यांची देखभाल करण्यासाठी, तसेच त्यांना शिकविण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा एक लाख ७५ हजारइतके वेतन द्यावे लागत आहे.\nया संस्थेला ४० हजार रुपये मासिक वीजबिल येत असून, आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे वीजबिल भरले नाही. या वीजबिलाची थकबाकी एक लाखावर गेल्याने वीज महामंडळाने १५ दिवस वीजपुरवठा खंडित केला होता. यामुळे विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागले. अखेर शिक्षकांचा पगार न देता वीजबिल भरल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला; मात्र आता शिक्षकांचे वेतन कसे द्यायचे, असा प्रश्‍न संस्थेसमोर निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागानेही सहा लाख रुपयांची मिळकतकर थकबाकीची अंतिम नोटीस पाठविली आहे. मिळकतकर न भरल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे हे पैसे भरायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेने येथील मालमत्ता सील केली, तर ३२९ विद्यार्थ्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्‍न गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे यांना पडला आहे.\nया मान्यवरांनी दिल्या गुरुकुलमला भेटी\nसमरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील,\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुकही केले आहे.\nपाच वर्षांनंतरही अनुदान नाही\nसमरसता पुनरुत्थान गुरुकुलमच्या कामाची माहिती तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी संस्थेला अनुदान मिळावे, याकरिता अर्ज करण्यास सांगितले; मात्र दुर्दैवाने पुढे त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राष्ट्रीय स्तरावर ‘गुरुकुलम’च्या धर्तीवर कार्यक्रम राबविण्याचा विचार सुरू आहे. राज्यात भाजपची सत्ता येऊन तीन वर्षे होत आहेत; मात्र अद्यापही या संस्थेच्या अनुदानाबाबत विचार झालेला नाही.\nसमरसता पुनरुत्थान गुरुकुलम ही संस्था सध्या आर्थिक अडचणीत आहे. ३५० जणांना दोन वेळा जेवण, दोन वेळा नाश्‍ता व एकदा चहा यासाठी दररोज १५ हजारांचा खर्च येतो. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी लागणारे लाकूड, कोळसा, माती यासाठी दोन हजारांचा खर्च येतो. संस्था अडचणीत असल्याने दानशूर व्यक्‍तींनी संस्थेस सढळ हस्ते मदत करावी.\n- गिरीश प्रभुणे, संस्थापक-समरसता पुनरुत्थान गुरुकुलम\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://snehalniti.com/blogs_details/138-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80+%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%88+%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B2+%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4+%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3", "date_download": "2018-08-22T03:51:46Z", "digest": "sha1:VLO32ITR2URTCHE45E2CDNQE7ZNSNUAR", "length": 7040, "nlines": 67, "source_domain": "snehalniti.com", "title": "बिझनेसमन मुकेश अंबानी यांचे होणारे जावई आनंद पिरामल आहेत तरी कोण?", "raw_content": "\nबिझनेसमन मुकेश अंबानी यांचे होणारे जावई आनंद पिरामल आहेत तरी कोण\nबिझनेसमन मुकेश अंबानी यांचे होणारे जावई आनंद पिरामल आहेत तरी कोण\nसध्या देशभर लग्नसराईचे दिवस आहेत. जनसामन्यांपासून ते बॉलीवुडकर तसेच देशातील उद्योजक आणि व्यवसायिक कुटूंबामध्ये लगीनघाई सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी यांची एकमेव कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. तेव्हा सर्वसामान्यांना अज्ञात असणा-या आनंद पिरामल यांच्याबद्दल आज जाणून घेऊयात...\n'जिंकण्यासाठी खेळा' पुस्तक घेण्यासाठी येथे क्लिक करा\nआनंद पिरामल यांच्याबद्दल... पिरामल ग्रुप आणि श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ते सध्या पिरामल एंटरप्राइझचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेवियामधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nआनंद यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी दोन स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या. त्यापैकी पहिले स्टार्टअप 'ई-स्वास्थ्य' तर दुसरं स्टार्टअप 'पिरामल रियल्टी' असे आहे. आता हे दोन्ही उद्योग पिरामल एंटरप्रायझेसचा महत्त्वाचा भाग म्हणून कार्यरत आहेत.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nईशाही आहे एक बिझनेसवुमन... मुकेश अंबानी यांची कन्या अशी फक्त ईशाची ओळख नसून रिलायन्स जिओ या कंपनीत तिचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच ईशाने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आमि साऊथ एशियन स्टडीज या विषयांत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nअंबानी आणि पिरामल या कुटुंबियांची मैत्री ४० वर्षांपासून आहे. आता या मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले असून येत्या डिसेबर महिन्यात दोघांचे थाटामाटात लग्न होईल, अशी माहिती अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mns-77662", "date_download": "2018-08-22T04:16:00Z", "digest": "sha1:FBQE6YOQFUDHDZEJIHSDGOXIX2YNSATY", "length": 12389, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news MNS फुटीर नगरसेवकांची नोंदणी करू नये | eSakal", "raw_content": "\nफुटीर नगरसेवकांची नोंदणी करू नये\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nमुंबई - भाजप आणि मनसेमध्ये रविवारी गुफ्तगु झाल्यानंतर अचानक शिवसेनाविरोधी हालचालींना वेग आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केल्यानंतर सोमवारी (ता. 16) मनसेच्या नेत्यांनी कोकण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन सहा नगरसेवकांची नोंदणी करू नये असे पत्र त्यांना दिले.\nमुंबई - भाजप आणि मनसेमध्ये रविवारी गुफ्तगु झाल्यानंतर अचानक शिवसेनाविरोधी हालचालींना वेग आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केल्यानंतर सोमवारी (ता. 16) मनसेच्या नेत्यांनी कोकण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन सहा नगरसेवकांची नोंदणी करू नये असे पत्र त्यांना दिले.\nमनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याचे शुक्रवारी (ता. 13) दुपारीच स्पष्ट झाले होते; मात्र त्यानंतर शनिवारपर्यंत राज ठाकरे कोणतीच भूमिका जाहीर करत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही परदेश दौऱ्यावर होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर अचानक चक्रे फिरू लागली. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांच्यावर टीका करताना ही फोडाफोडी कधीच विसरणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. फुटीर नगरसेवकांची नोंदणी करू नये असे पत्र त्यांनी दिले.\nते सहा जण मनसेतच\nकोकण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर आहेत. ते दिवाळीनंतर कामावर रुजू होणार असल्याचे समजते. त्यामुळे फुटीर नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सहाही नगरसेवक तांत्रिक दृष्ट्या मनसेतच आहेत.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/news/dont-do-these-works-when-you-are-at-the-age-20-to-40/", "date_download": "2018-08-22T03:42:12Z", "digest": "sha1:USUZIJXB26GO5WD7MNZJHKSHVHSUVJYI", "length": 26001, "nlines": 146, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर दुर्भाग्य पाठ सोडणार नाही !", "raw_content": "\nHome बातमी 20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर दुर्भाग्य...\n20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर दुर्भाग्य पाठ सोडणार नाही \n20 ते 40 हे वय असं असतं की या दरम्यान व्यक्ती सगळ्यात अधिक उर्जावान असतो. तो आपल्या सगळ्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी अफाट प्रयत्न करत असतो. आपल्या ऊर्जेच्या नादात आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्यापुढे जावून आपल्यासाठी दुर्भाग्यपूर्ण ठरू शकतात. जेणेकरून एक विशिष्ट प्रकारचं जीवन जगण्याची वेळ तुमच्यावर येवू शकते. दुर्भाग्यपूर्ण सवयी- काय हे वाचून तुम्ही सुद्धा विचारात पडलात की तुम्ही सुद्धा दुर्भाग्याला आमंत्रित करणारी कामं केली आहेत पुढे आम्ही अशा काही सवयी तूम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही स्वतःच अंदाज बांधू शकणार आहात की तुमचं भविष्य कसं असणार आहे.\n1. शरीर स्वास्थ्याकडे लक्ष न देणे-\nया वयात स्वास्थ आणि शरीर आपल्या सोबत असतं. याच दरम्यान आपण आपल्या खाण्या- पिण्याकडे विशेष लक्ष देत नाही. अनियमित जेवणाच्या वेळा आणि जंक फूडमुळे शरीराचं मोठं नुकसान होतं आणि याच परिणाम वाढत्या वयासोबत दिसायला लागतो. भविष्यात तुमचं शरीर अशक्त होईल आणि त्याला तूम्हाला पहिल्यासारखं उर्जावान बनवता येणं शक्य होणार नाही. वाढत्या वयात तुम्ही कितीही पोषणतत्व असलेलं जेवण करा, मात्र त्यावेळी शरीर हे सगळं एब्जॉर्ब करू शकत नाही. यासाठी आतापासूनच आरोग्यासाठी हानिकारक खाणं बंद केलं पाहिजे. एक हेल्दी लाईफस्टाईलचा आपण अंगीकार केला पाहिजे. जेणेकरुन आपलं शरीर मजबूत राहून म्हातारपणी शारीरिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.\n2. बचत न करणे-\n20 ते 30 हे वय असं असतं की याच दरम्यान आपण कमवायला शिकतो अथवा सुरुवात करतो. पहिल्यांदाच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अनुभव याच दरम्यान घेत असतो. मात्र बहुतेक लोक याचा अनुभव घेण्यासाठी खाण्या- पिण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी खर्च करताना दिसतात. ते भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची योजना तयार करत नाहीत. तसेच पैसे वाचविण्याची तर त्यांना सवयच नसते. तुम्ही सुद्धा ऐकलंच असेल वेळ एकसारखी कधीच नसते. यासाठी आतापासूनच बचत करायला हवी. कारण वयाच्या एका ठराविक काळानंतर तुम्हाला कौटुंबिक जबाबदारी सुद्धा घ्यावी लागते. बचत न करण्याची सवय तुम्हाला विविध प्रकारच्या समस्यांत टाकू शकते.\nजास्त करून असं बघितलं जातं की, लोक नोकरीच्या जबाबदारीतुन मोकळे झाल्यानंतर फिरण्याला पसंती देतात. तर तरुणपणात फक्त पैसे कमविणे आणि भविष्य सेक्युर करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र आपण नेमकं हेच विसरतो की याच वयात आपलं शरीर अधिक मजबूत आणि ऊर्जावान आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग आणि अन्य कोणत्याही ऍक्टिव्हिटीजसाठी यापेक्षा चांगला वेळ दुसरा कोणता असूच शकत नाही. वय वाढल्यानंतर पैसे आणि वेळ असून सुद्धा आपल्याला शरीरस्वास्थ्यामुळे हे सर्व करता येत नाही.\n4. कुटुंबाला वेळ न देणे-\nकरियरमध्ये पुढे जाण्याच्या नादात हल्लीचा युवा वर्ग इतका व्यस्त होवून जातो की आपल्या कुटुंबाला सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही. आज जरी तुम्हाला या गोष्टींचा काही फरक पडत नसता तरी भविष्यात तुम्हाला या अनमोल क्षणांची किंमत नक्कीच कळते. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या संबंधित किंवा महत्वाच्या क्षणी तुम्ही तेथे हजार नव्हता तर तुम्हाला त्याचा पश्चाताप नक्की होईल.\n5.लग्न करण्याची घाई किंवा एखाद्या वाईट नात्यात फसून राहणे-\nलोकांना असं वाटतं की नोकरी लागली की लगेच लग्न व्हायला हवं, मात्र असं होता कामा नये. लग्न आयुष्यभर निभावण्याचं बंधन आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही लग्न तर करता मात्र कालांतराने त्यात समस्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आपण वाट बघतो की वेळ आली की सगळं काही ठीक होईल. मात्र वेळेनुसार नातं घट्ट होण्याऐवजी आणखीण बिघडताना दिसतं. मुलं मोठी होतात आणि वयाच्या वाढत्या काळात तुम्हाला ते नातं तोडावं लागतं. याचा वाईट प्रभाव फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या मुलांवर सुद्धा पडत असतो.\n6. आई- वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचं न ऐकणे-\nतरुणवयात आपल्याला आपण केलेलं प्रत्येक काम बरोबर वाटत असतं. नवीन विचारासोबत तुम्ही इतक्या उत्साहात असता की तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी आणि विचार जुने किंवा कमी दिसू लागतात. पण आपण हे कधीच विसरू नये की आपले आई- वडील जगण्याच्या या संघर्षात आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आहेत. यासाठी त्यांचं लक्षपूर्वक ऐका.\n7. नावडत्या नोकरीमध्येही टिकून राहणं-\nअनेकदा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळतेच असं नाही. मात्र करियरची सिक्युरिटी आणि आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी आपण तडजोड करतो. यामुळेच मनात नसताना सुद्धा आपल्याला ती नोकरी करावी लागते. मात्र असं होता काम नये आणि तुम्ही लगेच ती नोकरी सोडावी अन्यथा काही काळानंतर तुम्ही स्वतःच त्या नावडत्या नोकरीला तडजोड म्हणून अधिक महत्त्व देऊ लागाल आणि त्यामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.\n8.आई- वडिलांच्या आनंदासाठी आपल्या स्वप्नांना सोडून देणं-\nतुम्ही फक्त अशा कामांमध्ये यशस्वी होवू शकता जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येतं. काही लोक अनेकदा आपल्या आई- वडिलांच्या आनंदासाठी असं करियर निवडतात ज्यात त्यांना जरासुद्धा आवड नसते. याचा त्यांच्या कामगिरीवर फार मोठा परिणाम होतो आणि त्यांना हवं तितकं यश मिळवता येत नाही. त्यामुळे वेळीच आपल्या क्षमतांना ओळखून आपल्या लक्ष्याचा दिशेने वाटचाल करावी. आई- वडील तूम्हाला जीवन जगण्याची पद्धत, समस्यांना तोंड देण्याची हिम्मत देतात. असं नाही की त्यांना ज्या कामात मोठं यश मिळालंय त्याच कामात तुम्हीही यशस्वी व्हायला हवं. यासाठी तुम्ही त्यांना विश्वासात घेवून करियर निवडताना विचार करून आपल्या आवडीनुसार करियरची निवड करावी.\nPrevious articleमुंबईची हि ११ वर्षाची मुलगी आहे अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग पेक्षा हुशार \nNext articleजाणून घ्या ..त्या… खास गोष्टी… ज्या मुली आपल्या नवऱ्याला कधीच सांगत नाहीत..\nनचिकेत लेले ठरला झी मराठी ‘सारेगमप -घे पंगा कर दंगा’ पर्वाचा महाविजेता\nलग्नाआधी ही कामं करायच्या तुमच्या आवडत्या क्रिकेटर्सच्या पत्नी..\n बिटकॉईन बद्दलची संपूर्ण माहिती मराठीमधून …\nविराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन मध्ये दिग्गजांची हजेरी ..पहा रिसेप्शनचे खास फोटो ..\nव्हिडीओ : सौरव गांगुली हे म्हणाला सानिया मिर्झाला पाहून, सगळ्यांसमोर केला त्याने खुलासा..\nकलर्स मराठीवर रंगणार सरस्वती, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली मालिकांचे महाएपिसोड\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य हिवाळ्यात वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन थंडीचा आनंद लुटणे प्रत्येकालाच आवडते. कॉफी पिणे...\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य\nसोशल मीडियात कधी कुठला फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. मग, तो एखादा...\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत …\nतोंड येणे हा विकार तसा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. स्टोमॅटायटिस किंवा माऊथ अल्सर या नावाने वैद्यकीय...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स..\nआपण स्वतला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण आपलं वाढलेलं पोट त्यावर एक ठप्पाचं आहे. आपण दररोजच्या...\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहिवाळा आरोग्यमय म्हटला जातो. या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आपले आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. मात्र दुर्लक्ष...\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास… एकदा वाचा नक्की आवडेल ..\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास... म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा...\nखलीला सर्वजण ओळखत असतील पण त्याच्या बालपनाबद्दल वाचून खूप वाईट वाटेल …\nनंतर खलीला आपल्या आठ वर्षाच्या वयामध्ये माळ्याच काम करावा लागला. त्याने आपलं लहानपण खूप हलाखीत घालवला...\nMPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दिले हे 10 प्रेरणादाई मुद्दे ..\nएबीपी माझा आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या विद्यमाने ‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी...\nअशी सुरु करा स्वतची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये…\nतेल कंपन्या लवकरच देशभरात 6500 नवे डिस्ट्रिब्युटर सेंटर सुरु करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवी गॅस एजन्सी...\nतब्बल १७ वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट या प्रश्नाची उत्तर देऊन भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लर ने जिंकला\nमिस वर्ल्ड हा किताब जिंकावा असं प्रत्येक मुलीला वाटू शकत पण हे सर्वांसाठी शंक्य नसत. परंतु नुकत्याच...\nया अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगुलवर चुकूनही सर्च करु नका…\nसध्या आपल्याला कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर म्हणावी तितकी अडचण येत नाही. कारण गुगल या मायाजालाने आपल्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या केल्या आहेत. एखादा रस्ता शोधायचा असो किंवा जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची...\n…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …\nकेंद्र सरकारच्या अनेक सेवांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आता फेसबुकलाही आधार कार्ड लिंक करावे लागणार, अशी भीती निर्माण करणारा बदल फेसबुकने केला आहे. आता फेसबुकवर नवे अकाऊंट काढणाताना युझर्सचे नाव आधारप्रमाणे आहे का,...\nपाण्यात किंवा पावसात फोन भिजल्यास लगेचच करा ‘ही’ 5 कामं..\nपावसाळ्यात छत्री किंवा रेनकोट वापरलं तरी अनेकदा आपला फोन भिजला जातो. त्यामुळे पावसाळ्यात फोन खुपच काळजीपूर्वक हाताळावा. पावसाळ्यात तुमच्या शरीराची ज्या प्रकारे काळजी घेता त्याचप्रकारे फोनचीही काळजी घ्या अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता...\nअसे यूट्युबवर कमावतो महिन्याला ७ लाख रुपये ..\nआपण यूट्युबचा वापर फारफार तर व्हिडिओ, एखादा चित्रपट पाहण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती असेलच की, या माध्यमाचा वापर करून अनेक जण महिन्याला लाखो रुपये देखील कमावू शकतात. लंडनमध्ये राहणारा टॉम एक्स्टोन हा व्लॉगर दर...\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर..\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर.. टेक्नोलॉजी हल्ली खूप स्मार्ट झाली आहे. पहिले कॅमेऱ्यात रील असायची, मात्र आता तुम्ही एकावेळी 30च्या आसपास फोटो क्लिक करू शकता. आज कॅमेऱ्यासोबतच मेमरी कार्ड मिळतात, ज्याच्या माध्यमातून...\nचंद्राला मामा का म्हणतात…भाऊबीजेत लपली आहे गोष्ट.. अवश्य वाचा..\n20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर...\nमुंबईची हि ११ वर्षाची मुलगी आहे अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग...\n…म्हणून मुली ब्रा घालतात\n१९७२ रोजीच्या केलेल्या वैज्ञानिक प्रयोगादवारे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये हे सापडले ..\nअशा प्रकारे एका रात्रीत करा तीन वेळा सेक्स..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/marathi-movies-and-directors-inspiration-1049419/", "date_download": "2018-08-22T04:26:51Z", "digest": "sha1:SG7C2ZTBIQZ5KFIU4N2RDNLH4D6DU6PX", "length": 38782, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘द बायसिकल थीफ’ आणि ‘टिंग्या’ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१४ »\n‘द बायसिकल थीफ’ आणि ‘टिंग्या’\n‘द बायसिकल थीफ’ आणि ‘टिंग्या’\nअलीकडच्या काळात मराठीत वेगळ्या शैलीचे चित्रपट मोठय़ा संख्येनं येत आहेत. त्यांच्या कर्त्यांची त्यामागे काहीएक भूमिका असते.. प्रेरणा असते. या प्रेरणा काय असतात...\nअलीकडच्या काळात मराठीत वेगळ्या शैलीचे चित्रपट मोठय़ा संख्येनं येत आहेत. त्यांच्या कर्त्यांची त्यामागे काहीएक भूमिका असते.. प्रेरणा असते. या प्रेरणा काय असतात, हे जाणून घेण्यासाठी ‘टिंग्या’कार मंगेश हाडवळे आणि ‘फॅण्ड्री’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आम्ही लिहितं केलं. त्यांनी कथन केलेला त्यांचा प्रेरणास्रोत..\nएखादी कलाकृती चिरतरुण असते. आणि जसजसे तिचे वय वाढत जाते, तसतशी ती कलाकृती आणखीननच महान होत जाते. आणि तिची झिंग चढत जाते.. शेकडो वर्षे साठवून ठेवलेल्या एखाद्या चवदार मद्यासारखी याचं कारण कालानुरूप आपणही बदलत असतो. नवनवीन तंत्रज्ञानाचे शोध लागत असतात. परंतु त्यात हरवून जात माणसा-माणसांमधला संवाद आपण गमावून बसतो. भौतिक सुखं मिळविण्याच्या हव्यासापोटी नाही म्हटलं तरी बऱ्याच प्रमाणात आपण असंवेदनशील बनत जातो. मग कधीतरी आपण अशी एखादी कलाकृती बघतो, की ज्यातील मानवी मूल्यं, निरागस भावबंध आपल्याला आपण किती असंवेदनशील बनलो आहोत, याची प्रखरतेनं जाणीव करून देते. म्हणूनच आज शेकडो वर्षे उलटूनही तुकारामाची गाथा, ज्ञानोबामाऊलींची ज्ञानेश्वरी आणि मोझार्टचे अजरामर संगीत आपल्या मनात आजही घर करून आहे.\nव्हिट्टोरिओ डी’सिकाचा १९४८ साली प्रदर्शित झालेला ‘द बायसिकल थीफ’ हा इटालियन चित्रपटदेखील असाच कालजयी ठरला आहे. त्याने जगातल्या जाणकार चित्रपटरसिकांच्या मनावर अक्षरश: गारूड केले आहे.\nमी जेमतेम वीस वर्षांचा असेन तेव्हा. पुण्यात एका मित्राच्या घरी मी पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला. चित्रपट संपल्यावर मी खूप अस्वस्थ झालो होतो. डेक्कनवरून पुणे विद्यापीठातील वसतिगृहापर्यंत चालत येताना डोक्यात फक्त या सिनेमाबद्दलचाच विचार घोळत होता. तेव्हा मला कळत नव्हतं, की माझ्या मनात नेमकी कशाची आंदोलनं चालू आहेत त्या रात्री उशिरापर्यंत मला झोप लागली नाही. सिनेमातील बापाची व्यक्तिरेखा मला माझ्या बापाची आठवण करून देत होती. मला पुण्यात शिकायला जाता यावं म्हणून माझ्या वडिलांनी घरच्या दोन दुभत्या म्हशींपैकी एक म्हैस विकली होती. माझ्या वडिलांची कुटुंब चालवण्यासाठीची केविलवाणी धडपड मला माहीत नव्हती असं नाही; पण ‘द बायसिकल थीफ’ या चित्रपटाने मला माझा बाप उलगडायला, त्याला जाणून घ्यायला मला खूपच मदत केली. आणि त्यानंतर दोन वर्षांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी मी ‘टिंग्या’ चित्रपट लिहिला आणि मला उमगलेला माझा बाप मी त्या कथेत चितारला.\nआजपर्यंत मी जास्त नाही, तरी तीन चित्रपटांच्या कथा-पटकथा लिहिलेल्या आहेत. त्यातील ‘टिंग्या’ आणि ‘देख इंडियन सर्कस’चे मी दिग्दर्शनही केले आहे. आणि मी लिहिलेल्या तिसऱ्या ‘टपाल’ चित्रपटाचे दिग्दर्शन माझा मित्र लक्ष्मण उतेकर याने केले आहे. या तिन्ही चित्रपटांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. त्यानिमित्तानं मी जगभरातल्या डझनाहून अधिक देशांतून जाऊन आलो. या सगळ्याचं श्रेय जर कोणाला जात असेल, तर ते व्हिट्टोरिओ डी’सिका या ‘द बायसिकल थीफ’च्या महान दिग्दर्शकाला त्याच्यामुळेच मी चित्रपट दिग्दर्शक बनलो. जगभरातील अनेक महान दिग्दर्शकांनी या चित्रपटापासून प्रेरणा घेतली आणि आपल्या सिनेमा दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला. भारतातील सत्यजित रे, बिमल रॉय, श्याम बेनेगल आणि अनुराग कश्यप हेही त्यात सामील आहेत.\n‘द बायसिकल थीफ’ची कथा ज्या काळात घडते तो काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. जेव्हा संपूर्ण युरोपप्रमाणेच इटलीसुद्धा आपले युद्धकाळात झालेले घाव भरून काढण्याचा प्रयत्न करत होती. इटलीत तेव्हा बेरोजगारी आणि मानवी हालअपेष्टा टोकाच्या वाढल्या होत्या. या सिनेमाचा नायक अॅन्टोनिओ रिकी (लॅम्बटरे माग्गिओरानी) हा एक गरीब, बेरोजगार आहे. एके दिवशी त्याला शासकीय रोजगार मंडळाकडून भिंतीवर पोस्टर्स चिकटविण्याचे काम मिळते. परंतु हे काम मिळण्याकरता त्याच्याकडे सायकल असणे अत्यावश्यक होते. परंतु त्याची सायकल त्याने गहाण ठेवली होती. त्याची पत्नी मारिया (लायनेला कॅरेल) तिला हुंडय़ादाखल मिळालेल्या चादरी विकून सायकल सोडवते आणि दोघे नवरा-बायको चांगल्या भविष्याची आशा करत सायकलवर बसून घरी येतात. आपल्या कामाच्या पहिल्याच दिवशी अॅन्टोनिओ शिडीवर चढून पोस्टर चिकटवत असतानाच एक भुरटा चोर त्याची सायकल चोरून घेऊन जातो. त्यानंतरचा पूर्ण सिनेमा त्या चोराचा आणि सायकलचा शोध घेण्याच्या वांझोटय़ा प्रयत्नांवर केंद्रित झालेला आहे.\nअॅन्टोनिओ आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा ब्रुनो (एन्जो स्टैओला) संपूर्ण रोम शहरात चोरीस गेलेली सायकल शोधत फिरतात. या शोधादरम्यान दिग्दर्शकाने पाश्र्वभूमीदाखल त्यावेळची इटलीतली सामाजिक परिस्थिती, आर्थिक विषमता, गरिबी, बेकारी, राजकीय अराजकता, सामाजिक मानसिकता यांचे जिवंत चित्रण केलेले आहे. सायकलचा शोध घेताना ते दोघं रोमच्या गल्लीबोळांतले रस्ते, चोरबाजार, वेश्यावस्ती, चर्च अशा अनेक ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणचे सामाजिक व्यवहार आणि तिथल्या लोकांचे परस्परांतले संबंध यांतील बारकावे आपल्याला उलगडत जातात.\nएक गरीब, प्रामाणिक, मेहनती माणूस स्वत:ची सायकल शोधत असताना कसा स्वत:च सायकलचोर बनतो, त्याचा हा प्रवास बघण्यासारखा आहे.\nया सिनेमाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याची सहजता आणि त्यातला कमालीचा सच्चेपणा. दिग्दर्शक सिनेमातल्या पात्रांचे दु:ख प्रेक्षकांच्या काळजात सहज उतरवतो. ही एका सर्वसामान्य माणसाची कथा आहे- जो आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. त्याला आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित पालनपोषण करायचं आहे. परंतु त्यासाठी त्याला या निष्ठुर दुनियेशी नेहमी लढावे लागते. आणि ही गोष्ट जगातील प्रत्येक माणसाला लागू पडते.\nम्हणूनच प्रेक्षक आजही या सिनेमात आपल्या दु:खद जीवनानुभवांचा पुन:प्रत्यय घेतात. जो मीही हा सिनेमा पाहून वयाच्या विसाव्या वर्षी घेतला होता आणि भयंकर अस्वस्थ झालो होतो.\nमाझ्या ‘टिंग्या’ चित्रपटातील बाप आणि टिंग्या आठवलात तर तुम्हालाही कळेल, की मला नेमकं काय म्हणायचं आहे. टिंग्याचा बापदेखील ‘बायसिकल थीफ’मधल्या अॅन्टोनिओसारखाच प्रामाणिक, मेहनती कुटुंबप्रमुख आहे. तिकडे त्याची सायकल चोरीला जाते, जिच्यावर त्यांची दोन वेळच्या जेवणाची भिस्त आहे. आणि माझ्या ‘टिंग्या’ या चित्रपटातही शेतकऱ्याचा तो बैल आजारी पडतो- ज्यावर त्याच्याही घराची रोजी-रोटी अवलंबून आहे. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की, त्या रात्री मला माझा बाप उलगडला. परिस्थितीच्या कोंडीतून शेतकऱ्यांना येणारं नैराश्य, त्यातून होणाऱ्या आत्महत्या, वाढता जातीयवाद किंवा राजकारण्यांसाठी असलेली त्याची गरज, स्त्रियांचा सामाजिक दर्जा, शहरी जीवनातील संपलेला संवाद अशा विविध अंगांना ‘टिंग्या’ही स्पर्श करतो- जसा ‘बायसिकल थीफ’ इटलीतील तत्कालीन सामाजिक परिस्थिती दर्शवितो.\nमाझ्या तिन्ही सिनेमांची कथा सर्वसामान्य कुटुंबात घडणारी आहे. परंतु ज्या पटलावर ती घडते, त्याला खूप मोठी सामाजिक पाश्र्वभूमी आहे. त्यातला ‘देख इंडियन सर्कस’ अद्यापि प्रदर्शित न झाल्यामुळे तुम्हाला त्याची पाश्र्वभूमी माहीत नाही, परंतु त्याला लोकसभेच्या निवडणुकांची पाश्र्वभूमी आहे. खासदाराला मिळालेले निवडणुकीचे तिकीट आणि एका सामान्य कुटुंबाला हवे असणारे पंचवीस रुपयांचे सर्कसचे तिकीट यांच्यातली तुलना करण्याचा प्रयत्न मी त्यात केलेला आहे. बघायला गेलं तर दोन्ही तिकिटेच; पण त्यावर होणाऱ्या खर्चात जमीन-अस्मानाची तफावत आहे. ‘सर्कस’ हे एक प्रतीक आहे. ‘टपाल’मध्ये आणीबाणीची पाश्र्वभूमी आहे; जेव्हा माणसांच्या अभिव्यक्त होण्यालाच बंदी घातली गेली होती. तेव्हा एक छोटा मुलगा टपालात स्वत:च्या भावना अभिव्यक्त करतो आणि त्यातून पुढचे सगळे भावनाटय़ आकार घेते. असो.\nमी हे सारं विस्तृतपणे यासाठी लिहिलं, की ‘बायसिकल थीफ’ या सिनेमाचा माझ्या कलाकृतींवर किती प्रभाव आहे, हे सर्वाना कळावं.\nआपण जेव्हा एखादा सामाजिक आशय सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो एकतर बटबटीत किंवा उपदेशपर होण्याची दाट शक्यता असते. असा सिनेमा बघताना प्रेक्षकांच्या मनात असा विचार येतो की, हा कशाला हे सगळं आम्हाला सांगतोय परंतु डी’सिकाने नेमकं याच्या अगदी उलट केलं आहे. त्याने जो सामाजिक आशय मांडायचा आहे तो मांडलाच आहे, परंतु तो बटबटीत किंवा उपदेशपर होऊ नये म्हणून मुख्य विषय हा चित्रपटाची पाश्र्वभूमी केली आहे. या सिनेमात इटलीतील तत्कालीन समाजाचं प्रतिनिधित्व करू शकेल असं एक कुटुंब प्रेक्षकांशी हितगुज करतं. जसं आपण भाताचं एखादं शीत बघतो आणि त्यावरून सगळा भात शिजला आहे की नाही, हे आपल्याला कळतं. त्यामुळे प्रेक्षक यातल्या व्यक्तींच्या भावनांशी स्वत:च्या भावना जुळवून बघतो, आणि त्याला स्वत:चं दु:ख किंवा आनंद त्या व्यक्तिरेखेत दिसू लागतो. त्यातून मग तो प्रेक्षक रडतो आणि हसतोही. ‘बायसिकल थीफ’चं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे ही सगळी कथा आपण त्या सात वर्षांच्या मुलाच्या- ब्रुनोच्या नजरेतून बघतो. त्यामुळे आपणही लहान मूल होतो. आपल्यात त्याची ती निरागसता काही वेळासाठी वास्तव्याला येते. त्याच्या नजरेतून दिग्दर्शक डी’सिका अत्यंत सफाईने त्याला जो सामाजिक आशय मांडायचा आहे तो मांडतो आणि आपणही लहान झाल्यामुळे तो लगेचच स्वीकारतो. आपल्या मनात मग हा प्रश्न डोकावत नाही, की हा आपल्याला काहीतरी उपदेश झाडतो आहे. जसं कडू औषध साखरेत मिसळून देतात, तसंच काहीसं.\nएक कथाकथनकार म्हणून डी’सिकाच्या या तंत्राचा वापर मीही ‘टिंग्या’ आणि माझ्या इतरही चित्रपटांतून केला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखा गंभीर विषय ही सिनेमाची पाश्र्वभूमी ठेवली आणि संपूर्ण कथा टिंग्या या आठ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून घडताना तुम्हाला दाखविली. ‘देख इंडियन सर्कस’मध्येही एका लहान मुलाच्या नजरेतूनच जीवनाची सर्कस उलगडत जाते. असाच प्रयत्न तुम्हाला इतर अनेकांनीही त्यांच्या चित्रपटांतून केलेला आढळून येईल. त्यापैकी लक्षात राहणारा एक चित्रपट म्हणजे ‘लाइफ इज ब्युटिफुल’\nआपल्याला चित्रपट म्हटलं की लांबलचक कथानक लागतं. त्यात एका मोठय़ा कालखंडाचा प्रवास लागतो. त्यात खूप साऱ्या अतिरंजित नाटकी घटना लागतात. पण जर खरोखर तुम्हाला काहीतरी प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर यापैकी काहीच लागत नाही असा माझा अनुभव आहे. हवा असतो फक्त एक छोटा विचार.. एखाद्या फुलत्या कळीसारखा. जी सकाळच्या कोवळ्या उन्हात उमलते, दिवसभर फुलाच्या रूपाने वाऱ्यावर डोलते आणि संध्याकाळी कोमेजून गळून पडते. ही विचारांची प्रक्रिया मला ‘बायसिकल थीफ’ने दिली. म्हणूनच माझ्या कथा-पटकथा अतिरंजित नसतात. त्या कथांचा कालावधी फार मोठा नसतो. पण\nत्यातल्या व्यक्तिरेखा ज्या संकटांचा मुकाबला करतात, ती संकटं मोठी असतात. त्यांची जगण्याची लढाई त्यात असते. त्यांच्या वेदना या सामान्य माणसांच्या प्रतिनिधी म्हणून कथेत जागा घेतात.\n‘बायसिकल थीफ’चं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे त्यात काम केलेले कलाकार त्यांनी त्यापूर्वी कधीही कुठल्याही चित्रपटात काम केलेलं नव्हतं. मी पण माझ्या सिनेमांमध्ये जास्तीत जास्त खरी माणसं घेण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा असेच कलाकार घेतले- ज्यांना पूर्वीची काही ओळख नाहीए, अथवा असलेली ओळख लोक विसरले आहेत. त्यामुळे चित्रपट बघताना असं वाटत नाही, की कुणी कलाकार ती भूमिका साकारतो आहे. उलट असं वाटत राहतं, की ही माणसं खरोखरचीच आहेत. डी’सिकाने त्याच्या चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार सर्वसामान्य लोकांतूनच निवडले होते आणि त्यांच्याकडूनच त्यानं उत्तम अभिनय करून घेतला. ‘बायसिकल थीफ’चा हीरो लॅम्बटरे माग्गिओरानी या चित्रपटात काम करण्यापूर्वी एका फॅक्टरीमध्ये लेथ मशीनवर काम करत असे. या फिल्ममध्ये काम केल्यानंतर त्याला फॅक्टरी मालकाने पुन्हा कामावर घेतले नाही. मग नाइलाजाने त्याला अभिनय हेच कार्यक्षेत्र निवडावे लागले. त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी लायनेला कॅरेल- जी अत्यंत गरीब वस्तीत राहणारी एक सामान्य स्त्री होती. ‘बायसिकल थीफ’नंतर ती इटालियन सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री बनली. सात वर्षांच्या ब्रुनोची व्यक्तिरेखा साकारलेला मुलगा एन्जो स्टैओलाने तर कमालच केली. या चित्रपटात त्याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वावर मात केली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि डोळ्यांतील भाव फिल्म संपल्यानंतरही आपल्या मनात घर करून राहतात. मीदेखील ‘टिंग्या’मध्ये मेंढय़ा चारणाऱ्या एका मुलाला घेतले आणि ‘देख इंडियन सर्कस’मध्ये राजस्थानमधील एका दुर्गम खेडय़ातील मुलाला घेतले. विशेष म्हणजे या दोघांनाही त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळाले.\nआज माझा मुलगा साडेतीन वर्षांचा आहे. त्याला लोक ‘टिंग्या’ म्हणूनच हाक मारतात. माझ्या पत्नीने त्याला या वयातच ‘द बायसिकल थीफ’ हा चित्रपट दाखवला. आणि त्याला तो प्रचंड आवडला. मी माझ्या बापाला मला घडवताना बघितले आणि त्यांच्यात मला ‘बायसिकल थीफ’मधील बाप दिसला; जो आपल्या मुलाला आत्मसन्मानाने जपण्यासाठी कशी धडपड करतो, त्याच्यावर वेळप्रसंगी चिडतोही. मुलावर संकट आलं की भीतीने तो वेडापिसा होतो. मुलाला जपणारा बाप, मुलाच्या गरजा पुऱ्या करताना हतबुद्ध होणारा बाप.. हे सगळं मी माझ्या बापात बघितलं. आणि एक बाप म्हणून माझ्या मुलाला हे सगळं देण्यासाठी मीपण आज धडपडतो आहे. मला माहीत नाही- या लेखाचा शेवट कसा करायचा, ते. पण मनापासून एकच सांगावंसं वाटतं, की ६६ वर्षांपूर्वी बनलेल्या ‘बायसिकल थीफ’ या कलाकृतीने मला घडवलं. एक माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणूनदेखील. आणि विशेष म्हणजे ती कलाकृती एवढी वैश्विक आणि चिरतरुण आहे, की जी माझ्या साडेतीन वर्षांच्या मुलालाही भुरळ घालते. आणि मला खात्री आहे- माझ्या नातवंडांनाही ती भुरळ घालेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची उचलबांगडी; प्रसून जोशी नवे अध्यक्ष\nमी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही-श्रुती हसन\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nDhadak Movie Trailer Launch: हिंदी ‘झिंगाट’सह ‘धडक’ले जान्हवी- इशान\nब्राव्होला आवडते बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री; भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-08-22T04:34:13Z", "digest": "sha1:EJVJDSIVTQNFSA6QLCEU6GQFADAFL7DQ", "length": 5668, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चणा डाळ | मराठीमाती", "raw_content": "\nदोन वाट्या उकडा तांदूळ\n१ वाटी उडीद डाळ\nअर्धी वाटी चणा डाळ\n१ चमचा काळे मिरे\n१ टी. स्पून जिरे\nतांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. आले किसून टाकून पीठ खूप फेटावे. पीठ फेटून स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात, चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.\nThis entry was posted in न्याहारी, मधल्या वेळचे पदार्थ and tagged उडीद डाळ, कांचीपुरम इडली, चणा डाळ, न्याहारी, पाककला on डिसेंबर 15, 2012 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/news/virat-anushkas-reception-photos/", "date_download": "2018-08-22T03:42:56Z", "digest": "sha1:36AEFVFL45BOI6UC65JNHHCHICZ7ILYD", "length": 6328, "nlines": 52, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन मध्ये दिग्गजांची हजेरी ..पहा रिसेप्शनचे खास फोटो ..", "raw_content": "\nHome बातमी विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन मध्ये दिग्गजांची हजेरी ..पहा रिसेप्शनचे खास फोटो ..\nविराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन मध्ये दिग्गजांची हजेरी ..पहा रिसेप्शनचे खास फोटो ..\nअभिनेत्री अनुष्का शर्मा अन् विराट कोहली यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबई येथील सेंट रेगिस हॉटेलमध्ये पार पडत आहे. रिसेप्शन सोहळ्यात अनुष्काने स्लीवलेस चोळी अन् लहंगा परिधान केला असून, विराटने क्रिम कलरच्या ट्राउजरवर नेवी ब्लूक कोटी घातला आहे. या पोशाखात दोघांचेही रूप खुलून दिसत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.\nदरम्यान, सोहळ्यात बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, दिग्दर्शक आणि निर्माता राजू हिरानी, विधू विनोद चोपडा, अभिनेता बोमन ईराणी, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे, जसप्रित बुमराह आदींनी सर्वांत अगोदर हजेरी लावली. यातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपल्या परिवारासह सोहळ्यात उपस्थिती लावली.\nबॉलिवूडमधून अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि आमिर खान याठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी तब्बल ६०० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या दाम्पत्याने पहिले रिसेप्शन गेल्या २१ डिसेंबर रोजी दिल्ली येथे दिले होते. या रिसेप्शन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.\nदरम्यान, अनुष्का आणि विराट सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हॉटेलमध्ये पोहोचले होते. यावेळी दोघांनीही सोहळ्यात तयारीचा आढावा घेतला. वेळापत्रकानुसार सोहळ्यास सुरूवात झाली असून, त्याकरिता बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित आहेत. हा सोहळा उत्तरोत्तर रंगत आहे.\nPrevious articleखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स..\nNext articleबिटकॉइन म्हणजे काय बिटकॉईन बद्दलची संपूर्ण माहिती मराठीमधून …\nनचिकेत लेले ठरला झी मराठी ‘सारेगमप -घे पंगा कर दंगा’ पर्वाचा...\nलग्नाआधी ही कामं करायच्या तुमच्या आवडत्या क्रिकेटर्सच्या पत्नी..\n बिटकॉईन बद्दलची संपूर्ण माहिती मराठीमधून …\nव्हिडीओ : सौरव गांगुली हे म्हणाला सानिया मिर्झाला पाहून, सगळ्यांसमोर केला...\nकलर्स मराठीवर रंगणार सरस्वती, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी...\nरक्षण्या स्वराज्य, मोठ्या रुपात सज्ज…स्वराज्यरक्षक संभाजी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2018-08-22T03:05:17Z", "digest": "sha1:LIJNFMHY7JRMKYC7THJFZU4ZAYPVMUGF", "length": 4191, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\n\"इ.स. १९८२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nतहलका (१९८२ हिंदी चित्रपट)\nतीसरी आँख (१९८२ हिंदी चित्रपट)\nदेश प्रेमी (हिंदी चित्रपट)\nदो दिशायें (१९८२ हिंदी चित्रपट)\nनमक हलाल (हिंदी चित्रपट)\nबदले की आग (१९८२ हिंदी चित्रपट)\nभागवत (१९८२ हिंदी चित्रपट)\nमैं इन्तकाम लूँगी (१९८२ हिंदी चित्रपट)\nराजपूत (१९८२ हिंदी चित्रपट)\nसत्ते पे सत्ता (हिंदी चित्रपट)\nसम्राट (१९८२ हिंदी चित्रपट)\nइ.स. १९८२ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blogs_details/161-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%AA%E0%A4%A3+%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87+%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A5%80+%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F+%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9D+%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80..", "date_download": "2018-08-22T03:50:28Z", "digest": "sha1:NIZDOFVUQ63WU5HF4OKBT3BBVEZVQMJ5", "length": 9859, "nlines": 68, "source_domain": "snehalniti.com", "title": "वडील कर्जबाजारी पण मुलाने उभी केली जेट एअरवेझ कंपनी...", "raw_content": "\nवडील कर्जबाजारी पण मुलाने उभी केली जेट एअरवेझ कंपनी...\nवडील कर्जबाजारी पण मुलाने उभी केली जेट एअरवेझ कंपनी...\nआपल्या जीवनात थोडं काही वाईट प्रसंग आले किंवा आपल्या मनाविरुद्ध झाले की, आपण दुखी होतो किंवा आपल्या पराभवाचे खापर दुस-यांवर फोडतो. असे न करता आपले काय चुकले ते पहा म्हणजेच सिंहावलोकन करा आणि आपल्या पराभवावर मात करा. मित्रांनो बिझनेसचेही तसेच लॉस झाला किंवा धंदा नाही झाला तर हार मानू नका. कुठे चुकले ते पहा. प्रेरणा घ्या आणि प्रवास पूर्ण करा. यावरच भाष्य करणारी एक संघर्षात्मक आणि प्रेरणादायी कहानी स्नेहलनीती मराठी वाचकांसाठी घेऊन आली आहे. तर आढावा घेऊयात जेट एअरवेझचे फाऊंडर आणि चेअरमन नरेश गोयल यांचा कार्याचा…\nसुरुवात... पंजाब राज्यातील संगूर येथे २९ जुलै १९४९ साली नरेश यांचा जन्म झाला. नरेश यांचे वडील सोनार होते; परंतु नरेश ११ वर्षाचे असताता त्यांनी जग सोडले व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे घरावर कर्जाचा डोंगर साचला होता. त्यामुळे राहते घरही त्यांना विकावे लागले. अशातच नरेश यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे होते परंतु त्यांना बी'कॉमवरच समाधान मानावे लागले.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nआंतरराष्ट्रीय एअरवेज कंपन्यांमध्ये काम... पुढे मामाच्या ओळखीच्या ट्रॅव्हल एजन्सीसोबत काम करण्यास सुरुवात केली. तेथे ते लेबनीझ एयरलाइन्ससोबत काम करीत असत. पुढच्या काही वर्षात इराक एअरवेज, रॉयल जॉर्डन एअरवेज, मिडल ईस्टर्न एअरलाईन अशा आंतरराष्ट्रीय एअरलाईन कंपन्यांसोबत विविधपदावर काम केले.\nभारतात अद्यावत एअरलाईन तयार व्हावी... आंतरराष्ट्रीय एअरलाईन कंपन्यांमध्ये कार्यरत असताना नरेश यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय एअरलाईन कशाप्रकारे कार्य करतात, हे कळाले. आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सची सर्व्हिस, गुणवत्त्वेवर आणि ग्राहक सेवेसाठी असलेले तत्परता त्यांना भावली. अशी एअरलाईन भारतातही असावी असे त्यांना वाटले. तेव्हापासून नरेश यांना एक एअरलाईन कंपनी सुरु करण्याची खूण गाठ बांधली.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\n'ओपन स्काय' धोरण आणि 'जेट'चे उड्डाण... दरम्यान १९९१ साली भारत सरकारने 'ओपन स्काय' धोरण अवलंबले आणि हीच वेळ साधून नरेश गोयल यांनी जेट एअरवेजचे डोमेस्टिक सर्व्हिस सुरु केली. उत्तम सेवा, चांगली विमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमानांचा नियमीतपणामुळे असंख्य प्रवाशांना जेट कंपनीची सेवा आवडू लागली आणि अल्पावधीत कंपनीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली.\nकोटी रुपयांचे नुकसान... अनेक एअरलाईन कंपन्या असूनसुद्धा जेटच्या सर्व्हिसमुळे कंपनीला अच्छे दिन आले. परंतु बिझनेस आणि जीवनात सर्व दिवस सारखे नसतात. २०१४ साली जेटला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यातूनही भरारी घेत जेटने 'एअर सहारा' ५०० मिलीयन अमेरिकन डॉलरला विकत घेतले. सध्या कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर १४ बिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\n११९ विमानं ६६ ठिकाणी दररोज फिरतात... जेटच्या ताफ्यात अनेक प्रकारची ११९ विमानं आहेत. ही विमान भारत आणि विदेशातील ६६ ठिकाणी दररोज उड्डाण करतात. कंपनीची कर्मचारी संख्या १६ हजाराहून अधिक आहे. अशात-हेने नरेश गोएल एक साधारण कर्जबाजारी मुलगा ते एका जगविख्यात एअरलाईन कंपनीचा मालक झाला. एवढचं नाही आज जगातील सर्वोत्तम बिझनेसमनच्या यादी त्यांचे नाव घेतले जाते.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/2015/06/", "date_download": "2018-08-22T03:59:18Z", "digest": "sha1:PRECOI2DM7S3DGIE3YRAGQIHG3JVFSTK", "length": 3235, "nlines": 93, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: June 2015", "raw_content": "\nकरंजी.MP3 - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nकरंजी.MP3 - व पू काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%82%20%E0%A4%85%E0%A4%A8%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A3", "date_download": "2018-08-22T03:59:36Z", "digest": "sha1:KGS5BJNWLSBVHFUKDWGS4FE4SJXPSQVK", "length": 8292, "nlines": 173, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: वपू अन त्यांचे लेखण", "raw_content": "\n‘वपुं’चं गाजलेलं साहित्य इंग्रजीत\n— by प्रशांत पवार on\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\n— by व पू काळे on\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\n— by प्रशांत पवार on\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\nव पू अन प्लेझर बोक्स\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\n— by प्रशांत पवार on\nLabels: वपू अन त्यांचे लेखण, वपू विचार\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\nवपु काळे नावाचा सांताक्लॉज\n— by प्रशांत पवार on\nLabels: वपू अन त्यांचे लेखण\nदोस्त (कथासंग्रह)- व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nLabels: दोस्त, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nकाही खरं काही खोटं - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nLabels: काही खरं काही खोटं, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nइन्टिमेट- व पु काळे\nLabels: इन्टिमेट, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nआपण सारे अर्जुन- व पु काळे\nLabels: नवरा म्हणावा आपला, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nहुंकार- व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nLabels: पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण, हुंकार\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/hp-data-protector/", "date_download": "2018-08-22T03:42:44Z", "digest": "sha1:6IE3FYKCUPXKXGTGVV4O5SOPTQ7HFLP4", "length": 49073, "nlines": 609, "source_domain": "itstechschool.com", "title": "गुडगावमधील एचपी डाटा प्रोटेक्टर ट्रेनिंग", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हेर्झेग्नोव्हियाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक्डोनल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nगुडगावमधील एचपी डेटा रक्षक प्रशिक्षण\nगुडगावमधील एचपी डाटा प्रोटेक्टेर सर्टिफिकेशन कॉस्ट\nगुडगावमधील एचपी डेटा प्रोटेक्टेडसाठी संस्था\nगुडगावमधील एचपी डाटा प्रोटेक्टर\nगुडगावमधील एचपी डाटा प्रोटेक्टेर सर्टिफिकेशन\nगुडगावमधील एचपी डेटा रक्षक कोर्स\nबेस्ट एचपी डेटा प्रोटेक्चर ट्रेनिंग ऑनलाईन\nएचपी डेटा रक्षक प्रशिक्षण\nएचपी डेटा प्रोटेक्टेर सॉफ्टवेअरचे कॉन्फिगर आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्टोरेज प्रशासकांना सक्षम करण्यासाठी हा कोर्स आवश्यक ज्ञान पुरवतो. हात-वर लॅब अभ्यास बॅकअप आणि पुनर्प्राप्ती संकल्पना, सॉफ्टवेअरची कार्यक्षमता आणि सामान्य स्टोरेज लागू करण्याबाबतची त्याची पूर्तता पूर्णपणे समजून घेण्यासाठी सिद्धांत सत्रांना अधिक मजबूत करतात.\nआपल्या वातावरणात एचपी डेटा प्रोटेक्टर सॉफ्टवेअर स्थापित आणि वितरित करा किंवा पूर्वीच्या एचपी डेटा प्रोटेक्टर आवृत्तीमधून अपग्रेड करा.\nएचपी डेटा संरक्षक सॉफ्टवेअर उत्पादन कॉन्फिगर करा.\nएचपी डेटा संरक्षक सॉफ्टवेअरसह वापरण्यासाठी आपल्या टेप आणि डिस्क आधारित बॅकअप समाधाने कॉन्फिगर करा.\nजीपीआय आणि कमांड लाइनवरून बॅकअप, पुनर्संचयित आणि मॉनिटर करण्यासाठी एचपी डेटा संरक्षक सॉफ्टवेअर उत्पादन वापरा.\nएचपी डेटा संरक्षक सॉफ्टवेअर व्यवस्थापित करा\nएचपी डेटा प्रोटेक्टेर सॉफ्टवेअर वापरून स्टोरेज आणि सिस्टम व्यवस्थापक.\nसिस्टम आणि नेटवर्क प्रशासन किंवा समकक्ष अनुभव\nसंबंधित प्रमाणपत्रांची कोणतीही पूर्तता करण्यासाठी विशिष्ट गरजा आणि आवश्यकता असल्यास, HP ExpertOne वेबसाइटवर प्रमाणन वर्णन पहा.\nकोर्स बाह्यरेखा कालावधी: 4 दिवस\nएचपी अनुकुल बॅकअप आणि पुनर्प्राप्ती सोल्युशन्स\nडेटा संरक्षक व्यवस्थापन पॅक\nएचपी डेटा रक्षक आर्किटेक्चर\nबॅक अप आणि प्रतिकृती पद्धती\nसेल मॅनेजर आणि इन्स्टॉलेशन सर्व्हर\nडिस्क, माध्यम आणि एकत्रीकरण एजंट\nठराविक डेटा संरक्षक सत्र\nपरवाना आणि उत्पादन संरचना\nपरवाना अहवाल आणि तपासणी\nमीडिया पूल आणि डिव्हाइस कॉन्फिगर करा\nबॅक अप कॉन्फिगर आणि चालवा\nबॅकअप सत्राचे निरीक्षण करा\nएक सत्र अहवाल चालवा\nएचपी डेटा संरक्षक सॉफ्टवेअर प्रतिष्ठापन\nस्थापना विहंगावलोकन, नियोजन आणि पद्धती\nWindows वरील सेल व्यवस्थापक स्थापना\nयुनिक्स वर सेल व्यवस्थापक स्थापना\nग्राहकांची निर्यात आणि आयात\nविंडोज सेल मॅनेजरचे अपग्रेड करणे\nयुनिक्स सेल मॅनेजर अद्ययावत करीत आहे\nसेल मॅनेजरला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करणे\nमीडिया पूल तयार करणे\nमुक्त पूल संकल्पना आणि अंमलबजावणी\nस्थान ट्रॅकिंग आणि प्राधान्य\nमीडिया पूल सह Vaulting\nडेटा रक्षक टेप स्वरूप\nटेपवर आधारीत स्टोरेज डिव्हाइसेस कॉन्फिगर करा\nडिस्क आधारित स्टोरेज साधनांची संरचना करा\nडिव्हाइस आणि लायब्ररी साधने\nस्टॅटिक आणि डायनॅमिक डिवायस ऍलोकेशन\nभार संतुलनास - ऑब्जेक्ट ऍलोकेशन\nएक बॅकअप विशिष्टता तयार करा आणि प्रारंभ करा\nबॅकअप सत्राचे निरीक्षण करा\nबॅक अप शेड्यूल करा\nनोकरी मिळवलेल्या चुकांची व्यवस्था करा\nऑब्जेक्ट आणि सत्र पुनर्संचयन\nसिंगल किंवा पॅरलल रीस्टोर\nदेखरेख, अहवाल आणि सूचना\nअहवाल श्रेणी आणि वितरण पद्धती\nकॉन्फिगर करा आणि शेड्यूल अहवाल\nमीडिया आणि ऑब्जेक्ट प्रतिकृती\nअंतर्गत डेटाबेस आकार मर्यादा\nआयडीबी वाढवा व्यवस्थापित करा\nवापरकर्ता गट आणि वापरकर्ता अधिकार\nवापरकर्ते आणि गट जोडणे\nक्लायंट आणि सेल सिक्युरिटी\nवेब इंटरफेस पासवर्ड बदलणे\nबॅक अप सत्राचे ऑडिटिंग\nएक आपत्ती पुनर्प्राप्ती प्रतिमा तयार करा\nपुनर्प्राप्ती प्रतिमा बूट करणे\nपुनर्प्राप्ती प्रगती मॉनिटर वापरणे\nडिसिमिल्लर हार्डवेअरवर आपत्ती पुनर्प्राप्ती\nलॉग आणि ट्रेस फायली\nनेटवर्क समस्यांचे निवारण करा\nडिव्हाइस समस्यांचे निवारण करा\nठराविक बॅकअप आणि पुनर्संचयित समस्या\nबॅकअप आणि अनुसूची केलेले ऑब्जेक्ट कॉपी पोस्ट करा\nऑब्जेक्ट कॉपी आणि लायब्ररी फिल्टरींग\nबॅकअप आणि अनुसूचित ऑब्जेक्ट एकत्रीकरण पोस्ट करा\nयावेळी कोणतेही आगामी कार्यक्रम नाहीत\nकृपया आम्हाला info@itstechschool.com येथे लिहा आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणपत्र खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nपूर्ण केल्यानंतर डेटा संरक्षक प्रशिक्षणार्थीना \"एचपीएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्स\" परीक्षा द्यावी लागणार आहे प्रमाणपत्र\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nGr8 चे समर्थन करणारे कर्मचारी. ट्रेनरकडे ITEM मधील उत्कृष्ट exprinace आहे उत्कृष्ट अन्न गुणवत्ता. संपूर्ण खूप goo (...)\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nअशा आश्चर्यकारक ट्रेनर आणि शिकण्याचे वातावरण सह एक अद्भुत प्रशिक्षण होते. तो gre होता (...)\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो एक उत्तम शिक्षण सत्र होता. मला आशा आहे की आपल्याकडे इतर जीवनासाठी यासारखे आणखी सत्रे असणे आवश्यक आहे c (...)\nगुणवत्ता कर्मचारी आणि सर्व आवश्यक इन्फ्रासह त्याची एक उत्तम संस्था. क्लीअर आयटीआयएल फाउंडेशन इन (...)\nमी गेल्या वर्षी माझ्या टेक स्कूलमधून आयटीआयएलच्या पायाभरणी आणि इंटरमीडिएट केले आहे. (...)\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nव्यावसायिकता आपल्या संस्थेद्वारे आणि सर्व वचनबद्ध deliverables w (...)\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nआपल्या संस्थेकडून आपल्या आय.टी.आय.एल. फाउंडेशन कोर्सचा विचार घेणाऱ्या सर्वाना मी सुचवीन (...)\nप्रशिक्षण उत्कृष्ट होते. समन्वयनाचा मार्ग छान होता. ट्रेनर चांगला अनुभव होता आणि तो (...)\nसेलेनियमसाठी आमच्या प्रशिक्षक म्हणून चिकन हे खरोखर आनंदित झाले आहे. एकूणच चांगले कंटोन (...)\nसेलेनियम जाणून घेण्यासाठी आणि ऑटोमेशन टी साठी सीआयसीडी प्राप्त करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व व्यावसायिकांसाठी (...)\nमाझी सर्वोत्तम प्रशिक्षण ट्रेनरकडे जाव आणि पायथचे सर्वात चांगले कौशल्याचे कौशल्य होते (...)\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nचांगले प्रशिक्षण सामग्री मॉड्यूलच्या संदर्भात पीपीटी आणि व्हिडिओंवरील दोन्ही हात उत्कृष्ट आहेत.\nट्रेनर बर्याच ज्ञानाने व्यावसायिक होते, त्याने विषयांची तपशीलवार माहिती दिली आणि सीएल (...)\nगुडगावमधील एचपी डेटा रक्षक प्रशिक्षण\nगुडगावमधील एचपी डाटा प्रोटेक्टेर सर्टिफिकेशन कॉस्ट\nगुडगावमधील एचपी डेटा प्रोटेक्टेडसाठी संस्था\nगुडगावमधील एचपी डाटा प्रोटेक्टर\nगुडगावमधील एचपी डाटा प्रोटेक्टेर सर्टिफिकेशन\nगुडगावमधील एचपी डेटा रक्षक कोर्स\nबेस्ट एचपी डेटा प्रोटेक्चर ट्रेनिंग ऑनलाईन\nएचपी डेटा रक्षक प्रशिक्षण\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/abhinetri-lisa-hedan-tichya-balavishayi-anubhav-sangitale-aani-stanpanabaddhal", "date_download": "2018-08-22T03:38:42Z", "digest": "sha1:O5ZX6C2WXIAMZDVMHPDTKKS27VHHVNCW", "length": 10727, "nlines": 215, "source_domain": "www.tinystep.in", "title": "अभिनेत्री लिसा हेडनचा आपल्या बाळाला स्तनपान देण्याविषयीचा अनुभव - Tinystep", "raw_content": "\nअभिनेत्री लिसा हेडनचा आपल्या बाळाला स्तनपान देण्याविषयीचा अनुभव\nलिसा हेडन बाँलिवूड अभिनेत्री आहे. तिने महिन्यापूर्वी एका बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जॅक ललवाणी आहे. लिसा हेडन सारख्या अभिनेत्रीने आपले स्वतःचे अनुभव इंस्टाग्राम या पेजवर शेअर केले आहेत. त्याचाच काही अंश.\nआजच लिसाने बाळाला स्तनपान करतानाचा फोटो सोशल माध्यमावर टाकला आहे, आणि त्यातून खूप मोठा संदेशही तिने दिलाय. ती सांगते, “मी आई झाल्यावर खूप लोकांनी मला संदेश पाठवून विचारले की, तुला एका बाळाला जन्म दिल्यावर काय वाटतेय. आणि तुझ्या वजनाला व फिटनेसला कसे सांभाळशील. खरं म्हणजे खूप अर्थपूर्ण जीवन वाटतेय आता. आणि सध्या स्तनपानाचा आठवडा चालूय. आणि मी स्तनपानाला खूप मार्क देईल. कारण स्तनपानामुळेच मी बाळाच्या जन्मानंतर पुन्हा माझ्या अगोदरच्या साईजमध्ये येऊ शकली, वाढलेले वजनही कमी व्हायला लागलेय. आणि हे सर्व नियमित स्तनपानमुळेच शक्य झाले. स्तनपान हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतेच. पण मी ते करायला शिकले व आता सरावाने जमायला लागले. स्तनपानामुळे वेळ कमी खर्च होतो. कारण जितके बाहेरचे दूध देण्यासाठी कष्ट घेणार त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही बाळाला दूध पाजून मोकळ्या होणार. दूध पाजल्यामुळे माझे व बाळाचे ऋणानुबंध तयार झाले, सोबत माझ्या दुधातून त्याचे संपूर्ण पोषण होऊन लवकर तो मोठा होईल. खरंच माझ्या तान्ह्या बाळासाठी स्तनपान किती महत्वाचे आहे ते मी स्वतः अनुभवत आहे. Happy #worldbreastfeedingweek”\nतिचे म्हणणे प्रत्येक आईसाठी प्रेरणादायी आहे.\nरात्री बाळ तिच्याबाजूला झोपला होता, आणि तो खूपच सुंदर दिसत आहे. आणि तिने फोटो काढून इंस्ट्राग्राम वर शेअर केले आहेत. आणि तिने टॅगलाईन दिली “weekend Vibe’’\nलिसा ही तिच्या खूप दिवसांपासून मित्र असलेल्या दिन ललवाणी याच्यासोबत लग्न करून एकत्र राहत आहे. तीने तिच्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, माझ्या मते जीवन हे लग्नानंतरसुद्धा खूप काही बदलत नसते. मी पुन्हा तशीच कामाला जात होते. पण जेव्हा बाळाला जन्म दिला तेव्हा सर्व काही बदलले आहे. आणि तुम्ही जर अशा माणसासोबत लग्न केलय की तो तुम्हाला, तुमच्या जीवनशैली आणि प्रोफेशनला समजून घेत असेल तर तुम्ही नक्कीच योग्य व्यक्तीसोबत लग्न केलेय. लग्न झाल्यावर तुमच्या जोडीदारासोबत वचन घेऊन घ्या. नवऱ्याची तुमच्यासोबत बांधिलकी असायला हवी. सर्व नवीन होणाऱ्या मातांना माझ्याकडून शुभेच्छा \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8875.html", "date_download": "2018-08-22T03:34:18Z", "digest": "sha1:LY2WWMGIXFBADVMCS5AUCSND4FE22RSY", "length": 3940, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १ ते १०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १ ते १०\nशिवचरित्रमाला - भाग १ - अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला - भाग २ - संजीवनी लाभू लागली...\nशिवचरित्रमाला - भाग ३ - स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला - भाग ४ - झडप बहिरी ससाण्याची...\nशिवचरित्रमाला - भाग ५ - यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला - भाग ६ - तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला - भाग ७ - तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला - भाग ८ - 'आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला - भाग ९ - चंदग्रहण\nशिवचरित्रमाला - भाग १० - क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9887.html", "date_download": "2018-08-22T03:35:45Z", "digest": "sha1:A23P2DCEK7K6PIOMNPIAZA62AEHUNYBK", "length": 14825, "nlines": 46, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७६ - आता लक्ष पोर्तुगीजांवर", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७६ - आता लक्ष पोर्तुगीजांवर\nआग्र्याहून सुटल्यानंतर महाराज नार्व्याच्या जंगलात विश्रांतीसाठी म्हणून , दक्षिण कोकणातील हणमंत्या घाटाजवळच्या मनोहर गडावर सुमारे महिनाभर राहिले. हा मुक्काम इतक्या आडवाटेवर आणि अवघड असलेल्या या गडावर करण्याचं कारण काय गोवा येथून थोड्या अंतरावरच होता.पोर्तुगीजांची गोव्याची सत्ता पूर्ण उखडूनटाकून पूर्ण गोमंतक स्वराज्यात समाविष्ट करावा ही त्यांची इच्छा होती. पोर्तुगीज आणि सिद्दी वा इंग्रज वा मोगल हे सारे परकीय होते. उघडउघड शत्रू होते. आक्रमण करून त्यांनी या देशाचे लचके तोडले होते. या सर्वांची कायमची हकालपट्टी करावी हीच महाराजांची महत्त्वाकांक्षा होती. आमच्या देशाची , आमच्या हक्कांची संपूर्ण भूमी आमच्याच ताब्यात असली पाहिजे ही महाराजांची भूमिका होती. अन् त्यात वावगं काय होतं गोवा येथून थोड्या अंतरावरच होता.पोर्तुगीजांची गोव्याची सत्ता पूर्ण उखडूनटाकून पूर्ण गोमंतक स्वराज्यात समाविष्ट करावा ही त्यांची इच्छा होती. पोर्तुगीज आणि सिद्दी वा इंग्रज वा मोगल हे सारे परकीय होते. उघडउघड शत्रू होते. आक्रमण करून त्यांनी या देशाचे लचके तोडले होते. या सर्वांची कायमची हकालपट्टी करावी हीच महाराजांची महत्त्वाकांक्षा होती. आमच्या देशाची , आमच्या हक्कांची संपूर्ण भूमी आमच्याच ताब्यात असली पाहिजे ही महाराजांची भूमिका होती. अन् त्यात वावगं काय होतं जगातही असाच न्याय आहे ना जगातही असाच न्याय आहे ना महाराजांनीही हीच महत्त्वाकांक्षा ठेवली होती. वेळोवेळी संधी साधून फिरंग्यांच्या ताब्यात असलेला बारदेश-गोवा जिंकून घेण्याकरिता त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केेलेही होते. ते थोडेसेयशस्वीही झाले होते. पण फिरंग्यांना पूर्णपणे उखडून काढण्याची इच्छा अजून अपुरीच राहिली होती.\nमहाराज मनोहरगडावर मुक्कामास आहेत याची खबर गोव्याचा गव्हर्नर द विसेंदी याला समजली होती. औरंगजेबासारख्या कर्दनकाळाच्या दाढेतून हा मराठा राजा सुटलाच कसा याचा त्याला विलक्षण अचंबा वाटत होता. त्याने आपल्या बादशाहाला , लिस्बनला हा अचंबा पत्र लिहून व्यक्तही केला. वास्तविक विसेंतीची मनातून अपेक्षा अशीच होती की , हा शिवाजी आग्ऱ्याहून सुटूच नये. तो कैदेतच मरावा किंवा आलमगिराने त्याला मारावे. पण काय करणार राजा तर सुटला. आला. थोडा आजारीही पडला अन् त्यातून बरा होऊन हवापालट करण्यासाठी मनोहरगडावर येऊन राहिला आहे , आता त्याच शिवाजीला सुटकेबद्दल शुभेच्छा आणि सद्भावनेचा आहेर ( नजराणा) पाठविणे त्याला अगत्याचे वाटले. रामाजी कोठारी या नावाच्याआपल्या एका वकीलाबरोबर त्याने हे पत्र आणि नजराणा मनोहरगडाकडे रवानाही केला. परंतु या रामाजी वकीलाला मनोहरगडाचा अवघड रस्ता गवसलाच नाही. तो परत गेला.\nमहाराज लगेच मोगलांच्या विरुद्ध उठाव करणार नव्हते. स्वराज्याची सर्व व्यवस्था अधिक बळकट करून नंतर संधीची वाट पाहात महाराज काही काळ थांबणार होते. किती काळ योग्य संधी मिळेपर्यंत. परंतु खूप दमल्यानंतरही हातपाय पसरून जांभया देत बसणं हे महाराजांच्या प्रकृतीतच नव्हतं. ते मनोहर गडावरून राजगडाकडे (बहुदा राजापूर , अणस्कुरा , विशाळगड ,वासोटा , प्रतापगड या मार्गाने) परतले. त्यांच्या मनात घोळत होते गोमांतकाच्या पूर्ण मुक्ततेचे विचार.\nया ठिकाणी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे , स्वराज्यातून पुरंदरच्या तहानेऔरंगजेबाने जे २ 3 किल्ले आणि मुलुख कब्जात घेतले होते त्यातील कोणत्याही किल्ल्यावर वा ठाण्यावर बादशाहाने मराठी माणूस अधिकारी पदावर नेमलेला दिसत नाही. उलट असे म्हणावेसे वाटते की , महाराजांच्या आग्रा कैदेच्या कालखंडातसुद्धा कोणीही मराठी माणूसऔरंगजेबाकडे चाकरीची भीक मागायला गेलेला दिसत नाही. इथे जाता जाता हेही लक्षात घ्यावं की पेशवाई बुडाल्याबरोबरच इंग्रजांच्याकडे मराठी कारकुनांच्या आणि चाकरमान्यांच्या रांगानम्रतेने मान वाकवून उभ्या राहिल्या.\nलोहगडावर राजा गोपाळदास गौड , माहुली गडावर राजा मनोहरदास गौड , सिंहगडावर उदयभान , पुरंदरावर शेख रझीउद्दीन अशी काही मोगली अधिकाऱ्यांची नावे सांगता येतात.\nया बाबतीत असेही म्हणता येईल की , शिवाजीराजाकडून घेतलेल्या गडांवर आणि मुलुखांवर मराठी माणसे न नेमण्याची खबरदारी औरंगजेबाने घेतली. ते दूरदशीर्पणाचे श्रेय औरंगजेबासद्यावयास हरकत नाही.\nआग्ऱ्यात अडकलेली सर्व माणसे अगदी परमानंद कवी , डबीर , कोरडे वकील आणि शेवट पलंगावर झोपलेला हिरोजी फर्जंदसुद्धा स्वराज्यात सुखरूप परत पावले. हे आग्रा प्रकरण म्हणजे स्वराज्य उभारणीच्या मार्गावर निर्माण झालेले केवढे भयानक संकट होते. या काळात अडकलेली माणसे सुटून आली. पण स्वराज्याच्या नित्यनैमित्तिक कामात अडकलेली माणसं जिजाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली अधिक कणखररितीने कामात अडकली.\nमहाराजांनी आपली नजर राजगडावरून पोर्तुगीजांच्या सरहद्दीवरती वळविली. त्यांच्या मनातएक अफलातून राजकारण आकार घेत होतं. या फिरंग्यांना उखडून काढण्यासाठी एक विलक्षण उत्तपटांग डाव महाराजांच्या मनात आला. महाराज मोठी फौज घेऊन ( कदाचित दहा हजार असावी) कुडाळवर आले आणि त्यांनी थेट सप्तकोटीश्वराचे नावेर् गाव गाठले. म्हणजे महाराजजुन्या गोव्यापासून अवघ्या 3 ० कि. मी.वर येऊन पोहोचले. गव्हर्नर विसेंतीची छातीच दडपली. पण भयाने नाही , तर जबाबदारीने. कारण हा भयंकर शत्रू अलेक्झांडरसारखा , ज्युलियससीझरसारखा समोरच ठेपला होता.\nमहाराजांनी एकदम जुन्या गोव्यावर किंवा सेंट एस्टोवा किल्ल्यावर झडप न टाकता ते नार्व्याच्या जंगलात फक्त तळ ठोकून बसले. पण नुस्तं बसणं हा हेतू नव्हता. त्यांनी एका बाजूने सप्तकोटीश्वराची पूजाअर्चा चालू केली आणि संधी साधून आपल्या फौजेतील लोक वेगवेगळ्या संख्येनं आणि वेषांनी गोव्याच्या मुलुखांत घुसवावयास सुरुवात केली. घुसखोरी\nयाच वेळी सागरी मार्गाने आणि देशावरच्या भीमगड किल्ल्याच्या मार्गाने , तसेच सरळसरळ कुडाळ ओरसच्या मार्गानेही मराठी कुमक गोळा करीत करीत गोव्याच्या गव्हर्नरचा गळाआवळण्याचा महाराजांचा हा अफलातून डाव होता. मग काय झालं \nयावेळी गोव्याचा फिरंगी गव्हर्नर आजारी होता. तबियत सुधारत नव्हती. तरीही तो दक्ष होता. इ. स. १६६७ ऑक्टोबर.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:59:27Z", "digest": "sha1:B3UWUNHBHDEULSA2CHHL3PJE743DQSQF", "length": 8802, "nlines": 207, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: पार्टनर", "raw_content": "\nमाझं सुख - पार्टनर - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nकुणाचीही - पार्टनर - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nपार्टनर - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\n— by प्रशांत पवार on\nब्लडप्रेशर - पार्टनर - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nपार्टनर - निवडक - व. पु. काळे\n— by प्रशांत पवार on\nलक्षात ठेव - पार्टनर - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nगरज - पार्टनर - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\n— by प्रशांत पवार on\n— by प्रशांत पवार on\nदु:ख आनंद जय पराजय\n— by प्रशांत पवार on\n— by प्रशांत पवार on\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/taxonomy/term/158", "date_download": "2018-08-22T04:08:45Z", "digest": "sha1:EXQ3M3PGTOSVSY6PFDJBOHXDBJOXZY43", "length": 10670, "nlines": 156, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१६ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचला, दिवाळी अंक प्रसिद्ध करून झाला. वाचकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत असं दिसतं आहे.\nलेखक - पंकज भोसले\nRead more about डावलच्या स्वप्नांत पतंगी\nसूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण - चार्ल्स कोरिया\nसूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण\nRead more about सूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण - चार्ल्स कोरिया\nमी आणि नाविक चिरतरुणी\nमी आणि नाविक चिरतरुणी\nRead more about मी आणि नाविक चिरतरुणी\nलेखक - अभिजीत अष्टेकर\n'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३\n'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३\nलेखक - ज्युनियर ब्रह्मे\nRead more about 'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३\nभारतीयांमधले हृदयविकार : गोषवारा आणि प्रतिबंधक उपाय\nभारतीयांमधले हृदयविकार : गोषवारा आणि प्रतिबंधक उपाय\nलेखक - मिलिन्द पद्‌की\nRead more about भारतीयांमधले हृदयविकार : गोषवारा आणि प्रतिबंधक उपाय\n- डॉ. गौतम पंगू, सदस्यनाम - भ्रमर\n\"मी धगधगतोय, हे संपूर्ण विश्वच धगधगतंय\" - कुमार शहानी\n\"मी धगधगतोय, हे संपूर्ण विश्वच धगधगतंय\" - कुमार शहानी\nभाषांतर - निहार सप्रे\nRead more about \"मी धगधगतोय, हे संपूर्ण विश्वच धगधगतंय\" - कुमार शहानी\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/school-outfit-dbt-headmaster-pune-municipal-corporation-department-of-education-student/", "date_download": "2018-08-22T03:06:11Z", "digest": "sha1:OLRQRZNHE2BLWGDBECC553WKTBFEKBVU", "length": 8737, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ मुलांसाठी साहित्य खरेदी मुख्याध्यापक करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“त्या’ मुलांसाठी साहित्य खरेदी मुख्याध्यापक करणार\nपुणे – महापालिका शाळांमधील ज्या मुलांकडे बॅंक खाती उघडण्यासाठी काहीच कागदपत्रे नाहीत, तसेच जी मुले संस्था आणि वसतिगृहात राहतात, त्यांच्यासाठीची शालेय साहित्य आणि गणवेश खरेदी मुख्याध्यापकांच्या मदतीने केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करणे सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.\nमहापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, अशा मुलांची संख्या जवळपास 450 ते 500 आहे. महापालिकेकडून यावर्षीपासून शालेय साहित्याची रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा केली जात आहे. त्यात बालवाडीपासून ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या 1 लाख मुलांचा समावेश आहे. हे काम सुमारे 95 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, मदरसा, रेनबो, घरटं प्रकल्प तसेच स्वधार या संस्थेसह आणखी काही संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांकडे बॅंक खाते नाही. तसेच खाते उघडण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रेही नाहीत. त्यामुळे अजून या मुलांना अनुदानाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. परिणामी, त्याच्याकडे शालेय साहित्यही नाही. त्यामुळे त्यांना साहित्य देण्यासाठी पालिकेकडून वेगवेगळ्या उपायांवर चाचपणी केली जात होती. त्यात अखेर मुख्याध्यापकांची मदत घेण्याच्या पर्यायावर एकमत झाले आहे.\nमहापालिकेने अन्य दोन पर्यायांची चाचपणी केली होती. त्यात या साहित्याची खरेदी महापालिकेने करावी, असा पर्याय होता. मात्र, पुन्हा त्यासाठी निविदा राबविल्यास “डीबीटी’ योजना अडचणीत आली असती. या बरोबरच प्रशासनाने ही मुले ज्या संस्थेत राहतात, त्या संस्थेच्या खात्यात पैसे देण्याबाबतही चाचपणी केली होती. मात्र, संस्था साहित्य घेईल का, नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे दुसरा पर्यायही मागे पडला, त्यामुळे पैसे मुख्याध्यापकांच्या खात्यात देऊन साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधरण क्षेत्रांतील वाळूवर “जलसंपदा’चा अधिकार\nNext articleसांगलीच्या कमळाच्या पाकळ्या साताऱ्यात उमलणार \nसिंहगड रस्त्यावर मेट्रो प्रकल्प अडचणीचाच\nभर पावसात खड्डे दुरुस्ती\nजमीन मालकांच्या हाती कवडीच येण्याचा दावा\nकेरळला मदतीसाठी नगरसेवक देणार दीड कोटी\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/maratha-kranti-morcha-transaction-13333", "date_download": "2018-08-22T04:12:20Z", "digest": "sha1:VBPWXXZY2JKY5RMLHYK2U7UPY3BC3NEM", "length": 16330, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha transaction उलाढाल कोटीच्या घरात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर - मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात १५ ऑक्‍टोबरला निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने होणारी उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. टी शर्ट, झेंडे, टोप्या, डिजिटल प्रिंटिंग, वाहनांवरील स्टीकर्स, भगव्या साड्या, भगवे फेटे आदी वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी गावागावांतील दुकाने सजली आहेत. मोठ्या जाहिरातींद्वारे या साहित्यांची विक्री सुरू आहे.\nकोल्हापूर - मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात १५ ऑक्‍टोबरला निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने होणारी उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. टी शर्ट, झेंडे, टोप्या, डिजिटल प्रिंटिंग, वाहनांवरील स्टीकर्स, भगव्या साड्या, भगवे फेटे आदी वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी गावागावांतील दुकाने सजली आहेत. मोठ्या जाहिरातींद्वारे या साहित्यांची विक्री सुरू आहे.\n‘ना नेता, ना घोषणा’ असे राज्यभर या मोर्चाचे स्वरूप आहे; पण मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत त्या टी शर्ट, बॅनरवरील मजकुराने लोकापर्यंत, शासनदरबारी पोचवाव्यात, मोर्चाचे लक्ष आपल्याकडे वेधले जावे, यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. त्यात मराठा समाजातील तरुण आघाडीवर आहेत. राज्यभर काळे टी शर्ट, त्यावर मराठा क्रांतीचे चिन्ह, डोक्‍यावर ‘मी मराठा’ लिहिलेली टोपी किंवा भगवा फेटा, भगव्या साडीतील महिला, गळ्यात भगवा स्कार्प, हातात झेंडा आणि मराठा समाजाच्या मागण्यांचे फलक असे चित्र राज्यभर पाहायला मिळाले.\nकोल्हापुरातही १५ ऑक्‍टोबरला यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नाही. राज्याचे लक्ष कोल्हापूरच्या मोर्चावर आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक मोर्चात सहभागी व्हावेत यासाठी गावागावांत जनजागृती बैठका सुरू आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्यांकडून टी शर्ट, टोप्या, स्कार्प, झेंडे आदी साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या शिवाय दुचाकीपासून ते मोठ्या वाहनांवर लावण्यात येणाऱ्या स्टीकर्सचीही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही चारचाकी वाहनांवर गेल्या पंधरा दिवसांपासूनच मोर्चाचे स्टीकर्स व भगवे ध्वज डौलाने फडकू लागले आहेत. या साहित्यांची मोठी उलाढाला बाजारात होत आहे.\nशहर व जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मोठमोठे डिजिटल फलक, स्वागत कमानीही उभारण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवापेक्षा जास्त प्रमाणात या फलकांसह कमानीवर डिजिटल प्रिंटिंगसाठी मागणी वाढली आहे. या क्षेत्रातील व्यावसायिकांनाही या निमित्ताने एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. याशिवाय काही नेत्यांनी पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पॅकेट्‌स, मोर्चाच्या मार्गावर सरबत, तसेच पाण्याचे स्टॉल्स उभे करण्याची घोषणा केली आहे. या निमित्ताने होणारी उलाढालाही मोठी असणार आहे. गेल्या महिन्यापासून ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत या मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यात किमान १०० कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.\nसंयोजनासाठीच ३५ लाखांचा खर्च\nमोर्चाच्या संयोजनासाठीच किमान ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नियोजन समितीकडून उघडण्यात आलेली कार्यालये, वॉर रूम, ठिकठिकाणी उभे केलेले डिजिटल फलक, गावागावांत जाऊन घेण्यात येणाऱ्या बैठका यांवरील खर्चाचाही यात समावेश असेल. मोर्चाच्या दिवशी ज्या ठिकाणी सांगता असेल त्या ठिकाणी उभारण्यात येणारे व्यासपीठ, स्पिकर्स, जनरेटरची सोय यांवरील खर्चही मोठा असणार आहे.\nगाणी, व्हिडिओ यांवरही खर्च\nया मोर्चासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी स्वतःहूनच तरुणांकडून होत आहे. समाजातील काही होतकरू तरुणांनी या मोर्चाशी संबंधित गाणी तयार करून त्याचा व्हिडिओही तयार केला आहे. यावर होणारा खर्चही वेगळाच आहे. व्हाट्‌स ॲपवर ही गाणी फिरत आहेत, तरी काहींच्या मोबाइलच्या रिंगटोनवरही हीच गाणी झाली आहेत.\nपुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली....\nपिण्याच्या पाण्याचे टॅंकर पावसाळ्यातही सुरूच\nपुणे - पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले, तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई जाणवत असून, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बारामती, दौंड...\nभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nसोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ...\nनियमित सेवा दिली तरच मिळते मानधन\nकोल्हापूर - गावात कोणत्या घरात गरोदर माता आहे ती शोधायची, चार-पाच किलोमीटरची रोज पायपीट करीत संबंधित गरोदर मातेची नोंद घेऊन तिला नियमित उपचार...\nकोल्हापूरची उद्योजकता हेच खरे नेतृत्व - गिरीश चितळे\nकोल्हापूर - उद्यमशील कोल्हापूरकरांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा ध्यास जपला. येथील उद्योजकांनी कोल्हापूरचे नाव जगभरात नेले. इथली उद्योजकता हेच जिल्ह्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/11-bike-seized-29333", "date_download": "2018-08-22T04:17:32Z", "digest": "sha1:D3INY6IEZZAYXJWOBAWVD5RNU6LKWTF5", "length": 11503, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "11 bike seized सराईत गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त | eSakal", "raw_content": "\nसराईत गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त\nमंगळवार, 7 फेब्रुवारी 2017\nपुणे - समर्थ पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याने बंडगार्डन, लष्कर, खडकमाळ आणि स्वारगेट परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.\nपुणे - समर्थ पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याने बंडगार्डन, लष्कर, खडकमाळ आणि स्वारगेट परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.\nशंकर भरत देवकुळे (वय 24, रा. बोरावके वस्ती, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे.\nवरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत केईएम रुग्णालयाच्या परिसरातून काही दुचाकी चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी न्यू नाना पेठेतील संतोष मनोज सकट यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने समर्थ पोलिसांनी नाकाबंदी करून शंकर देवकुळे या संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी देवकुळे हा पार्किंगमधील दुचाकी बनावट चावीच्या मदतीने चोरी करीत होता.\nपरिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि लष्कर विभागाचे सहायक आयुक्‍त नीलेश मोरे यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सतीश चव्हाण, उपनिरीक्षक नितीन अतकरे, कर्मचारी दत्तात्रेय येळे, सुशील लोणकर, संतोष काळे, सचिन शेजाळ, नीलेश साबळे, अनिल शिंदे, अजय शितोळे, साहिल शेख, नवनाथ भोसले आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i170521045511/view", "date_download": "2018-08-22T03:42:02Z", "digest": "sha1:TIVLRLAD3EPZVAVSYOVKUITAOODSCISE", "length": 10584, "nlines": 211, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मध्वमुनीश्वरांची कविता", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\nपदे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nमध्वमुनीश्वरांची कविता - गणपतीचीं पदें\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद १ ते १०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ११ ते २०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद २१ ते ३०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ३१ ते ४०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ४१ ते ५०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ५१ ते ६०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ६१ ते ७०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ७१ ते ८०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ८१ ते ९०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद ९१ ते १००\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद १०१ ते ११०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीरामाचीं पदें - पद १११ ते १२४\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nहनुमानाचीं पदें - १ ते ३\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nश्रीकृष्णाचीं पदें - पदे १ ते १०\nश्रीकृष्णाचीं पदें - पदे ११ ते २०\nश्रीकृष्णाचीं पदें - पदे २१ ते ३०\nश्रीकृष्णाचीं पदें - पदे ३१ ते ४०\nश्रीकृष्णाचीं पदें - पदे ४१ ते ५०\nश्रीकृष्णाचीं पदें - पदे ५१ ते ६०\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/planning-to-take-ipl-overseas-says-rajiv-shukla-1684427/", "date_download": "2018-08-22T04:26:16Z", "digest": "sha1:JSPIUCTWP5YEWNPKDGBSW6UKYEZEPGYA", "length": 11550, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Planning to take IPL overseas says Rajiv Shukla| आखाती देश युरोपात बीसीसीआय करणार आयपीएलचा प्रसार | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nआखाती देश – युरोपात बीसीसीआय करणार आयपीएलचा प्रसार\nआखाती देश – युरोपात बीसीसीआय करणार आयपीएलचा प्रसार\nराजीव शुक्लांनी दिलेली माहिती\nभारत आणि नजिकच्या देशांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेल्या ‘आयपीएल’ने भविष्यकाळासाठी रणनिती ठरवलेली आहे. आगामी वर्षांमध्ये आयपीएल अमेरिका, युरोप आणि आखाती देशांमध्ये आयपीएलचा प्रसार करण्याच्या तयारीत आहे. भारतात ज्या शहरांमध्ये आयपीएलचं आयोजन होतं नाही, तिकडे आम्ही फॅन पार्क उभारतो. या माध्यमातून सुमारे २० ते ३० हजार लोकं सामन्यांना आनंद घेतात. हाच प्रकार आम्ही भविष्यात परदेशांमध्ये आजमावून पाहणार आहेत. असोसिएट प्रेसला दिलेल्या माहितीत राजीव शुक्ला यांनी माहिती दिली आहे.\nदहा हंगाम पूर्ण झाल्यानंतर अकराव्या हंगामातील सामन्यांनाही प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली आहे. इंग्लिश प्रिमीअर लीग नंतर सर्वाधिक प्रेक्षक पसंती मिळणारी आयपीएल ही दुसरी लीग असल्याचं मत नुकतच आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे परदेशात आयपीएलचा प्रसार केल्यास, क्रिकेटला त्याचा फायदाच होणार असल्याचं मत शुक्ला यांनी व्यक्त केलं. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलच्या प्रक्षेपण हक्कांसाठी वाहिन्या ज्या प्रकारे पैसा ओतत आहेत ते पाहता परदेशातही आयपीएलला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचं मत शुक्ला यांनी व्यक्त केलंय.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअरबाज खानच्या सट्टेबाजीशी आमचे काही देणे-घेणे नाही – IPL चेअरमन\nBLOG: आयपीएल समालोचकांची शब्दसंपदा आणि ‘ट्रोल’भैरव\nआयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन\nIPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…\nआयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/healthy-summer-foods-to-add-to-your-diet-1218916/", "date_download": "2018-08-22T04:28:34Z", "digest": "sha1:MZIUWEYIH6DCGSIOE7U7QDWIGULTBRQ4", "length": 11237, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उष्णतेवर मात | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nबरेच पदार्थ उन्हाळ्यातील खास असे आपण रोजच्या आहारात वापरतो.\nबरेच पदार्थ उन्हाळ्यातील खास असे आपण रोजच्या आहारात वापरतो. हे पदार्थ अगदी पूर्वीपासून घराघरातून वापरले जातात आणि ते ऋतुनुसार योग्य पण आहेत. सर्व पदार्थाचा उद्देश हा बाहेरील उष्णतेपासून शरीराचे रक्षण करणे हाच आहे.\nगुलकंद : गुलाबपाकळी आणि खडीसाखर यांपासून गुलकंद बनविला जातो. प्रवाळ इत्यादी पदार्थ त्यामध्ये असतात/ नसतात. गुलकंद दुधातून किंवा तसाच घेऊ शकतो. पित्ताच्या तसेच उष्णतेच्या तक्रारी दूर होतात.\nकैरीचे पन्हे : कैऱ्या उकडून पन्हे बनविले जाते. पन्ह्य़ामुळे शरीरातील उष्णता कमी होते. उन्हातून आल्यावर जरूर पन्हे घ्यावे. चहा, कॉफी किंवा इतर थंड पेयांपेक्षा पन्हे फायदेशीर ठरते.\nमोरावळा : आवळा पाकात मुरवून मोरावळा बनविला जातो. सर्व प्रकारचे उष्णतेचे, पित्ताचे विकार याने कमी होतात. घेण्याचा कालावधी सकाळी उपाशी पोटी असले तर जास्त उत्तम.\nसोलकढी : नारळाचे दूध व कोकम यांपासून सोलकढी बनवितात. दोन्ही पदार्थ पित्तशामक आहेत. रोजच्या आहारातही वापरल्यास उत्तम.\nकाकडी-कोशिंबीर : पाण्याचा अंश काकडीमध्ये जास्त असल्यामुळे काकडीचा वापर जास्त करावा. रोजच्या जेवणामध्ये काकडी, कोथिंबीर घ्यावी.\nकोहळा : पाण्याचे प्रमाण कोहळ्यामध्ये जास्त असते व अतिशय थंड असतो. कोहळ्याची\nखीर, पाक, वडय़ा इत्यादी अनेक प्रकार कोहळ्यापासून बनविता येतात. उष्णतेमुळे येणारी रुक्षता, कडकी, अशक्तपणा कोहळ्यामुळे दूर होतो. पित्तामुळे होणाऱ्या डोळ्यांचा व हातापायांचा दाह याने कमी होतो.\nडॉ. सारिका सातव, आहारतज्ञ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/science-and-technology/adhaarcard-linking-to-facebook-is-mandatory/", "date_download": "2018-08-22T03:41:53Z", "digest": "sha1:TGQQNGC2G7DPBNTGOZTPVGFOI6QJ6YSH", "length": 6303, "nlines": 53, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "...तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार ...", "raw_content": "\nHome सायन्स & टेक्नोलॉजी …तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …\n…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …\nकेंद्र सरकारच्या अनेक सेवांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आता फेसबुकलाही आधार कार्ड लिंक करावे लागणार, अशी भीती निर्माण करणारा बदल फेसबुकने केला आहे. आता फेसबुकवर नवे अकाऊंट काढणाताना युझर्सचे नाव आधारप्रमाणे आहे का, याबाबत प्रश्न फेसबुकद्वारे विचारला जात आहे.\nसोशल मीडियावर खरे नाव टाकण्यासाठी युझर्सला उद्यकुक्त करण्यासाठी फेसबुकने प्रथमच आधारच्या पर्यायाचा उपयोग केला आहे. फेसबुकचे भारतात दरमहिन्याला २१७ मिलियन युझर्स सक्रिय असतात. त्यापैकी २१२ मिलियन युझर्स हे स्मार्टफोनच्या माध्यमातून सक्रिय असतात. तर जगभरात फेसबुकचे २.१ बिलियन युझर्स सक्रिय असतात. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉटसअॅप या सोशल मीडियावर २०० मिलियन युझर्स भारतात सक्रिय असतात.\nफेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले, की प्रादेशिक भाषांमध्ये युझर्सचे अकाऊंट काढताना त्यांच्या आधारवरील नाव हे उपयुक्त ठरते. युझर्सच्या मित्रांना नवे अकाऊंट काढणाऱ्याला शोधणे सोपे जाते. हे अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nसोशल मीडियात जगभर दबदबा असणारे फेसबुकने अद्याप आधार क्रमांकाचा फॉर्म भरताना पर्याय दिला नाही. मात्र येत्या काळात हा पर्याय दिला तर युझर्सच्या त्रासात भर पडणार आहे.\nदरम्यान केंद्र सरकारने डिजीटल क्रांतीसाठी नागरिकांना बॅंकेसारख्या विविध सेवांसाठी आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारने नागरिकांना त्यांची बॅंक खाती, पॅन, मोबाईल अशा विविध सेवांसाठी आधार लिकं करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे.\nPrevious articleहि चूक कधी करू नका नाहीतर पटलेली गिर्लफ्रेंड पण तुम्हाला सोडून जाईल ..जाणून घ्या नक्की काय आहे \nNext articleतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत …\nया अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगुलवर चुकूनही सर्च करु नका…\nपाण्यात किंवा पावसात फोन भिजल्यास लगेचच करा ‘ही’ 5 कामं..\nअसे यूट्युबवर कमावतो महिन्याला ७ लाख रुपये ..\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर..\nहॅंग होणाऱ्या स्मार्टफोनला करा हा उपाय.. फोन होईल नवा…\nइयत्ता दहावितल्या रमेशची कमाल… गुगलनेही केला सलाम..बघा काय केलाय मुलानं …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_2649.html", "date_download": "2018-08-22T03:34:36Z", "digest": "sha1:VVBM57VCLN2FWJSZ4ML6QJQK2AD5CGOK", "length": 12028, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६ - तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६ - तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशहाजीराजे पकडले गेले होते. त्यांच्या हातापायात बेड्या होत्या. त्यांना मदुराईहून विजापूरला आणलं अफझलखानानं शहाजीराजांना मकई दरवाजाने विजापूर शहरांत आणलं. अन् भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून मिरवित नेलं. त्यांच्या हातापायात बेड्या होत्याच. या अशा अपमानकारक स्थितीतच अफझलखान शहाजीराजांची या भर वरातीत कुचेष्टा करीत होता. तो मोठ्याने शहाजीराजांना उद्देशून म्हणत होता.\n' ये जिंदाने इभ्रत है\nखान हसत होता. केवढा अपमान हा राजांना ते सहन होत नव्हतं. पण उपाय नव्हता. राजे स्वत:च बेसावध राहिले अन् असे कैदेत पडले. जिंदाने इभ्रत राजांना ते सहन होत नव्हतं. पण उपाय नव्हता. राजे स्वत:च बेसावध राहिले अन् असे कैदेत पडले. जिंदाने इभ्रत म्हणजे मोठ्या मानाचा कैदी. शिवाजीराजे स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते. त्यांनी बंड मोडले होते. म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी म्हणजे मोठ्या मानाचा कैदी. शिवाजीराजे स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते. त्यांनी बंड मोडले होते. म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी आता शिक्षाही तशीच वाट्याला येणार. हे उघड होतं. सत् मंजिल या एका प्रचंड इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद आदिलशहाने डांबलं. आता भविष्य भेसूर होतं. मृत्यू\nआणि उमलत्या कोवळ्या स्वराज्याचाही नाश जिजाऊसाहेब यावेळी राजगडावर होत्या. शहाजीराजांच्या कैदेची बातमी त्यांना समजली , त्याक्षणी त्यांच्या मनात केवढा हलकल्लोळउडाला असेल जिजाऊसाहेब यावेळी राजगडावर होत्या. शहाजीराजांच्या कैदेची बातमी त्यांना समजली , त्याक्षणी त्यांच्या मनात केवढा हलकल्लोळउडाला असेल गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्तांनी उडविलेली त्यांना माहीत होती. प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते. आता शहाजीराजांना जिवंत सोडवायचं असेल , तर एकच मार्ग होता.आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्तांनी उडविलेली त्यांना माहीत होती. प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते. आता शहाजीराजांना जिवंत सोडवायचं असेल , तर एकच मार्ग होता.आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं. स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं. शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्यादीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. (दि. ८ ऑगस्ट १६४८ )\nअन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणीसंतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता , नाही का \nपण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता मुघलबादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता.\nराजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की, शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचाकायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.\nहे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वषीर्चं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारणसमोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती.\nमुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकंपिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकटझाली. मनगटातलं पोलादी सार्मथ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपचं. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहूनइतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/low-rainfall-record-during-july-and-august-in-mumbai-1135685/", "date_download": "2018-08-22T04:28:24Z", "digest": "sha1:WDBC4456DHOPGDM2CKQXOVYPNVWBRIQV", "length": 13082, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पावसाचा विक्रमच पण आता नीचांकी | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nपावसाचा विक्रमच पण आता नीचांकी\nपावसाचा विक्रमच पण आता नीचांकी\nऑक्टोबरच्या उन्हाच्या झळा ऑगस्टमध्येच बसण्याची वेळ सध्या मुंबईकरांवर आली आहे. दोन-तीन दिवस संततधार लागून संपूर्ण शहराचा व्यवहार ठप्प करणाऱ्या पावसाची मुंबईकरांना सवय.\nऑक्टोबरच्या उन्हाच्या झळा ऑगस्टमध्येच बसण्याची वेळ सध्या मुंबईकरांवर आली आहे. दोन-तीन दिवस संततधार लागून संपूर्ण शहराचा व्यवहार ठप्प करणाऱ्या पावसाची मुंबईकरांना सवय. पण आताशा एखादी सरही समाधान देऊन जात आहे. मुंबईकरांना जाणवणारे हे वास्तव हवामान खात्याच्या नोंदींमधूनही समोर येत आहे. जूनमध्ये सर्वाधिक पावसाचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या पावसाने जुल आणि ऑगस्टमध्ये नीचांक गाठून वेगळे विक्रम करण्याचे ठरवले आहे.\nदेशाच्या इतर भागांतील उणीव थोडीफार भरून काढणाऱ्या पावसाने राज्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. त्यात मुंबईसारखा अतिपावसाचा प्रदेशही सुटलेला नाही. एकाच दिवसात शंभर मिमीहून अधिक पाऊस नोंदवण्याची सवय असलेल्या हवामान खात्याच्या पर्जन्यजलमापकात एक मिमीची पातळी ओलांडण्याएवढेही थेंब जमा होत नाहीत. ऑगस्टमध्ये किमान दहा दिवस ही परिस्थिती होती. आताही अवघे चार दिवस शिल्लक असताना ऑगस्टमधील पावसाचे प्रमाण अवघे ११८.५ अंश से. झाले आहे. ऑगस्टमधील पावसाची सरासरी ५३० मिमी आहे. म्हणजे सरासरीपेक्षा अवघा २२ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या साठ वर्षांत १९७२ या वर्षांचा अपवाद वगळता कोणताही ऑगस्ट महिना एवढा कोरडा गेलेला नाही. त्यातही गेल्या वीस वर्षांत फक्त १९९९ मध्ये ऑगस्टमध्ये पावसापेक्षा उन्हाचा ताप अधिक झाला होता.\nजुलमध्येही पावसाने ओढ दिली. खरे तर हा महिना सर्वाधिक पावसाचा. या महिन्यात मुंबईत सरासरी ८०० मिमी पाऊस पडतो. देशातील निम्म्याहून अधिक ठिकाणी एवढा पाऊस वर्षभरातही पडत नाही. मात्र या वेळी मुंबईला या पावसाची उणीव भासली. जुलमध्ये अवघा ३५९ मिमी पाऊस पडला. म्हणजे या सरासरीच्या निम्म्याहून कमी. याआधी फक्त दोनच वेळा यापेक्षा कमी पावसाच्या जुलत ही नोंद झाली आहे. जूनमधील सर्वाधिक पावसाच्या विक्रमासोबतच जुल आणि ऑगस्टमधील नीचांकही या वर्षांच्या नावावर जमा होण्याची चिन्हे आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजाणून घ्या पालघर जिल्ह्यात कुठल्या भागात किती पाऊस\nमुंबई, नवी मुंबईत पावसामुळे वेगवेगळया दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू\nभारताचे कमनशीब; वरुणराजाची इंग्लंडवर मेहेरनजर\n रविवारी मुंबईच्या समुद्रात उसळणार उंच लाटा\n हवामान विभागाचा वीकएण्डला मुसळधार पावसाचा इशारा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9-2/", "date_download": "2018-08-22T03:06:45Z", "digest": "sha1:O4CAVU7IWFFNT7FY7ZOAZY2B4S3NERR6", "length": 5717, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिखलीत विवाहितेची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – माहेराहून पैसे आणण्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. चिखलीतील सोनवणे वस्ती येथे ही घटना घडली.\nदिपाली प्रदीप अहिरे (वय-27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेचे भाऊ संदीप जाधव (वय-31, रा. म्हात्रे वस्ती, पश्‍चिम ठाणे, जि. ठाणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nत्यावरून तिचा पती प्रदीप बळीराम अहिरे (रा. शाईन सिटी, सी/605, सोनवणे वस्ती, चिखली), सासरा बळीराम अहिरे, सासू लताबाई अहिरे, नणंद मनिषा बोरसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती प्रदीप आणि सासरची मंडळी सतत दिपालीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला टोचून बोलत असत. त्याचप्रमाणे माहेराहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ करत असत. त्यामुळे अखेर तिने मृत्यूला कवटाळले. पोलीस उपनिरीक्षक आर. एम. भोये तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleअज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-industry-aurangabad-77585", "date_download": "2018-08-22T04:19:52Z", "digest": "sha1:74F7FTA3OCWV6D2WJ4WKE6VLK5GH7WHK", "length": 12019, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news industry in Aurangabad औरंगाबादेत उद्योगांची वाढ अटळ : देसाई | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेत उद्योगांची वाढ अटळ : देसाई\nसोमवार, 16 ऑक्टोबर 2017\nआगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अपरिहार्य होणार असून इ वाहनांच्या संशोधनात सध्या कंपन्यांनी मोठी ताकद झोकली आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांसाठी ऑटो उद्योगात आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठी संधी आहे असे श्री. देसाई यांनी सांगितले.\nऔरंगाबाद : व्हेंडर एकोसिस्टिम विकसित करून उभी राहिलेली औरंगाबादेतील औद्योगिक वसाहत हे दुर्मिळ उदाहरण आहे. येथे उद्योगांचा विकास अटळ असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले केले.\nसीएमआयएच्या वतीने आयोजित देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरच्या भूमिपूजन प्रसंगी ते शेंद्रा येथे बोलत होते. ते म्हणाले, औरंगाबाद आणि या लागत असलेली एकोसिस्टिम आणि व्हेंडरची यंत्रणा उत्तम विकसित झाली आहे. येथील विकास पाहून मोठ्या उद्योगांना यावेच लागणार असल्याचे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. सिडपार्क तयार कारण्यासाठीही सरकारने जालना येथे पुढाकार घेतला आहे. स्वीडन येथील तीन दिवसाच्या दौऱ्यात आपण आणि मुख्यमंत्र्यांनी पुरेपूर मार्केटिंग केले आहे असे सांगत तेथे नेमक्या कोणत्या कंपन्यांशी वैयक्तिक चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितले नाही. येथील औद्योगिक वसाहतीच्या अनेक अडचणी आहेत. त्या केवळ एक बैठकीत संपणार नाही तर त्यासाठी आराखडा आणि पाठपुरावा करून मार्गी लावू असे देसाई यांनी पुढे सांगितले.\nआगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अपरिहार्य होणार असून इ वाहनांच्या संशोधनात सध्या कंपन्यांनी मोठी ताकद झोकली आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांसाठी ऑटो उद्योगात आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठी संधी आहे असे श्री. देसाई यांनी सांगितले.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-phaltan-sand-mafia-attempts-murder-talathi-79723", "date_download": "2018-08-22T04:19:38Z", "digest": "sha1:UDU7EFWRHKSRB4BJILJYE7ZBBDFODZV5", "length": 12125, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news phaltan sand mafia attempts to murder talathi वाळू उपसा करणाऱ्यांकडून तलाठ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nवाळू उपसा करणाऱ्यांकडून तलाठ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nवारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका तलाठी संघ लेखनी बंद आंदोलन करणार आहेत.\nफलटण शहर : आदर्की (ता. फलटण) येथे अवैद वाळू उपसा करणाऱ्यांनी तलाठ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फलटण - आदर्की रस्त्यावर (ता. २८) रोजी रात्री साडेसात वाजणेच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर भरारी पथकाने अडविले. यावेळी संजय पवार, धनंजय कदम, प्रशांत भुजबळ, बाबू पवार व इतर ३ जणांनी भरारी पथकातील तलाठी यांना मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. व जखमी अवस्थेतील तलाठी किशोर वाघ यांना मारहाण करून नजीकच्या नाल्यात फेकून दिले.\nसदर घटनेबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका तलाठी संघ लेखनी बंद आंदोलन करणार आहेत. तर वाळू माफियांवर एमपीडीए कलम व मोका अंतर्गत संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावा यासाठी आज सकाळी ११ वा लेखनी बंद आंदोलनाचे निवेदन तहसिलदारसो फलटण यांना देण्यात येणार आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nरद्द नोटांची मोजणी संपता संपेना\nपुणे अन्‌ सुरतचं नेमकं काय बिघडलंय\nउसाच्या एफआरपीत २०० रुपये वाढवा - कृषिमूल्य आयोग\nशेट्टी पुन्हा खासदार नसतील - हिंदूराव शेळके\nसरकार म्हणजे आंधळ्याची वरात, बहिऱ्याच्या घरात : हर्षवर्धन पाटील\nवर्चस्वाच्या लढाईत होतोय बिबट्यांचा मृत्यू\nइराण-सौदी अरेबियामध्ये पेटलेल्या आगीत सापडलेला पाकिस्तानी सरसेनापती\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/std-xi-admission-process-commences-next-week-in-pune-1234475/", "date_download": "2018-08-22T04:22:23Z", "digest": "sha1:CAM2I6OX3LBCX2VCBEMNEISIPTNAT56A", "length": 15598, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुण्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवडय़ापासून | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nके.जी. टू कॉलेज »\nपुण्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवडय़ापासून\nपुण्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवडय़ापासून\nछापील माहिती पुस्तके शुक्रवापर्यंत हाती येणार असून पुढील आठवडय़ांत ती शाळांमध्ये वितरित करण्यात येतील.\nपुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी अद्यापही एक आठवडा जाणार असून पुढील आठवडय़ापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये माहितीपुस्तके मिळणार आहेत. या वर्षी अल्पसंख्याक कोटा, व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा यांतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही माहितीपुस्तके घेऊन ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nगेल्या दोन वर्षांपासून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणारी अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया या वर्षी रेंगाळली आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्जाचा पहिला भाग दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात येत होता. त्यामुळे निकालानंतर येणारा ताण कमी झाला होता. मात्र या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास अजूनही साधारण एक आठवडा जाणार आहे. माहितीपुस्तकाची किंमत शंभर रुपये ठेवण्यात आली आहे. माहिती पुस्तकाबरोबरच विद्यार्थ्यांना लॉग इन, पासवर्डही मिळणार आहे.\nया वर्षीही अल्पसंख्याक कोटा, व्यवस्थापन कोटय़ातील जागांचा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आलेला नाही. मात्र या कोटय़ांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर ऑनलाइन प्रवेश द्यायचे आहेत. मात्र विद्यार्थ्यांचा लॉग इन आयडी असल्याशिवाय कोटय़ातूनही शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत.\nछापील माहिती पुस्तके शुक्रवापर्यंत हाती येणार असून पुढील आठवडय़ांत ती शाळांमध्ये वितरित करण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये माहितीपुस्तके मिळू शकतील, असे केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी मंगळवारी सांगितले. प्रवेश प्रक्रियेचे माहितीपुस्तक पाहण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nविद्यार्थ्यांनी खासगी शिकवण्या किंवा सायबरकॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू नये, तर तो शाळेतूनच भरण्यात यावा, अशी सूचना अकरावी केंद्रीय समितीने माहितीपुस्तकांत दिली आहे. मात्र त्यासाठी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना शाळा साहाय्य करणार का, सुट्टीत अर्ज भरायचा असल्यास त्यासाठी शाळा आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार का, असा प्रश्नही निर्माण होतो आहे. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी शाळाप्रमुखांनी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.\nगेल्यावर्षी सरसकट शहरासाठी प्रवेश प्रक्रिया घेतल्यानंतर आता पुन्हा या वर्षी विभागवार केंद्रानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालये ९ भागांत विभागण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय देताना विभागानुसार प्राधान्यक्रम द्यावेत, असे समितीकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक विभागांत मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात येणार असून त्याची यादीही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मदतकेंद्र कार्यरत होणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nउरणमधील ११ वीचा प्रवेश सुखकर होणार\n..विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक महाविद्यालयात अर्ज भरण्याची कसरत\nशहरबात : प्रवेशाचे त्रांगडे कायमच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1191111", "date_download": "2018-08-22T03:29:49Z", "digest": "sha1:HJ6TBGLDQHNSZK6VRQE5CG6ZQM7TTGM6", "length": 1733, "nlines": 21, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "साम्मन: 301 पृष्ठासाठी त्यामध्ये एका जागेसह पुनर्निर्देशित करणे", "raw_content": "\nसाम्मन: 301 पृष्ठासाठी त्यामध्ये एका जागेसह पुनर्निर्देशित करणे\nमला क्लाएंटच्या जुन्या टेम्प्लेट-आधारित साइटवरील काही पृष्ठे आहेत ज्यात त्यांच्यात मोकळी जागा आहे. उदाहरणार्थ, पृष्ठांपैकी एक असे दिसते:\nउदाहरण. कॉम / पृष्ठ. php\nमी विचार करतोय की htaccess 301 पुनर्निर्देशित करण्याचा योग्य मार्ग म्हणजे असे काहीतरी समाविष्ट करणे आहे:\nपुनर्निर्देशन 301 / पृष्ठ. php domain_name = उदाहरण. कॉम & दृश्य = गॅलरी% 20% 26% 20 बातम्या http: // www. उदाहरण. कॉम / गॅलरी /\nजिथे नवीन पृष्ठ आहे:\nउदाहरण. कॉम / गॅलरी\nहे बरोबर आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-22T03:05:26Z", "digest": "sha1:RYMLX4FSB3QPWDMMYSH27DN3YZI2JMJZ", "length": 6912, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केस कापल्यानंतर किम कार्देशिया नर्व्हस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेस कापल्यानंतर किम कार्देशिया नर्व्हस\nरिऍलिटी शो स्टार किम कार्दशियांने नुकतेच आपले केस कापून बारीक केले आहेत. पण आता ती या कापलेल्या केसांमुळे खूपच नर्व्हस झाली आहे. या बारीक केसांमुळे आपण सेक्‍सी दिसत नसल्याचे तिला वाटायला लागले आहे. आपल्या कापलेल्या छोट्या केसांमुळे लोक आपल्याबद्दल काय काय बोलू लागले आहेत, हे तिने आपल्या स्नॅपचॅट अकाऊंटमध्ये लिहीले आहे.\n“मी माझ्या केसांना खूप जपत असे. मी छान दिसत असेनही कदाचित. पण सेक्‍सी दिसत नाही, हे निश्‍चित.’ असे तिने म्हटले आहे. यानंतर आपले केस पुन्हा पहिल्यासारखे वाढण्याची आपण वाट बघणार असल्याचे तिने ट्‌विटर अकाउंटमध्येही लिहीले आहे. तिच्या लांब केसांचा तिला एवढा लळा होता, तर तिने ते कापायचा निर्णय कशासाठी घेतला तिला कोणी काही जबरदस्ती थोडीच केली होती. किम स्वतःला लाजाळू म्हणवते मात्र सोशल मिडीयावर तिने स्वतःचे बिकीनीतले फोटो शेअर केले आहेत. विरोधाभास किममध्ये पुरेपूर आहे, हे निश्‍चित.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड\nNext article9 किलो सोने घेऊन चित्रपट निर्माता “वंटास’\nअक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स\nआलिया आणि रणबीरच्या अफेअरचा सिद्धार्थ मल्होत्राला त्रास\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T03:12:56Z", "digest": "sha1:OMSKYAGMXF2QCZWC763HKQ4BEA4QXRZ4", "length": 8027, "nlines": 22, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ फेब्रुवारी - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ फेब्रुवारी\n< श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने\n←= श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ फेब्रुवारी\nसाहित्यिक = श्रीब्रह्मचैतन्य महाराज\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ फेब्रुवारी→\n4523श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनेश्रीब्रह्मचैतन्य महाराज\nआनंद हवा असेल तर नाम घ्यावे.\nशरीरस्वास्थ्याला लागणार्‍या शरीरातल्या द्रव्यांत जेव्हा कमी-अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीरस्वास्थ्य बिघडते; त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध की, ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे, ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो; पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. 'खावे, प्यावे आणि मजा करावी' हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते, पण त्यामध्ये मोठा दोष असा की, ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही; कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली, की याची मजा गेली उलट, येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी पाचच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासन्‌तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो, तसेच इथे आहे. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे.\n'सदा सर्वदा योग तुझा घडावा' असे श्रीसमर्थांनी मागितले. याचे कारण हेच की, जिथे भगवंत तिथे आनंदीआनंद असतो. व्यापारी लोक 'आज रोख, उद्या उधार' अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही 'आनंद रोख, दुःख उधार' अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on १६ सप्टेंबर २०१६, at १७:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/nipun-dharmadhikari-tweeted-sarcastically-municipal-corporation-119869", "date_download": "2018-08-22T04:04:14Z", "digest": "sha1:LO3CD3APYCKJ2UPDDNGZBAI4BDEIPCZI", "length": 12023, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nipun dharmadhikari tweeted sarcastically to municipal corporation निपुण धर्माधिकारीने ट्विट करुन विनोदी शैलीत महापालिकेला मारला टोमणा | eSakal", "raw_content": "\nनिपुण धर्माधिकारीने ट्विट करुन विनोदी शैलीत महापालिकेला मारला टोमणा\nसोमवार, 28 मे 2018\nपुण्यातील निपुण धर्माधिकारीच्या घराजवळ काही दिवसांपूर्वीच गतिरोधक बांधण्यात आला. परंतु त्याची रचना मात्र अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली. गतिरोधकाची उंची गरजेपेक्षा जास्तच वाढवली आहे. याचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे.\nपुण्यातील निपुण धर्माधिकारीच्या घराजवळ काही दिवसांपूर्वीच गतिरोधक बांधण्यात आला. परंतु त्याची रचना मात्र अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली. गतिरोधकाची उंची गरजेपेक्षा जास्तच वाढवली आहे. याचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे.\nनिपुणला देखील त्याचा त्रास होणे सहाजिक आहे. महापालिकेच्या या ढोबळ कारभारावर निपुणने स्वतःच्या शैलीत टिका केली. \"आमच्या घरापाशी नवा स्पीडब्रेकर बांधला आहे. सकाळी त्यावर खूप लोक फिरायला जातात. वरुन व्ह्यु फार चांगला आहे अस ऐकलंय.\" , असा टोमणा निपुणने पुणे महापालिकेला मारला. वैयक्तीत ट्विटर अकांउटवरुन त्याने असे ट्विट करत महापालिकेला विनोदी शैलीत सुनावले. त्याच्या ट्विटवर फॉलोअर्सनी देखील याविषयी प्रतिकिया देत महापालिकेच्या कामकाजावर टिका केली.\nसध्या पुण्यात बऱ्याच ठिकाणी हेच चित्र दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी नवे गतिरोधक बांधण्यात आले. मात्र अशास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या गतिरोधकची उंची गरजेपेक्षा जास्तच वाढवली जाते. या उंच गतिरोधकामुळे वाहनचालकांना त्रास होतो. वेगवान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले हे गतिरोधक आता वाहनचालकांसाठी त्रासरदायक ठरत आहे. कित्येक ठिकाणी तर नुकतेच बांधलेले गतिरोधक पुन्हा काढताना दिसत आहे. पुणे महापालिकेच्या अशा कामकाजावर आता सेलिब्रेटी देखील व्यक्त होत आहे.\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nऍल्युमिनियमची लालपरी होणार इतिहासजमा\nऔरंगाबाद - काळाची पावले ओळखत एसटीने नवीन बदल स्वीकारला आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून असलेली ऍल्युमिनियम बांधणीची बस (लालपरी) आता इतिहासजमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/!-3768/", "date_download": "2018-08-22T04:34:07Z", "digest": "sha1:455IZU5NXG4565CMREHA7SXWQOUHYYLP", "length": 5723, "nlines": 100, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-सात …!", "raw_content": "\nया विषयावर आजपर्यंत खुप जणांनी लिहीलेय, खुप सुंदर लिहीलेय. त्या सात महावीरांची\nआठवण आजही आपल्याला निष्ठेचे महत्व शिकवते. आपल्या राजाची मर्जी राखण्यासाठी\nप्राणाचीही पर्वा न करता शत्रुवर तुटून पडणार्‍या सरसेनापती प्रतापराव उर्फ कुडतोजी गुर्जर आणि त्यांच्या त्या सहा अनाम सरदारांना माझा त्रिवार मुजरा \nजाहली चुक, क्षुब्ध राणा हे पाप घडले कसे \nटाकली मांड झणी, झळके तेग तेज मावळी\nशिणवट्याचे नुरले भान, घ्यावया प्राण शत्रुचे\nतमा नसे मृत्युची, रायाची अपमर्जी जाहली\n………… तो एकच अमुचा देव करु कसा राजी\nयल्गार जाहला, फडकले निशाण रणरागाचे\nदिग्मुढ झाला अरि, उसळले अश्व रणवीरांचे\nकशी जाहली गफलत दुखावले आमचे धनी\nआता विजय अंती…, वा पडेल मस्तक रणी\n…………मारु अथवा मरु हा अट्टाहास तो मनी \nलागले वेड सुडाचे, गनिम तो जळी-स्थळी\nराहील रिते म्यान जोवरी मिळे शत्रुचा बळी\nना बळ सेनेचे सवे, ना तय्यारी हत्यारांची\nजिवे मारुन गनिमास..,दाखवु तोंड रायास\n…………मरणातेही जिंकु ही जिद्द एक ती उरी \nलाजली वीज, झळकले तेज वीरांचे रणांगणी..\nउसळले मेघ, कडाडे तेज, गनिमास भरे कापरे\nदरारा मृत्यूसही तयांचा, काळ स्तब्ध त्या क्षणी\nवणव्यात तळपली ज्योत, समशेर नभातुन फिरे\n……..अमर जाहले सात, उधळीले प्राण त्वये झणी \nकळता वार्ता बलिदानाची, सुन्न जाहले स्वराज्य\nनमला माथा, पडले खांदे , पाणावले नेत्र शिवबाचे\nकसे स्वराज्या खांब लाभले, ते महावीर बलिदानी\nहि वेडी निष्ठा मम सावल्यांची, श्वास कोंडले आमचे\n………..पराक्रमाची शर्थ जाहली, स्मरण सप्त-सुर्यांचे मनी\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nलाजली वीज, झळकले तेज वीरांचे रणांगणी..\nउसळले मेघ, कडाडे तेज, गनिमास भरे कापरे\nदरारा मृत्यूसही तयांचा, काळ स्तब्ध त्या क्षणी\nवणव्यात तळपली ज्योत, समशेर नभातुन फिरे\n……..अमर जाहले सात, उधळीले प्राण त्वये झणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.desievite.com/invitation-blogs/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T03:04:40Z", "digest": "sha1:HQ2NXKIFCWQ4WE7QU3BVZ4PL3HGYZGRY", "length": 4133, "nlines": 94, "source_domain": "www.desievite.com", "title": "गोकुळाष्टमी", "raw_content": "\nश्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी एकत्र कालविणे. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्यांचा काला केला व सर्वांसह तो खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. दहीहंड्या फोडत दहिकाल्याचा उत्सव साजरा करतात. दुधादह्याची हंडीग्रामदेवते समोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळीं बांधून सजवली जाते. पुजा, गार्‍हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blogs_details/162-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4+%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A+%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%95+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80+%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE+%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E2%80%A6+", "date_download": "2018-08-22T03:51:15Z", "digest": "sha1:MMNTAHNHE5LHBUVZ6XVJH7GV62D2I4TZ", "length": 8986, "nlines": 68, "source_domain": "snehalniti.com", "title": "बिझनेसमन मुकेश अंबानींबाबत कुणालाच ठाऊक नाही अशा गोष्टी…", "raw_content": "\nबिझनेसमन मुकेश अंबानींबाबत कुणालाच ठाऊक नाही अशा गोष्टी…\nबिझनेसमन मुकेश अंबानींबाबत कुणालाच ठाऊक नाही अशा गोष्टी…\nआज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)ची 41 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीचे मुख्य आकर्षण होते रिलायन्सचे प्रोडक्ट जिओचा विस्तार... कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर मुकेश अंबानींनी यावेळी ब्रॉडबॅन्ड सर्व्हिस 'जिओगिगाफायबर' आणि 'जिओफोन 2' या दोन सेवा सुरु केल्याचे सांगितले. लवकरच या सेवा ग्राहकांसाठी खुल्या केल्या जातील असेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात...\nमुकेश अंबानी यांचे नाव जगातील नामी बिझनेसमध्ये घेतले जाते. वडील बिझनेसमन धिरुभाई अंबानी यांनी सुरु केलेला टेक्सटाईल आणि पेट्र्रोकेमिकल्सच्या बिझनेसमध्ये मुकेश तरुण वयातच रस घेऊ लागले. पुढे मुकेश यांनी रिलायन्स क्म्युनिकेशनद्वारे देशात डिजीटल क्रांती घडवली.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nमुकेश अंबानींचा जन्म… रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा जन्म भारतात झालेला नाही. मुकेश यांचा जन्म आखाती देश येमेनमध्ये झाला. मुकेश अंबानी हे अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेत होते; परंतु वडील धिरुभाई अंबानी यांना बिझनेसमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. मुकेश अंबांनी यांनी २०१६ मध्ये लाईफ हा मोबाईल ब्रॅंड लॉन्च केला. हा ब्रॅंड कमी वेळेत लार्जेस्ट मोबाईल सेलिंग ब्रॅंड म्हणून नावारुपाला आला.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nनेट वर्थ… उद्योजक मुकेश अंबानी यांची नेट वर्थ ४० बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. याचीच किंमत भारतीय रुपयांमध्ये २ लाख कोटी रुपये एवढी होते. फॅमिली बिझनेसमध्ये येण्याअगोदर मुकेश अंबानी यांना शिक्षक बनायचं होतं; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते फॅमिली बिझनेसमध्ये आले.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nमुकेश अंबानी यांची गाडी… उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडे १.६ मिलीयन डॉलरची बीएमडबल्यू ७६०आय ही गाडी आहे. ही गाडी जर्मन बनावटीची आहे. ही गाडी बुलेटप्रुफ असून कोणताही अतिरेकी हल्ला या गाडीवर झाला तरी मुकेश यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.\n५ टक्के टॅक्स रेव्हेन्यू रिलायन्सकडून येतो... देशातील ५ टक्के टॅक्स रेव्हेन्यू मुकेश अंबानी यांच्या कंपनीतून येतो. सर्वाधिक टॅक्स भरण्याच्या यादीतही त्यांचा पहिल्या १० मध्ये क्रमांक येतो. मुकेश अंबांनी आपल्या आहारात फक्त शाकाहारी पदार्थ घेतात. ते स्ट्रिक्टली वेजिटेरियन आहेत.\nसर्वात महागडे घर… उद्योजक मुकेश अंबानी मुंबईतील सर्वात महागड्या घरात राहतात. काही वर्षांपूर्वीच मुकेश यांनी ऍंटिला हा महल बांधला. या महलाची किंमत १ बिलियन डॉलर इतकी आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांनी पत्नी निता अंबानी यांच्या बर्थडे ला प्राव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिले. या प्राव्हेट जेट किंमत ६२ मिलियन डॉलर इतकी आहे.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/sarivar-sar-by-sandip-khare.html", "date_download": "2018-08-22T03:34:09Z", "digest": "sha1:45P3WXT7CBHR5PXXKWMIK7PRKL3AVJJK", "length": 4365, "nlines": 59, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): सरीवर सर… - संदिप खरे........... Sarivar Sar by Sandip Khare", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nदूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर\nनिळे निळे गार गार पावसाचे घरदार\nतडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा\nमेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा\nदूरवर रानभर नाचणारा निळा मोर\nमोरपीस मखमल उतू गेले मनभर\nथेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर\nशहार्‍याचे रान आले एका एका पानावर\nओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून\nफ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर\nउधळत गात गात पाय पुन्हा परसात\nमाती मऊ काळी साय हूर हूर पावलात\nअसे नभ झरताना घरदार भरताना\nआले जल गेले जल झाले जल आरपार\nअशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे\nउमलते ओले रान रान नव्हे मन तुझे\nजशी ओली हूर हूर तरारते रानभर\nतसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/teachers-vacancy-in-central-university-1231403/", "date_download": "2018-08-22T04:24:42Z", "digest": "sha1:YUYF5EY7HORG7QBCZJLKLJYUO5F2Q6XS", "length": 10372, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची ५९००हून अधिक पदे रिक्त | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nके.जी. टू कॉलेज »\nकेंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची ५९००हून अधिक पदे रिक्त\nकेंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची ५९००हून अधिक पदे रिक्त\nइराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ रोजी १० हजार ६७२ पदे उपलब्ध आहेत\nविविध केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची ५९२८ पदे रिक्त असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.\nविविध केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या एकूण १६ हजार ६०० जागा असल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.\nइराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ रोजी १० हजार ६७२ पदे उपलब्ध आहेत, त्यांपैकी ५२९८ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे भरण्याची जबाबदारी केंद्रीय विद्यापीठांची आहे, कारण ती स्वायत्त आहेत, असेही इराणी म्हणाल्या.\nदेशातील ३९ केंद्रीय विद्यापीठांमधील ३४ हजार २७२ शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली असून त्यांपैकी १० हजार १५ पदे १ जानेवारी रोजी रिक्त होती, असेही इराणी यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकेंद्रीय विद्यापीठातील एकात्मिक अभ्यासक्रम्\nसेंट्रल युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट\n‘एफटीआयआय’ला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagar-tourism.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-08-22T04:10:15Z", "digest": "sha1:6OTLFBC4LWBI6KZKKIDMPT56BEBVQYD5", "length": 5525, "nlines": 62, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: रणगाडा संग्रहालय", "raw_content": "\nरविवार, १० जून, २०१२\nअहमदनगर- सोलापूर रस्त्यावर फरह बक्ष महालाजवळ असलेले आर्मर्ड कोअर सेंटर & स्कूल ने १९९४ मध्ये उभारलेले हे संग्रहालय म्हणजे अहमदनगर शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेच भूषण आहे..आशिया खंडातील या एकमेव संग्रहालयात इंग्लंड,अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, फ्रांस आदी देशांची ४० पेक्षा जास्त विविध रणगाडे ठेवण्यात आले आहेत.जमिनीत पुरलेले सुरुंग नष्ट करणारे, रस्त्यातले अडथळे दूर करून सैन्याचा मार्ग मोकळा करणरे, पाण्यात तरंगणारे, असे विविध प्रकारचे रणगाडे येथे आहेत.\nअधिक माहितीसाठी पहा अहमदनगरी / Ahmednagar\nजालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायर ने वापरलेले सिल्वर घोस्ट जातीचे चिलखती वाहन येथे ठेवण्यात आले आहे. खऱ्याखुऱ्या रणगाड्या बरोबर त्यांच्या प्रतिकृती आणि छायाचित्रे व लष्करी ध्वज आदींचे येथे प्रदर्शन एके. पाक युद्धात भारतीय सैन्याने नामोहरम केलेल्या रणगाडा येथे आहे. त्याच बरोबर बंगला युध्यत भारतीय सैन्याने जप्त केलेला पाकिस्थान चा ध्वजही येथे पहावयास मिळतो.बस स्थानकापासून अंतर ५ किमी. आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे १२:०५ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nअहमदनगरचा भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort\nब्रेकअप पार्टी अर्थात, प्रेमाची पुण्यतिथी...\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/health/reasons-behind-mouth-ulcers/", "date_download": "2018-08-22T03:42:14Z", "digest": "sha1:K4E5NLBLU25N75253226BPSTLXRZ6YYT", "length": 8933, "nlines": 63, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "तुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत ...", "raw_content": "\nHome आरोग्य तुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे...\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत …\nतोंड येणे हा विकार तसा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. स्टोमॅटायटिस किंवा माऊथ अल्सर या नावाने वैद्यकीय भाषेत ओळखला जाणारा हा आजार. तोंडात विशेषतः ओठांची आतील बाजू, जीभ, टाळू या भागांवर सूज येऊन ती लालबुंद होतात. तोंडाच्या आतली त्वचा सोलवटून निघते आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होते. घशाच्या आतमध्ये किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. जिभेच्या कडा खडबडीत होऊन त्यावर फोड येतात. अनेकदा तोंडात पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. यामुळे कुठल्याही चवीचे कोणतेही पदार्थ खाताना जिभेची, हिरड्यांची टाळ्याची खूप आग होते, आवंढा गिळतानाही त्रास होतो.\nनेमकी काय कारणे असतात-\nकुपोषण- आहारामधून पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि कॅलरीज खूप कमी प्रमाणात मिळाल्याने. अॅनिमिया- शरीरात लोहाची कमतरता असल्याने हिमोग्लोबिन कमी होऊन अयोग्य आहार, विशेषतः चौरस आहाराऐवजी जंकफूड खाणे\nआहारात नायसीन, रायबोफ्लेवीन, फोलेट अॅनसिड, सायनोक्लोमाइन या जीवनसत्वांची कमतरता दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची आरोग्यदृष्ट्या योग्य दैनंदिन स्वच्छता न राखणे,दीर्घकाळ अँटिबायोटिक्स, पेनकिलर्स घेणे कर्करोगाच्या केमोथेरपीमध्ये तंबाखू, गुटखा, मावा, मिसरी अशा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर, अतिरिक्त मद्यपान चहा, कॉफीसारखी अती गरम पेये जास्त प्रमाणात घेणे कॅफीन आणि आम्लता जास्त असलेली कोलड्रिंक्स किंवा तत्सम शीतपेये मानसिक ताणतणाव अपुरी, अनियमित झोप अती मसालेदार, तिखट अन्नपदार्थ प्रतिकारशक्तीचा अभाव स्ट्रॉंग टूथपेस्ट तोंड येऊ नये म्हणून- नियमितपणे तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता ठेवावी.\nपान, तंबाखू, गुटखा, मद्यपान, गरम चहा-कॉफी वर्ज्य करावे चौरस आहार असावा. त्यात जीवनसत्त्व आणि फायबर्सचा समावेश असावा.\nजीवनसत्वे- सर्व प्रकारची तृणधान्ये, हातसडीचा तांदूळ, कोंडयासकट गहू (होल ग्रेन), मोड आलेली कडधान्ये, दूध, ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा आहारात समावेश असावा.\nगर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉइड ग्रंथीचा विकार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वांची अधिक आवश्यकता असते.\nदिवसभरातून किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यावे नियमित वेळेस, रोजच्या रोज, पुरेशी झोप घेणे.\nमानसिक तणाव नियोजन करणे. त्यासाठी मेडीटेशन, ध्यान यांचा वापर करावा. उपाय- सतत तोंड येणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. क्वचित प्रसंगी हा तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात असते. घरगुती आणि ऐकीव उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने तोंडाला आतून लावण्याची आणि पोटात घेण्याची औषधे घ्यावीत.\nवर्तमानपत्रे आणि टीव्हीवरील जाहिरातीत दाखवल्या जाणाऱ्या औषध मलमांचा बहुतेक वेळेस उपयोग होत नाही.\n-डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन\nPrevious article…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …\nNext articleहे आहेत डोळे चक्रावणारे फोटोज .. झूम करून पहा वेडे व्हाल ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही...\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहे पदार्थ चुकुनही एकत्र खाऊ नका ..बघा काय होतं ..\nअॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-108052700034_1.html", "date_download": "2018-08-22T04:37:03Z", "digest": "sha1:VFKP3WVGIG3T7QDFCSPQ7N3NIM75ITCT", "length": 12836, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सावरकरांची हिंदूत्वाची व्याख्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिंदू तो, की जो सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या आ‍सिंधुसिंधुपर्यंतची भूमीला आपली पितृ मानतो त्याचप्रमाणें वैदिक सप्तसिंधूच्या प्रदेशांत ज्या जातीच्या प्रारंभाचा पहिला आणि दृश्य असा पुरावा मिळतो व ज्या जातीने नवीन प्रदेश आक्रमीत पुढे जात असतां ज्याचा स्वीकार केला ते ते सर्व आपल्यांत समाविष्ट केले आणि जे जे समाविष्ट केले ते परमोत्कर्षाला पोचविले व जी जाती पुढे हिंदू जाती या नावाने प्रसिद्ध पावली, त्या जातीचे रक्त हिंदू या नांवास पात्र होणार्‍या मनुष्याच्या अंगांत खेळत असते.\nसमान इतिहास, समान वाङ्मय, समान कला, एकच निर्बंध-विधान, एकच धर्मव्यवहारशास्त्र, सामायिक यात्रा महोत्सव, समाईक धार्मिक आचार विधी, समाईक सण आणि समाईक संस्कार, एवं गुणविशिष्ट अशी जी त्या महान् हिंदू जातीची संस्कृती त्या संस्कृतीचा वार साज्याला परंपरेने मिळालेला असतो, आणि या सर्वांपेक्षा ज्यामध्ये त्याचे तत्तवद्रष्ट ऋषी मुनी, संतमहंत, गुरु आणि अवतारी पुरुष जन्माला आले आणि ज्यामध्ये त्याची पुण्यकारक अशी यात्रास्थळें आहेत असे असिंधु सिंधू भारत ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे तो हिंदू हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे: समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती. ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की, हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो. कारण हिंदुत्वाची पहिली जी दोन प्रमुख लक्षणे, राष्ट्र आणि जाती ही स्पष्टप णें पितृभू या शब्दाने दाखविली जातात. तर हिंदुत्वाचे तिसरे लक्षण जी संस्कृती ती प्रामुख्याने पुण्यभू या शब्दांत प्रतीत होते. कारण संस्कृतीमध्येच धार्मिक आचार-विधी नि संस्कार यांचा अंतर्भाव होतो आणि त्यामुळेच ही भूमी आपणाला पुण्यूभू होऊन राहते. हीच हिंदुत्वाची व्याख्या अधिक सुटसुटीत करण्याकरिता, ती पुढील अनुष्टुपांत ग्रथित करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर तो वायगा ठरणार नाही अशी आम्हाला आशा आहे.\nपितृभू: पुण्यभूश्वैव व वै हिंदुरितिस्मृत: \nसिंधू (ब्रह्मपुत्रेलाही तिच्या उपनद्यांसह सिंधू म्हणतात) पासून सिंधू (समुद्र) पर्यंत पसरलेली ही भारतभूमी ज्याची पितृभू (पूर्वजांची भूमी) आणि पुण्यभूमी (धर्मासह संस्कृतीची भूमी) आहे तो हिंदू \nस्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक\nमहात्मा गांधी श्रीरामाचे, सावरकर दुर्गादेवीचे भक्त\nयावर अधिक वाचा :\nहीच ती हिंदुत्वाची सार्थ नि सुटसुटीत व्याख्या\nयूआयडीएआयकडून ‘लाइव्ह फेस फोटो’योजना\nआधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता ...\nकेंद्र सरकारने व्हॉट्सअपसमोर ठेवल्या तीन अटी\nव्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना रोखण्यासाठी ...\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nATM हून पैसे काढताना आपण करत असाल या चुका तर सावध व्हा\nबँकेच्या महत्त्वपूर्ण सुविधांमधून एक ATM आहे. ही अशी सुविधा आहे ज्यात 24 तास पैसा काढता ...\nजियो गिगाची ब्रॉडबॅण्ड सेवा सुरु\nरिलायन्सने जियो गिगा फ़ायबरकंपनीच्या माध्यमातून फ़ायबर टू द होम ही ब्रॉडबॅण्ड सेवा १५ ...\nXiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु\nदेशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून ...\nJio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, ...\nJio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत ...\nगुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर\nगुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/neeraj-chopra-india-flag-holder-in-asian-games/", "date_download": "2018-08-22T03:04:43Z", "digest": "sha1:PTWVDW4RRG33LGQXL2H5JEOSL67VK2AO", "length": 8249, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई स्पर्धेत नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशियाई स्पर्धेत नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक\nनवी दिल्ली: जकार्ता येथे येत्या 18 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धांसाठी भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राला ध्वजधारक म्हणून भारतीय चमूचे नेतृत्व करण्याचा मान देण्यात आला आहे. याआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत हा मान पीव्ही सिंधूला मिळाला होता.\nत्यामुळे 18 व्या आशियाई स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक म्हणून दिसणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी आज ही घोषणा केली. आशियाई क्रीडास्पर्धा 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होणार आहे.\nनीरज चोप्राने 2016 मध्ये आयएएफ 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भारताला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून दिले होते. तसेच त्याने 2017 आशियाई मैदानी स्पर्धेत 85.23 मीटर फेकी करताना भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. याआधी 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग ध्वजधारक होते.\nकोरियातील इंचिऑनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 36 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई केली होती. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती. तर 2002 मध्ये मॅंचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती. जकार्ता आशियाई स्पर्धेतील ऍथलेटिक्‍स स्पर्धा 25 ऑगस्ट रोजी सुरू होत आहेत. मात्र नीरजला उद्‌घाटन सोहळ्यासाठी 17 ऑगस्ट रोजीच तेथे पोहोचावे लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतलवार दाम्पत्याच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका सुनावणीला घेणार\nNext articleपहिल्या दिवशी भारत अ संघाची दमदार सुरुवात ; पहिल्या डावांत 4 बाद 322 धावा\nसोळा वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्ण पदक\nज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी पटकावले अजिंक्‍यपद\nमहिला आणि पुरुष कबड्डी संघ उपान्त्य फेरीत\nव्हॉलीबॉलमध्ये महिला संघाचा सलग दुसरा पराभव\nभारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी ; इंग्लड ९२ धावांवर ४ बाद\nआशियाई स्पर्धा : १६ वर्षीय सौरभ चौधरीने घेतला सुवर्णवेध, अभिषेकला कांस्य पदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-g-dmc-g3w-advance-point-shoot-silver-price-psaED.html", "date_download": "2018-08-22T03:20:48Z", "digest": "sha1:D5NKCFHKN6FJFK2HUFKHD7FZM6XC4CWJ", "length": 16853, "nlines": 397, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 16.0\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 3:2, 4:3, 1:1\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स G दमच ग्३व ऍडव्हान्स पॉईंट & शूट सिल्वर\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/young-farmers-have-committed-suicide-17205", "date_download": "2018-08-22T04:22:03Z", "digest": "sha1:IOHLHNCH5FAQ6XR3UY6EOWX7S6LU52N7", "length": 12195, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Young farmers have committed suicide कीटकनाशक प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nकीटकनाशक प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nकामठी - तालुक्‍यातील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कामठी तालुक्‍यातील अंबाडी येथे शुक्रवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव माणिक वानखेडे (२८, रा. अंबाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.\nकामठी - तालुक्‍यातील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कामठी तालुक्‍यातील अंबाडी येथे शुक्रवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव माणिक वानखेडे (२८, रा. अंबाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.\nसुखदेव वानखेडे यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती असून शेतीवर तो वहिवाट करायचा. वडिलांच्या नावे या शेतीवर पंजाब नॅशनल बॅंकेच्या वडोदा शाखेतून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु शेती उत्पन्नात घट होत असल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्‍न गेल्या काही दिवसांपासून उभा ठाकला होता. शेवटी याच विवंचनेतून त्याने शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरी कोणी नसल्याची संधी साधून कीटकनाशक प्राशन केले. तो बेशुध्दावस्थेत पडला असल्याचे पाहून त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेऊन त्याला लगेच नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठविला.\nसुखदेव यांचे १६ एप्रिल २०१६ रोजी तालुक्‍यातील पडसाड येथील सोनू नामक मुलीशी लग्न झाले होते. पत्नी गर्भवती आहे. तर आईवडील वृद्ध असून वडील अपंग आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nभीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ\nपारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन...\nकळमनुरी : शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू व पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. कोंढुर गावालगत कयाधु नदीचे पाणी पोहोचले असून...\nपुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार...\nघर कोसळून तीन ठार\nजवाहरनगर : येथून जवळच असलेल्या राजेदहेगाव येथे घर कोसळल्याने ढिगाऱ्या खाली दबून तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी, रात्रीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/ranveer-has-made-hidden-rustom-funny-video-viral/", "date_download": "2018-08-22T03:03:17Z", "digest": "sha1:H23B4O6A35SAGUKZE4Z64NS4VT35EDIB", "length": 26029, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ranveer Has Made 'Hidden Rustom' Funny Video Viral! | रणवीरने केला ‘छुपा रूस्तम’ फनी व्हिडीओ व्हायरल! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nरणवीरने केला ‘छुपा रूस्तम’ फनी व्हिडीओ व्हायरल\n‘हैं रूस्तम वही’ या गाण्यात रूस्तम पवरी म्हणजेच चित्रपटात अक्षय कुमारकडे लोक ज्या विश्वासाने पाहतात तो त्याने चित्रपटात कायम ठेवला आहे. चित्रपटात ‘रूस्तम’वर खुनाचा आरोप असतो. पण, कठीण प्रसंगाच्या वेळी त्याचे चाहते त्याच्याकडून उभे राहतात.\n‘हैं रूस्तम वही’ या गाण्यात रूस्तम पवरी म्हणजेच चित्रपटात अक्षय कुमारकडे लोक ज्या विश्वासाने पाहतात तो त्याने चित्रपटात कायम ठेवला आहे. चित्रपटात ‘रूस्तम’वर खुनाचा आरोप असतो.\nपण, कठीण प्रसंगाच्या वेळी त्याचे चाहते त्याच्याकडून उभे राहतात. मात्र, एखाद्या व्यक्तीला जर रूस्तम आवडला असेल तर मग काय रणवीर सिंगने चक्क ‘छुपा रूस्तम’ ची अ‍ॅक्टींग करून एक फनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.\nआता हा व्हिडीओ अक्षय कुमार, इलियाना डिक्रुझ, इशा गुप्ता यांनीही पाहिला. तेव्हा ते कशाप्रकारे त्या व्हिडीओला रिअ‍ॅक्ट होतात, याचा एक फनी व्हिडीओ देखील अक्षय कुमारने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ ते तिघेही मस्त एन्जॉय करत आहेत.\nया व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ थँक यू फॉर द इनफ्लाईट एंटरटेनमेंट छुपा रूस्तम वॉज इन्सेनली एपिक छुपा रूस्तम वॉज इन्सेनली एपिक नेव्हर चेंज.. लव्ह अ‍ॅण्ड प्रेयर्स आॅलवेज...’\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/lila-poonawalla-391692/", "date_download": "2018-08-22T04:23:13Z", "digest": "sha1:XEPY2FTGLV5X55V46MMJFCMYRYOZCXJV", "length": 60549, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कर्तृत्वापल्याडचं अथांग आभाळ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१३ »\nयशस्वी व्यक्तींच्या मागे, विशेषत: यशस्वी उद्योजकांच्या मागे पुष्कळदा त्यांच्या घराण्यातल्या अनेक पिढय़ांचं वलय असतं.\nयशस्वी व्यक्तींच्या मागे, विशेषत: यशस्वी उद्योजकांच्या मागे पुष्कळदा त्यांच्या घराण्यातल्या अनेक पिढय़ांचं वलय असतं. आणि स्वत:च्या हिमतीवर पुढे आलेल्या माणसांमागे त्यांच्या एकेकाळच्या खडतर प्रवासाची सावली साथीला असते. अशा व्यक्तिमत्त्वांना लाभणारे मानसन्मान खूपदा त्यांना अशा उंचीवर नेऊन ठेवतात, जिथे सर्वसामान्य लोक कधीच पोहोचू शकत नाहीत. काही वेळा प्रसिद्धीच्या वर्तुळात या व्यक्ती अशा काही गुरफटतात, की बाहेरच्या जगाचं वारंही त्यांना लागत नाही.\nया आणि अशा सगळ्या गृहितकांना छेद देणारी व्यक्ती.. एक अत्यंत यशस्वी आणि स्वयंप्रज्ञ उद्योजिका पुण्यात आहे. ‘व्हल्कन लावल’च्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि टेट्रापार्कच्या चेअरपर्सन या बिरुदांना ज्यांनी मोठं केलेलं आहे, अशा लीला पुनावालांविषयी मी हे म्हणते आहे. याचं कारण या बिरुदांचा वर्ख त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर बिलकूल चढलेला नाही. बुद्धीचं आणि कर्तृत्वाचं तेज सभोवती असलं, तरी अहंकाराचा कणभरही स्पर्श त्यांना झालेला नाही. आयुष्यात हवं ते जिद्दीनं मिळवल्यावर अनेकदा माणसं स्वत:चं एक तत्त्वज्ञान तयार करतात आणि त्याच चौकटीतून इतरांकडे पाहतात. लीला पुनावाला यांनी स्वत:भोवती असे कुठलेच अडसर उभे केलेले नाहीत. अगदी मोकळ्या, प्रसन्न आणि उत्सुक दृष्टीनं जगाकडे पाहण्याची, भोवतीच्या माणसांना समजून घेण्याची त्यांची मनमोकळी वृत्ती आहे. त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यानंतर माझं त्यांच्याविषयी हे मत बनलंय, असंही मी म्हणणार नाही. परंतु त्यांच्या सहवासातली, त्यांच्या संपर्कात येणारी कुणीही व्यक्ती खात्रीनं हेच म्हणेल, हा मला विश्वास आहे.\nलीला पुनावाला यांच्या उद्योजकीय कर्तृत्वाची माहिती बहुतेकांना आहे. त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मानसन्मानांची यादीही मोठी आहे. या लौकिक गोष्टींवर भर देण्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व, आयुष्य, त्यांचं माणूसपण, त्यांचं बालपण, त्यांचं कुटुंब, त्यांची जिद्द, त्यांच्या जीवनधारणा आणि फिरोझ पुनावाला या उद्योजकासोबतचं त्यांचं सहजीवन या त्यांच्या व्यक्तिगततेविषयी जाणून घ्यायला कुणालाही आवडेल. त्यातून लीला पुनावाला यांचं जे चित्र उभं राहील, ते अधिक जिवंत, उत्कट असेल. आणि कदाचित त्यातून कुणाला आपली वाटही उजळल्यासारखं वाटेल.\nलीला पुनावाला आपल्या कुटुंबासोबत पाकिस्तानातून भारतात आल्या त्या भारत-पाक फाळणीच्या वेळी. १९४४ सालचा त्यांचा जन्म. भारतात आल्यावर लोणावळ्याच्या निर्वासितांच्या छावणीत त्यांची रवानगी झाली. पाकिस्तानात असतानाच त्यांचे वडील एका रेल्वे अपघातात गेले होते. वडिलांच्या या अपघाती जाण्यानंतर दोन-चार महिन्यांतच हे कुटुंब भारतात आलं. आई, तीन सख्खे भाऊ, आजी-आजोबा, चुलतभाऊ असं भलंमोठं कुटुंब. विस्थापनाचे, दारिद्रय़ाचे चटके आणि अस्थिर वर्तमानामुळे वाटणारी अनिश्चित भविष्याची चिंता कुटुंबातल्या मोठय़ा माणसांना सतावत असली तरी मुलांच्या निरागस आयुष्याला त्याची झळ लागण्याचं कारण नव्हतं. लीला ही आठ भावांची एकमेव बहीण. तेव्हा ती होती जेमतेम पावणेतीन वर्षांची. एक सख्खा भाऊ आणि एक चुलतभाऊही तिच्यासारखेच लहान. बाकी सहा भाऊ मोठे. भावंडांसोबत दिवसभर हुंदडण्याचे, खेळण्याचे ते दिवस होते. एवढा एकच त्या काळाचा अस्पष्ट ठसा आज त्यांच्या मनावर आहे.\nआणि आणखीन एक आठवण आहे. गांधीजींच्या हत्येनंतर लोणावळ्याच्या या विस्थापितांच्या छावणीत मुस्लीम राहत असल्याची शंका घेऊन काही लोक छावणी जाळण्यासाठी आले होते. त्यावेळी ‘आम्ही हिंदू आहोत’ असं मोठय़ानं ओरडत या कुटुंबासह छावणीतले सगळे लोक सैरावैरा धावत सुटल्याचं दृश्य त्यांना अंधुकसं आठवतं.\nकाही महिने छावणीत काढल्यानंतर हे कुटुंब पुण्यात लीला पुनावालांच्या आजीच्या नातेवाईकांकडे आलं. छावणीचा तो तात्पुरता निवारा सुटून एक छोटेसं का होईना, घर त्यांना मिळालं. सदाशिव पेठेत चिंचेच्या तालमीजवळ हे घर होतं. अर्थात, या मुलांसाठी खेळण्याची फक्त जागा बदलली, एवढंच. आर्थिक ताण, भविष्याची चिंता या त्यांच्या आई आणि आजीकरता छळणाऱ्या गोष्टी होत्या. वडिलांनी उतरवलेल्या विम्याचे पैसे होते, पण एवढं मोठं कुटुंब चालवायला ते पुरेसे नव्हते. मग आईनं घरबसल्या पापड लाटून देण्याचं काम सुरू केलं. ही मुलं पापड वाळवण्याचं काम करायची. अर्थात मुलांना शिकवलं पाहिजे याची जाणीव त्यांच्या आईला होती. मंडईजवळ दत्त मंदिराजवळ महापालिकेची शाळा होती. त्या शाळेत लीला पुनावाला दाखल झाल्या. इतर भावंडंही सोबत होती. ही शाळा आणि चिंचेच्या तालमीचा परिसर या दोन्ही ठिकाणी लीला पुनावालांची मराठी भाषेशी नाळ जुळली. आजही त्या चांगलं मराठी बोलतात. ‘पुण्यात इतकी वर्षे राहून मराठी कसं येणार नाही’ असं उलट त्या आपल्यालाच विचारतात.\nत्यांचं दोन-तीन र्वष महापालिकेच्या शाळेत शिक्षण झालं. दरम्यानच्या काळात आईनं इतर मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातलं होतं. लीलालाही इंग्रजी यावं म्हणून मग तिलाही माऊंट कार्मेलमध्ये आईनं दाखल केलं. घरापासून या शाळा तशा लांबच होत्या. पण सात-आठ मुलांना बसनं पाठवणं परवडण्याजोगं नव्हतं. त्यामुळं लीला पुनावाला आणि त्यांचा धाकटा भाऊ या दोघांनाच आईनं बसचा पास काढून दिला. सिटी पोस्टापासून कॅम्पपर्यंत बस होती. सिटी पोस्टापर्यंत ते चालत जायचे. मोठी भावंडं तर चिंचेच्या तालमीपासून कॅम्पमधल्या शाळेत चालतच ये-जा करायची.\n‘आठवीपर्यंत मी अगदी सर्वसामान्य विद्यार्थी होते..’ लीला पुनावाला शाळेची आठवण सांगतात. ‘पण आठवीमध्ये सुंदरजी या माझ्या सुंदरजी या वर्गशिक्षिकेला मात्र माझ्यात वेगळं काही दिसलं.’ या शिक्षिकेनं आपल्या या विद्यार्थिनीमधली ठिणगी जागी केली. ‘तुझ्याजवळ जिद्द आहे,’ त्या म्हणाल्या- ‘हुशारीही आहे, तेव्हा आपली उद्दिष्टं निश्चित कर आणि त्यासाठी भरपूर कष्टाची तयारी ठेव. स्वप्न पाहा आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा नेटानं प्रयत्न कर.’ ही शिकवण लीला पुनावाला यांनी आपल्या मनावर ठासून बिंबवली आणि त्या दिशेनं सक्रीय कृतीही केली. त्यामुळे आठवी ते दहावी त्या उत्तम गुण मिळवत गेल्या. ‘सुंदरजींचा भर फक्त पुस्तकी ज्ञानावर नव्हता..’ सुंदरजींविषयी लीला पुनावाला अतिशय आत्मीयतेनं बोलतात. कारण या शिक्षिकेनं त्यांच्या आयुष्यावर अमीट असा ठसा उमटवला आहे. ‘समाजात वागावं कसं, बोलावं कसं, मुलींचा पेहेराव कसा असावा, पुरुषांच्या जगात कसं वावरावं, हेही त्या सांगायच्या. पुढे वर्कशॉप्समध्ये काम करताना, पुरुषांसोबत फॅक्टरीत वावरताना त्यांच्या या शिकवणुकीचा मला फार उपयोग झाला,’ असं त्या आवर्जून सांगतात.\nशाळेतली प्रगती आणि भावांसोबत ‘टॉम बॉय’सारखी वाढल्यामुळे निर्माण झालेली धाडसी वृत्ती याचा घरी आजीपुढे मात्र काही उपयोग व्हायचा नाही. आजी स्वभावानं फार घट्ट आणि वृत्तीनं काहीशी कर्मठ होती. आईचं व्यक्तिमत्त्व मात्र अगदी सौम्य, सालस होतं. सगळ्या नातवांना जेवायला बसवून आजी गरम पोळ्या करून वाढायची आणि नातीलाही करायला लावायची. ‘सगळी भावंडं एकत्र जेवताहेत तर मी का नाही जेवायचं,’ असा लीलाचा आजीला रोजचा प्रश्न असे. पण, मुलीच्या जातीला स्वयंपाक आलाच पाहिजे असा आजीचा कायम घोशा असे. लीलाने ‘मी पोळ्या करणार नाही’ असं म्हटलं की आजी तिला मारायची. कितीतरी वेळा रडत रडत पोळ्या लाटल्याची आठवण लीला पुनावाला खळाळून हसत आज सांगतात.\nभावांना घरात प्रथम जेवण्याचा मान होता, त्याचबरोबर किमान शिक्षण घेऊन नोकरीला लागण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. कुटुंब चालवायचं तर त्यांना पैसे मिळवणं भाग होतं. लीला पुनावालांचा सर्वात मोठा भाऊ अकराव्या वर्षीच नोकरीला लागला. पाकिस्तानात असल्यापासून आजीची एका व्यापारी कुटुंबाशी ओळख होती. त्यांचा मद्रासमध्ये मोठा व्यवसाय होता. प्राथमिक शिक्षण झाल्या झाल्या (अकराव्या-बाराव्या वर्षीच) मोठे दोन भाऊ मद्रासला नोकरीसाठी गेले. भावानं पहिल्या पगाराची रक्कम (रुपये शंभर) मनीऑर्डरनं पुण्याला पाठवली. भाजी चिरत बसलेल्या आजीच्या हातात पोस्टमननं शंभर रुपये दिले. ते पाहून आजी इतकी विलक्षण आनंदून गेली, की त्या आवेगानं तिचं हृदय बंद पडून ती जागच्या जागीच गेली.\nत्यानंतर सगळ्या घराची सूत्रं आईच्या हातात आली. दरम्यान, शाळेचं शिक्षण संपून लीला पुनावाला यांनी फग्र्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. प्रवासाची, भटकंतीची खूप हौस असल्यामुळे एअर होस्टेस व्हावं असं लीला पुनावालांना मनापासून वाटत होतं. कॉलेजची दोन र्वष झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाबाबत निर्णय घ्यायची वेळ आली. मुलांना शिकता आलं नाही, पण या मुलीनं तरी उच्च शिक्षण घ्यावं असा आईचा आग्रह होताच. मात्र, शिक्षणाचा खर्च आता आफ्रिकेत गेलेला भाऊ करत होता. ‘त्याला विचारून ठरव,’ असं आईनं सांगितल्यावर लीला पुनावालांनी भावाला पत्र लिहिलं. त्याला बहिणीनं एअर होस्टेस होणं पटलं नाही. त्याऐवजी त्यानं इंजिनीअरिंगला जाण्याचा सल्ला तिला दिला.\nपुढील शिक्षणाचं क्षेत्र म्हणून आपण मेकॅनिकल इंजिनीअरिंगची निवड केल्याचं लीला पुनावालांनी आपल्या मैत्रिणींना सांगितलं तेव्हा त्या हसल्या. ‘कसं जमणार तुला ते’ मुली असलं काही करू शकतात’ मुली असलं काही करू शकतात,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर आणि उंचावणाऱ्या प्रत्येक भुवईबरोबर लीला पुनावालांचा निर्णय आणखीनच ठाम झाला. मुळात घरी मुलांसोबत वाढल्यामुळे त्यांच्यासाठी ‘पुरुष’ हा कुणी वेगळा प्राणी नव्हताच. त्यातून या प्रसंगानं त्यांच्यातली आव्हान स्वीकारण्याची वृत्ती जागी झाली. ‘तुम्ही मला जमणार नाही असं म्हणा. मग मी ते करून दाखवतेच,’ अशा जिद्दीनं त्या पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाल्या. वर्गात मुली अवघ्या दोनच. बाकी सगळी मुलं. पण वातावरण खेळीमेळीचं होतं. कामात श्रम आणि शक्तीची गरज लागे तेव्हा मुलं या दोघींच्या मदतीला येत. एरवी ड्रॉइंग्ज वगैरे काढताना या दोघी त्यांना मदत करत. कॉलेजचे दिवस मस्त मजेत गेले आणि लीला पुनावाला उत्तम गुणांनी इंजिनीअिरग पासही झाल्या.\nआता प्रश्न होता नोकरीचा मेकॅनिकल इंजिनीअर मुलीला नोकरी द्यायला फारसं कुणी उत्सुक नव्हतं. पण रस्टन हॉर्न्सबीमध्ये त्यांचं काम झालं. पहिल्या दिवशी कंपनीच्या बसथांब्यापर्यंत सोडायला भाऊ आला होता. रस्टनमध्ये नोकरी करणारे फिरोझ पुनावाला त्याच स्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यांना लीलाचा भाऊ म्हणाला, ‘माझी बहीण आजपासून कंपनीत जॉइन होतेय. तिची काळजी घ्या.’ फिरोझ पुनावालांनी लीलाच्या भावाला (नंतर झालेल्या मेव्हण्याला मेकॅनिकल इंजिनीअर मुलीला नोकरी द्यायला फारसं कुणी उत्सुक नव्हतं. पण रस्टन हॉर्न्सबीमध्ये त्यांचं काम झालं. पहिल्या दिवशी कंपनीच्या बसथांब्यापर्यंत सोडायला भाऊ आला होता. रस्टनमध्ये नोकरी करणारे फिरोझ पुनावाला त्याच स्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यांना लीलाचा भाऊ म्हणाला, ‘माझी बहीण आजपासून कंपनीत जॉइन होतेय. तिची काळजी घ्या.’ फिरोझ पुनावालांनी लीलाच्या भावाला (नंतर झालेल्या मेव्हण्याला) दिलेला शब्द आजपर्यंत पाळला आहे. (असं ते आजही लीला पुनावालांना चिडवतात.)\nपहिल्या भेटीतच या दोघांना एकमेकांची ओळख पटली. अर्थात, परस्परांवरील प्रेम व्यक्त करायला त्यांना काही काळ जावा लागला. लीला पुनावालांची हुशारी आणि चौकस बुद्धी हे गुण फिरोझना अतिशय भावले. आपल्या या वरिष्ठ सहकाऱ्याला लीला पुनावाला पुष्कळ प्रश्न विचारायच्या. ‘मीही तिला कामाबद्दल माहिती देत राहायचो..’ फिरोझ सांगतात- ‘पण तिच्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळही नसायची. मग आता मला वेळ नाही, उद्या सांगतो, असं म्हणून मी लीलाला कटवायचो. आणि रात्री तिनं विचारलेल्या गोष्टी पुस्तकांतून शोधून दुसऱ्या दिवशी तिला सांगायचो.’\nफिरोझ लीला पुनावालांपेक्षा सात वर्षांनी मोठे. साहजिकच त्याहीवेळी अधिक समंजस आणि परिपक्व असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण दोन्ही घरचा त्याला विरोध होता. पण तरी दोघांचा निर्णय ठाम होता. दोघांनी आजारपणाचं कारण सांगून कंपनीतून रजा घेतली आणि थेट कुलू गाठलं. नोंदणी पद्धतीनं लग्न करून एक महिनाभर दोघं तिथेच राहिले. ते साल होतं १९७०. परत आले तेव्हा दोन्ही घरचं वातावरण निवळलं होतं. मग दोघांनी आपला स्वतंत्र संसार सुरू केला. फिरोझ पुनावालांच्या आई वृत्तीनं अतिशय उदार आणि प्रेमळ होत्या. फिरोझ पुनावालांच्या एकूण घडणीत त्यांचा मोठा प्रभाव आहे. मुलानं वेगळं घर करून आपला संसार थाटला तेव्हाही त्यांनी त्याला बजावलं, ‘स्वत:च्या निर्णयानं तू लग्न केलं आहेस. त्यामुळे बायकोला सुखात ठेवण्याची जबाबदारीही तुझी आहे. लीलाला त्रास होईल असं कधीही वागू नकोस.’ फिरोझ पुनावालांनी आईची ही सूचना कधीच दृष्टीआड केली नाही. गेल्या ४३ वर्षांच्या त्यांच्या सहजीवनात त्यांनी मित्र, मार्गदर्शक आणि पाठीराखा बनून लीला पुनावालांना आजवर खंबीर साथ दिलेली आहे.\nलग्न झाल्यानंतर अचानक या दोघांपुढे एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. कंपनीच्या नियमानुसार पती-पत्नी दोघांना एकत्र नोकरी करता येणार नव्हती. दोघांपैकी एकाला नोकरी सोडणं भाग होतं. फिरोझ वरच्या पदावर असल्यामुळे त्यावेळी त्यांचा पगार जास्त होता. त्यामुळे त्यांनी रस्टनमध्येच राहायचं आणि लीला पुनावालांनी नोकरी सोडायची असं ठरलं. पुन्हा एकदा त्यांची नोकरीसाठी वणवण सुरू झाली. मुलगी म्हणून सगळीकडे नकार मिळत होता. शेवटी एका ओळखीचा उपयोग होऊन त्या व्हल्कन लावलमध्ये दाखल झाल्या. इंजिनीअर म्हणून जरी त्यांना सेवेत रुजू करून घेतलेलं असलं तरी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती ती मात्र बागकामावर देखरेख ठेवण्याची आणि कंपनीतल्या एकूण स्वच्छतेची लीला पुनावाला अर्थातच फार निराश झाल्या. घरी येऊन त्या दररोज फिरोझजवळ तक्रार करायच्या. दोन-तीन दिवस हा प्रकार झाल्यावर फिरोझ त्यांना म्हणाले, ‘लीला, तुला जे काम नेमून दिलंय ते तुला आवडत नसेल तर नोकरी सोड. असं मन नसताना काम करण्यात अर्थ नाही. पण एक आव्हान म्हणून हेच काम तू आनंदानं आणि उत्तमरीत्या करू शकतेस. आज कंपनीने आपल्याला डावलल्यासारखं तुला वाटतंय, हे खरंय. पण हेही काम मी उत्तम करून दाखवेन अशी जिद्द बाळग. आणि मग काय होतं ते बघ.’\nफिरोझ पुनावालांच्या या बोलण्यानं लीला पुनावाला खरंच पेटून उठल्या. त्यांनी कंपनीच्या बागा आणि एकूण साफसफाईचं चित्र अशा पद्धतीनं पालटून टाकलं, की कंपनीला त्यासाठी प्रत्येक वर्षी बक्षीस मिळायला लागलं. व्हल्कन कंपनीला लागोपाठ बारा र्वष हे पुरस्कार मिळाले. याचं श्रेय पूर्णपणे लीला पुनावालांचं आहे. त्यानंतर व्यवस्थापनाला त्यांच्या क्षमतांचा अंदाज आला. तरी त्यांच्याविषयीची दृष्टी अजूनही बदलली नव्हती. कंपनीच्या मुख्य प्रवाहातलं काम त्यांना दिलं गेलं खरं; पण ऑर्डर्स आणण्यासाठी त्यांना आधी कुवेतला आणि मग रशियाला पाठवलं गेलं. ‘अरब देशात ही बाई कशी जाते आणि काय काम करते, बघू या’ असाच त्यांना कुवेतला पाठवताना हेतू होता. वैतागून ही बाई काम सोडणार असं व्यवस्थापनाला वाटत होतं. पण आव्हानं स्वीकारण्यात आनंद मानणाऱ्या लीला पुनावाला पूर्ण अभ्यास आणि प्रेझेंटेशनची तयारी करून या दोन्ही देशांत गेल्या. अरब लोकांविषयी त्यावेळी उलटसुलट बरंच ऐकलेलं असल्यामुळे फिरोझ रजा घेऊन स्वत:च्या खर्चानं बायकोसोबत गेले होते. रशियातही उणे ४५ डिग्री इतक्या कडाक्याच्या थंडीत त्यांना जावं लागलं. तेव्हाही फिरोझ लीला पुनावालांसोबत होते. दोन्ही ठिकाणी लीला पुनावालांनी उत्तम प्रेझेंटेशन करून मोठय़ा ऑर्डर्स मिळवल्या. ‘कंपनीचं प्रतिनिधित्व तुम्ही कसं करता, तुमचा तुमच्या उत्पादनाबाबतचा अभ्यास, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, हेच खरं तर महत्त्वाचं असतं,’ असं लीला पुनावाला याबाबतीत म्हणतात. ‘या गोष्टी उत्तम असतील तर व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही स्त्री आहात की पुरुष, यानं काही फरक पडत नाही.’ त्यांनी कंपनीसाठी मोठय़ा ऑर्डर्स आणल्या खऱ्या; पण ते आकडे बघून व्यवस्थापनानं सरळ हात वर केले. ‘एवढय़ा मोठय़ा ऑर्डर्स पूर्ण करण्याची आपली क्षमताच नाही,’ असं त्यांनी सांगून टाकलं. लीला पुनावालांसाठी हा मोठाच धक्का होता आणि पुन्हा नवं आव्हानही’ असाच त्यांना कुवेतला पाठवताना हेतू होता. वैतागून ही बाई काम सोडणार असं व्यवस्थापनाला वाटत होतं. पण आव्हानं स्वीकारण्यात आनंद मानणाऱ्या लीला पुनावाला पूर्ण अभ्यास आणि प्रेझेंटेशनची तयारी करून या दोन्ही देशांत गेल्या. अरब लोकांविषयी त्यावेळी उलटसुलट बरंच ऐकलेलं असल्यामुळे फिरोझ रजा घेऊन स्वत:च्या खर्चानं बायकोसोबत गेले होते. रशियातही उणे ४५ डिग्री इतक्या कडाक्याच्या थंडीत त्यांना जावं लागलं. तेव्हाही फिरोझ लीला पुनावालांसोबत होते. दोन्ही ठिकाणी लीला पुनावालांनी उत्तम प्रेझेंटेशन करून मोठय़ा ऑर्डर्स मिळवल्या. ‘कंपनीचं प्रतिनिधित्व तुम्ही कसं करता, तुमचा तुमच्या उत्पादनाबाबतचा अभ्यास, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, हेच खरं तर महत्त्वाचं असतं,’ असं लीला पुनावाला याबाबतीत म्हणतात. ‘या गोष्टी उत्तम असतील तर व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही स्त्री आहात की पुरुष, यानं काही फरक पडत नाही.’ त्यांनी कंपनीसाठी मोठय़ा ऑर्डर्स आणल्या खऱ्या; पण ते आकडे बघून व्यवस्थापनानं सरळ हात वर केले. ‘एवढय़ा मोठय़ा ऑर्डर्स पूर्ण करण्याची आपली क्षमताच नाही,’ असं त्यांनी सांगून टाकलं. लीला पुनावालांसाठी हा मोठाच धक्का होता आणि पुन्हा नवं आव्हानही ही ऑर्डर पूर्ण करायचीच- असा त्यांनी चंग बांधला. व्हल्कन लावलच्या स्वीडनमधल्या मुख्य ऑफिसशी त्यांनी संपर्क साधला. दोन्ही युनिट्सनी कशा पद्धतीनं काम केलं तर ही ऑर्डर पूर्ण करता येईल, आणि त्यातून कंपनीला किती फायदा होईल, याचा सविस्तर आराखडाच त्यांनी स्वीडनमधील अधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यांनाही लीला पुनावालांची कार्यपद्धती पटली. त्यांचा आवाका तिथल्या व्यवस्थापनानं ओळखला आणि पुनावालांच्या नेतृत्वाखाली ही मोठी ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यात आली. यानंतर व्हल्कन लावल व्यवस्थापनाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांची पदोन्नती आणि कंपनीची प्रगती या दोन्ही गोष्टी मग सातत्यानं एकत्र होत राहिल्या. १९८७ साली वयाच्या ४३ व्या वर्षी लीला पुनावाला व्हल्कन लावलच्या मॅनेजिंग डायरेक्टर झाल्या. त्यांचं कर्तृत्व, कार्यक्षमता, बुद्धी आणि कार्यपद्धती पाहून ज्येष्ठतेच्या तिसऱ्या पातळीवरून व्यवस्थापनानं त्यांना थेट पहिल्या स्तरावरील सर्वोच्च पदावर विराजमान केलं.\nलीला पुनावालांच्या कुटुंबीयांसाठी, विशेषत: त्यांच्या आईसाठी ही घटना फार फार आनंदाची होती. त्यांच्या लेकीनं त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे भरारी घेतली होती. फक्त व्हल्कन लावलमधला किंवा देशातलाच नव्हे, तर संपूर्ण औद्योगिक विश्वातला हा सर्वोच्च सन्मान होता. म्हणूनच पुण्यातल्या काही वृत्तपत्रांनी लीला पुनावालांच्या कर्तृत्वाला वाहिलेल्या खास पुरवण्या त्यावेळी काढल्या. महाराष्ट्र हेराल्डनेही चार पानी मोठी पुरवणी प्रसिद्ध केली. त्यांच्या आईला ती वाचताना आकाश ठेंगणं झालं. दिवसभर त्या नातवंडं आणि नातेवाईकांशी आपल्या लेकीबद्दल व तिने प्राप्त केलेल्या सन्मानाबद्दल मोठय़ा अभिमानानं बोलत राहिल्या आणि कृतार्थतेचा तो आनंद सोबत घेऊन त्यांनी त्या रात्री डोळे मिटले ते कायमचेच. ‘आईनं माझं यश पाहिलं आणि आनंदी मनानं ती गेली याचं मला समाधान आहे,’ असं लीला पुनावाला म्हणतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली सकारात्मकता प्रकर्षांनं जाणवते. व्यक्तिगत आयुष्यापासून व्यावसायिक जीवनापर्यंत सगळीकडेच या सकारात्मक दृष्टिकोनानं त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळवायला, जगाकडे पाहणारी नजर विस्तारायला आणि पुढच्या मोठय़ा जबाबदाऱ्या पेलायला बळ दिलं आहे.\nलीला पुनावालांच्या या यशात, तसंच त्यांच्या अलौकिक कर्तृत्वात मोठा वाटा आणि खंबीर पाठिंबा आहे तो फिरोझ पुनावालांचा. ‘मला माणूस म्हणून घडवलं ते फिरोझनंच..’ त्या सांगतात, ‘मी ज्या प्रतिकूलतेतून वर आले त्यामुळे असेल, पण मला सगळ्या गोष्टी अक्षरश: ग्रॅब कराव्याशा वाटायच्या. फिरोझनं मला देण्यातल्या आनंदाची ओळख करून दिली. त्यानं मला जगायला, स्वप्नं पाहायला, ध्येयं ठरवायला आणि त्यांचा पाठपुरावा करायला शिकवलं. जगण्यात आणि कामातही भरभरून आनंद घेण्याची सवय त्यानं मला लावली.’ त्यांचे हे शब्द वरवरचे, पोकळ नाहीत याची प्रचीती फिरोझ पुनावालांशी बोलतानाही येते. दोघांच्या ‘त्या’ पहिल्या भेटीपासून आजपर्यंत या माणसानं लीला पुनावालांना आभाळासारखी सोबत केली आहे. त्यांनी आपल्या या मैत्रिणीवर समंजस प्रेम केलं आहे. तिला वेळोवेळी खंबीरपणे साथ दिली आहे. स्वत: उद्योजक असूनही तिच्या कर्तृत्वाला आवश्यक ते अवकाश आणि वावही दिला. तिला समजून घेत तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात योग्य मार्गही दाखवला.\nलग्नानंतर हळूहळू लीला पुनावालांच्या यशाची कमान उत्तरोत्तर चढत गेली तेव्हा या दोघांनी मिळून मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. व्यवसायामुळे मुलांसाठी वेळ देणं शक्य नाही म्हटल्यावर मुलं नसलेलीच चांगली, हा निर्णय घरच्या मोठय़ा मंडळींना पटवून देण्याचं अवघड कामही त्यांनी केलं. मुलांविषयी वाटावी अशी माया फिरोझ आपल्या या मैत्रिणीवर करत राहिले. अतिशय प्रेमळ आणि समजूतदार अशा या माणसाकडे पुरुषी अहम् कधीच फिरकला नाही. आदर्श जोडीदार कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण फिरोझ यांनी जगासमोर ठेवलं आहे.\nफिरोझ पुनावालांविषयी बोलताना मी ‘आदर्श नवरा’ असा शब्दप्रयोग हेतुत:च वापरलेला नाही. याची दोन कारणं आहेत. एक तर हे दोघंही खरोखरच सहचर आहेत. आणि दुसरं म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये दोघांनीही कमी-जास्त असा भेद कधीच केलेला नाही. म्हणूनच स्वकर्तृत्वावर मोठय़ा झालेल्या लीला पुनावाला स्त्रीवादापासून दूर आहेत. लोकांपर्यंत पोचण्याचा जो स्त्रीसुलभ गुण बाईजवळ असतो, त्यामुळे ती चांगली वरिष्ठ (ु२२) होऊ शकते असं त्यांना वाटतं. हा गुणच स्त्रियांनी आपली ताकद म्हणून वापरावा असा त्यांचा आग्रह असतो. पुरुष आपल्या प्रगतीच्या आड येतात, असं म्हणून पुरुषांवर खापर फोडणंही त्यांना मान्य नाही. करिअरमध्ये सर्वोच्च बिंदू गाठायचा की गृहिणी ही भूमिका निभावायची, याचा निर्णय स्त्रीनं घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपलं लक्ष त्या गोष्टींवर केंद्रित केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. ‘पुरुषांनाही आपलं ध्येय गाठताना घरगुती पातळीवर त्याग करावे लागतातच की मग फक्त बायकांपुढेच अडथळे असतात, हा समज आपण का करून घेतला आहे मग फक्त बायकांपुढेच अडथळे असतात, हा समज आपण का करून घेतला आहे,’ असा लीला पुनावालांचा सवाल आहे.\nस्त्री-पुरुष भेद मानत नसल्यामुळे यशस्वी होण्यासाठी अफाट कष्टांना कुणालाच पर्याय नाही असं त्या म्हणतात. अभ्यास, काम, नियोजन आणि छोटी छोटी ध्येयं ठरवत, त्या दिशेनं पुढे जात राहणं, हे त्यांचं यशाचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी आजवर स्वत:च्या कृतीतून राबवलं आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात माणसं परस्परांना शत्रू मानतात हे त्यांच्या पचनी पडत नाही. ‘कामातल्या अडचणी या खऱ्या शत्रू असतात. त्यांच्यावर हल्ला करा. त्यातून मार्ग काढा..’ असं त्यांचं सांगणं आहे. कामगारांशी बोलून, त्यांचे प्रश्न समजून घेऊन संप मिटवण्याचं आणि उत्पादन पुन्हा सुरू करून कंपनी आणि कामगार अशा दोघांचंही हित जपायचं काम करताना त्यांनी हीच गोष्ट अधोरेखित केली आहे.\nआज लीला पुनावाला सत्तरीत पोचल्या आहेत. पद्मश्रीसारखे बहुमानाचे किताब आणि ‘रॉयल ऑर्डर ऑफ स्वीडन’सारखे मानसन्मान यांचं वलय त्यांच्यामागे आहे. तरीही आजसुद्धा त्या पूर्वीच्याच झपाटय़ाने काम करतात. त्यांनी हुशार व गरजू मुलींना उच्च शिक्षणात मदत करण्यासाठी लीला पुनावाला फाऊंडेशनची स्थापना केली आहे. हे फाऊंडेशन मुलींना नुसती शिष्यवृत्ती देऊन मोकळं होण्याऐवजी नियमित प्रशिक्षण, ओरिएन्टेशन देऊन त्यांना नोकरी मिळेपर्यंत मदत करण्याचं काम करते. त्यांनी आपली संपत्ती व घर फाऊंडेशनला दिलं आहे. इतर उद्योगही मदतीचा हात पुढे करताहेत.\nया सगळ्या कामांच्या बरोबरीनं त्यांनी अनेक छंदही जोपासले आहेत. विविध ठिकाणचं लोकसंगीत, छायाचित्रं, काडेपेटय़ा, कलाकुसरीच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा अद्भुत खजिना त्यांच्या घरी आहे आणि या सगळ्याचं सुरेख रेकॉर्डही त्यांनी ठेवलेलं आहे. आजही पहाटे चारला उठून दोन तास त्या या छंदासाठी देतात. बागकामाची त्यांना आवड आहे. पण त्यांची महत्त्वाची आवड संवादाची आहे. तऱ्हेतऱ्हेच्या आणि सगळ्या स्तरातल्या माणसांशी संवाद साधणं आणि नाती निर्माण करणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. संवाद व संपर्क हे त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहेत. संवादाची ही भूक त्यांना घराबाहेरच्या विश्वात तरुण, चैतन्यपूर्ण राहायला बळ देते आणि घरात सहजीवनाचा ताजेपणा टिकवून धरते. कामाचा व्याप कितीही असला तरी त्यांनी बाहेरचे ताण कधी घरी नेले नाहीत. परस्परांना वेळ देणं दोघांनीही कधी चुकवलं नाही. दोघंही यशस्वी, दोघंही मनानं कणखर, निश्चयी. किरकोळ वाद झाले तरी दोघांमध्ये पसरलेलं समजुतीचं अवकाश त्या वादांना विखारी होण्यापासून वाचवत राहिलं. क्वचित कधी फिरोझ यांचा आवाज चढला तर आजही लीला पुनावालांना रडू येतं. ‘मी जगाशी लढायला समर्थ आहे, पण तुझ्याशी नाही,’ हे त्यांचे शब्द फिरोझनाही शांतवतात. झाकोळू पाहणारं आभाळ क्षणार्धात निवळतं. स्वच्छ सूर्यप्रकाश फाकतो. सहजीवनाचं यापरतं दुसरं उदाहरणं कुठलं असणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://astrovastu.net/", "date_download": "2018-08-22T03:21:56Z", "digest": "sha1:XIHMKBAR6EPUYK4UPIE3ZBLJSJ6HEI5S", "length": 2409, "nlines": 28, "source_domain": "astrovastu.net", "title": "डॉ. धुडिराज पाठक", "raw_content": "|| श्री गणेश प्रसन्न||\nकोणत्याही वर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nआमच्या च्छ्च्वास्तुवर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nसंतांचे अजब व अनाकलनिय आदेश\nडॉ धुंडीराज पाठक यांची\nविविध माहितीपूर्ण व्हीडीयो पाहण्याकरिता खाली स्क्रोल करा.\nडॉक्टर धुंडीराज पाठक - परिचय\nज्योतिर्भास्कर कै.जयवंतराव साळगांवकर यांनी डॉ.पाठक यांना भरभरून दिलेले आशिर्वाद\nश्री.मोहनराव दाते,पंचांगकर्ते यांचे डॉ.पाठक यांचेबाबतचे मत\nडॉ.पाठक यांचेकडे विद्यार्थी असे तयार होतात\nडॉ.पाठक यांचेकडे विद्यार्थी असे तयार होतात\nकायशाळेसाठी नाव नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा\nविष्णूकमल कॉम्प्लेक्स, पहिला मजला, केळकर रस्ता, अप्पा बळवंत चौक, ६४० नारायण पेठ, पुणे ४११०३० फोन नं. ०२०- २४४८६५९९ मोबाईल ९८२२११२५४५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1190827", "date_download": "2018-08-22T03:30:09Z", "digest": "sha1:GGGH66MZWB4HIXLXJRK6W5PLPXDUKQGI", "length": 1132, "nlines": 15, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मी cpanel वर प्रवेश न करता डेटाबेसमध्ये प्रवेश देऊ शकेन - मीठ", "raw_content": "\nमी cpanel वर प्रवेश न करता डेटाबेसमध्ये प्रवेश देऊ शकेन - मीठ\nमी डेटाबेसवर एक freelancer प्रवेश देण्यास जात आहे. त्याला एसएसएच (माय एस क्यू एल मिमल). पण हे करण्यासाठी ते बाहेर पडले, मला त्याला माझ्या cpanel साठी पासवर्ड देण्याची आवश्यकता होती - umzugsfirma in zã¼rich. CPANEL साठी प्रवेश न देता डेटाबेस प्रवेश देण्यासाठी आणखी काही मार्ग आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/category/hot/", "date_download": "2018-08-22T03:42:37Z", "digest": "sha1:ZSB3NPWFZ26BZFGKR7SQUV6HU64SOHLG", "length": 3467, "nlines": 64, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "चटपटीत Archives - VIRALBATMI.Com", "raw_content": "\nया अनोख्या मुलाला बघण्यासाठी परदेशातून येतात लोक, कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल..\nवेड्यासारखं या मुलाला डेट करतात मुली, देतात स्वतःहून पैसे, कारण ऐकून...\nअसं ओळख क्षणात तुमचे लेदर खरे आहे का खोटे ते \nया 7 गोष्टींचं सेवन केल्यास तुम्ही दिसाल अधिक तरूण \nतुमच्या या सवयी बदलल्या आहेत तर मग नक्कीच तुम्ही प्रेमात...\n..म्हणून मुलगा आणि मुलगी फक्त बेस्ट फ्रेंड्स कधीच असू शकत नाहीत,...\nहे आहेत डोळे चक्रावणारे फोटोज .. झूम करून पहा वेडे व्हाल...\nहि चूक कधी करू नका नाहीतर पटलेली गिर्लफ्रेंड पण तुम्हाला सोडून...\n या कारणामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंधासाठी तयार होतात मुली…\nया whatsapp स्क्रीनशॉट्सवरून ओळखा तुमचा फ्रेंड ‘नॉर्मल’ आहे की ‘बेस्ट’\nअशा पॅन्ट घालण्यापेक्षा या लोकांनी पॅन्ट घालणं सोडून द्यावं, कूल दिसण्याच्या...\nजर तुम्ही करू शकता हे 10 पराक्रम, तर समजा तुम्ही करू...\nजर तूम्ही स्वतःला जगातील सर्वात आळशी व्यक्ती म्हणवता, तर हे इन्व्हेंन्शन्स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24646", "date_download": "2018-08-22T03:36:03Z", "digest": "sha1:JW2SVGY2S6V2EIAE26CI76NSUBECDOG6", "length": 5817, "nlines": 168, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "आज का पंचांग दिनांक ११-०३-२०१८ | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome पंचांग आज का पंचांग दिनांक ११-०३-२०१८\nआज का पंचांग दिनांक ११-०३-२०१८\nतिथि: कृष्ण नवमी – 08:37:43 तक\nवार: रविवार | सम्वत: 2074\nनक्षत्र: पूर्वाषाढा – पूर्ण रात्रि तक\nयोग: व्यतीपात – 19:39:43 तक\nसूर्योदय: 06:36:11 | सूर्यास्त: 18:26:59\nPrevious article*रिटेंलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सवांद कौशल्यावर आधारीत चर्चासञ संपन्न*\nNext articleदैनिक पंचांग — १२ मार्च २०१८\nदैनिक पंचांग – 09 एप्रिल 2018\nदैनिक पंचांग — 07 एप्रिल 2018\nदैनिक पंचांग — 06 एप्रिल 2018\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nदैनिक पंचांग ३० डिसेंबर २०१७\nदैनिक पंचांग — ०७ फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://snehalniti.com/blogs_details/140-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8+%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF+%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-08-22T03:51:39Z", "digest": "sha1:C5DBBBTES2F4E6WVN4RHAIUY5GB3JB3N", "length": 7167, "nlines": 67, "source_domain": "snehalniti.com", "title": "How patience is a key to success in business and life? How you can achieve?", "raw_content": "\nबिझनेस आणि जीवनामध्ये संयम का महत्त्वाचा आहे\nउद्योजकाकडील संयम हा सद्गुण त्याचा बिझनेस वाढवतो... \"Patience is the virtue.\" म्हणजेच संयम हा एक सद्गुण आहे आणि संयम सर्वसामान्य माणसं आणि उद्योजकांकडे असलाच पाहिले. संयम नसणारे उद्योजक आपले उत्पादन किंवा सेवा विकली गेली नाही की, ते रागवतात आणि रागाच्या भरात काही असे निर्णय घेतात की ते त्यांच्या बिझनेससाठी हानीकारक ठरू शकतात. तर याउलट संयमी उद्योजक संयमाने निर्णय घेतोतो आणि आपल्या बिझनेस वाढीवर लक्षकेंद्रित करतो. म्हणूनच आजचा आपला टॉपिक असेल आपल्याकडे जीवनात किंवा बिझनेसमध्ये संयम का असावा\n'जिंकण्यासाठी खेळा' पुस्तक घेण्यासाठी येथे क्लिक करा\nGood Things Comes to Those Who Wait... जो बिझनेसमन आपल्या कामात संयम बाळगतो त्याच्यासोबत अमेझिंग गोष्टी घडतात. आपल्या वाईट कामाबद्दल विचार न करता चांगल्या कामासाठी मेहनत करतो तोच उद्योजक भविष्यात चांगला सेल्स, समाधानी ग्राहक मिळवू शकतो.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nकंपनीची प्रतिष्ठा आणखीन मजबूत करू शकता... जर उद्योजक आणि त्याच्या कंपनीकडे संयम असेल तर त्यांनी ठरवलेल्या ध्येयांकडे योग्यप्रकारे वाटचाल करू शकतात. आपले आपल्या प्रोडक्ट किंवा सेवांवर विश्वास पाहिजे. उदा. जयंतराव साळगावकरांनी जेव्हा कालनिर्णय हे कॅलेंडर बाजारात आणले तेव्हा लोकांनी या प्रोडक्टवर प्रश्नचिन्ह उभे केले; परंतु त्यांचा त्यांच्या प्रोडक्टवर विश्वास होता. आज 'कालनिर्णय' मोठा ब्रॅन्ड म्हणून नावारुपाला आला आहे.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nसंयम आपली सहनशीलता वाढवतो... बिझनेस म्हटलं की प्रत्येक दिवसाला नवीन आव्हान समोर उभे राहते. जेव्हा आपण आव्हानांना बिनधास्तपणे सामोरे जाऊ, तेव्हा आपसूकच आपली सहनशीलता वाढलेली असेल; परंतु हे सर्व संयमावर अवलंबून आहे.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nसंयमामुळे उत्तम टीम कल्चरचा विकास... संयमामुळे उत्तम टीम कल्चरचा विकास होतो. जर आपला मालकच संयमी आहे तर कंपनीमधील कर्मचा-यांमध्ये एक आनंदी वातावरण राहते. याचा चांगला परिणाम बिझनेसमधील आऊटकमवर होतो आणि अशा बिझनेसची वाढ उत्तमरित्याच होतो. म्हणून संयमी उद्योजकांनी चांगले बिझनेस घडवले आहेत.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_3549.html", "date_download": "2018-08-22T03:33:57Z", "digest": "sha1:NBHUIO7WC5WY5KI6THUT3TMRXPHM32UK", "length": 16942, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १९ - आकांक्षांना पंख विजेचे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १९ - आकांक्षांना पंख विजेचे\nअफझलखानाशी कसा प्रसंग घडणार आहे ,याची कल्पना कुणालाच करता येत नव्हती. पण जो काही ' प्रसंग ' होणार आहे त्यात काहीही घडो ; विजय , पराजय वा मृत्यू ,तरीही कोणीही हाती घेतलेलं स्वराज्याचं काम थांबवू नये , हाच महाराजांचा आपल्या जिवलगांना कळकळीचा आदेश होता. त्याप्रमाणे ' प्रसंगा ' नंतरच्या साऱ्या योजना महाराजांनी आधीच निश्चित केलेल्या होत्या. महाराजांचेच शब्द आहेत , ' आम्हांस काही दगाफटका झाला तरी नेताजी पालकरांचे हाताखाली तुम्ही सर्व झुंजत राहा. '\nगीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला असंच सांगितलं आहे नाही \nदि. १० नोव्हेंबर १६५९ , गुरुवार या दिवशी तो ' प्रसंग ' घडणार होता. नेमका कसा तेविधात्यालाच माहीत. पण स्वराज्याचा राजा आणि प्रत्येक सैनिक ठरल्याप्रमाणे आपापल्या जबाबदारीत गर्क होता. या दिवशी पहाटेपर्यंत सर्व सरदार आणि मावळे आपापल्या ठरलेल्या मोर्चावरती टपून बसले होते.\nमहाराजांनी यथासांग श्रींची पूजा केली. कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राजोपाध्ये यांनी पूजामंत्रम्हटले. महाराजांनी पूजा केली होय. पण संपूर्ण योजना दक्षतापूर्वक आखूनरेखून सिद्ध केल्यानंतर ते पूजेस बसले होते. एखादा विद्याथीर् पूर्ण अभ्यास केल्यानंतर वडीलधाऱ्यांचानमस्कारपूर्वक आशीर्वाद घेतो तसे. म्हणजेच महाराज तपश्चर्या करणारे होते. नवस करणारे नव्हते. नवस करणारे लोक देवाशी ' कॉन्ट्रॅक्ट ' करतात. ' माझं अमुक काम होऊ दे , म्हणजे देवा मी तुझ्याकरता तमुक करीन. '\nअन् अजूनपर्यंत तरी शिवाजी महाराजांबद्दलच्या ऐतिहासिक विश्वसनीय कागदपत्रांत कोणत्याही कामाकरता किंवा हेतूकरता महाराजांनी कोणत्याही देवदेवतेला नवस केल्याची एकही नोंदसापडलेली नाही. ते नवसबाज नव्हते.\nदुपार झाली. महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले. जिवा महाला , सकपाळ , संभाजी कावजीकोंढाळकर , संभाजी करवर , सिद्धी इब्राहीम , येसाजी कंक वगैरे दहा जिवलग , महाराजांचे सांगाती होते. तेच ठरले होते. तेच येणार होते. पण बालेकिल्ल्यावरून उतरताना गडाच्याखालच्या परिसरात जे मावळी सैन्य ठेवले होते , त्यांनी महाराजांना बालेकिल्ल्याच्या पायऱ्या उतरून येताना पाहिलेच. या मावळ्यांचा किल्लेदार होता गोरखोजी काकडे. हे सारेच मावळेमहाराजांना पाहून भारावले आणि त्यांना गराडा घालून म्हणू लागले , ' महाराज , तिथे (खानाचे भेटीचे जागी) धोका आहे. आम्हाला तुमच्या सांगाती घ्या. '\nठरलेल्या योजना जशाच्या तशाच पार पाडल्या पाहिजेत हा महाराजांचा कटाक्ष होता. कोवळ्या मायेच्या पोटी डाव बिघडणं योग्य नव्हतं. महाराज तरीही न रागावता त्यांना मायेने म्हणाले , 'दादांनो , जे ठरले तेच येतील. '\nआणि महाराज ठरल्याप्रमाणेच भेटीच्या जागी शामियान्यापाशी आले. सर्वबाबतीत महाराज अतिशय सावध होते , दक्ष होते.\nशामियान्याच्या दाराशी महाराज पोहोचले. खानाने तंबूच्या बाहेर न येताच आतच महाराजांना म्हटले , ' तू अपनी हिम्मत बहादुरीकी शेखी बधारता है बेआदब से बुरी राहपर क्यूं चलता हैं बेआदब से बुरी राहपर क्यूं चलता हैं मेरा मातहत बन जामेरा मातहत बन जा अपनी सारी शेखी छोडकर इस अफझलखानको गले लगाओ अपनी सारी शेखी छोडकर इस अफझलखानको गले लगाओ ' आणि खानाने महाराजांना मिठी मारली. अन् क्षणातच त्याने महाराजांचे मस्तक आपल्या डाव्याबगलेत जोरात डाव्या हाताने करकचले. अन् आपली कट्यार काढून महाराजांच्या कुशीवर तडाखून घाव घातला. तो घाव नुसताच खरखरला. कारीगार झाला नाही. कारण महाराजांच्या अंगात पोलादी चिलखत होते. त्याच्या हे लक्षात आले असावे. कारण त्याने लगेच दुसरा घावघालण्याकरता कट्यार उगारली अन् तो घाव घालणार , एवढ्यात महाराजांनी आपल्या डाव्या बाहीतील बिचवा खानाच्या पोटात खुपसला. किंकाळी फुटली. दग्याने महाराजांचा घातकरावयास आलेला खान स्वत:च गारद झाला.\nजर महाराज प्रत्येक निमिषाला सावध राहिले नसते , तर तेच गारद झाले असते. हा साराच प्रसंग आता जगाला तपशीलवार माहीत आहे. या शामियान्यातील ती भेट म्हणजे या प्रतापगड प्रकरणाचा सूर्यबिंबाप्रमाणे केंदबिंदू आहे. पण सूर्यबिंबाचे ते किरण जसे दूरवर पसरलेले असतात, तसे या प्रकरणातील महाराजांच्या अलौकिक नेतृत्त्वाचे किरण दूरवर पसरलेले होते. त्याचा अभ्यास युवकांनी बारकाईने केला पाहिजे. महाराज गडावरून खानाच्या भेटीसाठी उतरले तेव्हा, देवाला नमस्कार करून आणि तीर्थ घेऊन निघाले. त्याचवेळी वडीलधाऱ्या , स्वराज्यसेवकांचाअतिशय आस्थापूर्वक सल्ला आणि निरोप घेऊन ते निघाले. कुलोपाध्यायाला त्यांनी आदरपूर्वक वंदन केले.\nपण तंबूतील प्रत्यक्ष भेटीच्या त्या प्रसंगानंतर काही क्षणात खानाबरोबर आलेल्या त्याच्या वकिलाने , म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकणीर् याने खानाची तलवार उचलली आणिमहाराजांच्यावर तो घाव घालण्यासाठी धावला. महाराज निमिषभरही बेसावध नव्हते. त्यांनी क्षणात त्या वकिलाचा घाव अडविला. महाराजांनी त्याला चांगल्या शब्दांत कळकळीने बोलून घाव घालण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. खूप सांगितले. तरीही त्याने महाराजांवर तीनवेळा लागोपाठ घाव घातले. ते त्यांनी अडविले , उडवले. इतके सांगूनही कृष्णाजी भास्करकुलकणीर् वकील ऐकत नाही , असं पाहिल्यावर महाराजांच्या भवानीचा सपकन फटकारा फिरला. अन् कुलकणीर् वकील ठार झाला. पाहिलंत गडावरून निघताना महाराजांनी कुलोपाध्याय प्रभाकरभट्ट राजोपाध्ये यांना सादर नमस्कार केला होता. कुलोपाध्यायांचा तोआशीर्वाद राजाला होता , स्वराज्याला होता. महाराजांचं मन आणि मस्तक नम्रतेनं वंदन करीत होतं. पण भेटीच्या जागी राजांवर म्हणजेच स्वराज्यावर घाव घालणाऱ्या कृष्णाजी भास्कराला ते ठार करीत होते.\nखानाच्या बाजूने आलेल्या सरदारांत महाराजांचे एक चुलते , भोसले होते. म्हणजे महाराजांचेते काकाच. किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात ते ठार झाले. महाराजांचा हुकूमच होता मावळ्यांना की , ' जे झुंजतील त्यांना मारावे. जे शरण येतील त्यांस मारो नये. ' भोसले काकात्यात ठार झाले. पाहिलंत महाराज आपल्या स्वत:च्या वकिलाला म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांना आदराने ' काका ' म्हणत असत. त्यांना प्रेमाने आपल्या कुटुंबातीलच मानीत असत. या प्रतापगड प्रकरणात महाराजांनी नंतर पंताजी काकांचा भरघोस सादर सप्रेम गौरव केला.\nमहाराज आपल्या रक्ताच्या काकाला ठार मारीत होते अन् मानलेल्या काकांचा आदर करीत होते.खानाच्या वकिलाला ठार मारीत होते अन् आपल्या कुलोपाध्यायाला नमस्कार करीत होते. महाराजांचा हाच स्वराज्यधर्म होता. यालाच म्हणतात महाराष्ट्रधर्म. ' विंचू देव्हाऱ्यासी आला ,देवपूजा , नावडे त्याला तेथे पैजाऱ्याचे काम , अधमासी व्हावे अधम तेथे पैजाऱ्याचे काम , अधमासी व्हावे अधम ' हाच महाराजांचा धर्म होता.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2011/12/gold-prices-and-kanchipuram-saarees.html", "date_download": "2018-08-22T03:10:13Z", "digest": "sha1:4WPJ5JKC6C5ZSYTYXWQUGWLMRQSYD2LX", "length": 13077, "nlines": 97, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Gold prices and Kanchipuram Saarees", "raw_content": "\n. काही वर्षांपूर्वी मी व माझी पत्नी तमिळनाडू मध्ये पर्यटनासाठी गेलो होतो. आमच्या प्रवासात आम्हाला कांजीवरम हे गाव लागणार असल्याने तेथील प्रसिद्ध साड्या खरेदी करायच्या असा आमचा (म्हणजे माझ्या पत्नीचा), बेत साहजिकच होता. तेथे पोचल्यावर आम्ही एका दुकानात गेलो. साड्या बघितल्या. पण तिथल्या साड्यांच्या किंमती बघून आम्ही थक्क झालो. प्रवासात असताना जास्त रोख रक्कम घेऊन फिरण्याचा अनावश्यक धोका मी सहसा पत्करत नाही. त्यामुळे तिथल्या साड्या घेता येतील एवढी रोख रक्कम माझ्याकडे नव्हती व त्या दुकानदाराने क्रेडिट कार्ड स्वीकारण्यास संपूर्ण नकार दिल्याने आम्हाला काहीच खरेदी न करता बाहेर पडावे लागले होते.\nकाही महिन्यांपूर्वी मी इरकल या गावी गेलो होतो. हे गाव पण इरकली साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मागच्या अनुभवाने शहाणा होऊन भीतभीतच आम्ही साड्यांच्या किंमती विचारल्या. पण असे लक्षात आले की इरकल मध्ये सर्वांच्या खिशाला परवडतील अशी साड्यांची रेंज उपलब्ध आहे. अगदी सात आठशे रुपयापासून इरकली साड्या मिळू शकतात. त्यामुळे इरकल मध्ये माझ्या पत्नीला खरेदी करता आली. इरकल गावातील व्यापारी जे व्यावसायिक शहाणपण दाखवतात ते कांजीवरम मधले व्यापारी का दाखवू शकत नाहीत हे एक कोडेच माझ्या मनात राहिले.\nपण नुकताच या प्रकरणाचा खुलासा मला झाला. 2005 सालापासून, कांजीवरम साड्या या भौगोलिक निर्देशक ओळखपत्र (Geographical Indication label) या नियमाच्या खाली मोडू लागल्या आहेत. या निर्देशकाचा थोडक्यात असा अर्थ होतो की कांचीपुरम या स्थानाजवळ विणल्या गेलेल्या व ज्या साडीतील जरीमध्ये कमीतकमी 57% चांदी व 0.6% सोने आहे अशाच साडीला कांजीवरम साडी या नावाने ओळखता येईल. या प्रकारचा निर्देशक दार्जीलिंग चहा, कश्मिरमधली पश्मिना शाल किंवा तिरूपतीचे लाडू या सारख्या इतर काही उपभोग्य वस्तूंनाही लावण्यात आलेला आहे. या उत्पादनांच्या भौगोलिक उत्पादन स्थानांचे महत्व टिकून रहावे व उटीला बनलेल्या चहाला दार्जीलिंग चहा म्हटले जाऊ नये किंवा इरकल मधे विणल्या गेलेल्या साडीला कांजीवरम म्हटले जाऊ नये म्हणून हे पाऊल शासनाने उचलले आहे. यामुळे ग्राहकाला अपेक्षित तो दर्जा मिळेल असा प्रयत्न आहे.\nहा निर्देशक उत्पादनाची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपयुक्त आहे वगैरे सर्व ठीक आहे परंतु सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 30000 रुपये व चांदीचा भाव किलोला 55000 रुपये वगैरे पोचल्यावर या साड्या विणणेच मोठे कठिण होत चालले आहे. 1 वर्षापूर्वी 240 ग्रॅम जर तयार करायला 6000 रुपये खर्च येत असे. हा खर्च आज 15000 रुपये येतो आहे. त्यामुळे या साडी उत्पादकांचे सर्व गणित बिघडूनच गेले आहे. कांजीवरम साड्यांच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की खरेदीदार कांजीवरम साडी घ्यायला नाखूष आहेत. यामुळे कांजीवरमचा धंदा तमिळ नाडू मधील इतर गावांकडे जाऊ लागला आहे. कांचीपुरम मधला वस्त्रोद्योग काही लहान सहान नाही. 20000 माग आणि 50000 कामगार यांच्या सहाय्याने कांचीपुरम मध्ये वर्षाला 5 लाख साड्यांचे उत्पादन होते. एक साडी विणायला 8 ते 15 दिवस लागू शकतात.\nया परिस्थितीवर तोडगा म्हणून सरकार आता जरीमधील चांदी व सोने यांचे प्रमाण 40% व 0.5 % एवढ्यापर्यंत कमी करण्याच्या विचारात आहे. यामुळे कांचीपुरम मधल्या साडी उद्योगाला थोडा तरी उपयोग होईल असे सरकारला वाटते आहे.\nकांचीपुरम मधले साडी उत्पादक मात्र हे भौगोलिक निर्देशक ओळखपत्र रद्दच करावे या मताचे आहेत. त्यांच्या मताने जर धंदाच होणार नसेल तर गुणवत्ता ओळखपत्र निरुपयोगीच आहे. इतकल मधल्या उत्पादकांनी जी लवचिकता उत्पादनांच्या किंमतीत आणली आहे तीच लवचिकता आणण्याची कांचीपुरमच्या उत्पादकांना गरज आहे. नाहीतर त्यांचे भविष्य जरा कठिणच दिसते आहे. 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातला पैठणी उद्योग जसा मृतवत झाला होता तसेच कांचीवरम साडीचे होण्याची बरीच शक्यता वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/loksatta-blog-benchers-winner-4-1239306/", "date_download": "2018-08-22T04:29:22Z", "digest": "sha1:RH7GK3LBRYXVSJKBOGFCYPNSU5PGZKGI", "length": 12326, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांसाठी पुढाकार | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nके.जी. टू कॉलेज »\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही.\nपवन िशदे याला प्रमाणपत्र व धनादेश देताना महाविद्यालयाच्या डीन डॉ. सरिता मंत्री, प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, पवन िशदेचे आई-वडील आदी.\nब्लॉग बेंचर्स विजेता पवन शिंदे पुरस्काराची रक्कम तांत्रिक उपकरणांसाठी खर्च करणार\nमराठवाडय़ातील मराठवाडय़ाचे विद्यार्थी नेमके कुठे मागे पडतात, यासाठी जमेल तसे मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी तांत्रिक उपकरणे घेण्यासाठी पारितोषिकाची रक्कम आपण खर्च करणार असल्याचे ब्लॉग बेंचर्स विजेता पवन शिंदे याने सांगितले.\n‘लोकसत्ता’च्या ब्लॉॅग बेंचर्स स्पर्धेत ‘देव पहाया कारणे’ अग्रलेखावर या महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षांत शिकणाऱ्या पवन रवींद्र िशदे याने प्रथम पारितोषिक पटकावले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना पवनने या उपक्रमाचे कौतुक केले.\nआमच्या कुटुंबात अनेक पिढय़ांमध्ये फारसे कोणी शिकले नव्हते. इयत्ता नववीत असताना वीणा गवाणकर यांचे ‘एक होता काव्‍‌र्हर’ हे पुस्तक वाचायला मिळाले. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचले पाहिजे, अशी गोडी निर्माण झाली. त्यानंतर वाचत गेलो. ‘लोकसत्ता’ केवळ गुणवत्तेला प्राधान्य देतो; विद्यार्थी कोणत्या गावातील आहे याला नाही, हे लक्षात आले, असे त्याने सांगितले.\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी प्रकाशात येत नाहीत. ‘लोकसत्ता’ने अग्रलेखावर व्यक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि दंत महाविद्यालयातील आमचा विद्यार्थी राज्यात पहिला आला. ‘लोकसत्ता’ने ही संधी दिल्यामुळेच हे घडले असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी\nओमकार माने व रुची मांडवे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते\nलिहिण्यासाठी प्रेरणा देणारी स्पर्धा\nमराठीशी नाळ जोडणारा उपक्रम\nश्रीरामपूरचा लखनलाल भुरेवाल, तर उस्मानाबादमधील आस्तिक काळे ‘ब्लॉग बेंचर्स’चे मानकरी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/zp-officer-and-employee-foreign-tour-issue-113144", "date_download": "2018-08-22T03:45:16Z", "digest": "sha1:P4M2W3L6P7AWFFE7XE2IYNUIXRGY5ZE7", "length": 12088, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp officer and employee foreign tour issue ‘त्‍या’ कर्मचाऱ्यांना भोवणार विदेशवारी | eSakal", "raw_content": "\n‘त्‍या’ कर्मचाऱ्यांना भोवणार विदेशवारी\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nनागपूर - विनापरवानगी विदेशवारीला जाणे कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार असून, याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनागपूर - विनापरवानगी विदेशवारीला जाणे कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार असून, याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nजिल्हा परिषदेतील २० ते २५ कर्मचारी, अधिकारी बॅंकॉक येथे सहलीसाठी गेल्याची माहिती पुढे आली. त्यात बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारीवर्गचा अधिक सहभाग आहे. त्यांच्यासोबत वित्त विभाग, पंचायत आणि इतर विभागातील कर्मचारीही सहलीला गेले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी, अकाउंटंट, इंजिनिअर यांच्यासह चपराशाचा समावेश असल्याची धक्‍कादायक बाब उघडकीस आली. सहलीला गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही. आर्थिक स्थिती उत्तम नसताना विदेशवारीला गेल्याने आश्‍वर्य व्यक्‍त केले जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यांच्यासोबत एक कंत्राटदारही आहे. या कंत्राटराच्या आर्थिक मदतीनेच सर्वांना विदेशवारी घडल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. नियमानुसार विदेशवारीला जाताना त्याची माहिती प्रशासनाला देणे आवश्‍यक आहे.\nसुटीचा अर्ज करताना त्यात ती माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची माहितीच दिली नसल्याचे खुद्द उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी स्पष्ट केले. यामुळेच प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांकडून समजते. माहिती दडविणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून योग्य स्पष्टीकरण न आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_5742.html", "date_download": "2018-08-22T03:36:11Z", "digest": "sha1:4YK3ZN3PJCE4XTEWXRXTPZHY2SJZMGDG", "length": 18662, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९६ - राजमाता - एक समर्थ नेतृत्व", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९६ - राजमाता - एक समर्थ नेतृत्व\nरायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली. हळूहळू पूर्ण होत गेली. त्याचवेळी रायगडच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला. वाड्याच्या भोवती चिरेबंद बुरुज आणि दोन भव्य दरवाजेही बांधले. पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव , या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे. पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची त्यात अनेक जातीजमातींची घरं , हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईकरिता बांधला. या वाड्याला आज जिजाऊसाहेबांचा वाडा असेच म्हणतात. आता हा पडून मोडून पडला आहे. तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात. पाऊस काळात आणि थंडीत रायगडाच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते. म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोईचा असे. महाराजही राहात.\nइथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोई महाराजांनी केल्या. त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली. छोटीशीच. पण देखणी. पाचाडमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही विहीर मुक्तहोती. या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे. त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्क्याही बांधलेला आहे. तक्क्या अर्थात अखंड एका दगडाचाच. महाराज जेव्हा जेव्हा पाचाडला मुक्कामला असत , तेव्हा तेव्हा कधी सकाळी तर कधी मावळतेवेळी ते इथं या विहिरीवर तक्क्याशी बसत. गावातल्या आयाबाया पाणी भरायला विहीरीवर येत. कोणाकोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत. महाराजांना ते फार आवडे. ते त्यालेकीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी , विचारपूस करीत. त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत. हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातीलमोहम्मद हाशीम खाफीखान या तवारीखनवीसाला समजलं. त्याला नवल वाटलं. प्रजेतल्या बायकामुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसांसारखं वागवितो याची त्याला मोठी कौतुकानं गंमत वाटली.\nइथं एक गोष्ट सहज मनात येते की , या तक्क्याच्या विहिरीवर पाणी भरायला येणारी सारीमाणसं विविध जातींची असत. त्यांनाही हे राजमातेच्या राजवाड्यातील पाणी , वाड्यात येऊन ,विहिरीवर भरता येत होतं. अधिक काय लिहिणे \nकधी गडाच्या माथ्यावरील राजवाड्यात तर कधी पाचाडमधल्या राजवाड्यात जिजाऊ आऊसाहेबांचा मुक्काम असायचा. अखेर जिजाऊसाहेबांनी आपला शेवटचा श्वास याच पाचाडच्या वाड्यात सोडला. आऊसाहेब सर्वांशीच आईच्या मायेनं वागत असत असं उपलब्ध असलेल्या अस्सल कागदपत्रांवरून दिसून येतं. ही आई एखाद्या योगिनीसारखीच जगली आणि वागली. जयराम गंभीरराव पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी महाराज होता. तो मूळचा राहणारावणीच्या सप्तश्रृंगीच्या परिसरातील होता. त्यांनी लिहून ठेवलेले दोन गंथ सापडले आहेत. त्यातील त्यांनी जिजाऊसाहेबांच्या बद्दल काढलेले उद्गार मननीच आहेत. जयराम म्हणतो , हीजिजाऊसाहेब कशी आहे ' कादंबिनिव जगजिवनदानहेतु: योगिनीप्रमाणे जगाला जीवन देणारी ही राजाची आई आहे. नव्हे जगाचीच आई आहे. एका मराठी बखरांत जिजाऊसाहेबांच्याबद्दल म्हटलंय , की , ' जिजाऊसारखे कन्यारत्न ईश्वराने पैदा केले. '\nसर्वसामान्यपणे स्त्री स्वभावात दिसून येणारी वेगळी वैशिष्ट्ये जिजाऊसाहेबांत नव्हती असे दिसते.\nमोठेपणाचा अहंकार नाही. डागडागिन्यांचा सोस नाही. नात्या गोत्यातल्या कोणाचा मत्सर नाही किंवा कुणाचे फाजील लाडकौतुकही नाही. सवती मत्सर नाही. तीर्थयात्रे करिता का होईना पण भटकण्याची हौस नाही. पुण्याजवळच्या आळंदी , देहू , सासवड , जेजुरी , चिंचवड , मोरगांव ,शिखर शिंगणापूर , पाषाण अशा जवळजवळच्या तीर्थक्षेत्रांत त्या क्वचित गेल्याही असतील. त्यांच्या काही नोंदीही सापडल्या आहेत. त्यांनी देवाला दिलेली दानपत्रेही आहेत. पण या सगळ्यादेवधर्मात आणि यात्रेजत्रेत कुठेही चंगळवाद दिसत नाही. शिखर शिंगणापूरच्या देवळाच्या बाहेर त्यांनी एक साधे पण भव्य प्रवेशद्वार (कमान) बांधले आहे. त्या कमानीच्या पायरीवर राजे भोसले. एवढाच दोन ओळीत त्यात मजकूर आहे. यातील संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊसाहेबांचे थोरले पूत्र. आपल्या दोन मुलांच्या नावाने आऊसाहेबांनी ही कमान बांधली असा याचा अर्थ आहे. पाषाण येथील श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचा त्यांनी जीणोर्द्धारही केला. या मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर सुंदर रंगीत पौराणिक चित्रे चितारण्यात आलेलीहोती. या चित्रांची थोडीफार प्रसिद्धीही महाराष्ट्र शासनाने केली. आता मात्र आम्ही मंडळींनी या मंदिराची सुधारणा करण्याच्या नादात ही चित्रे (म्युरल्स) चांगली ठेवलेली नाहीत. पाषाणच्या या सुंदर शिवमंदिराच्या पश्चिमेस तट , ओवऱ्या आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांशेजारूनच ' राम ' नावाची एक छोटी नदी वाहते. या नदीच्या पात्रात सुंदर बंधारा आणि लकुंडे बांधलेली आहेत. हे सारेच प्रेक्षणीय काम जिजाऊसाहेबांच्या पुण्यातील वास्तव्य काळात (इ. १६ 3 ७ ते इ. १६४५ ) झालेले आहे. ही बाई फार दूरदृष्टीची , विवेकी होती. याच काळातले तिने न्यायासनावर बसून दिलेले न्यायनिवाडे अगदी समतोल आहेत. शेतकऱ्यांना आणिदारिद्याने होरपळलेल्या अन् शाही गुलामगिरीत पिचून निघालेल्या अनेक लोकांना तिने दिलेला मदतीचा हात म्हणजे भावी शिवशाहीच्या सुखी स्वराज्याची शुभचाहुलच होती.\nजिजाऊसाहेब शिवाजीराजांना घेऊन पुण्यात आल्या , ( इ. १६ 3 ७ फेब्रुवारी) त्यावेळी आदिलशाही फौजांनी कसबा पुणे आणि इतर छत्तीस गावे फार चुरगाळून मुरगाळून टाकली होती. (इ. १६ 3 २ ) त्यातच इ. १६ 3 ० आणि १६ 3 १ चा भयंकर दुष्काळ पडला होता. त्यातकर्यात मावळाचं म्हणजेच पुणे प्रदेशाचंही भयंकर नुकसान झालं. या अस्मानी आणि सुलतानी संकटात संसार होरपळून निघाले. आऊसाहेब आणि राजे इ. १६ 3 ७ मध्ये पुण्याला आले आणि त्यांनी पुणे आणि परगणा पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या , त्या अभ्यासनीय आहेत. गरजवंत गावकऱ्यांना त्यांनी ' ऐनजिनसी ' मदत केली. म्हणजे शेती आणि अन्यबलुतेदारीतील व्यवसाय करण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता , असते , त्या गोष्टीच त्यांना दिल्या. म्हणजे बैल , मोट , शेतीची अवजारे इत्यादी. यामुळे बारा बलुतेदार व इतरही गावकरीआपापल्या उद्योगाला इषेर् हौसेने लागले. रानटी जनावरांचा आणि चोराचिलटांचा बंदोबस्त केला. तेही काम त्यांनी गावागावच्या तराळ , जागले , येसकर , पाटील पटवारी यांच्यावर सोपविले. रानटी जनावरं म्हणजे वाघ , बिबटे , रानडुकरे , इत्यादींचा गावकऱ्यांनीच उपदव कमी करून टाकला. त्याबद्दलही या मंडळींना थोडेफार कौतुकाचे ' शेपटामागे इनाम बक्षीस 'देण्यात येत होते. हा तपशील आणखीही मोठा आहे. जिजाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली हीलोकांच्या सोईसुखाची कामे त्यांनी केली. लोकांचेच सहकार्य त्यांत मिळविल्यामुळे पुणे परगणा ताजातवाणा झाला. सहज मनांत येते की , आजच्या काळात आमच्या निवडून येणाऱ्यालोकप्रतिनिधींना , मग ते ग्रामपंचायतीचे असोत की विधानसभा अन् संसदेचे असोत , त्यांना या शिवशाहीच्या उष:कालात जिजाऊसाहेबांनी केलेल्या जनहितांच्या कार्यातून निश्चित मार्गदर्शनमिळू शकेल आणि प्रेरणाही मिळेल. शिवकालातील आऊसाहेबांचे आणि संस्थानी काळातील राजषीर् छत्रपती शाहू महाराजांचे विधायक कार्य म्हणजे खरोखर महाराष्ट्राला अत्यंत उपयुक्त अशी लोकराज्यकारभाराची गाथाच आहे. पण लक्षात कोण घेतो \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/marathi-health-tips", "date_download": "2018-08-22T04:37:29Z", "digest": "sha1:OIF6VXZ5PYCLHXKYAG5QMJT62TVDIY2K", "length": 10757, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | आयुर्वेदिक | Health Care | Yog | Ayurved", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपोट सुटत असेल तर प्या दालचिनी चहा\nचहाचे शौकिन असला तरी या चुका करणे टाळा\nचहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. चहाविना जगणे अशक्य होईल अनेक लोकांना इतकी सवय असते. परंतू अनेक लोकं चहा ...\nव्हिटॅमिन डी मुळे कॅन्सरवर नियंत्रण\nव्हिटॅमिन डी मुळे यकृताच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, असे एका पाहणीत दिसून आले आहे. सूर्यप्रकाश त्वचेवर ...\nडायबेटिक डायट ट्राय करून बघा\nसाखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड ड्रिंक्स, गूळ, तुप, केक, पेस्ट्री, आईसक्रीम, दारू, बीयर आदींचे डायबेटिस ...\nभिजवलेल्या बेदाणेचे पाणी पिण्याचे फायदे ...\nद्राक्षांना सुकवून बेदाणे बनवले जाते. दररोज बेदाणे बेदाण्याचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती देऊ शकते. पाण्यात ...\nआरोग्यासाठी उपयुक्त ऑलिव ऑईल\nवेबदुनिया| मंगळवार,ऑगस्ट 14, 2018\nहल्ली सर्वांनाच ऑलिव ऑईल चे रोजच्या जेवणातील महत्व पटत चालले आहे. ऑलिव ऑईल चा वापर जेवणात केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी ...\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय\nप्रतिदिन अक्रोडाचे सेवन करावे. रोज मधाचा उपयोग कुठल्याही प्रकारात केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\nअधिक वेळा दूध उकळवत असाल तर सावध व्हा\nआपण हे ऐकले असेल की दुधाला उकळून प्यायला हवं, ज्याने त्यातील सूक्ष्म जिवाणू नष्ट होऊन जातात. दूध उकळून पिणे योग्य आहे ...\nजीऱ्याचे पाणी गर्भवती महिलेंसाठी फायदेकारक\nगर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी जिर्‍याचे पाणी फारच फायदेकारक असते.\nजाणून घ्या हरभर्‍याचे गुण\nहरभर्‍याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार समजतात. देशी हरभर्‍याचा रंग पिवळसर, तपकिरी ...\nओवरीत होणार्‍या सिस्टसाठी 8 घरगुती उपचार\nबर्‍याच महिलांना ओवरीमध्ये सिस्‍ट असत ज्यामुळे त्यांना वेदना आणि असहजता जाणवते. तसेच मासिक धर्मात देखील उशीर होतो. ही ...\nडास, माशा दूर होतात बहुउपयोगी विक्स वेपोरबने\nडोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतो. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच ...\nडिलेव्हरीच्या तीन महिन्यापर्यंत आयरन-कॅल्शियम सप्लिमेंटची गरज\nस्तनपान करवणारी आईद्वारे घेत असलेला आहार बाळाला मिळत असतो. अशात आईच्या आहाराचा प्रभाव ब्रेस्ट मिल्कच्या गुणवत्तेवर येत ...\nशंख वाजवणे आरोग्यासाठी लाभदायक\nहिंदू कुटुंबांमध्ये शंख वाजवणे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. शंख वाजवल्याने वातावरणातील हानिकारक तत्त्व नष्ट होऊन ...\nशहाळ्याचे फायदे जाणून घ्या …\nअर्धशिशीच्या विकारात रात्री शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून पाणी झाकून ठेवावे.\nसर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असं फळ किंवा अशी भाजी आहे ज्याचे अनेक आरोग्यवर्धक ...\nया 4 गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक\nतरुणांच्या आहारासंबंधी सवयी आरोग्यासाठी धोकादायक असून त्या बदलणे सोपे काम नाही. म्हणूनच सर्व सवयी एकत्र बदलण्याचा ...\nमनुकांचे सेवन आणि त्याचे फायदे\nआयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आम्हाला रोज 4-5 मनुका खायलाच पाहिजे. मनुकांना सर्दी-खोकला आणि ...\nआपल्या आहारात भेंडी का असावी, जाणून घ्या अनेक फायदे\nवजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी:\nHealth Tips : 4 दिवसात फॅट्स गाळेल हे ड्रिंक\nलठ्ठपणा तेव्हाच येतो जेव्हा शरीराचा चयापचय हळू अर्थात कॅलरीज कमी जळत असतील. पण लक्षात ठेवा लठ्ठपणा कमी करण्यापेक्षा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:13:37Z", "digest": "sha1:TD4VXRU4U647K4YXGN6AJZJLPI4ZRGAL", "length": 7597, "nlines": 23, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ सप्टेंबर - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ सप्टेंबर\n< श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने\n←= श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० सप्टेंबर\nसाहित्यिक = श्रीब्रह्मचैतन्य महाराज\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ सप्टेंबर→\n4810श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनेश्रीब्रह्मचैतन्य महाराज\nभगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्‍न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्‍न चालू ठेवला तर सद्‌गुरूकृपा झाल्याशिवाय राहात नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्‌गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले, तर भगवंताचे प्रेम येणार कसे चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो, तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्‌गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो, तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्‌गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग सद्‌गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते, यात सद्‌गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल सद्‌गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते, यात सद्‌गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचे काही जमले नाही; ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू \nप्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. फार चिकित्सा करण्याने नुकसान होते. विद्येचे फळ काय, तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करित बसायचे चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपले आपल्यालाच कळत नाही.\nएक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध, तूप खातो; पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काही तरी रोग आहे असे नक्की समजावे. त्याचप्रमाणे, सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे; हे काही खर्‍या सुधारणेचे लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात, कशाही परिस्थितीत, आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर ’आपण केले’ असे थोडेच असते; म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे, आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on २२ सप्टेंबर २०१६, at १४:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T03:14:37Z", "digest": "sha1:Z35O3DULJNMYIBYCC7RB3UEFPACJCEFJ", "length": 4149, "nlines": 17, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "काळभैरवाची आरती - विकिस्रोत", "raw_content": "\n जय जय श्रीशिवकाशीविश्‍वेश्‍वररुप, विश्‍वंभरा हो ओवाळुं आरती तुजप्रति काळभैरवेश्‍वरा हो ॥धृ०॥\nजय जय विराट पुरुषा, विराट शक्‍तीच्या वल्लभा हो अनंत ब्रह्मांडांच्या माळा फिरवित अससी उभा हो शशिसूर्यांच्या बिंबीं तुझिया तेजांशाची प्रभा हो प्रचंड चंडप्रतापें कळिकाळाच्या वळती जिभा हो नाजळसी नाढळसी भू-जलिं अनिलीं-नीलांबरा हो ॥१॥\nअद्‌भुत काया, माया, अद्‌भुत वीर्याची संपत्ती हो पाहतां भ्रमले श्रमले कमलोद्‌भव श्रीकमलापती हो तुझिया नामस्मरणें विघ्नें शतकोटी लोपतीं हो वर्णिति शंकर-पार्वति-कार्तिकस्वामी-गण-गणपती हो निज इच्छेनें करसी उत्पत्ति-स्थिति-लय संहारा हो ॥२॥\nअनंत अवतारांच्या हृदयीं जपतां गुणमालिका हो मूळपीठ-नायका प्रकटे साक्षेपें महाकालिका हो श्रीअन्नपूर्णा, दुर्गा, मणिकर्णिका, गिरिबालिका हो तूंचि पुरुष-नटनारी-श्रीविधि-हरि हरतालिका हो तूं सुरतरु, भाविका, भावें ओपीसि इच्छित वरा हो ॥३॥\nजटा-मुकुट, कुंडलें, त्रिपुड्र गंधाचा मळवटीं हो रत्‍नखचित पादुका शोभतीं चरणींच्या तळवटीं हो शंख त्रिशुळ, करकमळीं, सुगंध पुष्पांचे हार कंठीं हो तिष्ठसि भक्‍तांसाठी अखंड भागिरथीच्या तटीं हो विष्णुदासावरि करि करुणा काशीपुर-विहारा हो ॥४॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-small-plot-owner-concession-105851", "date_download": "2018-08-22T03:47:43Z", "digest": "sha1:VKB4JTGDAU4YOQECNPNYRZKTHVO5XMFJ", "length": 17590, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news small plot owner concession छोट्या प्लॉटधारकांना सवलत | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत मान्य ‘एफएसआय’बरोबरच रस्त्याच्या रुंदीनुसार टीडीआर, पेड एफएसआय वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. टेकड्या आणि टेकड्यांलगतच्या शंभर फूट परिसरात मात्र महापालिकेप्रमाणेच प्राधिकरणाच्या हद्दीतही बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. छोट्या प्लॉटधारकांना ॲमेनिटी स्पेसमध्ये सवलत अशा तरतुदींचा समावेश असलेल्या प्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीस राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे पीएमआरडीए हद्दीत बांधकाम परवानगी देताना सुसूत्रता राहणार आहे.\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत मान्य ‘एफएसआय’बरोबरच रस्त्याच्या रुंदीनुसार टीडीआर, पेड एफएसआय वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. टेकड्या आणि टेकड्यांलगतच्या शंभर फूट परिसरात मात्र महापालिकेप्रमाणेच प्राधिकरणाच्या हद्दीतही बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. छोट्या प्लॉटधारकांना ॲमेनिटी स्पेसमध्ये सवलत अशा तरतुदींचा समावेश असलेल्या प्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीस राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे पीएमआरडीए हद्दीत बांधकाम परवानगी देताना सुसूत्रता राहणार आहे.\nपुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून बांधकाम नियमावली तयार करून गेल्या वर्षी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. राज्य सरकारने या नियमावलीवर नगर रचना विभागाकडून अभिप्राय मागविला होता. नगर रचना विभागाने त्यावर अभिप्रायासह पाठविलेली नियमावली राज्य सरकारकडे पाठविली होती. त्यामध्ये प्राधिकरण आणि नगर रचना यांच्यामध्ये काही तरतुदींवर एकमत झाले नव्हते. त्यावर दोघांनी एकमत करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर दोन्ही घटकांनी एकत्र बसून त्यातून मार्ग काढून नियमावली मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविली होती. काल झालेल्या बैठकीत पीएमआरडीएच्या नियमावलीस मान्यता देण्यात आली आहे. ही नियमावली आता नागरिकांच्या हरकती-सूचनांसाठी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.\nराज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या नियमावलीत टीडीआरची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मध्यंतरी राज्यातील महापालिकांसाठी टीडीआरचे नवे धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामध्ये नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर बांधकाम टीडीआर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र प्राधिकरणाच्या नियमावलीत सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर ०.२० टक्के टीडीआरचा वापर प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र ती अमान्य करून नऊ मीटर व त्यापुढील रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीत पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत प्रीमियम एफएसआय वापरण्यास परवानगी दिली आहे. परंतु प्राधिकरणाच्या हद्दीत ०.२० टक्का प्रीमियम एफएसआयचा वापर मान्य करण्यात आला आहे.\nप्रोत्साहनपर नियमावली आणि प्रादेशिक आराखड्यातील बांधकाम नियमावली यांचा वापर करून प्राधिकरणाकडून सध्या बांधकामांना परवानगी दिली जात होती. त्यामुळे बांधकाम नकाशे मंजूर करताना अनेक अडचणी येत होत्या. सोयीनुसार अर्थ लावून बांधकाम आराखडे अडविण्याचे प्रकारदेखील घडत होते. परंतु आता प्राधिकरणाच्या स्वतंत्र बांधकाम नियमावलीस मान्यता मिळाल्याने त्या नियमावलीनुसार बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nमहापालिकेच्या हद्दीत टेकड्यांवर बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे, तर जिल्ह्यातील टेकड्यांवर एकूण क्षेत्रफळाच्या ०.४ टक्का बांधकामास परवानगी होती. तशी तरतूद प्रादेशिक आराखड्याच्या बांधकाम नियमावलीत होती. मात्र प्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीत टेकड्यांवर बांधकामास बंदी घालण्यात आली आहे. या शिवाय महापालिकेप्रमाणेच टेकड्यांलगत शंभर फूट परिसरात कोणत्याही बांधकामास परवानगी नाही.\nनागरिकांच्या हरकती-सूचनांसाठी लवकरच प्रसिद्ध\nनऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी\nछोट्या प्लॉटधारकांना ॲमेनिटी स्पेस आणि ओपन स्पेसमध्ये सवलत\nटेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर फूट परिसरात बांधकामांना बंदी\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i140605064030/view", "date_download": "2018-08-22T03:42:16Z", "digest": "sha1:G6VORR5EUMEYYPEURI64V2FMGHNES37U", "length": 14855, "nlines": 209, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कवी बांदरकर", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nपदे १ ते १२\nपदे १३ ते २९\nपदे ३० ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते ९६\nपदे ९७ ते १०९\nपदे ११० ते १२०\nपदे १२१ ते १३३\nपदे १३४ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६२\nपदे १६३ ते १६४\nपदे १६५ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १९०\nपदे १९१ ते २००\nपदे २०१ ते २१२\nपदे २१३ ते २२०\nपदे २२१ ते २२६\nपदे २२७ ते २३८\nपदे २३९ ते २५३\nपदे २५४ ते २६८\nपदे २६९ ते २८१\nपदे २८२ ते २८८\nपदे २८९ ते २९२\nपदे २९३ ते २९५\nपदे २९६ ते २९८\nपदे २९९ ते ३००\nपदे ३०१ ते ३०३\nपदे ३०८ ते ३०९\nपदे ३११ ते ३१६\nपदे ३१७ ते ३२१\nपदे ३२२ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३४४\nपदे ३४५ ते ३४९\nपदे ३५१ ते ३५३\nपदे ३५४ ते ३५५\nपदे ३५६ ते ३५७\nपदे ३६० ते ३६१\nपदे ३६२ ते ३६३\nपदे ३६४ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७४\nपदे ३७५ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१२\nश्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ६९\nपदे १ ते ७\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्री गणपतीचीं पदें - पदे १ ते १२\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें - पदे १३ ते २९\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्री रामाचीं पदें - पदे ३० ते ४०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ४१ ते ५०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ५१ ते ६०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ६१ ते ७०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ७१ ते ८०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ८१ ते ९०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ९१ ते ९६\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री मारुतीचीं पदें - पदे ९७ ते १०९\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे ११० ते १२०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे १२१ ते १३३\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १३४ ते १४०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १४१ ते १५०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १५१ ते १६२\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीसद्‍गुरू कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदरकरमहाराज यांचा सचरित्र समग्र कवितासंग्रह\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3724/", "date_download": "2018-08-22T04:34:10Z", "digest": "sha1:R3XAOXQNLRT6Q4XDP6VEIJEOUFQHPJT6", "length": 5346, "nlines": 127, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आयुष्य...हे असंच असतं.......", "raw_content": "\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nकधी कधी खुप आनन्द देतं\nन मागताही सुख देतं,\nपण अच्यानक हसता हसता रडवतं\nआपण बरंच काही ठरवतो\nपण एका वळणांवर सगळ काही थांबतं\nवेड मन आठवत रहातं\nपण त्या मनाला फ़सवुन रडवतं\nकधीही भरुन न येणां-या\nआयुष्यात खुप काही मिळतं\nत्यातल बरंच काही नको असतं\nपण जे हवं असतं तेच मिळत नसतं\nRe: आयुष्य...हे असंच असतं.......\nकधीही भरुन न येणां-या\nआयुष्यात खुप काही मिळतं\nत्यातल बरंच काही नको असतं\nपण जे हवं असतं तेच मिळत नसतं\nRe: आयुष्य...हे असंच असतं.......\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: आयुष्य...हे असंच असतं.......\nRe: आयुष्य...हे असंच असतं.......\nआयुष्यात खुप काही मिळतं\nत्यातल बरंच काही नको असतं\nपण जे हवं असतं तेच मिळत नसतं\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: आयुष्य...हे असंच असतं.......\nआयुष्यात खुप काही मिळतं\nत्यातल बरंच काही नको असतं\nपण जे हवं असतं तेच मिळत नसतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_7282.html", "date_download": "2018-08-22T03:34:58Z", "digest": "sha1:RYPOUIJHL35OVXPNGZKFR5KLHCRP4ASF", "length": 3828, "nlines": 37, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): गर्व से कहो हम हिंदुजा में है! - किस्से आणि कोट्या", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nगर्व से कहो हम हिंदुजा में है - किस्से आणि कोट्या\n‘ गर्व से कहो , हम हिंदू हैं, ’ म्हणणारे शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृति -अस्वास्थाच्या कारणास्तव माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.\nपुण्यात पुलंपर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली, तेव्हा बाळासाहेब हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ज्या खोलीत उपचार करुन घेत होते, त्या खोलीच्या दरवाज्यावर ठळक अक्षरात ‘ गर्व से कहो, हम हिंदुजा मे हैं ’ असं लिहून ठेवायला काहीच हरकत नाही, अशी पुलंनी उस्फुर्त प्रतिक्रिया केली.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-marathi-websites-sports-news-cricket-news-india-versus-australia-eden", "date_download": "2018-08-22T04:09:06Z", "digest": "sha1:ZBGOOY3O7UOJEOULAZWVZ3CGS4HPTY4S", "length": 13592, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Sports News Cricket news India versus Australia Eden Gardens खेळपट्टीपेक्षा लक्ष घोंघावणाऱ्या पावसावरच | eSakal", "raw_content": "\nखेळपट्टीपेक्षा लक्ष घोंघावणाऱ्या पावसावरच\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nकोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीसाठी तयार असलेल्या खेळपट्टीवर गवत आहे. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियास जास्त होऊ शकेल; पण याऐवजी कोलकात्यात सुरू असलेला पाऊस उद्या (ता. 20) होणाऱ्या लढतीत किती खेळ होऊ देणार, याचीच चर्चा जास्त आहे.\nकोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीसाठी तयार असलेल्या खेळपट्टीवर गवत आहे. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियास जास्त होऊ शकेल; पण याऐवजी कोलकात्यात सुरू असलेला पाऊस उद्या (ता. 20) होणाऱ्या लढतीत किती खेळ होऊ देणार, याचीच चर्चा जास्त आहे.\nऑस्ट्रेलियाची फिरकी मर्यादा श्रीलंकेत स्पष्ट झाली होती. बांगलादेशने हेच दाखवून दिले होते. भारतीयांनी पहिल्या एकदिवसीय लढतीतही कांगारूंना स्थिरावू दिले नाही. भारतीय फिरकीवर हल्ला करण्याची योजना युजवेंद्र चाहल आणि कुलदीप यादवने विफल ठरवली होती. आता या परिस्थितीत भारतीय फिरकीचा सामना करण्याची कांगारूंची किती मनःस्थिती असेल, हा प्रश्‍नच आहे.\nऑस्ट्रेलियाने गेल्या दहा वन-डेपैकी एकच लढत जिंकली आहे. त्यांची खेळाडू रोटेट करण्याची योजना विफल ठरत आहे. त्याच वेळी भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. 3 बाद 11 वरून गाठलेली 281ची मजल भारतास सुखावत आहे. त्याचबरोबर भारताने 163 धावांचा वीस षटकांत यशस्वी संरक्षण केले.\nकोलकात्यात ही लढत आहे. येथील आयपीएलमध्ये सीमर्सनी 16.4 च्या सरासरीने घेतलेल्या 61 विकेट्‌स कांगारूंना सुखावत आहेत; पण त्याच वेळी येथील फिरकीचे 23 बळी त्यांची चिंता वाढवत आहेत. एकंदरीत पावसाची खेळी किती निर्णायक ठरणार यावरच दोन्ही संघांचे गणित अवलंबून असेल.\nहवामानाचा अंदाज : काही दिवस जोरदार पाऊस, सामन्याच्या दिवशी दुपारी वादळी पावसाची शक्‍यता. भारतीय हवामान खात्यानुसार आकाश कायम ढगाळलेले. जोरदार सरी अपेक्षित.\nखेळपट्टीचा अंदाज : काही दिवस आच्छादित. त्यातच भारतीय खेळपट्ट्याच्या तुलनेत जास्तच गवत. त्यामुळे सीम गोलंदाजीस अनुकूल ठरण्याची शक्‍यता.\nसंघात अपेक्षित बदल - भारत : मनीष पांडेऐवजी के. एल. राहुलला संधी देण्याचा विचार, बाकी बदलाची शक्‍यता कमी. ऑस्ट्रेलिया : पीटर हॅंडस्कोम्ब याला संधी देण्याचा विचार. त्याला घेताना कोणाला काढावे याऐवजी कोणाला ठेवावे, हाच प्रश्‍न.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-incubator-explosion-baby-dead-74486", "date_download": "2018-08-22T04:05:17Z", "digest": "sha1:PBSNQS2MEHWKGUP6ZAPJXBQ3GK4HGKG7", "length": 13846, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Incubator explosion baby dead पुणे: इन्क्युबेटरच्या स्फोटाने नवजात अर्भकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपुणे: इन्क्युबेटरच्या स्फोटाने नवजात अर्भकाचा मृत्यू\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nदरम्यान या घटनेमुळे बाळाचे आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. \"इन्क्‍युबेटरने पेट घेण्याचा प्रकार गंभीर आहे. रुग्णालयाचे डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असून तो आत्यंतिक वाईट आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी आणि कडक शिक्षा व्हावी.'' अशी प्रतिक्रिया कदम यांच्या कुटुंबीयांनी दिली.\nपुणे - डॉक्‍टर व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटात भाजलेल्या नवजात अर्भकाचा आज (बुधवार) सकाळी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.\nअप्पा बळवंत चौकातील वात्सल्य रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला. या प्रकाराबाबत डॉक्‍टरांसह तिघाजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात नवजात अर्भकाचे वडील विजेंद्र विलास कदम (वय 35, रा. शुक्रवार पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार डॉ.गौरव चोपडे या डॉक्‍टरसह अन्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांच्या पत्नी स्वाती यांना सोमवारी रात्री प्रसूतीवेदना झाल्यामुळे तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासमोरील वात्सल्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तपासणीनंतर सकाळी प्रसूती करू, असे डॉक्‍टरांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार सकाळी पावणे आठ वाजता स्वाती यांचे सीझर करण्यात आले. त्यानंतर पावणे नऊ वाजता बाळाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आले. काही वेळानंतर इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतला. त्यावेळी स्वाती यांच्याजवळ असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा करून हा प्रकार तत्काळ डॉक्‍टरांच्या निदर्शनास आणून दिला. डॉक्‍टरांनी अर्भक इन्क्‍युबेटरमधून बाहेर काढले. तत्पूर्वी ते गंभीररीत्या भाजले होते. त्यामुळे डॉक्‍टरांनी तत्काळ दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविले. मात्र अर्भकाची प्रकृती गंभीर होती. अखेर आज सकाळी या अर्भकाचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी तत्काळ घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली.\nदरम्यान या घटनेमुळे बाळाचे आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. \"इन्क्‍युबेटरने पेट घेण्याचा प्रकार गंभीर आहे. रुग्णालयाचे डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असून तो आत्यंतिक वाईट आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी आणि कडक शिक्षा व्हावी.'' अशी प्रतिक्रिया कदम यांच्या कुटुंबीयांनी दिली.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post.html", "date_download": "2018-08-22T03:36:19Z", "digest": "sha1:E5UDCO4KITTEG6UXYRRDZI2USUJH7CRO", "length": 2468, "nlines": 35, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): नमस्कार,", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/ravindranath-tagore-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-08-22T03:36:18Z", "digest": "sha1:Y2MKOM75CJTF7HYIVY5VNUA7F5CBNJLP", "length": 32804, "nlines": 106, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): रवींद्रनाथ आणि मी - पु ल देशपांडे Ravindranath Tagore by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर सार्‍या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी तीन व्याख्याने पुणे विद्यापीठाच्या टागोर व्याख्यानमालेत दिली होती. त्यातील एका व्याख्यानाचा हा संपादित अंश.\nरवींद्रनाथांचं साहित्य वाचणं, त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अर्थ समजून घेणं हा माझा छंद आहे. जानपदापासून ते विबुधजनांपर्यंत सर्व थरांवर रवींद्रनाथांनी एक अलौकिक विश्वास संपादन केला होता. त्यांचा एकदा संग जडला की, त्यांची संगत सतत हवीहवीशी वाटते. बंगाली माणसाला तर त्यांच्या बाबतीत ‘तू माझा सांगाती’ म्हणावं असंच वाटतं. एखाद्या वातावरणात सुगंध दरवळून राहावा तसे ते बंगाली जीवनात भरून राहिलेले आहेत. आजच्या सर्व नामवंत बंगाली साहित्यिक, संगीतप्रेमी, चित्रकार यांच्यावर त्यांचे खोल संस्कार आहेत. आपल्याला जे काही म्हणायचंय ते परिणामकारक शब्दांत सांगायचं झालं की त्यांच्या लेखणीतून नकळत रवींद्रनाथांचा सूर उमटतो. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतका एकरूप झालेला असतो की, तो रवींद्रनाथांचा आहे. याचं त्यांना भानही राहात नाही. इंग्रजी भाषेत जसा शेक्सपियर कधी उमटून जातो ते कळतही नाही तशीच बंगाली साहित्यात रवींद्रांची उपस्थिती आहे. आपण जसे बोलता बोलता संतवाणीचा नकळत आश्रय घेतो तसेच बंगाली लोक रवींद्रनाथांचे बोट धरतात. माझं आजचं भाषण म्हणजे रवींद्रांच्या बोटाला धरून त्यांच्या दुनियेत केलेल्या प्रवासाच्या कथेसारखं आहे. प्रवासात आपण बागाही पाहतो आणि बाजारही पाहतो. देऊळ पाहतो आणि एखादा प्रचंड कारखानाही पाहतो. त्या पाहण्यातून मनावर उमटलेल्या निरनिराळ्या चित्रांविषयी बोलत असतो. तसंच रवींद्रनाथांचं मला जे निरनिराळं दर्शन घडलं त्यासंबंधी मी बोलणार आहे. त्यामुळे विषयांतर हाच आजच्या माझ्या बोलण्याचा स्थायीभाव असण्याची अधिक शक्यता आहे. ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. खुद्द रवींद्रनाथांना म्हणे कोणीतरी प्रश्न विचारला होता- ‘‘तुमच्यातला एकत्र नांदणारा गुण आणि दोष कोणता’ त्यांनी उत्तर दिलं होतं Inconsistency- असंबद्धता.’\nरवींद्रनाथांनी इतक्या क्षेत्रात ही दौलत आपल्यासाठी ठेवली आहे की, काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. ती काही केवळ बंगाली लोकांसाठीच नाही. भाषांतरातूनही ती आपल्याला मिळू शकते. कुठल्यातरी एखाद्या भाषेतल्या शब्दांची शरीरं घेऊनच साहित्यातल्या सौंदर्याला आणि विचारांना यावं लागतं. भाषांतरात त्या भाषेचा प्रत्यक्ष स्पर्श जातो. भाषांतरातून मूळ कवितेचा आस्वाद घेणं हे हातमोजे घालून प्रेयसीच्या गालावरून हात फिरवण्यासारखं आहे, असं म्हटलं आहे तेही खोटं नाही. पण तरीही शब्दांच्या पलीकडलं रहस्य गवसतच नाही असं म्हणता येत नाही.\nरवींद्रनाथांची ओढ कुठल्याक्षणी कोणाला आणि कशी लागेल हे सांगणं कठीण आह. ती केवळ साहित्यकलेच्या नित्य उपासकापुरतीच मर्यादित नाही. या माणसाने जिथे जिथे म्हणून स्पर्श केला तिथे तिथे आपला शिक्का उमटवला. चाळिशी उलटल्यानंतर चित्र काढायला सुरुवात केली तर दोन अडीच हजार कॅन्व्हासेस रंगवले. पॅरिसचे चित्रकला- समीक्षक थक्क झाले. सुमारे दोन ते अडीच हजार गाणीच लिहिली नाहीत तर त्यांना चाली दिल्या. त्यामुळे कुठल्या क्षेत्रातल्या माणसाला रवींद्रनाथांना हाक मारावी असं कुठल्या क्षणी वाटेल ते सांगता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर महात्मा गांधींचं देता येईल. गांधीजींची काही कवितेचा आस्वाद घेणारे रसिक म्हणून ख्याती नाही. उलट अनेकांना ते अरसिक वाटतात. ते तितकंसं बरोबर नाही. काही विशिष्ट ध्येयांनी प्रेरित झालेल्या महाभागांना जीवनातले अग्रक्रम ठरवावे लागतात. गांधीजींनी असे काही अग्रक्रम ठरवून इतर दोर कापून टाकले होते असं म्हणायला हावं. तरीदेखील जीवनातल्या एका उत्कट प्रसंगी गांधीजींना रवींद्रनाथांच्या कवितेची आठवण होते हे पाहिल्यावर रवींद्रनाथांच्याच नव्हे तर काव्यकलेच्या सामर्थ्यांची एका निराळ्या रीतीने प्रचिती येते. ज्ञानेश्वरांनी ‘जे चला कल्पतरूंचे आरव’ असं म्हटलं आहे- चालत्या कल्पवृक्षांचे बाग म्हटलं आहे. रवींद्रनाथांनी आपल्या प्रतिभेने उभ्या केलेल्या या कल्पवृक्षांच्या बागेतलं वैभव आता सर्वाचं आहे. फक्त त्या बगीच्यात हिंडायची ओढ मनाला लागायला हवी. थोर साहित्यकृतींकडे, कण्वाच्या आश्रमात जाताना दुष्यन्त म्हणाला होता तसं विनीत वेषाने नसलं तरी विनम्र होऊनच जायला हवं. रवींद्रांच्या सृष्टीत शिरल्यावर, त्यांनी जीवनात ज्या ज्या पार्थिव आणि अपार्थिवाला स्पर्श केला तो एका महाकवीचा स्पर्श होता हे ध्यानात आल्याशिवाय राहात नाही. मी हे केवळ भाविकतेनं बोलतो आहे असं कृपा करून समजू नका. अलौकिक प्रतिभेच्या स्पर्शानी एखाद्या दगडाची जेव्हा घारापुरीच्या लेण्यात प्रचंड त्रिमूर्ती झालेली दिसते किंवा कोणार्कच्या सूर्य मंदिरात, अशाच दगडातून टीचभर उंचीची नर्तकी साऱ्या शंृगाररसाचा अर्कबिंदू होऊन आपल्याला आव्हान देते त्या वेळी आपण प्रथम विनम्रच होतो. शब्दसृष्टीच्या ईश्वरांना वंदन करावं असं समर्थानासुद्धा वाटतं ते उगाच नाही. पण ज्याच्या सृष्टीत हे ‘ऐश्वर्य’ लाभतं असा कविश्वर मात्र शतकाशतकातून एखादाच येतो. एरवी ‘कविता गवताऐसी उदंड वाढली’ असं त्या समर्थाना म्हणावंसं वाटायला लावणारे कवी असतातच.\nरवींद्रनाथांची शब्दसृष्टी आपल्याला वेळोवेळी या ऐश्वर्याची साक्ष पटवीत असते. त्यांच्या अभिव्यक्तीचं त्यांचं सर्वात आवडतं माध्यम म्हणजे कविता. ते प्रथम कवी होते, नंतर इतर सर्व. अर्थात त्या इतर सर्वातही त्यांच श्रेष्ठत्व त्यांनी सिद्ध केलेलंच आहे. शरदबाबूंसारख्या कादंबरीकाराने ‘गोरा’ कादंबरीबद्दल म्हटलंय की ‘‘ती मी साठ पासष्ठ वेळा वाचली आहे. मी लोकांसाठी लिहिणारा कादंबरीकार असलो तरी रवींद्रनाथ हे माझ्यासाठी लिहिणारे कादंबरीकार आहेत.’’ हे जरी खरं असलं तरी त्यांचा जीव जडलाय तो कवितेशीच. आपल्या आणि कवितेच्या नात्यासंबंधी रवींद्रांनी आपल्या पुतणीला एक सुंदर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे- ‘कविता माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या वयाचा होतो तेव्हाच माझा तिच्याशी वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मोलकरणींच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी, हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करीत असे. त्या वेळची माझ्या मनाची धुसर पण अपूर्व अशी अवस्था समजावून सांगणं अवघड आहे. एक मात्र मी नक्की सांगू शकेन- की त्या काळी कवितेबरोबरच माझं शुभमंगल झालं होतं. पण या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊन दे पण मोठंसं भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार, पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते पण कधी कधी तिच्या त्या घट्ट मिठीतून हृद्पिंडातलं रक्त बाहेर काढते. एकदा तिनी एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्थ बसेन म्हणायची सोय नाही. तरीसुद्धा माझं खरं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ‘साधने’त लिहितो. जमीनदारीही सांभाळतो. पण ज्या क्षणी कविता लिहायला लागतो त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. हे माझं स्थान मी चांगले ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं, आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधी खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे एकच आश्रयस्थान. रवींद्रनाथांच्या कवितेच्या बाबतीत आणखी एक घटक आहे, तो म्हणजे संगीतातला सूर. काही अपवाद सोडले तर कविता गद्यात वाचणं त्यांना रुचतच नव्हतं. आपल्याकडे ‘गीत’ हा शब्द काहीशा तुच्छतेनेचे कवितेच्या संदर्भात वापरायची फॅशन आहे. रवींद्रांनी आपल्या कवितांचा उल्लेख ‘गीत’ असाच केलेला आहे. ज्या त्यांच्या संग्रहाला नोबेल पारितोषिक मिळाले ती ‘गीतांजली’ आहे. मला पुष्कळदा वाटतं की सुरांशी नातं तुटलेली कविता ही इंग्रजांमुळे आपल्या देशात आली. एरवी आम्ही आमचे वैचारिक तत्त्वज्ञानपर श्लोक आणि ओव्यासुद्धा सुरात बुडवून स्वीकारले. इंग्रजी कविता ही अशी नैसर्गिक रीतीने सुरातून आमच्या मनात झिरपली नाही. याचा अर्थ अंग्रजी कवितेला ताल छंद नाही, असा नव्हे. आम्ही ती कविता प्रथम मनातल्या भाषांतर विभागात टाकून शब्दार्थाना महत्त्व देत समजून घेतली. वैचारिक साहित्याचा स्वीकार आणि कवितेचा स्वीकार हा एकाच पद्धतीने होत नसतो. कविता गायला किंवा ओव्या गायला आमच्या देशातल्या लोकांना काही गायन क्लासात जाऊन शिकावं लागत नव्हतं. सुरांचं हे सामथ्र्य रवींद्रनाथांइतकं आधुनिक काळातल्या इतर फारशा कवींनी ओळखलेलं दिसत नाही. पण संतांसारखं त्यांनी सुरांना केवळ भक्तिरसातच स्थान आहे, असं मानलं नाही. रवींद्रनाथांना संगीत हे सर्वव्यापी वाटत होतं. जीवनातले सुख- दु:खाचे, हर्षशोकाचे सारे अनुभव प्रकट करताना शब्दांनी सुरांची साथ सोडणं हे त्यांच्या प्रकृतीला मानवण्यासारखंच नव्हतं. क्रियापदाहूनही अधिक वेळा आलेले आहेत. त्यांच्या तोंडून त्यांच्या गीताचं गायन ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांनी तर त्या अनुभवाचं वर्णन करताना आपली सारी शब्दशक्ती पणाला लावलेली आहे. तद्रूपतेच्या क्षणी प्रथम त्यांच्या मनात सूर जागायचा. त्यांची ‘रांगिये दिये जाव’ अशी एक कविता आहे. जाव, जाव, जाव गो एबार, जाबार आगे रांगिये दिये जाव- जा जा पण जाण्यापूर्वी मला एकदा संपूर्ण रंगवून जा – मला जागवून जा. असा अर्थ आहे. रसिकत्वी परतत्वस्पर्श म्हणजे काय ते कळायला रवींद्रनाथांचं जीवन, त्यांची कार्यक्षेत्रं, त्यांची ध्यानक्षेत्रं, त्यांची कलानिर्मितीची क्षेत्रं यातून आपल्या सर्वाच्याच असलेल्या ‘मी’ला आपण यात्रा घडवली पाहिजे. त्या यात्रेचं पुण्य एकाच वरदानाने आपल्या पदरात पडण्याची शक्यता आहे. ते म्हणजे चित्ताला भयशून्यता लाभणे आणि चित्त भयशून्य झाल्याखेरीज ‘आनंद’ या शब्दाचा अनुभवातून येणारा अर्थ आपल्याला कळणार नाही. उपनिषत्कालीन ऋषींची ‘अमृताच्या पुत्रांनो’ ही हाक आणि ‘पितानोऽहसि’ ही प्रार्थना रवींद्रांच्या फार आवडीची. पारतंत्र्याच्या काळात सारा धीर गमावून बसलेल्या देशबांधनांना त्यांनी ‘अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात’ हेच नाना प्रकारांनी पटवण्याचं कार्य केलं आणि हे सारं त्यांच्या जोडीने गात गात केलं. पंचविशीतल्या रवींद्रनाथांनी ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही कविता लिहिली होती. नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणाचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो. मग कडय़ावरून उडय़ा टाकीत, अभेद्य खडक फोडीत सारं जीवन एका नव्या चैतन्याने कसं फुलवून टाकतो हे या कवितेत सांगितलं आहे. असंख्य सत्कर्मामध्ये झोकून दिलेलं रवींद्रनाथांचं जीवन आणि निर्मिती पाहिली की, त्यांच्या कवितेतला निर्झरच रवींद्रनाथांचं रूप धारण करून आपल्यात आला होता असं वाटतं. शांतिनिकेतन जर रवींद्रनाथांची tangible poem असेल तर निर्झरेर स्वप्नभंग म्हणजे intangible Rabindranath असंच म्हणायला हवं. ही कविता मूळ बंगालीतूनच अनुभवली पाहिजे. मी त्या कवितेचं मराठी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आपल्याला अंधुक कल्पना यावी म्हणून-\nआज पहाटे रविकर आला\nन कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला\nप्राणा माझ्या स्पर्शुनि गेला आणि जाहला अंधाऱ्या ह्य़ा\nगव्हरात मज स्पर्श आज त्या\nइतुक्या दिवसामागुनि माझा प्राण कसा मज\nनकळे ऐसा जागुनि उठला.\nअरे अन् उसळुन आले नीर\nप्राण वासना रोधु न शकली\nथरथर थरथर कंपित भूधर\nफुलून फुलून मग फेस उसळला\nगर्जत जल संतापुनि उठले\nइथे तिथे मग वेडय़ापरि जल\nमत्त भिंगऱ्या मारीत सुटले\nशोधू लागले- तरी न दिसले\nकशास येथे राशी पडल्या\nचहू दिशांना कशास त्यांच्या\nउंच उंच ह्य़ा भिंती घडल्या\nमत्त होउनी प्राण जागला\nकुठला तम अन् फत्तर कुठला\nउसळुनि उठता सर्व वासना\nजगती कोणाचे ही भय ना \nबुडवुनि सारे जग हे टाकिन\nचहू दिशांना भटकत भटकत\nपिशापरी मी गाइन गाणी\nकेस पिंजुनी- फुले उधळुनी\nया शिखरातून त्या शिखरातून\nह्य़ा खडकातून त्या खडकातून\nहसेन खळखळ गाइन कलकल\nधरुनि ताल मग टाळी देऊन\nप्राणांची अन् शक्ती कितीतरी\nसुखे किती अन् अनंत ऊर्मी\nमम जीवाची कोण उभारी\nकाय आज मज झाले न कळे,\nचहू दिशांना कसले हे कारागृह दिसते\nफोड फोड रे कारा ती तव वज्राघाते\nपहाट पक्षी कसले गाणे गाऊ लागला\nकुठला रविकर आज असा मज स्पर्शुन गेला\nन कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला\n‘आमार जीबोन आमार बानी’ या रवींद्रनाथांच्या उक्तीची सत्यता पटवणारी ही कविता आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया यातला साचभाव आणि वर्तन या दोन्हींची अनुभूती लाभून आपल्यातला सतत मलिन आणि दुबळा होणारा ‘मी’ सबळ आणि निर्मळ होतो. आपल्यातल्या त्या ‘मी’ ची मरगळ घालवायला रवींद्रनाथांकडे काहीही मागायला जावे. अशी मागणाऱ्यांची भूमिका घेऊन मी त्यांच्यापाशी जेव्हा जातो तेव्हा माझ्या झोळीत जे पडले त्याबद्दल मी आपल्याशी बोललो. रवींद्रनाथ आणि मी असं ज्या वेळी मी म्हणतो त्या वेळी एक उदार दाता आणि सदा अतृप्त याचक हेचं आमचं नातं असतं.\n(‘रवींद्रनाथ : तीन व्याख्याने’ या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकातून साभार.)\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-navratra/kolhapur-news-aambabai-nagar-pradkshina-74918", "date_download": "2018-08-22T04:08:54Z", "digest": "sha1:SZSYG2J3PNBMUWGQMTUIROTCOHDLP5Q2", "length": 16401, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news aambabai nagar pradkshina भर पावसात ‘अंबा माता की जय’चा गजर! | eSakal", "raw_content": "\nभर पावसात ‘अंबा माता की जय’चा गजर\nशुक्रवार, 29 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - भर पावसातही हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा झाला. ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, ब्रास बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने यंदा पहिल्यांदाच हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांचा इतिहास पाहता यंदा पहिल्यांदाच नगर प्रदक्षिणेला पावसाने हजेरी लावली; मात्र भाविक रेनकोट, छत्र्यांसह या सोहळ्यात तितक्‍याच उत्साहात सहभागी झाले. दरवर्षीच्या तुलनेत ही गर्दी मात्र कमी होती.\nकोल्हापूर - भर पावसातही हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा झाला. ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, ब्रास बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने यंदा पहिल्यांदाच हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांचा इतिहास पाहता यंदा पहिल्यांदाच नगर प्रदक्षिणेला पावसाने हजेरी लावली; मात्र भाविक रेनकोट, छत्र्यांसह या सोहळ्यात तितक्‍याच उत्साहात सहभागी झाले. दरवर्षीच्या तुलनेत ही गर्दी मात्र कमी होती.\nदरम्यान, नवरात्र सोहळ्यातील जागराच्या रात्रीला मोहरमच्या पंजाची साथ मिळाली आणि सर्वधर्मसमभावाच्या वातावरणात अख्खी गुजरी उजळून निघाली.\nजागरनिमित्त श्री अंबाबाईचे वाहन नगर प्रदक्षिणेसाठी थाटामाटात बाहेर पडले; पण आज पंजेभेटीलाही प्रारंभ होणार असल्याने बाबूजमाल दर्ग्यातील मानाच्या नाल्या हैदर पंजासह काही पंजे याच मार्गाने जाणार होते. मात्र या सर्व पंजांनी श्री अंबाबाईला प्रथम मान दिला आणि गुजरी या पारंपरिक मार्गावरून जाण्याऐवजी लगतच्या भेंडे गल्लीतून काही पंजे बाबूजमाल दर्ग्याकडे गेले. रात्री साडेनऊला अंबाबाईचे वाहन मंदिरातून भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडले आणि त्यानंतर तब्बल एक तासाने नाल्या हैदर पंजा भेटीसाठी बाहेर पडला.\nउद्योजक राजू जाधव, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन झाले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास दत्त ब्रास बॅंडच्या ‘मी शरण तुला जय अंबे मा’ अशा भक्तिगीताच्या सुरांच्या साक्षीने नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून जाताना हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि पुष्पवृष्टीही केली. तुळजाभवानी मंदिरात पान विडा देऊन स्वागत झाले. या वेळी याज्ञसेनीराजे छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर प्रदक्षिणेनंतर देवी मंदिरात विराजमान होताच मंदिराचे चारही मुख्य दरवाजे बंद झाले आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला.\nनाल्या हैदर पंजा मशालीच्या उजेडात\nनाल्या हैदर हा बाबूजमाल तालमीचा व कोल्हापूरचा मानाचा पंजा रात्री परंपरागत वातावरणात भेटीसाठी बाहेर पडला. हा पंजा मशालीच्या उजेडात पळवत नेला जातो. त्यामुळे पावसातही मशाली विझणार नाहीत, याची खबरदारी भाविक घेत होते.\nश्री अंबाबाईच्या स्वागतासाठी परंपरेप्रमाणे महाद्वार ते संपूर्ण गुजरी मार्ग आज सायंकाळी सहापासूनच फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी सजून गेला; मात्र पावणेनऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि या साऱ्या कलाविष्कारावर पाणी पडले. नाराजीला पावसातच विरून टाकत या कलाकारांनी सोहळ्यात सक्रिय सहभागी होत ‘अंबा माता की जय’ असा जयघोष केला. अनेक मंडळांनी प्रसादाचे नियोजन केले होते. अधिकाधिक भाविकांना प्रसाद कसा मिळेल, यासाठी धडपड सुरू होती.\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-natya-sammelan-123371", "date_download": "2018-08-22T03:58:15Z", "digest": "sha1:5CLIPXB7COMDGUXFZMB5BXSS5UOIH2ZM", "length": 13927, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi natya sammelan नाट्य संमेलनावर यंदा पुण्याची छाप | eSakal", "raw_content": "\nनाट्य संमेलनावर यंदा पुण्याची छाप\nबुधवार, 13 जून 2018\nपुणे - मुलुंड येथे भरणारे ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. संमेलनात सहभागी होणारे निम्म्याहून अधिक कलाकार पुण्याचे आहेत. त्यामुळे संमेलनावर पुण्याचीच छाप पडणार आहे. साठ तास चालणाऱ्या या संमेलनात रंगभूमी आणि ज्येष्ठ रंगकर्मी यांच्याविषयीची माहिती छोट्या चित्रफितीतून उलगडणार आहे.\nपुणे - मुलुंड येथे भरणारे ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. संमेलनात सहभागी होणारे निम्म्याहून अधिक कलाकार पुण्याचे आहेत. त्यामुळे संमेलनावर पुण्याचीच छाप पडणार आहे. साठ तास चालणाऱ्या या संमेलनात रंगभूमी आणि ज्येष्ठ रंगकर्मी यांच्याविषयीची माहिती छोट्या चित्रफितीतून उलगडणार आहे.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात १३ ते १५ जूनदरम्यान हे संमेलन होणार आहे. १९६० पर्यंतचा संगीत रंगभूमीचा इतिहास, १९५५ ते २०१५ या कालावधीतला राज्य नाट्य स्पर्धेचा इतिहास, रंगभूमीवरील विविध प्रयोग, संहिता आणि सशक्त सादरीकरण यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.\nविजया मेहता, कमलाकर नाडकर्णी, कमलाकर सोनटक्के यांच्यासारख्या २४ दिग्गज रंगकर्मींनी घेतलेला रंगभूमीचा आढावा, रंगभूमीला योगदान देणारे मो. ग. रांगणेकर, मा. दत्ताराम, प्रभाकर पणशीकर, जयमाला शिलेदार, मामा पेंडसे, रामदास कामत, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, राम मराठे, अरविंद पिळगावकर, रामकृष्ण नाईक, कीर्ती शिलेदार, बाबा पार्सेकर यांची कारकीर्द या चित्रफितीतून दाखविण्यात येईल. शाहीर साबळे, रघुवीर खेडेकर, प्रभा शिवनेरकर, सत्यपाल महाराज, मीरा उमप, हिरामण बेडे, दत्तोबा भडाळे, ठका कृष्णा या लोकलावंतांचे कार्यही चित्रफितीतून रसिकांसमोर येईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी या चित्रफिती तयार केल्या आहेत.\nनाट्यदिंडीमध्ये चारशे लोककलावंत सहभागी होतील. संगीत सौभद्र, पंचरंगी पठ्ठेबापूराव, रंगबाजी, बालनाट्य, एकांकिका, नृत्यनाटिका, परिसंवाद, संगीतबारी, लोककलेचा जागर, एकपात्री महोत्सव, प्रायोगिक नाटक इत्यादी कार्यक्रमांचा यात समावेश आहे. गायक राहुल देशपांडे, आनंद भाटे, मंजूषा पाटील, सावनी शेंडे आदी ‘प्रातःस्वर’ या कार्यक्रमात सहभागी होतील.\nबीएमसीसीची ‘इतिहास गवा है’ एकांकिका, कलावर्धिनीची ‘तुका म्हणे’ नृत्यनाटिका, सौरभ गोखले यांच्यासारखे कलाकार, तसेच ‘अपूर्व मेघदूत’चा प्रयोग सादर करणारे दृष्टिहीन कलाकार ही पुण्याचे आहेत. संमेलनात यंदा पुण्याची छाप दिसेल.\n- मंगेश कदम, प्रवक्ते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nमाध्यान्हीच्या सुमारास अंत:पुरात दबकत शिरून फर्जंदाने राजियांना वर्दी दिली, की काही मोजके गणेश मंडळांचे पदाधिकारी आपल्याला भेटू इच्छितात. ‘हुं:’ राजे...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nयुवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित...\n\"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची \"वारली चित्रशैली\" अव्वल\nनांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/mamta-banerjee-is-trying-to-save-bangladeshi-intruders-amit-shah/", "date_download": "2018-08-22T03:05:41Z", "digest": "sha1:FTLHOT5XJHR3OV6LGK4UEMZWPUYWEBS6", "length": 6730, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ममता बनर्जी करत आहेत बांग्लादेशी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न- अमित शहा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nममता बनर्जी करत आहेत बांग्लादेशी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न- अमित शहा\nकोलकाता: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तृणमूल कांग्रेस आणि ममता बनर्जींवर टीकास्त्र सोडले. ममता बनर्जी बांग्लादेशी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शहा म्हणाले.\nअमित शहा म्हणाले, तृणमूल कांग्रेसला राज्यातून हद्दपार करण्यासाठी बंगालमधील प्रत्येक जिल्ह्यात जाणार. आधी बंगाल मध्ये रविंद्र संगीत ऐकायला मिळत होते. आता मात्र स्फोट, धमाक्यांचे आवाज येतात. आमच्यासाठी देश प्रथम नंतर वोट बँक असल्याचे शहा म्हणाले.\nदरम्यान, अमित शहा यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यावर युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून थांबले नाहीत तर त्यापुढे जाऊन त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधी घोषणाही दिल्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“बर्निंग टेम्पो’चा चिंचवडमध्ये थरार\nNext articleचिखलीत मजुराचा खून\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\nछत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’\nपाकिस्तान दौरा राजकीय नव्हता…\nकेरळला हवे 2600 कोटींचे विशेष पॅकेज…\nउत्तरकाशी जिल्ह्यातील बलात्कार प्रकरण : उच्च न्यायालयाने नेमली एसआयटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-110120300025_1.htm", "date_download": "2018-08-22T04:38:45Z", "digest": "sha1:BHGKHEE77XD3B6UPXZX5542BZRLOTSZI", "length": 18209, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सचिनच्या आयडियाची कल्पना | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाल कलाकार ते यशस्वी निर्माता-दिग्दर्शक, अभिनेता म्हणून नाव कमवणारा सचिन आता प्रेक्षकांसमोर गीतकार संगीतकार म्हणूनही येत आहे. सचिनचा नवा चित्रपट आयडियाची कल्पना ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सचिनने वेबदुनियाशी मारलेल्या खास गप्पांचा सारांश.\nआयडियाची कल्पना काय आहे\nआयडियाची कल्पना हा एक अत्यंत मनोरंजक चित्रपट आहे. मी पूर्वीपासूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे आणि यापुढेही करीतच राहणार आहे. मी प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा कट्टर भक्त आहे. ते ज्याप्रमाणे केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट तयार करीत, मीसुद्धा तसाच प्रयत्न करतो.\nम्हणजे हा एक कॉमेडी चित्रपट आहे\nकॉमेडी चित्रपट म्हणजेच मनोरंजक चित्रपट नव्हे. एक मनोरंजक चित्रपट असा असतो ज्यामध्ये कॉमेडी, गाणी, नृत्य, रडारड, मारामारी, सस्पेंस, उत्कृष्ट विज्युअल्स असा सर्व मसाला ठासून भरलेला असतो. प्रेक्षक जेव्हा चित्रपट पहायला येतो तेव्हा दोन अडीच तास चित्रपटगृहात त्याने स्वतःला विसरून जाऊन पडद्यावर जे चालले आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. जेव्हा एखादा चित्रपट त्याला हा आनंद प्राप्त करून देतो तेव्हा तो चित्रपट मनोरंजक चित्रपट आहे असे मी म्हणेन.\nचित्रपटाचे कथानक काय आहे\nअशोक सराफ यांचा मी मेहुणा आहे. ते वकील असतात. मी सचिन पिळगांवकरसारखा मोठा कलाकार बनण्याचे स्वप्न पहात असतो. अशोक सराफ एक खेळ खेळतात परंतु तो त्यांच्या अंगलत येतो कारण ज्याच्याशी तो हा खेळ खेळतात तो असतो पोलिस कमिशनर महेश कोठारे.\nअशोक सराफ यांना आपली चूक कळते परंतु ते या खेळापासून आता दूर होऊ शकत नाहीत. आणि यानंतर मग आम्हा तिघांमध्ये जे काही होते ते म्हणजे हा चित्रपट.\nआयडिया म्हणजेच कल्पना नव्हे का\nबरोबर आहे. परंतु समाजात अशी अनेक माणसे आहेत जी एकाच शब्दाचे दोन पर्याय बोलतात. उदाहरणार्थ आज सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो किंवा मला भयंकर हेडेचची डोकेदुखी आहे. चित्रपटात अशोक सराफ अशा व्यक्तीचीच भूमिका साकारीत आहे. ते दोन-दोन शब्द बोलतात म्हणूनच आम्ही चित्रपटाचे नाव आयडियाची कल्पना ठेवले. दूसरी गोष्ट अशी की चित्रपटाच्या नावावरूनच प्रेक्षकांना चित्रपटाची नस कळते. मी उगाचच काहीतरी नाव ठेऊन वेगळे काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करीत नाही. माझ्या चित्रपटाची नावे चित्रपटाच्या कथानकाला सूट होतील अशीच असतात.\nमहेश, तू आणि अशोक सराफ प्रथमच एकत्र येत आहात. आधीपासूनच योजना बनवली होती का\nनाही. जेव्हा मी आयडियाची कल्पनाच्या स्क्रिप्ट वर काम करीत होतो तेव्हा मी आणि मामा (अशोक सराफ) आमच्या दोघांच्या भूमिका नक्की होत्या. स्क्रिप्टमध्ये पोलीस कमिशनरची भूमिका होती. अगोदर ती छोटी होती परंतु कथानकाची गरज असल्याने ती भूमिका मला अत्यंत सशक्त करावी लागली. जेव्हा भूमिका लिहून पूर्ण झाली तेव्हा त्या भूमिकेत माझ्या डोळ्यासमोर महेश कोठारेचाच चेहरा आला. मी जेव्हा त्याला या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा तोही लगेच तयार झाला. आणि अशा तर्‍हेने आम्ही तिघे प्रथमच एकत्र प्रेक्षकांसमोर येत आहोत.\nया चित्रपटाद्वारा तू प्रथमच संगीतकार म्हणूनही प्रेक्षकांसमोर येत आहेस.\nहो. खरे तर हे माझ्या डोक्यातच नव्हते. माझ्या प्रत्येक चित्रपटात मी कोणाला ना कोणाला तरी इंट्रोड्‌यूस करीत असतो. हा चित्रपट पूर्ण झाला परंतु यात कोणालाही इंट्रोड्‌यूस केले गेले नव्हते. आम्ही या गोष्टीवर विचार करीत असतानाच यूनिटच्या एका सदस्याने म्हटले की आपण यात तुम्हाला (म्हणजे मला) संगीतकार म्हणून इंट्रोड्‌यूस करीत आहोत. तेव्हा माझ्या डोक्यात ट्‌यूब पेटली की, अरे हो खरंच की आपण या चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून प्रथमच प्रेक्षकांसमोर येत आहोत.\nअवधूत असताना संगीत द्यावेसे का वाटले\nचित्रपटाची तयारी करीत असतानाच दोन गाण्यांना मी संगीत दिले. कारण मला संगीताची बर्‍यापैकी जाण आहे. यापैकी एक गाणे लागा मोटरिया का द्रक्का आणि दूसरे चित्रपटाचे शीर्षक गीत आहे.\nचित्रपटातील तुझे आवडते गाणे कोणते\nतुला वाटेल की मी माझ्या गाण्याचे नाव घेईन परंतु तसे नाही. अवच्च्ूतने चित्रपटासाठी जी लावणी केली आहे ती कमालीची आहे. आम्ही नाही जा शब्द असलेल्या या लावणीत जा शब्द असा काही उच्चारला आहे की प्रेक्षक या जा वर उड्‌या टाकतील यात शंका नाही.\nचित्रपटाची सुरुवात तू लक्ष्‌मीकांत बेर्डेच्या नावाने केली आहेस.\nहो अगदी खरे आहे. याचे कारण एवढेच की लक्ष्‌या माझ्या प्रत्येक चित्रपटाचा अविभाज्य भाग होता. तो नसल्यामुळे मला माझा एक हात नसल्यासारखे वाटत आले आहे. या चित्रपटात मी कलाकार बनण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणाची भूमिका साकारीत आहे. एका टॅलंट स्पर्धेत मी भाग घेतो. ही टॅलेंट स्पर्धा लक्ष्‌मीकांत बेर्डेच्या नावाने आयोजित केलेली आहे. चित्रपटाची सुरुवात मुद्दामच मी लक्ष्‌मीकांतच्या नावाने केली कारण एका मित्राला मी ती दिलेली श्रद्धांजली आहे.\nसचिन, महेश आणि अशोक सराफ प्रथमच एकत्र\nराजश्री प्रोडक्शनसाठी अखियो के झरोखे से चा भाग दोन जाना पहचाना नावाने बनवत आहे. याची कथा, दिग्दर्शन माझेच असून मी आणि रंजीता ३२ वर्षानंतर पुन्हा या चित्रपटाद्वारे एकत्र येत आहोत. खरे तर सूरज बड़जात्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करावा असे सगळ्यांना वाटत होते परंतु सूरज बड़जात्याने प्रथमच सांगितले होते की हा चित्रपट सचिनच दिग्दर्शित करेल. कारण त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता. चित्रपट ४० टक्के तयार झाला आहे. पुढील वर्षी ६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.\nरमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट\n१४० चित्रपटगृहात प्रदर्शित होणार पारध- गजेंद्र अहिरे\nअभिनयाला भाषेचे बंधन नसते- हृषिता भट्ट\nशक्ती कपूर प्रथमच मराठी चित्रपटात\nयावर अधिक वाचा :\nकतरिनाने माल्टामधील एक नवा फोटो केला शेअर\n‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ...\nहाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच\nप्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...\n‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर\nदीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...\nकोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2018-08-22T03:13:07Z", "digest": "sha1:R3OW4EZWMWWY6E72GBGJPVAA4BJFIDY7", "length": 7560, "nlines": 22, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ जून - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ जून\n< श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने\n←= श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ जून\nसाहित्यिक = श्रीब्रह्मचैतन्य महाराज\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ जून→\n4716श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनेश्रीब्रह्मचैतन्य महाराज\nपरमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू.\nद्वैतामध्ये दुःख आहे, तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत् पुष्कळ भासले तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे; तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे, अर्थात् मनाने, हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही; नाही म्हणजे किती नाही, तर 'मी' सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही, तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक, मनुष्यप्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात, मानसपूजेत, पहिल्याने 'मी' आणि 'परमात्मा' अशा द्वैताने सुरुवात करावी लागते.\nजोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवीत होता. बापाने मुलाला पहिल्याप्रथम घोट्या‍इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपराइतक्या पाण्यात आणले, नंतर आणखी पुढे आणले; आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरू आपल्याला परमार्थ शिकवीत असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही, म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान, नाम घेण्याच्या आड येतो त्याला काय करावे हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे आपल्या ध्यानातही येत नाही. इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठे तरी दडलेले असते. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची ऊर्मी उठू न देणे, प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात; ती आपल्याला जागे करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता, भगवंताच्या नामांतच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on १९ सप्टेंबर २०१६, at १३:३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blogs_details/events_details.php/54-BUSINESS20-20", "date_download": "2018-08-22T03:48:27Z", "digest": "sha1:MHT4GA4FMAEETB34GLKXLASWR5VTT7DD", "length": 7291, "nlines": 66, "source_domain": "snehalniti.com", "title": "झॉस्टेल; मस्तमौला Backpackers च्या राहण्याची सोय…", "raw_content": "\nझॉस्टेल; मस्तमौला Backpackers च्या राहण्याची सोय…\nझॉस्टेल; मस्तमौला Backpackers च्या राहण्याची सोय…\nगेल्या काही वर्षांमध्ये Backpackers ही संकल्पना चांगलीच रूढ होत चालली आहे. खांद्यावर बॅग ठेवलं की निघाला भारतभ्रमण करायला. एवढचं नाही, अनेक Backpackers नी नुसत्या एका बॅगवर विश्व संचारले आहे आणि त्यांची भ्रमंती सुरू आहे. यांना विचारलं बाबा रे तुम्ही कुठं राहता… तर त्याचं उत्तर असतं जिथं अंग टेकायला जागा मिळेल ती जागा आपली. हे साहस म्हणून एक-दोनदा ठीक आहे. पण सारख नाही. Backpackers च्या समस्येवर तोडगा म्हणून ‘झॉस्टेल’ ही संकल्पना रूढ झाली. देशातील पहिली बॅकपॅकिंग होस्टेलची चैन या कंपनी रुजवली, हे म्हणने गैर ठरणार नाही.\nबिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा\nऑगस्ट 2013 साली आयआयटी आणि आयआयएममधील पदवीधर तरुणांनी ‘झॉस्टेल’ ही कंपनी स्थापन केली. यात चेतन सिंग चौहान, अभिषेक, धर्मवीर चौहान, पावन नंदा, अखिल मलिक, आणि तरुण तिवारी यांनी पुढाकार घेतला. देशभमण करणा-या या पर्यटकांना फिरण्याचे वेड त्यातूनच त्यांना राहण्यासंबंधी अडचणी येऊ लागल्या. Backpackers ना येणा-या अडचणी आपल्याद्वारे दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी ‘झॉस्टेल’ची निर्मीती केली.\n‘झॉस्टेल’ची चैन Backpackers ला एसी डॉर्म्स, किचन, लॉन्ड्री, टीव्ही, वायफाय, लायब्ररी आणि काही खेळ अशा सुविधा देते. तेही वाजवी दरात. ‘झॉस्टेल’ने सर्वप्रथम राजस्थानमधील जयपूरमध्ये आपले हॉस्टेल सुरु केले. त्यानंतर आग्रा, गोकर्ण, मॅकलॉडगंज, बिर, उटी, चेन्नई, जैसलमेर, पुष्कर, चिकमंगलूर, काठमांडू, रिशीकेष, कूर्ग, खजुराहो, स्पिती, डलहौझी, कोची, उदयपूर, दिल्ली, लेह, वाराणसी, गोवा आणि मनाली अशा पर्यटनस्थळी त्यांचे हॉस्टेल्स पसरली आहेत.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\n“झॉस्टेल ही देशातील पहिली बॅकपॅकिंग होस्टेलची चैन फ्रॅन्चाईझी मॉडेलवर काम करते. तरुण उद्योजक त्यांच्या बळावर त्यांचे हॉस्टेल स्थापन करतात,” असे ‘झॉस्टेल’च्या संस्थापकांपैकी एक अखिल मलिक यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी व्हिएतनाम येथे आपले पहिले हॉस्टेल स्थापन केले. अशाप्रकारे फक्त एका कल्पनेमुळे आज 500 ते 600 जणांना रोजगार मिळाला आहे. आपणही ‘झॉस्टेल’च्या कार्याने प्रेरणा घेत आपला काही हटके बिझनेस करु शकतो.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/", "date_download": "2018-08-22T03:05:44Z", "digest": "sha1:PKGFE4UN3TRKVWETC4X2VUKLOLU2HXNI", "length": 55367, "nlines": 807, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nसिडकोकडून मराठी कामकाजाला हरताळ; मनसेलाही इंग्रजीतून उत्तर\nमोदी सरकारने सुरू केली ‘रॉ’मध्ये साफसफाई\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nAsian Games 2018: भोकनाळ स्कल्सच्या अंतिम फेरीत\nAsian Games 2018: दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य\nAsian Games 2018: रेड लाइट परिसरात दिसलेल्या जपानच्या खेळाडूंना घरचा रस्ता\nAsian Games 2018: shocking... भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nAsian Games 2018 LIVE Update: भारतीय महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर विक्रमी विजय\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाने केलेला दमदार गोल... पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018: जत्रेत फुगे फोडणाऱ्याने जिंकले सुवर्णपदक\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nAsian Games 2018: नोकरी नसतानाही त्याने जिंकले रौप्यपदक\nAsian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं\nAsian Games 2018: अवघ्या 16व्या वर्षी सौरभने जिंकले आशियाई सुवर्ण\nAsian Games 2018: संजीव राजपूतचे 'सुवर्ण' स्वप्न अधुरे\nAsian Games 2018: 'दंगल'मधील हीच का ती फोगट; चिनी पत्रकाराला प्रश्न पडतो तेव्हा\nAsian Games 2018: संघाच्या पराभवाने निराशा - गोपीचंद\nAsian Games 2018: भारताला तीन कांस्यपदकांची हुलकावणी\nAsian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ\nAsian Games 2018: विनेश फोगाटनं रचला 'सोनेरी' इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक\nAsian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय\nAsian Games 2018: भारताचा कबड्डीमध्ये फक्त एका गुणाने पराभव\nAsian Games 2018: विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा\nAsian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\n#Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.\nभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत\n#Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.\n#Shooting संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला रौप्यपदक जिंकून दिले. अखेरच्या प्रयत्नांत त्याला सातत्य राखण्यात अपयश आले, परंतु त्याने भारतासाठी पदक निश्चित केले.\n#Tennis करमान कौर थंडीला पराभवाचा धक्का. महिला एकेरीच्या बाद फेरीत चायनीज तैपेईच्या लिअँन एन-शूओने 2-6, 6-4, 7-6 (4) अशा फरकाने भारतीय टेनिसपटूचा पराभव केला.\n#Wrestling ग्रीको रोमन प्रकारात भारताचा कुस्तीपटू मनिषने 67 किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने जपानच्या शिमोयामाडा त्सुचिकाचा 7-3 असा पराभव केला.\n#Tennis सहाव्या मानांकित अंकिता रैनाने जपानच्या होझुमी एरीचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\n#Shooting भारताला नेमबाजीत आणखी पदकाची अपेक्षा. संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.\n#Kabaddi भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक. इंडोनेशियाचा 54-22 असा धुव्वा\n#Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्माला कांस्य\n#Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला दोन पदक निश्चित. सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा अव्वल तिघांत\n#Women’s volleyball भारतीय महिला संघाचे स्थान धोक्यात. ब गटात व्हिएतनामकडून 3-0 असा पराभव.\n#Shooting सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी 10 मीटर एअर पिस्तुल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत सौरभने सहा राऊंडमध्ये 99, 99, 93, 98, 98 आणि 99 अशा एकूण 586 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले, तर अभिषेकने 580 गुणांसह सहावे स्थान घेतले.\nजकार्ता - भारताच्या विनेश फोगाटने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनीगटात घातली सुवर्णपदकाला गवसणी\nAsian Games 2018: सापेकटकराव खेळात भारताला पदकाची अपेक्षा; इराणवर 2-1 असा विजय\nAsian Games 2018: भारताचा कुस्तीपटू सुमित मलिकचा दणदणीत विजय\nAsian Games 2018: कबड्डीमध्ये कोरियाचा भारतावर थरारक विजय\n#Shooting पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात भारतीय नेमबाज लक्ष्यने रौप्यपदक जिंकले\nAsian Games 2018 LIVE: साक्षी मलिकचे आव्हान पाच सेकंदात हुकले\n#Shooting मानवजीत सिंग संधू आणि लक्ष्य यांनी पुरूषांच्या ट्रॅप प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.\n#Wrestling रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकचा विजय. 62 किलो वजनी गटात थायलंडच्या सॅलिनी श्रीसोम्बॅटवर दणदणीत विजय\n#Handball भारतीय पुरूष संघाचा मलेशियावर 45-19 असा विजय.\n#Wrestling पूजा धांडा उपांत्यपूर्व फेरीत, महिलांच्या 57 किलो वजनी गटात थायलंडच्या ओसारावर विजय\n#Basketball चायनीज तैपेईने बास्केटबॉल गटातील महिला गटात भारतावर 84-61 असा विजय मिळवला.\n#Wrestling महिलांच्या 50 किलो वजनी गटात विनेश फोगटने चीनच्या सून यननचा 8-2 असा पराभव केला.\n#Shooting अपूर्वी चंडेलाचे पदक हुकले. 10 मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत पाचवे स्थान\n#Badminton भारतीय महिला संघाला पराभवाचा धक्का, जपानने 3-1 अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश\n#Tennis अंकिता रैनाने महिला एकेरीत बाद फेरीत प्रवेश केला. तिने इंडोनेशियाच्या गुमुल्या बेट्रीसवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला.\n#Shooting भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेलाने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एलावेनील वालारीवनला 14व्या स्थानावर समाधान मानावे लागले.\n#Badminton सायना नेहवालचे कमबॅक, पण भारत 1-2 पिछाडीवर. जपानच्या नोझोमी ओकुहाराचे कडवे आव्हान मोडून काढताना सायनाने स्पर्धेतील आव्हान जीवंत राखण्याचे प्रयत्न केले, परंतु ओकुहाराने 21-11, 25-23, 21-16 असा विजय मिळवला.\n#Rowing पुरूष संघाने 6.15.18 सेंकदाच्या वेळेसह अंतिम फेरीत प्रवेश केला.\nभारताच्या दुष्यंतने रोईंगमध्ये पुरूषांच्या लाईटवेट सिंगल स्कल प्रकाराच्या अंतिम फेरीचे तिकीट पटकावले\nसापेकटक्रावमध्ये भारताने विजयाने प्रारंभ केला. भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात इराणवर 21-16, 19-21, 21-17 असा विजय मिळवला.\nनेमबाज दीपक कुमारला रौप्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एक पदक\nभारताच्या महिला संघाने अ गटात चुरशीच्या लढतीत थायलंडवर 33-23 असा विजय मिळवला\n4 इंडोनेशिया 5 2 5 12\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nकेरळवासियांसाठी मुंबई सरसावली; गणेशोत्सव मंडळ, विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात\nसतर्क नागरिकाने गर्दुल्ल्यांना केले पोलिसांच्या हवाली\nआरोपींनी इंटरनेटवरून घेतले बॉम्ब बनविण्याचे धडे, सनातनचे संस्थापक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता\nसराईत चोर गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत\nमुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त\nविरारमध्ये १ कोटी रूपयांचा गुटखा जप्त\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nMaharashtra Bandh : नवी मुंबईत आंदोलनाला प्रतिसाद, सर्वत्र शुकशुकाट\nमहाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणेंना भावपूर्ण निरोप\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु\nMaratha Kranti Morcha : उमरग्यात ठिय्या आंदोलन सुरू असताना एका रुग्णवाहिकेस दिला रस्ता\nMaratha Kranti Morcha : हिंगोली-खानापूर व सावरखेडा या ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको\nविठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी..\nBPCL Mumbai Fire : मुंबईच्या बीपीसीएल कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे भीतीचे वातावरण\nमला पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय - सुलोचना दीदी\nआज पाहता येणार या शतकातील सर्वात माेठं खग्रास चंद्रगहण\nपण वेळ आली नव्हती सुरक्षा दलांच्या जवानांमुळे वाचले महिलेचे प्राण\nलोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी\nAshadhi Ekadashi Special : इलेस्ट्रेशनद्वारे साकारले विठुमाऊलीचे साजिरे रूप\nपश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, वाहतूक उशिराने\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nMaharashtra Bandh : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव\nMaratha Reservation: आमदाराच्या स्टंटविरुद्ध मराठा आंदोलकांचे स्टंट आंदोलन\nबस का सोडत नाही म्हणून चालकास बेदम मारहाण\nMaratha Reservation - चाकणमध्ये मराठा आंदोलनात हिंसाचार, पोलीस स्टेशनसमोरच गाड्या जाळल्या\nMaratha Reservation Protest : चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण\nMaratha Reservation Protest : चाकणमध्ये आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nAll post in लाइफ स्टाइल\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nमामी 'ऐश्वर्या राय'हून भाची 'नव्या नवेली'च्या अदा आहेत हॉट\nAll post in फ़ोटोफ्लिक\nअमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज\nAsian Games 2018: भोकनाळ स्कल्सच्या अंतिम फेरीत\nAsian Games 2018: दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य\nAsian Games 2018: रेड लाइट परिसरात दिसलेल्या जपानच्या खेळाडूंना घरचा रस्ता\nहा बदल झाला तर फेसबुकवरून होऊ शकते कमाई...\nHuawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी\nनोकियाचे दोन दमदार स्मार्टफोन्स लाँच; ड्युअल कॅमेरासह पहा काय आहे खास...\nएनव्हिडीयाच्या नवीन ग्राफीक प्रोसेसर्सची मालिका\nसोनीचा एचडीआर ब्ल्यू-रे प्लेअर\nAll post in तंत्रज्ञान\nया कंपनीवर आली तब्बल 7 लाख कार माघारी बोलवण्याची वेळ...\nमारुतीची नवी सियाझ लाँच; वाचा किंमत, मायलेज अन् बरेच काही\nया देशाने लादली बीएमडब्ल्यूच्या कारवर बंदी, वाचा काय आहे कारण\n कारचे स्वप्न आणखी महागणार... मारुतीही किंमत वाढवणार\nकारच्या बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी काय कराल \nश्रावण स्पेशल : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं महत्त्व\nश्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nमिथीला पारकरची फॅशनेबल गाठ हा कुठला फॅशनचा नवीन ट्रेण्ड\n तुलनेनं लवकर वयात आलात\nएकटेपणाच्या वाटेवर सहवासाचा ‘चाफा’ फुलतो तेव्हा.\nAll post in युवा नेक्स्ट\nभाषिक गुलामगिरीच्या शृंखला आपल्याला तोडाव्या लागतील\nविकासाचं ताट अन् पहिला घास \nविदर्भात विकासाची बेटे निर्माण करू नका\nअसे निर्लेप आयुष्य आपल्याला जगता येईल\nदादांच्या सांगलीचे नवे वळण\nसंजय राऊतांची अमित शहा आरती\nयदा यदा हि धर्मस्य...\nAll post in संपादकीय\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nइथे एकाजागी येतात देशातील आळशी लोक, भरवली जाते आळशी लोकांची स्पर्धा\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nटॅटू काढण्यापासून ते फ्लश करण्यापर्यंत, या देशांमध्ये विचित्र गोष्टींवर टॅक्स\nमुलीच्या तुलनेत मुलाला पसंती..या चॉइसचा अर्थ काय\nआपण पर्फेक्ट आई नाही असं सेरेनाला का वाटतं ही भावना तिला का छळतेय\nकॅंन्सरबद्दल मोकळेपणानं बोलणार कधी\nभावंडांमधली भांडणं कधी तुटेपर्यंत ताणतात का\nटाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा\nइतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते\nकॉसमॉस प्रकरणानं डिजिटल इंडियाला कोणता धडा शिकवला\nसावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2018-08-22T03:02:24Z", "digest": "sha1:RBEYZW53WUGHAUCRAAVGN6PMRNIW66ZQ", "length": 5469, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: ११९० चे - १२०० चे - १२१० चे - १२२० चे - १२३० चे\nवर्षे: १२१४ - १२१५ - १२१६ - १२१७ - १२१८ - १२१९ - १२२०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nपाचवी क्रुसेड इस्रायेलजवळ पोचली.\nहुलागू खान, मोंगोल सरदार.\nइ.स.च्या १२१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी १०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/author/raigad/", "date_download": "2018-08-22T04:14:17Z", "digest": "sha1:25NT2Y6V553MQUEOYLVVYXKOGRCLQKJE", "length": 46456, "nlines": 377, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "raigad | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन\nमार्च 4, 2017 5 प्रतिक्रिया\nरामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.\nएक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –\nसरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.\nतिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.\nतिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्याला निरोप दिला की –\nआमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.\nहकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.\nगज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर\nअत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.\nऔरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक\nफेब्रुवारी 12, 2017 यावर आपले मत नोंदवा\nआपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.\nइतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.\nथोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र\nफेब्रुवारी 8, 2017 यावर आपले मत नोंदवा\nगोवेकर फिरंगी अत्यंत कडवे धर्मप्रसारक होते.\nशिवाजी महाराजांनी गोवेकर फिरंग्यांना चांगलाच धडा शिकवला होता.\nमहाराजांनी काय केले ह्याचे वर्णन असणारी एक डाक इंग्रजांना आली जी त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड मध्ये नमूद करून ठेवली.\nतीच इथे प्रस्तुत करत आहोत. हे वाचून एक पक्के समजते की ज्याला ज्या भाषेत समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.\nगोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हाद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बारदेशच्या हद्दीवर स्वारी केली.\nतेथील चार पाद्री लोकांनी स्वधर्मीयांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता.\nहे लक्षात ठेवून त्यांनी स्वतः शिवाजीचा हिंदू धर्म नाकारल्यामुळे शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला, त्यामुळे घाबरून जाऊन व्हाइसरॉय ने आपला क्रूर व कडक हुकूम परत घेतला.\nशिवाजी ने आसपासच्या सर्व मुलखात जाळपोळ करून १५० लक्ष होनांची लूट केली.\nगोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज\nफेब्रुवारी 3, 2017 यावर आपले मत नोंदवा\nशिवाजी महाराज स्वराज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी किती दक्ष असत हे खालील पत्रावरून दिसून येते.\nमुघलांच्या हालचाली महाराजांचे हेर त्यांना टाकोटाक देत असत असे या पत्रावरून समजते.\nसदर पत्र शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना लिहलेले आहे. यात महाराजांची वाक्य बरेच काही सांगून जातात.\nकामास हैगै न करणे, कामास एक घडीचा दिरंगा न करणे, आपल्या जागी तुम्ही हुशार असणे.\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो\nफेब्रुवारी 1, 2017 यावर आपले मत नोंदवा\nमहाराजांनी स्वतःचे कर्तृत्व स्वतः लिहावे अशी पत्रे फार थोडी आहेत. त्यातले हे एक पत्र.\nशिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे, सावंत, यांचे पारिपत्य कसे केले याची माहिती सदर पत्रावरून आपल्याला समजायला मदत होते.\nयाच पत्रात शिवाजी महाराजांनी आपण पोर्तुगीजांवर कसे वर्चस्व निर्माण केले हे देखील कथन करतात.\nशिवाजी महाराजांच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी प्रस्तुत पत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.\nप्रस्तुत पत्रातील उल्लेखात फिरंगी म्हणजे पोर्तुगीज आणि टोपीकर म्हणजे इंग्रज.\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान\nजानेवारी 30, 2017 यावर आपले मत नोंदवा\nजेष्ठ इतिहास संशोधक श्री निनाद बेडेकर यांचे प्रतापसूर्य बाजीराव यांच्या चरित्रावर दिलेले हे दुर्मिळ व्याख्यान तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत. सदर व्याख्यान हे जनसेवा समिती विले पारले, मुंबई यांच्या द्विदशकपूर्ती निमित्त २००८ साली निनाद काकांनी दिले होते. हे व्याख्यान प्रदर्शित करण्याची परवानगी दिल्याबद्दल जनसेवा समितीचे आणि श्री पराग लिमये यांचे खूप खूप आभार.\nश्री. निनाद बेडेकर यांच्यासारख्या जेष्ठ इतिहास संशोधकाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न…\nआमच्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राइब करा –\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र\nजानेवारी 24, 2017 यावर आपले मत नोंदवा\nमध्ययुगीन इतिहासात आपण अनेकदा पाहतो ते सरदारांचे एका सत्तेकडून दुसऱ्या सत्तेकडे जाणे. बहुतांश वेळा या सत्ता एकमेकांच्या विरोधात असत पण आज प्रस्तुत करत असलेले हे पत्र त्या अर्थाने वेगळे आहे. शिवाजी महाराजांचे सरदार सर्जेराव जेधे आणि सर्जेराव जेधे यांच्या पदरी असणारे त्यांचे लोक अशी उभी राज्य मांडणी असताना जेध्यांची माणसं त्यांच्या कडून थेट महाराजांकडे येत असावी आणि म्हणून सर्जेरावांनी महाराजांना पत्र लिहिले असावे. त्या पत्राचे हे उत्तर शिवाजी महाराजांनी दिले आहे. सदर पत्रात फुटून आलेल्या लोकांना नोकरीवर ठेवणार नाही असे आश्वासन महाराजांनी दिलेले आहे. या वरून हे समजते की नोकरी बदलणे म्हणजे प्रत्येक वेळी पक्ष किंवा स्वामी बदलणे असे नसून एकाच सत्तेखाली अथवा स्वामीत्वा खाली देखील लोक चाकरी बदलत होते.\nसर्जेराव जेधे यांना पत्र\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार\nजानेवारी 18, 2017 यावर आपले मत नोंदवा\nआपल्याला कळवताना आनंद होत आहे की १० डिसेंबर १०२६ रोजी विलेपार्ले, मुंबई येथे राफ्टर पब्लिकेशनच्या विद्यमाने इतिहासाच्या पाऊलखुणा या आमच्या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला.\nत्यासोबत शौर्य, रणझुंजार, पुरंदरे या पुस्तकांचेही प्रकाशन झाले.\nसादर आहे प्रकाशन सोहळ्यातील काही क्षणचित्रे –\nइतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २\nइतिहास म्हटलं की मराठी माणसाला चटकन काय आठवतं अर्थातच मराठ्यांचा मध्ययुगीन इतिहास. पण गेली काही वर्ष या इतिहासाची निर्भत्सना होऊन मूळ इतिहास मागे पडत चालला होता. आणि म्हणूनच, आपल्या या दैदिप्यमान इतिहासाची आठवण रहावी याकरिता खारीचा वाटा उचलत काही अभ्यासकांच्या लेखण्या सरसावल्या, अन त्यातूनच जन्माला आला ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा एक साधार लेखसंग्रह अर्थातच मराठ्यांचा मध्ययुगीन इतिहास. पण गेली काही वर्ष या इतिहासाची निर्भत्सना होऊन मूळ इतिहास मागे पडत चालला होता. आणि म्हणूनच, आपल्या या दैदिप्यमान इतिहासाची आठवण रहावी याकरिता खारीचा वाटा उचलत काही अभ्यासकांच्या लेखण्या सरसावल्या, अन त्यातूनच जन्माला आला ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा एक साधार लेखसंग्रह पाऊलखुणाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आपल्यासमोर नविन माहिती आणि काही अपरिचित गोष्टींचा इतिहास समकालीन संदर्भांच्या आधारे या पाऊलखुणाच्या दुसर्‍या भागात मांडत आहोत. शाहजीराजांपासून मराठेशाहीच्या उत्तरार्धात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा साधार मागोवा म्हणजेच ‘इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २’\nया लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २\nआपली पुढची पिढी कशी असावी असं वाटतं आपल्याला शूर, पराक्रमी, देशावर मनापासून प्रेम करणारी, आव्हानांना भिडणारी, Risk स्विकारणारी, उत्तम नेतृत्वगुण असणारी, चारित्र्यवान, ‘असाध्य, अशक्य, अप्राप्य’ गोष्टी सहज साध्य करून दाखवणारी शूर, पराक्रमी, देशावर मनापासून प्रेम करणारी, आव्हानांना भिडणारी, Risk स्विकारणारी, उत्तम नेतृत्वगुण असणारी, चारित्र्यवान, ‘असाध्य, अशक्य, अप्राप्य’ गोष्टी सहज साध्य करून दाखवणारी प्रसंगी स्वतःच्या Safety, Dignity, Honour या पलिकडे जाऊन देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदानास तयार असणारी, अन म्हणूनच सार्‍या देशवासियांच्या आदर आणि प्रेमास पात्र.. हो ना प्रसंगी स्वतःच्या Safety, Dignity, Honour या पलिकडे जाऊन देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदानास तयार असणारी, अन म्हणूनच सार्‍या देशवासियांच्या आदर आणि प्रेमास पात्र.. हो ना अशाच सर्व गुणांनी संपन्न असलेल्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाची यशोगाथा म्हणजे “शौर्य” अशाच सर्व गुणांनी संपन्न असलेल्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाची यशोगाथा म्हणजे “शौर्य” हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे लिखित या पुस्तकात आपल्याला अभिमान वाटेल अशा भारतीय सैन्याचा पराक्रम आपल्याला वाचायला मिळेल.\nया लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – शौर्य\nसतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्‍यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्‍यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित “पुरंदरे – अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे”. ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्‍यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत. सदर मूळ मोडी कागदपत्रांची छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून ही सर्व कागदपत्रे आजवर अप्रकाशित होती, ती प्रथमच प्रसिद्ध :होत आहेत.\nया लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – पुरंदरे\nछत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द अवघ्या नऊ वर्षांची, पण कळीकाळाला आव्हान देणारी काळ्याकुट्ट औरंगरुपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलामी झंजावाताला थोपवून धरणारी. नाऊ वर्षे वेगवेगळ्या आघाड्यांवर शत्रूशी कडवी झुंज देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची यशोगाथा म्हणजेच “रणझुंजार”. मरणाला मिठीत घेऊन हौतात्म्य पत्करणार्‍या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धभूमीवरील कर्तृत्वाची गाथा सप्रमाण सिद्ध करणारा डॉ. सदाशिव शिवदे लिखित हा ग्रंथ वाचकांना, अभ्यसकांना निश्चितपणे स्तिमित करेल.\nया लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – रणझुंजार\nहे सर्व शक्य झाले ते केवळ आपले प्रेम आणि पाठबळाच्या जोरावर \nआमुचे अगत्य असो द्यावे \nप्रणव – विशाल – उमेश\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया\nऑक्टोबर 6, 2016 यावर आपले मत नोंदवा\nइतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.\nभाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया\nसतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न \nआपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का\nआम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.\nआपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे \nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण\nसप्टेंबर 28, 2016 यावर आपले मत नोंदवा\nछत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील वतानाबद्दल भूमिका खूप ठाम होती. ज्याचा हक्क सिद्ध होईल त्यालाच तो हक्क मिळाला पाहिजे ही महाराजांची नेहमीच भूमिका होती.\nअसाच एक निवडा करताना शिवाजी महाराज म्हणतात “स्वामी धाकुटपणा पासून या देशात आहेत. मिरासदार कोण व गैर मिरासदार कोण हे जाणताती व माणसाचे माणूस ओळखतात”.\nमहाराज स्वतः जातीने निवाड्यात कसे लक्ष घालत हे या पत्रावरून सिद्ध होते.\nशिवाजी राजांचे वतन विषयक पत्र\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/sweden-shock-brazil-with-penalty-shoot-out-in-olympic-games-rio-2016-1285953/", "date_download": "2018-08-22T04:25:18Z", "digest": "sha1:ELBPIZGH5CLPSDYB3HWMM34GMRPXJV4X", "length": 10671, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sweden shock Brazil with penalty shoot-out in Olympic Games Rio 2016 | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत ब्राझीलचा पुरुष फुटबॉल संघ एकीकडे चाचपडत असताना महिला संघाने प्रेक्षकांची मने जिंकली.\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत ब्राझीलचा पुरुष फुटबॉल संघ एकीकडे चाचपडत असताना महिला संघाने प्रेक्षकांची मने जिंकली. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत कडव्या संघर्षांनंतरही ब्राझीलच्या महिलांना स्वीडनकडून पराभव पत्करावा लागला.\nनिर्धारित वेळेनंतर अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातही सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये स्वीडनने ४-३ अशी बाजी मारली. जेतेपदासाठी त्यांच्यासमोर जर्मनीचे आव्हान असेल. जर्मनीने लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या कॅनडाला २-० असे नमवले.\nब्राझीलच्या आक्रमणाला अभेद्य बचावाचे प्रत्युत्तर देऊन स्वीडनने उपांत्य फेरीतील चुरस वाढवली. संपूर्ण सामन्यात ब्राझील वरचढ वाटत होता, परंतु स्वीडनची बचावफळी ओलांडण्यात त्यांना अपयश आले. स्वीडनच्या गोलरक्षक लिंडाहल हेडव्हिगने यजमानांचे अनेक प्रयत्न हाणून पाडल्यामुळे सामन्याची उत्सुकता अधिक ताणली होती. शूटआऊटमध्ये स्वीडनकडून लोट्टा शेलिन, कॅरोलीन सेगेर, नीला फिशर व लिसा डॅहलक्वीस्टने गोल केले, तर ब्राझीलकडून मार्टा, अ‍ॅल्व्हेस अँड्रेसा व राफेली यांना गोल करता आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/decorate-home-with-flower-feng-shui-tips-117061400022_1.html", "date_download": "2018-08-22T04:36:15Z", "digest": "sha1:UFJCXQ6NH572E7R6BNEHQN3M6MAR3WB7", "length": 9435, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही\nफुलांनी सजलेले घर सर्वांनाच आवडतात. फेंगशुईमध्ये देखील फुलांना घरात ठेवणे फारच चांगले मानले जाते. असे म्हटले जाते की घरात नेहमी ताजे फुल ठेवायला पाहिजे. पण जर फेंगशुईचा विचार केला तर घराला सिल्कच्या फुलांनी देखील सजवू शकता पण हे फुल चांगल्या क्वालिटीचे असावे. फेंगशुईनुसार घरात नेहमी ब्राइट रंगांचे सुगंधित फूल लावायला पाहिजे.\nआम्ही तुम्हाला सांगत आहोत की फेंगशुईनुसार घराला कोण कोणत्या फुलांनी सजवायला पाहिजे.\nफेंगशुईनुसार पियोनियाचे फूल विनम्रतेचा अनुभव करवतो. एवढंच नव्हे तर या फुलांना घरात आणले तर चांगल्या जोडीदाराचा शोध संपुष्टात येतो. असे म्हटले जाते की पियोनियाचे फूल घरात ठेवल्याने लग्न लवकर जुळत.\nफेंगशुईनुसार आपसातील संबंधांना वाढवण्यासाठी घरात पिवळ्या रंगांचे फूल लावायला पाहिजे.\nVeg Recipe : फ्लॉवर कोफ्ते\nऔषधांसाठी आता फुलांचा वापर\nफेंगशूई: इच्छापूर्ती क्रिस्टलला करा शुद्ध\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nयावर अधिक वाचा :\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nयूआयडीएआयकडून ‘लाइव्ह फेस फोटो’योजना\nआधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता ...\nकेंद्र सरकारने व्हॉट्सअपसमोर ठेवल्या तीन अटी\nव्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना रोखण्यासाठी ...\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-08-22T03:06:34Z", "digest": "sha1:HICB7XLCHVA4OBWHEVACRAKSVOMM7CPJ", "length": 7251, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा खालावली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकरुणानिधी यांची प्रकृती पुन्हा खालावली\nचेन्नई – द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा ढासळली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी म्हटले आहे. 94 वर्षीय करुणानिधी यांना वृद्धापकाळामुळे उद्‌भवणाऱ्या विविध व्याधींवरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकरुनानिधी यांच्या महत्वाच्या अवयवांची कार्यक्षमता क्षीण झाली असून त्यांच्या स्वास्थ्यावर नियमित देखरेख केली जात आहे, असे कावेरी हॉस्पिटलच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.\nकरुणानिधी यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना पुढील 24 तासात मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढील उपचार आणि निदान निश्‍चित होईल, असे हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वाराज यांनी म्हटले आहे.\nकरुणानिधी यांच्या प्रकृतीबाबतची ताजी माहिती समजल्यावर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हॉस्पिटलबाहेर गर्दी करायला सुरुवात केली आहे. रक्‍तदाब खालावल्याने करुणानिधी यांना 28 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article… तरच राज्यात वाढेल माळढोकची संख्या\nNext articleभाडे तीस हजार……… दुरूस्तीचा खर्च नव्वद हजार\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\nकेरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग\nसहा तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\nछत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1193800", "date_download": "2018-08-22T03:29:29Z", "digest": "sha1:LLYZKV5DY32YSFV6564DEKNJNS6CHB4U", "length": 1411, "nlines": 16, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Semalt एक्सएचटीएमएल doctypes", "raw_content": "\nमी एक्सएचटीएमएल 1 सह संबंधित साइट तयार करण्याच्या परिणामाबद्दल आश्चर्य करीत होतो. 0 कठोर. मी संक्रमणविषयक doctype वापरून भरपूर साइट विकसित केल्या आहेत आणि एका दुवा लक्ष्य विशेषतेचे परिणाम वाचले. त्याचा वापर केला जाऊ शकत नाही आणि त्याला Semalt कोड ब्लॉकसह निश्चित करणे आवश्यक आहे.\nया 'जड इफेक्ट' घटनांपैकी आणखी कोणत्याही गोष्टी घडल्या असतील तर मी आश्चर्यचकित होतो आणि बदलत्या स्वरूपातील दिनदर्शिकेत दिवसेंदिवस बदलत असल्यास - feuille excel heures de travail.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/node/3375", "date_download": "2018-08-22T04:16:34Z", "digest": "sha1:D6VIOXGM5QLK57NUN7PXCYJVCPBGSWVP", "length": 118557, "nlines": 132, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " मराठी अभ्यासकेंद्र : संस्थेचा परिचय आणि एका कार्यकर्त्याचं मनोगत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमराठी अभ्यासकेंद्र : संस्थेचा परिचय आणि एका कार्यकर्त्याचं मनोगत\nमराठी अभ्यासकेंद्र : संस्थेचा परिचय आणि एका कार्यकर्त्याचं मनोगत\nलेखक - दीपक पवार\n‘मराठी अभ्यास केंद्र’ हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मानाचे स्थान मिळेल असे स्वप्न आपण पाहिले. मराठी माणूस या राज्यातच नव्हे तर जगभर स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवेल अशी आशा बाळगली. मराठी संस्कृतीचा भविष्यकाळ हा तिच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान असेल असे गर्जत राहिलो. प्रत्यक्षात स्थिती काय आहे \nलोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठीचे वेगाने उच्चाटन होत आहे. शिक्षणाच्या माध्यमापासून न्यायव्यवहारातल्या मराठीपर्यंत सर्वच क्षेत्रांत मराठीला तिचे मानाचे स्थान आपण मिळवून देऊ शकलो नाही. ज्ञानभाषा होण्याची लढाई मराठी हरल्यातच जमा आहे असा निराशेचा स्वर वाढू लागलाय. देशविदेशात मराठी माणसांनी उत्कर्ष साधला पण हा उत्कर्ष मराठी समाजाच्या तळाच्या घटकांपर्यंत अजूनही पोचलेला नाही. समृद्धीचे दरवाजे ज्यांच्यासाठी खुले झालेत, अशांपैकी बहुतेकांना मराठी भाषा, संस्कृतीशी फारसे देणेघेणे राहिलेले नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात मातृभाषा वगैरे जुनाट गोष्टींच्या फंदात न पडता व्यक्तिगत उत्कर्षाकडे लक्ष द्यावे अशी भूमिका ते सर्व प्रसारमाध्यमांतून आग्रहाने मांडत आहेत. राज्यकर्ते, नोकरशहा, अभिजनवर्गापैकी अनेकजण त्यात सामील आहेत. दुसरीकडे बहुजनसमाज प्रगतीच्या नव्या संधींचा शोध घ्यायचा की आपली भाषा, समाज यांच्याशी निष्ठा राखायची या कात्रीत सापडला आहे. परिणामी मराठीच्या प्रश्नांवर कोणी आणि कसे लढायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने सुरू झालेली चळवळ हे या कोंडीवरचे उत्तर आहे असा आम्हांला विश्वास आहे.\nअभ्यासातून सिद्ध झालेली विधायक चळवळ हे मराठी अभ्यास केंद्राचे स्वरूप आहे. प्रतिक्रियात्मक आणि प्रतीकात्मक पद्धतींनी आंदोलने चालवून मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीपुढील प्रश्न सुटल्यासारखे वाटतील. पण सनदशीर मार्गाने, चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याची सोबत त्याला नसेल तर हे यश तात्कालिक ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीसाठी निर्माण झालेल्या विविध राजकीय चळवळींतून या धोक्याची प्रचिती आपल्याला आलीच आहे. म्हणूनच या नंतरच्या काळात मराठीची चळवळ नव्या पायावर उभी राहायला हवी.\nमराठीकारण हे या नव्या चळवळीला आम्ही दिलेले नाव आहे. मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचे अर्थकारण, राजकारण यांचा समग्र वेध म्हणजे मराठीकारण. मराठीची ही आजच्या काळाची, आजच्या पिढीची चळवळ आहे. आजवर मराठीची आंदोलने ज्या वैचारिक आधारावर पोसली गेली त्यापेक्षा अधिक व्यापक भूमिकेने मराठीच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे, या भूमिकेतून ‘मराठी अभ्यास केंद्र’ काम करत आहे.\nमहाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना, घटनात्मक यंत्रणांना मराठीच्या प्रश्नांवर भूमिका घ्यायला भाग पाडणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या मराठीविरोधी धोरणांत संसदीय, बिगरसंसदीय मार्गांनी बदल घडवून आणण्यासाठी जनमत उभारणे आणि आज मर्यादित वर्तुळात फिरत राहणाऱ्या मराठीच्या जतन, संवर्धनाच्या चळवळीचे लोकलढ्यात रूपांतर करणे हे आमचे ध्येय आहे.\nवैचारिक आणि विवेकी भूमिका\nविविध विषयांचा सखोल अभ्यास करून मांडलेल्या उपाययोजना आणि त्या उपाययोजनांवर आधारित कृतिलक्ष्यी चळवळ ही ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. या भूमिकेतून उभ्या राहिलेल्या चळवळीला वेळप्रसंगी राजकीय लढ्याचे स्वरूप आले तरी आम्ही मागे हटणार नाही. किंबहुना एक दिवस या चळवळीला तसे व्यापक रूप येईल असा आम्हांला विश्वास आहे. अभ्यास केंद्राची रचना ही कृतिगटांवर आधारित आहे. प्रत्येक कृतिगट हा त्या त्या विषयावरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावरील शक्य असलेल्या उपायांची मांडणी समाजातील संबंधित गटांपुढे करत असतो. समाजात विविध स्तरांवर चर्चा घडवून एक व्यापक कृतिआराखडा तयार करण्यावर केंद्राचा भर असतो. त्या कृतिआराखड्याप्रमाणे विशिष्ट कालमर्यादेत एखादा प्रश्न निर्णायकपणे सोडवण्यासाठी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय स्तरांवर पाठपुरावा करणे हे एक महत्त्वाचे कार्य असते.\nसंयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा\nया प्रयत्नांतून सर्व थरांतला, महाराष्ट्रातला आणि बृहन्महाराष्ट्रातला मराठी माणूस जोडला जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सर्वस्व पणाला लावून मराठी जनता उतरली आणि राजसत्ता, धनसत्तेला आव्हान देऊन आपण मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. आज तो महाराष्ट्र टिकवण्याचे आणि घडवण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. एका अर्थाने मराठीकारणाचा हा लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा आहे. आज वातावरणात कितीही निराशा, पराभूतता दाटून आली असली तरी मराठी माणसाच्या विवेकशक्तीच्या, समूहशक्तीच्या जोरावर आपण सगळे हे निर्णायक युद्ध जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. या लढ्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची हमी हीच मराठी अभ्यास केंद्राची ओळख आहे, सदोदित असणार आहे.\nया संस्थेचे अध्वर्यू डॉ. दीपक पवार यांचे, या संस्थेसंदर्भातल्या त्यांच्या आजवरच्या प्रवासात आलेले अनुभव खाली त्यांच्याच शब्दांत देत आहोत. डॉ. पवार मुंबईतल्या सोमैय्या महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.\n२००२ सालापासून मी मराठीच्या चळवळीत काम करतो आहे. अगदी अपघाताने मी या कामात आलो. ११ वी-१२ वीच्या टप्प्याला शासनाने मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला तो २००२ साली. त्याला विरोध म्हणून मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार अशी काही मंडळी आंदोलनाच्या प्रयत्नात होती. मराठी विषयाचा शिक्षक असलेला माझा मित्र अभिजित देशपांडे याच्यामुळे एक दिवशी मी या आंदोलनाच्या कार्यक्रमाला गेलो. ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना पकडले. त्यात अभिजितही होता. मी मात्र त्या दिवशी घाबरून मागे राहिलो होतो. त्या दिवशी पहिल्यांदा निखिल वागळेंना या आंदोलनात पाहिले. आंदोलनात पाच पंचवीसच्यावर लोक नाहीत आणि समाजावर त्याचा फारसा दबाव नाही हे सुरुवातीला कळलं नाही. शिवाजी मंदिर, चैत्यभूमी अशा ठिकाणी आंदोलनं म्हणजे खरं तर भाषणबाजी व्हायची. तेच तेच लोक वक्ते आणि श्रोतेही होते. पण आपण काहीतरी आंदोलनात्मक करतो आहोत याची नशा तीव्र असते. त्याचा जोर असेपर्यंत इतर गोष्टी लक्षात येत नाहीत. चैत्यभूमीच्या परिसरात गजानन काळे आणि त्याच्या टीमने ‘ डोकं फिरलंया, मोरेचं डोकं फिरलंया’ हे रामकृष्ण मोऱ्यांना उद्देशून म्हंटलेलं गाणं तिथल्या मोजक्याच लोकांमध्ये लोकप्रिय होतं. पण आंदोलनाच्या कुठल्याही बैठकीची उपस्थिती शंभरवर गेली नाही. रुपारेलच्या हिरवळीवर काही बैठका झाल्या. तिथे सुनिल कर्णिकांसोबत बसून पहिल्यांदा अप्पर वरळी हा शब्द ऐकला. या आंदोलनाच्या विषयावरची एक पुस्तिका करावी असाही प्रयत्न झाला. त्यात मी, अभिजित, नितीन रिंढे तिघांनी बऱ्यापैकी काम केलं होतं. प्रत्यक्षात ती पुस्तिका बाहेर येऊ शकली नाही. त्यानिमित्ताने लेखन सराव मात्र झाला. निखिल वागळे, विजय तापस, मुकुंद आंधळकर, जयप्रकाश लब्धे यांच्या खांद्यावर या आंदोलनाची धुरा होती. मात्र फार काही समन्वयाने सगळं चाललं होतं असं नाही. कपिल पाटील, अरुण टिकेकर या मंडळींनी शासनाचा निर्णय कसा योग्य आहे आणि मराठीचे पोटार्थी शिक्षक स्वतःचं नुकसान होतंय म्हणून कसं आंदोलन करताहेत यावर भर द्यायला सुरुवात केली होती. अशा प्रकारची माहिती तंत्रज्ञान विरोधी आंदोलनं म्हणजे बहुजन समाजाला मागे ठेवण्याचा ब्राम्हणी कावा आहे, अशी टीका होत होती. त्याला उत्तर म्हणून एका पत्रकार परिषदेत मी कार्यकर्त्यांची नावंच वाचून दाखवली होती. आता मागे वळून पाहतांना असं वाटतं की, मला आंदोलन करण्याचा जास्तच उत्साह वाटत होता. कदाचित मला आवडणारं काम म्हणूनही मी त्याच्याकडे पाहत असेन. त्यावर्षीच्या पुण्याच्या साहित्य संमेलनात मराठी भाषेची अवहेलना या विषयावरचा परिसंवाद होता. त्या ही अगोदर संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या भाषणाच्या वेळी आम्ही लोकांनी घोषणाबाजी केली. त्याची शिक्षा म्हणून डेक्कन जिमखान्याच्या पोलिस स्टेशनात आम्हाला काही तास बसवून ठेवण्यात आलं होतं. आमच्यामुळे तिथे आलेल्या एका भुरट्या चोरालाही बनहट्टींचे अध्यक्षीय भाषण पूर्ण ऐकावे लागले होते. दुसऱ्या दिवशीच्या परिसंवादात आंदोलकांच्या वतीने मी बोलावं असं ठरलं पण प्रत्यक्षात निखिल वागळे यांच्या मनात दुसराच विचार असावा. या भाषणात ‘ रामकृष्ण मोरेंवर थेट टीका केली पाहिजे ’ असं त्यांनी मला सुचवलं. माझं मत वेगळं होतं. आमचा संघर्ष शासनाच्या निर्णयाविरुद्ध होता एखाद्या व्यक्तिविरुद्ध नाही. त्यामुळे वादाला व्यक्तिगत स्वरुप येऊ नये अशी माझी इच्छा होती. तसं असेल तर तू बोलू नकोस असं वागळेंनी मला सांगितलं. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्यावेळी आंदोलकांना मंत्र्यांनंतर बोलण्याची संधी मिळावी असं वागळेंनी म्हंटलं, आयोजकांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं. कार्यक्रमाआधीही सरोजिनी वैद्य आणि विजया राजाध्यक्ष यांच्यावर वागळेंनी केलेली टीका त्यांना लागली होती. ती खंत त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमातही बोलून दाखवली. रामकृष्ण मोऱ्यांच्या नंतर बोलायची संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर वागळेंनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यांना पोलिसांनी ताबडतोब उचलून नेलं. त्यावेळी श्रोत्यांमधून आम्हीही बोंबाबोंब करत होतो. व्यवस्थेला शिव्या घालण्याचा कार्यक्रम एकूण चांगला झाला. संमेलन स्थळाच्या प्रवेशद्वारी ‘ येड्याचा बाजार, खुळ्याचा शेजार ’ असं म्हणणारे विठ्ठल उमप आमच्या शेजारी बसले होते. त्यामुळे वातावरण भारून गेल्यासारखं होतं. तेंडुलकर, विंदा, नामदेव ढसाळ यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न करणाऱ्या महामंडळाचा निषेध असो अशा घोषणा आम्ही देत होतो. तिथेच साहित्य संमेलन स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून महाकोषाचं काम करणाऱ्या वसुंधरा पेंडसे नाईकांची भेट झाली. तुम्ही बाहेरनं लढताय आम्ही आतून लढतोय असं त्या म्हणाल्या होत्या. तेव्हा त्यांचं म्हणणं अजिबात पटलं आणि आवडलं नव्हतं. ही सगळी बनचुकी मंडळी आहेत असं वाटायचं. आता तसं वाटत नाही. साहित्य संमेलनातनं परत आल्यावर आंदोलनाचा बोऱ्या वाजला. निखिल वागळे आणि विजय तापस यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेली नाराजी संघटित करण्याचा प्रयत्न मी आणि अभिजितने केला. त्यातनं एक बैठक झाली. ती या आंदोलनाची माझ्या माहितीतली शेवटची बैठक. यानिमित्ताने संघटनेचे ताणेबाणेही कळले. कोणावर विश्वास टाकायचा आणि टाकायचा नाही हे ही कळले. स्वतःच्या संस्थेला शासनाकडनं मदत मिळवायची म्हणून या आंदोलनापासून फटकून राहणारे मराठीचे प्राध्यापकही दिसले. तर मी राज्यशास्त्राचा शिक्षक असूनही या आंदोलनात कसा काय, असा प्रश्न करणारे लोकही भेटले. एकूण वलयांकित माणसांना घेऊन आंदोलन चालवता येत नाही आणि संघटनाच्या शिस्तीशिवाय आंदोलनाला यश मिळत नाही हा महत्त्वाचा धडा या सहा महिन्यांत शिकलो. थोडंफार आंदोलनाची परिभाषाही कळायला लागली हा त्याचा एक अधिकचा फायदा म्हणता येईल.\nया आंदोलनातनं बाहेर पडल्यावर काही काळानं मी ग्रंथालीत गेलो. दिनकर गांगलांशी माझा आधीही परिचय होताच. चिपळूणला एका व्याख्यानाच्या निमित्ताने गांगलांसोबत गेलो. गांगल, अशोक दातार, सुदेश हिंगलासपूरकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी ग्रंथालीच्या कामाला सुरुवात केली. मला हे काम अपरिचित होतं. संस्थेतले फारसे लोक माहीत नव्हते. माझं कॉलेजचं काम संपलं की मी दिवसभर ग्रंथालीच्या ग्रँटरोडच्या ऑफिसात जायचो. ग्रंथालीच्या पुस्तकांचे संपादन अशी सुरुवातीला माझी भूमिका असली तरी हळूहळू दैनंदिन व्यवहार मी बघायला लागलो. खरं तर हे मी करायला नको होतं. त्यामुळे तिथली व्यवस्था विस्कटली किंवा असं म्हणता येईल की, आधीच विस्कटलेली व्यवस्था अधिक विस्कटली. सुदेश आणि माझ्यात तीव्र संघर्ष झाला. मी सुदेशने ग्रंथालीतून बाहेर पडावं असे प्रयत्न करतो आहे असं त्याला वाटत राहिलं, तर सुदेश आणि त्याचे सहकारी मला निवांतपणा मिळू देणार नाहीत या चिंतेनं मला घेरलं. ग्रंथालीची आर्थिक स्थिती वाईट होती. एकाच वेळी अनेक गोष्टी घडाव्यात म्हणून मी प्रयत्न करत होतो. ग्रीक पुराणकथांमध्ये सिसिफसच्या दगडाची कथा आहे. तसा ग्रंथालीचा हा दगड मी वर ढकलून यायचो आणि तो पुन्हा खाली यायचा. या काळात माझे झालेले हाल मी स्वतःच ओढवून घेतलेले होते असं आता मला वाटतं. मला प्राध्यापकाच्या नोकरीचा तोपर्यंत अतोनात कंटाळा आला होता. ग्रंथालीसाठी पूर्णवेळ काम करावं आणि त्यासाठी एखादी पाठ्यवृत्ती मिळवावी असा विचार करत होतो. दुर्देवाने असे सगळे प्रयत्न माझे मलाच करावे लागत होते. त्या काळात एकदा तर मी नोकरी सोडण्याचा निर्णय जवळपास घेऊन टाकला होता. माझ्या सुदैवाने आणि बायकोच्या शहाणपणामुळे ती चूक करण्यापासून मी बचावलो. ‘ तुला ग्रंथालीत जायचंय की, ग्रंथालीच्या लोकांना तू हवायस हे एकदा ठरव. तिथे जाऊन पश्चातापाची वेळ आली तर काय करशील हे एकदा ठरव. तिथे जाऊन पश्चातापाची वेळ आली तर काय करशील ’ असं मला माझ्या बायकोने विचारलं. सुदैवाने या प्रश्नांचा त्रास झाला तरी त्याची दखल घेतली पाहिजे एवढं शहाणपण त्या भारावलेपणाच्या काळातही शाबूत होतं. आपण तुझ्या फेलोशीपची सोय करू तू सोड नोकरी असं मला काहींनी सुचवलं. लोकांच्या शब्दांवर विसंबून आपले निर्णय घ्यायचे नाहीत हा धडा मी यावेळी फार किंमत न देता शिकलो. ग्रंथालीतले व्यवस्थापनात्मक प्रश्न हाच अडचणीचा मुद्दा होता असं नाही. गांगल आणि माझ्या विचार करण्याच्या पद्धतीतही मोठं अंतर होतं. गांगलांना संस्कृतीकारण महत्त्वाचं वाटायचं आणि वाटतं, तर मला राजकारण हे संस्कृतीकारणासाठी महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे मराठी विद्यापीठाची आम्ही दोघांनी आकाराला आणलेली कल्पना कोणत्या दिशेनं जाणार याबद्दल माझ्या मनात संभ्रम होता. माझ्या मनातली दिशा एकदम पक्की होती, आणि त्याबद्दल तडजोड करण्याची माझी अजिबात तयारी नव्हती. अशावेळी संस्थेचा चेहरा मला हवा तसा बदलणं किंवा संस्था सोडणं एवढे दोनच मार्ग उपलब्ध होते. ग्रंथालीच्या विश्वस्तांना माझ्याबद्दल सहानुभूती असली तरी माझ्यासाठी स्वतःचे हितसंबंध पणाला लावण्याची त्यांच्यापैकी कोणाचीही तयारी नव्हती. अशावेळी पुरेसा मनस्ताप झाल्यावर मी गांगलांना एक दीर्घ पत्र लिहिलं आणि बाहेर पडलो. गांगलांचा मोठेपणा असा की, या पत्रावर चर्चेसाठी त्यांनी बैठक बोलावली पण तोपर्यंत माझा आत्मविश्वास पुरेसा खचला होता. आता इथे पुन्हा जायचं नाही हा निर्णय झाला होता. त्यामुळे मी त्या बैठकीलाही गेलो नाही. त्यानंतरचा बराच काळ मानसिक ताणात गेला. त्यातून बाहेर पडायला मला पुढची वर्ष दोन वर्षे लागली. अगदी अलिकडे मुंबई विद्यापीठाच्या एका प्रकल्पासाठी मी आणि सुदेशने एकत्र काम केलं ते पाहिलं तर आमच्या दोघांमध्ये इतके तीव्र मतभेद होते यावर विश्वास बसणार नाही. त्यावेळी मी त्याला असं म्हणालो की आपण चुकीच्या वेळी एकत्र आलो. त्यामुळे आपले मतभेद झाले. एकावेळी खूप कामं अंगावर घेतली आणि उरस्फोड होईपर्यंत दमछाक केली की, वैफल्यापलिकडे हाती काही लागत नाही हा महत्त्वाचा धडा या काळात शिकलो. राग, लोभ, संताप या तीव्र भावना आहेत. किमान माझ्यापुरत्या तरी. त्यावर नियंत्रण ठेवणं हे सार्वजनिक व्यवहारात आवश्यक आहे आणि वैयक्तिक स्वास्थ्यासाठीही गरजेचं आहे, हे खूप मोठी किंमत देऊन का होईना पण कळलं.\nत्यानंतरचं वर्ष दोन वर्षे शांताराम दातारांच्या मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्थेसोबत काम केलं. न्यायालयीन मराठीच्या संबंधात दातारांनी मराठीचं खूप महत्त्वाचं काम केलं आहे. पण मी त्यांच्यासोबत काम करू लागलो तेव्हा प्रत्यक्ष कामाचा पसारा ठाणे कल्याणपुरताच मर्यादित होता. मी आणि डॉ. प्रकाश परब यांनी या कामाचा पट विस्तारावा यासाठी काम केलं. तेव्हा लोकप्रभेत असलेल्या पराग पाटीलने पाठपुरावा केल्यावर या कामाची दखल घेतली, आणि न्यायालयीन मराठीचा प्रश्न खऱ्या अर्थाने राज्यभर पोचला. त्याचवेळी मी मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करत होतो. हा विभाग आणि दातारांची संस्था मिळून ‘न्यायव्यवहाराचे मराठीकरण-सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावरची दोन दिवसांची राज्यस्तरीय परिषद घेतली. न्यायालयीन मराठीसंबंधातला हा राज्यपातळीवर दखल घेतला गेलेला लक्षणीय उपक्रम होता. या कार्यक्रमात आलेली बहुतेक न्यायाधीश आणि वकील मंडळी पुरेशी कातडीबचाऊ होती. जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं मराठीकरण जमेल तसं करा, पण मराठीला उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा करण्याचा मात्र विचार करू नका असा सगळेजण सल्ला देत राहिले. एका क्षणी दातार आणि माझ्या सहनशीलतेचा अंत झाला, आणि ज्येष्ठ विधिज्ञ अधिक शिरोडकर यांच्या भाषणानंतर मी त्यांच्यावर कडाडून टीका करणारं भाषण केलं. न्यायालयीन जगात विविध पदर असलेली जातीव्यवस्था अस्तित्त्वात आहे. म्हणजे एखाद्या वकीलाचं कौतुक करणं न्यायाधीशांना जमत नाही. ज्येष्ठ वकीलांना होतकरू वकील घाबरून असतात. अशा सार्वत्रिक चांगल्याचुंगल्या वातावरणात माझ्या स्पष्ट बोलण्याने गोंधळ झाला. बऱ्याच वकील मंडळींना हा आगाऊपणा अजिबात आवडला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याशी माझं भांडण झालं ते अधिक शिरोडकर मात्र जातांना “सगळा राग काढलात ना बाहेर” असं म्हणाले. या परिषदेला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय खोले एका सत्रात पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी न्यायाधीशांना मराठी शिकवायचं असेल तर त्याची जबाबदारी विद्यापीठ घेईल असं म्हंटलं होतं. मात्र मुंबई उच्च न्यायालयातल्या एकाही न्यायाधीशाने याबाबतीत उत्साह दाखवला नाही.\nया परिषदेनंतर दोन व्यासपीठं तयार करावीत असा विचार मी आणि डॉ. प्रकाश परब यांनी केला. खरं तर डॉ. परब हे माझे शिक्षक. मी वाणिज्य शाखेतलं शिक्षण सोडून त्यांच्या शिकवण्यावरच्या प्रेमापोटी कला शाखेत आलो. प्रत्यक्षात मी राज्यशास्त्राचा पदवीधर झालो तरी, माझ्या वाचन आणि विचार करण्यावर सरांचा खोल प्रभाव आहे. सरांचा मूळ पिंड अभ्यासकाचा आहे. माझ्या रेट्याने ते चळवळीत सहभागी झाले आणि दीर्घकाळ राहिले. न्यायालयीन मराठीपुरतं आपलं काम मर्यादित राहू नये म्हणून संशोधनाचं एक आणि चळवळीचं एक अशी दोन व्यासपीठं तयार करायचं आम्ही ठरवलं. मराठीच्या एकेका व्यवहार क्षेत्रासाठी एकेक कृतीगट असावा अशी भूमिका होती. दातारांना हे सर्व नामंजूर होतं असं नाही, पण त्यांची तोपर्यंतची कार्यपद्धती लक्षात घेता हे त्यांच्या फार काळ पचनी पडेल असं वाटत नव्हतं. तरीही रेटून आम्ही १ डिसेंबर २००७ ला बैठक बोलावली. अशा बैठकांचे अनुभव भीषण असतात. कार्यक्रम ०४.०० वाजता ठरला होता. प्रत्यक्षात ०५.३० वाजेपर्यंत सभागृहात दहापेक्षा जास्त माणसं नव्हती. नंतर हळूहळू माणसं येत गेली आणि शंभरचा आकडा गाठला. या बैठकीत मराठी अभ्यास केंद्राची स्थापना झाली. मराठीसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या चळवळींना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न होता. या एकत्रीकरणातून एखादं राजकीय व्यासपीठ सुरु होईल का असा विचार करत होतो. तो प्रयत्न मात्र पूर्णतः फसला. त्यामुळे संशोधन आणि चळवळ असं दोन्हींचं व्यासपीठ म्हणून मराठी अभ्यास केंद्राची स्थापना झाली.\n‘मराठी शाळा कशाला टिकवायच्या आणि कशा’ या विषयावरची राज्यस्तरीय परिषद हा मराठी अभ्यास केंद्राचा पहिला मोठा कार्यक्रम. या कार्यक्रमात मराठी शाळांच्या सक्षमीकरणाचा द्विस्तरीय कृती आराखडा सादर झाला. या परिषदेच्या निमित्ताने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे सरांची ओळख झाली. या परिषदेसाठी खिशात अजिबात पैसे नव्हते, म्हणून एकनाथ ठाकूरांकडे शक्य तितक्या अजीजीने पैसे मागितले. त्यांनीही रोख पन्नास हजार रुपये दिले. त्यातनं परिषद झाली आणि हातात थोडेबहुत पैसेही उरले. अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याचा अनुभव नसल्यामुळे आम्ही आलेल्या दोन अडीचशे लोकांना पोटभर जेवण ठेवलं होतं. परिषदेचा बहुतांश पैसा या जेवणावरच खर्च झाला. आलेल्या लोकांकडून काहीच प्रवेश फी घेतली नव्हती. लोकांनीही भरपूर खर्च झाला असेल असा विचार न करता पैसे देण्याची अजिबात इच्छा व्यक्त केली नाही. अनेकांनी या कामात सहभागी व्हायला आवडेल असं लिहून दिलं खरं, पण प्रत्यक्षात काम करायला कुणीच पुढे आलं नाही. शाळांच्या गटासाठी आनंद हुले नावाचा कार्यकर्ता काम करायचा. त्याच्याकडे नवनवीन कल्पना असायच्या. आम्ही त्यावर काम करावं असं त्याला वाटायचं. प्रत्यक्षात आमच्याकडचं तोकडं मनुष्यबळ लक्षात घेता काय जमेल याचा विचार करायला हवा असं मी सतत सुचवायचो. त्यावरून मतभेद झाले आणि भांडण होऊन आनंद सोडून गेला. सोडून गेलेला हा पहिला कार्यकर्ता. त्यानंतरच्या काळात नवनवीन लोक येत गेले. तसं अधनंमधनं लोक सोडूनही जात राहिले. संस्थाकारण हे प्रवाही असते. माणसं येतात आणि जातात. दरम्यानच्या काळात त्यांच्याशी व्यावसायिक आणि व्यक्तिगत संबंध निर्माण होत असले, तरी काहीवेळा सामोपचाराने तर काहीवेळा कटुतेने माणसांचं येणंजाणं चालू राहतं हा अनुभव गेल्या सात वर्षांत वारंवार आला आहे. त्यातून मिळालेलं शहाणपण ही चळवळीतली महत्त्वाची कमाई आहे.\nदातारांच्या संस्थेअंतर्गत मराठी अभ्यास केंद्र हा प्रयोग फार काळ टिकेल असं वाटत नव्हतं. अभ्यास केंद्राचं सगळं काम मी आणि परब सर समन्वयक म्हणून पाहणार होतो. त्यामुळे आमचं काम कसं असेल, पैसे कसे गोळा करायचे, हिशोब कसा ठेवायचा, त्याची स्वायत्तता कशी जपायची या सगळ्याचे अधिकार आमच्याकडे असायला हवे होते. तोपर्यंत दातारांच्या संस्थेचा कारभार एकखांबी तंबूसारखा होता. त्यामुळे पर्यायी अधिकार केंद्र त्यांना कितपत आवडेल याबद्दल माझ्या मनात शंका होती. शेवटी ती खरी ठरली. अभ्यास केंद्राचं स्वतंत्र खातं असावं आणि त्याचे अधिकार माझ्याकडे आणि परब सरांकडे असावेत याबद्दल मी आग्रही होतो. या मुद्यावरून आम्ही संस्थेतून बाहेर पडलो. आणि खऱ्या अर्थाने मराठी अभ्यास केंद्रासाठी वेळ द्यायला मोकळे झालो. दातारांशी तात्पुरते संबंध बिघडले तरी ते आणि गजानन चव्हाण यांच्याशी आजही चांगले संबंध आहेत. किंबहुना नंतरच्या काळात ते अधिकच चांगले झाले असं म्हणता येईल.\nभटू सावंतच्या समर्थ भारतच्या ऑफिसात मराठी अभ्यास केंद्राची अधिकृत म्हणता येईल अशी पहिली बैठक झाली. मी, परब सर, शरद गोखले, राममोहन खानापूरकर, संतोष आग्रे, वीणा सानेकर आणि उदय रोटे यांना घेऊन केंद्र स्थापन झालं. संस्थेची नोंदणी झाली. जागाच नसल्यामुळे माझ्या घाटकोपरमधल्या घरातूनच संस्थेचं काम चालायचं. तिथेच बैठका व्हायच्या. जवळपास वर्षभराने पानसे सरांनी त्यांची ठाण्यातली वापरात नसलेली एक जागा आम्हाला देखभाल खर्च देण्याच्या बोलीवर दिली. या जागेतच आजतागायत संस्थेचं काम चालू आहे. ही जागा मिळाल्यामुळे संस्थेच्या कामाला गती आली. कार्यालयीन व्यवस्थापक नेमण्याची पद्धत तिथूनच सुरु झाली. संस्थेला जागा मिळाली तरी काम करण्यासाठी संगणकही नव्हता. अशा वेळी रवी देवगडकर आणि चंद्रकांत केळकर यांच्यामुळे महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सुनिल देशमुखांपर्यंत पोचलो. त्यांची भेट घेण्यासाठी मी आणि परब सर पुण्याच्या पॅनकार्ड क्लब नावाच्या डिस्कोथेकमध्ये गेलो होतो. तिथल्या दणदणाटात सुनिल देशमुखांशी बोलणं हा एक कष्टप्रद भाग होता. आमच्यासारखे बरेच याचक तिथे आलेले असल्यामुळे प्रत्येकाला सुनिल देशमुखांशी बोलायचं होतं. कसंबसं मी आणि परब सरांनी त्यांची वेळ मिळवली. दरम्यानच्या काळात सगळेच लोक नाचताहेत म्हणून मी ही पाच दहा मिनिटं नाचून घेतलं होतं. त्या ही वेळेला पैसे मागण्यासाठी का होईना पण असं भीषण नाचून वेळ काढणं कमालीचं त्रासदायक ठरलं होतं. सुदैवानं असं नाचकाम करण्याचे प्रसंग पुन्हा आले नाहीत. देशमुखांकडून ऐंशी हजार रुपये मिळाले. त्यातून एक डेस्कटॉप आणि एक लॅपटॉप विकत घेतला आणि कार्यालयाचं रीतसर उद्घाटन केलं.\nया टप्प्याला संस्थेकडे पैसे अजिबातच नव्हते. त्यामुळे खिशातले पैसे खर्च करणं हाच मार्ग होता. पण या पद्धतीने संस्था फार काळ टिकणार नाही हे लक्षात आले. मग आजीव सभासद, हितचिंतक सभासद, देणगीदार अशा वर्गवाऱ्या करून पैसे मागायला सुरुवात केली. चळवळीत येण्याआधी व्यक्तिगत कामासाठी मी अपवादानेच कुणाला पैसे मागितले असतील. पण गेल्या सात वर्षांत पैसे मागण्याचा इतका दीर्घ अनुभव माझ्याकडे गोळा झाला आहे की, आता कोणत्याही प्रकल्पासाठी, कोणत्याही व्यक्तिला पैसै मागतांना मला संकोच वाटत नाही. हातात पैसे नसतात आणि ज्यांच्याकडे ते असतात ते लोक पैशांच्या आधारे आपली आणि कामाची किंमत करतात तेव्हा त्याचा त्रास होतो. मात्र आपण आपलं घर चालवण्यासाठी पैसे मागत नाही त्यामुळे त्यात लाज बाळगून चालणार नाही असं स्वतःला पुन्हा पुन्हा समजावत काम रेटावं लागतं. पैसे मागणं हे जसं कसब आहे तसं देणी देणं हे ही कसब आहे. आता गेली जवळपास दीड वर्ष पुस्तकांच्या छपाईचे तीन लाखांपेक्षाही अधिक देणं थकलं आहे. छपाईवाल्याचे फोन येत राहतात, कुठूनतरी जुळवाजुळव करून थोडेबहुत पैसे दिले जातात, कानकोंडलेपणा येतो. पण पैसे नसतात तेव्हा नसतातच त्यामुळे एका मर्यादेपलिकडे वाईट वाटूनही फारसा फरक पडत नाही. आपण कुणाचंही देणं बुडवणार नाही एवढं केंद्रातल्या प्रत्येकाला माहीत असतं. त्यामुळे ही बोच आणि मनस्ताप त्या त्या वेळी वाटून घेण्यापलिकडे फारसं काही घडत नाही.\nकेंद्राचं काम सुरु झालं तेव्हाच पूर्णवेळ कार्यकर्ते असायला पाहिजेत असा विचार केला होता. पण त्यासाठी लागणारा पैसा अजिबात नव्हता. योगायोगानं पूर्णवेळ कार्यकर्ताही मिळाला आणि त्याच्या उपजीविकेचीही सोय झाली. राममोहन खानापूरकर हा संज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विद्यार्थी अभ्यास केंद्राचा सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता होता. मी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात शिकवत असतांना त्याच्याशी ओळख झाली. शिक्षणानंतर तो सोफाया महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कामाला लागला. तो ज्या अभ्यासक्रमाला शिकवत होता, तो बॅचलर ऑफ मास मीडियाचा (BMM) अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात तोवर फक्त इंग्रजीत होता. हा अभ्यासक्रम मराठीतूनही उपलब्ध असला पाहिजे असा मुद्दा राममोहनने मांडला आणि त्यातून मराठी अभ्यास केंद्राच्या पहिल्या आंदोलनाला सुरुवात झाली. या अभ्यासक्रमाच्या उणिवांचा सांगोपांग अभ्यास करून त्याचा वाभाडे काढणारा लेख मी लोकसत्तात लिहिला आणि उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. त्याआधी मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या पहिल्या विद्यार्थी-शिक्षक मेळाव्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय खोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यासमोर मराठी भाषा आणि वाङ्‍मय मंडळं सर्व महाविद्यालयांत अनिवार्य व्हावीत अशी भूमिका आम्ही मांडली. ते आणि विद्यापीठाचे कुलसचिव व्यंकटरमणी यांच्या पाठिंब्यामुळे अशा आशयाचं परिपत्रक विद्यापीठाने लवकरच काढलं. तेव्हा संगणकावर मराठी वापरता येणं खूप सोपं आहे हे आमच्यात उदय रोटे आणि सुशांत देवळेकर यांना माहित होतं. मराठी भाषा आणि वाङ्‍मय मंडळाच्या परिपत्रकाचा मसुदा सुद्धा उदयने जी.पी.ओ. च्या त्याच्या मित्राच्या संगणकावर तयार केला होता. कुलगुरुंशी झालेल्या परिचयाचा फायदा घेऊन बी.एम.एम. च्या अभ्यासक्रमाबद्दल त्यांनी काहीतरी करावं अशी विनंती मी त्यांना केली. मी किंवा राममोहन याबाबतीत अगदीच नवखे असल्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या ज्या मंडळींचं कुलगुरुंवर वजन पडेल अशांशी संपर्क साधून त्यांचं एक शिष्टमंडळ तयार केलं. अरुण साधू, नितीन वैद्य, प्रताप आसबे, प्रसाद मोकाशी, दिनू रणदिवे, विनायक परब, जयश्री खाडिलकर, राजीव खांडेकर, विवेक गिरधारी, विनायक पात्रुडकर, गिरीश कुबेर अशांचं शिष्टमंडळ कुलगुरुंना भेटलं. त्या बैठकीत कुलगुरु आणि दिनू रणदिवे यांच्यात खडाखडीही झाली. अखेर विद्यापीठाने बी.एम.एम. चा अभ्यासक्रम मराठीतून करण्याचं मान्य केलं. आता लढाई विद्यापीठाच्या प्रांगणातली होती. इंग्रजी बी.एम.एम. च्या अभ्यास मंडळातील लोकांना मराठी आणि इंग्रजी बी.एम.एम. चा अभ्यासक्रम सारखा असणार हे पचनी पडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी मराठी बी.एम.एम. चा अभ्यासक्रम कसा पातळ करता येईल यासाठी मोर्चेबांधणी केली. याउलट इंग्रजी बी.एम.एम. शिकणाऱ्या मुलांनाही जर महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मराठी यायलाच पाहिजे म्हणून त्यांच्या अभ्यासक्रमात मराठीचा अनिवार्यपणे समावेश करावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. या सर्व टप्प्यांना कुलगुरु म्हणून डॉ. खोले यांनी लक्षणीय मदत केली. दरम्यान दक्षिण मुंबईतल्या मराठीद्वेष्ट्या महाविद्यालयांमधून या अभ्यासक्रमाला विरोध करणाऱ्या मराठी आणि बिगर मराठी मंडळींनी तक्रारीचा पाढा थेट राज्यपालांपर्यंत वाचला. त्यामुळे या मुद्याची तड लावण्यासाठी बोलावलेल्या एका बैठकीत मी, राममोहन आणि झेविअर्स, सोफाया अशा महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांच्यात जोरदार भांडण झाले. दुर्देवाने सोफाया महाविद्यालयात शिकवत असल्याने त्या बैठकीनंतर तो त्या महाविद्यालयात पुन्हा नोकरीसाठी गेलाच नाही. एका अर्थाने आमच्या आंदोलनाचा तो पहिला बळी. त्याची आर्थिक स्थिती चांगली असली तरी आपल्या आंदोलनामुळे एखाद्याची नोकरी जावी याची सल आमच्या सगळ्यांच्याच मनात होती. त्यामुळे राममोहनच्या उपजीविकेचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा झाला. सुरुवातीचे काही महिने इथून तिथून पैसे गोळा करून त्याला दरमहा काहीएक रक्कम मिळेल असा आम्ही प्रयत्न केला. मात्र हे फार काळ चालणारं नव्हतंच. अशावेळी पानसे सरांच्या मध्यस्थीने अतुल तुळशीबागवाले यांच्याशी ओळख झाली. त्यांनी आमचं काम समजावून घेतलं आणि एका वर्षासाठी राममोहनला संगणकीय मराठी आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावरील कामासाठी पाठ्यवृत्ती दिली. मराठी अभ्यास केंद्राने भाषेच्या चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्त्यांची परंपरा निर्माण केली. या परंपरेतला राममोहन हा पहिला पूर्णवेळ कार्यकर्ता. अर्थात हा सगळाच अनुभव आम्हाला नवा असल्याने कार्यकर्ते आणि संस्था यांच्यातील परस्पर संबंध आम्ही अनुभवातनंच शिकत गेलो.\nदरम्यान मुंबई विद्यापीठात मराठी बी.एम.एम. सुरु झालं आणि जवळपास सात आठ महाविद्यालयांनी त्यासाठी अर्ज केले. या आंदोलनाची शासकीय पातळीवरची घडामोड बघण्यासारखी आहे. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर एक दिवशी नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर आम्हाला राज ठाकरे यांच्याकडे घेऊन गेल्या आणि राज साहेबांनी आंदोलनाचं नेतृत्व करावं असं म्हणाल्या. अर्थात आंदोलन मराठी अभ्यास केंद्रानेच चालवावं असा आमचा विचार होता. कुलगुरुंना एक उपरोधिक पत्र द्यावं किंवा त्यांच्या गाडीपुढे पडावं असे आंदोलनाचे काही मार्ग राज ठाकरे यांनी सुचवले. आम्ही विविध पत्रकारांना सोबत घेऊन हे आंदोलन करत होतो त्यामुळे त्यांचा विचार घेतल्याशिवाय कार्यपद्धती ठरवणे योग्य नव्हते. त्यामुळे विचार करून सांगतो असं आम्ही म्हटलं. राज ठाकरे यांच्या पद्धतीने आंदोलन करायचं नाही असा आमचा विचार पक्का झाला. या टप्प्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मंत्रालयीन पातळीवर हे प्रकरण वेगाने हलावे म्हणून मदत घेण्याचे ठरले. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या विभागाने मराठी बी.एम.एम. चा निर्णय शासकीय पातळीवर घ्यायचा होता. हे सगळं सुप्रिया सुळे यांनी घडवून आणलं. यासाठी त्यांना अधनं मधनं केलेला एस.एम.एस. ही पुरेसा असायचा. एकदाच त्या अस्वस्थ झाल्याचं जाणवलं. मराठी बी.एम.एम. चा निर्णय सरकारच्या पातळीवर होणारच होता अशा वेळी मनसेच्या आमदारांनी मराठी बी.एम.एम. करावे अशी मागणी शासनाकडे केली. ही गोष्ट अर्थातच सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोचली. त्यामुळे मराठी अभ्यास केंद्र ही मनसेची संघटना आहे की काय असा प्रश्न त्यांना पडला. राजकीय नेत्यांना कामाइतकेच श्रेयही महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण आणि आपल्या पक्षाने केलेले काम दुसरेच कुणीतरी पळवते आहे असे दिसल्यावर त्या अस्वस्थ झाल्या. मी आणि त्यांनी पत्रकारांना भेटून मराठी बी.एम.एम. च्या प्रयत्नांबद्दल सांगावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. माझी अर्थातच त्याला हरकत नव्हती. पण सगळे आंदोलन मराठी अभ्यास केंद्राने उभे केलेल असतांना त्याला शासकीय पातळीवर केलेल्या मदतीच्या बदल्यात त्याचे श्रेय घेणे सुप्रियाताईंना योग्य वाटले नसावे. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा पुढे रेटला नाही. आंदोलनाच्या सुरुवातीपासून प्रसिद्ध केलेली सर्व कागदपत्रे मी त्यांना पाठवून दिली, आणि शक्य असूनही राज ठाकरे यांच्या मार्गाने आम्ही आंदोलन केलं नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेतली नाही हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. आंदोलनाला यश मिळतंय असं दिसलं की, दुरान्वयाने त्याच्याशी संबंध नसलेले लोक उगवतात हा एक नवाच धडा यानिमित्ताने मिळाला. सुदैवाने सुप्रिया सुळेंनी यावेळेलाच नव्हे तर नंतरही अभ्यास केंद्राच्या कामात मदत केली. आम्हीही त्यांना किंवा इतर राजकीय नेत्यांना त्या त्या वेळी केलेल्या मदतीचं श्रेय मोकळेपणाने दिलं. राजकीय पक्षांपासून फटकून वागलो नाही, स्वयंसेवी संस्थांमध्ये फॅशनेबल असलेली डाव्या उजव्यांची अस्पृश्यता पाळली नाही त्यामुळे स्वत्त्व कायम ठेऊनही मराठी अभ्यास केंद्राला भाषेचं काम हे राजकीय काम आहे हे निर्धास्तपणे सांगता आले. मराठी बी.एम.एम. चा शासननिर्णय आणण्यासाठी राजेश टोपे यांना भेटायला गेलो तेव्हा ते त्यांना भेटायला आलेल्यांची गर्दी चुकवण्यासाठी बबनराव पाचपुते यांच्या कार्यालयात जाऊन बसले होते. तिथेही त्यांच्याभोवती भीषण गर्दी होतीच. कसाबसा गर्दीत शिरलो. सुप्रियाताईंचं नाव सांगितलं आणि शासननिर्णय हातात पडला. वर्षभराची मेहनत फळाला आली.\nपूर्णवेळ कार्यकर्त्याची नेमणूक झाल्यानंतर अभ्यास केंद्राच्या कामाला गती आली तसे नवनवीन प्रश्नही निर्माण झाले. अभ्यास केंद्राचे सर्व कार्यकारिणी सदस्य कुठेतरी नोकरी व्यवसाय करून उरलेल्या वेळात चळवळीसाठी काम करतात. त्यामुळे बऱ्याच जणांचं केंद्राच्या कार्यालयात येणं हे बैठकांच्या निमित्तानेच घडायचं. साधारणपणे दर शनिवारी होणाऱ्या आमच्या बैठका किमान पाच सहा तास चालायच्या, अजूनही चालतात. या बैठकांमध्ये झालेले निर्णय दरवेळी वेळच्या वेळेत अमलात आणणं शक्य व्हायचंच असं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिडचिडही व्हायची. पण सर्वसाधारणपणे सर्वांची कामावरची निष्ठा आणि परस्परांबद्दलचा विश्वास या गोष्टी या सर्वांपेक्षा महत्त्वाच्या ठरायच्या आणि ठरतात. त्यामुळे किमान मनुष्यबळ आणि किमान पैसा असं प्रतिकूल वातावरण असतांनाही मराठी अभ्यास केंद्राला लक्षणीय यश मिळू शकलं आहे.\nराममोहन खानापूरकरचे संगणकीय मराठीचं काम चालू असतांना ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या सुधींद्र कुलकर्णींची ओळख झाली. त्यांचा सहकारी आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतला माझा कधी काळचा विद्यार्थी अनय जोगळेकर याने त्यांची भेट घडवून दिली. मराठीसाठीच नव्हे तर एकूणच भारतीय भाषांसाठी काम करण्याची कुलकर्णी यांची इच्छा दिसली. त्यातूनच संगणकीय मराठीच्या प्रश्नावर आम्ही एकत्रितपणे बरेच काम केले. त्यापैकी ओ.आर.एफ. मध्ये संगणकीय मराठी आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावर झालेली बैठक, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मराठीसाठी माहिती तंत्रज्ञान मराठीतून माहिती तंत्रज्ञान या विषयावरचा जाहीर कार्यक्रम हे महत्त्वाचे उपक्रम. दोनही संस्थांनी या काळात संगणकीय मराठीबद्दल जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केले. मात्र एका मर्यादेपलिकडे त्याला यश आले नाही. केंद्राच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुधींद्र कुलकर्णी यांनी आमच्या कामावर विश्वास टाकून तुषार पवार या आमच्या कार्यकर्त्याला मराठी शाळा आणि माहिती अधिकार या विषयासाठी दिलेली पाठ्यवृत्ती. तुषार पवार हा आमचा कनिष्ठ मध्यमवर्गातून पूर्णवेळ कार्यकर्ता झालेला पहिला पूर्णवेळ कार्यकर्ता. तो केंद्रात येण्याअगोदर पुण्यात सिंटेल या बहुराष्ट्रीय कंपनीच्या Financial KPO त कामाला होता. तिथली नोकरी सोडून तो संस्थेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून यायला तयार झाला तेव्हा त्याची पगाराची अपेक्षा आम्ही विचारली. सुरुवातीपासूनच केंद्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या उपजीविकेची अडचण होता कामा नये अशी भूमिका ठेवली आहे. त्यामुळे दोन पाच हजारांत कार्यकर्त्यांना पिळून घेणे मराठी अभ्यास केंद्रात कधीही घडलं नाही. अर्थात या चांगुलपणाची प्रत्येक कार्यकर्त्याला किंमत होतीच असं नाही. काही वेळा येणारी पाठ्यवृत्ती ही कार्यकर्त्याच्या नावाने येत असल्यामुळे आपण आणि पाठ्यवृत्ती याच्याकडे एखादं मिशन म्हणून पाहण्याऐवजी तात्पुरती नोकरी म्हणून पाहण्याचाही कार्यकर्त्यांचा अनुभव आला. त्यामुळे उशीरा का होईना पण शहाणपण शिकून पाठ्यवृत्तीऐवजी फक्त प्रकल्पवृत्ती घ्यायचे अभ्यास केंद्राने ठरवले आहे. अर्थात हा अनुभव तुषारच्या बाबतीत आलेला नाही. ओ.आर.एफ. ने त्याला वर्षभर अभ्यास केंद्रात काम करण्याची संधी दिली. मराठी शाळांच्या बाबतीत महाराष्ट्रभरातली आकडेवारी गोळा करण्याचं महत्त्वाचं काम या काळात झालं. मात्र मिळालेल्या आकडेवारीचा पाठपुरावा करण्यात आणि त्याचं मोहिमेत रुपांतर करण्यात आम्ही कमी पडलो. दुसऱ्या वर्षी ओ.आर.एफ.कडून पाठ्यवृत्ती मिळावी असा प्रयत्न जरूर केला पण त्यात यश आलं नाही.\nदरम्यानच्या काळात पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या बाबतीतला एक दुःखद पण बरंच शिकवून जाणारा अनुभव आला. राममोहन खानापूरकरने त्याच्या पाठ्यवृत्तीच्या काळात युनिकोडच्या प्रसाराचं काम अगदी मनःपूर्वक केलं. खरं तर त्याच्याआधी या कामाला सुशांत देवळेकरने सुरुवात केली होती. भाषेचा व्यासंगी अभ्यासक म्हणून सुशांत अनेकांना माहित आहे. युनिकोडच्या प्रसारासाठी त्याने एक पुस्तिका लिहिली. ही पुस्तिका लिहितांना त्याचे मराठी शब्दांबद्दलचे आग्रह कमालीचे तीव्र होते. उदा. Zip Drive ला झीपेचा खण म्हणणं इ. त्याची ही पुस्तिका अर्थसहाय्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शरद काळेंना दाखवली. तेव्हा ते त्यातल्या भाषेवरून त्याला Language Fundamentalist असं म्हणाले. याबाबतीतली माझी भूमिका समन्वयाची आहे. लोकांनी विविध ज्ञान शाखांमधला व्यवहार मराठीतून केला पाहिजे हे मला आग्रहाने वाटते. पण त्यासाठी आपण आणि समाज यांच्यातलं अंतर कापतांना खूप टोकदार भूमिका ठेवली तर लोक दुखावतात, दुरावतात. एवढंच नव्हे तर विरोधकांना गैरसमज निर्माण करणं सोपं जातं. चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्याला या प्रकारची टोकदार भूमिका असू नये असं माझं व्यक्तिशः मत असलं तरी शक्य तिथे सुशांतच्या कलाने जावं असा मी प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात राममोहनने युनिकोडबद्दल स्वतःची समज वाढवली. तो ही सादरीकरणं करायला लागला. असंच एक सादरीकरण आम्ही मुंबई महानगरपालिकेचे तत्कालिन आयुक्त जयराज फाटक यांच्यासमोर केलं. मूळ सादरीकरण सुशांतचे असले तरी गरजेनुसार त्यातल्या दुरुस्त्या उदय रोटे आणि राममोहनने केल्या होत्या. असे बदल करतांना सुशांतच्या मूळ भाषाविषयक भूमिकेपासून आम्ही दूर गेलो होतो. त्यामुळे सुशांत खूप दुखावला. त्याचं माझ्याशी आणि राममोहनशी भांडण झालं. ते विकोपाला गेलं. त्यातला एक संवाद तर मी गावी असतांना फोनवर झाला आहे. खूप भाजल्यामुळे माझी आजी हॉस्पिटलमध्ये होती. तिची काळजी घेण्यासाठी मी आणि माझी बायको गावच्या फेऱ्या करत होतो. तिथे सुशांतशी माझं बोलणं झालं. त्याला माझी भूमिका कातडीबचाऊ वाटली. याऊलट राममोहनला मी सुशांतला स्पष्ट सांगायला हवं असं वाटत होतं. एखाद्या संस्थेचं नेतृत्व करतांना असे कसोटीचे क्षण येतात. तुम्हाला दोन्ही माणसं हवी असतात. पण निवड करावी लागते. सुशांतने एका अर्थाने माझं काम सोपं केलं. तो स्वतःच दूर झाला. तो केंद्रासोबत राहिला असता, तर केंद्राचा नक्कीच फायदा झाला असता. आज तो राज्य मराठी विकास संस्थेत काम करतो. त्याच्यासारख्या प्रतिकूल वातावरणातून पुढे आलेल्या मुलाला आवश्यक ते स्थैर्य या नोकरीने दिलं आहे. पण त्याच्या गुणवत्तेला न्याय देण्याची क्षमता धोरण लकवा असलेल्या व्यवस्थेत आहे का हा प्रश्न आहे. हे सगळं विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे सुशांत बाहेर पडल्यानंतर राममोहन संगणकीय मराठीच्या गटाचा प्रमुख झाला हे लक्षात यावं. पाठ्यवृत्तीचा कालावधी संपण्याच्या काही महिने आधी राममोहनच्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या अनेक घडामोडींनी त्याचा केंद्राच्या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन आमूलाग्र बदलला. बहुदा त्याला आपण चुकीच्या कामात पडलो आहोत असं वाटलं असणार. मराठी शाळांच्या बाबतीतल्या आम्हा सर्वांना मान्य असलेल्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून तो बाहेर पडला. त्यानंतर आजतागायत त्याने संस्थेशी संपर्क ठेवलेला नाही. व्यक्तिशः त्याचे आणि माझे संबंध अतिशय जवळचे होते. त्यामुळे एखाद्या जवळच्या माणसाने आघात करावा असे झाले. दुर्दैवाने संस्थेतल्या इतर सहकाऱ्यांचा कल हे सगळे विसरण्याकडे आणि शक्य तो भूमिका न घेण्याकडे राहिला. याचाही मला खूप मनस्ताप झाला. मात्र माझा पिंड हार मानण्याचा नाही. त्यामुळे थोड्याच काळात मी यातून सावरू शकलो, किंबहुना हा मनस्ताप होत असतांनाच मी आणि तुषार गोव्याला रामकृष्ण नायक यांनी योजलेल्या एका बैठकीसाठी चाललो होतो. ही बैठक म्हणजे गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्याशी जुळलेल्या स्नेहाची सुरुवात ठरली.\nमुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पणजी असा एकोणीस तासांचा प्रवास करून आणि पाठदुखीवरची एका मागोमाग एक औषधं घेऊन मी आणि तुषार पणजीच्या बैठकीला गेलो. तीनेक तास चाललेल्या बैठकीत गोव्यातले भाषा, संस्कृतीच्या प्रश्नांवर काम करणारे अनेकजण आले होते. मी केलेल्या सादरीकरणाने शशिकलाताई प्रभावित झाल्या आहेत असं जाणवलं. त्या बैठकीत मी पूर्णवेळ कार्यकर्त्यांची गरज तुषारचं उदाहरण देऊन मांडली होती. त्यानंतर चार महिने काही घडलं नाही. ऑगस्टमध्ये मी आणि तुषार पुन्हा गोव्याला गेलो. कोकण रेल्वेचा पंधरा तासांचा पाऊसग्रस्त करून शशिकलाताईंच्या घरी पोचलो. प्रवासातच भारतीय भाषांच्या स्थितीगतीचा अभ्यास करणारा दोन वर्षाच्या क्षेत्रभेटींचा आराखडा तयार केला. तो सादर केल्यावर त्याच बैठकीत तो ताईंनी मान्य केला. पाठ्यवृत्तीची ४,८०,००० रुपयांची रक्कम आणि प्रवासाचा खर्च हे सगळं त्यांनी ज्या सहजतेनं मान्य केलं ते चकित करणारं होतं. आमचा त्यांचा या आधीचा परिचय इतका किरकोळ होता की, पहिले दोन तीन महिने काम करा मग पैसे देते असं त्या सहज म्हणू शकल्या असत्या. पण त्यांनी थेट पैसेच दिले. गेली तीन वर्षे त्यांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे तुषार निर्धास्तपणे आमचं काम करू शकला आहे. या काळात ताई जेव्हा जेव्हा मुंबईला आल्या तेव्हा तेव्हा आवर्जून केंद्राच्या कार्यालयात आल्या, आमच्या सर्व लोकांना भेटल्या. अधनं मधनं आमच्यासाठी खाऊ घेऊन येत राहिल्या. मधल्या काळात मी गोव्याला सहकुटुंब गेलो तेव्हा त्यांच्या आतिथ्याचा लाभ घेतला. दर तीन महिन्यांनी आम्ही ताईंना अहवाल पाठवत राहिलो. तो त्या नीट वाचून त्यावरचे प्रश्न वेळोवेळी विचारत राहिल्या. आमच्या कामातली पारदर्शकता आणि सचोटी त्यांना आवडली असणार. म्हणूनच तीन वर्षे त्या ठामपणे आमच्या मागे उभ्या राहिल्या.\nपाठ्यवृत्तीच्या दोन वर्षांत तुषार भारतभर फिरला. अनेक ठिकाणी त्याला ओळखीच्या लोकांकडून राहण्या-जेवण्याची व्यवस्था करून द्यावी लागली. केंद्राकडे त्याच्या प्रवासासाठी आलेले पैसे सोयीने प्रवास करण्याइतके नव्हते. त्यानेही तक्रार न करता मिळालेल्या पैशांत भागवत संपूर्ण भारताचा प्रवास केला. या प्रवासावरचं पुस्तक या वर्षअखेरीस येत आहे.\nतीन वर्षं केंद्रात काम केल्यानंतर केंद्र आणि तुषार दोघांपुढेही उद्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. त्याच्या व्यक्तिगत गरजा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, केंद्राच्या कामातला त्याचा सहभाग या सगळ्याचं गणित जुळवायचं तर कुणीतरी खंबीरपणे अशा कार्यकर्त्यांच्या उपजीविकेसाठी अभ्यास केंद्राच्या मागे उभं राहिलं पाहिजे. दुर्दैवाने लहान मुले, स्त्रिया, आदिवासी, दलित यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांच्या भोवती जे वलय आहे तसे वलय भाषिक चळवळीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांच्या भोवती नाही. भाषेचं काम आणि त्यातनं होणारे बदल लगेच उठून दिसत नाहीत. त्यामुळे त्यामागे पैसे उभं राहणं कठीण होऊन बसतं. तरीही धडपडीला पर्याय नाही. तुषार, विक्रम जाधव यांच्यासारखे कनिष्ठ मध्यमवर्गातनं आणि घरच्यांच्या भरपूर आर्थिक अपेक्षा असलेल्या पार्श्वभूमीतनं आलेले तरुण मराठी अभ्यास केंद्रासारख्या संस्थेत येतात आणि टिकतात हा संस्थेच्या कार्यसंस्कृतीबद्दल जनमानसात असलेल्या विश्वासाचा पुरावा आहे असं मला वाटतं.\nअगदी सुरुवातीपासून मराठी अभ्यास केंद्राने हाती घेतलेला उपक्रम म्हणजे मराठी वाङ्‍मय मंडळांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा मेळावा. पहिल्याच मेळाव्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सर्व महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा आणि वाङ्‍मय मंडळे अनिवार्य करण्याचे आश्वासन दिले. अर्थात प्रत्यक्षात कॉलेजांनी त्यांचा शब्द पाळला नाहीच. त्याचा पाठपुरावा अजूनही करत आहोत. पण त्यानिमित्ताने मराठी विषय शिकवणारे शिक्षक मराठी अभ्यास केंद्राच्या व्यासपीठावर एकत्र आले. सुरुवातीला अभिजित देशपांडे आणि नंतर डॉ. गीता मांजरेकर यांनी हा कृतिगट सांभाळला. सलग चार वर्षे मेळावा घेतला गेला. त्याला दीडशे ते तीनशेपर्यंत उपस्थिती होती. मराठीच्या अनेक शिक्षकांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी पदरचे पैसे घातले, वेळ दिला पण, या गटातून दीर्घकालीन काम उभे राहू शकले नाही. आता तर मराठीच्या शिक्षकांवर अवलंबून राहून आपलं काम करायचं करायचं नाही अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. या मागची काही कारणं समजून घेतली पाहिजेत. मराठीच्या शिक्षकांमध्ये साहित्य समीक्षेच्या भक्तांचे प्रमाण अधिक आहे. भाषाशास्त्र, भाषा विकास याबद्दल आस्था, कळकळ आणि गती असणारे लोक अपवादानेच आहेत. या मंडळींना जेव्हा आम्ही मराठीच्या अभ्यासक्रमात कालोचित बदल करायला पाहिजेत असं सांगायला लागलो तेव्हा, त्यांना ते अजिबात पटेना. मराठीच्या जगात सौंदर्यशास्त्रापासून दलित, ग्रामीण आणि स्त्री कवितेपर्यंत अनेक संस्थानं उभी राहिली आहेत. या सगळ्या मंडळींना मराठीच्या अभ्यासक्रमाचं विस्तारीकरण म्हणजे साहित्य समीक्षेचे अभ्यासक्रम बंद करण्याचं कारस्थान वाटलं. आम्ही सुचवत असलेला बदल जागतिकीकरण आणि व्यापारीकरणामुळे आला आहे असे शोधही त्यांनी लावले. या सर्व प्रक्रियेत डॉ. प्रकाश परब यांनी तयार केलेला पर्यायी अभ्यासक्रमाचा आराखडा अक्षरशः सडवला गेला. या अभ्यासक्रमाला मान्यता मिळावी म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर त्यांनी त्या त्या विद्यापीठाच्या मराठी विभागांना याबाबतीत पुढाकार घ्यायला सांगितलं. पुणे विद्यापीठात झालेल्या एका बैठकीत तिथले काही प्राध्यापक मध्ययुगातून बाहेर यायला तयारच नव्हते. त्यावरून त्यांचं आणि माझं भांडण झालं. मुंबई विद्यापीठात सर्व संलग्न महाविद्यालयांच्या मराठी विभागाच्या शिक्षकांची बैठक बोलवावी असं कुलगुरुंनी सुचवलं. या बैठकीत परब सरांनी त्यांचा प्रस्ताव मांडला. त्यावर अनेक प्राध्यापकांनी अनुकूल मतं मांडली. अनुकूल मतं मांडणाऱ्यांमध्ये तरुण प्राध्यापकांचं प्रमाण लक्षणीय होतं. ज्येष्ठ प्राध्यापक मंडळी मात्र हे बदल धोकादायक आहेत त्यामुळे बहुमताच्या जोरावर करू नयेत असं सांगत राहिली. खरं तर या चर्चेला परब सरांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण भिडस्तपणामुळे असेल किंवा संघर्ष टाळण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे असेल सर बोलले नाहीत. मग केंद्राची भूमिका मी मांडली. हे बदल आवश्यक आहेत आणि ज्येष्ठ मंडळींचा विरोध असला तरी आम्ही ते करणार आहोत असं मी आग्रहाने म्हणालो. ही गोष्ट बऱ्याच जणांना झोंबली. मराठी विभागातले एरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणारे लोकही मला विरोध करण्यासाठी एकत्र झाले. या सगळ्या गदारोळात उदय रोटे हा आमचा कार्यकर्ता संस्थेपासून दूर गेला. त्याला अभ्यासक्रमातल्या बदलांची आमची भूमिका मराठी साहित्याचा अभ्यासक्रम पातळ करणारी वाटली. मराठीच्या इतर शिक्षकांनाही बहुदा अभ्यास केंद्राशी जोडले गेलो तर जातिबहिष्कृत होऊ असं वाटलं असणार. त्यामुळे त्यांचंही येणं कमी झालं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आमचा विद्यार्थी-शिक्षक मेळावा मराठीच्या शिक्षकांशिवायच होऊ लागला. आता तर युवक महोत्सवाचीच रचना करत आहोत. परब सरांच्या मराठीच्या उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा या पुस्तकात मराठीच्या अभ्यासक्रमाच्या विस्तारीकरणाशी संबंधित हा सगळा वाद सविस्तरपणे आला आहे.\nअधिक माहितीसाठी अध्यक्ष -- प्रा. दीपक पवार\nखुपच छान धागा लेख. डॉ. दीपक\nखुपच छान धागा लेख. डॉ. दीपक पवार, डॉ.प्रकाश परब, आणि तुषार, सुशांत मराठी अभ्यासकेंद्राच्या कार्यकर्यांच काम जवळून पाहण्याचा एकदा योग आला आहे आणि त्यांच कार्य खरच उल्लेखनीय आहे. या लेखाच्या निमीत्ताने डॉ. दीपक पवारांच्या अनुभवांची आणि पाठबळाच्या आवश्यकतांची अधिक विस्तृत माहिती मिळते आहे.\nधागा लेखात डॉ प्रकाश परब आणि डॉ. दीपक पवार यांची मराठीच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमामधील विस्तारीकरणाची गरज पुरेशी स्पष्ट होऊन उभी रहात नाहीए पण मला जिथ पर्यंत माहिती आहे. मराठीच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रम केवळ साहित्य विषयक मर्यादीत न राहता त्याला उपयोजीत प्रत्यक्ष जीवनात वापरता येईल अस या शिक्षणाला अंग असाव म्हणजे मराठीचा अभ्यासक्रम अगदी पदव्यूत्तर अभ्यासक्रम करूनही शिक्षक आणि पत्रकारीतेशिवाय इतर व्यावसायिक संधींचा विद्यार्थ्यांपुढे अभाव निर्माण होतो जाहीरात क्षेत्र किंवा इतरही उपयोजीत अंगाचे शिक्षण दिले म्हणजे मराठीचा व्यवहारात उपयोगी ठरेल हि भूमीका व्यक्तीशः मला अत्यंत सयुक्तीक वाटते. या धागा लेखात मराठी अभ्यासकेंद्राच्या संस्थळाचे दुवे दिले गेले तर बरे झाले असते असे वाटते.\nह्या लेखाचा दुवा अधिक मराठी लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने इतरही मराठी संस्थळे खासकरून मायबोली आणि मिपावरून शेअर व्हावयास हवा असे वाटते.\nह्या धागा लेखाचे लेखक दीपक पवार आणि अभ्यासकेंद्राचे दीपक पवार एकच व्यक्ती आहेत का, असा काहीसा प्रश्न मनात डोकावून गेला अर्थात तो गौण आहे. मराठी माणसांनी मराठी अभ्यासकेंद्राच्या मागे उभ रहावयास हव आणि त्यांची चळवळ मुंबईच्या बाहेरही वृद्धींगत व्हावयास हवी असे वाटते. दीपक पवार आणि मराठी अभ्यासकेंद्रास शुभेच्छा.\nऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते \"माहितगार\" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.\nदीपक पवारांची ओळख होऊनही या\nदीपक पवारांची ओळख होऊनही या विषयात फारसा कधी रस घेतला नाही याबद्दल वाईट वाटले हा लेख वाचल्यानंतर. थोडी भरपाई करू म्हणते\nदीपक पवारांची ओळख होऊनही या\nदीपक पवारांची ओळख होऊनही या विषयात फारसा कधी रस घेतला नाही याबद्दल वाईट वाटले हा लेख वाचल्यानंतर. थोडी भरपाई करू म्हणते\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/political-drama-karnatak-117951", "date_download": "2018-08-22T04:04:27Z", "digest": "sha1:RSHAUFOX3AQFGHQQ3647GDJLNEFWOGQY", "length": 11719, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "political drama in karnatak कर्नाटकमधील सत्तासंघर्ष अजून बाकी | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकमधील सत्तासंघर्ष अजून बाकी\nरविवार, 20 मे 2018\nकर्नाटकमधील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेले असताना कर्नाटकमधील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी हे फक्त मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. परंतु, सरकारचं स्वरुप कसे असेल हे अजून स्पष्ट नाही. सरकारमध्ये कोणाला किती मंत्रीपदं मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.\nबंगळूर - कर्नाटकमधील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेले असताना कर्नाटकमधील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी हे फक्त मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. परंतु, सरकारचं स्वरुप कसे असेल हे अजून स्पष्ट नाही. सरकारमध्ये कोणाला किती मंत्रीपदं मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.\nकाँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील सरकार स्थापनेचा तिढा कधी सुटणार हे पाहावे लागणार आहे. 'सत्तेचा निर्णय हायकमांड करील' असे काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या वक्तव्याने कर्नाटकमधील सत्ता संघर्ष अजून वाढणार असे दिसत आहे. 'आमचा राष्ट्रीय पक्ष असून जेडीएसला आम्ही समर्थन दिलेले आहे. त्याचबरोबर आमची संख्या लक्षात घेता त्याच पद्धतीने आम्हाला सत्तेत वाटा मिळावा', असेही खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.\nकुमारस्वामी सोमवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करतील.\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nकेरोसिन हवे की थेट खात्यात पैसे\nमुंबई - रेशनिंग दुकानासमोर केरोसिन, अन्नधान्यासाठी लांबच लांब रांगा लावायच्या, की सवलतीच्या दरानुसार रोखीने पैसे थेट बॅंक खात्यात मिळवायचे, हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-22T03:05:01Z", "digest": "sha1:IW4DL6VCEHXNPXMNB3D43R4XM652EJ7Z", "length": 7357, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्योगपती अनंत बजाज यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउद्योगपती अनंत बजाज यांचे निधन\nमुंबई – सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे आणि शेखर बजाज यांचे पुत्र अनंत बजाज यांचे निधन झाले. अनंत बजाज हे बजाज इलेक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक होते. ते 41 वर्षांचे होते. अनंत बजाज यांना शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात आई, बहिण, पत्नी आणि मुलगा असे कुटुंब आहे.\nअनंत बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. अनंत बजाज यांचा जन्म 18 मे 1977 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी हसाराम रूजुमल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्‍समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर एस. पी. जैन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.\n1999 मध्ये त्यांनी बजाज इलेक्‍ट्रिकल्समध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुरूवात केली. रांजणगावमध्ये 2001 मध्ये कंपनीचा एक मोठा प्लांट उभा करण्यात आला. यामध्ये अनंत बजाज यांचा मोलाचा वाटा होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना बजाज इलेक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक हे पद देण्यात आले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखासगी दूध संघांकडून शासनाच्या आदेशाला हारताळ\nNext articleभविष्यात पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार : राजेंद्र माहुलकर\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\nकेरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग\nसहा तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\nछत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mdd.maharashtra.gov.in/1195/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T04:36:27Z", "digest": "sha1:725SGYLQIE2RFKFCKI5SAJ7OS7DAGTFE", "length": 8754, "nlines": 121, "source_domain": "mdd.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग\nअधिनस्त संस्था व संबधित अधिनियम\nप्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती\nमेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती\nमौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nउच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती\nमदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम S P Q E M (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थामध्ये पायाभूत सुविधा विकास योजना\nआय डी एम आय (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nअल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान\nविद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)\nपढो परदेस (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nमौलाना आझाद फांऊडेशन (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार)\nफ्री कोचिंग व अलाईड स्किम (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय)\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nअल्पकालावधीन रोजगारभिमुख प्रशिक्षण फी प्रतिकृती योजना\nनविन तंत्रनिकेतन सुरू करणे\nनवीन आय टि आय सुरु करणे\nआय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे\nबहु क्षेत्रीय विकास कार्यक्रम\n११ वी पंचवार्षिक योजना\n१२ वी पंचवार्षिक योजना\nराज्य अल्पसंख्याक आयोगाच्या योजना\nउर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग\nउर्दू अकादमी, हज समिती, वक्फ मंडळ\nमहाराष्ट्र राज्य हज समिती\nमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ\nमौलाना आझाद थेट कर्ज योजना\nराजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना\nमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ\nएन एम डी एफ सी N M D F C\nअल्पसंख्यांक बहुलक्षेत्र ( जनगणना २०११ )\nअल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रांसाठी लॉग इन\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\nअल्पसंख्यांक बहुल पायाभुत सुविधांसाठी लॉग इन\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\nतुम्ही आता येथे आहात :\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\n1 दिनांक २७-०६-२००७ ते दिनांक १९-०८-२०१६ या कालावधीत अल्पसंख्यांक दर्जा प्रदान करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थाची यादी डाउनलोड करा\n2 दिनांक २०-०८-२०१६ ते दिनांक २८-०२-२०१८ या कालावधीत अल्पसंख्यांक दर्जा प्रदान करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थाची यादी डाउनलोड करा\n© अल्पसंख्याक विकास विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ४०९१३३ आजचे दर्शक: १२४", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/mussoorie-hill-station-117083000014_1.html", "date_download": "2018-08-22T04:35:11Z", "digest": "sha1:TQHWAYKMDTSRYZJSA3LOM7UIBMEF2VKP", "length": 11972, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिमालयाच्या कुशीतले मसुरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउत्तर प्रदेशातून वेगळे करण्यात आलेल्या उत्तरांचलला नैसर्गिक सौंदर्याची जणू भेटच मिळाली आहे. हे राज्य दोन भागात आहे. एक गढवाल मंडल व कुमाऊ मंडल. गढवाल मंडलमध्ये दहा पर्यटन स्थळे येतात. त्यातले प्रमुख आहे मसुरी. मसुरी म्हणजे निसर्गाचा अप्रतिम आविष्कार. म्हणूनच या भागात मसुरीला 'पहाडों की रानी' असे म्हणतात.\nहिमालयाच्या कुशीत २००५ मीटर उंचीवर हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर बसले त्याचा आकारही 'सी' अक्षरासारखा आहे. याच्या उत्तर भागातून पाहिल्यास हिमाच्छादित हिमालय दिसतो, तर दक्षिणेत द्रोणस्थली दिसते. पूर्वेला टिहरी-गढवाल व पश्चिमेला चकराता दिसते.\nकॅप्टन यंगने १८२७ मध्ये हे पर्यटन स्थळ शोधून काढले असे म्हणतात. मसुराची रोपे इथे बर्‍याच प्रमाणात होती, म्हणूनच त्याला मसुरी हे नाव पडले. डेहराडूनचे छत ही सुद्धा मसुरीची ओळख आहे.\nइतर हिल स्टेशनपेक्षा मसुरी वेगळे आहे. मसुरीत पहिल्यांदा लंढोर बाजार वसविला गेला. त्यानंतर त्याचा इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात तिकडे मैदानी प्रदेशात उन्हाच्या चटक्यांनी लोकं भाजून निघालेले असताना इथले वातावरण मात्र थंड असते.\nगनहिल - या डोंगरावर म्हणे इंग्रजांनी एक तोफ ठेवली होती. ती रोज बारा वाजता डागली जायची. म्हणून या टेकडीचे नाव गनहिल पडले. खरे तर तिची उंची पाहिल्यानंतर तिला टेकडी म्हणण्याचे धाडस होणार नाही. तिची उंची आहे ७२०० फूट. येथे मॉलरोडवर असलेल्या रोपे वेनेही जाता येते. पायीसुद्धा येथे जाता येते. गनहिलवरून दुनघाटी, जौनपुर घाटी, ऋषिकेशसह चकराता डोंगररांगा व हिमाच्छादित शिखरांचे दर्शन घेता येते.\nकॅंप टी फॉल- मसुरी-यमांनोतरी मार्गावर मसुरीपासून पंधरा किलोमीटरवर असलेला हा धबधबा पाच धारांमधून कोसळतो. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासारखा आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची चार हजार पाचशे फूट आहे. त्याच्या चहू बाजूंनी डोंगररांगा दिसतात. इंग्रजांची 'चहा पार्टी' म्हणे इथेच व्हायची. म्हणूनच या धबधब्याला कॅप टी असे म्हणतात.\nलेकमिस्ट- कॅप टी धबधब्याहून परतताना लेकमिस्टला येता येते.\nम्युन्सिपल गार्डन- पूर्वी या उद्यानाला बोटॅनिकल गार्डन म्हणून संबोधले जात असे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. एच. फाकणार लॉगी यांनी त्याची निर्मिती केली होती. १८४२ च्या सुमारास या भागाल एका सुंदर उद्यानात परावर्तित केले. त्यानंतर याची देखभाल कंपनी प्रशासनाकडून व्हायला लागली. म्हणून आता त्याला कंपनी गार्डन किंवा म्युन्सिपल गार्डन असे म्हटले जाते.\nतिबेटी मंदिर- बौद्ध संस्कृतीचे प्रतीक असणारे हे मंदिर पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. या मंदिराच्या मागे ड्रम लावले आहेत. ते वाजविले असता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे.\nMussoorie The Queen of Hills : हिमालयाच्या कुशीतले मसुरी\nकोवलम : आंतरराष्ट्रीय ख्यातीचा समुद्र किनारा\nगुजरातमधलं एकमेव हिल स्टेशन सापुतारा\nवायनाड केरळचे एक रम्य स्थळ\nयावर अधिक वाचा :\nकतरिनाने माल्टामधील एक नवा फोटो केला शेअर\n‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ...\nहाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच\nप्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...\n‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर\nदीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...\nकोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/purushottam-mahakarandak-preparation-colleges/", "date_download": "2018-08-22T03:06:36Z", "digest": "sha1:QIOIKZ7WU2WUKBW46C4YCZPS5N6GKNVU", "length": 9707, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाविद्यालयात “पुरुषोत्तम’ची जय्यत तयारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाविद्यालयात “पुरुषोत्तम’ची जय्यत तयारी\nपुणे – महाविद्यालयीन नाट्यवर्तुळात मानाची समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका स्पर्धा 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये सध्या पुरुषोत्तमचे वारे वाहताना दिसून येत आहे. स्पर्धेच्या तयारीत गुंतलेले आणि करंडक आपल्याच महाविद्यालयात यायला हवा, यासाठी विद्यार्थ्यांकडून जोमाने नाटकांचा सराव सुरू आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत एकांकिका सादर करण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षीच अनेक नवीन महाविद्यालये नशीब आजमावत असतात. मात्र, प्रवेशाच्या नियमांमुळे स्पर्धेसाठी निवडले जाण्याचे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही. त्यामुळे नेहमीच्या संघांसोबत चिठ्ठ्यांद्वारे निवडले गेलेले अवघे काही संघच नवे असतात. तर, काही महाविद्यालय वर्षानुवर्षे ही पुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होत आसतात.\nसांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आजवर उत्तमोत्तम कलाकार, संगीतकार, गायक, वादक दिले. पुण्याला कलाकार निर्माण करणारी भट्टी म्हटले तरी वावग ठरणार नाही. असेच कलाकार घडविणारे एक व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका स्पर्धा. या स्पर्धेतून मराठीतील अनेक कलाकार पुढे आले आहेत. सुबोध भावे, अमेय वाघ यांसारख्ये कलाकार येथेच घडले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होऊन करंडक जिंकण्यासाठी तरुणाई उत्सुक असते. यावर्षी सामाजिक संदेश देणारी एकांकीका सादर करण्याचे काही महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी ठरवले आहे.\nगेल्या दोन वर्षांपासून आम्ही अंतिम फेरीतपर्यंत पोहोचलो होतो. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. जोमाने नाटकाची तयारी करत आहोत. यावर्षी आम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही वैचारीक दृष्टिकोणातून एक नव नाटक सादर करणार आहोत.\n– स.प. महाविद्यालय टीम\nबीएमसीसी महाविद्यालयाने अनेकदा पुरुषोत्तम करंडकमध्ये बाजी मारली आहे. मागच्या वर्षीही या महाविद्यालयाला संजीव करंडक मिळाला होता. त्यामुळे साहजिकच लोकांना आमच्याकडून आपेक्षा आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. त्यादृष्टीने उत्तम प्रयोग सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहो. अनेकजण यावर्षी नवीन आहेत. त्यांना सांभाळून घेत त्याचबरोबर करंडक बीएमसीसीकडे आणण्यासाठी जय्यत तयारी करत आहोत.\n– बीएमसीसी महाविद्यालय टीम\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआज महाराष्ट्र बंद…\nNext articleएलओयू सेवा रद्द केल्याबद्दल संसदीय समिती नाराज\nसिंहगड रस्त्यावर मेट्रो प्रकल्प अडचणीचाच\nभर पावसात खड्डे दुरुस्ती\nजमीन मालकांच्या हाती कवडीच येण्याचा दावा\nकेरळला मदतीसाठी नगरसेवक देणार दीड कोटी\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.kpa-fiber-optic.com/mr/", "date_download": "2018-08-22T03:16:41Z", "digest": "sha1:5J4AV4OATIUU3IRLJ7O3UZEQTZPUJ6B3", "length": 8055, "nlines": 177, "source_domain": "www.kpa-fiber-optic.com", "title": "फायबर डोळयासंबधीचा, फायबर डोळयासंबधीचा प्रकाश, सर्वोत्तम फायबर केबल डोळयासंबधीचा, फायबर डोळयासंबधीचा फुले - KepuAi", "raw_content": "\nएमिटिंग फायबर डोळयासंबधीचा समाप्त\nसाइड प्रकाश फायबर डोळयासंबधीचा\nउत्पादने आणि प्रकल्प व्हिडिओ\nनेहमी पहिल्या ठिकाणी गुणवत्ता ठेवते आणि काटेकोरपणे प्रत्येक प्रक्रिया उत्पादन गुणवत्ता देखरेख.\nइ.स., RoHS, FCC, मित्सुबिशी, ऑप्टिकल फायबर वितरण प्रमाणपत्र\nफायबर ऑप्टिकल प्रकाश उत्पादने सुमारे 10 वर्षे व्यावसायिक निर्माता. आमच्या कारखाना शेंझेन, चीन मध्ये स्थित आहे.\nशेंझेन Kepuai विद्युत तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड फायबर ऑप्टिकल प्रकाश उत्पादने थेट निर्माता आहे 2008 पासून.\nआम्ही अनुभव अनेक वर्षे उद्योग आत आणि सर्वात प्रतिष्ठित काही काम नियमितपणे प्रकाश डिझाइनर आणि उंचीच्या जगात.\nआमच्या सह मजबूत रचना आणि अभियांत्रिकी क्षमता आणि आमच्या हुषार कर्मचारी, आम्ही , Longgang जिल्हा शेंझेन, चीन आमच्या 20,000 चौरस फूट येथे घर आमची उत्पादने सर्व कारखानदार संसाधने उपलब्ध आहे, शिवाय, आम्ही Huaqiang उत्तर एक proformance स्टोअर क्लायंट 'शैली तपासणी साठी . संपूर्ण उत्पादन प्रक्रिया आमच्या आत्मनिर्भरता नाही फक्त अर्थ असा की आम्ही आमच्या प्रतिस्पर्धी पेक्षा आदेश लहान आघाडी वेळा प्रदान करू शकता, पण आमच्या क्लायंट 'तंतोतंत आवश्यकता तयार केलेले प्रणाली प्रकाश.\nआपण स्टार परिणाम प्रकाश एक गायन बाहेर फिट शोधत आहात की नाही हे तर, रंग बदलून दिवे एक जलतरण प्रतिष्ठापन, किंवा आम्ही करू शकता रेस्टॉरंट एक एकाच प्रकारची दीपवृक्ष कार्यान्वित आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक समाधान प्रदान.\nफायबर डोळयासंबधीचा फ्लॉवर दिवा, घरातील सजावट opti ...\nफायबर डोळयासंबधीचा प्रकाशाचा स्रोत, illuminator, प्रोजेक्टर\nफायबर ऑप्टिकल प्रकाश स्टार कमाल मर्यादा किट लाइट कार क ...\nफायबर ऑप्टिकल प्रकाश पूल फायबर केबल डोळयासंबधीचा FLO ...\nफायबर ऑप्टिकल दीपवृक्ष रेस्टॉरंट लोंबता प्रकाश ...\n25W RGBW LED फायबर ऑप्टिकल पाऊस पडदा धबधबा ...\nRGBW एलईडी फायबर ऑप्टिकल प्रकाश स्टार कमाल मर्यादा किट लाइट\nभिंत आणि क साठी LED फायबर ऑप्टिकल स्टार कमाल मर्यादा उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच ...\nशेंझेन KepuAi प्रकाशीय विद्युत तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/trailer-launch-silence-will-be-released-october-6-throughout-maharashtra/", "date_download": "2018-08-22T03:04:12Z", "digest": "sha1:DZI57SYNFFPGJOYOMYBHNXWK2YOHLWEQ", "length": 28465, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Trailer Launch Of 'The Silence', Will Be Released On October 6 Throughout Maharashtra | 'द सायलेन्स' चित्रपटाचा ट्रेलर लाँच,येत्या 6 ऑक्टोबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n'द सायलेन्स' चित्रपटाचा ट्रेलर लाँच,येत्या 6 ऑक्टोबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित\nइफ्फी, बंगळूरू, मुंबई, पुणे आणि कलकत्त्याबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या 35 हून अधिक नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून 2 महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण 15 पुरस्कारांवर नाव कोरलेला ‘द सायलेंस’ हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ एक वास्तवदर्शी चित्रपट. चित्रपट महोत्सवांत “जबरदस्त”, “दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट”, “हा चित्रपट पाहताना उर भरून आला होता” अशा अनेक भावूक प्रतिक्रिया मिळवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहोळ्याद्वारे लाँच करण्यात आला. प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी सिधवानी, निर्माते अर्पण भुखनवाला, नवनीत हुल्लड मोरादाबादी आणि अरूण त्यागी, तर सहनिर्माते गौरीश पाठारे आणि सनी ख्नन्नाबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत अंजली पाटील, नागराज मंजुळे, रघुवीर यादव यांसारखे चित्रपटातील नामवंत कलाकार आणि अॅड. पूजा कुटे उपस्थित होत्या.अॅड. पूजा कुटे यांच्याकडे असणाऱ्या खटल्यावर चित्रपट बनवण्यासाठी कथा-पटकथा लेखन निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी केले असून दिग्दर्शन आणि संवाद लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. तर संगीत इंडियन ओशन बँडने दिले आहे. तर छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले असून संकलन मयुर हरदास यांचे आहे.हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nद सायलेन्स या चित्रपटात रघुवीर यादव, अंजली पाटील, सैराट फेम नागराज मंजुळे, कादंबरी कदम या अनुभवी कलाकारांच्या जोडीने मुग्धा चाफेकर आणि वेदश्री महाजन या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.‘द सायलेन्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्य पुरस्कार गाजवून आता कांस चित्रपट महोत्सवात पोहोचला आहे. प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाने जगातील ब-याच नामांकित समजल्या जाणा-या चित्रपट महोत्सवांमध्ये आपले नाव कोरले आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा ह्या वर्षीच्या सगळ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाला पात्र ठरत आहे.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/09/blog-post_56.html", "date_download": "2018-08-22T03:03:27Z", "digest": "sha1:PNJZ24AINCD6THVZLWN3QUVQ2PYG4H2K", "length": 12743, "nlines": 75, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: द पार्टनर", "raw_content": "\nब्राझिलमधील पॅराग्वे या सीमावर्ती भागातलं पोन्टा पोरा हे लहानसं टुमदार शहर. आजही तो भाग 'फ्रन्टिअर’ म्हणून ओळखला जातो. त्यांना तो तिथे सापडला. मध्यभागापर्यंत गर्द झाडीने वेढलेल्या रुआ तिरादेन्तेस या परिसरात विटांनी बांधलेल्या पक्क्या घरात तो राहत होता. घराच्या आसपास तापलेल्या पदपथावर मुलं नेहमीच अनवाणी पायांनी फुटबॉल खेळत असत. आठवडाभर त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्यांना वेळीअवेळी ये-जा करणाऱ्या मोलकरणीशिवाय तिथं कोणीच आढळलं नाही.\nत्यामुळे तो एकटा असावा, असा त्यांनी अंदाज बांधला होता. अगदी ऐशारामात नसला, तरी आरामात, सुखाने तो राहत होता हे दिसून येत होतं. ते आटोपशीर घर कुणा स्थानिक व्यापाNयाचं असावं. त्याच्याकडेही चकचकीत लाल रंगाची १९८३ची फोक्सवॅगनची `बीटल' गाडी होती. याच गाडीतून जात असताना, त्याच्या पाळतीवर असलेल्या त्यांनी त्याचा पहिला फोटो घेतला.\nया अगोदर शेवटचा जेव्हा त्यांनी त्याला पाहिला होता, तेव्हा तो जवळजवळ २५० पौंडांचा होता. आता मात्र तो फारच बारीक झाला होता. त्याचे केस आणि कांती अधिकच तरुण वाटत होती. त्याची हनुवटी पसरट व नाक थोडंसं टोकदार वाटत होतं. त्याच्या चेहNयातील हे बदल फारसे जाणवण्यासारखे नसले, तरी अडीच वर्षांपूर्वी रिओमधल्या ज्या सर्जनने हा बदल घडवला होता, त्याला भरपूर पैसे चारून त्यांनी त्याच्याकडून ही माहिती मिळवली होती. सतत चार वर्षं कसून शोध घेतला, जिकिरीची मेहनत घेतली. शोधण्याचे सर्व मार्ग खुंटले. ओतलेला पैसा अक्षरश: पाण्यासारखा वाहून गेला, तरी हाती काही लागले नाही. मिळालेल्या खबरी फोल ठरल्या.\nपण अखेरीस त्यांना तो सापडला. तरीही त्याला पकडण्याची त्यांनी घाई केली नाही, वाट पाहिली. एकदा त्यांना असंही वाटलं की, आपण हेरले गेलो आहोत हे त्याच्या लक्षात येण्यापूर्वीच, किंवा शेजाऱ्यापाजाऱ्याना काही संशय येण्यापूर्वीच, त्याला धरावं, गुंगीचं औषध देऊन बेहोश करून पॅराग्वेमध्ये एका सुरक्षित ठिकाणी डांबून ठेवावं. इतक्या वर्षांच्या शोध मोहिमेनंतर तो सापडला. त्यामुळे लगेचच काहीतरी कारवाई करावी, असा उत्साह त्यांच्यामध्ये सुरुवातीला होता, पण दोन दिवस थांबल्यावर ते स्वस्थ झाले. इथले स्थानिकच आहोत असं दर्शवीत, सावलीमध्ये कुठे चहा पीत, आईस्क्रीम खात एकीकडे त्याच्या घरावर नजर ठेवत, रुआ तिरादेन्तेस रस्त्यावर ते रेंगाळत राहिले. तो असाच बाजारपेठेत गेला असताना ते त्याच्या मागावर राहिले आणि एका औषधाच्या दुकानातून तो बाहेर पडताच, रस्त्याच्या पलीकडून त्यांनी त्याचे फोटो घेतले. एकदा तो फळविक्रेतेयांशी बोलत असताना, त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी ते थोडे त्याच्या जवळसुद्धा गेले. त्याच्या बोलण्यात अमेरिकन किंवा जर्मन ढब होती, पण तो पोर्तुगीज सफाईने बोलत होता. भराभर खरेदी करून तो लगेच माघारी फिरला, घराच्या आवारात शिरताच त्याने फाटकाला कुलूप घातलं. त्याच्या या लहानशा पेâरफटक्यात त्यांना त्याचे बरेच छान फोटो घेता आले.\nजॉिंगग तो पूर्वीपासूनच करत होता; पण शरीर फुग्यासारखं फुगल्यामुळे त्याचं धावण्याचं अंतर मात्र कमी होतं. त्यामुळे आता रोडावलेला असूनही धावतो, याचं त्यांना आश्चर्य वाटलं नाही. बाहेर पडून, गेट व्यवस्थित बंद करून, तो रुआ तिरादेन्तेस रस्त्याच्या कडेने दुडक्या चालीने पळू लागला. रस्ता अगदी सरळ असल्याने पहिल्या मैलाला त्याला नऊ मिनिटं लागली. पुढे घराघरांमधलं अंतर वाढत जाऊन, शहराच्या टोकाला रस्ता रेताड झाला. दुसऱ्या मैलाच्या अध्र्यापर्यंत त्याचा वेग वाढून तो आठ मिनिटांवर आला, त्यामुळे डॅनिलो चांगलाच घामाघूम झाला. ऑक्टोबरची मध्यान्ह वेळ, तापमान जवळजवळ ऐंशी डिग्री होतं. शहराची हद्द संपली तसा त्याचा धावण्याचा वेग वाढला. मध्येच लागणारं छोटसं हॉस्पिटल , चर्च पार करून, तो डोंगराळ भागाकडे, धुळीच्या रस्त्यावरून मैलाला सात मिनिटं वेगाने दौडू लागला.\nत्याच्या धावण्याच्या या उपक्रमाला त्यांच्या दृष्टीने एक वेगळंच महत्त्व होतं. त्यामुळे ते खूश होते. डॅनिलो अगदी सहज त्यांच्या हाती लागणार होता. तो नजरेला पडल्याच्या दुसNया दिवशी, पोन्टा पोरा शहराच्या टोकाला असलेलं एक झोपडीवजा घर ओस्मर या ब्राझिलीयन इसमाने भाड्यानं घेतलं आणि लगेच एक पाळत ठेवणारी टोळी तिथे येऊन धडकली. अमेरिकन व ब्राझिलीयन अशा मिश्र जणांची ती टोळी होती; ओस्मर पोर्तुगीजमधून हुकूम सोडत असे, तर गाय इंग्लिशमधून आरडाओरड करत असे. ओस्मरला दोन्ही भाषा अवगत होत्या, त्या टोळीचा तो अधिकृत दुभाषा झाला.\nडॅनी बॉय (डॅनिलोचं टोपण नाव), याला पकडण्यासाठी गाय या वॉिंशग्टन मासियाला सुपारी देण्यात आली होती. काही बाबतीत तो फारच कल्पक होता. इतरांच्या तुलनेत हुशार तर होताच, पण तेवढाच तो कुप्रसिद्धही होता. डॅनी बॉयला पकडण्यासाठी केलेल्या एकेक वर्षाच्या कराराची त्याची ही पाचवी वेळ होती. भक्ष्य पकडल्यानंतर बोनसही दिला जाणार होता. डॅनी बॉय मिळत नसल्याने तो खचत मात्र होता. त्याने ते कधी दर्शवलं मात्र नाही.\nपस्तीस लाख डॉलर्स आणि चार वर्षं, याचं काय चीज झालं हे दाखवून देण्यासारखं काहीच घडत नव्हतं आणि आज तो सापडला.\nमेहता पब्लिशिंग पब्लिशिंग हाऊसचे' संचालक श्री. सुन...\nचिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR013.HTM", "date_download": "2018-08-22T03:06:18Z", "digest": "sha1:S6EX7QQZI2JKYCWEPO55ZLG72FYJMVFT", "length": 4423, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "निग्रो भाषा", "raw_content": "\nतुम्हांला हे माहित आहे का की जर्मन ही दक्षिण प्रशांतमध्ये बोलली जाते हे खरोखरच सत्य आहे हे खरोखरच सत्य आहे पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया भागांमध्ये, लोक उन्झेरदोईश [Unserdeutsch] बोलतात. ती एक क्रेओल भाषा आहे. भाषा संपर्क परिस्थितीत क्रेओल भाषा दिसून येतात. हे तेव्हा होते जेव्हा खूप भाषा एकत्र येऊन भेटतात. आतापर्यंत, अनेक क्रेओल भाषा जवळजवळ अस्तित्वात नाहीत. पण जगभरात 15 दशलक्ष लोक अजूनही क्रेओल भाषा बोलतात. क्रेओल भाषा ह्या मुलरूपी भाषा आहेत. हे पिजिन भाषांसाठी वेगळे आहे. पिजिन भाषा ह्या संभाषणासाठी अतिशय सोप्या स्वरूपातील भाषा आहेत. त्या फक्त प्राथमिक संवादासाठी अगदी चांगल्या आहेत. बर्‍याच क्रेओल भाषांचा जन्म वसाहतींच्या युगामध्ये झाला आहे. म्हणून, क्रेओल भाषा ह्या अनेकदा युरोपियन भाषांवर आधारित असतात. क्रेओल भाषांचा एक वैशिष्टपूर्ण असा मर्यादित शब्दसंग्रह आहे. क्रेओल भाषांचे स्वतःचे उच्चारशास्त्रसुद्धा आहे. क्रेओल भाषांचे व्याकरण हे अतिशय सोपे आहे. गुंतागुंतीचे नियम हे बोलणार्‍याद्वारे सरळ दुर्लक्षित केले जातात. प्रत्येक क्रेओल भाषेची राष्ट्रीय ओळख हा एक महत्त्वाचा घटक आहे. परिणामी, क्रेओल भाषांमध्ये लिहिलेले साहित्य भरपूर आहे. क्रेओल भाषा ह्या विशेषतः भाषातज्ञ लोकांसाठी मनोरंजक आहेत. कारण असे की, ते भाषा कशा विकसित होतात आणि कालांतराने कशा नाश पावतात हे सिद्ध करतात. त्यामुळे क्रेओल भाषांचा अभ्यास करुन भाषेचा विकास केला जाऊ शकतो. त्यांनी हेसुद्धा सिद्ध केले आहे की, भाषा बदलूही शकतात आणि परिस्थितीशी जुळवूनही घेऊ शकतात. क्रेओल भाषेच्या अभ्यासाला क्रिओलिस्टीक्स किंवा क्रिओलॉजी असे म्हणतात. एक सर्वोत्तम नामांकित क्रेओल भाषेतील वाक्य जमैकामधून येत. बॉब मार्ले याने हे जगप्रसिद्ध केले- तुम्हांला हे माहित आहे का पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया भागांमध्ये, लोक उन्झेरदोईश [Unserdeutsch] बोलतात. ती एक क्रेओल भाषा आहे. भाषा संपर्क परिस्थितीत क्रेओल भाषा दिसून येतात. हे तेव्हा होते जेव्हा खूप भाषा एकत्र येऊन भेटतात. आतापर्यंत, अनेक क्रेओल भाषा जवळजवळ अस्तित्वात नाहीत. पण जगभरात 15 दशलक्ष लोक अजूनही क्रेओल भाषा बोलतात. क्रेओल भाषा ह्या मुलरूपी भाषा आहेत. हे पिजिन भाषांसाठी वेगळे आहे. पिजिन भाषा ह्या संभाषणासाठी अतिशय सोप्या स्वरूपातील भाषा आहेत. त्या फक्त प्राथमिक संवादासाठी अगदी चांगल्या आहेत. बर्‍याच क्रेओल भाषांचा जन्म वसाहतींच्या युगामध्ये झाला आहे. म्हणून, क्रेओल भाषा ह्या अनेकदा युरोपियन भाषांवर आधारित असतात. क्रेओल भाषांचा एक वैशिष्टपूर्ण असा मर्यादित शब्दसंग्रह आहे. क्रेओल भाषांचे स्वतःचे उच्चारशास्त्रसुद्धा आहे. क्रेओल भाषांचे व्याकरण हे अतिशय सोपे आहे. गुंतागुंतीचे नियम हे बोलणार्‍याद्वारे सरळ दुर्लक्षित केले जातात. प्रत्येक क्रेओल भाषेची राष्ट्रीय ओळख हा एक महत्त्वाचा घटक आहे. परिणामी, क्रेओल भाषांमध्ये लिहिलेले साहित्य भरपूर आहे. क्रेओल भाषा ह्या विशेषतः भाषातज्ञ लोकांसाठी मनोरंजक आहेत. कारण असे की, ते भाषा कशा विकसित होतात आणि कालांतराने कशा नाश पावतात हे सिद्ध करतात. त्यामुळे क्रेओल भाषांचा अभ्यास करुन भाषेचा विकास केला जाऊ शकतो. त्यांनी हेसुद्धा सिद्ध केले आहे की, भाषा बदलूही शकतात आणि परिस्थितीशी जुळवूनही घेऊ शकतात. क्रेओल भाषेच्या अभ्यासाला क्रिओलिस्टीक्स किंवा क्रिओलॉजी असे म्हणतात. एक सर्वोत्तम नामांकित क्रेओल भाषेतील वाक्य जमैकामधून येत. बॉब मार्ले याने हे जगप्रसिद्ध केले- तुम्हांला हे माहित आहे का ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही (= स्त्री नाही तर मग रडणे नाही (= स्त्री नाही तर मग रडणे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2012/01/tower-of-pisa-looses-rank.html", "date_download": "2018-08-22T03:12:22Z", "digest": "sha1:DHOC3556YTANMWXZRQAI3WKJI4CU2345", "length": 16889, "nlines": 126, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Tower of Pisa in danger of loosing rank", "raw_content": "\nशाळेत असताना आपण सर्वांनी हे शिकलेले असते की कोणतीही जड वस्तू, त्या वस्तूच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी (सेंटर ऑफ मास) मधून काढलेली कोणतेही उभी रेषा (Plumb Line) जर त्या वस्तूच्या जमिनीवरील पायाच्या ठशामधून जात असली तरच स्थिर रित्या जमिनीवर उभी राहू शकते. हा सिद्धांत साधारणपणे क्रमिक पुस्तकातील ज्या पृष्ठावर सांगितलेला असतो, त्याच पृष्ठावर, इटलीमधील पिसा येथील कलत्या मनोर्‍याचे चित्र हे हमखास छापलेले असतेच. कललेल्या किंवा झुकलेल्या स्थापत्याचे अंतिम मानक म्हणून पिसा मधील हा कलता मनोरा तो बांधला गेल्यापासून प्रचलित आहे. 2001 सालापर्यंत हा मनोरा तब्बल 5.5 अंशांनी झुकलेला होता. या मनोर्‍याच्या एका बाजूची जमीन खचत चालली आहे हे इटालियन स्थापत्य शास्त्रज्ञांच्या लक्षात आल्यावर आपल्या देशातले हे एक आश्चर्य आपण वेळीच पावले उचलली नाहीत तर कायमचे नष्ट होईल या भूमिकेतून या खचणार्‍या जमिनीबरोबर मनोरा खचू नये म्हणून त्याला आधार देण्याचे काम सुरू केले गेले. या आधारामुळे मनोर्‍याचे झुकणे प्रत्यक्षात आता कमी झाले आहे व हा मनोरा आता फक्त 3.99 अंश एवढाच झुकलेला राहिला आहे.पिसाच्या मनोर्‍याचे झुकणे कमी झाले आहे हे लक्षात आल्याने जगातील सर्वात जास्त प्रमाणात कललेली इमारत म्हणून त्याचे जे उच्चांकी स्थान होते ते आता रद्द करून हे पद जगातील दुसर्‍या योग्य स्थापत्याला द्यावे असे काही लोकांना वाटते आहे. वायव्य जर्मनीमध्ये नॉर्थ सी जवळ असलेल्या East Frisia या भागात, सुरहाऊसेन (Suurhusen) हे एक छोटे खेडेगाव आहे. या खेडेगावातील चर्चचे पॅस्टर फ्रॅन्क वेसेल्स यांना जगातील सर्वात जास्त कललेले स्थापत्य हा मान आपल्या गावातील चर्चला मिळाला पाहिजे असे वाटते आहे. या चर्चचा 27.31 उंचीचा मनोरा तब्बल 5.19 अंशांनी कललेला आहे.\nसुरहाऊसेन मधला कललेला टॉवर\nआपल्या खेडेगावाला हे चर्च बघण्यासाठी म्हणून पार दक्षिण कोरिया व भारत यामधून पर्यटक येत असतात असे हे पॅस्टर सांगतात. गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड्स साठी आपल्या चर्चची नोंदणी सुद्धा या पॅस्टर साहेबांनी केली असली तरी त्यांना यश मिळण्याची खात्री जरा अंधूकच दिसते आहे कारण पिसा मनोर्‍याचे कलणे कमी झाले आहे हे समजल्याबरोबर आपल्या गावातली इमारत जगातील सर्वात जास्त कललेली इमारत आहे हे सांगण्याची अहमहमिका सुरू झालेली दिसते आहे.\nजर्मनीमधल्याच Rhineland-Palatinate या अत्यंत निसर्गरम्य अशा समजल्या जाणार्‍या राज्यातल्या Dausenau या गावतला टॉवर तब्बल 5.24 अंशांनी कललेला आहे असा या गावाचे मेयर Jürgen Linkenbach यांचा दावा असला तरी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने हा मनोरा म्हणजे स्थापत्य नसून त्याचे भग्न अवशेष आहेत या कारणासाठी मेयरसाहेबांचा दावा फेटाळून लावला. टॉवरच्या आसपास गवत , झाडे झुडपे उगवली आहेत. मात्र पर्यटक येथे येत असल्याने स्थानिक लोकांनी येथे प्रसिद्ध सोअरब्रेड विकण्याचे स्टॉल्स येथे सुरू केले आहेत.\nस्वित्झर्लंड मधे स्कीइंग करण्यासाठी जाणारे बरेच पर्यटक सेंट मॉरिट्झ या गावाला भेट देतात. या गावात काही शतके पुराणा असलेला 33 मीटर उंचीचा एक घंटा मनोरा आहे. 100 वर्षांपूर्वी सुद्धा हा मनोरा कललेलाच होता. या मनोर्‍याचे 5.4 अंश एवढे कलणे कमी व्हावे म्हणून गावातील लोकांनी लोखंडी पाट्या वापरून या मनोर्‍याला आधार दिला आहे. यामळे आता या मनोर्‍याचे कलणे 5.04 अंश एवढे कमी झाले आहे. या कामामुळे सेंट मॉरिट्झचा टॉवर या स्पर्धेतून बहुदा बाहेर पडला आहे असे दिसते.\nमिडलम गावातला मिनी टॉवर\nजर्मनी मधल्याच नॉर्थ सी जवळच्या सखल भागात या समुद्र तटावर पाणी सखल असलेल्या जमिनीवर येऊ नये म्हणून बंधारे बांधलेले आहेत. या बंधार्‍यांजवळ असलेल्या Midlum या गावातील चर्चचा मनोरा 6.74 अंश एवढा कललेला आहे. परंतु हा मनोरा फक्त 14 मीटर एवढाच उंच असल्याने त्याला मनोरा तरी का म्हणायचे असा प्रश्न आहे. लोकांना असे वाटते की जगातील सर्वात जास्त कललेली इमारत हा मान मिळण्यासाठी ती इमारत किती अंशात कललेली आहे ही बाबच फक्त विचारात न घेता त्या इमारतीची उंची सुद्धा लक्षात घेणे जरूरीचे आहे.\nबाड फ्रॅन्केनहाऊसेन मधील टॉवर\nअसे केले तर eastern German state of Thuringia मधील Bad Frankenhausen या गावामधला 53 मीटर उंचीचा चर्च बेल टॉवर सहजपणे या स्पर्धेत विजयी होऊ शकतो. या टॉवरचा माथा तळापासून 4.45 मीट्रर एवढा बाजूला सरकलेला आहे. येथे उभे राहिले की आपण हवेत उभे आहोत असे वाटू लागते.\nकोणत्या देशातल्या आणि कोणत्या मनोर्‍याला हा मान मिळतो हे काही दिवसातच कळेल. पण पिसा येथील मनोर्‍याला भेट देणार्‍यांची संख्या काही कमी होईल असे वाटत नाही. कारण या मनोर्‍याबरोबर गॅलिलिओ आणि त्याचा प्रसिद्ध प्रयोग यांचे नाते जुळलेले आहे. शिवाय पिसा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एका छोट्या इटालियन रेस्टॉरंट मधला लाकडे पेटवून भट्टीत भाजलेला गरमागरम पिझ्झा ज्यांनी खाल्ला असेल ते हा पिझ्झा सोडून सॉअरब्रेड खायला थोडेच जाणार आहेत.\nपिसाच्या मनो-याची हकालपट्टी हे शीर्षक वाचून मी बुचकळ्यात पडलो होतो. म्हणून कामांची यादी डोक्यात किंवा डोक्यावर असूनही हा लेख मी लक्षपूर्वक वाचला. आपण दिलेली माहिती खूपच वेधक आहे. दर वेळी तुमचे किती आभार मानावे असा प्रश्न पडतो. या लेखाचा अखेरचा परिच्छेद नेमके सांगून जातो. पिसाच्या मनो-याचे महत्व कसे कमी होणार नाही, याचा तुम्ही व्यक्त केलेला अंदाज मला पटला.त्याची दाद देण्यासाठी ही प्रतिक्रिया मुद्दाम कळवत आहे.\nसुंदर शेवटचे कारण नक्कीच आवडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/garbage-lift-train-1136673/", "date_download": "2018-08-22T04:23:40Z", "digest": "sha1:ZJXHYJCM6N7KXVFBNH56IJ7MKNNY33VN", "length": 16783, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कचरा उचलणारी रेल्वेगाडी! | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमध्यरात्री साडेबारानंतरची वेळ.. पहाटे चारपासून सुरू झालेली उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुस्तावलेली..\nमध्यरात्री साडेबारानंतरची वेळ.. पहाटे चारपासून सुरू झालेली उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुस्तावलेली.. साडेबारानंतर स्थानकांवर रेंगाळलेल्या चुकार माणसांना घेऊन शेवटची गाडी निघून गेलेली.. आता पहाटे पावणेचापर्यंत रेल्वेमार्ग शांत.. या अशाच शांततेत रेल्वेमार्गावर रेल्वेच्या अशा खास गाडय़ा बाहेर पडतात. काही ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी, काही रुळांखालील खडी, स्लीपर बदलण्यासाठी, तर काही रेल्वेमार्गावर पडलेला कचरा उचलण्यासाठी रेल्वेच्या ताफ्यात या अशा कचरा उचलणाऱ्या कचरागाडय़ा आहेत. मुंबईकरांनी रेल्वेमार्गावर टाकलेला कचरा तिथेच पडून राहू नये, यासाठी रेल्वेला तो उचलावा लागतो. मात्र तो उचलून ट्रक किंवा तत्सम वाहनाने नेण्याची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी या कचरागाडय़ा रेल्वेमार्गावर चालवल्या जातात.मुंबईतील रेल्वेमार्गालगतच्या वस्तीतून तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेमार्गावर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जातो. दर दिवशी काहीशे किलो या प्रमाणात पडणाऱ्या या कचऱ्यामुळे रेल्वेमार्गालगत अनेक समस्याही उद्भवू शकतात. या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, रबरी स्लीपर, बाटल्या, जुने कपडे अशा गोष्टी असतात. त्याशिवाय रेल्वेमार्गालगत जमणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्याचाही अडथळा रेल्वेच्या वाहतुकीला होऊ शकतो. परिणामी हा मातीचा ढिगारा, कचरा, जादा खडी आदी गोष्टी वेळच्या वेळी उचलणे गरजेचे असते. त्यासाठी रेल्वेने कंत्राटे दिली आहेत. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांदरम्यानचा कचरा गोळा करण्यासाठी ही कंत्राटे देण्यात आली आहेत.हा कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटदाराच्या हाताखालील माणसे २० किंवा ४० च्या गटाने दोन स्थानकांलगत कामे करतात. हा कचरा खुरपणीने गोळा करून तो पोत्यांमध्ये भरला जातो. ही पोती एकावर एक रचून रेल्वेमार्गालगत ठेवली जातात. दिवसाढवळ्या उपनगरीय रेल्वे वाहतूक चालू असताना हे काम करणे जिकिरीचे असते. मात्र रेल्वेमार्ग स्वच्छ राहावा, यासाठी ही माणसे कामे करत असतात. अशा पद्धतीने दर दिवशी रेल्वेमार्गालगत दोन ते अडीच हजार पोती कचरा भरला जातो.रेल्वेमार्गालगत एकत्र केलेला हा कचरा रेल्वेच्या कचरा गाडीत टाकण्यासाठी रात्री विशेष ब्लॉक घेतला जातो. उपनगरीय रेल्वेमार्गावरील वाहतूक थांबल्यानंतर कुर्ला किंवा सानपाडा कारशेडमध्ये उभ्या असलेल्या या कचरागाडय़ा रेल्वेमार्गावर आणल्या जातात. त्यासाठी आठवडय़ातील एक दिवस निश्चित केला जातो. दर दिवशी दोन-अडीच हजार पोती, या हिशोबाने आठवडाभरात दहा ते १२ हजार पोती कचरा या गाडीत भरायचा असतो.त्यासाठी रेल्वेमार्गालगत पोती गोळा केलेल्या ठिकाणी कंत्राटदाराची माणसे उभी असतात. रात्रीच्या वेळी गाडीत कचरा भरण्यासाठी पुन्हा २० ते ४० माणसांचा गट असतो. ही पोती सहा डब्यांच्या गाडीत भरण्यासाठी कामगारांकडे फक्त दोन ते अडीच तास एवढाच वेळ असतो. या कामगारांना दर दिवसाचे २०० रुपये याप्रमाणे मेहनताना दिला जातो.पोती गाडीत भरल्यानंतर त्या रात्री ती गाडी पुन्हा कारशेडमध्ये जाते. गाडी रिकामी करण्यासाठी पुन्हा रात्री विशेष ब्लॉक घेतला जातो. पोती रिकामी करण्यासाठी कंत्राटदाराचे १२ ते १५ कामगार या गाडीत चढतात. गाडी वाशी-कळवा-कोपर अशा खाडीलगतच्या सखल भागांजवळ आणली जाते. हे कामगार पुढील दीड तासात पुन्हा गाडीतील पोती या सखल भागात टाकतात आणि रिकामी गाडी पुन्हा कारखान्याकडे रवाना होते.हा प्रकार आठवडय़ातील सातही दिवस चालू असतो. आठवडाभर कंत्राटदाराची माणसे वेगवेगळ्या स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गावर कचरा गोळा करत असतात. रात्रीच्या वेळी ती पोती गाडीत भरत असतात, एका रात्री सगळी पोती सखल भागात टाकत असतात. रात्रीच्या वेळी हे काम झाल्यावर थकलेभागले कामगार घरी परततात.पहिली गाडी मुंबईच्या दिशेने निघते.. गाडीत खिडकीत बसलेला प्रवासी वेफर्सच्या पाकिटातला शेवटचा वेफर तोंडात टाकून पिशवी खिडकीबाहेर फेकतो आणि मान रेलून झोपी जातो.. वाऱ्याच्या झोताने ती पिशवी उडून रेल्वेमार्गालगत स्थिरावते..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T03:07:09Z", "digest": "sha1:BTDF6WRKEHEYJD77GFKEEKGGEWRW23ZG", "length": 8060, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्राचे सुपूत्र मेजर राणे यांना वीरमरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे सुपूत्र मेजर राणे यांना वीरमरण\nकाश्‍मीरमधील चकमकीत आणखी तीन जवान शहीद\nश्रीनगर – उत्तर काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराच्या सतर्क जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. त्यात महाराष्ट्राचे सुपूत्र कौस्तुभ राणे यांचा समावेश आहे. दरम्यान, जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार तडाखा देताना चौघांचा खातमा केला.\nसुमारे आठ दहशतवाद्यांच्या गटाने सोमवारी रात्री भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, काश्‍मीरच्या बांदीपोर जिल्ह्यातील गुरेझ क्षेत्रात तैनात असलेल्या सतर्क लष्करी जवानांनी वेळीच दहशतवाद्यांच्या हालचाली हेरून त्यांना प्रतिकार केला. त्यातून दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. ती सकाळपर्यंत सुरू होती. या चकमकीत मेजर राणे, हवालदार जामी सिंह आणि विक्रमजीत तसेच रायफलमन मनदीप शहीद झाले.\nराणे हे ठाणे जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे कुटूंब मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. दरम्यान, चकमकस्थळी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांचे आणखी दोन साथीदार मारले गेल्याचे वृत्त आहे. जवानांच्या प्रतिकाराला घाबरून घुसखोरीच्या तयारीत असलेल्या इतर दहशतवाद्यांनी माघारी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पलायन केले. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीची माहिती समजल्यानंतर लष्कराने घटनास्थळी तातडीने आणखी सुरक्षाबळ धाडले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउद्याचे आंदोलनही शांततेच्या मार्गाने\nNext articleभारतीय क्रिकेटचा पहिला ‘ग्लोबल स्टार’ – दिलीप सरदेसाई\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\nकेरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग\nसहा तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\nछत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i170221031750/view", "date_download": "2018-08-22T03:41:23Z", "digest": "sha1:RH5JEQC2Z6JW2II7TTSKK7C4O6Z5ZU5V", "length": 8648, "nlines": 201, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत बहेणाबाईचे अभंग", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|\nपाळणा ( जोगी )\nआरती श्रीरामाची ( शेजारती )\nसंशोधनातून नवीन मिळालेले अप्रकाशित अभंग\nसंत बहेणाबाईचे अभंग - १ ते १०\nसंत बहेणाबाईचे अभंग - ११ ते २०\nसंत बहेणाबाईचे अभंग - २१ ते २९\nमनःपर अभंग - ३० ते ४०\nमनःपर अभंग - ४१ ते ५०\nश्लोक - ५१ ते ५४\nभक्तिपर अभंग - ५५ ते ६०\nभक्तिपर अभंग - ६१ ते ७०\nभक्तिपर अभंग - ७१ ते ८०\nभक्तिपर अभंग - ८१ ते ९०\nभक्तिपर अभंग - ९१ ते १००\nभक्तिपर अभंग - १०१ ते ११०\nभक्तिपर अभंग - १११ ते १२०\nअनुतापपर अभंग - १२१ ते १३०\nअनुतापपर अभंग - १३१ ते १४२\nनिर्याणाचे अभंग - १४७ ते १६०\nनिर्याणाचे अभंग - १६१ ते १७०\nनिर्याणाचे अभंग - १७१ ते १८०\nनिर्याणाचे अभंग - १८१ ते १९४\nज्ञानपर अभंग - १९६ ते २००\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/health/death-by-eating-banana-and-egg-viral-message/", "date_download": "2018-08-22T03:42:39Z", "digest": "sha1:HF4G7QWHZHISRFQKRLBAJI5WOI7SVYXG", "length": 8342, "nlines": 66, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य", "raw_content": "\nHome आरोग्य “अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं...\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य\nसोशल मीडियात कधी कुठला फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. मग, तो एखादा जोक असू शकतो, व्हिडिओ असू शकतो किंवा काही सूचनाही असू शकते.\nसध्याच्या काळात कमीत-कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत एखादी गोष्ट पोहचविण्यासाठी ती गोष्ट व्हायरल होणं गरजेचं असतं आणि व्हायरल होण्यासाठी सोशल मीडिया या सर्वात चांगला प्लॅटफॉर्म आहे.\nआता नुकताच एक मेसेज व्हायरल होत आहे.\nव्हायरल झालेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, अंड आणि केळ खाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अंड खाल्यानंतर लगेच केळ खाऊ नका. हा मेसेज नेमका काय आहे आणि त्यामगचं सत्य काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. व्हायरल झालेला मेसेज आहे की…\n“महत्वाची सूचना… अंड खाल्ल्यानंतर लगेचच केळ खाणा-या व्यक्तीचा मृत्यू झाला.\nमृत व्यक्तीचं पोस्टमार्टम केल्यानंतर कळालं की, त्या व्यक्तीने अंड खाल्यानंतर केळ खाल्लं होतं आणि त्यामुळे त्याच्या पोटात अंड आणि केळाच्या मिश्रणाचं विष तयार झालं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणून अंड खाल्यानंतर तात्काळ केळ खाऊ नका कारण यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे.”\nहा मेसेज केवळ आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका तर तुमच्या इतर सहकारी, मित्र, परिवारातील सदस्यांपर्यंत पोहोचवा जेणूकरुन त्यांनाही याबाबत माहिती मिळेल.\nया मेसेज संदर्भात हेल्थ एक्सपर्टने म्हटलं आहे की, असं काहीही नाहीये. तसेच केळ, अंड आणि इतर फळही शरीरासाठी खुपच चांगले आणि लाभदायक असतात.\nमृत व्यक्तीचं पोस्टमार्टम केल्यानंतर कळालं की, त्या व्यक्तीने अंड खाल्यानंतर केळ खाल्लं होतं आणि त्यामुळे त्याच्या पोटात अंड आणि केळाच्या मिश्रणाचं विष तयार झालं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणून अंड खाल्यानंतर तात्काळ केळ खाऊ नका कारण यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे.”\nहा मेसेज केवळ आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका तर तुमच्या इतर सहकारी, मित्र, परिवारातील सदस्यांपर्यंत पोहोचवा जेणूकरुन त्यांनाही याबाबत माहिती मिळेल.\nया मेसेज संदर्भात हेल्थ एक्सपर्टने म्हटलं आहे की, असं काहीही नाहीये. तसेच केळ, अंड आणि इतर फळही शरीरासाठी खुपच चांगले आणि लाभदायक असतात.\nPrevious articleया 7 गोष्टींचं सेवन केल्यास तुम्ही दिसाल अधिक तरूण \nNext articleअसं ओळख क्षणात तुमचे लेदर खरे आहे का खोटे ते \nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही...\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहे पदार्थ चुकुनही एकत्र खाऊ नका ..बघा काय होतं ..\nअॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T03:04:18Z", "digest": "sha1:VTO6DMGMCT25ITULAMQDYUIARAPH6K5P", "length": 13946, "nlines": 517, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पक्षी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► आख्यायिकांतील प्राणी‎ (१ प)\n► करकोचा‎ (५ प)\n► पक्षिकुळे‎ (७ क, २ प)\n► कोंबडी‎ (६ प)\n► क्रौंच‎ (४ प)\n► नामशेष पक्षी‎ (३ प)\n► बगळे‎ (४ प)\n► बदके‎ (९ प)\n► विकिप्रकल्प पक्षी‎ (३ प)\n► शिकारी पक्षी‎ (४ क, १७ प)\nएकूण ३५९ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nभारतीय दुर्मिळ पक्ष्यंची यादी\nतांबडा भट चंडोल (पक्षी)\nतांबूस पोटाची मनोली (पक्षी)\nधूसर खंड्या पंकोळी (पक्षी)\nपांढऱ्या गळ्याची भू कस्तुरिका\nपांढऱ्या भुवईची भू कस्तुरिका\n(मागील पान) (पुढील पान)\nएकूण ३ पैकी खालील ३ संचिका या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी ०४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/ganpati-festival-decoration-1293878/", "date_download": "2018-08-22T04:28:52Z", "digest": "sha1:MBUOQJQ6V3SONCDIBEMIDQYULO7YVOVM", "length": 11229, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganpati festival decoration | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nगणेश उत्सव २०१६ »\nउरणकरांची थर्माकोलपेक्षा पडद्याच्या मखरांना अधिक पसंती\nउरणकरांची थर्माकोलपेक्षा पडद्याच्या मखरांना अधिक पसंती\nपडदे मखर म्हणून तसेच चलचित्रासाठी वापरले जात आहेत.\nगणेशोत्सवासाठी पर्यावरणपुरक मखरांना मागणी वाढत असतानाच चित्रकारांनी रंगवलेल्या पडद्यांच्या मखराची परंपराही कायम आहे. उरण तालुक्यात आजही चित्रकारांकडून कापडावर निसर्गचित्र काढून घेतली जात आहेत. हे पडदे मखर म्हणून तसेच चलचित्रासाठी वापरले जात आहेत.\nएकीकडे गणेशोत्सवातील झगमगाट, डोळे दिपवणारी रोषणाई, थर्माकोलचे मखर यामुळे उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी दुसरीकडे आजही सजावटीची परंपरा कायम ठेवली जात आहे. उरणमधील चित्रकारांकडून दहाबाय आठ इंचाचे पडदे तयार करून घेतले जात आहेत. यात निसर्गचित्र, महल आदी चित्रांना मागणी असल्याची माहिती चित्रकार सुभाष जोशी यांनी दिली. सध्या अशा प्रकारचा पडदा तयार करण्यासाठी लागणारे कापड तसेच पाण्याचे रंग २५ टक्क्य़ांनी महाग झाले आहेत. त्यामुळे या पडद्यांची किंमत वाढली आहे. तीन ते साडेतीन हजार रुपयांत एक पडदा तयार केला जात आहे. परंतु हा पडदा तीन ते चार वर्षे वापरात येत असल्याने दरवर्षीचा सजावटीचा खर्च वाचत असल्याचे उरणमधील गणेश भक्त आत्माराम ठाकूर यांनी सांगितले. मोठीजुई या गावात आजही गणेशोत्सवात घरोघरी अशा सजावटीच्या स्पर्धा भरविण्यात येत असल्याची माहिती रमाकांत पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील अनेक गावांतील घरांत बांबूच्या काठय़ा वापरून त्याच्यावर नक्षीकाम केले. रंगीबेरंगी कागदाची सजावट करण्याची परंपरा होती. ती सध्या बंद पडू लागली आहे. कागदावर कोरीव काम करणाऱ्या कारागिरांची संख्या रोडावली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/trip-to-thailand-1148347/", "date_download": "2018-08-22T04:26:02Z", "digest": "sha1:J3RSBN3SHMUZNUOYVMSDGDMTB25UWRI5", "length": 32099, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "का धरिला परदेश? | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nपरदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण.\nपरदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण. पण तिथे जाणारे पर्यटनाच्या नेमक्या कोणत्या कल्पना डोक्यात घेऊन जातात\nमी एका खासगी यात्रा कंपनीसोबत थायलंडला निघालो होतो. थाय एअरच्या विमानात आमचा २३ जणांचा ग्रुप एकत्रच होता. साधारण तीन तासांत बँकॉक आले. आंतरराष्ट्रीय विमानात मिळणाऱ्या मद्यसेवेच्या परिणामी एका ग्रुपमधल्या मद्यधुंद माणसांचे विमान लॅण्डिंगनंतरही हवेतच होते. तुलनेत आमची परिस्थिती मस्त होती. ऑन अरायव्हल व्हिसा काढताना ‘त्या’ ग्रुपमधले एक काका सरळ उभेपण राहू शकत नव्हते आणि बायकोच्या साहाय्याने सगळ्या औपचारिकता पार पाडत होते.\nमी या अपरिचित गोतावळ्यात पुढच्या चार दिवसांकरता कंपनी शोधत होतो आणि सकाळच्या नाष्टय़ाच्या ठिकाणी मला दोन जण भेटलेच. त्यांच्या बोलण्यात आलं की या टूरच्या आधी त्यांची उझबेकिस्तान वारी झाली होती. सिल्क रूटविषयी मला अत्यंत कुतूहल असल्यामुळे मी आपोआपच त्या दोघांकडे ओढला गेलो. सिल्क रूटविषयी त्यांच्याशी आणखी बोलता येईल म्हणून मी बसमध्ये त्यांच्या जवळ जाऊन बसलो, पण गाडी सुटताच दोघेही ठार झोपले. आमचा पहिला थांबा एका झूसदृश ठिकाणी होता. एका छोटय़ाशा ठिकाणी अनेक वाघ मुक्त संचार करत होते आणि एका इमारतीच्या काचेच्या भिंतीतून आम्ही हे दृश्य न्याहाळणे अपेक्षित असावे. या अगोदर (वाघ न बघताच) जंगलांमध्ये पायी फिरलेलो असल्यामुळे मला यात फार कौतुक नव्हते, उलट तिथे भारतीय चहा मिळाल्यामुळे मी खूश होतो आणि यापुढे थाय पद्धतीचे खाणे मिळेल, अशी अपेक्षा होती.\nथायलंडचे समुद्रकिनारे, जंगलं इत्यादी विषयी मी बराच ऐकून होतो आणि अशाच एका स्थळी म्हणजे पट्टायाला तीन दिवस राहायचा बेत होता. पट्टायामध्ये पोहोचताच एका भारतीय खानावळीत नेण्यात आले. तिथे मी माझ्या (संभाव्य) मित्रांसोबत बोलणे साधलेच. रोटी-सब्जी चघळत हळूच उझबेकिस्तानचा विषय काढला. हे कोल्हापूरचे मावळे नुकतेच मध्य आशियामध्ये सहा दिवस जाऊन आलेले आणि चक्क त्या विषयी बोलायला पण उत्सुक दिसले.\nमाझी प्रश्नावली तयार होतीच. पण परिस्थिती फारच निराशाजनक निघाली. माझ्या नवीनच झालेल्या या मित्रांना सिल्क रूट, शास्त्र इत्यादीविषयी काहीच गम्य नव्हते. त्यांची उझबेक वारी झाली होती ती भलत्याच गोष्टीसाठी. इतकं दूर जायचं कारण त्या दोघांनीही बिनधास्त सांगून टाकलं, ‘तुमच्या मुंबईमध्ये रशियन मुलींसोबत वेळ घालवणे महाग आहे. कोल्हापूरमधून आम्ही दहा-बाराजण उझबेकिस्तानला फक्त गेलो, कारण तिथे जरा स्वस्त पडतं.’ आजपर्यंत घडलेली प्रत्येक आंतरराष्ट्रीय सहल या कारणास्तवच केल्याचंही त्यांनी सांगून टाकलं आणि वर हेही स्पष्ट केलं की ही थायलंड टूरही अपवाद नाही\nपट्टाया थायलंडच्या दक्षिणी तटावर वसलेले आहे आणि व्हिएतनाम युद्धामुळे या गावाला त्याची नवीन ओळख सापडली आहे. थायलंड हा अमेरिकेचा मित्र आणि तो या युद्धात अमेरिकेला जाहीररीत्या मदत करत होता. आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार या सामंजस्यामुळे पट्टाया हे दमलेल्या अमेरिकी सैन्यास आरामाचे ठिकाण म्हणून निर्माण झाले आणि थायलंडच्या पूरक सेक्स रेशोचा फायदा या गावाच्या समृद्धीस कारणीभूत ठरला. युद्ध संपल्यावर अमेरिकी सैन्य निघून गेले. पण नकळत पट्टायाला आपली ओळख सापडली होती. साधारण गेल्या दोन दशकांत भारतीय मावळ्यांना याची अनुभूती झाली आहे. आणि ‘थायलंड पॅकेजेस’चा भडिमार सुरू झाला आहे.\nआपल्याला भारतीयांना थायलंडविषयी भरपूर आपुलकी आहे आणि ती प्रवास कंपन्यांच्या जाहिरातींवरून स्पष्ट होते. थायलंडला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भारतीय प्रवाशांचा नंबर सहावा आहे आणि २०१४ मध्ये ९.४० लाख भारतीय पर्यटक थायलंडला गेल्याचे नोंदवले गेले असून, ही आकडेवारी २०१५ मध्ये १०.५० लाख वर जाण्याची शक्यता आहे. मजेची गोष्ट अशी की, थायलंडमध्ये गेली दोन वर्षे राजकीयदृष्टय़ा परिस्थिती पर्यटनास फारशी पूरक नाही.\nमाझ्याकरता ही टूर जवळजवळ मोफत होती, कारण मी कोणाचे तरी प्रतिनिधित्व करत होतो. मला तिथे इतर बरेच भारतीय दिसत होते. पुढचे चार दिवस अशा विविध कंपन्यांच्या सहलींसोबत आमचादेखील ग्रुप फिरत होता. सगळ्यांचे कार्यक्रम सारखेच असावेत बहुधा. काही नवविवाहित मंडळी परदेशात मधुचंद्र साजरा करण्याच्या हट्टापायी तिथे होती, तर काही पालकांना त्यांच्या कुटुंबाला परदेशी वारी करण्याच्या ध्यासाने तिथे आणले होते. थायलंडची ट्रीप हे अशांसाठी खरेच स्वस्त समीकरण आहे आणि बरेच वेळा काही भारतीय पर्यायांपेक्षा स्वस्तही. भारतात कुठे तरी जाण्यापेक्षा आपल्या पासपोर्टवरील थायलंडच्या व्हिसाचा शिक्का भारतीय प्रवाशांना अधिक आकर्षक वाटत असतो. अर्थात थायलंडमध्ये मला भारतीय नागरिक वगळता, मलेशिया आणि दक्षिण कोरियासारख्या उभरत्या अर्थव्यवस्थांमधले देखील लोक विशेष करून तरुण वर्ग दिसला.\nआमच्या टूरचा कार्यक्रम एकदम मुंबईच्या लोकलसारखा खच्चून भरलेला. दिवसभर साइटसीइंग आणि संध्याकाळपासून मोकळा वेळ. आमची राहण्याची सोय पट्टायामधील वॉकिंग स्ट्रीट, या रेड लाइट एरियाच्या अतिशय जवळ होती आणि अर्थातच त्यासाठी आयोजनकर्त्यांला पैकीच्या पैकी मार्क होते. कारण रात्रीची जेवणं आटपून बहुतांश पुरुष आपापल्या प्रिय गोष्टींकडे वळत.\nवॉकिंग स्ट्रीट ही पट्टायाची ओळख असल्यामुळे मी तिथे फिरायला गेलो. सुरुवातीला जरा घाबरतच गेलो, कॅमेरा न घेता. पण त्या अरुंद गल्लीतल्या हवेतील मोकळीक पाहून बरे वाटले. दोन्ही बाजूस स्ट्रीप क्लब होते आणि प्रत्येक आस्थापनाबाहेर एक छोटीशी खिडकी ज्यात एखाद-दोन मुली नाचत असायच्या. काही पबदेखील होते जिथे लाइव्ह म्युझिक चालायचे. एक-दोन ठिकाणी मला पुरुष देह विक्रेत्यांची जागा पण बघितल्याची आठवतेय. पुढे मी नियमित, अगदी कॅमेरा घेऊन भटकू लागलो आणि विरोधाभास म्हणजे सकाळी सातच्या सुमारासची वॉकिंग स्ट्रीटची वेगळी शांतता पण अनुभवली.\nरात्रीच्या अशा फेरफटक्यांमुळे नित्यनेमाने सकाळी निघायला उशीर होणे नियमित होते आणि बाकी दिवसभर धावाधाव. यात आपल्याकडे मांडव्यापासून मालवणपर्यंत चालतात असे बरेच समुद्री खेळ झाले. घरची आठवण नको यायला म्हणून जिथे जाऊ तिथे भारतीय खानावळीत भोजन कार्यक्रम नक्की असे. सकाळचा नाश्तादेखील मुंबईसारखाच चहा, पुरी-भाजी, इडली-डोसा आणि पोहे पण स्थानिक पाककलेला आमच्या कार्यक्रमात स्थान नव्हते. त्याबद्दल नापसंती व्यक्त केल्यानंतर, टूर मॅनेजर म्हणे ‘इथले जेवण तुम्हाला जमणार नाही सर. तुम्ही एकटेच नाराज आहात.’ स्वाभाविकच, पर्यटनात स्थानिक रेड लाइट एरिया पलीकडील गोष्टींना वाव असतो, हे त्या बिचाऱ्याला काही ‘कर्तृत्ववान’ भारतीय पुरुष पर्यटकांमुळे ठाऊकच नाही\nएकेदिवशी आम्हाला नजीकच्याच एका बेटावर नेण्यात आले आणि चक्क दोन तास मोकळीक दिली गेली. काही लोक बीचवर बीयर पीत रिलॅक्स झाले, तर मी जवळच्या एका डोंगरावर छोटासा ट्रेक केला. वर एक मॉनेस्ट्री होती आणि तेथील बौद्ध भिख्खू खाली चालू असलेल्या गोष्टींपासून एकदम अनभिज्ञ होते. हवेत भरपूर आद्र्रता होती आणि मी साध्या तीस मिनिटांच्या चढाईनंतर घामाघूम झालेलो. ते पाहताच, त्यांनी पाणी आणि लिचीसारखी स्थानिक फळे, काही आंब्याच्या फोडी आणि क्रीम सॅण्डविच दिले. आम्ही भरपूर प्रयत्न करूनदेखील भाषेअभावी फारसा संवाद असा साधू नाही शकलो, पण ती काही मिनिटं मी थायलंडमध्ये घालवलेले सगळ्यात सुंदर क्षण होते.\nपुढची सकाळ एका मोठ्ठय़ा लॅण्डस्केप गार्डनमध्ये निघाली, पण नंतर एका सांस्कृतिक कार्यक्रमाकडे आम्ही वळलो. थायलंडमध्ये चौथ्या दिवशी का होईना, पण आम्हाला स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडणारे खरेखुरे दर्शन घडणार असे वाटले. पण तिथे असलेल्या काही रंगीबेरंगी पोपटांमुळे सगळी मजा घालवली. आमचे बरोबरचे लोक प्रत्येकी १०० बाथ खर्चून त्या पक्ष्यांसोबत फोटो काढत बसले आणि अर्धा शो मिस झाला.\nटूरची सांगता बँकॉकमध्ये झाली. सायंकाळी एका नदीवर बोट राइड झाली. बोटीवरही अर्थात भारतीय जेवणाव्यतिरिक्त पर्याय नव्हता. बोटीवरच एक मनोरंजनाचा शोपण होता. म्हटले आता तरी काही स्थानिक गोष्टी कानावर पडतील. पण एक मुलगी थाय लिपीमध्ये लिहिलेली हिंदी गाणी म्हणायला लागली. तोंडात ठेवलेली नोट सराईतपणे खेचताना त्या पोरीचा भारतीय संस्कृतीविषयी खोल अभ्यास दिसत होता. मध्य मुंबईतील एका पुढाऱ्याचे समर्थक तिच्या भोवती नाचत सगळ्यात जास्त एन्जॉय करत होते.\nशेवटच्या दिवशी आम्हाला एका जंगल सफारीला नेण्यात आले. एका छोटय़ाशा जागेत, आपल्या वातानुकूलित बसमधून भिन्न प्रकारचे वाघ (बहुधा सुमात्रा आणि बंगाल या दोन प्रजातींचे), आफ्रिकेच्या साव्वानामध्ये दिसणारे जिराफ, झेब्रा इत्यादी बघता आले. त्यानंतर मुंबईपेक्षा भीषण अशा बँकॉकच्या ट्रॅफिकमध्ये अडकून शहराच्या मधोमध असलेल्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत गेलो. भले मोठे एलसीडी टीव्ही घेऊन बऱ्याच जणांची ट्रीप सार्थकी लागली.\nया पाच दिवसांत प्रश्न बरेच पडले, उदाहरण द्यायचे तर नवश्रीमंतीमुळे आपण भारतीय भरपूर फिरत असू नक्की, पण आपल्याला पर्यटनाचा खरा अर्थ माहीत आहे का आपल्याकडे फोफावत असलेले पर्यटनाचे धंदे सूट-बूट घालून समाजाची दिशाभूल करत आहेत का आपल्याकडे फोफावत असलेले पर्यटनाचे धंदे सूट-बूट घालून समाजाची दिशाभूल करत आहेत का सामान्य भारतीय पर्यटकाच्या अशा दयनीय अवस्थेस टूर कंपन्या जबाबदार आहेत, का आपली अनास्था सामान्य भारतीय पर्यटकाच्या अशा दयनीय अवस्थेस टूर कंपन्या जबाबदार आहेत, का आपली अनास्था देशात इतकी चांगली ठिकाणे असताना पट्टायाला किंवा बँकॉकला जाणे किती योग्य देशात इतकी चांगली ठिकाणे असताना पट्टायाला किंवा बँकॉकला जाणे किती योग्य आपल्या पासपोर्टवर परदेश प्रवासाच्या शिक्क्याचा अट्टहास किती योग्य आहे आपल्या पासपोर्टवर परदेश प्रवासाच्या शिक्क्याचा अट्टहास किती योग्य आहे आपण परदेशी जाऊन भारताच्या विराट संस्कृतीचे अशा रीतीने ‘दर्शन’ घडवणे/ लक्तरे काढणे थांबवू शकतो का आपण परदेशी जाऊन भारताच्या विराट संस्कृतीचे अशा रीतीने ‘दर्शन’ घडवणे/ लक्तरे काढणे थांबवू शकतो का प्रवासाने माणसाच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात, दृष्टी समृद्ध होते, अवघड प्रसंगांना सामोरे जाण्याची सवय होते. पण अशा ‘पर्यटना’तून हे सारे साध्य होईल, असे वाटत नाही.\nपण हे सगळे प्रश्न मलाच पडत असल्यामुळे, यातून उलगडलेली उत्तरे मी महत्त्वाची समजतो. या टूरमधून मला माझ्या आवडी चांगल्यारीत्या कळल्या. अशा पर्यटन कंपनीने काढलेल्या ट्रीपमध्ये मी रमत नाही आणि यापुढे अशा ट्रीपला जाणार नाही आणि म्हणूनच ट्रीपवरून आल्या आल्या काऊचसर्फिग या खऱ्या अर्थाने प्रवास जगणाऱ्यांकरता तयार केलेल्या संकेतस्थळावर मी खाते उघडले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमामा आणि त्याचं गाव\nआम्ही गुहेतून बाहेर येणे म्हणजे चमत्कार, सुटकेनंतर पहिल्यांदाच मुले आली सर्वांसमोर\nदाऊदचा खास मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये थायलंडमध्ये लढाई\nVIDEO – गुहेतून सुटकेनंतरचा त्या मुलांचा पहिला व्हिडिओ आला समोर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/01/blog-post_14.html", "date_download": "2018-08-22T03:03:28Z", "digest": "sha1:KE3WBXIQOJVAJYZTB4XEZQVCQTASHTBM", "length": 6086, "nlines": 70, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: माझ्या लाडक्या लेकींसाठी", "raw_content": "\nतुम्ही डोळे बंद करून काय पाहता रात्रीच्या स्तब्धतेत कोणती स्वप्ने पाहता रात्रीच्या स्तब्धतेत कोणती स्वप्ने पाहता जी स्वप्ने तुम्ही रात्री पाहता ती खरी होत नाहीत, तर पूर्ण जागेपणी जी स्वप्ने पाहिली जातात ती प्रत्यक्षात उतरतात.\nउदाहरणार्थ, पोर्चमध्ये एकटी बसलेली असताना िंकवा इतिहासाच्या तासाला आपले लक्ष आहे, असे दाखवत असताना तुम्ही कोणते स्वप्न पाहत असता अशा स्वप्नांनाच काही अर्थ असतो. त्या शांत वेळेत तुम्ही तुमचे भविष्य पाहत असता आणि ते कसे असेल याचा अंदाज बांधत असता. हे खूप कठीण असते, नाही अशा स्वप्नांनाच काही अर्थ असतो. त्या शांत वेळेत तुम्ही तुमचे भविष्य पाहत असता आणि ते कसे असेल याचा अंदाज बांधत असता. हे खूप कठीण असते, नाही काही वेळा तुम्ही तुमच्यासाठी पाहिलेली स्वप्ने आणि तुमच्यासाठी इतरांनी पाहिलेली स्वप्ने सारखी नसतात.\nपालक, आजी-आजोबा, शिक्षक, प्रशिक्षक, यूथ मिनिस्टर्स, पती – असं वाटतं की, प्रत्येकात तुमचा छोटासा अंश आहे. जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांना तुम्हाला निराश करणे आवडत नाही, तरीही तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक असायला हवे. एक नवा दृष्टिकोन मिळवण्यासाठी हिब्रूज १२:२ वाचा : ‘आपल्या श्रद्धेचा लेखक आणि शिक्षक ज्याने आपल्या आनंदासाठी व्रूâस सहन केला, शरमेचा त्याग केला आणि परमेश्वराच्या िंसहासनाच्या उजव्या हाताला बसला, त्या येशू खिस्तावर आपली नजर खिळू दे.’ येशू खिस्तावर लक्ष वेंâद्रित करणे आवश्यक आहे. येशू खिस्ताने तुमच्यासाठी जे स्वप्न पाहिले आहे, ते साकारण्याऐवजी तुम्ही जर तुमच्यासाठी इतरांनी पाहिलेली स्वप्ने िंकवा अगदी तुमची स्वत:ची स्वप्ने साकारण्याच्या मागे लागलात तर तुम्हाला पूर्ण समाधान कधीच लाभणार नाही.\nज्यांची नजर येशू खिस्तावर खिळलेली असते, त्यांची स्वप्ने आणि उद्दिष्टांचा चिरंतन विजयच होतो, याची खात्री देता येते. नाही, तुम्ही प्रत्येकाचे समाधान करू शकत नाही आणि होय, नंतरच्या काळात तुमच्या आयुष्याला आकार देणारे अनेक मार्गदर्शकही तुम्हाला भेटतील, पण जेव्हा तुम्ही येशू खिस्ताला सर्वाधिक प्राधान्य देता, तेव्हा तुम्हाला माहीत असते, तुम्हीच जेत्या आहात\nमेहता पब्लिशिंग हाऊसचे भारत फोर्ज, बारामती येथे ग्...\nसासवड येथे ग्रंथप्रदर्शन, ३ जाने. ते ५ जाने : रसिक...\nचिकन सूप फॉर द टीनएज सोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-7-dead-accident-near-chalisgaon-77691", "date_download": "2018-08-22T04:06:08Z", "digest": "sha1:OH4J6MCVEORDAI2PYV3UQKXWZGYTBNZ7", "length": 11184, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalgaon news 7 dead in accident near Chalisgaon चाळीसगाव: एकाच कुटुंबातील 7 जणांचा अपघातात मृत्यू | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव: एकाच कुटुंबातील 7 जणांचा अपघातात मृत्यू\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nकुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने त्याला उपचारासाठी चाळीसगावला मॅजिकमधून नेले जात होते. मॅजिकमध्ये सात जण होते. त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलने त्यांच्याच कुटुंबातील दोन जण येत होते. समोरून भरधाव वेगाने येणारी आयशर मॅजिकवर धडकली व तिच्यामागे मोटारसायकलही धडकली. यात मॅजिकमधील पाच व मोटरसायकलवरील दोन जण ठार झाले आहेत.\nचाळीसगाव (जि. जळगाव) : राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वरील रांजणगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक गाडी व मोटारसायकलला समोरून येणाऱ्या आयशरची धडक लागल्याने मॅजिक गाडीतील एकाच कुटुंबातील 7 जण जागीच ठार झाले आहेत.\nकुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने त्याला उपचारासाठी चाळीसगावला मॅजिकमधून नेले जात होते. मॅजिकमध्ये सात जण होते. त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलने त्यांच्याच कुटुंबातील दोन जण येत होते. समोरून भरधाव वेगाने येणारी आयशर मॅजिकवर धडकली व तिच्यामागे मोटारसायकलही धडकली. यात मॅजिकमधील पाच व मोटरसायकलवरील दोन जण ठार झाले आहेत. ही घटना मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.\nमृतात राजेंद्र चव्हाण, नामदेव चव्हाण, सीताबाई चव्हाण, नितेश चव्हाण, पंडित राठोड, मिथुन चव्हाण, शुभम चव्हाण यांचा समावेश आहे. या अपघातामुळे ऐन दिवाळीत बोढरे गावावर शोककळा पसरली आहे.\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nमनोरुग्ण महिलेला मिळाला निवारा\nराजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच...\nदरड कोसळल्याने माळशेज घाट बंद\nओतूर - नगर- कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात सोमवारी (ता. २०) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळताना पाहून टेंपोतील पिता-पुत्रांनी खाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i080114213253/view", "date_download": "2018-08-22T03:42:11Z", "digest": "sha1:BJMXWYTEQ7I5L3MOXW6YMYHSIKOFGXVJ", "length": 10880, "nlines": 110, "source_domain": "www.transliteral.org", "title": "विवेकचूडामणि", "raw_content": "\nगणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|विवेकचूडामणि|\nपरमार्थसाधनाचा उत्तम मार्ग कोणता व आपल्या जन्माचे सार्थक कशा रितीने होऊन अंती आपणास मोक्ष प्राप्ती होईल, हे ज्या विषयाच्या अध्ययनाने समजते त्याला अध्यात्म विषय म्हणतात, आणि याचेच स्पष्टीकरण या ग्रंथातून अत्यंत मनोवेधकपणे मांडलेले आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह १-५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५१-१००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह १०१-१५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह १५१-२०२\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह २०३-२५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह २५१-३००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ३०१-३५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ३५१-४००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ४०१-४५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ४५१-५००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५०१-५५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५५१-५८०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nपिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/rohit-sharma-scored-less-than-300-runs-in-ipl-season-for-the-first-time-1684271/", "date_download": "2018-08-22T04:22:17Z", "digest": "sha1:OYNKZR2TB52WRDQHYR5RX6GK7QAV62U2", "length": 12496, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rohit Sharma scored less than 300 runs in IPL season for the first time | IPL 2018 – ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच रोहितला ‘हे’ जमलं नाही! | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nIPL 2018 – ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच रोहितला ‘हे’ जमलं नाही\nIPL 2018 – ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच रोहितला ‘हे’ जमलं नाही\nयंदाच्या 'आयपीएल'मध्ये एक अशी गोष्ट घडली, जी गेल्या ९ हंगामात रोहितला शक्य झाली होती. मात्र, या हंगामात त्याला ती जमली नाही.\nमुंबई इंडियन्सचा संघ दिल्लीशी पराभूत झाला आणि प्लेऑफ च्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. ३ वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरणाऱ्या गतविजेत्या मुंबईवर यंदाच्या हंगामात साखळी फेरीतच बाद होण्याची नामुष्कीओढवली. मुंबईच्या पराभवाची अनेकांनी अनेक कारणे सांगितली. त्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म.\nरोहित शर्माने पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवला. मुंबईचे कर्णधारपद भूषवताना त्याने अनेक निर्णय घेतले. पण त्याची फलंदाजी मात्र म्हणावी तशी बहरली नाही. आणि त्यामुळेच यंदाच्या आयपीएलमध्ये एक अशी गोष्ट घडली, जी गेल्या ९ हंगामात रोहितला शक्य झाली होती. मात्र, या हंगामात त्याला ती जमली नाही.\nरोहित शर्माने यंदाच्या हंगामात एकूण १४ सामने खेळत २८६ धावा केल्या. पण हे त्याचे प्रयत्न मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी फारच तोकडे पडले. इतकेच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासात प्रथमच त्याने एका हंगामात ३००पेक्षा कमी धावा केल्या. रोहितचा आयपीएलमधील इतिहास पाहता त्याने हा हंगाम वगळता प्रत्येक हंगामात ३००हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र या हंगामात त्याला ३००हून धावा करणं जमलं नाही.\nरोहितच्या फॉर्मचा फटका साहजिकच संघालाही बसला. संपूर्ण हंगामात कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी त्याला फारशी करता आली नाही. आव्हानाचा पाठलाग करताना तर त्याने अतिशय खराब फलंदाजी केली. याचाच फटका संघाला बसला आणि गतविजेता संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’….विराट कोहलीचे शिखर-पंतला चॅलेंज\nमित्रमंडळींना जमवून करुणानिधी पाहायचे धोनीचा सामना…\nInd vs Eng 3rd Test : ‘बुमरा का हमला’; भारत विजयापासून १ पाऊल दूर…\nमी कसोटीत सलामीला येण्यासाठी तयार, ‘हिटमॅन’ रोहितचं सूचक वक्तव्य\nAsia Cup 2018 : सलग दोन दिवस खेळल्याने मरायला होत नाही, डीन जोन्सची भारतीय संघावर टीका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/surrounding-time-period-and-writer-1197071/", "date_download": "2018-08-22T04:22:12Z", "digest": "sha1:CVQJQ3N5TXM5HA6TXEL5O6WMLGENXVU5", "length": 63119, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भवताल आणि ‘भूमि’का | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१५ »\nलेखक ज्या काळात वावरतो त्या काळाचा त्याच्यावर मोठा प्रभाव असतोच.\nकाळ जे गुंते निर्माण करून ठेवतो, ते सगळ्यांच्या वाटय़ाला सारखे येतील असे नाही. लेखक आपल्या कुवतीनुसार हे गुंते उकलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पुढय़ातला जो काळ आहे त्याला तो सामोरा जातो. हा काळाचा तुकडा त्याला पुरेपूर आकळला आहे असेही नसते. लेखक त्याच्या परीने हा काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याची नजर तल्लख आणि तीक्ष्ण- त्याला या काळाचे तरंग टिपता येतात.\nलेखक ज्या काळात वावरतो त्या काळाचा त्याच्यावर मोठा प्रभाव असतोच. कितीतरी गोष्टी काळच जन्माला घालतो. हा काळ सरसकट सारखा असत नाही. म्हणजे सगळ्यांच्या घडय़ाळात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणीच काटे असतील; पण म्हणून सगळ्यांच्या वाटय़ाला आलेला काळ सारखा नसतो. या धावणाऱ्या काळात आपण नेमके कुठे आहोत, हे महत्त्वाचे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यावर एखादे झाड असते, एखादा बारका जीव त्या प्रवाहात गटांगळ्या खात खात आपल्या अस्तित्वासाठीची धडपड करीत प्रवाहासोबत वाहत जातो. प्रवाहात चिवट अशा प्रकारचे लव्हाळे तग धरून असते. अगदी तळाशी गुळगुळीत झालेला गोटा अधूनमधून आपली जागा सोडत घरंगळत असतो. कोणी तग धरतो, कोणी बुडतो, कोणी वाहत जातो, आणि कोणावर या प्रवाहाचा काहीच परिणाम होत नाही. काळाचेही असेच आहे. काळ जे गुंते निर्माण करून ठेवतो, ते सगळ्यांच्या वाटय़ाला सारखे येतील असे नाही. लेखक आपल्या कुवतीनुसार हे गुंते उकलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पुढय़ातला जो काळ आहे त्याला तो सामोरा जातो. हा काळाचा तुकडा त्याला पुरेपूर आकळला आहे असेही नसते. लेखक त्याच्या परीने हा काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याची नजर तल्लख आणि तीक्ष्ण- त्याला या काळाचे तरंग टिपता येतात. आपल्या समोर काही घडत आहे आणि आपण त्याच्या नोंदी करीत आहोत, असे थोडेच असते किंवा एखादे चित्र आपण तपशीलवार पाहत आहोत आणि नंतर त्याचे वर्णन आपल्याला करायचे आहे, असेही काही सुविहित आकलन काळाच्या बाबतीत नसते. जेव्हा काळ धावतो तेव्हा कोणाला उसंत असते प्रत्येक क्षणाची नोंद करण्याची किंवा एखादे चित्र आपण तपशीलवार पाहत आहोत आणि नंतर त्याचे वर्णन आपल्याला करायचे आहे, असेही काही सुविहित आकलन काळाच्या बाबतीत नसते. जेव्हा काळ धावतो तेव्हा कोणाला उसंत असते प्रत्येक क्षणाची नोंद करण्याची बऱ्याचदा लेखक सावरतो तो ‘घडून गेल्यानंतर’ बऱ्याचदा लेखक सावरतो तो ‘घडून गेल्यानंतर’ जसा कुठूनतरी भिरकावलेला दगड एखाद्या मुक्या जिवाला लागतो आणि त्याच्या कलकलाटाने आपले लक्ष वेधले जाते. मग आपला शोध सुरू होतो. दगड कुठून आला असणार जसा कुठूनतरी भिरकावलेला दगड एखाद्या मुक्या जिवाला लागतो आणि त्याच्या कलकलाटाने आपले लक्ष वेधले जाते. मग आपला शोध सुरू होतो. दगड कुठून आला असणार तो कोणी मारला असणार तो कोणी मारला असणार ज्या काळात आपण वावरतो त्या काळाच्या लेखी आपले अस्तित्व ते कितीसे ज्या काळात आपण वावरतो त्या काळाच्या लेखी आपले अस्तित्व ते कितीसे त्या काळाची कवेत घेण्याची अजस्र ताकद आणि व्यक्ती म्हणून असलेले आपले क्षुद्रपण यांचा मेळ कसा लावायचा त्या काळाची कवेत घेण्याची अजस्र ताकद आणि व्यक्ती म्हणून असलेले आपले क्षुद्रपण यांचा मेळ कसा लावायचा तरीही लेखक आपल्या परीने, आपल्या कुवतीने काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो.\nया काळात वावरताना आपला जो भवताल असतो, तोही लेखकाच्या एकूण निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या भोवती जे घडते ते वास्तव, आपल्या उघडय़ा डोळ्यांना दिसते ते वास्तव, आपण कानोकानी ऐकलेले, कुणीतरी सांगितलेले वास्तव व आपण कल्पना करत असलेले वास्तव.. वास्तवाच्या अशा कितीतरी परी ‘वास्तव’ हा साहित्यात सदैव वापरला जाणारा शब्द. वास्तवाचे प्रतििबब साहित्यात किती, हा तसा नेहमी विचारला जाणारा प्रश्न. ‘साहित्य हा समाजजीवनाचा आरसा आहे,’ असे त्या अनुषंगानेच बोलले जाते. एखादा लेखक ज्या काळातला आहे, त्या काळातले समाजजीवन कसे होते, हे पाहायचे असेल तर त्या लेखकाचे साहित्य वाचा, असे सांगितले जाते. वास्तवाचा साहित्याशी संबंध आहेच; पण हे वास्तव साहित्यात जसेच्या तसे येत नाही. जेव्हा एखादी कलाकृती थेट, प्रत्ययकारी, अस्सल जीवनदर्शन घडवणारी आहे असे म्हटले जाते; तीसुद्धा वास्तवाची जशीच्या तशी नक्कल करणारी नसते. लेखकाच्या अवतीभोवती असंख्य घटना रोज घडतात. त्याच्यावर या घटनांचे पडसाद येऊन आदळतात. ज्या भूमीवर तो उभा असतो तिथे सतत काही ना काही घडतच असते. तरीही ते सगळेच लेखकापर्यंत- म्हणजे त्याच्या आतपर्यंत पोहोचते असे नाही. त्याला भिडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्याच त्याचा कायम पिच्छा करतात. वास्तवातले जे संदर्भ त्याला विद्ध करून सोडतात, घायाळ करतात, अशाच संदर्भाचा काला त्याच्या मस्तकात होतो. हे संदर्भ आणि तपशील जसेच्या तसे उमटत नाहीत. लेखकाच्या अंत:करणापर्यंत यातले मौलिक झिरपत जाते. वास्तवातल्या जंत्रीचे आंतरिकीकरण करूनच कोणतीही कलाकृती जन्म घेते. वास्तवातले चिमूटभर तपशील घेऊनही लेखक आपली स्वत:ची एक अख्खी कल्पित वास्तू उभी करू शकतो. आणि इथेच त्याचा कस लागतो. अन्यथा रोजच्या घटना-घडामोडींच्या वास्तवाचे तपशील देणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये आणि साहित्यात कोणताच फरक करता येणार नाही. कारण वृत्तपत्रातून जे उमटते तेही समाजजीवनाचेच प्रतििबब असते.\nआजचे वास्तव स्थितीशील नाही. ते निर्वकिारपणे पाहावे इतके थंडही नाही. या वास्तवाचा चेहरा निर्दयी, भेसूर आणि भक्ष्याला गिळंकृत करण्यासाठी वासलेल्या कराल जबडय़ाप्रमाणे आहे. यात भक्ष्यस्थानी कोण तर जबडय़ात घेण्याआधी एखाद्या श्वापदाने पायाखाली किंवा पंजाखाली घेताना ज्यांचा आवाजही उमटणार नाही असे सगळेच. मी ज्या वास्तवाच्या तुकडय़ावर उभा आहे ते वास्तव संभ्रमित करणारे आहे. वरकरणी ते लोभस, िहदकळणारे, मायावी आणि फेसाळल्याप्रमाणे वाटत असले, तरीही त्याच्या बुडाशी असलेला गाळ अस्वस्थ करणारा आहे. जी प्रचंड गती या जगण्याला लाभली आहे ती उतारावरून सुसाट घरंगळणाऱ्या एखाद्या दगडी शिळेप्रमाणे आहे. ही गती आणि भोवती चिरफळ्या करून टाकणारे वास्तव. एकात एक अनेक गोष्टींची सरमिसळ. कशाचा संबंध कशाशीही आणि कुठपर्यंतही. म्हणजे आता एखाद्या छोटय़ा गावातही महानगरात धुमाकूळ घालणारे गाणे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘एंट्री’ करणार. गणेशोत्सवाच्या काळात ‘शांताबाई’पासून ‘कल्लोळाचं पाणी’पर्यंतची गाणी रात्रंदिवस वाजणार. रात्री उशिरापर्यंत पोरं गणपतीपुढं बेभान होऊन कसलातरी उन्माद संचारल्यागत नाचणार. शक्यतो शेजारीपाजारी कुणीच कुणाला काही बोललेले ऐकूजाणार नाही, एवढा आवाज या गाण्यांचा. हा गणपतीचा सगळा खर्च गावातला एखादा पुढारी करणार. तरुणांचे टोळके कायम हाताशी राहावे म्हणून सगळा खर्च उचलणारा तो पुढारी हा पसा दुसऱ्याच्याच खिशातून खर्च करणार. तो गावातल्याच रेशन दुकानदाराला किंवा गुत्तेदाराला सांगणार. आणि मग हा रेशन दुकानदार अख्ख्या गावाच्या धान्याचा काळाबाजार करणार. त्याने एवढा खर्चाचा भार उचलला की त्याला बाकीच्या चोरवाटा मोकळ्या तर जबडय़ात घेण्याआधी एखाद्या श्वापदाने पायाखाली किंवा पंजाखाली घेताना ज्यांचा आवाजही उमटणार नाही असे सगळेच. मी ज्या वास्तवाच्या तुकडय़ावर उभा आहे ते वास्तव संभ्रमित करणारे आहे. वरकरणी ते लोभस, िहदकळणारे, मायावी आणि फेसाळल्याप्रमाणे वाटत असले, तरीही त्याच्या बुडाशी असलेला गाळ अस्वस्थ करणारा आहे. जी प्रचंड गती या जगण्याला लाभली आहे ती उतारावरून सुसाट घरंगळणाऱ्या एखाद्या दगडी शिळेप्रमाणे आहे. ही गती आणि भोवती चिरफळ्या करून टाकणारे वास्तव. एकात एक अनेक गोष्टींची सरमिसळ. कशाचा संबंध कशाशीही आणि कुठपर्यंतही. म्हणजे आता एखाद्या छोटय़ा गावातही महानगरात धुमाकूळ घालणारे गाणे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘एंट्री’ करणार. गणेशोत्सवाच्या काळात ‘शांताबाई’पासून ‘कल्लोळाचं पाणी’पर्यंतची गाणी रात्रंदिवस वाजणार. रात्री उशिरापर्यंत पोरं गणपतीपुढं बेभान होऊन कसलातरी उन्माद संचारल्यागत नाचणार. शक्यतो शेजारीपाजारी कुणीच कुणाला काही बोललेले ऐकूजाणार नाही, एवढा आवाज या गाण्यांचा. हा गणपतीचा सगळा खर्च गावातला एखादा पुढारी करणार. तरुणांचे टोळके कायम हाताशी राहावे म्हणून सगळा खर्च उचलणारा तो पुढारी हा पसा दुसऱ्याच्याच खिशातून खर्च करणार. तो गावातल्याच रेशन दुकानदाराला किंवा गुत्तेदाराला सांगणार. आणि मग हा रेशन दुकानदार अख्ख्या गावाच्या धान्याचा काळाबाजार करणार. त्याने एवढा खर्चाचा भार उचलला की त्याला बाकीच्या चोरवाटा मोकळ्या ‘कल्लोळ्याच्या पाण्या’वर नाचणाऱ्यांना याचे भान नाही असे कसे म्हणता येईल ‘कल्लोळ्याच्या पाण्या’वर नाचणाऱ्यांना याचे भान नाही असे कसे म्हणता येईल एखाद्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू. खर्च कोणाचा एखाद्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू. खर्च कोणाचा त्याच गावातून नदीपात्रात बेफाम वाळू उपसणाऱ्या आणि प्रचंड कमाई करणाऱ्या एखाद्या ठेकेदाराचा त्याच गावातून नदीपात्रात बेफाम वाळू उपसणाऱ्या आणि प्रचंड कमाई करणाऱ्या एखाद्या ठेकेदाराचा वाळूचा उपसा रात्रंदिवस सुरू आणि गावात हरिनामाचा गजरही अहíनश. सात दिवस विणा खाली ठेवायची नाही आणि मंदिराच्या सभागारातल्या खुंटीलाही टांगायची नाही. अख्खे गाव हरिनामात तल्लीन. रात्रंदिवस चालू असलेल्या वाळूउपश्याने रस्त्यांची चाळण झालेली. एखादी खेडय़ातली बाई प्रसूतीसाठी तालुक्याच्या गावी न्यायची म्हटले तर वाटेतच बाळंत होण्याची भीती. अशा सलणाऱ्या, खुपणाऱ्या कित्येक बाबी एकात एक मिसळलेल्या आहेत.\nमहापुरुषांची जयंती शाळेत साजरी करताना पेटवलेली अगरबत्ती विझवून लगेच पुढच्या कार्यक्रमात लावण्यासाठी शिल्लक ठेवली पाहिजे असा दंडक घालणारे संस्थाचालक, येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून तोडपाणी करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवलेले दलाल, देवस्थानच्या जमिनीवर वेटोळा करून तीर्थक्षेत्राचा विकास करू पाहणारे ‘विश्वस्त’, मोकळ्या जमिनी घशात घालण्यापासून ते जुगार अड्डे चालवण्यापर्यंतचे अंगीकृत उद्योग बाळगणारे आणि त्यासाठी गुंड पोसणारे पुढारी, सावकारी ते प्लॉटिंगच्या धंद्यापर्यंत आणि ‘केबीसी’सारख्या घोटाळेबाज सापळ्यात अज्ञ लोकांना अडकवण्यापर्यंतच्या कामात जीव झोकून देणारे गुरुजी, लोकशाही व्यवस्थेतही सर्वाधिक चढी बोली बोलून सरपंचपद मिळवण्यासाठी खेळली जाणारी स्पर्धा, शाळेतला तांदूळ सरळ दुकानावर जाईल यासाठी कार्यरत असलेली साखळी.. अशा अनेक तपशिलांनी हे वास्तव गरगरून, भोवंडून टाकणारे आहे. यात सर्वसामान्य माणूस हतबल, मूक आहे. याचा परिणाम लेखकावर, त्याच्या संवेदनशीलतेवर होतोच.\nआपला काळ आणि आपला भवताल यातले आशयद्रव्य घेऊनच लेखकाला रचनेचे शिल्प साकारावे लागते. मस्तकातला सगळा ऐवज घेऊन तो जेव्हा लिहायला बसतो तेव्हा केवळ अक्षरेच झरतात असे नाही, त्याच्या उरातूनही काहीतरी झरत असते, पाझरत असते. हा निचरा जितका सघन, तितकी रचना जिवंत होत जाते. अशावेळी बाहेर पडण्यासाठी उत्सुक असलेले अक्षरांचे जत्थेच्या जत्थे ओसंडून धावू लागतात. हा वेग अनावर असतो. वास्तवाचे प्रकटीकरण म्हणजे ‘हे असे असे आहे’ असे सांगणे नव्हे, किंवा ‘जसेच्या तसे सांगणे’ही नव्हे. प्रत्यक्षात उघडय़ा डोळ्यांना दिसणाऱ्या वास्तवापेक्षा या वास्तवाला प्रभावित करणारे, त्यावर दाब टाकणारे आणि अदृश्य पातळीवर असलेले वास्तव जास्त सामथ्र्यवान असते. ते सूक्ष्मपणे हेरण्याची अंतर्दृष्टी लेखकाकडे असायला हवी. एखाद्या व्यक्तीचे वर्तन दिसू शकते, तिच्या हालचाली, देहबोली असे सगळे काही दिसेल. पण त्या व्यक्तीचे मनोव्यापार कसे दिसणार तिथपर्यंत लेखकाला पोहोचावे लागते. खूप खोलवर खणत गेल्याशिवाय हा शोध पुरा होत नाही. हा शोध म्हणजेच माणूस समजून घेण्याचा शोध. कधीकाळी सुष्ट-दुष्ट अशा प्रवृत्तींच्या संघर्षांत माणसांची ढोबळ वर्गवारी करणारे साहित्य होते. काळ्या-पांढऱ्या रंगात या व्यक्तिरेखा रंगवल्या जात. प्रत्यक्षात जीवन इतके साधे-सरळ कधीच नसते. त्यातली व्यामिश्रता समजून घेणे व त्याचे सर्जनात रूपांतर करणे, हे एक मोठे आव्हान असते. प्रत्यक्षातले वास्तव जेव्हा लेखक अनुभवतो तेव्हा त्याची दृष्टी या वास्तवाला वारंवार तपासत राहते. हे एक जग लेखकासमोर असते; ज्या जगात तो एक पात्र म्हणूनही जगत असतो. याखेरीज लेखकाचे स्वत:चेही एक जग असते. या जगात तरी तो त्याच्यापुरती अनियंत्रित सत्ता हाताळत असतो. या जगातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे वर्तनव्यवहार, क्रिया-प्रतिक्रिया या साऱ्यांवर त्याची मालकी असते. पण हेही एका मर्यादेतच खरे आहे. बऱ्याचदा लेखकाच्या डोक्यात वेगळेच असते आणि प्रत्यक्ष लेखनाची सुरुवात होते तेव्हा वेगळेच काहीतरी लिहून होते. त्याने निर्माण केलेली पात्रे ही जणू त्याची मुभा घेऊनच मोकळेपणाने वागू लागतात. कालांतराने स्वत: विकसित होण्याची दिशा निश्चित करू पाहतात. हे पवित्रे लेखकालाही दिङ्मुढ करणारे असतात. असे झाले तरच ही लेखकाने निर्माण केलेली ‘प्रतिसृष्टी’ आहे असे मानता येईल. आपल्या भोवतालातले जगणे एखाद्या कलाकृतीत आणतानाचा हा प्रवास लेखकाचा कस पाहणारा असतो. ‘माझ्या डोळ्यांना तर खूप दिसते आहे, पण जे दिसते ते सारेच मला जसेच्या तसे मांडायचे नाही. मला वेगळे काहीतरी सांगायचे आहे..’ हा विचार निर्मितीच्या केंद्रस्थानी असतो.\nपत्रकार म्हणून अनेक घटना, प्रसंग मी दररोज पाहतो. संवेदनशीलतेला आवाहन करणाऱ्या आणि आस्थेच्या व्यूहात शिरणाऱ्या त्यातल्या काही घटना असतात. दुष्काळाचे वार्ताकन करताना एका महिलेची भेट झाली होती. जिने रोजगारासाठी कुटुंबासह गाव सोडले. काम तर मिळालेच नाही; पण शेतमालकाशी झटापट झाल्यानंतर घरच्यांची ताटातूट झाली आणि तिला परत स्वत:च्या गावी येण्यासाठी चौदा दिवसांची पायपीट करावी लागली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा मी हादरून गेलो होतो. या घटनेवर त्यावेळी काही बातम्याही केल्या. पण भेट झाल्यापासून ती बाई काही डोक्यातून जाता जात नव्हती. सतत डोक्याला काहीतरी कुरतडत होते. आणखी खूप काही या बाईमध्ये होते. एवढे सोसूनही तिच्यातला चिवटपणा कायम होता. दु:खाचा अटळ आणि निमूट स्वीकार करण्याचे समंजसपण तिच्यात होते. वेळप्रसंगी नवऱ्यालाही धीर देत पुन्हा उभे राहण्याचा ठाम निर्धार तिच्या ठायी होता. आपल्यावर बेतलेला, गुदरलेला प्रसंग उकलून सांगण्याची शैली होती. आणि जणू काही घडलेच नाही, अशी मनाची समजूत करीत पुन्हा रोजच्या जगण्यातल्या संघर्षांला सामोरे जाण्याचे सहजपणही होते. लेखक म्हणून मला या बाईने भयंकर अस्वस्थ केले. हे अस्वस्थपण आपल्याला कशाचा तरी दंश झाला आहे आणि ती ठणक काही केल्या जात नाही, या प्रकारचे होते.\nमी स्वत: लहान असताना आग्यामोहोळाने एका माणसाचा पिच्छा केल्याचे पाहिले होते. मी वडिलांसोबत तेव्हा तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजाराला गेलो होतो. तो प्रसंग आजही डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. हा माणूस इकडे घुसू की तिकडे- असे करत सरावैरा धावत होता. त्यावेळी गर्दीतले कोणीतरी म्हणाले होते, ‘आता याची सुटका नाही. यानं पाण्याच्या हौदात जरी उडी मारली तरी या माश्या याच्या डोक्यावर घोंगावत राहणार.’..लिहिणाऱ्याची गत याहून निराळी नसते.\nत्या बाईची गोष्ट खूप काळ माझ्या मनाला पिळवटून टाकीत होती. त्यातूनच ‘डंख’ ही गोष्ट मी लिहिली. कथेचा नायक एक कार्यकर्ता आहे. जेव्हा ही बाई आपल्या नवऱ्यासोबत येऊन कार्यकर्त्यांला आपली वेदना सांगते, तेव्हा हा कार्यकर्ता तिच्या दु:खाने तर हादरतोच; पण ते सांगणाऱ्या बाईची शैलीही त्याच्यावर विलक्षण छाप पाडते. जी आच तिला लागली, त्यातली तडफड बाईच्या सांगण्यातून कुठेच व्यक्त होत नाही. या बाईच्या सोसण्याच्या बुडाशी असलेला दु:खाचा अनाहत नाद या कार्यकर्त्यांलाही विकल करतो. पुढे गोष्ट त्या बाईपुरतीच मर्यादित राहत नाही. हा कार्यकर्ता असलेला नायक जेव्हा आजारपणात स्वत:च्या गावी जातो तेव्हा आपल्या जवळच्याच नात्यातल्या मुलीला आपली आई शेतात राबवून घेत असल्याचे पाहतो. राबायला आलेली मुलगी ही नायकाच्या मावसबहिणीचीच असते. तिच्यासोबत तिची आणखी एक मत्रीण. कथेतल्या नायकाची गत पुन्हा आग्यामोहोळ पाठीशी लागलेल्या त्या माणसासारखीच. म्हणजे तो गावी आला तरीही त्याला आपल्या पायाखालीच काहीतरी जळते आहे असे वाटू लागते. बाईच्या दु:खाची ठणक घेऊन तो गावी येतो, तर इथेही स्वत:च्याच शेतात मुलीचं राबणं पाहतो. ‘पोरी नादावल्यासारखं काम करतात. बाकीच्या मजूर बायकांसारखी टंगळमंगळ करत नाहीत..’ हे या नायकाला त्याची आईच सांगते. कथेत हे सगळे कलात्म अंगाने येते. पण प्रत्यक्षात त्यात शोषणाचेच स्तर उलगडत जातात. ‘झाकण उघडल्याबरोबर दम कोंडून टाकणारी वाफ बाहेर येईल असे सगळे काळजात साठवून कशा जगतात या बाया’ असा प्रश्न नायकाला त्या बाईच्या अनुषंगाने सुरुवातीला पडलेला असतो. शेवटी त्याच्या लक्षात येते- ही गोष्ट फक्त एकटय़ा त्या बाईची नाही; शाळकरी वयात आई ज्यांना राबवून घेते अशा पोरींचीही आहे. कथेतला नायकच शेवटी आवेगाने काही लिहू पाहतो आणि एका असह्य तापातून सुटण्याचा रस्ता त्याला दिसू लागतो. सुरुवातीला आपल्याला जो डंख बसलेला आहे त्याची ठणक आता उतरत चालली आहे असे त्याला वाटू लागते.\nअसे सूक्ष्म पातळीवर जाणवणारे, तर कधी अदृश्य असणारे शोषण नेहमीच कुठे ना कुठे डोळ्यातल्या कुसळाप्रमाणे सलत असते. त्याच्याकडे मी केवळ कुठल्यातरी पात्राचे अटळ भागधेय म्हणून बघत नाही. किंवा पृष्ठस्तरावर जे दिसते तेवढेच टिपणे हेही मला पुरेसे वाटत नाही. जमिनीच्या पोटात वाहणारे पाण्याचे झरे या पृष्ठस्तरावरून दिसत नाहीत, पण हे प्रवाह आणि त्याची खळखळ यांचा कायम शोध घ्यावासा वाटतो. प्रत्येक वेळी या शोषणाची रीत वर्गसंघर्षांचीच असेल असे नाही. ती अगदी गावात एखाद्या कुटुंबाकडे एकवटलेल्या सत्ता-संपत्तीच्या हव्यासातून जन्माला आलेलीही असू शकते.\nमाझ्या ‘चिरेबंद’ या कथेचा नायक प्रसाद हा २०-२२ वर्षांचा तरुण आहे. गावी त्याचा मोठा वाडा आहे. तिथे फक्त त्याची आजी राहते. वडिलांच्या सांगण्यावरून तो आपल्या मूळ गावी आलेला आहे. या प्रसादचे आजोबा सावकारी करायचे. त्यांनी अनेकांच्या जमिनी गिळलेल्या आहेत. अनेक जमिनींचे खटले अजूनही चालू असतात. अशाच एका जमिनीच्या वादातून प्रसादच्या आजोबांचा खून झालेला आहे. पण पुढे हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या लढय़ातील एक हुतात्मा स्वातंत्र्यसनिक अशी ओळख प्रसादच्या आजोबांची होते. त्यांच्या पश्चात आजीला पेन्शनही मिळते. प्रसादला स्वत:च्या आईकडून आणि गावात आल्यानंतर काही लोकांकडून हे सारे संदर्भाचे धागे कळू लागतात. त्याची आजी चिरेबंदी वाडा सोडत नाही. ती चिवट आहे. नवऱ्याने शोषणातून हा जमीनजुमला मिळवला आहे याची तिला कल्पना आहे. ही आजीसुद्धा एकाकी, तरीही चिरेबंद. प्रसादला मात्र हा पिढीजात वारशाचा वाडा, जमीनजुमला या कशाशीही नाते जोडून घ्यावेसे वाटत नाही. हे सारे शोषणातून एकवटलेले आहे, असे तो फक्त कुठे म्हणत नाही; पण हळूहळू तशी त्याची धारणा होते. काही मोजके दिवस थांबल्यानंतर तो एके दिवशी त्या वाडय़ातून बाहेर पडतो.\n..एखादा अनुभव सुचल्यानंतर कथेत येणाऱ्या प्रतिमांची मांडामांड, निवेदनाची पद्धत, भाषेचा वापर अशा अंगाने विचार करावा लागतो. या साऱ्या आशयाचे वाहकत्व भाषेलाच करावे लागते. अशावेळी अनुभव ज्या जातकुळीचा आहे त्या प्रतीची भाषा वापरावी लागते. ‘चिरेबंद’सारख्या कथेत निवेदनाची लय संथ पावसाच्या झडीसारखी आहे. काही वेगळ्या, वेधक प्रतिमा कथेत येतात. एका शेतात शेतकरी नांगरणी करीत असतो. त्याच्या नांगराचा फाळ खाली जमिनीत सोन्याच्या हंडय़ाला तटतो. हंडय़ाच्या खणकन् आवाजाने शेतकरी चमकतो. खाली वाकून हंडय़ाला हात लावतो तर भलीमोठी घंटा असलेला पांढरा नंदी शेतकऱ्याच्या मागे लागतो. शेतकरी जीव वाचवण्यासाठी ठेचकाळत, अडखळत शेताच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला तो नंदी दिसत नाही. अप्रत्यक्षपणे का होईना, पण या ठिकाणी अघोरी संपत्तीचे सूचन केले जाते. पुढे ही पांढऱ्या नंदीचीच प्रतिमा कथेच्या शेवटी येते. प्रसाद वाडय़ाबाहेर पडताना आजी चिवटपणे वाडय़ातच बसलेली आहे. ‘कुणीतरी ढकलून दिल्यागत मी दरवाजाबाहेर पाऊल टाकलं आणि पांढरा नंदी पाठीमागं लागल्यासारखा वेगानं पायऱ्या उतरत खाली आलो..’ या शब्दांत प्रसादचे निवेदन संपते.\nवास्तवाला कलात्मक रूप देताना असंख्य प्रतिमा, प्रतीके, लोककथेतून झिरपत आलेले संदर्भ असे सारे काही गोळा होते. अनुभवाचा ‘कलावस्तू’पर्यंतचा प्रवास हा असा अनेक गोष्टींचा स्वीकार करीतच होतो. जेव्हा लोक गोष्टी सांगायचे तेव्हाही कल्पनाशक्तीची अफाट ताकद होतीच. त्याआधारेच वास्तवाला कथनमूल्य प्राप्त झालेले होते. ही एकच अशी गोष्ट होती, की जिथे जगण्यातले अभाव भरून निघतील आणि व्यक्ती म्हणून असलेल्या दुबळेपणावर मात करून कल्पनेने काही काळ का होईना, पण एक मनोराज्य उभे करता येईल. आज आपण जादुई वास्तववादाबद्दल बोलत असलो तरीही आपले कथनपरंपरेतले भाषिक पूर्वसंचित पाहिले तर वास्तव सरधोपटपणे सांगण्याची रीत आपल्याकडे कधीही नव्हती, हे आपल्या ध्यानी येईल. सगळी कामांची आवराआवर झाल्यानंतर बाहेर पटांगणात झोपताना गोष्टी सांगण्याची परंपरा होती. वैशिष्टय़पूर्ण अशा गोष्टी सांगणारी काही माणसे गावात असायची. एका रात्रीत पूर्ण होणार नाहीत आणि सलग काही दिवस ऐकवल्या जातील अशा गोष्टी सांगणारी काही माणसेही मी पाहिली आहेत. कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव देऊन आपल्या जगण्यासाठी बळ पुरविणारा निवारा शोधणे आणि रोजचे जगणे सुसह्य करणे, या प्रकारची ही रीत आहे. चमत्कृतीपूर्ण, अद्भुत नवलाईने या कष्टप्रद आणि अभावग्रस्त जगण्यातली पोकळी भरून काढणे, या गोष्टीची आपल्याकडे मोठी परंपरा आहे.\nआधी मिळेल ते पोटात ढकलायचे आणि नंतर पुन्हा रवंथ करत बसायचे, असा प्रकार अनुभव घेण्याच्या पद्धतीतही असतो. भवतालातल्या घटनांची पहिली नोंद ही अशीच असते. पुढच्या टप्प्यात लेखक त्यावर काम करीत असतो. गवसलेल्या, हाती आलेल्या धाग्यांचे विणकाम त्याला करावे लागते. अगदी सुरुवातीला फक्त कच्चा सांगाडा दिसू लागतो. या सांगाडय़ात प्राण भरण्याचे काम लेखकालाच करावे लागते.\nआपण ज्या भवतालात वावरतो त्या भवतालाशी आपले एक नाते जोडलेले असते. ते जसे आपण समाजशील प्राणी आहोत म्हणून व्यक्तींशी, समाजाशी जोडलेले असते, तसेच ते निसर्गाशीही जोडलेले असते. हा निसर्गही आपल्यावर परिणाम करीत असतो. जी माणसे आपल्या जगण्याच्या परिघात येतात त्या माणसांचे जीवनव्यवहार, त्यांची स्वप्ने, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांच्या हर्ष-खेदाच्या जागा अशा सगळ्याच गोष्टींकडे लेखक कमालीच्या औत्सुक्याने पाहतो. माणूस समजून घेण्याची त्याची असोशी त्याच्यात सदैव प्रबळ असते. जे नवे, वैशिष्टय़पूर्ण आहे ते लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. त्याला काही सुचते तेव्हा तो त्या सुचण्याच्या िबदूजवळ स्थिर राहत नाही. तेथून त्याचा नवा प्रवास सुरू होतो. घटना-घटितांचे कंगोरे तो तपासत जातो. जे आपल्याला गवसले आहे त्याची अभिव्यक्ती ही लेखकाच्या दृष्टीने एक जोखीमच असते. कारण या ठिकाणी तो स्वत:लाच पणाला लावत असतो. अनुभव शब्दात बांधतानाची त्याची धडपड विलक्षण जीवघेणी आणि तगमग सहन करायला लावणारी असते. अशावेळी आपल्याकडे नेमक्या शब्दांची समृद्धी किती, यावर बरेच काही अवलंबून असते. लेखकाने जे शब्द कमावलेले असतात ते शब्दकोशातून नव्हे; जगण्यातूनच ते आलेले असतात. कुठून कुठून त्याने ही शब्दांची सामग्री जमवलेली असते. झाडांचा अवघा घनगर्द पर्णसंभार आपल्याला दिसतो, पण त्याच्या मुळांनी मातीतून शोषलेले जे अन्नद्रव्य आहे त्यालाच त्याचे श्रेय जाते. लेखकाला भाषेचे हे संचित समाजजीवनातूनच मिळते.\n‘खुंदळन’ या गोष्टीत अशी वेगळी, समाजजीवनातून आलेली, ठसठशीत अशी भाषा वापरण्याचा प्रयोग मी केला आहे. विचारनिष्ठेपासून ढळलेल्या आणि अपराधभावाने ग्रासलेल्या एका कार्यकर्त्यांचे भावविश्व या कथेत येते. कथेच्या सुरुवातीला बियाच्या कणसाची प्रतिमा येते. जेव्हा दुष्काळ पडलेला असतो तेव्हा काही वेळा लोकांची आतडी खरकटी होण्यासाठीसुद्धा अन्न मिळत नव्हते- असे संदर्भ आपल्याला इतिहासात सापडतात. अशावेळी पुढच्या काळात ज्वारीपेरणीसाठी लोकांनी काही कणसं जपून ठेवलेली असतात. आज खायला काही नाही, मग आता हीच ज्वारी दळून खावी असा विचार त्यावेळी लोकांनी केला नाही. जे पुढच्या काळासाठी पेरणीकरता जपून ठेवायचे आहे ते आज कितीही वाईट वेळ आली तरीही दळून खायचे नाही, हा शिरस्ता पाळण्यामागे एक मूल्यविचार आहे. आपण सत्त्व राखणारे बियाचे कणीस होतो, आता आपणही जात्यातून भरडून निघालो, आपले पीठ झाले आहे, आता कुणीही आपल्याला मळणार, ही भावना त्या विचारनिष्ठेपासून ढळलेल्या नायकाला सारखी छळत असते. कुठल्या कुठल्या प्रतिमांनी त्याचा हा अपराधभाव ठळक होत जाईल याचा विचार केल्यानंतर काही प्रतिमा सापडू लागतात. ‘टिचरीगोटी’सारखी प्रतिमा. गोटय़ा खेळणारी लहान मुले ‘टिचरीगोटी’ डावात घेत नाहीत. त्या कार्यकर्त्यांचे ते टिचलेपण त्यातून उठावदार होते. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये या कार्यकर्त्यांचा उल्लेख एके ठिकाणी ‘उकळलेली पत्ती’ असा होतो. म्हणजे ज्याचा वापर झालेला आहे. आता त्याच्यात तडफ नाही आणि रगही नाही असे त्यातून ध्वनित होते. अशा वेगवेगळ्या प्रतिमा, उपमांच्या माध्यमातून हा अनुभव आकाराला येत होता. कधीकाळी लोकांमध्ये रमणाऱ्या या कार्यकर्त्यांला त्या अपराधीपणातून आलेले एकाकीपणही आहे. जत्रेत नेणत्या मुलाचं बोट सुटल्यानंतरची जी भावावस्था असते, ती हा कार्यकर्ता अनुभवतो. शेवटी त्याच्यातला अपराधभाव आणि त्यातून त्याचे आतून मोडून पडणे ही बाब साकारण्यासाठी आणखी काही प्रतिमांची मांडामांड करावी लागते. शेवटी ‘आडरानात अब्रू लुटलेल्या बाईसारखं पोरकेपण भवती दाटून आलं..’ अशी त्याच्या मनाची अवस्था त्याला एका टोकावर घेऊन जाणारी असते. आपला भवताल रेखाटताना भाषेची योजकता कशी होती, याचे हे थोडक्यात उदाहरण.\nआज साऱ्या वास्तवालाच एक विलक्षण अशी गती आली आहे. गाव कुठे संपते आणि शहर कुठून सुरू होते, याची सीमारेषाच निश्चित करता येत नाही. ज्या गावात सकाळी पाकिटातले दूध येते आणि दुकान उघडल्याबरोबर चार-दोन डोकी मोबाइल रिचार्ज करण्यासाठी येतात, तिथे आता जगण्यातही किती बदल झाले असतील याची आपण कल्पना करू शकतो. मी ज्या भवतालात वावरतो तो धड शहरही नाही आणि खेडेही नाही असा आहे. एक अर्धनागर असे जग आता सगळीकडे आकाराला येते आहे. या नव्या जगाची घडई सध्या वेगाने सुरू आहे. हा वेग पकडायचा असेल तर सर्व प्रकारचे पूर्वग्रह बाजूला फेकून द्यावे लागतील आणि खुल्या जीवनदृष्टीने त्याकडे पाहावे लागेल.\nया भवतालाचा मला जाणवणारा सगळ्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे आजच्या लेखकाला परिसराची निसर्गवर्णने तसेच रंगरूप, उंची मोजणारी व्यक्तिचित्रणे यांत गुरफटून चालणार नाही. भवतालातल्या घटकांनी धारण केलेली गती टिपायची असेल तर माणसाचा, त्याच्या मनाच्या तळाचा शोध हीच गोष्ट महत्त्वाची मानावी लागेल. जे जगणे स्थितिशील होते त्या जगण्यात परिसराबद्दलची निष्ठा होती. आजचा परिसर स्थितिशीलता हरवणारा आणि आपली स्थानवैशिष्टय़े गमावणारा आहे. त्यामुळे ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘गारंबीचा बापू’, ‘माणदेशी माणसं’ यांसारख्या परिसरनिष्ठ कलाकृती पुढच्या काळात लिहिल्याच जाऊ शकणार नाहीत. आजच्या भवतालात या स्वरूपाच्या परिसरनिष्ठेला फारसा अवकाशच नाही. कारण सर्वदूर अशा एकाच अर्धनागर जगाचा प्रारंभ केव्हाच झालेला आहे. त्यामुळे परिसराचे, निव्वळ शेताबांधाचे चित्रण एवढाच आजच्या लेखकाच्या आस्थेचा व्यूह असणार नाही. आपल्या भवतालातल्या माणसांच्या जगण्यातली उलथापालथ, हरघडी होणारे त्यांच्या जगण्यातले अंत:स्फोट, ते घडवणाऱ्या राजकारण व समाजकारणाचे अंतरंग हीच आजच्या लेखनामागची ‘भूमि’का असणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘यशवंतराव थोर राजकारणी आणि तेवढेच साहित्यिकही’\nलेखक, प्रकाशक आणि जी. एस. टी.\nमी लेखक कसा झालो\nसाहित्यिकांनी राजकारण्यांचे अनुकरण करू नये- शरद पवार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/sai-tamhankar-will-tell-her-fashion-mantra/", "date_download": "2018-08-22T03:05:39Z", "digest": "sha1:J6NHBC4EQ24REIPBHWVVUO4ZIP26BFFR", "length": 27748, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sai Tamhankar Will Tell Her Fashion Mantra! | सई ताम्हणकर सांगणार तिचा फॅशन मंत्रा! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nसई ताम्हणकर सांगणार तिचा फॅशन मंत्रा\n२०१८ मध्ये सई ताम्हणकर वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या कन्सेप्टचा चित्रपट घेऊन येतेय. २०१७ च संपूर्ण वर्ष सई सिल्वर स्क्रीन पासून दूर राहिली, तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अँपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टयलिश राहिलेत. सईच्या ह्या अपडेटेड स्टाईल स्टेटमेंटची दाखल नक्कीच घेतली गेली जेव्हा सईला 'लोकमत मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड दिला गेला. २०१७ फेमिना फॅशन नाईटची शो स्टॉपर म्हणून तिने आपलं फॅशन जगतातलं वजन नक्कीच वाढवलं.\nसईचं हे वर्ष नक्कीच स्टाईलच्या बाबतीत नक्कीच वैविध्यपूर्ण राहिलं, सईने २०१७ च्या संपूर्ण वर्षात कोणकोणत्या प्रकारचे वैविध्यपूर्ण पोशाख वापरले हे जाणून घेण्यासाठी तिचे २०१७ चे सगळे कॉस्ट्यूम्स एकत्र पाहाता येतील असं 'लुक बुक' इंटरनेटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 'सई ताम्हणकर लुक बुक ऑफ २०१७' पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:- http://www.dreamerspr.com/saitamhankarlookbook/\nसईला तिच्या पूर्ण वर्षाच्या फॅशन स्टेटमेंट बद्दल विचारलं असता सई म्हणाली, \"२०१७चा फॅशन अजेन्डा असं काही नव्हतं, पण सांगायचं झालंच तर 'Be Comfortable yet Glamorous' खरंतर, अशी काही कन्सेप्ट, किंवा थॉट यामागे नव्हता, मला कम्फर्टेबल वाटतील, छान दिसतील, आणि माझ्या पर्सनलीटीला सूट होतील असे कपडे घालायला नेहमीच आवडतात. थोडक्यात 'Go with the flow' हा माझा नेहमीचा मंत्रा आहे तोच मी फॅशन बाबतीत हि फॉलो केलाय.\"\nALSO READ : SEE PICS:फेमिनामध्ये सई ताम्हणकरचा जलवा,व्हाईट गाऊनमध्ये दिसली ग्लॅमरस\n२०१८ मध्ये सई 'राक्षस' या तिच्या आगामी चित्रपटातून शरद केळकर सोबत पहिल्यांदा दिसणार आहे. सिनेमाची कथा कौटुंबिक पार्श्वभूमीवर बेतलेली असून थ्रिलर सस्पेन्स देखील पाहायला मिळणार आहे. 'राक्षस' चित्रपट २३ फेब्रुवारीला ला प्रदर्शित होणार आहे. राक्षस सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. आता पर्यंत सईने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे त्यात सई-स्वप्नील ही जोडी प्रेक्षकांना फार आवडली, परंतु पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि शरद केळकर ह्या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसतील.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/'-'-4052/", "date_download": "2018-08-22T04:31:58Z", "digest": "sha1:ANOCSPUGLQZKO7J5T73AJBKMU5SS3ORC", "length": 3395, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita- \" माय \"", "raw_content": "\nहंबरून वसराले चाटती जवा गाय\nतवा मले तिच्यामंधी दिसती माझी माय\nआयाबाया सांगत व्ह्त्या व्हतो जवा तान्हा\nदुस्कलात मायेचे माझा आट्ला व्हता पान्हा\nपिठामंधी पानी टाकुन मले पाजत जाय\nतवा मले पिठामंधी दिसती माझी माय\nदारू पिउन मायेले मरी जवा माझा बाप\nथरथर कापे अन लगे तिले धाप\nकसयाच्या दावनिला बांधली जाशी गाय\nतवा मले गायिमंधी दिसती माझी माय\nबोलता बोलता एकदा तिचे डोळा आल पानी\nसांग म्हणे रजा तुझी कव दिसल रानी\nभरल्या डोल्यान कवा पाहिल दुधावरची साय\nतवा मले सायीमंधी दिसती माझी माय\nम्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी\nपुन्हा एकदा जलम घ्यावा माया तुझे पोटी\nपुन्हा एकदा आनंदान धराव तुझ पाय\nतवा मले पयामंधी दिसती माझी माय\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2013/12/blog-post_13.html", "date_download": "2018-08-22T03:03:49Z", "digest": "sha1:EDX7XZT2PJZS3PZNLLBSK3TY454MV4N4", "length": 10200, "nlines": 100, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: रुचिरा : भाग २", "raw_content": "\nरुचिरा : भाग २\nउन्हाळा आला, की पूर्वी घरोघरी बायकांची उन्हाळी कामे करण्याची धांदल उडत असे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामुळे नोकरी करणाNया महिला बाजारातून वेगवेगळे मसाले, लोणची, पापड असे तयार पदार्थ विंâवा हळद-पूड, तिखट, शिकेकाई-पूड असे वर्षभर लागणारे पदार्थ विकत आणतात. हल्ली बाजारी पदार्थांत\nफार मोठ्या प्रमाणात भेसळ असते. यामुळे असे पदार्थ आरोग्यदृष्ट्या हानिकारक तर आहेतच, पण शिवाय ते खूप महागही पडतात. पूर्वीच्या आपल्या गार्हस्थ्य जीवनात कत्र्यासवरत्या अनुभवी महिला आपल्या\nमुली-सुनांना बेगमीचे पदार्थ कसे करावेत, साठवावेत, या गोष्टी शिकवत असत. हल्लीच्या सुशिक्षित मुली शिक्षण चालू असेतो स्वयंपाकघरात विशेष रस घेत नाहीत. लग्न ठरले, की प्रथम स्वयंपाकाचे धडे घेऊ लागतात; त्यामुळे त्यांना बेगमीच्या, साठवणीच्या पदार्थांविषयी काहीच माहिती नसते. घराघरांतून वारसा-परंपरेने कित्येक खाण्याच्या गोष्टी चालत असतात. काय करावे, किती व कसे साठवावे, याची माहिती नवशिक्या गृहिणीला असणे जरुरीचे आहे.\nतयार पदार्थ अडीनडीला आणावे. परंतु जास्त आणणे परवडत नाही व घरच्या माणसांना ते भरपूर देता येत नाहीत, म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत आठ-पंधरा दिवस कष्ट करून उन्हाळी कामे केली, तर बचत तर होईलच; पण चांगले पदार्थ वर्षभर सुखाने भरपूर खाता येतील. हल्लीच्या सहकारी घरबांधणीमुळे असणाNया सोसायटीतील चार-पाच गृहिणींनी एकत्र येऊन सर्वांसाठी पुरतील, इतके साठवणीचे पदार्थ केले, तर वेळ, पैसा व श्रम यांची बचत तर होईलच, पण बांधिलकीचे नातेही निर्माण होईल. या कामाला सुरुवात करण्यापूर्वी प्राथमिक तयारी करावी.\nघट्ट झाकणाचे पत्र्याचे डबे, बरण्या, धान्य साठविण्याचे डबे स्वच्छ धुऊन, उन्हात वाळवून घ्यावेत. वाळवणे करण्यासाठी लागणाNया साड्या, चादरी धुऊन ठेवाव्यात. जे जिन्नस करायचे, त्यांची यादी करून, त्यासाठी लागणाNया पदार्थांची यादी करावी. पेâब्रुवारी-मार्च महिन्यात तांदूळ, मिरच्या, वाल, शिकेकाई, हळवुंâडे,\nिंचच, साबूदाणा, गूळ व मसाल्याच्या सामानाची खरेदी करावी. एप्रिल-मे महिन्यांत गहू, ज्वारी, डाळी, मीठ आदी जिन्नस खरेदी करावेत. सर्वप्रथम धान्य, डाळी इत्यादी वस्तूंच्या साठवणीची माहिती घेऊ.\nतांदूळ : आपल्या आवडीप्रमाणे तांदूळ घेऊन, त्यांना बोरिक पावडर विंâवा एरंडेल तेलाचा पुसट हात लावून, भरून ठेवावे. पाNयाच्या गोळ्या घातल्या, तरी चालतील.\nगहू : गहू किमान चार दिवस कडक उन्हात पसरून ठेवावेत. शेवटच्या दिवशी उन्हात गरम असलेले गहू डब्यात भरून झाकण लावावे.\nडाळ : हरभरा व तूर डाळी चार दिवस कडक उन्हात वाळवून डब्यात भराव्यात. उडीद-डाळ दोन दिवस उन्हात वाळवून भरावी.\nसाबूदाणा : दोन दिवस कडक उन्हात वाळवून भरून ठेवावा.\nकडधान्ये : वाल दोन प्रकारचे असतात. हिरवट रंगाचे व तांबूस रंगाचे. वाल निवडून घेऊन दहा-बारा दिवस उन्हात घालावे. पक्ष्यांचा त्रास टाळण्यासाठी कापडात पुरचुंडी बांधून, ती वीस दिवस तरी उन्हात ठेवून द्यावी. त्यानंतर एरंडेल तेलाचा पुसट हात लावून, भरून ठेवावे. हे वाल दोन वर्षेसुद्धा चांगले टिकतात.\nपावटा : वालाचाच एक प्रकार. याचे पांढरे मोठे दाणे असतात. कमी वेळात शिजतात व चवीला गोड असतात. वालांप्रमाणेच वाळवून भरून ठेवावे.\nचवळी : पांढNया रंगाची बारीक व मोठ्या दाण्याची अशी दोन प्रकारात असते. भाजून उसळ व ताक घालून कळण चांगले होते.\nमटकी : बारीक व जाड अशी दोन प्रकारात.\nमूग : हिरवे व पिवळे अशा दोन प्रकारांत असतात. हिरव्या मुगाची उसळ चवीला जास्त चांगली असते.\nमसूर : बारीक व मोठी हे दोन प्रकार. मोठी मसूर चवीला जास्त चांगली.\nहरभरा : हिरवे व पिवळे या दोन प्रकारात असतात.\nवाटाणे : हिरवे व पिवळे. वरील सर्व कडधान्ये आठ-दहा दिवस कडक उन्हात वाळवून, एरंडेल तेलाचा\nहात फिरवून, भरून ठेवावीत; म्हणजे चांगली टिकतात.\nद दा विंची कोड\nचिकन सूप फॉर द सोल\nहाच माझा मार्ग ...\nरुचिरा : भाग २\nरुचिरा : भाग २\nरुचिरा : भाग १\nसुकेशिनी आणि इतर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=102", "date_download": "2018-08-22T03:36:50Z", "digest": "sha1:NLKTYOB2FW6WH4M5DPFG723TADUXAIN7", "length": 7598, "nlines": 191, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "फिल्मी-दुनिया | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nचांदूर रेल्वेतील युवकाच्या ‘द सीकर’ ला लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय नामांकन – नोव्हेंबर २०१८ ला युरोपातील महोत्सवादरम्यान झेक रिपब्लिक या देशात होणार प्रदर्शित\nमीना कुमारी को Google ने Doodle बनाकर किया याद\nअभिनेत्री ‘शीतल उपरे’ झाली फुटबॉल पटू\n*सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते महाराष्ट्र अभिमान गीताचे लॉंचिंग*\nलँड १८५७ हा चित्रपट ८ जून रोजी प्रदर्शित.\n‘जागो मोहन प्यारे’ ने नाट्यरसिकांना रिझवले >< दोन अंकी नाटक,...\nदमदार तरुणाईचा मराठी सिनेमा ‘युवागिरी’\nअभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेचा विरोध\nकिशोर कदम प्रथमच विनोदी भूमिकेत\n‘ड्राय डे’ नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट\nप्रिया प्रकाश एक बार फिर बटोर रही सुर्खियां\nसोनू निगम का गाना अच्छे बच्चे रोते नहीं …. दिला देगा...\nबिग बॉस फेम मोनालिसा सेक्सी भाभी के किरदार में आएंगी नजर\nसाऊथचा तडका असलेल्या मराठी गाण्याला प्रेक्षकांची पसंती\n75 साल के बुजुर्ग बेटे को वृद्धाश्रम भेजना चाहते हैं 102...\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-22T03:04:50Z", "digest": "sha1:H6CTQSXYW6J7O3ING7UIDHJWLBWO467W", "length": 14783, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यात कडकडीत बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातारा तालुक्यातील मराठा बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आदोंलन केले. मराठा मुलींनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी आई तुळजाभवानीचा जागर घालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मारला. यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरातील सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. मराठा समाजाने केलेला बंद शांतेत व यशस्वी झाल्याचे संयोजकांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहाच्या सुमारास मराठा बांधव सातारा तालुक्यातील ठिकठिकाणावरून जमले. त्यानंतर जिजाऊ वंदना करून ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी आकरा वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मराठा समाजाच्या मुलींनी मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत मराठा बांधवांनी जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यासारख्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत मराठा बांधवांनी भजन करत सरकारचा निषेध केला. दुपारी तीन वाजता मराठा मोर्चा आंदोलनातील शहीद मराठा बांधवाना श्रध्दांजली वाहुन तसेच राष्ट्रगिताने आंदोलानाची सांगता झाली.\nसातार्‍यात गुरूवारी सकाळपासूनच व्यावसायिकांनी बंदला पांठीबा देत बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवली होती. आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली होती. शहरातील व परिसरातील एसटी व खासगी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. एस टी बंद असल्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट होता. बंद दरम्यान कोणाताही हिंसक प्रकार घडु नये म्हणुन जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक विजय पवार यांनी बंदोबस्ताचे बारकाईने नियोजन केले होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील पेट्रोलपंप, बँकाचे व्यवहार, शाळा, कॉलेजेस बंद होती. मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला सातार्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातार्‍यातून एसटी डेपोतून एकही बस बाहेर न पडल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले.\nपश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात महाराष्ट्र बंदला पुन्हा हिंसक वळण लागलेले असताना सातारा जिल्ह्यात मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी ठिकठिकाणी शिस्तबध्द रित्या ठिय्या आंदोलन केले. जावलीत बैलगाडी मोर्चा सातार्‍यात भजन कीर्तन फलटणमध्ये मुंडण आंदोलन तर तासवडे टोलनाक्यावर रास्ता रोको करत आंदोलकांनी बंदची ताकत दाखवून दिली . पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही . जिल्ह्यात झालेल्या कडकडीत बंदचा फटका दळणवळण व तातडीच्या सेवा बंद राहिल्याने सर्वसामान्यांना बसला . मात्र आंदोलकाच्या आडून वित्तहानी करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर राहिल्याने ठिय्या आंदोलन शांततेत पार पाडले .\nमे महिन्याच्या ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व पोलीस यांनी बारकाईने होमवर्क करत बंदोबस्त व समायोजनाचे नियोजन केले होते . जिल्हयाच्या प्रत्येक उपविभागाचे उपअधीक्षक व प्रांत यांच्याशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक देशमुख यांनी संपर्क करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या . सातारा जिल्हयाचा कडकडीत बंद निषेधाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी गाजला . खटाव तालुक्यात मायणी ते वडूज हे सत्तावीस किलोमीटरचे अंतर चालत जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . त्यानंतर वेगवेगळ्या खेळांचे डाव रंगले . सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी भजन, कीर्तन करत आरक्षणासाठी शासनाचे लक्ष वेधले . तसेच फोडजाई मंदिराच्या प्रांगणात चक्क देवीचा गोंधळ घालण्यात आला . नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले . कराडमध्ये कोल्हापूर नाक्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको करण्यात आला . महामार्ग रोखण्यात आल्याने बराच काळ वाहतूक मंदावली होती . खबरदारीच्या दृष्टीकोनातून या रास्ता रोको चे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले . कराड तालुक्यातील काशीळ हद्दीतील तास व डे टोल नाक्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने महामार्ग वाहतूक विस्कळीत झाली . कराड – विटा राज्यमार्गही दीड तास रोखून धरण्यात आल्याने तीन तास टॅफिक जॅमचा प्रचंड गोंधळ झाला . जावली तालुक्याचे मुख्य केंद्र असणार्‍या मेढा येथे तहसील कार्यालयावर चक्क बैलगाडी मोर्चा काढण्यात येउन शासनाचा निषेध करण्यात आला .फलटणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने जनजीवन ठप्प झाले होते . येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या देत प्रशासनाला निवेदन सादर केले . खंडाळा व वाई तालुक्यात मोर्चात राजकीय प्रतिनिधी सहभागी झाले . आमदार मंकरंद पाटील यांनी वाईत तर पुरूषोत्तम जाधव यांनी खंडाळ्यात मोर्चात सहभाग नोंदवला पण कटाक्षाने भाषणबाजी टाळली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article… अन पोलिसांचा आनंद दुणावला\nNext articleनारळाचे भाव वधारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=103", "date_download": "2018-08-22T03:36:53Z", "digest": "sha1:VEIRNMGDHNSDWL3TQFBN6ZYNG6USGP2W", "length": 8281, "nlines": 191, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "महाराष्ट्र | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nमध्यप्रदेश मधील खोमाई बनले गावठी दारू चे केंद्रबिंदू महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पुरवठा तर शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही चांदुर बाजार पोलिसांचे दुर्लक्ष.\nपशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर; दवाखाना वाऱ्यावर ; पशुपालकांची आर्थिक पिळवणूक; आंदोलनाचा इशारा\nदेऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीक गेले खरडून,\nसनातनवरील बंदीविषयी पाठवलेला सुधारीत प्रस्ताव केंद्राकडे पडून आहे \nसंत्रा फळाची गळ थांबविण्या साठी फवारणी करा.\nचांदुर बाजार तालुक्यात अतिवृष्टी मुळे एकूण 231 घराचे नुकसान,\nराज्यात सर्वत्र पावसामुळे शेतकरी सुखावला, काही ठिकाणी अतिवृष्टी\nपरळी संभाजीनगर पोलिसांची डॅशिंग कारवाई\nनरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात सचिन अंधुरेच्या अटकेने तपासाला...\nप्रेयसीशी भांडण झाल्याने तिची माफी मागण्यासाठी शहरात लावले चक्क 300 फलक...\nगोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी ९ सहस्रांहून अधिक हिंदूंचा जनआक्रोश मोर्चा...\nकड़ेगाव किरण मेडिकल शॉपी येथे मोफत साखर तपासणी\nभरधाव रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ची मोटरसायकल ला धडक एक ठार...\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/gunmen-dressed-doctors-attack-military-hospital-kabul-34112", "date_download": "2018-08-22T04:21:11Z", "digest": "sha1:XH6VG5BJA3XA2UF3H2FGHAU6C3GWQ76O", "length": 13862, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "gunmen dressed as doctors attack military hospital in Kabul काबूलमध्ये लष्करी रुग्णालयावर हल्ला; 30 ठार | eSakal", "raw_content": "\nकाबूलमध्ये लष्करी रुग्णालयावर हल्ला; 30 ठार\nबुधवार, 8 मार्च 2017\nकाबूलः अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील सर्वांत मोठ्या चारशे खाटांच्या लष्करी रुग्णालयात डॉक्‍टरांच्या वेशात आलेल्या \"इसिस'च्या दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात 30 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.\nरुग्णालयाच्या इमारतीला लष्कराने वेढा दिला आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमक अद्याप सुरू असून, एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे; तर इतर दोन दहशतवादी अद्यापही रुग्णालयाच्या इमारतीमध्ये दडून बसले असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. चकमकीत एक सैनिक मृत्युमुखी पडला असल्याचेही सांगण्यात आले.\nकाबूलः अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील सर्वांत मोठ्या चारशे खाटांच्या लष्करी रुग्णालयात डॉक्‍टरांच्या वेशात आलेल्या \"इसिस'च्या दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात 30 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.\nरुग्णालयाच्या इमारतीला लष्कराने वेढा दिला आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमक अद्याप सुरू असून, एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे; तर इतर दोन दहशतवादी अद्यापही रुग्णालयाच्या इमारतीमध्ये दडून बसले असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. चकमकीत एक सैनिक मृत्युमुखी पडला असल्याचेही सांगण्यात आले.\nया हल्ल्याची जबाबदारी \"इसिस'ने स्वीकारली आहे. या हल्ल्यामध्ये आपला कुठलाही सहभाग नसल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले. डॉक्‍टरांच्या वेशातील दहशतवाद्यांनी लष्कराच्या सरदार दाउद रुग्णालयात प्रवेश करून गोळीबार सुरू केला. त्यानंतर लष्कराचे सैनिक हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून रुग्णालयाच्या इमारतीवर दाखल झाले. या वेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार करण्यात आला असून, इतर दोन जण रुग्णालयाच्या इमारतीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात तीन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून, ही संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nस्थानिक वेळेनुसार आज सकाळी नऊ वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. डॉक्‍टरांच्या वेशातील दहशतवाद्यांनी रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर सुरक्षारक्षकांसह रुग्ण आणि डॉक्‍टरांवर गोळीबार करण्यास सुरवात केली, अशी माहिती रुग्णालयाच्या इमारतीमधून स्वतःची सुटका करण्यात यशस्वी ठरलेल्या एका डॉक्‍टरने दिली. अनेक रुग्णांना आपत्कालीन मार्गाने रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आले असून, त्यांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/08/blog-post_28.html", "date_download": "2018-08-22T03:03:25Z", "digest": "sha1:VV4T7LVN4NACKK3YDHG6A6JPE5F4NKAV", "length": 3971, "nlines": 80, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: प्रेममयी", "raw_content": "\nइंग्रजी भाषेतील `लव्ह' या शब्दाला अत्यंत मर्यादित अर्थ आहे. इंग्रजी माणूस बायकोवर प्रेम करताना प्रेमच म्हणतो, तोच शब्द आईसाठी, देशासाठी, मुलासाठी आवडत्या सिगारेटसाठी आणि दाराशी उभ्या राहिलेल्या गाडीसाठीही प्रेम हाच शब्द वापरतो. आपलं आपल्या मुलावरचं जे प्रेम असतं, त्यात वात्सल्य असतं. प्रेम हा\nशब्द त्याच अर्थानं तुम्ही पत्नीबद्दल वापरत नाही. आपलं आईवरचं प्रेम हे आदरयुक्त असतं. तुम्ही मित्रावरती करता, ते प्रेम वेगळं असतं. आपण खूप बारकाईनं अभ्यास केला, तर प्रेमातले हे सूक्ष्म भेद ज्याचे त्यालाच कमी-अधिक प्रमाणात समजतील.\nइथंसुद्धा दोन माणसं प्रेमातल्या सूक्ष्म भेदाबद्दल चर्चा करू शकणार नाहीत.\nम्हणूनच बाऊल म्हणतो :\nहा जो कॉनोझियर (मर्मज्ञ) आहे, तो बंद डोळ्यांनीसुद्धा शेकहॅन्ड करताना त्यातला कोरडेपणा किंवा ममत्त्व जाणून घेऊ शकतो.\nइट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nचिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nआगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/special-christass-cake-116121700008_1.html", "date_download": "2018-08-22T04:32:22Z", "digest": "sha1:MQGZ3SERARGUG37YBEPK5UHFUEI55X5V", "length": 9015, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्रिसमस विशेष : 10 प्रकारच्या डिलीशियस केक | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nक्रिसमस विशेष : 10 प्रकारच्या डिलीशियस केक\nख्रिसमसवर अनेक प्रकारच्या केक तयार करण्यात येतात. आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही खास प्रकारच्या लाजवाब आणि डिलीशियस केक, ज्या तुमच्या फेस्टिवलचा उत्साह अधिकच वाढवण्यास मदत करेल.\n1. ब्लॅक फॉरेस्ट केक\nसाहित्य : 80 ग्रॅम मैदा, 100 मिली दूध किंवा पाणी, 130 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 50 ग्रॅम बटर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 20 ग्रॅम कोको पावडर.\nफिलिंग साठी : 400 ग्रॅम ताजे क्रीम, 500 ग्रॅम आयसिंग शुगर, 100 ग्रॅम चेरी, 50 ग्रॅम चॉकलेट आणि 6 चेर्‍या सजावटी साठी व 2 चमचे चेरी सिरप.\nकृती : बटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे. केकपात्राला तुपाचा हात लावून चारी कडे मैदा पसरवून त्यात मिश्रण ओतावे. 190 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. ताजी क्रीम एका भांड्यात घ्यावी त्यात साखर व इसेंस घालून 3 ते 4 तासांसाठी थंड करायला ठेवावी. नंतर त्याला चांगले फेटून घ्यावे. केक चे दोन भाग करावे. खालचा भाग चेरी सिरपमध्ये बुडवून त्यावर ताज्या क्रीमचे 1/3 भाग आणि काप केलेल्या चेरीचे तुकडे पसरावे. आता वरच्या भागालासुद्धा सिरपमध्ये बुडवून उरलेले क्रीम त्यावर पसरवावे. केकला चेरी आणि चॉकलेटने सजवावे. दोन तास थंडकरून सर्व्ह करावे.\nपुढे पहा : चॉकलेट ब्राउनी केक\nनाताळ – एक अद्वितीय सण\nअमेझॉनवर नोकिया वीक सुरु\n9 नोव्हेंबरचा दिवस आहे खास, या राशींच्या लोकांचे सर्व काम होतील सोपे\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=106", "date_download": "2018-08-22T03:36:57Z", "digest": "sha1:DGDTJZXPZOBNP2FGHDK5EHHOALFZ2HKE", "length": 8105, "nlines": 191, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "शेत-शिवार | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nउदयाला शिवयोग कृषी शिबीर चांदुर बाजार येथे.\nचांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर – विहिरीची पातळी खोल गेल्याने खरीप पिकाच्या स्थितीवर गंभीर परिणाम\nयुवाराष्ट्र राबवणार गुलाबी बोन्ड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विदर्भ,मराठवाड्यात धडक कार्यक्रम\nसोनहिवरा गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nचांदुर बाजार तालुक्यातशेतकरी पुन्हा संकटात\nउद्योगभारतीच्या मोफत कृषी व्यवसाय प्रशिक्षणास सुरुवात. “ पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांचा...\n“उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन” जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय...\nशेतकरी ते ग्राहक थेट विक्री साठी – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत\nवरुड येथे मान्यवरांच्या मांदियाळीत कृषी विकास परिषदेचा थाटात शुभारंभ\nवरुड येथे 7 ते 10 डिसेंबरदरम्यान कृषी विकास परिषद आमदार अनिल बोंडे...\nकर्जमाफी तुम्हाला मिळाली का प्रश्नाचे उत्तर देऊन आम्हाला कळवा\nसंत्र्याच्या सर्वेक्षणाचे आदेश म्हणजे ‘साप गेल्यावर लाठी मारणे’ \nढगाळ वातावरणामुळे मोर्शी तालुक्यातील पिके धोक्यात – लागलेला खर्चही निघत...\nउद्योगभारती तर्फे जानेवारी मध्ये “सिक्कीम राज्याचा सेंद्रिय शेती कृषी अभ्यास दौऱ्याचे...\nकृषि पदवीधर संघटनेतर्फे “युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा २०१७”चे...\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/pulanchi-bayako.html", "date_download": "2018-08-22T03:35:41Z", "digest": "sha1:VQLPW46E6KS2GP2VWBC4A4EE3QZHYIBC", "length": 20612, "nlines": 75, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): पुलंची बायको PuLanchi Bayako", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nसुनीताबाई ग्रेट होत्या. त्यांनी आयुष्यभर वाईटपणा घेण्याचं धाडस केलं. चांगुलपणा सोपा असतो. तो बाजूला ठेवून जाणूनबुजून वाईटपणा घ्यायला, मोठं धाडस लागतं. पुलंच्या अंगभूत चांगुलपणाला बाईंच्या ‘खडूस’पणाचं संरक्षक कवच लाभलं म्हणून महाराष्ट्राचं ते अक्षरधन सुरक्षित राहिलं.\nकोणी काही म्हणो, जनसामान्यांमध्ये सुनीताबाईंची प्रतिमा ‘पुलंची खडूस बायको’ अशीच होती.\nसुजाण साहित्यरसिकांना सुनीताबाई या संवेदनशील लेखिका आणि उच्च अभिरुचीच्या आस्वादक म्हणून ठाऊक आहेत. पण, अशांची संख्या किती पुलंसारख्या अष्टपैलू खेळियाचा चाहता असायला वाचक असण्याचीही गरज नव्हती. त्यांना ऐकणं-पाहणं पुरेसं होतं. साहजिकच त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा. त्यांच्या तुलनेत सुनीताबाईंचं लेखन आस्वादण्यासाठी आवश्यक प्रगल्भ, उच्च साहित्यिक अभिरुची लाभलेल्या रसिकांची संख्या किती असेल पुलंसारख्या अष्टपैलू खेळियाचा चाहता असायला वाचक असण्याचीही गरज नव्हती. त्यांना ऐकणं-पाहणं पुरेसं होतं. साहजिकच त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा. त्यांच्या तुलनेत सुनीताबाईंचं लेखन आस्वादण्यासाठी आवश्यक प्रगल्भ, उच्च साहित्यिक अभिरुची लाभलेल्या रसिकांची संख्या किती असेल त्यातही सुनीताबाईंचं सर्वात गाजलेलं पुस्तक होतं ‘आहे मनोहर तरी’. ते गाजलं ते त्यातल्या वादग्रस्ततेमुळे. ‘पुलंच्या बायको’ने जाहीरपणे पुलंची उणीदुणी काढली आहेत, याची मनुष्यसुलभ पण साहित्यिक निकषांवर कमअस्सल उत्सुकता त्यामागे होती. या पुस्तकाच्या ‘यशा’ने सुनीताबाईंच्या, तोवर एका उच्च वर्तुळात आणि सांगोवांगीत असलेल्या, ‘खडूस’पणावर शिक्कामोर्तब झालं..\n..बाईंची पहिली भेट हा सगळा गदारोळ होण्याच्या आणि सुनीताबाईंची स्वतंत्र ओळख समजण्याच्या आधी झाली. एकोणीसशे त्र्याऐंशीच्या उन्हाळ्यात दोन शाळकरी मुलांनी ‘१, रूपाली’ची बेल वाजवली, तेव्हा सेफ्टी डोअरच्या आतलं दार उघडलं गेलं. समोर बाई. गो-यापान. त्रासिक मुद्रा.\n‘पु. ल. आजोबा आहेत का त्यांना शाळेत नाट्यशिबिराच्या उद्घाटनाला बोलावायचंय.’\n‘बाळांनो, ते आराम करताहेत. त्यांना बरं नाहीये. ते तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकतील असं वाटत नाही.’\nबाई ‘बाळांनो’ असं म्हणाल्या, पण त्यात ‘माया’ जाणवली नाही.\nतेवढ्यात आतून हाक.. ‘सुनीता, येऊ दे त्यांना आत.’\nआत पु. ल. सोफ्यावर गुडघे दाबत बसलेले. त्यांनीही ‘नकार’च दिला, पण कसा, तर त्यांच्या मिष्कील शैलीत हसत हसत म्हणाले, ‘तू घेणार आहेस का शिबीर. दहावीत गेलायस का अरे वा आमचा भय्या वैद्यही मुलांना काय काय उपक्रम करायला लावतो. मला आवडलं असतं रे यायला. पण, माझे ना गुडघे खूप दुखतायत. डॉक्टरनी मनाई केलीये कुठे जायला. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला.’\nआम्ही खूष. तेव्हा वाटलं, पु. ल. किती चांगले आहेत आणि बाई काय खडूस आहेत.. आता असं वाटतं, बाईंनी उगाच वाईटपणा घेतला. पण, त्यांच्या जागी त्या बरोबर होत्या. पुलंचा सांभाळ करणं, ही त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेली जबाबदारी होती. ती त्या ११० टक्के पार पाडत होत्या. आमची कोवळी मनं वगैरे सांभाळण्याचं काही कारण नव्हतं.\nपुढे ‘आहे मनोहर तरी’वरचा गदारोळ वाचून- प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याच्या आधी- बाईंची हीच इमेज पक्की झाली. बाई स्वत:ला समजतात कोण पु. ल. आहेत म्हणून त्या आहेत, त्यांची जी काही ओळख असेल समाजात, ती ‘पुलंची बायको’ म्हणून आहे. एवढ्या मोठ्या ‘पदा’साठी बाईंना जरासे पु.ल. सहन करावे लागले असतील, तर त्यात एवढा काय त्रागा करायचा पु. ल. आहेत म्हणून त्या आहेत, त्यांची जी काही ओळख असेल समाजात, ती ‘पुलंची बायको’ म्हणून आहे. एवढ्या मोठ्या ‘पदा’साठी बाईंना जरासे पु.ल. सहन करावे लागले असतील, तर त्यात एवढा काय त्रागा करायचा इतर नवरे- ते पु. ल. नसताना- यापेक्षा किती वाईट वागतात. या गदारोळावर पु. ल. गप्प राहिले. त्यांनी सुनीताबाईंचं कौतुक केलं.\nलोकांच्या मनात पु. ल. मोठे झाले. बाईंना मोठं मानणारे तेव्हा फारच थोड्या संख्येने असतील.\nयानंतर बाईंशी पुन्हा भेट झाली ती ‘मित्रहो’, ‘रसिकहो’, ‘श्रोतेहो’ या पुलंच्या भाषणांच्या संग्रहांच्या निमित्ताने. ही भाषणं कॅसेटवर रेकॉर्डेड होती. ती ऐकून त्यांची मुद्रणप्रत तयार करण्याचं काम आलं. पुलंच्या कामाला नकार देणं शक्यच नव्हतं. या कामात तर पुलंशी थेट भेट होण्याचा बोनस होता. (फक्त बोनसच मिळाला ते सोडा.) एव्हाना पु. ल. थकले होते. पावलाला पाऊल जोडून चालण्याची कसरत त्यांना करावी लागे. साहजिकच सगळं ठरवलं ते बाईंनीच. ‘या कॅसेट आम्ही तुम्हाला देणार नाही. त्यांची कॉपी होऊ शकते. वॉकमन घेऊन आलात, तर कॅसेट देईन. तुम्ही इथेच बसून मुद्रणप्रत तयार करायची,’ त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.\n‘आम्ही सहाला उठतो. साडेसहानंतर कधीही या. लवकर आलात तर चांगलं. सात वाजता या.’\nसकाळी सात वाजता कपभर चहा घेऊन कामाला सुरुवात. बाहेर हॉलमध्ये काम सुरू होतं. पु. ल.-बाई आत. आठ-साडेआठला बाईंनी सांगितलं, ‘नाश्ता करायला या.’\nनाश्त्याला पोहे होते. या दोघांशी ‘गप्पा’ काय मारणार ते केवढे मोठ्ठे, आपण किती लहान, अशा विचाराचा दबाव. पण, तरीही वर्तमानपत्र, त्यातलं काम, संपादकांची मैत्री वगैरे बोलणं होत राहिलं. भीड चेपल्यावर ‘पोहे छान झाले आहेत’ अशी दाद दिली, तर बाई म्हणाल्या, ‘शेजारच्या जोशी हॉस्पिटलच्या कँटीनमधून आलेले आहेत. आमचा नाश्ता तिथूनच येतो. माझे हात काही आजारामुळे थरथरतात. साधं पातेलंही नीट पकडता येत नाही. स्वयंपाक कुठून करणार ते केवढे मोठ्ठे, आपण किती लहान, अशा विचाराचा दबाव. पण, तरीही वर्तमानपत्र, त्यातलं काम, संपादकांची मैत्री वगैरे बोलणं होत राहिलं. भीड चेपल्यावर ‘पोहे छान झाले आहेत’ अशी दाद दिली, तर बाई म्हणाल्या, ‘शेजारच्या जोशी हॉस्पिटलच्या कँटीनमधून आलेले आहेत. आमचा नाश्ता तिथूनच येतो. माझे हात काही आजारामुळे थरथरतात. साधं पातेलंही नीट पकडता येत नाही. स्वयंपाक कुठून करणार दुपारचा डबा एकीकडून येतो, रात्रीचं जेवण दुसरीकडून.’\nहे सगळं सांगताना बाई मॅटर ऑफ फॅक्ट बोलत होत्या. कुठेही ‘पाहा पुलंसारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची अवस्था. म्हातारपणाचे भोग’ वगैरे करवादेपणाचा लवलेशही नाही.\nनंतर पुन्हा मुद्रणप्रतकार हॉलमध्ये, कोचावर आणि कथानायक-नायिका आतल्या खोलीत. नंतर लक्षात आलं की मुद्रणप्रतकाराला त्याचं काम नीट करता यावं, त्याला डिस्टर्बन्स होऊ नये, म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. एकदा- बाईंचा डोळा चुकवून आल्यासारखे- पु. ल. हॉलमध्ये आले. एका खुर्चीत बसले. हातात पुस्तक. पण लक्ष पुस्तकाबाहेर. मुद्रणप्रत तयार करण्याच्या कामाकडे.\n‘स्पीड चांगला आहे हो तुमचा.’\n‘हे कामच आहे माझं.’\n‘बरं आहे का भाषण जमलंय का नीट\nतेवढ्यात बाई बाहेर आल्या. पुलंनी पुस्तकात डोकं घातलं. त्या शांतपणे म्हणाल्या, ‘भाई, त्यांना डिस्टर्ब करू नकोस. ते आपल्यासाठी काम करतायत.’\nकाही वेळ शहाण्या मुलासारखं पुस्तक वाचून पु. ल. पुन्हा आत.\nएके दिवशी ‘सुयोग’ची मंडळी नाटकांचं मानधन घेऊन आली. हा तर पैशांचा व्यवहार. पण, बाईंनी त्यांना सांगितलं, ‘ते भाईंच्या पुस्तकाचं काम करतायत. फार कॉन्सन्ट्रेशनचं काम आहे. त्यांना डिस्टर्ब करायला नको. आपण आत बसू.’\nत्यांचा पुढचा व्यवहार डायनिंग टेबलावर झाला.\nबाईंचा हा ‘खडूस’पणा असेल, तर तो ग्रेट होता. पुलंच्या कामाची आणि ते करणा-याची किती काळजी पुलंनी लिहिलेला शब्द न् शब्द बाईंनी जपून ठेवला होता. तो जादूचा पेटाराही एकदा पाहायला मिळाला.\nनंतर कधीतरी मुंबईच्या फेरीत त्यांनी आठवणीने एनसीपीएवर मासे जेवायला बोलावून घेतलं. आमच्या ‘१, रूपाली’मधल्या नाश्त्याच्या चर्चामध्ये कधीतरी माशांचा विषय झाला होता. ‘आईच्या हातचे मासे खिलवतो’, असंही बोलून गेलो होतो. तो योग आला नाही. पण, हे लक्षात ठेवून, काम संपून बराच काळ लोटलेला असताना बाईंनी आठवणीनं मासे खायला बोलावून घेतलं होतं.\nअसतील. पु. ल. गेले, त्याची आदली संपूर्ण रात्र आम्ही काही पत्रकार पुण्यात ‘प्रयाग हॉस्पिटल’समोरच्या फुटपाथवर मुक्काम टाकून होतो. कोणत्याही क्षणी ‘दिनेश’ येईल आणि तो आल्यावर ‘निधन’ जाहीर होईल, सरकारी इतमाम टाळण्यासाठी बाई कदाचित पहाटेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतील, अशी भीती होती. त्यामुळे, सगळे रात्रभर ‘पहा-या’वर. मध्यरात्रीच्या सुमारास तिथे आलेल्या जब्बार पटेलांनी विचारलं, ‘पुलंना पाहिलंस का चल दाखवतो.’ मागच्या खिडकीतून अचेतनाच्या सीमारेषेवर शांतपणे पहुडलेले पु. ल. दिसले. दार उघडून बाई बाहेर आल्या. त्या कोणाला ओळखण्याच्या स्थितीत नव्हत्या. ओळख दिली नाही. त्या अगदी शांतपणे, स्थितप्रज्ञतेने, जणू तिथे आपला जन्माचा जोडीदार मृत्युशय्येवर पडलेला नाहीच, अशा रीतीने बोलत होत्या.\nत्या इतक्या कोरड्याठाक होत्या का\nतसं असतं, तर पुलंच्या जयंतीच्या एक दिवस आधी बाई कशा गेल्या\nबाई ग्रेट होत्या. त्यांनी आयुष्यभर वाईटपणा घेण्याचं धाडस केलं.\nचांगुलपणा सोपा असतो. तो अंगभूत असतो. तो बाजूला ठेवून जाणूनबुजून वाईटपणा घ्यायला, मोठं धाडस लागतं. पुलंच्या अंगभूत चांगुलपणाला बाईंच्या ‘खडूस’पणाचं संरक्षक कवच लाभलं म्हणून महाराष्ट्राचं ते अक्षरधन सुरक्षित राहिलं. ‘खडूस बायको’विना पु. ल. अपूर्ण होते..\n..खडूस बायको मात्र संपूर्ण होती.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6", "date_download": "2018-08-22T03:05:06Z", "digest": "sha1:2IMHB6IAJJFA5C6GHXBYUNOQIGAKYFIN", "length": 5765, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुंडकोपनिषद् - विकिपीडिया", "raw_content": "\n(मुंडकोपनिषद या पानावरून पुनर्निर्देशित)\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nमुंडक उपनिषद हे एक उपनिषद आहे. संन्यासाश्रमाचा पुरस्कार करणारे तत्वज्ञानपर उपनिषद असून भगवत्गीतेत याचा उपयोग केलेला दिसतो. या उपनिषदाचे तीन अध्याय असून त्यात पासष्ट श्लोक आहेत. हे प्रश्नोत्तर स्वरुपात आहे. गुरू शिष्य संवाद असे याचे स्वरूप आहे. यात ज्ञान आणि सत्य याचे विवेचन केलेले आहे. तसेच यात उपनिषदात यज्ञातील कर्मकांडांची टीका केलेली आढळते. म्हणजे हे उपनिषद कर्मकांडाला महत्त्व देत नाही.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१६ रोजी ०५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/sip-debt-equal-fund-and-balance-fund-for-long-term-investment-1702646/", "date_download": "2018-08-22T04:22:53Z", "digest": "sha1:TRWTT4ADBKSWDFBUX52UIDJ3VLXM6H6B", "length": 16846, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "SIP Debt Equal Fund and Balance Fund for long term investment | निम्न मूल्यांकन असलेल्या क्षेत्रावर भर हवा! | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनिम्न मूल्यांकन असलेल्या क्षेत्रावर भर हवा\nनिम्न मूल्यांकन असलेल्या क्षेत्रावर भर हवा\nयेणाऱ्या तिमाहीत बाजारातून परतावा सामान्यच राहील, हे समजून घेतले पाहिजे.\nनिमेश शहा, ( व्यवस्थापकीय संचालक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी)\nभारतीय भांडवली बाजार अशा टप्प्यावर आहे जेथे निरंतर गुंतवणूकही करणे जिकिरीचे आणि गुंतवणूकविषयक सावधगिरी बाळगायची म्हटले तरी अवघड. मर्यादित षटकांच्या सामन्यांतील पॉवर प्ले उलटून गेल्यानंतर मधली काही षटके चालणाऱ्या खेळासारखे हे आहे. तेथे टिकाव धरून सावकाशीने का होईना, धावा उभाराव्या लागतात. एकंदरीत बाजार सध्या रक्षात्मक कक्षात आहे. अशा स्थितीत सावध पवित्रा घेऊन, मूल्यांकन कमी असलेल्या क्षेत्राच्या चोखंदळ खरेदीवर गुंतवणूकदारांचा भर असायला हवा.\nमधली षटके म्हणजे आता खरा कसोटीचा क्षण आहे, हे लक्षात घ्यावे. याचे कारण हे की, शेअरचे मूल्यांकन खूप उच्च पातळीवर पोहोचले आहे. किंमत उत्पन्न (पीई) गुणोत्तर २० च्या पटीत आहे, जे सरासरी १७ पटीपेक्षा जास्त आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपबाबतीत हे गुणोत्तर तर ४० पटीच्या पातळीवर पोहोचलेले दिसले. तरीही काही अंगभूत गुणवत्ता असलेले शेअर्स आजही आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध म्हणजे महागडे नाहीत. जर आता महागडे शेअर्स जरी ते पायाभूत सशक्त असले तरी खरीदले तर भविष्यात त्यापासून चांगला परताव्याची शक्यता अल्प राहते किंवा अवघड असते. बाजार बुडबुडय़ाच्या स्थितीत नसला आणि कंपन्यांच्या उपार्जनांत सुधारही सुरू आहे. कारण एकंदर मागणी आणि कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेत आनुषंगिक वाढ अनुभवास येत आहे. पायाभूत सोयीसुविधा विकसनातील गुंतवणुकाही वाढत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भांडवली बाजारात गुंतवणुकीचे स्वारस्य यापुढेही कायम राहणार आहे. परंतु जेथे मिळकतीत सुस्पष्ट स्वरूपात दृश्यमान आहे अशा उद्योग क्षेत्रांकडे वळणे क्रमप्राप्त ठरेल.\nयेणाऱ्या तिमाहीत बाजारातून परतावा सामान्यच राहील, हे समजून घेतले पाहिजे. सावधगिरीचे सध्याचे वातावरण आहे. अशा स्थितीत मूल्यांकन कमी असलेल्या आणि अल्पतम महाग अशा उद्योग क्षेत्रात संतुलित स्वरूपाच्या गुंतवणुकीचा कल ठेवायला हवा. हा गुंतवणूक दृष्टिकोन दीर्घावधीत लाभदायी निश्चितच ठरेल.\nविद्यमान बाजारात गुंतवणूकदार तेल आणि वायू, युटिलिटी, इन्फ्रा, निवडक वित्तीय कंपन्या यांना विचारात घेऊ शकतो. विशेषकरून या क्षेत्रातील काही लार्ज कॅप कंपन्यांमध्ये मूल्यांकन आजही वाजवी पातळीवर आहे. या तिमाहीपासून तंत्रज्ञान आणि औषधी कंपन्यांच्या मूल्यांकनात सुधार दिसून येत आहे. सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या शक्यता चाचपल्या पाहिजेत.\nखनिज तेलाच्या किमती पुन्हा प्रतिपिंप ७५ डॉलरच्या टप्प्यावर गेल्या आहेत. अशा स्थितीत चालू खात्यावरील तुटीत वाढ संभवते. खनिज तेलाच्या किमती पिंपामागे एका डॉलरने वाढल्या तरी आपल्या आयात खर्चात ७,५०० कोटी रुपयांची भर पडते. याचे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अनेकविध दुष्परिणाम आहेत. देशांतर्गत व्याजाच्या दरावर त्याचे नकारात्मक परिणाम होतील, ज्याची सुरुवात रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ करून केली आहेच. १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा परतावा दर डिसेंबरमध्ये ७.८१ टक्कय़ांवर गेलेला दिसून आले आहे. यातून स्थिर उत्पन्न पर्यायातील गुंतवणुका अनाकर्षक बनत चालल्या आहेत.\nभारत अशा काही निवडक देशांपैकी एक आहे जेथे कंपन्यांच्या मिळकतीने आजही अपेक्षित गती पकडलेली नाही. लवकर अथवा विलंबाने का होईना, पण मिळकतीने तेजीच्या आवर्तनात प्रवेश केल्याचे निश्चितच दिसून येईल. याचा बाजारावर सकारात्मक परिणामही पाहायला मिळेल. तोवर सावधगिरी मात्र आवश्यक ठरेल. देशांतर्गत अथवा जागतिक स्तरावरील कोणत्याही घडामोडींचे बाजारात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटणे अशा स्थितीत शक्य आहेत. त्यामुळे शेअर्समधून मध्यम अवधीत दोन वर्षांपूर्वी दिसला तशा चांगल्या परताव्याची सध्या अपेक्षा करता येणार नाही. दीर्घावधीचा दृष्टिकोन असणाऱ्यांना एसआयपी, डेट अक्रुअल फंड आणि बॅलन्स फंडाचा मार्ग अनुसरावा आणि हेच सध्या सावधगिरीचे लक्षण ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/isi-agent-arrested-in-mumbai-117050400001_1.html", "date_download": "2018-08-22T04:31:45Z", "digest": "sha1:FC3NBP5XMYY4IYG7TG36CSGIK4WILH2J", "length": 8625, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयएसआय एजंटला अटक | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउत्तर प्रदेशमध्ये फैजाबाद येथून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंटला अटक केली. दहशतवादविरोधी पथक आणि राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या यंत्रणांनी संयुक्त\nकारवाई केली. आफताब अली असं त्याचं नाव असून तो फैजाबादमधील ख्वासपुरा येथील रहिवासी आहे.\nजीएसटीसाठी ७ मे ऐवजी २०, २१ आणि २२ ला विशेष अधिवेशन\n२६ किलो सोन्याची पालखी देवीला अर्पण\nभारतीय लष्कराकडून दोन पाकिस्तानी बंकर्स उद्धवस्त\nअनंतनागची पोट निवडणूक रद्द\nभारत हा प्रदूषण पसरवणारा देश- डोनाल्ड ट्रम्प\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/one-get-robbed-road-119275", "date_download": "2018-08-22T03:50:18Z", "digest": "sha1:OPCKLYMYAOFEO5GCP2NY6PPLPUPFVULN", "length": 10767, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "one get robbed on the road रस्त्यात अडवून दोन लाखाची लूटमार | eSakal", "raw_content": "\nरस्त्यात अडवून दोन लाखाची लूटमार\nशुक्रवार, 25 मे 2018\nनांदेड - रस्त्यात अडवून दुचाकीवरून खाली पाडून एका फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्या व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून लुटले. रोख रक्कम आणि इतर सामान असा दोन लाखाचा ऐवज दोन अज्ञात चोरट्यांनी काढून घेतला.\nनांदेड - रस्त्यात अडवून दुचाकीवरून खाली पाडून एका फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्या व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून लुटले. रोख रक्कम आणि इतर सामान असा दोन लाखाचा ऐवज दोन अज्ञात चोरट्यांनी काढून घेतला.\nमुदखेड येथील भारत फायनान्समध्ये वसुली प्रतिनीधी म्हणून रामेश्‍वर मोहनराव ढवळे (वय २५) हे आपल्या दुचाकीवरुन उमरी तालुक्यात वसुलीसाठी गेले होते. वसुली करून ते गुरूवारी (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास बोळसा येथून मदखेडकडे येत असतांना रस्त्यात दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातावर लाकडाने मारून खाली पाडले. यावेळी जवळ जाऊन चाकुचा धाक दाखविला व रोख एक लाख ७६ हजार ३४७ रुपयांसाह टॅब, पॉवर बँक, बायोमेट्रीक मशिन आणि एक मोबाईल असा एक लाख ९७ हजार ४७५ रुपयाचा ऐवज काढून घेतला. तसेच ढवळे यांना मारहाण करून तेथून ते दोघेजण पसार झाले.\nरामेश्‍वर मोहन ढवले यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक एस. बी. खेडकर हे करीत आहेत.\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nसर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या\nपुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nविनयभंगप्रकरणी भगत यांना जामीन\nनवी मुंबई - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2923/", "date_download": "2018-08-22T04:30:44Z", "digest": "sha1:B2NNVZDPSIM6XHGFMND2E447B26CIMM6", "length": 7480, "nlines": 119, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कविता-एक पाडणे", "raw_content": "\nकविता-कुणाला स्फुरते, कुणाला सुचते, कुणाला प्रसवते, कुणाला सीजर करून काढावी लागते :D. मी बापडा कविता सरळ पाडतोच ::). समस्त कवींची क्षमा मागून मी एवढेच सांगू इच्छितो की कविता कोणालाही सहज पाडता येण्यासारखी गोष्ट आहे :P. थोडे शब्दभांडार, थोडे व्याकरण, थोडी मनाची तरलता आणि खूपशी इच्छा ह्या बळावर कोणीही कवी बनू शकतो 8). आता माझेच पहा ना मी कुठल्याही विषयावर ५-१० मिनिटात बऱ्यापैकी कविता पाडू शकतो. मी काही एखादा प्रेमवीर वगैरे नाही. तरी पुढील कविता वाचून पहा. मी तुम्हाला नक्कीच एखादा प्रेमगीते लिहिणारा कवी वाटेन :'(.\nरिमझिम पडती पावसाच्या धारा\nअंगांग भिजवी ओलाचिम्ब वारा\nरेशमी रेघानी ओघळू आले मन\nहळूच ओठानी घुसळले तन\nनदीचा प्रवाह धावे सागरा पाहून\nआलो बाहूत तुझ्या जाया विरघळून\nतृप्तिचा हा गंध मना जाई वेडावून\nतुझ्या प्रेमात गेलो विरून-मिसळून\nआहे ना गम्मत. आता ही चारोळी पहा:\n वाटलो ना मी विचारवंत.\nआता ही कविता पहा:\nमी कोणाचा सांगा बर\nपण खर सांगू का\nमी किनई माझ्या ताईचा\nआईने मला अडगुलं-मडगुलं शिकवलं\nताईने मला ते फेकायला शिकवलं\nबाबांनी मला बॉल आणून दिला\nताईने मला तो झेलायला शिकवला.\nह्यातून माझ्यातील खट्याळ मूल दिसलं असेल.\nकालचा इतिहास, उद्याचा अविश्वास\nकुणाचा भरवसा, कुणाचा विश्वास\nनात माझी जवळ होती सकाळी\nभुर्रकन पुण्याला उडून गेली\nआपल्या प्रत्येकाच्या मनात एक ठसठसणारी जखम असते. ती अशावेळी बाहेर येते इतकेच. कविता म्हणजे तरी काय, तर आपल्या अशा भावनांचा तरल आविष्कार. काही नाही हो. प्रत्येकाच्या मनात एक खोडकर मूल असते, एक हळुवार तरुण-तरल मन असते आणि एक परिपक्व प्रौढत्व असते. केव्हा कोणाला बाहेर काढायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआपल्या प्रत्येकाच्या मनात एक ठसठसणारी जखम असते. ती अशावेळी बाहेर येते इतकेच. कविता म्हणजे तरी काय, तर आपल्या अशा भावनांचा तरल आविष्कार. काही नाही हो. प्रत्येकाच्या मनात एक खोडकर मूल असते, एक हळुवार तरुण-तरल मन असते आणि एक परिपक्व प्रौढत्व असते. केव्हा कोणाला बाहेर काढायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2946/", "date_download": "2018-08-22T04:33:08Z", "digest": "sha1:WM3FPMJ2AUUAJ52ZPEUSCBNFYCU6VV7F", "length": 5257, "nlines": 161, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आठवण माझी आली कधी-1", "raw_content": "\nआठवण माझी आली कधी\nआठवण माझी आली कधी\nआठवण माझी आली कधी\nतर पापण्या जरा मीटून बघ.\nसंवाद जरा आठवून बघ.\nआठवण माझी आली कधी\nतर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ\nउमटलेली आपली पाउले बघ.\nआठवण माझी आली कधी\nतर उडणार्या पक्षांकडे बघ.\nतूज्याकडे धावत आलेलं बघ.\nआठवण माझी आली कधी\nतर चांदण्या जरा मोजून बघ.\nचांदण्या ratri घेतलेल्या शपथेचा\nशब्द न शब्द आठवून बघ.\nआठवण माझी आली कधी\nतर सागरकिनारी जाऊन बघ.\nहजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा\nपरतणाऱ्या नीराश लाटेच वीव्ह्लन बघ.\nआठवण माझी आली कधी\nतर साद मला घालून बघ\nमाझ अस्तित्व जरा जाणवून बघ.\nआठवण माझी आली कधी\nRe: आठवण माझी आली कधी\nआठवण माझी आली कधी\nतर चांदण्या जरा मोजून बघ.\nचांदण्या ratri घेतलेल्या शपथेचा\nशब्द न शब्द आठवून बघ.\nRe: आठवण माझी आली कधी\nRe: आठवण माझी आली कधी\nRe: आठवण माझी आली कधी\nRe: आठवण माझी आली कधी\nRe: आठवण माझी आली कधी\nRe: आठवण माझी आली कधी\nआठवण माझी आली कधी\nतर चांदण्या जरा मोजून बघ.\nचांदण्या ratri घेतलेल्या शपथेचा\nशब्द न शब्द आठवून बघ.\nRe: आठवण माझी आली कधी\nRe: आठवण माझी आली कधी\nआठवण माझी आली कधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA", "date_download": "2018-08-22T03:03:27Z", "digest": "sha1:GOK5RCBJXMEL4PA67MEOGEXWVHGVP5FK", "length": 5265, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. २० चे - पू. १० चे - पू. ० चे - ० चे - १० चे\nवर्षे: पू. ७ - पू. ६ - पू. ५ - पू. ४ - पू. ३ - पू. २ - पू. १\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nमार्कस टुलियस टिरो, ग्रीक लेखक, सिसेरोचा मुक्त केलेला गुलाम.\nइ.स.पू.चे ० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१८ रोजी १९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6235.html", "date_download": "2018-08-22T03:36:31Z", "digest": "sha1:AJY3FT7OANQFUJ34E2NQDK7UTFGVWSNU", "length": 4079, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १०१ ते ११०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १०१ ते ११०\nशिवचरित्रमाला - भाग १०१ - एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली\nशिवचरित्रमाला - भाग १०२ - गजान्तलक्ष्मीचे कारंजे\nशिवचरित्रमाला - भाग १०३ - दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा\nशिवचरित्रमाला - भाग १०४ - गुणीजनांचा राजा\nशिवचरित्रमाला - भाग १०५ - शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला - भाग १०६ - मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास\nशिवचरित्रमाला - भाग १०७ - पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला - भाग १०८ - कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला - भाग १०९ - पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा\nशिवचरित्रमाला - भाग ११० - नव्या विजयाचा गुढीपाडवा\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-png-diamonds-now-png-brothers-73507", "date_download": "2018-08-22T04:08:01Z", "digest": "sha1:5RD6HO7LSUVSNWXPXS7FIVSS6VP5AZTC", "length": 12635, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news PNG diamonds now PNG brothers ‘पीएनजी डायमंड्‌स’ आता पीएनजी ब्रदर्स | eSakal", "raw_content": "\n‘पीएनजी डायमंड्‌स’ आता पीएनजी ब्रदर्स\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nपुणे - हिऱ्यांच्या व्यवसायातील एक विश्वसनीय नाव म्हणून पुणेकरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ‘पीएनजी डायमंड्‌स अँड गोल्ड’ हे नाव माहित आहे. हेच नाव आता नव्या रूपात सर्वांसमोर आले असून, यापुढे ‘पीएनजी ब्रदर्स’ या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे.\nपुणे - हिऱ्यांच्या व्यवसायातील एक विश्वसनीय नाव म्हणून पुणेकरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ‘पीएनजी डायमंड्‌स अँड गोल्ड’ हे नाव माहित आहे. हेच नाव आता नव्या रूपात सर्वांसमोर आले असून, यापुढे ‘पीएनजी ब्रदर्स’ या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे.\nया संदर्भातील औपचारिक घोषणा पीएनजी ब्रदर्सचे संचालक अक्षय गाडगीळ यांनी केली. पीएनजी ब्रदर्सच्या संचालिका पद्मिनी गाडगीळ, रोहन गाडगीळ, नुपूर गाडगीळ याबरोबरच ब्रॅंड ॲम्बॅसिडर व प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट आणि पीएनजी ब्रदर्सच्या माध्यम प्रमुख अरुंधती भिडे या वेळी उपस्थित होत्या. ‘पीएनजी ब्रदर्स’च्या नव्या बोधचिन्हाचे अनावरणही या वेळी प्रिया बापट हिच्या हस्ते करण्यात आले.\nया संदर्भात अक्षय गाडगीळ म्हणाले, की सोन्याच्या दागिन्यांबरोबरच हिऱ्यांना व हिऱ्यांच्या दागिन्यांना महत्त्व आले आहे. विस्तारत चाललेला हा व्यवसाय लक्षात घेत आम्ही आमची एक नवी ओळख बनविली आहे. या वर्षीच्या घटस्थापनेचा मुहूर्त साधत या नव्या ओळखीबरोबरच, एका नव्या संकल्पनेसह आम्ही ग्राहकांसमोर आलो आहोत. ग्राहकांना एकाच छताखाली हिऱ्यांच्या दागिन्यांचे अनेक पर्याय उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने आम्ही खास ‘डायमंड लाउंज’चे पहिले दालन लक्ष्मी रस्त्यावर सुरू केले आहे. याचे उद्‌घाटन आज प्रिया बापट आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक शां. ब. मुजुमदार आणि गाडगीळ कुटुंबिय उपस्थित होते.\nनजीकच्या भविष्यात शहराच्या महत्त्वाच्या भागांत विस्तार करण्याचा मानस आहे, अशी माहिती रोहन गाडगीळ यांनी दिली.\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/vivahanimitta-pulopdesh.html", "date_download": "2018-08-22T03:35:40Z", "digest": "sha1:O5EROHJL3DDIVMHGCI32BVAHO2AD4TFH", "length": 26786, "nlines": 49, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): विवाहानिमित्त पुलोपदेश Vivahanimitta Pulopdesh", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nविवाहानिमित्त पुलोपदेश Vivahanimitta Pulopdesh\nडॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र...\n१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे - ४.\n८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात\nमहत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर 'लग्न' या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. \"A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding\".लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या\nमाझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा 'मी अव्यवस्थित आहे', या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे 'तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस', असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. ('तरुणी' हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)\nगाफीलपणाने खोकला काढलास तर 'हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-' या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.\nसुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.\nकोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव (अख्यक्ष शेणवी सहकारी पेढी) विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्मेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी 'पंजा'चे राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणा-या 'शॉपिंगला' उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल,याचे ''अरे वा'', ''छान'' अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना 'ही साडी नेसू का' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा हूंss - हो हो -, छान - फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर 'ही नेसतेस' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्वाचा नाही. त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, साली बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. साली टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, साले बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम साली आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे. कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्वाचा नाही. त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, साली बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. साली टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, साले बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम साली आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे. कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो. तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो. तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला - करणार काय मीच इडियट साला. वाईफचा बर्थ डे विसरलो. ''\nअसो. नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणा-यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमख्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवोन संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल. तथास्तु.\nपी. एल. काका आणि सुनिता मावशी\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-08-22T03:05:19Z", "digest": "sha1:O2G2XWESUCGNUHTS3MTQOQIWFEXHR3VU", "length": 5974, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भटिंडा (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nभटिंडा हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\n१९५२ सरदार हुकम सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n१९५२ अजीत सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n१९५७ सरदार हुकम सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n१९५७ अजीत सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n१९६२ धन्ना सिंग गुलशन अकाली दल\n१९६७ किकर सिंग अकाली दल (Sant Group)\n१९७१ भान सिंग भौरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष\n१९७ धन्ना सिंग गुलशन अकाली दल\n१९८० हकम सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (I)\n१९८४ तेजा सिंग दर्दी अकाली दल\n१९८९ बाबा सुचा सिंग शिरोमणी अकाली दल (मान)\n१९९१ केवल सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n१९९६ हरिंदर सिंग खालसा शिरोमणी अकाली दल\n१९९८ चतिन सिंग समाओन शिरोमणी अकाली दल\n१९९९ भान सिंग भौरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष\n२००४ परमजित कौर गुलशन शिरोमणी अकाली दल\n२००९ हरसिम्रत कौर बादल शिरोमणी अकाली दल\n२०१४ हरसिम्रत कौर बादल शिरोमणी अकाली दल\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भटिंडा (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१८ रोजी ११:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tasaryache-vade/", "date_download": "2018-08-22T04:39:31Z", "digest": "sha1:V67T64LNHUL43RAITE6UF7CBWRBX23W6", "length": 5994, "nlines": 155, "source_domain": "www.marathimati.net", "title": "तसऱ्याचे वडे | Tasaryache Vade", "raw_content": "\n२ चमचे कारवारी सांबार मसाला\nतसऱ्या स्वच्छ धुवून त्यातील मांस काढून घ्या.\nपाणी जास्त असल्यास काढून टाका.\nकांदा बारीक चिरून खवलेला नारळ, मिरचीपूड, हळद, सांबर मसाला एकत्र कालवा.\nत्यात थोडा चिंचेचा कोळ घाला. एक मूठभर रवा घाला.\nलिंबाएवढे गोळे करून रव्यात घोळवून थापा व तव्यावर खोबरेल तेलात घालून भाजा.\nचटणी या सॉससोबत सर्व्ह करा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in मांसाहारी पदार्थ and tagged तसरे, नारळ, पाककला, मांसाहारी पदार्थ, रवा, वडे, शिंपले on जानेवारी 17, 2011 by संपादक.\n← रसगुल्ला सोपा दहीवडा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/reptiles-1646010/", "date_download": "2018-08-22T04:29:05Z", "digest": "sha1:GLK2W7JWA72WFDKYCTL5XYB7YU6BTGIM", "length": 64640, "nlines": 290, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Reptiles | जनिनीवरचे मैत्र | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nपृष्ठवंशीय प्राण्यांमधला सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग म्हणजे सृप वर्ग.\nजैववैविधेतमध्ये सरिसृप वर्गाचा इतिहास जुना असला तरी आजही हा वर्ग दुर्लक्षित असाच आहे. नव्या प्रजातींचा शोध लागत असतो, पण यामध्ये सखोल अभ्यासाची गरज आहे.\nपृष्ठवंशीय प्राण्यांमधला सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग म्हणजे सृप वर्ग. महाराष्ट्र राज्याला सृपवर्गाशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण इतिहास आहे. १८९४ साली विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी भारतातले पहिले सापांवरचे पुस्तक लिहिले. त्यानंतर १९२८ साली खं. ग. घारपुरे यांचे ‘महाराष्ट्रातील साप’ हे पुस्तक शिक्षण प्रसारक ग्रंथशाळा, पुणे यांनी प्रकाशित केले. आम्ही माल्कम स्मिथने लिहिलेल्या ज्या ‘फौना ऑफ ब्रिटिश इंडिया’, रेप्टाइल्स, भाग एक ते तीन या पुस्तकांचा आमच्या अभ्यासात उपयोग करतो त्याच्या बऱ्याच आधी या पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. हा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे.\nत्यानंतर महत्त्वाचे काम हे ८० च्या दशकात, नीलिमकुमार खैरे ऊर्फ अण्णा यांनी केले. तेव्हा त्यांनी केलेला विषारी सापांबरोबर ७२ तास हा प्रयोग असो किंवा हजारो ठिकाणी व्याख्यानाद्वारे केलेले सर्प संवर्धनाचे काम असो, ते सामान्य माणसाच्या मनातील सापांबद्दल असलेली भीती कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. अण्णांनी पुण्यातील कात्रज येथे केलेले सर्प उद्यान म्हणजे राज्यातील सृपवर्गासाठी केलेले एक महत्त्वाचे योगदान आहे.\nभौगोलिक वैविध्याच्या दृष्टीने विचार केला तर, महाराष्ट्राच्या पश्चिमेला समुद्र, त्याच्या बाजूला खंबीर उभा असलेला राज्याच्या पाठीचा कणा असलेला पश्चिम घाट आणि त्याच्या मध्ये असलेले सडे (latarite पठारे), घाटाच्या पलीकडे पसरलेले दख्खनचे पठार, त्यामधील नद्यांची खोरे आणि डोंगररांगा, असे अनेक वैशिष्टय़पूर्ण पर्यावरणीय कोनाडे किंवा विभाग आहेत. उत्तरेकडे असलेली सातपुडा पर्वत रांग आणि पूर्वेकडे असलेली चिरोली टेकडय़ांची रांग या रांगा एक प्रकारचे भौतिक अडथळे निर्माण करतात. पश्चिमेला समुद्रकिनारी असलेल्या अनेक खाडय़ा आणि बेटे या नसíगक संपदेला अजूनच समृद्ध करतात. या अशा अनेक वैविध्यपूर्ण अधिवासांमुळे, सृप वर्गातील प्राण्यांनीसुद्धा राज्यात विविध ठिकाणी आपली जैविक विविधता जपली आहे.\nसृप वर्गातील प्राणी हे थंड रक्ताचे प्राणी असतात. याचा अर्थ त्यांना आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही. त्यासाठी त्यांना बाहय़ घटकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वातावरणातील बदल, मुख्यत: तापमानवाढ या वर्गासाठी खूपच आव्हानात्मक आहे. आपण तापमानवाढ आणि वातावरणातील बदल थांबवू शकलो नाही तर सृपवर्गातील प्राण्यांचे अस्तित्व सगळ्यात आधी धोक्यात यायची शक्यता आहे. सृप वर्ग चार प्रकारे विभाजित केला गेला आहे. क्रोकोडिलिया (chrocodila), टेस्टुडाइन्स (testudines), स्क्व्ॉमाटा (squamata) आणि ऱ्हाइन्कोसिफॅलिया (Rhyncocephalia). त्यापकी पहिल्या तीन समूहातील प्राणी आपल्याकडे आढळतात.\nक्रोकोडिलिया म्हणजे मगरींचा विभाग. भारतात तीन प्रकारच्या मगरी आढळतात. सॉल्टवॉटर (Saltwater) किंवा इस्टुरिन क्रोकोडाइल (Esturine crocodile). तिला आपण खाऱ्या पाण्यातील मगर म्हणू शकू. सृप वर्गातील सगळ्यात मोठी असलेली ही मगर सुंदरबन, भितरकणिका आणि अंदमान-निकोबार या ठिकाणी आढळून येते. यातील नर २० फुटापर्यंत वाढू शकतो तर मादी मात्र १० ते १२ फुटांपर्यंतच वाढते. स्थानीय अन्नसाखळीत शिखरावर असलेली ही परभक्षी मगर अनेक वेळा मनुष्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे बदनाम झाली आहे. आपल्या राज्यात मात्र ती आढळून येत नाही.\nआणि दुसरी म्हणजे घडियाल. चंबळ, गंधक, रामगंगा या नद्यांमधून आढळून येणारी घडियाल. ही फक्त मासे खाते. या प्रकारातल्या मगरीच्या नराच्या नाकावर एक प्रकारची घडय़ाच्या आकाराची वाढ असते म्हणून यांना कदाचित घडियाल असे म्हणत असावेत. नर या घडय़ाचा उपयोग प्रदर्शनासाठी करतात. घडियालचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे लहान पिल्लांची काळजी फक्त आई आणि वडीलच नाही तर मावश्या आणि काका म्हणजे इतर घडियाल पण घेतात. भारतात अस्तित्वात असलेल्या मगरींमध्ये यांचे अस्तित्व जास्त धोक्यात आले आहे.\nतिसरी मगरीची जात म्हणजे मार्श क्रोकोडाईल (Marsh crocodile). तिला आपण दलदलीतील मगर म्हणू शकू. भारतभर अनेक ठिकाणी ही मगर आढळते. नर मगर साधारणत: १२ ते १४ फूट असते तर मादी मगर सात ते आठ फूट असते. राज्यातील अनेक नद्या, तलाव व धरणांच्या अडवलेल्या पाण्यात यांचे वास्तव आढळून येते. विशेषकरून कोकणातील वशिष्ठी आणि सावित्री नद्यांमध्ये यांचे मोठय़ा प्रमाणे वास्तव्य आहे. या मगरी नदी किंवा पाणवठय़ाच्या काठाजवळ जमिनीत छान गुहा (Den) तयार करतात. त्याचा उपयोग त्यांना तापमान नियंत्रित ठेवायला, राहायला व लपायला होतो. मादी काठावर अंडी घालतात व बरेचदा त्यांचे रक्षण करताना आढळून येतात.\nअजून तरी मनुष्य आणि या मगरी यांच्यामध्ये राज्यात मोठा संघर्ष निर्माण झालेला दिसत नाही पण भविष्यात हा संघर्ष व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी यांची संख्या, अधिवास आणि राहणीमान यांचा अभ्यास झाला पाहिजे.\nटेस्टुडाइन्स (testudines) म्हणजे कासवांचा विभाग. जमिनीवर राहणारी, गोडय़ा पाण्यात राहणारी आणि समुद्रात राहणारी कासवे अशी त्यांची अधिवासावर अवलंबून रचना करता येईल. राज्यातील कासवांचा फारसा अभ्यास न झाल्याने, आपल्याकडे माहितीचा तसा अभावच आहे .\nपश्चिम किनाऱ्यावर झालेले ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवाच्या संवर्धनाचे काम या पाश्र्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे आहे. भारतात पाच प्रकारची समुद्री कासवे आढळून येतात, ऑलिव्ह रिडली , हॉक्सबिल, लॉगरहेड , ग्रीन आणि लेदरबॅक. महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर यापकी लॉगरहेड सोडून अन्य चारही कासवांचे अस्तित्व नोंदले गेले आहे. समुद्री कासवे फक्त अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात आणि तीही फक्त मादी कासवे. नर कधीच किनाऱ्यावर येत नाहीत. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालताना आढळून आली आहेत. ही कासवांची अंडी बरेचदा किनाऱ्यावरून चोरून खाण्यासाठी विकली जायची. वयस्क लोकांच्या माहितीतून असेही आढळून आले आहे की, पूर्वीच्या काळीही अंडी किनाऱ्यावरून चोरताना, अर्धी अंडी देवाला म्हणून तिथेच वाळूत सोडली जायची. पण या जुन्या प्रथा बंद पडल्या आणि सगळ्याच अंडय़ांची चोरी व्हायला लागली. त्यामुळे राज्यातील ऑलिव्ह रिडलेचे अस्तित्व धोक्यात आले होते. ‘सह्य़ाद्री निसर्ग मंडळा’ने या बाबतीत कोकणकिनारी अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. वेळासचा ‘कासव महोत्सव’ हे याचेच अतिशय उत्तम असे उदाहरण आहे. गेल्या दहा ते १५ वर्षांच्या कालावधीत ऑलिव्ह रिडलेच्या घरटय़ांना संरक्षण देऊन पिलांना परत समुद्रात जाईपर्यंत सगळे नियंत्रण स्वयंसेवकांनी अतिशय उत्तमरीत्या केले आहे.\nगोडय़ा पाण्यातील कासवांमध्ये सगळ्यात सामान्यत: आढळून येणारे म्हणजे, भारतीय फ्लॅप शेल टर्टल. आपल्या तलावाच्या काठी, विहिरींमधून बऱ्याचदा दिसणारे कासव म्हणजे हे भारतीय फ्लॅप शेल कासव. त्याच्या पायांना झडपा असतात म्हणून त्याला फ्लॅप शेल असे म्हटले जाते. बऱ्याचदा शुभ शकुन म्हणून किंवा वास्तुशास्त्र म्हणून या कासवांना घरामध्ये ठेवले जाते. पण नसíगकरीत्या भारतात मिळणाऱ्या कासवांना घरात ठेवणे हे बेकायदेशीर आहे. मत्स्यालयात जी लाल कानाची स्लायडर कासवे मिळतात ती ठेवता येतात, पण त्यांची चांगली काळजी घ्यावी आणि त्यांना परत कधीच निसर्गात सोडू नये कारण ती विदेशी कासवे आहेत आणि त्यांना आपण जर निसर्गात सोडले तर स्थानीय कासवांना धोका होऊ शकतो किंवा तीही जगू शकत नाहीत.\nजमिनीवर आढळणाऱ्या कासवांमध्ये, सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे स्टार बॅक कासव. वन्यजीव कायद्याप्रमाणे संरक्षित असलेले हे कासव चुकीने बरेच लोक पाळताना दिसतात. पाठीवर चांदण्यांची नक्षी असलेले हे कासव अतिशय सुंदर दिसते आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात याची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होते. मुंबईत विमानतळावर ही कासवे अनेक वेळा शेकडय़ाने पकडली जातात आणि मग त्यांची रवानगी त्यांच्या नसíगक अधिवासात करावी लागते. महाराष्ट्रातील त्यांचे अस्तित्व संशयास्पद आहे. माहितीअभावी या पूर्वीच्या काळात अनेक स्टार बॅक कासवे ही आपल्या जंगलामधून सोडली गेली आहेत.\nसरपटणाऱ्या प्राण्यांचा तिसरा विभाग म्हणजे पाली, सरडे, सापाची मावशी, घोरपडी आणि साप यांचा विभाग. समाजातल्या सगळ्या अंधश्रद्धा, भीती, उत्सुकता आणि गरसमजुती या प्राण्यांबाबतीत असतात. हा विभाग परत तीन उपविभागांत विभागला गेला आहे. लॅसर्टिलिया हा सरडे, पाली, सापाची मावशी आणि घोरपडींचा उपविभाग आहे, तर सर्पेटिस हा सापांचा उपविभाग आहे. तिसरा एआँफिसबनिया हा उपविभाग, भारतात आढळत नाही.\nपाली आणि सरडे या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारतात आढळणाऱ्या सगळ्या पाली आणि सरडे हे बिनविषारी आहेत. एखादी पाल किंवा सरडा चावल्याने कसल्याही प्रकारची विषबाधा व मृत्यू व्हायची शक्यता नसते. ‘दुधात पाल पडल्याने माणसांना विषबाधा’ अशा बातम्या आपण बरेचदा वाचत किंवा ऐकत असतो. दुधात कोणताही प्राणी मरून पडला असेल तर त्याने अपचन होऊन पोट बिघडू शकते. तो कोणता प्राणी आहे याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो.\nत्याचप्रमाणे ‘पाल चुकचुकली’ हा शब्दप्रयोग काही तरी अशुभ घडेल या अर्थाने वापरला जातो. पण तुमच्या घरात पालीचा आवाज येतो आहे, म्हणजे तुमच्या घरात माश्या, झुरळे आणि डास यांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणावर असावे आणि त्यांना खाण्यासाठी पाली तुमच्या घरात येत असाव्यात. याचा अर्थ पाली एक प्रकारे तुमच्या घरातील या कीटकांवर नियंत्रणच ठेवत असतात. आपल्या घरात आढळणाऱ्या पालींना ‘हाऊस गेको’ असे म्हटले जाते. दक्षिणेकडची आणि उत्तरेकडची अशा पालींच्या दोन जाती आपल्या घरांमध्ये आढळून येतात.\nआपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या पाली आढळतात. झाडावर आढळणारी खोड पाल, पश्चिम घाटात आंबोली येथे आढळणारी प्रसादीची पाल, सह्याद्रीच्या किल्ल्यांवर आणि कडय़ांवर आढळणारी अ‍ॅरन बौरीची पाल, सडय़ांवर आढळणारी सातारची पाल किंवा पश्चिम घाटात सापडणारी डेक्कन बॅण्डेड पाल अशा अनेक पालींवर संशोधन महाराष्ट्रात झाले आहे. डॉ. वरदगिरींनी केलेले पालींवरचे काम हे एक भारतातील सृपवर्गाच्या कामातील अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे.\nसहय़ाद्रीत भटकंती करताना नाणेघाट व आसपासच्या भागात एक खूप मोठय़ा आकाराची पाल पाहिल्याचे आठवतंय. पण तिचा अभ्यास करून तिची हेिमडेक्टलास अ‍ॅरेन बौरी अशा प्रकारची नवीन जात निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण काम याच राज्यात झाले आहे. कदाचित भारतातली सगळ्यात मोठी पाल म्हणूनही तिची गणना होऊ शकते. महाराष्ट्राला सहय़ाद्री आणि त्यात होणारी भटकंती, प्रस्तरारोहण आणि शिवकालीन इतिहास यांचा खूप अभिमान आहे. पण जैविक विविधतेच्या दृष्टीने मात्र अजूनही खूप कमी जण याच सहय़ाद्रीत काम करताना दिसतात. त्याला एक अपवाद म्हणजे वरील पालीवरचे संशोधन.\nबहुतांशी पाली या निशाचर असतात. त्याला अपवाद दिवसा सक्रिय असणाऱ्या निमेस्पिस प्रजातीच्या पाली. यात सुद्धा राज्यात नीमेस्पिस कोल्हापुरेन्सिस ही नवीन जात गिरी यांच्या संशोधनातून समजली आहे. या पालींची बुबुळे गोल असतात.\nआपल्याकडे आणखी एक गोंधळाचा प्रकार म्हणजे सापसुरळी किंवा सापाची मावशी. इंग्लिशमध्ये या सरडय़ांच्या प्रकाराला िस्कक म्हणतात. पाय खूप छोटे आणि शरीर लांब असल्यामुळे तिला सापाचा प्रकार समजला जातो आणि मग भीती आणि अंधश्रद्धा सुरू होते. कीटक खाऊन जगणारी ही सापसुरळी पूर्णपणे निरुपद्रवी आहे.\nबागेतला सरडा किंवा कुंपण सरडा (कॅलॉट्स व्हरसिकलर ) हा आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, प्रजननाच्या काळात त्याच्या नराची मान रक्तासारखी लाल होते आणि म्हणूनच त्याला इंग्लिशमध्ये ब्लडसकर असे म्हटले जाते. याशिवाय जंगलामध्ये आढळणारा जंगल सरडा आणि बऱ्याच ठिकाणी आढळणारा अतिशय सुंदर असा पंखा असलेला सरडा, ( फॅन थ्रोटेड ) हे आपल्या राज्यात सामान्यत: आढळून येतात.\nचाळकेवाडीच्या पठारावर मिळणार सरडा, नुकताच ‘सरडासुपर्बा’ अशा शास्त्रीय नावाने प्रसिद्ध झाला आहे. अतिशय सुंदर दिसणारा हा सरडा राज्याचे एक भूषणच आहे. नराच्या घशाखाली लाल, निळ्या आणि काळ्या रंगाचा पडदा असतो. त्याच्या माध्यमातून तो मादीला आकर्षित करून घेतो. हा सरडा फक्त चाळकेवाडी परिसरातच सापडतो. इतर ठिकाणी सापडणारा तसाच एक सरडा ‘सरडाडार्वििन’ या शास्त्रीय नावाने ओळखला जातो.\nघोरपड आपल्या राज्यात सगळ्या ठिकाणी आढळून येते. खाण्यासाठी काही भागात सांधेदुखीवर वापरण्यासाठी तिची अवैध शिकार होते. तिला उकळून तेल काढले जाते त्यासाठी काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर तिची शिकार होते. राजस्थानमध्ये वाळवंटातील घोरपड खूप विषारी समजली जाते. पण ते खरे नाही. भारतात कुठल्याही प्रकारच्या पाली, सरडे आणि घोरपडी विषारी नाहीत.\nराज्यामध्ये पाली, सरडे यांचे खूप मोठय़ा प्रमाणावर जैववैविध्य आहे. पश्चिम घाटात मोठय़ा प्रमाणावर त्यांच्या टॅक्सोनॉमीवर काम झाले आहे. मात्र विदर्भामध्ये या प्रकारचे काम झाले पाहिजे. त्यातून कदाचित अणखीही नवीन जाती सापडतील. सुरुवातीला लिहिले आहे त्यानुसार वातावरणातील बदलांचा या प्राण्यांना सगळ्यात आधी धक्का बसणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर पर्यावरणीयदृष्टय़ाही संशोधन झाले पाहिजे.\nसृप वर्गातील सगळ्यात प्रसिद्ध प्राणी म्हणजे साप, ज्याच्याबद्दल गरसमज, अंधश्रद्धा, भीती आणि पौराणिक कथा यांची समाजावर अतिशय घट्ट पकड आहे. काही साप विषारी असतात. त्यांच्या दंशातून विष शरीरात गेले असेल आणि वेळीच उपचार मिळाले नाही तर जीव जायची शक्यता असते. मात्र त्यामुळे सगळ्याच सापांबद्दल प्रचंड भीती असते.\nनिसर्गामध्ये सापांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. उंदरांचे नियंत्रण हे सगळ्यात मोठे पर्यावरणीय काम साप करत असतो. आपल्या अनेक पुराणकथांतून आणि पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींमधून सापांना पुजले गेले आहे, पण त्याचबरोबर दिसला साप की त्याला मार असा विरोधाभासही समाजात आढळतो. भारतामध्ये साधारणत ३०० च्या आसपास सापांच्या जाती आहेत. त्यापकी अनेक वैशिष्टय़पूर्ण जाती राज्यात आढळून येतात.\nअंडी खाणारा भारतीय साप (Indian egg eater) हा अनेक वष्रे विलुप्त (extinct) समजला गेलेला होता. पण अमरावतीच्या पराग दांडगेमुळे त्याची महाराष्ट्रात नोंद झाली. सापांवर काम करणाऱ्यांसाठी हा अतिशय विशेष आहार असलेला साप अनेक वर्षे एक आव्हान होता. अचानक त्याची विदर्भामध्ये नोंद झाली. याचे कारण म्हणजे गेल्या दोन दशकांत सर्पमित्र हे संशोधनाकडे वळले आहेत. त्याचे श्रेय ‘भारतीय साप’ या पुस्तकाचे सहलेखक, पुण्याचे अशोक कॅप्टन आणि वरद गिरी यांना नक्कीच दिले पाहिजे.\nअण्णा अथवा नीलिमकुमार खैरेंनंतर, या दोघांनी राज्याच्या सृप वर्गातील प्राण्यांच्या संशोधनाला चालना दिली. अनेक शोधनिबंध लिहिले गेले. अनेक विद्यार्थी गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रातून तयार झाले.\nभारतातला सगळ्यात मोठा बिनविषारी साप, अजगर राज्यात सगळीकडे आढळून येतो. वन्य जीव कायद्याप्रमाणे, वाघासारखेच संरक्षण दिलेला हा साप बऱ्याचदा गरसमजुतींमुळे मारला जातो. त्याशिवाय सामान्य दिसणारा बिनविषारी साप म्हणजे धामण. १० ते १२ फुटांपर्यंत वाढणारा हा साप उंदीर खायला म्हणून आपल्या आजूबाजूला आढळून येतो. पूर्णपणे निरुपद्रवी असलेला हा साप निव्वळ भीतीपोटी मारला जातो. इतर अनेक बिनविषारी साप, दिवड, नानेटी, गवत्या, हरणटोळ, कवडय़ा, मांजऱ्या आपल्या आजूबाजूला आढळतात. मानवाला त्यांच्यापासून काहीही धोका नसतानासुद्धा ते मारले जातात. हरणटोळ तर गरसमजुतीमुळे अतिशय कुप्रसिद्ध झालेला साप आहे. हा साप माणसाच्या टाळूला चावतो असा मोठा गरसमज गावागावांतून आहे. झाडावर राहणार हा साप बऱ्याचदा संपर्कात आला तर आपल्या डोक्याच्या जवळपास असतो आणि आपल्याला वाटते की हा आता डोक्याला चावणार. अतिशय सुंदर आणि निरुपद्रवी असणारा हा साप मात्र अशा गरसमजुतीमुळे आणि वृक्षतोडीमुळे धोक्यात आला आहे. याशिवाय काही नव्या सापांच्या जाती गेल्या काही वर्षांत सापडल्या आहेत. त्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे, खैरेंचा खापर खवल्या (‘khaires shield tail), गिरीचा रुका साप (giris bronze back), पाण्यातला ऑलिव्ह फॉरेस्ट स्नॅक (rhabdops aquaticus) .\nआपल्या परिसरात उंदीर असतात आणि आपल्या घराच्या आजूबाजूला लपण्यासाठी सापाला बऱ्याच चांगल्या जागा असतात. सृप वर्गातील प्राण्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी बाह्य़घटकांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे त्यांचे आपल्या घरांच्या आजूबाजूचे वास्तव्य हे आपल्यावरच अवलंबून असते. थंडीमध्ये गावात बरेचदा साप हे चुलीजवळ, लाकडाच्या-गवताच्या मोळीत किंवा गादी व पांघरुणात आढळून येतात कारण त्यांना ऊब हवी असते. तसेच उन्हाळ्यात बरेचदा, पाण्याच्या बाजूला, बागेमध्ये पाणी दिल्यानंतर किंवा सांडपाण्याच्या ठिकाणी, शहरात तर बरेचदा वातानुकूलित यंत्रांमध्ये साप आढळून येतात. सापाचा आणि आपला संबंध, त्याचे खाद्य, त्याला अनुकूल तापमान आणि प्रजननाच्या काळात मादीची शोधाशोध या घटकांमुळे येतो.\nलोकांनी घराच्या आजूबाजूला स्वछता ठेवली, धान्याची साठवण झोपायच्या जागेपासून दूर ठेवली, िभतीतील, बिळे आणि भोके बुजवली, रात्री चालताना विजेरी किंवा कंदिलांचा वापर केला, शेतामध्ये काम करताना बुटांचा वापर आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर केला तर बरेचसे सर्पदंश हे टाळता येतील. आपल्या आजूबाजूला चार प्रकारच्या विषारी सापांचा वावर असतो. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नाग त्याच्या फण्यामुळे तुम्ही ओळखू शकता. मण्यार हा काळ्या रंगाचा असतो. त्याच्या अंगावर पांढऱ्या पट्टय़ांच्या जोडय़ा असतात. त्याचे तोंड आपल्या अंगठय़ासारखे बोथट असते आणि पाठीवर षटकोनी खवले असतात. घोणस हा त्रिकोणी डोक्याचा साप असून त्याच्या अंगावर काळ्या ठिपक्यांच्या रांगा असतात. बरेचदा हे ठिपके एकमेकाला जोडले गेले असतात. जवळपास काही धोका जाणवला तर घोणस शरीराचे वेटोळे करून प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. फुरसे हा साप छोटा असून एक ते दोन फुटांपर्यंत वाढतो. त्याच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाची बाणाच्या टोकासारखी खूण असते. त्याला धोका जाणवला तर तो आपल्या शरीराचे वेटोळे एकमेकांवर घासून खरखर असा आवाज काढतो. या चारही विषारी सापांच्या विषाविरुद्ध प्रतिसर्प विष हे उपयोगी आहे. विष शरीरात गेले असेल, (बऱ्याच वेळा विषारी साप चावला तरी तो विष शरीरात सोडत नाही) तर प्रतिसर्प विषाला पर्याय नाही. हे एक औषधच तुमचा जीव वाचवू शकते.\nकोकणामध्ये मण्यारला सूर्यकांडर (सूर्याला खाणारा) असे संबोधले जाते. तिथे असे मानतात की, मण्यारचा दंश झालेली व्यक्ती सूर्योदयाच्या आत मरण पावते. मण्यार हा निशाचर साप आहे. तो रात्रीच भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो आणि त्यामुळे त्याचा माणसाशी संबंध फक्त रात्री येतो. आणि त्यात दंश झाला आणि विष शरीरात गेले असेल आणि वेळीच उपचार मिळाले नाहीत तर खरंच दंश झालेली व्यक्ती दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय बघू शकत नाही.\nतुम्हाला एक आकडेवारी सांगतो. दहा माणसे साप चावल्यावर मांत्रिकाकडे जातात. त्यापकी पाच जणांना बिनविषारी साप चावलेला असतो असे समजू या. आणि पाच जणांना विषारी साप चावला आहे असे समजू या. ज्यांना विषारी साप चावला आहे त्यांपकी दोन ते तीन जणांच्या शरीरात सापाने विषच सोडलेले नसते. म्हणजे एकंदर दहा पकी आठ जणांना काहीही होणार नसते. पण त्यांचा जीव मांत्रिकांमुळे वाचतो आणि जे दोन जीव जातात त्यांनी खूप पापे केलेली असतात. त्यामुळे मांत्रिक त्यांना वाचवू शकत नाही.\nही परिस्थिती आज भारताच्या गावागावातून आहे. तिच्यात बदल हा फक्त सामाजिक सुधारणा आणि आरोग्य योजनांमधील बदलांमुळेच होऊ शकतो. भारतात आज जवळजवळ ५० हजार मृत्यू सर्पदंशामुळे होतात. सर्पदंश हे एक कारण असते. पण त्यांचे मृत्यू हे अंधश्रद्धा, उपचारांना उशीर, डॉक्टरांचे सर्पदंशाच्या उपचारांचे अज्ञान आणि बऱ्याच ठिकाणी प्रतिसर्प विष उपलब्ध नसल्यामुळे होतात.\nया चार विषारी सापांशिवाय, राज्यात आढळणाऱ्या सापांमध्ये सह्य़ाद्रीत चापडा (बांबू पिट वायपर), मलबार चापडा (मलबार पिट वायपर) आणि गडचिरोली भागात मिळणारी आग्या मण्यार (बँडेड क्रेट) आणि पुण्याच्या आजूबाजूला सिंध मण्यार (सिंध क्रेट) या सापांचा समावेश होतो. या सापांच्या दंशावर आज तरी आपल्याकडे प्रतिसर्प विष नाही. चापडा या सापाचा दंश घातक नसतो. आग्या मण्यारच्या दंशाची कुठेही नोंद नाही. सिंध मण्यारच्या दंशाच्या काही घटना आहेत. मात्र त्यामध्ये सध्याच्या प्रतिसर्प विषाचा उपयोग खात्रीचा नाही.\nसगळ्यात शेवटी, सर्पदंश झालाच तर फक्त तीन गोष्टी करायच्या.\n३) प्राथमिक आरोग्य केंद्रात/ इस्पितळात जायचे\nसाप कात टाकतो त्याचे कारण म्हणजे सापाच्या त्वचेचे बाह्य आवरण हे केराटिनचे बनलेले असते. ते कधी वाढत नाही. आपली नखे आणि केसही केराटिनपासून बनलेले असतात. या कातीचा कसलाही औषधी उपयोग नाही. बरेचदा सापाची कात औषध म्हणून विकली जाते. आपण आपली नखे किंवा केस औषध म्हणून वापरतो का\nआपल्याकडे नागमणी आणि साप बदला घेतो या दोन संकल्पना मोठय़ा प्रमाणावर आहेत. नागमण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर, हे मणी विकणाऱ्यांनी निव्वळ लोकांना फसवण्यासाठी काढलेली एक कल्पना आहे. कदाचित असे झाले असावे, सापाची कात टाकण्याची प्रक्रिया नीट होते की नाही हे आर्द्रतेवर अवलंबून असते. जर ही कात पूर्णपणे निघाली नाही तर तिचे तुकडे सापाच्या शरीराला चिकटून राहतात. ही कात अप्र्वतक असते. तिच्यावर तिरकस उजेड पडला तर ती चमकते. असा डोक्यावर राहिलेला कातीचा एखादा तुकडा तिरकस उजेडामध्ये चमकू शकतो आणि नागमण्याच्या कल्पकतेला पािठबा मिळू शकतो. बदला घेण्याच्या किंवा डूख धरण्याच्या तर इतक्या गोष्टी सांगितल्या जातात की त्याला काही अंतच नाही. कधी कधी होते काय, तर प्रजननाच्या काळात नराला आकर्षति करण्यासाठी मादी साप आपल्या शरीरातून एक प्रकारचे फेरोमोन सोडते. आणि त्या काळात जर एखादा मादी साप मारला गेला आणि हे फेरोमोन त्या ठिकाणी असतील तर नर साप मादीचा शोध घेत तिकडे येऊ शकतो. हे बदला घेण्यासाठी नव्हे तर प्रजननासाठी मादीच्या मागावर असलेले नर साप असतात. आणि हे वर्षांतून फक्त एकदा असणाऱ्या प्रजनन काळात होऊ शकते.\nसर्पमित्र चळवळीत महाराष्ट्र खूप आघाडीवर आहे. गावोगावी सर्पमित्र आणि त्यांच्या संघटना आहेत. मात्र गेल्या दोन दशकांत अनेक सर्पमित्रसुद्धा सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडले आहेत. त्याची कारणमीमांसा करायला गेलो तर, प्रसिद्धीच्या नादाने विषारी सापांशी खेळ करणे, अज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाचा अभाव ही त्याची कारणे असू शकतात. एकीकडे राज्य सृपवर्गाच्या संशोधनात आणि सर्पमत्रीच्या चळवळीत आघाडीवर आहे, पण त्याचबरोबर, चुकीच्या संकल्पना आणि उगीचच केलेले खेळ याबाबतीतही मागे नाही.\nआज सृपवर्गातील प्राण्यांचा संवर्धन आराखडा तयार केला तर, त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर सर्पदंश मृत्यू निर्मूलन, सर्पमित्र प्रशिक्षण आणि या वर्गातील प्राण्यांच्या माहितीचा शालेय शिक्षणात समावेश होऊ शकतो. सर्पदंश मृत्यू निर्मूलन मोहिमेत सामाजिक शिक्षण आणि आरोग्य सेवेची सर्पदंश उपचारांची सज्जता यांचा समावेश होईल. सर्पमित्र प्रशिक्षणाबाबत वन विभागाने पुढाकार घेऊन या वर्षी महाड येथील सर्पमित्र संमेलनात एक आचारसंहिता प्रकाशित केली. या मध्ये सर्पमित्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातल्या या सर्पमित्रांच्या ताकदीला ‘झिरो बाइट्स’ किंवा ‘शून्यदंश’ या संकल्पनेशी जोडून, ग्रामीण भागात होणारे सर्पदंश कमी करण्यासाठी आणि त्यांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करायचा संकल्प सगळ्या उपस्थित सर्पमित्रांनी सोडला आहे.\nआज महाराष्ट्रात वनविभागाने केलेली मार्गदर्शक तत्त्वे काही राज्यांनी त्यांच्या राज्यात लागू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य खातेसुद्धा सर्पदंश मृत्यू मोहिमेत अधिक लक्ष घालून, प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचाराची पूर्ण सज्जता करेल अशी अपेक्षा आहे. काही वर्षांपूर्वी सर्प-मानव संघर्ष ही एक हरवलेली आघाडी आहे असे मी मानायचो, मात्र गेल्या दोन वर्षांत राज्यात झालेली प्रगती बघता, मी माझ्या सगळ्या सर्पमित्रांचे आणि वनविभागाचे अभिनंदन करतो.\nसरिसृप वर्गातील प्राण्यांचा हा विस्तार पाहिल्यावर काही महत्त्वाचे प्रश्न उरतात. आज आपण महाराष्ट्राचा बायोडेटा पाहत आहोत तेव्हा या बायोडेटामध्ये सरिसृप वर्गाला आजही उपेक्षाच झेलावी लागते. बायो डायव्हर्सटिी म्हणजेच जैववैविध्याचा अभ्यास, त्याच्या संवर्धनाचे प्रयत्न हा सर्वामध्ये मुख्यत: स्थान मिळते ते झाडे, पक्षी आणि सस्तन प्राणी यांना. पण सरिसृप वर्गाला तेवढे महत्त्व मिळत नाही. त्यात सरिसृप वर्गाचा पुरेसा अभ्यासदेखील आपल्याकडे झालेला नाही. टॅक्सोनॉमिक स्टडी म्हणजे एखादी प्रजाती शोधून तिचे नामकरण करणे हे आपल्याकडे पूर्वीदेखील झाले आहे आणि आजदेखील होत आहे. पण या वर्गातील प्राण्यांच्या जीवनमानाचा अभ्यास आजदेखील पुरेसा झालेला नाही. साधी घोरपड घेतली तरी तिचा अधिवास काय, तिचे खाद्य काय, प्रजनन कसे होते, तिला कोणते तापमान लागते असा बिहेव्हिरील आणि इकॉलॉजिकल अभ्यास कमीच आहे. तो झाला तर जैववैविध्यामध्ये या वर्गासाठी ठोस योजना आखता येतील आणि त्यासाठी गरजेचे आहेत स्थानिक पातळीवरील प्रकल्प. असे प्रकल्प महाविद्यालयांच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात आणि असा विस्तृत अभ्यास झाला तरच सरिसृप वर्गातील प्राणी जैववैविध्याच्या नकाशावर ठळकपणे पुढे येऊ शकतील.\n(छायाचित्र – वरद गिरी, अशोक कॅप्टन.)\nलेखक हे सरिसृप प्राणीशास्त्र तज्ज्ञ आहेत\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/node/2216", "date_download": "2018-08-22T04:03:28Z", "digest": "sha1:2GJDGN7UFZ7UMUNKPR2TY63UCLSZKNQM", "length": 45353, "nlines": 320, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " पासष्टाव्या कलेच्या विळख्यात | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलेखिका - उसंत सखू\nखरं म्हणजे मला लहानपणापासूनच चौसष्ट कलांत निपुण व्हायचं होतं. व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं चौसष्ट कलांनी माझ्याशी छत्तीसच्या आकड्यातून सख्य दाखवल्यानं, मला त्यातल्या काहींचा फक्त आस्वाद घ्यायची संधी साधावी लागली. बाकीच्या कला 'अकलेच्या' गुलदस्त्यात ठेवून फक्त सिनेमा उर्फ पासष्टाव्या कलेबद्दल लिहायचं आहे हे बरं झालं, नायतर एवढे कष्ट कोण करेल प्रभो\nबालपणी मुंबईला असताना सिनेमाची पहिली ओळख विनोदाच्या माध्यमातून 'लॉरेल-हार्डी' आणि 'टॉम अँड जेरी' अशा अविस्मरणीय जोड्यांसोबत मजेत झाली. मी पाहिलेला पहिला हिंदी सिनेमा 'बॉम्बे टू गोवा' होता. त्यातली हिरवीण एकच ध्यास घेतल्यागत सतत संकटात सापडलेली होती. त्यातला, हिरो अमिताभचा \"देखा ना हाय रे सोचा ना हाय रे\" असा बसवर तंगड्या उडवत केलेला उंट डान्स पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. ह्या सिनेनृत्याशी कोरिओग्राफीचा बादरायण संबंध नव्हता. भोकाड पसरून रडणारं मूल अगदी असंच लोळून हातपाय आपटतं. त्यामुळे नृत्यकला शिकायची मुळीच आवश्यकता नाही, ती उपजतच येते याचा बाळबोध पहिल्याच सिनेमात झाला.\nमुंबईला ‘कारवाँ’ आणि ‘उपहार’ असे आणखी दोन हिंदी सिनेमे पाहून धन्य होताच वडिलांची बदली झाल्यानं आम्ही एकदम अकोल्याला जाऊन पडलो. ते लहानसं गाव असूनही तेव्हा तिथे सात सिनेमा थिएटर्स होती. त्या गावात प्रथमच लाउडस्पीकरवरून कव्वाल्यांचा रतीब आमच्या कर्णसंपुटात ओतला जाऊ लागला. 'झूम बराबर झूम शराबी' आणि 'चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा' ह्या कव्वाल्या अजूनही माझ्या स्मृतिमंजूषेत टाळ्या कुटत बसतात. नंतर फिल्मी कव्वाल्या पाहून मात्र मम आत्मा दमला हां कसलंही लॉजिक नसलेले 'लोफर', 'रूप तेरा मस्ताना', 'गाय और गौरी' वगैरे तद्दन भिकार हिंदी सिनेमे आम्ही शालेय जीवनात अगदी आवडीनं बघितले. तेंव्हा पाहिलेल्या ‘शोले’ ह्या सिनेमाचं गारूड अनेक वर्षं उतरलं नाही. त्याच्या डायलॉगची एल.पी. रेकॉर्ड ऐकून ऐकून सगळे संवाद पाठ झाले होते. त्याच वेळी लागलेला ‘जय संतोषी माँ’ हा भयाण सिनेमा मी प्राण गेला तरी पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती आणि अजूनही ती मोडण्याचं पातक मी केलं नाहीये. 'मैं तो आरती उतारू रें संतोषी माता की' या डिप्रेसिंग गाण्यानं आत्महत्येचे विचार मनात उसळू लागायचे. सर्दट उषा मंगेशकरचं शेंबुडलं स्वरयंत्र निकामी कसं करता येईल हा एकच विचार मेंदू कुरतडत असे. हा सिनेमा पृथ्वीवरून नाहीसा होईपर्यंत झोर्बा ग्रहावर राहायला निघून जावं असाही विचार मी तेव्हा केला होता. अवकाशयान उपलब्ध नसल्यानं जमलं नाही. अलीकडे वयानुसार अशा भीष्मप्रतिज्ञा न करण्याएवढा चतुरपणा आलेला आहे.\nनागपुरात मी कॉलेजमध्ये असताना हॉलीवूडचे काही विनोदी सिनेमे बघितले. तेव्हाचे रोमँटिक हिंदी सिनेमे रटाळच वाटले. राज बब्बरला आम्ही 'जरड मुळा' म्हणत असू आणि अमिताभला उंट 'अंकुर', 'निशांत' वगैरे समांतर सिनेमे आणि नसिरुद्दीन, स्मिता, शबाना हे कलावंत आवडत होते. फारुख शेख हा माझा अत्यंत आवडता कलाकार आहे. ‘जाने भी दो यारो’, ‘चश्मेबद्दूर’ हे अजूनही आवडते सिनेमे आहेत. श्रीदेवी आणि शर्मिला उर्फ हॉर्मिला अश्या नट्यांचा कृत्रिम लाडीकपणा पाहून ओकाऱ्या यायच्या. स्वतःच्या सौंदर्याचं आणि गोऱ्या रंगाचं पाल्हाळिक वर्णन करणाऱ्या नायिका पाहून मला नेहमीच नवल वाटायचं की, अशा स्त्रिया भूतलावर नक्की असतात तरी कुठे 'अंकुर', 'निशांत' वगैरे समांतर सिनेमे आणि नसिरुद्दीन, स्मिता, शबाना हे कलावंत आवडत होते. फारुख शेख हा माझा अत्यंत आवडता कलाकार आहे. ‘जाने भी दो यारो’, ‘चश्मेबद्दूर’ हे अजूनही आवडते सिनेमे आहेत. श्रीदेवी आणि शर्मिला उर्फ हॉर्मिला अश्या नट्यांचा कृत्रिम लाडीकपणा पाहून ओकाऱ्या यायच्या. स्वतःच्या सौंदर्याचं आणि गोऱ्या रंगाचं पाल्हाळिक वर्णन करणाऱ्या नायिका पाहून मला नेहमीच नवल वाटायचं की, अशा स्त्रिया भूतलावर नक्की असतात तरी कुठे कालांतरानं आमच्या ऑफिसात अश्या स्वयंघोषित सुंदऱ्या 'याचि डोळा' बघायला मिळाल्या. एकंदरीत कॉलेजजीवनात लोकप्रिय हिंदी सिनेमातला रस कमी झाला तरी सिनेमाची गाणी ऐकणं हे जीवनाचं अविभाज्य अंग होतं. दादा कोंडके ह्यांचे काही मराठी सिनेमे थिएटरमध्ये जाऊन मजेत बघितले होते. बाकीचे बहुदा तमाशापट होते, जे फुकटात टीव्हीवर दाखवले तरी बघवत नव्हते. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन ह्यांनी मराठी सिनेमाला जालीय शब्दात सांगायचे, तर कायमचे 'दुश्ली ढ' वर्गातच बसवले. लक्ष्याची ती बिडी पिणारी, हिडीस, गर्भवती स्त्री भूमिका पाहून मराठी फिल्मोद्योग रसातळाला जाणार ह्याबद्दल त्या वेळी खात्रीच पटली. तेव्हा मीसुद्धा हौसेनं माझ्या अल्सेशियन कुत्र्याचं - जॅकचं डोहाळजेवण केलं होतं. माझ्या जॅकुलीला बनियान-चड्डी घालून छान फुलांनी सजवलं होतं आणि तिला सायीचा दहीभात आणि भूभूची बिस्किटं प्रेमाने भरवली होती, पण जॅकुलीनं बिडीचे झुरके घ्यायला मात्र साफ नकार दिला. भविष्यात 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'वळू' असे काही अपवादात्मक चांगले मराठी सिनेमे बघायला मिळाले. तर ते असोच.\nकालांतरानं नोकरी आणि प्रपंचात गुंतून गेल्यानं थिएटरमध्ये सिनेमा पाहणं कमी झालं. केबल टीव्हीवर बदाबदा सिनेमे दाखवू लागल्यावर ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी गत झाली. काही वाहिन्यांवर हिंदीत डब केलेल्या भडक, दक्षिण भारतीय सिनेमांचा धुमाकूळ कायम सुरू असतो. चॅनल सर्फिंग करताना ठेच लागून थांबलात की अकस्मात अतर्क्य ज्ञानभांडार खुले होते. मानवाच्या मर्यादा, बुद्धी, उपलब्ध साधनसामग्री आणि विज्ञान ह्यांचा आणि दक्षिणी नायकांच्या अचाट कर्तृत्वाचा सुतराम संबंध नाही ह्याचा शोध लागतो आणि ऊर आनंदाने भरून येतो. हे मर्त्य नरपुंगव ह्याच भूतलावर कसे काय जन्माला आले ह्याचं नवल वाटू लागतं. तिथल्या नायिकांना गुटगुटीत शरीरसंपदेशिवाय अन्य गुणांची आवश्यकता नाही. कृषी विद्यापीठात मांसल ससेपालन किंवा मांसल कोंबडीपालन असे विषय असतात तद्वत मांसल हिरॉईनपालन, संवर्धन आणि यथेच्छ प्रदर्शन हा दक्षिणी सिनेमांचा अनिवार्य उपक्रम असतो. रजनीकांतसारख्या सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, महान किमयागाराचा अजून एकही सिनेमा पूर्ण पाहू शकले नाही ह्याची खंत मला नेहमीच राहील.\nएचबीओ, स्टार मूव्हीज, वर्ल्ड मूव्हीज अश्या वाहिन्यांमुळे भरपूर इंग्रजी आणि इतर भाषिक सिनेमे घरबसल्या बघता आले. अर्थातच त्यामुळे हिंदी सिनेमातल्या मूळ प्रेरणांचं आकलन झालं. केबलवर बरेच सिनेमे पाठांतराला लावल्यासारखे कायम उपलब्ध असल्यानं तुकड्यातुकड्यांतून चिवट प्रेक्षकांत त्याचं विष झिरपत राहतं. गेली पाच वर्षं मी आमच्या इथल्या स्थानिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावते आहे. इथला 'सिने मोंटाज' हा फिल्म क्लब जॉईन केला आहे. जगातले अनेक अफलातून आणि अविस्मरणीय सिनेमे पाहून मी समृद्ध झाले आहे. असा हा कुबेराचा खजिना आता इंटरनेटकृपेने किती सहज हाताशी आला आहे हे अजूनही अविश्वसनीय वाटतं. अशा प्रकारच्या स्मरणीय सिनेमांच्या शोधात मी होते हे आकलन झाल्यानं, आता हे आगळेवेगळे सिनेमे मला चिकाटीनं जाणून घ्यायचे आहेत. मी इथे अॅबसर्डिटी, आभास, स्वप्न आणि वास्तव यांचा चकित करणारा खेळ पाहिला. आत्महत्या करायला निघालेले लव्हसिक गाढव, एका पिकून जर्दाळू झालेल्या गोड म्हाताऱ्यानं केलेलं उंटिणीचं बाळंतपण, स्वप्नातल्या स्वप्नात सांगितलेल्या इंद्रजाल कथा, तसंच हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या अद्भुत जलाशयात तरंगत्या मोनॅस्ट्रीमधे शिष्यासह राहणाऱ्या बौद्ध माँकची कथा अशा अनेक अलौकिक नजराण्यांमुळे मंत्रमुग्ध झाले.\nदिव्यज्ञान होऊन मार्ग सापडला, तरी मोक्ष मिळावा म्हणून हिंदी सिनेमाचं ऋण फेडावं लागतं. यासाठी 'इट इज सो बॅड, दॅट इट्स गुड', असे वाह्यात सिनेमे पाहून जिवाची बाजी लावण्याशिवाय गत्यंतर नसतं. लोकहो, मनोजकुमार, राजकुमारचे सिनेमे पाहून देशाभिमान वगैरे जागवावा लागतो - सोपं नाहीये ते. नुकताच 'करण अर्जुन' नामक भीषण सिनेमा पाहून, हसून हसून कोमात गेले. त्यात चेटकिणीहून मनहूस दिसणाऱ्या ड्रग अॅडिक्टसम थेरड्या राखीला तिचे थेरडे दीर आणि त्याचे चमचे, एकच उद्योग असल्यागत 'प्रेझेंट कंटीन्युअस टेन्स'मध्ये छळत असतात. एक रँडम गावकरी टेकडीवरून आकाशवाणी प्रसवतो, \"अर्जुनभैयाऽऽऽ, दुर्गाबेहेन पर अत्याचार हो रहे है\" तेव्हा आपल्यालाही ते कळतं. राखी वीस वर्षं रोज गावातल्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला बजावते, \"मेरे करण-अर्जुन आयेंगे.\" पण तो एकदाही म्हणत नाही की, \"अगं गर्दुल्ले, मला काही पडलेली नाहीये, चल नीघ इथून.\" एकदा या मनहूस बुढियाचा खेल खतम करायला, तिला जीपखाली चिरडून ठार करणारच असतात; तर आपल्या दुर्दैवाने तिथे एक रँडम गावकरी अकस्मात प्रकट होतो आणि तिला वाचवतो. खरं म्हणजे सिनेमा तिथेच संपला असता तर करण-अर्जुनला अवतार घ्यायची आवश्यकता पडली नसती आणि हा सिनेमा पाहूनही आपल्यावर अत्याचार झाले नसते. असो\" तेव्हा आपल्यालाही ते कळतं. राखी वीस वर्षं रोज गावातल्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला बजावते, \"मेरे करण-अर्जुन आयेंगे.\" पण तो एकदाही म्हणत नाही की, \"अगं गर्दुल्ले, मला काही पडलेली नाहीये, चल नीघ इथून.\" एकदा या मनहूस बुढियाचा खेल खतम करायला, तिला जीपखाली चिरडून ठार करणारच असतात; तर आपल्या दुर्दैवाने तिथे एक रँडम गावकरी अकस्मात प्रकट होतो आणि तिला वाचवतो. खरं म्हणजे सिनेमा तिथेच संपला असता तर करण-अर्जुनला अवतार घ्यायची आवश्यकता पडली नसती आणि हा सिनेमा पाहूनही आपल्यावर अत्याचार झाले नसते. असो आता लोकाग्रहास्तव 'पाताळभैरवी' सिनेमा पाहून आयुष्याचं तात्पुरतं सार्थक करावं म्हणते. हेल हिंदी सिनेमा\nतारकोव्हस्कीचे 'सॅक्रीफाइस'सारखे इंटेलिजंट सिनेमे माझ्या मेंदूला झेपले नाही की तो अधून मधून सुषुम्नावस्थेत जातो. तरीही मी चिकाटीने सिनेमा बघते. स्व. तारकोव्हस्की माझ्यासारख्या पामराला क्षमा करेल अशी आशा आहे. काही अनाकलनीय, रटाळ आणि अंतहीन सिनेमेपण बघितले. 'थ्री टाईम्स' हा दिग्दर्शक - हयाव ह्येन होऊ (किंवा तत्सम)चा एक रटाळ अंतहीन, तैवानी सिनेमा पाहिला होता. यात इसवी सन १९११, १९६६ आणि २००५ मध्ये प्रेम व्यक्त करण्याची माध्यमं दाखवून प्रेक्षकांना पिळून काढलं आहे. १९११ मधली गायिका बाराखडीतले फक्त अ ते अः स्वर नरड्याचे पीळ कधी आवळत तर कधी सैल सोडून, भयाण, नरकीय सूर आळवते. सिनेमा जणू काही स्लो मोशनमध्ये शूट केला आहे असं वाटतं. आरशासमोर बसून राहणं, हात धुवायला पाणी घालणं, नाहीतर नरडं मोकाट सोडून प्रेक्षकांना कोमात पाठवणं याशिवाय काऽऽऽऽही घडत नाही. १९६६ मधली नायिका, येत नसतानासुद्धा फक्त पूल गेम्स खेळते. नायक बोटीतून ये जा करतो आणि १-२ पत्रे लिहितो. इतक्या आत्यंतिक घडामोडींमुळे आपण कडेलोट दमतो. नंतर आपल्याला झोप लागू नये म्हणून २००५ मध्ये नायिका कहर गोंगाट करून उगीच शांततेचा भंग करते. एव्हाना समाधी अवस्थेला पोचलेले मोजकेच प्रेक्षक दचकून जागे होतात आणि... 'नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहेऽऽऽ' अशी करुण आळवणी करू लागतात. नासेर खेमरच्या 'वॉण्डरर्स ऑफ द डेझर्ट'मध्ये भगभगीत उजेडातल्या रुक्ष वाळवंटातले गाव, गूढ गावकरी, रहस्यमय शापाने मंतरलेले वातावरण आणि गावात आलेला नवीन शिक्षक यांची अनाकलनीय कथा आहे. गावातल्या मुलांची ब्राह्मणासारखी लांब शेंडी आणि शाओलीन टेंपलवाल्या मुलांसारखी वेशभूषा आणि गावात कुठेतरी सुरू असलेले हुबेहूब मंत्रोच्चारांसारखे कुराणातले() आयातपठण पाहून, \"ये क्या हो रहा है नासेर भैया) आयातपठण पाहून, \"ये क्या हो रहा है नासेर भैया हमरी समझ में तो कुछ भी नही आया...\", असे मनातल्या मनात पुटपुटले. तरी हिंमत न हारता मी असेही सिनेमे बघतेच आहे.\nकुरोसावा, इंगमार बर्गमन आणि तारकोव्हस्की, असे अनेक बुद्धिमान दिग्दर्शक समजून घेणे अवघड आहे, पण प्रयत्न सुरू आहे. जाफर पनाही, किस्लोवस्की, केस्तुरिका, माजिदी आणि कोरियन दिग्दर्शक किम की डूक याच्यासह काही जपानी, चिनी दिग्दर्शकांचे विस्मयचकित करणारे सिनेमे बघितले आणि आजन्म त्यांच्या ऋणात बांधली गेले. या अथांग सिनेसागरातून माझ्या ओंजळीत जे काही आले ते अनमोल आहे. असीम शांती, इंद्रधनुष्यी स्वप्ने, स्वर्गीय संगीत, अलौकिक प्रतिभा, अद्भुत कथा आणि अनुपम अभिनय यांच्या गारुडाने मला या रोमांचक पासष्टाव्या कलेच्या विळख्यात बंदिस्त केले आहे.\nमांसल हिरॉईनपालन काय, पाठांतराला लावलेले चित्रपट काय, पिळून निघालेले समाधीवस्थेस पोचलेले प्रेक्षक काय.. अरारारारा\nबाजार उठवलाय नी तरी तुमच्या भल्यामोठ्ठ्या चित्रपट-व्यासंगाचे चांगले संकलन/दर्शन करून दिलेत.\nपासष्टावी कला आहेच अशी कितीही नखरे केले तरी निघून जा आयुक्शातून असे म्हणवत नाही.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमस्तच. आवडलं ब्वा. त्यातही आवडलेला भाग. अगदि मझ्या मनातलं लिहिलत असं वाटावं असा:-\nनुकताच 'करण अर्जुन' नामक भीषण सिनेमा पाहून, हसून हसून कोमात गेले. त्यात चेटकीणीहून मनहूस दिसणाऱ्या ड्रग एडीक्टसम थेरड्या राखीला तिचे थेरडे दीर आणि त्याचे चमचे, एकच उद्योग असल्यागत 'प्रेझेंट कंटीन्युअस टेन्स'मध्ये छळत असतात. एक रँडम गावकरी टेकडीवरून आकाशवाणी प्रसवतो, \"अर्जुनभैयाऽऽऽ, दुर्गाबेहेन पर अत्याचार हो रहे है\" तेव्हा आपल्यालाही ते कळतं. राखी वीस वर्षे रोज गावातल्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला बजावते की \"मेरे करण-अर्जुन आयेंगे\", पण तो एकदाही म्हणत नाही की, \"अगं गर्दुल्ले, मला काही पडलेली नाहीये, चल निघ इथून\". एकदा या मनहूस बुढीयाचा खेल खतम करायला, तिला जीपखाली चिरडून ठार करणारच असतात तर आपल्या दुर्दैवाने तिथे एक रँडम गावकरी अकस्मात प्रकट होतो आणि तिला वाचवतो.\n'प्रेझेंट कंटीन्युअस टेन्स'मध्ये छळत असतात हे हायक्लास वर्णन.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nलेख वाचताना 'प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधे' हंसलो.\nकारवाँ सिनेमातली गाणी बघताना, अरुणा ईराणीने हिरोला आपल्या वक्षांनीच धक्के देताना\nबघितले तेंव्हा त्याच्या पाठीला विवरे कशी पडली नाहीत, याचे तेंव्हा आश्चर्य वाटले होते.\nअमिताभच्या बाँबे टू गोवा च्या नाचाबद्दल खुद्द मेहमूदच्या तोंडून किस्सा इथे\nबाकी पासष्टावी कला जाहीरात की काय असे वाचले होते, माझी गल्लत होती आहे काय\n\"पान सापडले नाही\" असे लिहून येत आहे सदर दुवा क्लिकल्यावर\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nसहजराव , जी चौसष्ठ कलांच्या नंतर येते त्या कुठल्याही कलेला पासष्टावी कला म्हटल्यास काय हरकत आहे \n समाधीअवस्था, पाठांतर, प्रे.कं.टे., गर्दुल्ले, चिरडून ठार..... लोळणफुगडी घालून हसले\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nराघांनी मागे \"जांगडगुत्ता\" ह्या शब्दाशी अशीच ओळख करुन दिली होतीत.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nसगळा लेख फक्कड, पण कृषी\nसगळा लेख फक्कड, पण\nकृषी विद्यापीठात मांसल ससेपालन किंवा मांसल कोंबडीपालन असे विषय असतात तद्वत मांसल हिरोईनपालन, संवर्धन आणि यथेच्छ प्रदर्शन हा दक्षिणी सिनेमांचा अनिवार्य उपक्रम असतो.\nहे काळजाला भिडलं. या यथेच्छ प्रदर्शनात आघाडीवर असलेला एक दिग्दर्शक म्हणजे राघवेंद्र राव. त्याच्या पिच्चरमध्ये नाभीप्रदर्शनाचा विशिष्ट फॉरमॅट ठरलेला असतो असे एका तेलुगु मित्राने सप्रमाण दाखवल्यावर कळायचं बंद झालं होतं.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअसे अफलातुन विषय ऑफिसच्या कामात कानावर आदळत असतात .\nबॅटमॅन,यावर प्रकाश टाकून आमच्या ज्ञानात भर टाकावी , उत्सुकतेने मांजर मरू लागलय .\nत्याच्या पिच्चरमधल्या गाण्यात हिरॉईनच्या बेंबीवर फळ मारल्याचा किमान एक शीन असतो. तेलुगु मित्राला विचारून तूनळी दुवा टाकतो.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nम्हंजे सन्नी देवल - सुनील शिट्टी ह्यांच्या पिच्चर मधी येकतरी हापसा उपटण्याचा, एका हातात स्टेनगन अन् मशिनगन घेतल्याचा शीन अस्तो तसं काय\nकिंवा इम्रान हाश्मी च्या पिच्चरमधी एकतरी आसुसल्या सारखा दीर्घ चुंबन घेण्याचा शीन अस्तो तसं काय\nहल्लीच्या हिरोइनच्या पिच्चरमधी एकतरी शीन त्यांनी कप्डे घातलेला , न-उन्मादक र्‍हातो, तसं काय\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nयेकतरी हापसा उपटण्याचा :) :)\nत्या धरमेंढर ला रक्त द्यायची कधी वेळच येत नाही कारण तो एकच ध्यास घेतल्यागत\nकमिन्या कुत्त्याचं खून पिऊन कुठेतरी जात असतो\nसर्दट उषा मंगेशकरचं शेंबुडलं\nसर्दट उषा मंगेशकरचं शेंबुडलं स्वरयंत्र निकामी कसं करता येईल हा एकच विचार मेंदू कुरतडत असे. हा सिनेमा पृथ्वीवरून नाहीसा होईपर्यंत झोर्बा ग्रहावर रहायला निघून जावं असाही विचार मी तेव्हा केला होता. >>> सॉल्लीड \nजरड मुळा >>>> अशक्य शब्द आहे हा. ठार झालो. सर्वत्र अशा चपखल उपमांची रेलचैल आहे. एरव्ही खूप गंभीर होऊ शकणारा लेख खुसखुशीत शैलीत वेगळ्या धाटण्याच्या सिनेमांचा थोडक्यात धांडोळा घेऊन गेला.\n छानच. \"डोक्याला नो कल्हई\" लेख.\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-swacchata-survey-committee-vita-92410", "date_download": "2018-08-22T04:17:44Z", "digest": "sha1:FXACBHOO5EZ4QKRVR67WMKOFY73MY2EI", "length": 11009, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Swacchata Survey committee in Vita स्वच्छ सर्वेक्षणसाठी विटयात तपासणीपथक दाखल | eSakal", "raw_content": "\nस्वच्छ सर्वेक्षणसाठी विटयात तपासणीपथक दाखल\nरविवार, 14 जानेवारी 2018\nविटा - स्वच्छ विटा सर्वेक्षण 2018 स्पर्धेच्या पाहणीसाठी केंद्रीय तपासणीपथक विटा शहरात दाखल झाले आहे. हे पथक 16 जानेवारीपर्यंत विटा शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार आहे.\nविटा - स्वच्छ विटा सर्वेक्षण 2018 स्पर्धेच्या पाहणीसाठी केंद्रीय तपासणीपथक विटा शहरात दाखल झाले आहे. हे पथक 16 जानेवारीपर्यंत विटा शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार आहे. कागदपत्रांची तपासणी, 14 जानेवारी रोजी शहरातील मुख्य ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. तर 15 जानेवारी रोजी नागरिकांशी थेट संवाद साधत स्वच्छतेबाबत प्रश्न विचारून फीडबॅक घेणार आहेत.\nविट्याला देशपातळीवर स्वच्छ शहर म्हणून नावलौकीक मिळवून देण्याचा निर्धार विटा नगरपालिका प्रशासनाबरोबरच प्रत्येक विटेकर नागरिकाने केला आहे. सध्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची तयारी युद्धपातळीवर राबवली जात आहे. लोकसहभागातून \"विटा शहर स्वच्छ आणि सुंदर\" करण्यावर विटा पालिकेने भर दिला आहे.\nहे अभियान यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, आरोग्य सभापती दहावीर शितोळे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व सफाई कर्मचारी अविरतपणे योगदान देत आहेत.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/goa-organised-grey-dusk-gurudatt-112152", "date_download": "2018-08-22T03:45:53Z", "digest": "sha1:XXU6JGHTHJIEDLJGYLA3CO2YJ5ADDHZV", "length": 10380, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goa Organised Grey Dusk of Gurudatt गोव्यात 'ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त'चे आयोजन | eSakal", "raw_content": "\nगोव्यात 'ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त'चे आयोजन\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nगोवा मनोरंजन संस्था (इएसजी), सिनेफाईल क्‍लब आणि अनिल काणे यांच्या संयुक्‍त विद्यमानाने 'ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nपणजी : गोवा मनोरंजन संस्था (इएसजी), सिनेफाईल क्‍लब आणि अनिल काणे यांच्या संयुक्‍त विद्यमानाने 'ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nहा कार्यक्रम 5 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता मॅकेनिज पॅलेस, पणजी येथे होणार असून, हा कार्यक्रम दृकश्राव्य असणार असल्याची माहिती इएसजीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतातील प्रतिभावंत चित्रपट निर्माते गुरू दत्त यांच्या बाजी (1951) ते साहेब, बिवी और गुलाम (1962) पर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांच्या स्लाईड्‌स, दृष्ये आणि गीते या कार्यक्रमात असतील.\nमनोहर अय्यर हे गुरू दत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर माहिती देणार आहेत. या कार्यक्रम मनोरंजनात्मक नसून माहितीपर असल्याचेही यावेळी तालक म्हणाले.\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nपाकिस्तानची भेट राजकीय नाही : नवज्योतसिंग सिद्धू\nचंडीगड (पीटीआय) : पाकिस्तानला राजकीय हेतूने नाही, तर मित्राच्या निमंत्रणावरून गेलो होतो, असे स्पष्टीकरण आज पंजाब मंत्रिमंडळातील मंत्री आणि माजी...\nजीवनशैलीला साजेशी धोरणे हवीत\nदेशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nकर्नाटक पोलिसांमुळेच ‘सीबीआय’ची कारवाई\nसांगली - डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने महाराष्ट्रात केलेली ताजी कारवाई कर्नाटक पोलिसांच्या तपासाच्या दबावापोटी असल्याची टीका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/ex-students-help-school-reunion-121407", "date_download": "2018-08-22T03:53:31Z", "digest": "sha1:PJZV2LFYCROQS3QEVBM7XCU3NG3UIMC4", "length": 15801, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "ex students help school on reunion शाळेच्या मदतीला माजी विद्यार्थी सरसावले | eSakal", "raw_content": "\nशाळेच्या मदतीला माजी विद्यार्थी सरसावले\nसोमवार, 4 जून 2018\nकेडगाव (पुणे) : केडगाव ( ता.दौंड ) येथील जवाहरलाल विद्यालयाला अद्ययावत बनविण्यासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे हात सरसावले आहेत. निमित्त होते माजी विद्यार्थी मेळाव्याचे. प्राचार्यांनी शाळेच्या अडचणी मांडल्या अन् मदतीला सुरवात झाली. मेळावा संपेपर्यंत आकडा चार लाखांवर गेला. मदतीचा ओख पुढेही चालू राहिल. असे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिले आहे.\nकेडगाव (पुणे) : केडगाव ( ता.दौंड ) येथील जवाहरलाल विद्यालयाला अद्ययावत बनविण्यासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे हात सरसावले आहेत. निमित्त होते माजी विद्यार्थी मेळाव्याचे. प्राचार्यांनी शाळेच्या अडचणी मांडल्या अन् मदतीला सुरवात झाली. मेळावा संपेपर्यंत आकडा चार लाखांवर गेला. मदतीचा ओख पुढेही चालू राहिल. असे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिले आहे.\nजवाहरलाल विद्यालयात 1965 ते 2000 दरम्यान शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. चंद्रकांत शेळके अध्यक्षस्थानी होते. मेळाव्याला अनेकजण पत्नी, मुले, नातवंडांसह आले होते. शाळेत आज पुन्हा वर्ग भरला होता. सावधानतेचा इशारा झाल्यानंतर राष्ट्रगीताने सुरवात झाली. शाळेत अनेक वर्षांनी भेटल्यानंतर मित्रांमध्ये टिंगल, टवाळी, उनाडक्या, हसणे, कोपरखळया, एकमेकांना शिव्या घालणे मनसोक्त चालू होते.\nकार्यक्रमास आमदार राहुल कुल, शाळेचे माजी विद्यार्थी व माजी आमदार रमेश थोरात, दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, संस्थेचे सचिव धनाजी शेळके, सुभाष कुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.गोविंदराजे निंबाळकर, माजी प्राचार्य विठ्ठलराव सानप, विद्यार्थी संघाचे समन्वयक व नगररचनाकार दत्तात्रेय काळे आदी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी महत्वाची भूमिका घेणारे प्राचार्य निजाम शेख यांचा माजी विद्यार्थ्यांच्यावतीने कुल यांनी सत्कार केला. शाळेच्या पहिल्या विद्यार्थीनी सुवर्णा चोपडा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.\nयावेळी गुणवंत विद्यार्थी, निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी न्यूरो सर्जन डॅा. महेंद्र चित्रे यांनी शाळेच्या जुन्या आठवणी\nमिश्किलपणे मांडल्याने हशा झाला. प्राचार्य निंबाळकर यांनी, परिस्थिती बदलली असल्याने माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी शाळेच्या व शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेला एक पुस्तक भेट दिले पाहिजे असे मत मांडले. शाळेचे माजी विद्यार्थी व नगररचनाकार दत्तात्रेय काळे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश पासलकर, डॅा. सुनील बारवकर, डॅा. विजय भागवत, सुनीलकुमार शिंदे, सुनीता टेंगले, दत्तू गरदडे, अशोक भांडवलकर आदींनी शाळेला आर्थिक मदत केली.\nमाजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण म्हणाले, आमची शाळा पुर्वी एका चाळीत भरत होती मात्र ती चाळ नव्हती तो एक आश्रम वाटायचा. आमचे शिक्षक पुस्तक हातात घेऊन शिकवत नव्हते. त्यांचा इतिहास मुखदगत होता. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी मेळावा हा दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येणार आहे. निवृत्त शिक्षकांच्यावतीने विजय रोकडे, आर.एस.गुप्ता, आनंद हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल कुल, रमेश थोरात, चंद्रकांत शेळके यांची भाषणे झाली. प्राचार्य शेख यांनी प्रास्ताविक केले तर मुकुंद भिसे यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थीनी सुनीता टेंगले यांनी आभार मानले.\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/after-shahid-kapoor-actor-will-keep-moving-actors-house/", "date_download": "2018-08-22T03:05:09Z", "digest": "sha1:PVATNR2F7UUF2HL34T4AB6RSUGJCDTTO", "length": 27544, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "After Shahid Kapoor, The Actor Will Keep Moving At The Actor'S House | शाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nशाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार\nशाहिद कपूर नंतर आणखीन एक अभिनेत्याच्या घरी पाळणा हलणार आहे. नील नितिन मुकेश आणि पत्नी रुक्मिणी सहाय यांच्याकडे गुडन्युज आहे. रुक्मिणी सध्या पतीसोबत अबुधाबीमध्ये आहे आणि सप्टेंबरमध्ये नील नितीन मुकेशच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे.\nसध्या नील नितीन मुकेश अबु धाबीमध्ये शूटिंग करतो आहे, काही महिन्या आधीच आम्हाला रुक्मिणीच्या प्रेग्नेंसीबदल कळले. मात्र ती सगळ्यांना सांगण्यात आम्हाला काही गोष्टी सेटल करायच्या होत्या. सध्या आम्ही बाळासाठी अबु बाधीमध्ये शॉपिंग करतो आहे. नील आणि रुक्मिणीचे कुटुंबीय बाळाच्या आगमनाला घेऊन खूपच उत्साहित आहेत. नीलने सांगितले की, मम्मी आणि पप्पा खूप चांगले आजी-आजोबा असतील. गतवर्षी नीलने रूक्मिणी सहायसोबत लग्न केले. नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे. आपल्या दशकाच्या करिअरमध्ये नीलने सुमारे २० चित्रपटांत काम केले. यात ‘प्लेयर्स’, ‘न्यूयॉर्क’, ‘गोलमान अगेन’, ‘वजीर’, ‘इंदू सरकार’,‘ पे्रम रतन धन पायो’ मुख्य आहेत.\nलवकरच नील अभिनेता प्रभाससोबत ‘साहो’मध्ये दिसणार आहे. नीलसह यात श्रद्धा कपूर, प्रभास, चंकी पांडे आणिजॅकी श्रॉफ यांच्या भूमिका आहेत. ‘साहो’मध्ये स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. रामोजी फिल्म सिटीत ‘साहो’चे बहुतांश शूटींग झाले. सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे.\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/article-about-mutual-fund-investment-1706567/", "date_download": "2018-08-22T04:27:12Z", "digest": "sha1:RULHMLJ6FLKGYEJ5C767LGNFXHL6O7AH", "length": 19392, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about mutual fund investment | फंड विश्लेषण : कळा ज्या लागल्या जिवा! | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nफंड विश्लेषण : कळा ज्या लागल्या जिवा\nफंड विश्लेषण : कळा ज्या लागल्या जिवा\nतीन वर्षांचा विचार करून मिड कॅप गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा नव्याने समावेश करायला हरकत नाही.\nएखाद्या संघाला शेवटच्या डावात जिंकण्यासाठी मर्यादित धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य असावे आणि लक्ष्य दृष्टिपथात असताना पावसाने खेळ थांबवावा लागला आणि विजय हिरावला जावा, असे भारतीय अर्थव्यवस्थेचे झाले आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून ज्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे वित्तीय तूट आणि महागाई दर सरकार नियंत्रणात राहिला. आता नेमके निवडणूक वर्षांत तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे वित्तीय तूट मर्यादा ओलांडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम भांडवली बाजारावर झाल्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या पाचपैकी तीन ‘एसआयपी’ गुंतवणुका आज नकारात्मक परतावा देत असल्याने नवगुंतवणूकदारांच्या चिंतेचा विषय बनून राहिल्या आहेत.\nलार्ज कॅप इक्विटी फंड गटात मागील एका वर्षांच्या एसआयपीवर २८ जून रोजीच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार सर्वाधिक नफा कमावणाऱ्या फंडाचा वार्षिक परतावा ७.५१ टक्के तर सर्वात अधिक नुकसान झालेल्या फंडाच्या तोटय़ाची टक्केवारी २२.६७ टक्के आहे. ज्या फंडात मिड आणि स्मॉल कॅप समभागांचे प्रमाण अधिक आहे अशा फंडातील गुंतवणुकीची अवस्था दयनीय आहे. जानेवारीपासून मिड कॅप निर्देशांकाची सर्वोच्च पातळीपासून २५ टक्के घसरण झाली आहे.\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा घसरण्यास ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्यापैकी म्युच्युअल फंडांचे सुसूत्रीकरण ही एक गोष्ट आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘सेबी’ने एक परिपत्रक काढून भांडवली बाजारात नोंदणी झालेल्या समभागांची विभागणी त्यांच्या भांडवली मुल्यांनुसार केली. भांडवली मूल्यांनुसार पहिले १०० समभाग लार्ज कॅप, १०१ ते ३५० मिड कॅप, ३५१ ते ५०० स्मॉल कॅप गटात विभागण्यात येऊन, सर्व म्युच्युअल फंडांना योजना आणि प्रत्यक्ष गुंतवणूक यांच्यात साधम्र्य राखणे बंधनकारक करण्यात आले. सेबीने मान्य केलेल्या प्रस्तावाप्रमाणे गुंतवणुकीत योग्य ते बदल करण्यासाठी एप्रिलपासून पुढील ९० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून ३० जून रोजी हा कालावधी संपला. या दरम्यान सर्वच फंड संक्रमणातून गेले. फंडाच्या नव्या गुंतवणूक धोरणात न बसणारे समभाग फंडांनी विकले तर काही समभागांचा गुंतवणुकीत नव्याने समावेश झाला. या बदलाचे परिणाम परताव्यात दिसण्यात काही कालावधी नक्कीच जावा लागेल. मागील अडीच वर्षे मिड कॅप समभागांच्या किमती वेगाने वर गेल्या. परिणामी गुंतवणुकीत मिड कॅप समभाग असलेल्या फंडांनी अव्वल परतावा दिला. मिड कॅप निर्देशांकाचे मूल्यांकन उत्सर्जनाच्या २४ पट या सर्वोच्च पातळीवर होते. ताज्या घसरणीमुळे सध्याचे मूल्यांकन १८ पट झाल्यामुळे दोन ते तीन वर्षांचा विचार करून मिड कॅप गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा नव्याने समावेश करायला हरकत नाही.\nसर्वात महत्त्वाचे पुढील वर्ष निवडणूक वर्ष आहे. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्तारूढ पक्ष लोकानुनय करणारे निर्णय घेत असतो. नजीकच्या काळात नवीन प्रकल्पांच्या पायाभरणी आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनांची रांग लागलेली दिसेल. संभाव्य उमेदवारांकडून पक्षांकडून खर्च होत असतो. या खर्चामुळे निवडणूक वर्षांत नेहमीच अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे मागील अनेक वर्षांत अनुभवावयास मिळाले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठय़ा संख्येने होणारी खरेदी, प्रचार साहित्यावर होणारा खर्च, पक्ष मेळावे, त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या रोजगाराच्या संधी अर्थव्यवस्थेला चालना देतात. याचा सकारत्मक परिणाम कंपन्यांच्या उत्सर्जनावर होतो. विद्यमान सरकारकडून रस्ते बांधणी, रेल्वे प्रवासी सुविधा दळणवळणाच्या पायाभूत सुविधा विकासकामांवर मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला. या खर्चाच्या उत्पन्नाचा स्रोत तयार करण्यासाठी सरकारने इंधनावर सातत्याने वाढीव कर आकारणी केली. इंधनावरील करामुळे ओसंडून वाहणारी तिजोरी सरकार काही पुढील वर्षी नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारच्या हाती सुपूर्द करणार नाही. ही तिजोरी पुढील सहा-आठ महिन्यांत खाली होणार असून या तिजोरीचा विनियोग सरकार नेमक्या कोणत्या कारणांसाठी करते यावर अर्थव्यवस्थेची वाटचाल अवलंबून असेल. हे सरकार अनुदानाची खिरापत वाटण्यापेक्षा वर उल्लेख असलेल्या विविध क्षमता स्थापण्यासाठी करत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारचे मावळते अर्थसल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी वस्तू आणि सेवा कराच्या सर्वोच्च २८ टक्के दराचा फेरआढावा घेण्याची केलेली सूचना बरेच काही सांगून जाते. या सर्व गोष्टींचा सकारात्मक परिणाम दोन वर्षांत दिसेल. अर्धवार्षिक आढाव्याच्या निमित्ताने गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंडातील पाचपैकी तीन ‘एसआयपी’ गुंतवणुका आज नकारात्मक परतावा देत असल्या तरी समभाग गुंतवणूक दीर्घकालीन असते. हे लक्षात घेऊन एसआयपी बंद करण्याचा आततायीपणा करू नये हा बोध प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.\n(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%89/", "date_download": "2018-08-22T03:04:18Z", "digest": "sha1:YAUJII4Q7K6SHVNA3PM7ACCLZ3NLKPNI", "length": 9418, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनेक मार्गावरील पीएमपी उद्या बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअनेक मार्गावरील पीएमपी उद्या बंद\nमराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उद्या राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात चाकण येथील आंदोलनादरम्यान पीएमपीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात आली असुन शहर तसेच हद्दीबाहेरील अनेक मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. एकुण 14 मार्गावर हे बदल करण्यात आले असुन काही ठिकाणी शहरहद्दीपर्यंत बसेस सुरु राहणार आहेत.\nविविध मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून पुणे शहर व हद्दीलगतच्या परिसरामध्येही आंदोलन होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पीएमपीकडून काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, वाहतूक नियंत्रण कक्ष 24 तास सुुरु ठेवण्यात येणार असुन नागरिकांनी माहितीकरीता 020- 24503206 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nहे मार्ग बंद असणार –\n1) पुणे नाशिक रोड – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.\n2) निगडी ते चाकण – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.\n3) एमआयडीसी, वडगाव चाकण रस्ता – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.\n4) पुणे मुंबई रोड – या रस्त्याने निगडीच्या पुढे देहूगाव, वडगाव, कामशेत व किवळेकडे जाणारे सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.\n5) पौड रस्ता – या रस्त्याने संचलनात असणारे बसमार्ग फक्त चांदणी चौकापर्यंतच सुरु राहणार आहेत.\n6) सिंहगड रोड – वडगाव धायरीच्या पुढे जाणारे सर्व बसमार्ग बंद राहणार आहेत.\n7) मांडवी बहूली रोड – या रोडने सुरु असणारे बसमार्ग फक्त वारजे माळवाडी पर्यंतच सुरु राहणार आहेत.\n8) पुणे सातारा रोड – या रोडने नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे संचलनात असणारे बरमार्ग फक्त कात्रजपर्यंतच सुरु राहणार आहेत.\n9) कात्रज सासवड रोड (बोपदेव घाट)- बोपदेव घाटमार्गे जाणारे सर्व मार्गावरील बस येवलेवाडीपर्यंतच सुरु राहणार आहेत.\n10) हडपसर सासवड रोड- या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग फुरसुंगी पर्यंत सुरु राहणार आहेत.\n11) पुणे सोलापूर रोड – या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग शेवाळवाडी आगारपर्यंत सुरु राहणार आहेत.\n12) पुणे नगर रोड – या रस्त्याने संचलनात असणारे सर्व बसमार्ग वाघोलीपर्यंत सुरु राहणार आहेत.\n13) हडपसर वाघोली मार्ग- कोलवडी, साष्टे मार्गे जाणारा बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.\n14) आळंदी रोड – आळंदी ते वाघोली मार्गे मरकळ हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहापालिका शाळांना सुट्टी\nNext articleतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ‘एम करुणानिधी’ अनंतात विलीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/moviereview-confused-vishwaroopam-2/", "date_download": "2018-08-22T03:04:16Z", "digest": "sha1:UBSASMQDEN5MWDFXPSJKNDZHGYMIBOSG", "length": 11670, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#MovieReview:गोंधळात टाकणारा ‘विश्वरूपम 2’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#MovieReview:गोंधळात टाकणारा ‘विश्वरूपम 2’\nअभिनेता, दिग्दर्शक कमल हासन लिखित आणि दिग्दर्शित ‘विश्वरूपम2 हा चित्रपट 2013 साली आलेल्या ‘विश्वरूपम’ चा सिक्वेल आहे. पहिल्या भागा मुळे या सिक्वेल कड़े सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र ऐक्शनचा तडका असलेला हा चित्रपट कमकुवत पटकथेमुळे प्रेक्षकांच्या मनाला भीडत नाही.\n‘विश्वरूपम2’ ची कथा सुरू होते, ती चित्रपटाचा पहिला भाग संपतो तिथून. अमेरिकास्थित अतिरेकी उमरच्या कचाट्यातून निसटून रॉ एजंट विशाम अहमद काश्मिरी (कमल हासन) त्याची सहकारी अश्मिता (ऐंड्रिया जेरमिया), पत्नी निरूपमा (पूजा कुमार) आणि कर्नल (शेखर कपूर) हे सगळे ब्रिटनला पोहोचतात. पण इथे पोहोचल्या पोहोचल्या उमरचे लोक इथेही सक्रिय असल्याचे आणि आपल्या जीवांना धोका असल्याचे त्यांना कळते, विशाम हा इतकी वर्षे अमेरिकेत डान्स टीचरच्या वेशात अल-कायदाच्या स्लीपर सेल्सची पाळेमुळे खणत असतो, हे निरुपमाला ठाऊक नसते.\nआपला नवरा मुळातचं एक मुस्लिम आहे आणि त्याला आपला प्रियकर बॉस दीपंकरबद्दल सगळे काही माहित आहे, हेही तिला नंतरचं कळते. एकदिवस अचानक प्रियकरामुळे ती धोक्यात येते आणि नवरा अर्थात विशाम तिला वाचवायला पोहोचतो. यावेळी त्याचे ‘माचो रूप’ ती पहिल्यांदाचं बघते. नवऱ्याबद्दलच्या अनेक गोष्टी तिला समजतात, तो अफगाणिस्तानात कसा पोहोचला, तिथे त्याने काय शौर्य गाजवले, हे तिला कळते आणि आपला नवरा एक खरा देशभक्त आहे, याची तिला खात्री पटते.\nपण ब्रिटनमधून नवी दिल्लीला पोहोचेपर्यंत त्यांच्यावर इतके प्राणघातक हल्ले होतात की, नवऱ्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची संधीचं तिला मिळत नाही. इकडे विशामचा पिच्छा पुरवत उमर नवी दिल्लीत येऊन पोहोचतो आणि अख्खी दिल्ली बेचिराख करण्यासाठी ठिकठिकाणी ६४ बॉम्ब पेरतो. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ‘विश्वरूपम2’ बघायला हवा.\nअभिनेता , दिग्दर्शक कमल हासन यांचा चित्रपट म्हटले की अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात त्या म्हणजे एक उत्तम कलाकृती बघायला मिळेल असा विश्वास सामान्य प्रेक्षाकाला असतो यावेळी मात्र त्याच्या पदरी नक्कीच निराशा येणार आहे. सततची अ‍ॅक्शन आणि सोबतीला तितकेच कर्कश पार्श्वसंगीत यामुळे प्रेक्षक आता बास असे म्हणतो.\nकारण कथेत अनेक निरर्थक वळणे येतात. या वळणांवर कथेतील पात्र कुठूनही कसेही कथेत शिरकाव करताना दिसतात, कुठून कसेही अचानक बाहेर पडतात, कथेत काहीच तारतम्य दिसत नाही, तसेच काही वेळा हा सिक्वेल आहे की प्रिक्वेल असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो.\nकलकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर कमल हासन सबकुछ असा हा चित्रपट आहे. कमल हासन वगळता शेखर कपूर, राहुल बोस आणि इतर कलाकार निराश करतात. वहीदा रहमान यांचा एक सीन लक्षात राहणारा आहे.\n‘विश्वरूपम 2’ बद्दल थोडक्यात सांगायचे तर पहिला भाग चांगला होता मात्र हा सिक्वेल कमकुवत पटकथा आणि बेसुमार ऐक्शनच्या भडीमारामुळे निराश करतो, तुम्ही कमल हासनचे चाहते असाल तर एकदा बघायला हरकत नाही.\nचित्रपट – विश्वरूपम 2\nनिर्माता – कमल हासन, वेणु रविचंद्रन, चंद्रा हासन\nदिग्दर्शक – कमल हासन\nकलाकर – कमल हासन, राहुल बोस, शेखर कपूर, पूजा कुमार, वहीदा रेहमान, जयदीप अहलावत\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॅन्सरग्रस्त सोनाली बेंद्रेने मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला भावूक व्हिडीओ\nNext articleसचिन पायलटांचे भाजपावर टीकास्त्र\nअक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स\nआलिया आणि रणबीरच्या अफेअरचा सिद्धार्थ मल्होत्राला त्रास\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/google%E2%80%99s-assistant-has-received-45-lakh-marriage-proposals-india-109619", "date_download": "2018-08-22T03:44:25Z", "digest": "sha1:4DSGWUXVPSNWIPKSZLQACJDWKHPZSJIR", "length": 11784, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Google’s Assistant has received 4.5 lakh marriage proposals in India गुगल असिस्टंटशी लग्न करण्यास 4.5 लाखांहून अधिकजण तयार | eSakal", "raw_content": "\nगुगल असिस्टंटशी लग्न करण्यास 4.5 लाखांहून अधिकजण तयार\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nगुगलची 'गुगल असिस्टंट' ही सुविधा सध्या चांगलीच लिकप्रिय आहे. यामध्ये आपण कोणतीही शब्द उच्चारला की त्याची सगळी माहिती गुगलवर एका महिलेच्या आवाजात आपल्याला मिळते. या महिलेचा आवाज भारतीयांसाठी अतिशय खास आहे. कारण या महिलेचा आवाज भारतीयांना खूप आवडतो असे नुकतेच समोर आले आहे. इतकेच नाही तर या महिलेशी लग्न करण्यासाठी तब्बल 4 लाख 50 हजार जण तयार आहेत. गुगल प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष ऋषी चंद्रा यांनी याबबात माहिती दिली आहे.\nगुगलची 'गुगल असिस्टंट' ही सुविधा सध्या चांगलीच लिकप्रिय आहे. यामध्ये आपण कोणतीही शब्द उच्चारला की त्याची सगळी माहिती गुगलवर एका महिलेच्या आवाजात आपल्याला मिळते. या महिलेचा आवाज भारतीयांसाठी अतिशय खास आहे. कारण या महिलेचा आवाज भारतीयांना खूप आवडतो असे नुकतेच समोर आले आहे. इतकेच नाही तर या महिलेशी लग्न करण्यासाठी तब्बल 4 लाख 50 हजार जण तयार आहेत. गुगल प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष ऋषी चंद्रा यांनी याबबात माहिती दिली आहे.\nभारतात लोकांना एखादी गोष्ट टाईप करण्यापेक्षा बोलून सर्च करणे जास्त आवडत असल्याचे गुगलने म्हटले आहे. त्यामुळे 'गुगल असिस्टंट' भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. गुगल होम आणि गुगल होम मिनी या दोन्हीमध्येही गुगल स्पिकरतर्फे व्हॉईस असिस्टंट सुविधा देण्यात येत आहे. ही सुविधा सध्या केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असून येत्या काळात ती हिंदीमध्येही उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nनवज्योतसिंग सिद्धू म्हणजे शांतीदूत : पाकिस्तानचे पंतप्रधान\nनवी दिल्ली : 'दोन्ही देशांमध्ये असलेले वादाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविले पाहिजेत', अशी इच्छा पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान...\nलग्नसमारंभात पर्यावरण संवर्धनाचा जागर; नवदाम्पत्याच्या हस्ते नातेवाइकांना वाटले डस्टबीन\nसोलापूर : पर्यावरण संवर्धनाचे सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे अशी सर्वांचीच इच्छा असते, पण सुरवात कोठून आणि कधी करावी, असा प्रश्‍न सर्वांनाच पडतो....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/image-of-woman-and-photo-session-90685/", "date_download": "2018-08-22T04:29:40Z", "digest": "sha1:TKHIC3W5CFU6RRJZV4GMVZDUWIVKEODH", "length": 23076, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कोण म्हणजे मी? | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nस्त्रीचं वस्तुकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ठोकळेबाज स्त्रीप्रतिमा हा वरवर पाहता या फोटोंचा विषय आहे. स्वत:चा चेहरा वापरूनही ही आत्मचित्रं नाहीत. उलट, कोण म्हणजे मी\nस्त्रीचं वस्तुकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ठोकळेबाज स्त्रीप्रतिमा हा वरवर पाहता या फोटोंचा विषय आहे. स्वत:चा चेहरा वापरूनही ही आत्मचित्रं नाहीत. उलट, कोण म्हणजे मी आणि काय म्हणजे चित्र आणि काय म्हणजे चित्र याच्या शोधात त्या दोघींना अधिक रस आहे.\nपाच फोटो. अगदी निरनिराळे. यापैकी दोन फोटोंतला चेहरा सिंडी शर्मनचा आहे आणि तीन फोटोंमध्ये पुष्पमाला दिसतेय. जुन्या काळच्या सुविद्य तरुणींचा म्हणून जो फोटो दिसतो आहे, त्यात पुष्पमालासह श्रीलता राव शेषाद्री यांचाही सहभाग आहे.\nइथले हे पाच फोटो निरनिराळ्या व्यक्तींचेच पहिल्या नजरेत वाटणं स्वाभाविक होतं. इतकंच काय, निरनिराळ्या काळांतलेही वाटू शकतील, असेच हे फोटो आहेत.\nबरं, फोटोग्राफी हीसुद्धा कलाच कशी काय आहे किंवा ‘आर्ट फोटोग्राफी’ वगैरे कुठं कुठं शिकवलं जातं, त्या अर्थानं हे फोटो काही कलात्मक वगैरे नाहीत. यथायोग्य आहेत, बरे आहेत, पण त्यात फोटोग्राफीच्या तंत्रांऐवजी फोटोतल्या व्यक्तीच्या हावभावांना, कपडय़ांना अधिक महत्त्व दिलं गेलं आहे.\nहे फोटो ‘दृश्यकला’च आहेत. ते आर्ट गॅलऱ्यांमध्ये लागतात, म्युझियममध्ये प्रदर्शित होतात, लिलावातबिलावात विकले जातात.. ही हल्लीच्या दृश्यकलेची ‘बाह्य़ लक्षणं’ या फोटोंना लागू पडतातच, शिवाय ‘कलेच्या अर्वाचीन इतिहासात अभिव्यक्तीचे आणि आशयाचे जे मार्ग चोखाळून झाले आहेत, त्यापेक्षा निराळी वाट शोधून दृश्य आशयाची अभिव्यक्ती करणं’ ही समकालीन कलेची पूर्वअटदेखील हे फोटो पूर्ण करतात. ‘कलावंतांनी अशी प्रतिमानिर्मिती करावी की, ज्या प्रतिमांच्या आधारे आजच्या मानवी वास्तवातल्या मुद्दय़ांची चर्चा करता येईल’ ही समकालीन कलेचे प्रेक्षक वा ‘भोक्ते’ असलेल्यांची अपेक्षाही हे फोटो पूर्णच करतात. असं बरंच.\nहे शब्द कठीण वाटले असतील आणि मुळात फोटोंमध्ये काहीच कलात्मक दम नाही म्हणून कठीण कठीण शब्दांत त्यांची भलामण चाललीय असं वाटत असेल तर तुम्ही हे जाणून घ्यायलाच हवं की, सिंडी शर्मन आणि पुष्पमाला या दोघींना हे फोटो अस्सेच दिसणारे हवे होते की पाहणारे म्हणतील- ‘हँ.. हे असले फोटो पाह्य़लेत आम्ही\nपण या पाहणाऱ्यांतले जे ‘भोक्ते’ आहेत, ते निराळा विचार करतील. तो काय ते नंतर पाहू. आधी तुम्ही काय विचार केलाहेत या फोटोंचा\nआता तुम्ही जे फोटो पाहिलेत ते ‘खरे’ होते.. आणि सिंडी वा पुष्पाचे फोटो ‘खोटे’ आहेत- ‘नाटकी’ या अर्थानं खोटे आहेत.. हे तुम्हाला (आत्ताच का होईना,) कळलंय की नाही\nपण या दोघी तेच ते करताहेत वर्षांनुर्वष. स्वत:चेच खोटेखोटे फोटो काढून घेण्याची कला. फोटोपुरतं नाटक. फोटोच्या क्षणात सामावलेला नाटय़कण. इतकी र्वष ‘तेच ते’ करूनही या दोघींनी आपापल्या परीनं वैविध्य आणलं, नावीन्यही आणलं.\nपुरावा आहे ना वैविध्य आणलं, नावीन्य आणलं अशा भलामणीला- बघा ना फोटो नीट\nतरी सिंडी शर्मनचे दोन्ही फोटो एकाच मालिकेतले आहेत. ‘अनटायल्ड फिल्म स्टिल्स’. साधारण १९७०च्या दशकापासून तिनं ही मालिका सुरू केली आणि बरीच र्वष ती या एकाच मालिकेतले फोटो करत होती. हॉलीवूडच्या नायिकांचं ठोकळेबाज चित्रण ती या तिच्या स्वत:च्या ‘अनटायटल्ड फिल्म स्टिल्स’मधून उघडं पाडत होती.\nयाचं अनुकरणच आपल्या पुष्पमालानं केलं. जणू अभिसारिकाच भासणारी एक नर्स, या विषयावरला तिचा फोटो चीड आणतो. परिचारिकांच्या संघटनेनं पुष्पमालाच्या घरावर मोर्चा न्यावा, जागोजागच्या पोलीस ठाण्यांत पुष्पमालाविरुद्ध परिचारिकांनी तक्रारी दाखल कराव्यात, असाच हा फोटो ठरू शकला असता. तसं झालं नाही. उलट अनेक स्त्रियांनीच, ‘सगळे पुरुष नर्सेसना असंच समजतात गं’ अशी दाद पुष्पाकडे येऊन व्यक्त केली. हेच नेमकं पुष्पाला हवं होतं. पुरुषी नजरेला बाई कशी दिसते, हेच दाखवायचं होतं.\n‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन सिनेमा’ नावाचा एक ग्रंथ आशीष राजाध्यक्ष यांनी बंगळुरूच्या ‘सेंटर फॉर फिल्म स्टडीज’तर्फे सिद्ध केला, तो प्रसिद्धही झाला, तर या ग्रंथासाठी बराच अभ्यास नि लेखनाचं काम पुष्पमालानं केलं होतं. ती तिची सुरुवात. सिंडी शर्मनचे फोटो तोवर गाजत होते, पण आता लोकांनी याला सिंडीचं अनुकरण म्हटलं तरी चालेल, आपण भारताच्या संदर्भात हे करायलाच हवं म्हणून पुष्पानं ही मालिका केली. त्यातून ‘हंटरवाली- फिअरलेस नादिया’ या पात्राची एक कहाणीच पुष्पानं तयार केली आणि त्या नसत्या चित्रपटाची ‘स्टिल्स’ शोभतील, असे फोटो मात्र काढवून घेतले.\nपुष्पा आणि सिंडी, दोघींची सुरुवात चित्रपटांतल्या प्रतिमांपासून झाली असली, तरी दोघीही ती वाट सोडून दोन निरनिराळ्या दिशांनी पुढे गेल्या. त्यापैकी सिंडीची दिशा होती ‘स्त्री प्रतिमांच्या (उपलब्ध) चित्रणाचं दर्शन’ घडवणारी, तर पुष्पाच्या कामाचं वर्णन ‘भारतीय स्त्री रूपं आणि संस्कृतीतल्या स्त्री कल्पनांची व्यामिश्रता दाखवणारे फोटो’ असं करता येईल.\nहे सगळं फक्त वाचूनच कळावं, अशी अपेक्षा नाही. पाहूनच अधिक कळेल, यात शंकाच नाही.\nवाचताना एक प्रश्न मात्र जरूर पडेल.. आपलेच फोटो काढून घेतलेत, म्हणजे कॅमेरा हाताळायला कुणी तरी दुसरं होतं.. तरीही ‘कलाकार’ म्हणून या दोघींची नावं कशी\nत्याचं एक व्यावहारिक उत्तर असं की, कल्पना त्यांची होती- त्यासाठीची ‘इन्व्हेस्टमेंट’सुद्धा त्यांची होती आणि बाकीचे फक्त नेमून दिलेलं काम करत होते.\nदुसरं जरा विचित्र उत्तर असं की, हे फोटो त्यांचे नाहीतच .. ‘सेल्फ पोर्ट्रेट’ किंवा आत्मचित्रं आठवून पाहा- त्यांच्यात आणि या फोटोंमध्ये फरक आहे. फोटो असतील स्वत:चे, पण इतक्या वेळा स्वत:चा चेहरा (किं वा अन्य अवयव) दाखवूनही मी अमुक आहे असं या दोघींना अजिबातच सांगायचं नाहीये किंवा मी कोण आहे याचं उत्तरही शोधायचं नाहीये.\nमी कोण, हा प्रश्नच त्या दोघींच्या मते इथं गौण आहे. कुणी तरी म्हणजेच मी असणार, हेच इथं ठरलेलं आहे.. आता हे कुणी तरी म्हणजे कोण, हे प्रत्येक फोटोगणिक बदलेल. त्यानुसार, कोण म्हणजे मी, हेही निरनिराळ्या वेळी निरनिराळं ठरेल.\nविश्वभगिनित्व (युनिव्हर्सल सिस्टरहूड) या स्त्रीवादी संकल्पनेची ही जणू दृश्य अभिव्यक्ती होती. त्यात पुष्पानं, गुन्हेगार स्त्रियांच्या जागी स्वत:चे फोटो काढवून सामाजिक वळणाची भर घातली. केवळ स्त्रीचित्रण नव्हे, तर स्त्रीस्वभावाचंही जे काही ठोकळेबाज जनरलायझेशन (सामान्यीकरण) केलं जातं, त्याचा फेरविचार करण्याचं एक आमंत्रण पुष्पाच्या या फोटोंनी दिलं. त्या अर्थानं, मुद्दय़ांची चर्चा करण्यासाठी हे फोटो उपयोगी पडले. ते तसे ज्यांनी उपयोगी पाडले, तेच या फोटोंचे खऱ्या अर्थानं भोक्ते ठरले आणि ठरतीलही.\nहे सारं का बोलतोय आपण आपल्याला फक्त फोटोंबद्दल वा स्त्रियांबद्दल बोलायचं नाहीये- एकंदर ‘चित्रं- प्रतिमा आणि प्रतिमांचं वस्तूकरण’ याचाही विचार आपल्याला पुढेमागे करायचा आहे.\nप्रतिमांच्या वस्तूकरणाचा विचार केल्याखेरीज आजकालचं कलाभान वाढणं अशक्य आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफोटोग्राफीमुळे चित्रकलेचा आयाम बदलला\nगॅलऱ्यांचा फेरा : फोटोग्राफीचे दोन खजिने\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/shots-in-social-pictures-social-pictures-204162/", "date_download": "2018-08-22T04:25:00Z", "digest": "sha1:66DRCAC6J3TG5NNPFA2XPOHCMI3DS6JW", "length": 24853, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समाजचित्रांतले ‘फटकारे’ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nचित्रांतल्या फटकाऱ्यांचं कौतुक करायचं, असा एक रिवाज कलारसिक वगैरे लोकांमध्ये असतो. जी कलाकृती थेट आपल्यालाच फटकारे मारणार आहे, तिला मात्र हे रसिक कदाचित कलाकृती मानायलाच\nचित्रांतल्या फटकाऱ्यांचं कौतुक करायचं, असा एक रिवाज कलारसिक वगैरे लोकांमध्ये असतो. जी कलाकृती थेट आपल्यालाच फटकारे मारणार आहे, तिला मात्र हे रसिक कदाचित कलाकृती मानायलाच तयार होणार नाहीत. अर्थात, अशा काही लाख मराठी भाषक रसिकांनी नाकारलं, म्हणून शिल्पा गुप्तासारख्यांचं काही बिघडणार नाही..\nचित्रं न रंगवणारे आणि तरीही ‘जागतिक कीर्तीचे दृश्यकलावंत’ ठरलेले अनेक भारतीय तरुण आज आहेत. शिल्पा गुप्ता त्यांपैकी एक.\n‘जहांगीर आर्ट गॅलरी’त मुंबई आणि मुंबईबाहेरच्या काही कला महाविद्यालयांतून पदवी/ पदविकाधारक होणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांचं जे ‘पावसाळी प्रदर्शन’ दरवर्षी भरतं, तिथंही शिल्पा गुप्तानं (जेव्हा ती जागतिक कीर्तीची नव्हती, तेव्हा) काचेचं एक काउंटर मांडून तिथं गुलाबाच्या पाकळय़ा, बसचं तिकीट, एखादा लांबसडक केस अशा अगदी खासगी- पण- सार्वत्रिक वस्तू ठेवल्या होत्या.\nहा होता प्रेम किंवा माया दाखवून देण्याच्या वस्तूंचा स्टॉल.\n‘नाहीतरी तुम्ही त्यानं दिलेल्या गुलाबाची पाकळी पुस्तकात जपणं म्हणजे प्रेम, किंवा तिचा तुटलेला एखादा केस जपून ठेवणं म्हणजेसुद्धा तिच्यासोबतच्या त्या क्षणाची आठवण, असंच मानता ना मग या वस्तू तुम्हाला मी विकत्ये’ असं जणू शिल्पाचं म्हणणं होतं. ते तिनं इंग्रजीत मांडलंही होतं. ही कलाकृती फार महत्त्वाची नव्हती, पण लोकांना थेट आपापल्या जीवनपद्धतीतल्या एखाद्या गोष्टीचा विचार करायला लावण्याचा हेतू शिल्पाच्या कामांमध्ये १६ वर्षांपूर्वीसुद्धा होता\n‘लोकांना आपापल्या जीवनपद्धतीतल्या एखाद्या गोष्टीचा विचार करायला लावणं’ हे वाचायला जरा कठीण वाटेल, पण तसे विचार आपण एरवीही करीत असतोच. शिवाय ‘प्रश्न पाडणाऱ्या कलाकृती’ वगैरे एरवीही असतातच. शिल्पाच्या कलाकृतींनी जे प्रश्न पाडले ते- ‘ही कलाकृती आहे का’ आणि ‘आपली जीवनपद्धती अशी कशी’ आणि ‘आपली जीवनपद्धती अशी कशी’ अशा दोन्ही प्रकारचे होते.\nउदाहरणार्थ, लंडनमध्ये २००७ साली निमंत्रित चित्रकार म्हणून गेली असता शिल्पानं शहरातल्या मध्यवर्ती (पिकॅडली) ठिकाणी एका फ्लॅटमध्ये १०० बॅगा ठेवल्या.. या बॅगांवर पांढरं जाड कापडाचं आवरण होतं आणि त्यावर लिहिलं होतं : धिस कन्टेन्स [नो] एक्स्प्लोझिव्हज- यात स्फोटक पदार्थ [नाही] आहेत.. या अशा बॅगा, त्या फ्लॅटमधून कुणीही उचलाव्यात, जिथं जायचंय तिथं जावं आणि परत फिरून इथंच ती बॅग ठेवावी.. शिल्पा फक्त त्या बॅग घेऊन फिरणारांचे पाच-सहा फोटो काढणार. ही एवढीच ‘कलाकृती’ तिनं लंडनपाठोपाठ बर्लिनलाही केली आणि दिल्लीच्या वढेरा आर्ट गॅलरीनं तर मासिक मावू शकेल, अशा आकाराची कापडी बॅगच शिल्पाचं ते वाक्य छापून विकायला काढली- किंमत २०० रुपये, त्यामुळे अनेकांनी ती घेतली. ‘धिस कन्टेन्स [नो] एक्स्प्लोझिव्हज’ असं बॅगेवर म्हणत, कुणाहीजवळ स्फोटक पदार्थ असू शकतात असा आजचा काळ आहे आणि आपण सगळे जण एकमेकांकडे संशयानंच बघतोय याची विचित्र कबुली देत या बॅगा अनेक भारतीय कलाप्रेमींनी वापरल्यात.\nमुंबईतल्या ऑक्सफर्ड बुक स्टोअर या पुस्तकांच्या महाग दुकानात ‘युअर किडनी सुपरमार्केट’ हे प्रदर्शन शिल्पानं केलं होतं. भारतीय गरिबांची पिळवणूक आणि फसवणूक करून त्यांचं एखादं मूत्रपिंड कसं काढून घेतलं जातं इथपासून ते ‘किडनी काळय़ाबाजारात पट्कन मिळते आणि आलिशान वैद्यकीय सेवाही मिळतात, असा भारत हा जगातला एकमेव देश’ इथवरचं दर्शन अभ्यासू- पण- कल्पकपणे तिनं घडवलं होतं. या दुकानाच्या सर्व विभागांमध्ये हे प्रदर्शन विखुरलेलं होतं. मात्र ‘पुस्तकांसारखंच मोठ्ठं किडन्यांचं दुकान- युअर किडनी सुपरमार्केट’ ही संकल्पना पोहोचवण्यात हे प्रदर्शन यशस्वी ठरलं की नाही, कोण जाणे.\nश्रद्धा आणि अंधश्रद्धेची विज्ञानयुगातली सरमिसळ दाखवणाऱ्या दोन ‘ऑनलाइन’ कलाकृती शिल्पानं दहाएक वर्षांपूर्वीच केल्या, त्यापैकी एक होती ‘ब्लेस्ड बॅण्डविड्थ’ नावाची रीतसर वेबसाइट आणि दुसरी, ‘आय अॅम युअर गॉड’ हा संगणकातला व्हायरससारखाच ‘बग’ या स्वरूपात. त्यातला ‘गॉड’ पुरेसा निराकार होता आणि तो निराकार प्राणी उच्छादच मांडायचा- माझं हे करा, मला ते करा- अशा विनाकारण आज्ञा तो देत सुटायचा. ब्लेस्ड बॅण्डविड्थ.कॉम ही वेबसाइट एरवी अगदी साधीशी वाटे. पाच धर्माची पाच महा-श्रद्धास्थानं इथं होती. ‘आमच्याच अंधश्रद्धा का दिसतात’ या सनातन प्रश्नाला इथं अज्जिबात स्थान नव्हतं. प्रभादेवीचा सिद्धिविनायक, हाजी अली, माउंट मेरी, दादरचा गुरुद्वारा आणि खास नवश्रद्धावंतांसाठीची ‘पेशकश’ म्हणून श्री श्री रविशंकरजीसुद्धा. इंटरनेटवर ‘ब्लेस्ड बॅण्डविड्थ.कॉम’ हे स्थळ ज्या बॅण्डविड्थद्वारे कार्यरत राहणार होतं, ती बॅण्डविड्थ ज्या वायरद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार होती, ती वायरच शिल्पा गुप्ता नामक उचापतखोर दृश्यकलावतीनं या साऱ्या श्रद्धास्थानांच्या गाभाऱ्यापर्यंत नेली होती. ‘हो, ती मी तशी नेल्ये. ही बॅण्डविड्थ अगदी ब्लेस्ड करून आणल्ये’ याची खात्री देणारी चित्रफीतही वेबसाइटवर, त्या त्या श्रद्धास्थानाशी जोडली होती. या वेबसाइटवरल्या तुमच्या पसंतीच्या श्रद्धास्थानाचा तुम्हाला आशीर्वाद असल्याचं सर्टिफिकेट, तुम्ही त्या आशीर्वादित तारेद्वारे घेऊ शकत होतात. हे स्थळ आता मुदत संपल्यानं बंद आहे. सिद्धिविनायकाच्या पायाशी लावलेल्या वस्तूंना शुभ समजण्याच्या श्रद्धेला मुदत कधी नव्हतीच, आणि असूही शकत नाही, श्रद्धा अमर्यादच असते हे सगळं सगळं आपण मान्य करू. पण शिल्पा गुप्ताची कलाकृती दोन-तीन र्वष इंटरनेटवर होती.\nगुजरातमध्ये २००२ साली कशानंतर काय झालं आणि कोणी किती कोडगे खून केले याच्या तपशिलांबाबतचे मतभेद आजही आहेत. पण एक नक्की की, नंतर सगळा फायदाच फायदा, विकासच विकास झाला. आणखीही एक नक्की की, कुणीतरी आधीपासून दोषीच होतं. हा दोष ज्याचा त्याला देता यावा, यासाठी शिल्पानं एक प्रॉडक्ट बनवलं, त्याचं नाव ‘ब्लेम’. ही एक लहानशी बाटली होती. चौकोनी आकाराची, छोटय़ा फिरकीच्या झाकणाची. त्यावर लालभडक लेबल- ब्लेम त्याखाली लिहिलंय- मी तुझ्या धर्मासाठी, जातीसाठी तुला दोष देत आहे.\nया बाटल्या घेऊन शिल्पा गुप्ता मुंबईच्या लोकल गाडय़ांत फिरली होती. अनेक जणींना, जणांना भेटली.\nम्हणाली- मला वाद घालायचाच नाहीये. मला फक्त हा ‘ब्लेम’ तुम्हाला द्यायचाय. घ्या नं.. तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता हे..\n‘संकल्पनावादी कला’, ‘कलाघटित (हॅपनिंग)’ आणि ‘क्षणसत्य-जीवी कला (आर्ट परफॉर्मन्स)’ या प्रवाहांची सरमिसळ शिल्पाच्या कामांत आढळते, असं अभ्यासक म्हणतील. म्हणू देत. कलाभान या सदरातून पुन्हा चर्चेत आलेला ‘समाजचित्रं’ हा मराठी शब्द दृश्यकलेत किंवा आंतरशाखीय कलेत अर्थाच्या कितपत उंचीला जाऊन पोहोचू शकणार आहे, याचा शोध घेण्यासाठी शिल्पा गुप्ताची ही कामं उदाहरण म्हणून आपल्या उपयोगी पडतील. ‘समाजचित्र म्हणजे समाजाचं चित्र नव्हे. पाहणाऱ्याला, समाजाबद्दल प्रश्न पाडणारी कलाकृती म्हणजे समाजचित्र’ असा एक अर्थ निघतो. त्या अर्थानं शिल्पा गुप्ताच्या कलाकृतींची ही उदाहरणं पाहता येतीलच, पण ‘समाजचित्रं म्हणजे समाजातल्या प्रश्नांना, थेट समाजात घुसूनच मांडणाऱ्या कलात्म कृती’ असाही अर्थ तिच्या या कामांमधून लक्षात येईल. आपल्याला तेवढय़ावर थांबायचं नाही. चित्रकला किंवा एकंदर हल्ली चित्रकलेच्या नावाखाली जे प्रकार चालतात ते म्हणजे नुसती विकावीक, असं जर कुणा मराठी भाषक बंधुभगिनींना वाटत असेल तर त्यांनी जरा शिल्पा गुप्तासारख्यांच्या अशा कामांचाही विचार करावा. समाजचित्रातले ‘फटकारे’ थेट समाजाला लगावण्याची धमक चित्रकाराकडे असावी लागते. तशी ती स्वत:कडे आहे, हे शिल्पा गुप्ता यांनी गेल्या १६ वर्षांत वारंवार दाखवून दिलेलं आहे, म्हणून ते उदाहरण महत्त्वाचं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2018-08-22T03:02:54Z", "digest": "sha1:AR6DEPUSZ2AA5AF64YTNRNVYA6RXNUZW", "length": 12424, "nlines": 95, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: द मिसिंग रोझ", "raw_content": "\nमाझ्या लहानपणी ‘इतरां’च्या अडथळ्यांना ओलांडून तुला शोधायचं माझं स्वप्न मी जपू शकले होते. पण जसा काळ पुढे सरकला, तसं मलासुद्धा इतर बनवण्याच्या ‘इतरां’च्या सततच्या प्रयत्नांपुढे माझी शक्ती कमी पडू लागली. मग एका रात्री मला स्वप्न पडलं. मी एका छोट्या बोटीत होते आणि ती बोट समुद्रातल्या प्रवाहाबरोबर मार्ग आक्रमत होती. मी सपेâद नाइटगाउन आणि केशरी हॅट घातली होती. क्षितिज स्वच्छ होतं, पण मला पलीकडे नेण्यासाठी त्या बोटीला वल्हं किंवा शीड नव्हतं. मी जेव्हा तशीच असाहाय्य अवस्थेत बोटीत बसले होते तेव्हा एका करड्या रंगाच्या ढगामागून तू माझ्याशी बोललीस.\n‘‘मेरी, माझ्याजवळ परत ये.’’\n‘‘आई, तू कुठे आहेस\n‘‘आपली ताटतूट झालेली नाही मेरी मी तुझ्याजवळ नेहमीच असते.’’\n‘‘मग मी तुला पाहू कशी शकत नाही\n‘‘कारण ‘तू’ माझ्याजवळ नाहीस.’’\n‘‘मग मी तुझ्याजवळ कशी येऊ\n‘‘तू मला तुझ्या स्वत:मध्ये पाहा.’’\n‘‘ते मला कसं जमणार\n‘‘मग मी तुला दिलेल्या ‘भेटी’मध्ये मला पाहायचा प्रयत्न कर.’’\nतेवढ्यात अचानक आकाश फाटल्यासारखा कानठळ्या बसवणारा एक प्रचंड आवाज झाला. प्रकाशाचा एक मोठा हात खाली आला आणि माझी हॅट काढून त्याने माझ्या डोक्यावर पांढऱ्या गुलाबांचा एक सुंदर मुकुट बसवला. आई, तो हात तुझाच होता आणि आजपर्यंत तू दिलेल्या ‘भेटी’पैकी ती सर्वात अमूल्य भेट होती\nत्या मुकुटाचं प्रतििंबब पाण्यात पाहून त्याचं सौंदर्य मी थोडा वेळ न्याहाळलं, पण नंतर अचानक एक मोठं वादळ उठलं आणि माझी बोट त्या गगनचुंबी लाटांमुळे फेकली जायला लागली. तेव्हा, ‘आई, मला वाचव’ असं म्हणत, हुंदके देत घाबरून मी बोटीच्या तळाशी लपून बसले.\nथोड्या वेळाने वारा थांबल्यावर पाऊस पडू लागला आणि समुद्रसुद्धा शांत झाला.\nमग मी जेव्हा पाण्यामध्ये पुन्हा माझं प्रतििंबब पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की, माझा मुकुट हरवला होता त्या वेळी मला सर्वनाश झाल्यासारखं वाटलं. मला कोरड्या पडलेल्या नदीसारखं किंवा पंख कापलेल्या पक्ष्यासारखं किंवा सुवास नसलेल्या गुलाबासारखं वाटलं. तरीसुद्धा अजूनही मी एक नदी किंवा एक पक्षी किंवा एक गुलाब होते. त्यामुळे मला माझा मुकुट शोधायलाच हवा होता. मी बोटीत शोधलं, दूरवर शोधलं, समुद्रामध्ये शोधलं आणि आकाशातदेखील शोधलं; पण मला तो सापडला नाही. मग मी तुला साद घातली, ‘‘आई, माझा मुकुट कुठे गेला त्या वेळी मला सर्वनाश झाल्यासारखं वाटलं. मला कोरड्या पडलेल्या नदीसारखं किंवा पंख कापलेल्या पक्ष्यासारखं किंवा सुवास नसलेल्या गुलाबासारखं वाटलं. तरीसुद्धा अजूनही मी एक नदी किंवा एक पक्षी किंवा एक गुलाब होते. त्यामुळे मला माझा मुकुट शोधायलाच हवा होता. मी बोटीत शोधलं, दूरवर शोधलं, समुद्रामध्ये शोधलं आणि आकाशातदेखील शोधलं; पण मला तो सापडला नाही. मग मी तुला साद घातली, ‘‘आई, माझा मुकुट कुठे गेला\n‘‘मेरी, तू खाली वाकून बघ.’’\nमी खाली वाकून माझं प्रतििंबब पाहिल्यावर मला दिसलं की, माझा मुकुट फक्त घसरून मानेवर मागच्या बाजूला गेला होता. मग तू परत माझ्याशी बोललीस. पण या वेळी तुझा आवाज आकाशातून न येता तो माझ्या मुकुटातल्या गुलाबांमधून येत होता.\n‘‘मेरी, सोनुल्या, लक्षात ठेव की तो आवाज हरवला आहे असं कधीच समजू नकोस. तुझ्याजवळ पहिल्यापासून असलेली गोष्ट तुझ्यापलीकडे शोधू नकोस.’’ त्याच वेळी समुद्राच्या पाण्यातून एक राजवाडा वर आला. त्याच्याभोवती एक सुंदर बाग होती. त्याच्या भिंतीवर सगळीकडे गुलाबांचे वेल पसरलेले होते आणि त्यांच्या पलीकडून बुलबुलांचं सुमधुर संगीत ऐकू येत होतं.\nतू परत एकदा माझ्याशी बोललीस, ‘‘तुला माझा आवाज ऐकायचा असेल, तर बागेतल्या रस्त्यावर जा. त्या माळ्याचा हात धर आणि गुलाब काय म्हणतायत ते ऐक.’’\n‘‘पण आई, तो राजवाडा किती दूर आहे. त्याच्या आणि माझ्यामध्ये एवढा मोठा समुद्र आहे. शिवाय मला पोहताही येत नाही.’’\n‘‘तू घाबरू नकोस. नुसती चालत राहा. फक्त तू तुझं सामान मात्र मागे ठेवून ये. म्हणजे तू पाण्यावर तरंगू शकशील.’’\n‘‘पण माझ्याजवळ काहीच सामान नाहीये.’’\n‘‘पाण्यावर तरंगू शकणार नाहीस असं समजणं हा विचार हेच सर्वात जड सामान आहे. म्हणून ते सोड आणि चालायला सुरुवात कर.’’\n‘‘पण आई, ह्या मार्गाने मी कुठे पोहोचेन\n‘‘म्हणजे ह्याच जगात मी तुला भेटू शकते\nहे स्वप्न मी कधीच विसरू शकले नाही आणि ते खरं होईल याची वाट पाहत जगले तीन वर्षानंतर माझी मैत्रीण आणि तिच्या कुटुंबाबरोबर मी फिरायला गेले असताना आम्ही उतरलो होतो त्या गेस्ट हाउसच्या मागे लपलेली एक गुलाबाची बाग मला दिसली. पुढे थोड्याच अंतरावर मला ‘टोपकापी’ राजवाडा दिसत होता आणि तो मी स्वप्नात पाहिलेल्या राजवाड्यासारखा दिसत होता. ती बाग आणि तो राजवाडा पाहिल्याबरोबर मला वाटलं की, ज्या जागेला मी भेट द्यावी असं तुला वाटत होतं, ती हीच जागा असावी. ती माझी कल्पना खरी ठरली\nगेस्ट हाउसची मालकीण झेनेप, ही एक असामान्य बाई होती, कारण ती ‘इतरां’सारखी नव्हती. मी इतके दिवस कशाची वाट पाहतेय ते तिला माहीत होतं आणि तुझा आवाज ऐकायला ती मला नक्कीच मदत करणार होती. नंतर ती मला गुलाबाच्या बागेतल्या ‘जादुई-सफरी’ला घेऊन गेली. गुलाबाचं बोलणं ऐकण्यासाठी काय करायचं असतं, ते तिनं मला शिकवलं. त्या वेळेस तिनं माझ्या अंत:करणात जे बीजारोपण केलं; त्याच्या मदतीने कित्येक वर्षानंतरही अगदी माझ्या घरात बसूनदेखील मी गुलाबांचं बोलणं ऐकू शकले. बहुतेक माझ्या पुढच्या पत्रात मी माझ्या प्रवासातल्या या तिसऱ्या पर्वाबाबत जास्त सांगू शकेन.\nदेसी ‘स्टीव्ह’ची गोष्ट - योगेश शेजवलकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/marathi-news-konkan-news-accident-sawantwadi-85984", "date_download": "2018-08-22T03:43:20Z", "digest": "sha1:KJZ4S7THH2VQSXSXPEYUIPHVXOA475SU", "length": 10108, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Konkan news accident in Sawantwadi लग्नपत्रिका वाटताना नवरदेवाचा अपघातात मृत्यू | eSakal", "raw_content": "\nलग्नपत्रिका वाटताना नवरदेवाचा अपघातात मृत्यू\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nकिरण रविकांत सावंत असे मृताचे नाव आहे, तर सोबत असलेल्या जखमी युवकाचे नाव कळू शकले नाही. याबाबतची माहिती बांदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिली. किरण याचे तीन दिवसानंतर लग्न होते.\nसावंतवाडी : स्वतःची लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या युवकाचे अपघाती निधन झाले तर सहकारी जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी दहा वाजता डेगवे येथे घडला.\nकिरण रविकांत सावंत असे मृताचे नाव आहे, तर सोबत असलेल्या जखमी युवकाचे नाव कळू शकले नाही. याबाबतची माहिती बांदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिली. किरण याचे तीन दिवसानंतर लग्न होते.\nदोडामार्ग येथील नातेवाईकांना तो पत्रिका देण्यासाठी अॅक्टीव्हा दुचाकीने जात होता. मात्र डेगवे येथे समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. सहकारी गंभीर जखमी झाला आहे, त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T03:04:35Z", "digest": "sha1:5WB76AYB5NHRJEPQ55EKAVE5UMSW3IDH", "length": 5545, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रॅनबेरी - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रॅनबेरी हे एका झुडुपी वनस्पतीचे नाव आहे. ही सदाहरित वनस्पती उत्तर कटिबंधात थंड वातावरणात वाढते. याला लाल रंगाची बोरासारखी फळे लागतात. ही फळे सुरुवातीला पांढरी असतात व पिकल्यावर लाल होतात. याची उंची साधारणपणे सात फुटांपर्यंत असते. क्रॅनबेरीचे अमेरिकेत व कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या फळाचा वापर रस, मुरांबे आणि वाळवून खाण्यासाठी केला जातो.\n५ हे सुद्धा पाहा\nयातील अँथोसायनाडिन (anthocyanadin) हृदयरोगापासून रक्षण करते असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१६ रोजी ०८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-08-22T04:26:00Z", "digest": "sha1:LA44F6KVDJ7HYMI3OUGATAEVXWATCLZT", "length": 7980, "nlines": 97, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: आठच्या आत घरात...", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\n\"मुलींनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये.\"\n\"बरोबर आहे. ही सावधगिरीची सूचना आहे. मुंबई किंवा शिकागो-न्यूयॉर्कच्या वाईट भागांत पुरुषांनीही रात्री बेरात्री एकटे दुकटे फिरू नये. जर कायदा रक्षण करू शकत नसेल तर आपण सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबवायला हवेत.\"\n“हो पण एखाद्या कुप्रसिद्ध एरियात न जाणे आणि राजरोस सर्वत्रच आठनंतर बाहेर न पडण्याची सक्ती येणे यांत काहीतरी फरक आहे ना.”\n“असला तरी सावधगिरी बाळगण्यात काही चूक आहे का\n\"खरंय पण मला कॉल सेंटरमध्ये नाइट ड्यूटी असते.\"\n\"मग दुसरा जॉब बघ.\"\n\"पण माझी मैत्रिण डॉक्टर आहे. तिलाही नाइट शिफ्ट्स असतात.\"\n\"हॉस्पिटलने त्यांची रात्री राहण्याची सोय करावी. ते शक्य नसल्यास तिनेही हा जॉब करू नये. सुरक्षितता नाही ना तिथे.\"\n\"पण माझी तिसरी मैत्रिण पत्रकार आहे. तिलाही रात्री बेरात्री न्यूज कवर कराव्या लागतात.\"\n\"मला वाटतं या परिस्थितीत तिने या जॉबला तिलांजली द्यावी किंवा रात्रीबेरात्री ज्या न्यूज कवर कराव्या लागतात त्यांची जबाबदारी घेऊ नये.\"\n“पाककृती, फ्याशन, मुलांचे संगोपन, मुलाखती, अनाथाश्रम-वृद्धाश्रमांना भेटी असे विषय तिला कवर करता येतीलच की.”\n\"पण माझ्या आणखीही मैत्रिणी आहेत. काही आयटीत आहेत. त्याही रात्री बेरात्री प्रोजेक्ट्ची डेडलाईन पूर्ण करतात, एक सिरिअल्समध्ये कामं करते. तिचीही शूटींग्ज दिवसात उशीरा असतात आणि एक तर आयपीएस आहे.\"\n\"हो हो पण मी म्हणालो ना आधी की या परिस्थितीत रात्री आठनंतर घराबाहेर पडणे योग्य नाही. मध्यंतरी महिला कॉन्स्टेबल्स सोबत काय झाले होते ते विसरलीस का स्त्रिया या देशात सुरक्षित नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा काळजी घेतलेली बरी एवढेच मला म्हणायचे आहे.\"\n\"म्हणजे रात्री आठनंतर लांडगे रस्त्यांवर फिरतात असे समजायचे\n\" दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालीये खरी.\"\n\"पण मग आता रात्री आठनंतर बायका दिसत नाही म्हटल्यावर लांडगे संध्याकाळी सहालाच सावज शोधायला बाहेर पडले तर जंगली श्वापदे नाही का... त्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले की रानाबाहेर पडून इतरांवर हल्ले करत... तसेच.\"\n माहित नाही बुवा. मध्ययुगीन पडदापद्धती कशी वाटते नाही सुरक्षिततेसाठी अशा पर्यायांचाही विचार करून ठेवू सध्या.\"\n“असे असेल तर स्त्रीभ्रूणहत्येचा मार्गच काय वाईट आहे सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा\nजरासी सावधानी जिंदगी भर आसानी अशी सरकारी घोषणा आहे ,\nजरी वेगळ्या संधर्भात असली तरी त्यातील आशय त्यांच्या जनतेच्या प्रती असलेल्या सुरक्षिततेच्या दायित्वाच्या प्रती असलेल्या मानसिकते वरुन सिद्ध होतो.\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/54-BUSINESS+20-20", "date_download": "2018-08-22T03:50:22Z", "digest": "sha1:FFYY4NXIJYR3BEZUOU5RQJ7HNURPAJBZ", "length": 3165, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "BUSINESS 20-20", "raw_content": "\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात...\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/node/3381", "date_download": "2018-08-22T04:04:47Z", "digest": "sha1:VI63HYQFZY7AT4R4JVUUCCQSOBOST4U2", "length": 77361, "nlines": 270, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " पुरुष: एक वाट चुकलेला मित्र | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपुरुष: एक वाट चुकलेला मित्र\nपुरुष: एक वाट चुकलेला मित्र\nलेखक - अवधूत परळकर\nस्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवाद याकडे सुजाण पुरुष नेहमीच आपुलकीनं आणि मैत्रीपूर्ण नजरेनं पाहात आला आहे. पण असं मी म्हणालो, की माझ्या स्त्रीवादी मैत्रिणी म्हणतात ”आहे कोठे तो सुजाण पुरुष\nहा काय तुमच्या समोर उभा आहे, असं गंमतीत त्यांना सांगावसं वाटतं. पण त्यांचा हा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही, त्यामागे त्याचं अनुभवसिद्ध निरीक्षण आहे याची मला जाणीव आहे. सुजाण पुरुषांची संख्या अजाण पुरुषाच्या तुलनेनं कमी आहे हे त्यांना यातून सुचवायचं होतं हे उघड आहे. आणि त्याचं निरीक्षण चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. समाजात मोठा वर्ग अजाण असेल तर त्याच्या अजाणपणाला आपण हसणं, त्याची रेवडी उडवणं किंवा त्याच्यावर सातत्यानं टीका करत राहाणं हे मात्र सुजाणपणाचं लक्षण नाही.\nमुस्लिम समाजात जो अप्रागतिकपणा आपल्याला जाणवत राहातो तो आपण समाजशास्त्रीय आणि आर्थिकद्दष्टया समजून घेतो. त्या समाजात शिक्षणाचा अभाव असल्यानं हे घडतं, जसजसा ज्ञानप्रसार होईल तसतसा तो समाज प्रागतिक बनत जाईल असं समाज-कार्यकर्ते आणि सुधारक नेहमी म्हणत असतात. झोपडपट्टयातील गलिच्छ वातावरणाला केवळ दारिद्र्य हे कारण नसून त्या वर्गातलं आरोग्यविषयक अज्ञान हेही आहे हे आपण सर्वांनी मान्य केलं आहे. ग्रामीण भागातलं अंधश्रद्धांचं प्रस्थ हेही अज्ञानातून निर्माण झाल्याचं आपण बोलतो. जिथं जिथं अज्ञान दूर करण्याचे प्रयत्न झाले तिथं तिथं अंधश्रद्धा मोठया प्रमाणावर कमी झाल्याची उदाहरणंही सांगतो. गुन्हेगाराच्या गुन्ह्यामागील कारणं देखील आपण त्याच्या अशिक्षितपणात, त्याच्या संस्कारात शोधतो आणि त्याचं मानसिक पुनर्वसन घडवून आणायला धडपडतो. पुरुषांना आरोपी किंवा गुन्हेगार ठरवताना मात्र स्त्रीवादी अशाप्रकारे वैज्ञानिक आणि समाजशास्त्रीय भूमिका घेताना दिसत नाहीत. हे असं का होतं\nस्त्रीवादी चळवळीतील एक मोठा वर्ग पुरुषांचा द्वेष करत आला आहे. पुरुषांविषयीच्या व्यक्तिगत कडवट अनुभवातून या स्त्रीवादी गटाची ही मानसिकता घडली असावी. दलित चळवळीतले कार्यकर्ते आणि स्त्रीवादी संघटनेतला हा अतिरेकी गट दोन्ही समाजाच्या एका समूहाबद्दल द्वेषमूलक मानसिकता घेऊन वावरताना दिसतात. ब्राह्मण समाजानं शंभर वर्षापूर्वी दलित वर्गावर भीषण अत्याचार केले; त्याला अत्यंत हीनपणे वागवलं म्हणून त्या वर्गातले बहुसंख्य नागरिक समाजातल्या आजच्या ब्राह्मणवर्गाविषयी सरसकट द्वेषभावना बाळगून आहेत. जातीय भावना न बाळगणारे ब्राह्मण त्यांना अवतीभोवती दिसत नसतील असं नाही पण ते त्यांचा अपवाद करत नाहीत. अगदी याच पद्धतीचं धोरण स्त्रीवादी अवतीभोवतीच्या पुरुषांबाबत अवलंबताना दिसतात. सरसकट पुरुषवर्गाकडे त्या द्वेषभावनेनं पाहाताना आढळतात. स्त्री चळवळीत अशा अतिरेकी स्त्रियांची संख्या दलितवर्गातल्या ब्राह्मणद्वेषी लोकांइतकीच आहे.\nसुजाण पुरुष ही संकल्पनाच या स्त्रीवादी गटाला फँण्टसी वाटते. सुजाण पुरुषांचं प्रमाण समाजात कमी असलं तरी ते फँण्टसी वाटावं इतकं अस्तित्वहीन निश्चित नाही. या भावनेतून स्त्री-मुक्ती चळवळीला अकारण युद्धाचं रूप प्राप्त झालं आहे. या युद्धात स्त्री-पुरुष शत्रू म्हणून समोरासमोर उभे ठाकल्याचं चित्र निर्माण झालं आहे. स्त्रीमुक्ती चळवळीनं पुरुषांविरूद्ध रणशिंग फुंकल्याचा आभास काही स्त्रीवादी लेखिकांच्या लेखनातून, जाहीर भाषणातून आणि एकूण अभिनिवेशातून जाणवत राहातो.\nचळवळीच्या प्राथमिक अवस्थेत लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारची तंत्रं अवलंबण्याची गरज होती यात शंका नाही. पुरुषांच्या अनिष्ट वर्तनाकडे संपूर्ण समाजाचं, आणि खास करून स्त्री-वर्गाचं लक्ष वेधण्याची आवश्यकता होती. स्त्रीवर्गाच्या वाट्याला दुय्यम स्वरूपाचं जगणं आलं आहे ते पुरुषप्रधान संस्कृतीमुळे हा मुद्दा स्त्री चळवळीनं सुरवातीच्या काळात अधिक जोरकसपणे अधोरेखित केला. यातही आक्षेपार्ह किंवा चुकीचं काही नव्हतं. किंबहुना हे वास्तव भेदकपणे समाजापर्यंत पोचवायची गरज होती. चळवळीतल्या अतिरेकी गटानं याचा विपर्यास केला. चळवळ पुरुषसंस्कृतीप्रधान समाजरचनेच्या विरोधात होती, पुरुषांच्या विरोधात नव्हती. समाजरचनेतील पुरुषी वर्चस्व नष्ट व्हावं अशी चळवळीची मागणी होती.\nपुरुषप्रधान संस्कृती नष्ट करून स्त्रीप्रधान संस्कृती स्थापन करावी असं उद्दिष्ट चळवळीतल्या नेत्यांसमोर कधीच नव्हतं. स्त्री-पुरुष दोघांच्याही भावभावना, स्वातंत्र्य आणि आशा आकांक्षांची बूज राखणारी समााजव्यवस्था या मागणीचा ही चळवळ सतत पुरस्कार करत आली आहे. समाजात विषमताशून्य न्याय व्यवस्था निर्माण होण्यासाठी हे आवश्यक असल्याचं स्त्री-मुक्ती चळवळीच्या प्रणेत्यांचं म्हणणं होतं. आजही चळवळीतल्या मुख्य विचारधारेचं धोरण हेच आहे. पुरुषप्रधान संस्कृती नष्ट होऊन समाजात उभयवर्गाला समानतेनं जोखणारी व्यवस्था आकाराला यावी यासाठी स्त्री-मुक्ती चळवळवाल्यांचा लढा आजही चालू आहे.\nपण प्रत्येक चळवळीत जहाल गट आपल्या आक्रमकतेनं माध्यमांचं लक्ष अधिक वेधून घेतो. या जहाल गटाच्या अतिरेकी विधानांनी आणि व्यवहारांनी चळवळीविषयी अकारण गैरसमज पसरत जातात. उभय वर्गात एक दरी निर्माण होते. दोन्ही गट एकमेकांकडे वैरभावनेनं बघू लागतात.\nवास्तविक स्त्री-मुक्तीचा लढा स्त्रीवर्गानं एकट्यानं लढायचा लढा नाही. ती स्त्री-पुरुषांनी संयुक्तपणे लढायचा हा लढा आहे. विषमतेविरूद्धचा दलितांचा लढा दलित एकटे लढत नाहीत. समाजातल्या मध्यमवर्गी सवर्ण बुद्धिमंतांची साथ या लढ्याला वेळोवेळी मिळत आली आहे. स्त्री-मुक्तीचा लढा देखील विषमताहीन समाज निर्माण करण्यासाठी लढला जात असल्यानं त्यालाही समाजातल्या मानवतावादी, शहाण्या आणि सहिष्णु, समंजस पुरुषांच्या साथीची गरज आहे. चळवळीच्या नेत्यांना याची जाणीव आहे. लढ्याची व्यापकता ओळखून स्त्री-चळवळीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी विविध टप्यांवर आणि विविध पातळ्यांवर पुरुषवर्गाला सहभागी करून घेतलं आहे. स्त्रीवाद्यांमधल्या अतिरेकी गटानं या गोष्टीची जाणीव बाळगायला हवी.\nविविध कला, वाचन लेखन, सामाजिक चळवळी यात रस घेणारा एक पुरुषवर्ग आहे. तो अल्पसंख्य असेल. पण स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-मुक्ती चळवळ यामागील संकल्पना त्याला तत्त्वत: मान्य आहे. थोडेफार मतभेद असले तर ते या संकल्पना व्यवहारात कशा उतरवायच्या यावर आहेत. या पद्धतीचे मतभेद स्त्रियांच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटना दरम्यानही आहेत. या अल्पसंख्य पुरुषगटाचा चळवळीला थेट हातभार नाही. पण आवश्यक तेव्हा स्त्री-संघटना त्यांची मदत घेतात. काही जणांनी एकत्र येऊन स्त्री चळवळीला पूरक असं कार्य करणाऱ्या पुरुष संघटनाही स्थापन केल्या आहेत. पुरुषांचा हा गट स्त्री संघटनांना वेळोवेळी साहाय्य करण्यासाठी पुढं सरसावतो. विशेष म्हणजे तेवढयावर समाधान न मानता स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्ररित्या कामही करतो.\nस्त्रियांचं समाजातलं एकूण योगदान ज्यांना ठाऊक आहे ते पुरुष चळवळीतल्या स्त्रियांकडे स्नेहपूर्ण भावनेनं आणि कौतुकानं पाहात आले आहेत. ही मैत्रीपूर्ण भावना महत्त्वाची आहे. स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या चळवळीत आणि आंदोलनात हा मैत्रीभाव अनेकदृष्ट्या उपयोगी पडणारा आहे. पुरुषांचा एक गट अशा प्रकारच्या सहकार्याच्या भावनेनं स्त्रियांकडे, त्यांच्या चळवळींकडे पाहातो आहे हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे.\nस्त्री-मुक्तीची चळवळही आज एका लहानशा वर्तुळात सीमित आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहात या चळवळीचं म्हणावं तसं प्रतिबिंब पडलेलं नाही. ग्रामीण भागातली निरक्षर स्त्री आज पुरुषी व्यवस्थेला आवाज देत असलेली काही प्रमाणात तरी आढळते. शहरी भागात सगळा आनंद आहे. आज महाराष्ट्रातली मध्यमवर्गी स्त्री, तिच्या जाणीवा, तिच्या आवडीनिवडी, तिची मानसिकता जाणून घ्यायची असेल तर टीव्हीवरला \"होम मिनिस्टर“ कार्यक्रम पाहावा. महाराष्ट्रीय स्त्रीची खरोखरीची प्रतिमा या कार्यक्रमातल्या स्त्रियांच्या बोलण्यावागण्यातून, पोशाखातून यथार्थपणे उभी राहाते.\nहारून-अल-रशीद ज्याप्रमाणे वेषांतर करून शहरात हिंडायचा आणि लोक पश्चात आपल्याविषयी काय बोलतात हे जाणून घ्यायचा. त्याप्रमाणे स्त्री-मुक्ती चळवळीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपले समाजसेवी गणवेष उतरवून सिल्कच्या झगमगीत साडया नेसून या समाजात मिसळलं पाहिजे; 'होम मिनिस्टर“ कार्यक्रमाच्या शूटींगला हजर राहिलं पाहिजे, मंगळागौर समारंभात सामील झालं पाहिजे. आपण कुठं आहोत आणि समाज कुठं याचं भान त्यांना या प्रयोगातून येईल. आपली चळवळ समाजात कुठवर पोहोचली आहे ते कळेल.\nवास्तव फार निराशाजनक आहे. फार मोठा समाज स्त्री-मुक्ती आणि स्त्रियांच्या इतर चळवळींपासून आलिप्त आहे. यात पुरुष तर आहेतच पण स्त्रिया देखील मोठया संख्येनं आहेत. सर्वसाधारण पुरुषात स्त्रियांच्या चळवळींविषयी फार चित्रविचित्र समज आहेत. चळवळी संदर्भात पुरुषवर्गात सरसकटपणे ऐकायला येणाऱ्या प्रतिक्रिया कशा आहेत तर . .\n'ही स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली चळवळ आहे. त्यांचं काय ते त्या बघून घेतील. आपल्याला या भानगडीत पडायचं कारण नाही.“\n'ज्यांना कामधंदा नाही त्या स्त्रिया अशा चळवळी चालवताहेत.“\n'या मंडळींचे संसार मोडले आहेत त्या आता दुसऱ्यांच्या संसारात विष कालवू पाहताहेत.“\n'टाळी एका हातानं वाजत नाही. स्त्रियाही स्वार्थी असतात. त्याही नवऱ्यावर आणि कुटुंबातल्या इतरांवर अत्याचार करतात. स्त्री-मुक्तीवाल्यांना फक्त स्त्रियांवरले अत्याचार दिसतात.“\n'असमानता ही निसर्गातच आहे. निसर्गानंच स्त्रियांवर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. तुम्ही निसर्गाच्या विरूद्ध जाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.“\nपुरुषांच्या या अज्ञानमूलक विधानांना घरातल्या सर्वसाधारण स्त्रीवर्गाचा दुजोरा असतो. रूढी, परंपरा आणि पुरुषी वर्चस्वातून निर्माण झालेली मानसिकता यातून त्यांची जडणघडण झाल्यानं त्याही अंधपणे पुरुषांनी निर्माण केलेली विचार संस्कृती स्वीकारतात. पुरुषांची द्वेषमूलक भूमिका अज्ञानातून जन्माला आली आहे हे ज्यांना मान्य आहे त्यांनी पुरुषांवर दोषारोप करण्यात वेळ न गमावता अज्ञानाचा हा अंधकार कसा हटवता येईल हे पाहिलं पाहिजे. स्त्रियांना शिक्षित करण्यावर आजवर स्त्री चळवळींचा भर राहिला आहे, आता पुरुषांना शिक्षित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. मैत्रीभावनेची गरज इथंच भासते. शिक्षणाच्या प्रभावी प्रसारासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मैत्रीचं नातं असण्याची गरज आहे, असा विचार आता पुढं येऊ लागला आहे. आणि इथंच मोठा पेच आहे.\nस्त्री-पुरुषात लग्नं होत असली, प्रेमं घडत असली तरी मैत्रीचा चांगलाच अभाव आहे. पती-पत्नीत दीर्घ सान्निध्य आहे; व्यावहारिक जवळीक आहे पण मैत्रीचं नातं नाही अशाही चमत्कारिक गोष्टी आता लक्षात येऊ लागल्या आहेत.\nस्त्री-वर्गाविषयी असलेल्या गैरसमजांना वास्तवाचा आधार नाही; अशाप्रकारे गैरसमज बाळगणं हे अंतिमतः आपल्याच हिताच्या आड येणारे आहे हे जेव्हा पुरुषांना समजेल; स्त्री-हिताच्या चळवळी मूलत: मानवहिताच्या मानवतावादी चळवळी आहेत हे जेव्हा त्यांना पटेल तेव्हा स्त्री चळवळीत पुरुषांचा मोठा गट सामील होईल. आपण एकट्यानं हे जग बदलू हा अभिनिवेश चळवळीतल्या ज्या स्त्रियांपाशी आहे त्यांना कदाचित हे निरीक्षण कदाचित पटणार नाही.\nतू मुॅंह खोलेगी तो जमाना बदलेगा...या सारखी विधानं स्त्रीवर्गात जागृती आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ठीक आहेत. पण चळवळीला पुढं नेण्यासाठी या रोमॅंटिक अवस्थेतून स्त्री नेतृत्वाला बाहेर यावं लागेल. वीरश्री निर्माण करण्यासाठी देशभक्तीपर गीतांचा उपयोग होत असेल. पण लढाई जिंकण्यासाठी ती उपयोगी पडत नाहीत हे सर्वांना ठाऊक आहे. आज स्त्री-मुक्ती, स्त्री-समस्या यावर अनेक स्त्रिया आपापल्या परीनं अनेक ठिकाणी लिहिताहेत. स्त्री समस्यांना, स्त्री विचारांना वाहिलेली मासिकं, साप्ताहिकं आहेत. विभावरी शिरूरकरांपासून ते गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे, मंगला आठलेकर, अंबिका सरकार, सुकन्या आगाशे, कविता महाजन यासारख्या कितीतरी लेखिका आहेत, ज्यांनी अत्यंत समर्थपणे आपल्या कथा-कादंबऱ्यातून स्त्री-प्रश्नांची सर्जनशील मांडणी केली आहे. थोडक्यात: स्त्रियांनी तोंडं उघडली आहेत, लेखण्याही सरसावल्या आहेत. पण वाचतो कोण\nस्त्रियांनी तोंड उघडलं तरी तिची वेदना ऐकू येण्यासाठी समाजापाशी संवेदनशील कान हवेत; तिच्या मानसिकता जाणण्याची इच्छा असणारं मन हवं. मोजके अपवाद वगळता पुरुषवर्गात या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. कायदा करून, वटहुकूम काढून पुरुषवर्गात या गोष्टी निर्माण करता येतील का\nसमंजसपणा निर्माण करण्याचं काम समंजसपणेच करावं लागेल. पुरुषाशी मित्रत्वाचं नातं जोडणं हाच त्यावर उपाय दिसतो. पुरुषांविरूद्ध तलवारी उपसून, 'हल्ला बोल“ चे नारे देऊन, सर्वंकष बंडाची भाषा उच्चारून दहशत निर्माण करता येईल, समाजाचं ( आजच्या काळात प्रसार माध्यमांचं ) लक्ष वेधून घेता येईल. पण त्यानं पुरुष प्रबोधनाचा हेतू साध्य होईल का स्त्रियांमधल्या जहाल गटांनी आणि त्यामागे फरफटत जाणाऱ्या इतर स्त्री संघटनांनी याचा विचार करावा.\nकाचोळ्या जाळून स्त्रीवादी संघटनांनी आपल्या चळवळीची सुरवात नाट्यपूर्ण केली. त्यावेळी अशा धक्कादायक कृतीची गरजही होती. आज पस्तीस वर्षानंतर खूप काही बदललं आहे. पुरुष मानसिकतेत मात्र म्हणावा तसा फरक पडलेला नाही. स्त्री-समस्यांविषयी पुरुष-समाज अजून बेफिकीर आहे. यात वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, प्राध्यापक, प्रशासकीय अिधकारी, राजकीय विश्लेषक, समीक्षक अशा सगळ्या उच्च विद्याभूषितांचा समावेश आहे. स्त्रिया आणि स्त्री-चळवळी यांच्याविषयी या मंडळींचे द्दष्टिकोन धक्कादायक आहेत. शिक्षण माणसांना विशिष्ट विषयाचा तज्ज्ञ बनवतं, सर्वज्ञ बनवत नाही आणि सुशिक्षित, आदर्श मानवही बनवत नाही. परस्पर आदरभावना, मानवतावादी मूल्याविषयी आस्था, संवेदनशीलता यांच्याशी आजच्या शिक्षणाचा काही संबंध उरलेला नाही.\nया बुद्धीकुशल पुरुष जमातीला एका कविनं आपल्या एका कवितेत सुनावलं आहे. तो म्हणतो:\nकशासाठी हे लोलक लावताय आकाशात दूरवर पाहण्यासाठी\nसाध्या जवळच्या बायका न त्यांची मनं पाहू शकत नाही तुम्ही.\nआपल्या आसपास काय आहे, पायाखाली काय आहे हे पाहायचंच नाही असं ठरवलेली ही परंपरावादी पुरुष मंडळीं. शालेय मुलांना नव्हे तर त्यांच्या या बुद्धिमंत पालकांना मूल्यशिक्षण देण्याची आज गरज आहे. स्त्रियांना सक्षम करण्याविषयी बरंच बोललं जातं. ते ठीकच आहे. पण पुरुष सक्षम असल्याचं आपण कोणत्या आधारे गृहीत धरलं आहे हे कळायला मार्ग नाही. स्त्रीवादी संघटनांनी आता या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे.\nपुरुष मानसिकतेवर दोषारोप करत राहिल्यानं काही साध्य होईल असं वाटत नाही. या मानसिकतेमागील समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय कारणं सोधून काढण्याचे प्रयत्न स्त्रियांना करावे लागतील. पुरुषांचं वैज्ञानिक रसायन अभ्यासावं लागेल. मानवी उत्क्रांती-विज्ञानात यासाठी उतरावं लागेल. जेनेटिक्सच्या अंगानंही पुरुष जडणघडणीचा वेध घ्यावा लागेल. पूर्वग्रहदूषित द्दष्टी या कामाला उपयोगी नाही. संशोधकाच्या निष्ठेनं हे काम करावं लागेल. स्त्री-पुरुष दोन्ही घटकांनी संयुक्तपणे हाती घ्यायचा हा उपक्रम आहे. खरं तर स्त्रियांचे सर्व लढे स्त्री-पुरुषांनी एकत्र लढण्याची वेळ आज आली आहे.\nतुम्ही आलात तर ठीक नाही आलात तर आम्ही एकट्या लढू असे हट्टी आवेशपूर्ण धोरण इथं उपयोगाचं नाही. अधिकाधिक पुरुष या चळवळीमागे उभे राहतील तर ते उभयतांच्याच फायद्याचे आहे. चळवळीतल्या स्त्रियांना पुरुषांबरोबरच्या व्यवहाराचा कटू अनुभव आहे कबूल; पण व्यक्तिगत अनुभवाचा राग त्यांनी तमाम पुरुष जातीवर काढू नये.\nसगळे पुरुष अमानुष आहेत अशी स्थिती खरोखर आहे काय आणि जे कोणी अमानुष वर्तन करताहेत, त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना आपण अमानुष वागत आहोत याची जाण तरी आहे का आणि जे कोणी अमानुष वर्तन करताहेत, त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना आपण अमानुष वागत आहोत याची जाण तरी आहे का अमानुषतेची बीजं पुरुष प्रधान संस्कृतीत आहेत हे खरं मानलं तरी ही संस्कृती नावाची गोष्ट आजच्या एकट्यादुकट्या पुरुषानं निर्माण केलेली नाही. परंपरेनं ती समाजावर लादली आहे. आणि माणूस परंपरेचा गुलाम असतो. पण हे तरी खरं आहे का अमानुषतेची बीजं पुरुष प्रधान संस्कृतीत आहेत हे खरं मानलं तरी ही संस्कृती नावाची गोष्ट आजच्या एकट्यादुकट्या पुरुषानं निर्माण केलेली नाही. परंपरेनं ती समाजावर लादली आहे. आणि माणूस परंपरेचा गुलाम असतो. पण हे तरी खरं आहे का कालबाह्य आणि वाईट परंपरा समाजानं वेळोवेळी धुडकावून लावल्याचं इतिहास सांगतो. आहेत. मग पुरुषप्रधान संस्कृतीची परंपरा पुरुषानं धुडकावून का नाही लावली असा प्रश्न निर्माण होतो.\nयाचं उत्तर माणसाच्या स्वार्थी आणि स्वकेंद्रित वृत्तीत सापडेल. ज्या परंपरांमुळे पुरुष जमातीला सोयी-सुविधा आणि वरचढपणा प्राप्त झाला आहे त्या टिकवण्याकडे तिचा कल असणारच. आज स्त्रीवादी चळवळीत समाजशास्त्र, संस्कृती, मानववंशशास्त्र याचा अभ्यास असलेल्या विदूषी आहेत. पुरुषी वर्चस्वाच्या या नैसर्गिक कारणमीमांसेवर त्यांनी विचार केला नसेल असं नाही. पण त्यांच्या लढ्यात, पुरुषवर्गाविषयीच्या सर्वसाधारण धोरणात त्याची छाया दिसून येत नाही. स्वार्थाचाच एक भाग म्हणून स्त्रीवादी चळवळीमागे उभं राहिलं पाहिजे हे त्या पुरुषवर्गाला नीटपणे पटवू शकलेल्या नाहीत.\nस्त्री चळवळीचा उद्देश केवळ कुटुंबात नव्हे तर संपूर्ण समाजात निर्भय आणि निकोप वातावरण निर्माण करायचा आहे हेच अनेक पुरुषांना (आणि स्त्रियांना देखील) आज ठाऊक नाही. चळवळीबद्दलचे गैरसमज दोन्ही वर्गात आहेत. परस्पर स्नेहाचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय ते दूर होणार नाहीत. स्त्रिया आणि समाजातले शहाणे पुरुष यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडते. हळूहळू इतर पुरुष त्यांना साथ द्यायला पुढं सरसावतील; स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात पसरवू लागतील. समाजातल्या मुख्य-प्रवाहातील स्त्री-पुरुष सहभागी झाल्याशिवाय या कामाला वेग येणार नाही.\nस्त्री-जागृतीच्या कार्यात आघाडीवर असलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकात सुनंदा कर्नाड यांचं एक पत्र प्रसिद्ध झालं आहे. त्यात त्या म्हणतात, “घरात बायकोला तुच्छतेनं वागवणारा माझ्या पुण्यातील मैत्रिणीचा नवरा मला कैकेयी म्हणतो, कारण मी कान फुंकल्यामुळे ती आज नवऱ्याचा माज उतरवण्याइतकी धीट झालीय आणि स्वतंत्रपणे आपला निर्णय घेते.” कान फुंकल्यामुळे असा बदल घडून येत असेल तर कान फुंकण्याचं हे काम लाज शरम न बाळगता मोठया प्रमाणावर हाती घेतलं पाहिजे. आणि केवळ स्त्रीनं स्त्रीचे कान फुंकण्यापुरती ही मोहीम मर्यादित ठेवून चालणार नाही. स्त्रीनं आपल्या पुरुष मित्राचे आणि त्या मित्रानंही त्याच्या मैत्रिणीचे कान फुंकायला हवेत.\nपत्रातल्या पुरुषाची प्रतिक्रिया आज पुरुष कोठे आहेत हे सूचित करणारी आहे. पुरुषाला प्रबोधन करणाऱ्या नियतकालिकांची किती निकड आहे हे यावरून स्पष्ट व्हावं. मात्र परस्परांविषयी आकस न बाळगता हसतखेळत हे प्रबोधन व्हायला हवं.\nउभयतांनी शत्रूत्वाच्या भावनेला तिलांजली देणं ही आजची खरी गरज आहे. चळवळीचा पुढील प्रवास सुकर होण्यासाठी हे लवकरात लवकर घडून येणं आवश्यक आहे. तुच्छता, द्वेष, मत्सर, आकस यांनी मानवापुढील कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. स्त्री-पुरुषांना संघर्ष करायचा आहे तो स्वत:च्याच सनातन वृत्ती-प्रवृत्तींशी. चळवळी वरकरणी स्त्रियांच्या असल्या तरी त्या स्त्री-पुरुषांनी संयुक्तपणे चालवण्यावर भर देणं हे स्त्री-मुक्ती चळवळीचं पुढलं पाऊल का असू नये\nमित्रत्वाची साद म्हणून स्त्री संघटनांनी पुरुष कार्यकर्त्यांना आपल्या संघटनात ३३ टक्के आरक्षण द्यावं. आज जे शहाणे पुरुष चळवळीला बाहेरून पाठिंबा देत आहेत. ते संघटना कार्यात सहभागी झाले तर चळवळीला लाभदायकच ठरणार नाही का स्त्री संघटनांनी स्त्रियांची चळवळ स्त्रियांची मानू नये ती संपूर्ण समाजाची मानावी. पुरुषांची साथ घेण्यात आपला पराभव मानू नये. हे अपयश नसून स्त्री चळवळीचा हा नवा अध्याय मानावा. सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून मायावतीनं ब्राह्मण समाजाला राजकीय आघाडीत सामावून घेतलं. यामागे मायावतीचं धूर्त राजकारण असेल. पण सैद्धांतिक पातळीवर तो एक चांगला प्रयोग होता हे मान्य करायला हरकत नाही. तेव्हा प्रयोग म्हणून तरी स्त्री वर्गानं आपल्या सामाजिक चळवळीत समविचारी पुरुषांना सहभागी करून घ्यावं.\n‘दूरके कॉरले निकट बॉंन्धू पॉरके कॉरले भाई’ असं रवींद्रनाथांनी गीतांजलीत ईश्वराला उद्देशून म्हटलंय. आपण स्त्री-चळवळीतल्या आपल्या कार्यकर्त्या मैत्रिणींना या धर्तीचं आवाहन करूया. त्यांनी विचारानं दूर असलेल्या पुरुषांशी वैचारिक जवळीक साधावी. समविचारी नसणाऱ्यांना विश्वासात घेऊन समविचारी बनवायचा प्रयत्न करावा. समोरच्या पुरुषांकडे शत्रू म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहावं. वाटल्यास त्यांनी त्याला वाट चुकलेला मित्र म्हणावं. अर्थात स्त्रियांच्या या मैत्रीपूर्ण हाकेला प्रतिसाद देण्यासाठी पुरुषाकडे किमान सुजाणपण हवं.\nइथं स्त्रीवादी कार्यकर्तीनं सुरवातीला विचारलेल्या प्रश्नाची आठवण होते. 'सुजाण पुरुष आहे तरी कुठे\nअसा पुरुष खरोखरच आसमंतात नसेल तर स्त्रियांना तो निर्माण करावा लागेल. म्हणजे आजच्या स्त्रीवर दुहेरी जबाबदारी आहे.\nतिला पुरुषाला आपला मित्र बनवायचा आहे आणि त्याला सुजाणही करायचं आहे.\nरोचक लेख. वास्तव फार\nवास्तव फार निराशाजनक आहे. >> सहमत आहे.\nलेख अतिशय संतुलित अन\nलेख अतिशय संतुलित अन वास्तवाशी जवळीक राखणारा वाटलाच. अनेक मुद्दे नेट लावून धरण्यासारखे आहेत. मला नेहमी हा प्रश्न पडतो, स्त्रीमुक्तीवादी स्त्रियांचं घरातील सहजीवन आदर्श असतं का नसल्यास (९९% तीच शक्यता आहे) त्या कसं तोंड देतात\nपुरषी वर्चस्वाचे घरातील स्त्रियाच गतानुगतिकतेतून आलेल्या सवयीने अंधानुकरण करतात हा मुद्दा अतिशय आवडला. साध्या बोलण्यात सासूबाई विनोदमिश्रीत तुच्छतेने म्हणालेल्या \"अन तो दीघे माणूस झाडतो घर. कमाल आहे\" मी म्हटलं \"बरं मग मग काय पुरषाने घर झाडू नये काय\nएकंदर आताच्या स्त्रिया जी मुलं (पुरुष) वाढवतील ती अपत्ये पुढे अधिक सुजाण नागरीक अन स्त्रीमुक्तीवादी बनतील याबद्दल संशय नाही. पण मागील पीढीने हे जे आमचे नवरे घडविले अहेत ते मात्र नक्कीच \"ताटावरुन पाटावर अन स्वतःच्या पांघरुणाची घडीही न करणारे\" घडविले आहेत.\nपण त्याचा अर्थ त्यांचा धिक्कार करणे, त्यांना घालून पाडून बोलणे नसून \"सुसरबाई तुझी पाठ मऊ\" असं कलाकलाने घेणे श्रेयस्कर, मैत्री फायद्याची.\nअर्थात अवघड आहेच अन हेच लेखकालाही म्हणायचं आहे की - आजच्या स्त्रीवर दुहेरी जबाबदारी आहे. तिला पुरुषाला आपला मित्र बनवायचा आहे आणि त्याला सुजाणही करायचं आहे.\nपुरुषांना आरोपी किंवा गुन्हेगार ठरवताना मात्र स्त्रीवादी अशाप्रकारे वैज्ञानिक आणि समाजशास्त्रीय भूमिका घेताना दिसत नाहीत. हे असं का होतं\nअसं होतं त्याला कारण भावनाप्रधानता अन आपल्या प्रिय व्यक्तीकडे त्रयस्थ दृष्टीने पाहू न शकणं हेच आहे असे मला वाटते. जो संयम (पेशन्स) अन त्रयस्थपणा अंधश्रद्धानिर्मूलनाच्या मोहीमेवर दाखवता येतो तोच पुरषांना सुजाण बनविण्याच्या मोहीमेवर दाखवला जात नाही. तिथे मात्र चट्कन रिझल्ट (निकाल) हवा असतो, कारण त्यांच्यावर हक्क वाटतो, भावना गुंतलेल्या असतात, पुरषांना गदागदा हलवून जागं करता येईल अन त्यांच्यावरच्या हक्काने आपण तसं करु शकतो असं काहीसं वाटतं. मी चूकही असू शकते.\nह्या पुरुष मित्राला स्त्रियांच्या समस्यांचे आकलन झाले तर तो ती सोडविण्याएवजी नविन समस्या निर्माण करुन ठेवेल असे वाटते, स्त्रीमुक्ती वर अदितीने दुसर्‍या एका धाग्यात एक विनोद(रिडः मार्मिक भाष्य) केला आहे त्याप्रमाणे बुरखा आणि पडदा जाऊन स्लिम-फिट जिन्स, लॉंजरी, स्विमिंग सुट्स ह्यामाध्यमातून स्त्रीयांचे स्वातंत्र्य अधोरेखीत करण्याचा पुरुषी बेत हया मित्राने आखला आहे आणि त्यात न अडकणे स्त्रियांना केवळ अशक्य आहे, अर्थात हे सर्व ह्या सुजाण पुरुषाबाबतही घडत असते पण भोगवस्तु म्हणुन त्याचे बिचार्‍याचे मार्केट-मूल्य फारसे नसल्याने ह्याबाबतीत तो थोडासा उपेक्षीत आहे.\nया लेखावर बर्‍यापैकी प्रतिसादाची मला अपेक्षा होती. बहुदा दिवाळीच्या धांदलीत खाली गेल्याने फार लोकांनी वाचल नसण्याचीही शक्यता आहे.\nमाझे मत देण्याआधी मला अधिक मते वाचायला आवडतील\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसगळ्या स्त्रिया एक नाहीत तसेच सगळे पुरुषही एक नाहीत. त्यामुळे विचार सरासरीने व सापेक्षतेन करावा लागतो. इथे तो तिढा निर्माण होतो. स्त्री संघटनांचे वेगवेगळे प्रवाह पाहिले तर त्यांच्यात जहाल मवाळ समन्वयवादी अशा छटा दिसतात. स्त्री संघटनांच्या वर्तुळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर, शहरी-ग्रामीण, मध्यमवर्गीय-उच्चवर्गीय इत्यादी भेद दिसून येतात. काही स्त्री संघटनांना टिपिकली मध्यमवर्गीय ब्राह्मणी असे म्हणुन हिणवणार्‍या दलित स्त्री मुक्तीच्या विचारधाराही पहायला मिळतात. यांना काय दलित शोषित स्त्रियांचे प्रश्न समजणार यांना कधी याची झळ पोहोचली आहे यांना कधी याची झळ पोहोचली आहे या आपल्या हस्तीदंती मनोर्‍यातील विदुषी असा आरोप विद्रोही स्त्री चळवळीतून होतच असतो.\nसमाजबदलाच्या सरासरी वेगापेक्षा स्त्री मुक्ती चळवळींचा वेग जर जास्त झाला तर होणारे काही संघर्ष पहायला मिळतातच. जसे की पुर्वी 'स्त्री मुक्ती कि मुक्त स्त्री' असा विषय काहि दशके मोठ्या चवीने चघळला गेला. अजूनही समाजातल्या एका गटात तो प्रभावी आहेच.\nआज स्त्रीवादी चळवळीत समाजशास्त्र, संस्कृती, मानववंशशास्त्र याचा अभ्यास असलेल्या विदूषी आहेत. पुरुषी वर्चस्वाच्या या नैसर्गिक कारणमीमांसेवर त्यांनी विचार केला नसेल असं नाही. पण त्यांच्या लढ्यात, पुरुषवर्गाविषयीच्या सर्वसाधारण धोरणात त्याची छाया दिसून येत नाही. स्वार्थाचाच एक भाग म्हणून स्त्रीवादी चळवळीमागे उभं राहिलं पाहिजे हे त्या पुरुषवर्गाला नीटपणे पटवू शकलेल्या नाहीत.\nहे परळकरांचे निरिक्षण अगदी मार्मिक आहे.\nमित्रत्वाची साद म्हणून स्त्री संघटनांनी पुरुष कार्यकर्त्यांना आपल्या संघटनात ३३ टक्के आरक्षण द्यावं या मताशी मात्र सहमती होणे अवघड आहे. कारण आरक्षण हा शब्दच आता ज्वलंत झालाय.शिवाय आरक्षण हे दुर्बल घटकांसाठी मुख्यत्वे असते.कदाचित या आरक्षणातून नवीनच प्रश्न निर्माण होतील त्याऐवजी जाणीवपुर्वक सहभाग घ्यावा हे वाक्य जरा बरे वाटते.\nस्त्री पुरुष लिंगभावाचा एक मोठा स्पेक्ट्रम आहे त्याची विभागणी बायनरी करता येणार नाही. कायदा व प्रबोधन यात काही फेज डिफरन्स ठेवून ही वाटचाल करावी लागेल. परळकरांचा लेख हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीलाही जसाच्या तसा लागू होतो असे जाता जाता वाटून गेले.\nत्यात त्या म्हणतात, “घरात\nत्यात त्या म्हणतात, “घरात बायकोला तुच्छतेनं वागवणारा माझ्या पुण्यातील मैत्रिणीचा नवरा मला कैकेयी म्हणतो, कारण मी कान फुंकल्यामुळे ती आज नवऱ्याचा माज उतरवण्याइतकी धीट झालीय आणि स्वतंत्रपणे आपला निर्णय घेते.” कान फुंकल्यामुळे असा बदल घडून येत असेल तर कान फुंकण्याचं हे काम लाज शरम न बाळगता मोठया प्रमाणावर हाती घेतलं पाहिजे.\nयातून शिकण्यासारखा धडा हा आहे की - प्रबोधन वगैरे ठीक आहे. पण त्याजोडीला स्त्रियांनी \"रिझल्ट ओरिएंटेड\" असणे गरजेचे आहे.\n१) तुम्हाला कोणता बदल पाहिजे आहे त्याची वस्तुनिष्ठ परिमाणे कोणती \n२) तो घडवून आणण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागेल \n३) आणि त्यातले काही मार्ग अवैध असले तरी ते अवलंबायची तुमची तयारी आहे का \nबाकी १, २, ३ च विचार केलात तर स्त्रिया जास्त वाट चुकलेल्या आहेत. पुरुषांपेक्षा. असे दिसते.\nआजच माझ्या एका पुरूष\nआजच माझ्या एका पुरूष सहकार्‍याला अप्रेझल मध्ये सांगण्यात आलं की \"ऑफिसच्या वेळे नंतर बायका थांबल्या नाहित तर एकवेळ समजु शकतो त्यांना घरची जबाबदारी असते. तुझं काय\". (सदर व्यक्ती अपत्याची काळजी घेण्यासाअठी व त्यासोबत क्वालिटी वेळ घालवण्यासाठी रोज ऑफिस सुटायच्यावेळी - अधिक न थांबता - घरी जातो)\nया उलट ऑफिसात अधिक काळ थांबणार्‍या, उत्तम कार्यक्षम स्त्री कर्मचार्‍यांवरही \"हिला नवर्‍याने टाकलेली दिसते\" वगैरे कमेंट्स ऐकलेल्या आहेत\nहे दोन्ही मला प्रचंड अवमानकारक वाटले.\nस्त्रीमुक्ती वगैरेपेक्षा सामाजिक नियमांत/संकेतात लिंगनिरपेक्षता येणे अत्यंत आवश्यक आहे.\nपुरुषप्रधान संस्कृती नष्ट करून स्त्रीप्रधान संस्कृती स्थापन करावी असं उद्दिष्ट चळवळीतल्या नेत्यांसमोर कधीच नव्हतं. स्त्री-पुरुष दोघांच्याही भावभावना, स्वातंत्र्य आणि आशा आकांक्षांची बूज राखणारी समााजव्यवस्था या मागणीचा ही चळवळ सतत पुरस्कार करत आली आहे. समाजात विषमताशून्य न्याय व्यवस्था निर्माण होण्यासाठी हे आवश्यक असल्याचं स्त्री-मुक्ती चळवळीच्या प्रणेत्यांचं म्हणणं होतं. आजही चळवळीतल्या मुख्य विचारधारेचं धोरण हेच आहे. पुरुषप्रधान संस्कृती नष्ट होऊन समाजात उभयवर्गाला समानतेनं जोखणारी व्यवस्था आकाराला यावी यासाठी स्त्री-मुक्ती चळवळवाल्यांचा लढा आजही चालू आहे.\nहा परिच्छेद व त्यानंतरचा परिच्छेदही वाचनीय ठरतो.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआजच माझ्या एका पुरूष\nआजच माझ्या एका पुरूष सहकार्‍याला अप्रेझल मध्ये सांगण्यात आलं की...\nसुनीता बाईंनी 'आहे मनोहर तरी'मध्ये (चूभूदेघे) त्यांच्या नातवंडांबद्दल चिंता व्यक्त केली होती. एकतर हे वंचितांचं शोषण करणारे तरी होणार, नाहीतर अल्पसंख्याकांपैकी एक होऊन समाजाच्या रोषाचा तरी सामना करणार... अशा आशयाची निराशावादी प्रतिक्रिया होती ती. त्याची आठवण झाली.\nसमतावादी पुरुषांचं एकूण कठीण हेच खरं. स्त्रियांना त्या मानानं सोपं. कारण त्यांच्यावर थेट अन्याय होत असल्याचं दिसत असतं आणि त्यामुळे बोंब ठोकणं तुलनेनं सोपं आणि स्वीकार्य असतं. पण तुमच्या परिचितांसारख्या पुरुषांचा लढा दुहेरी. ऑल द बेस्ट.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nलेखात मॅन्स्प्लेनिंग सूर येऊ\nलेखात मॅन्स्प्लेनिंग सूर येऊ नये म्हणून बराच प्रयत्न केल्याचे जाणवते आहे. पण सुजाण (असलेच तर) वा अजाण या दोन्ही पुरुषांनाही अशा कोणत्याही अपोलोजेटिक वकिलीची गरज नाही.\nदलित चळवळ असो की स्त्री-पुरुष समानता चळवळ दोन्हीतल्या बहुसंख्यांनी, ज्या व्यवस्थेतून अन्याय करणारे व अन्याय सहन करणारे निर्माण झाले ती व्यवस्था नष्ट करायचे सोडून, होताहोईल तो ती व्यवस्था टिकवून त्यातच आजवर वरचढ असलेल्यांनी समानता द्यावी म्हणून एकतर त्यांच्या तोंडाकडे पाहावे किंवा त्यांचा द्वेष करावा, हेच केले. व्यवस्था बदलायची म्हणजे आहे तीच व्यवस्था आपल्या बाजूने झुकवायची असा अर्थ होत नाही. आधीच असलेल्या व्यवस्थेची बर्‍यापैकी मोडतोड झाल्याशिवाय नवी व्यवस्था येत नाही; पण निव्वळ आर्थिक हितसंबंधांच्या कल्पनांमधून आपोआप इव्हॉल्व्ह झालेली व्यवस्था म्हणजे एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय आहे आणि त्यातच एका पार्टीने \"सुजाणपणा\" दाखवल्यास ती व्यवस्था गुळगुळीतपणे चालू लागेल आणि सगळे सुखी होतील असा एक भाबडा आशावाद दिसतो. सुदैवाने अनेक स्त्री-पुरुष चळवळीचा आव न आणता आहे ती व्यवस्था सोडून पर्यायी व्यवस्था चोखाळून बघत आहेत.\nसुदैवाने अनेक स्त्री-पुरुष चळवळीचा आव न आणता आहे ती व्यवस्था सोडून पर्यायी व्यवस्था चोखाळून बघत आहेत.\n मस्त. पण कंठाळीपणाच करणे काहींना आवडत असेल तर संवाद साधतानाही समोरच्याचे कान किटवले तर बोलणं त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, कान चक्क बंद होतात, मन विटून व्यक्ती अधिकच दुरावते पण हे चळवळीच्या कंठशोष करणार्‍यांना पटणार नाही.\nउमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला\nकोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला\nअसाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/popularity-football-brazil-has-decreased-123317", "date_download": "2018-08-22T04:01:14Z", "digest": "sha1:4FWC7BQ3EM7AZOQJGHIO67MG7PCSDKNB", "length": 12941, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "popularity of football in Brazil has decreased ब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली | eSakal", "raw_content": "\nब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली\nबुधवार, 13 जून 2018\nब्राझील हा जगातील सर्वाधिक फुटबॉलवेडा देश असल्याचा आजपर्यंतचा समज निल्सन स्पोर्टसच्या एका सर्वेक्षणानंतर दूर होणार आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली आहे.\nझ्युरिच - ब्राझील हा जगातील सर्वाधिक फुटबॉलवेडा देश असल्याचा आजपर्यंतचा समज निल्सन स्पोर्टसच्या एका सर्वेक्षणानंतर दूर होणार आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली आहे.\nया सर्वेक्षणाच्या अहवालानुसार संयुक्त अरब अमिराती फुटबॉलच्या लोकप्रियतेत आघाडीवर राहिले आहे. निल्सन स्पोर्टस कंपनीने लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार 30 देशांची क्रमवारी तयार केली आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिराती येथे सर्वाधिक 80 टक्के जनता फुटबॉलला \"फॉलो' करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर थायलंड (78), चिली, पोर्तुगाल आणि तुर्की (प्रत्येकी 75 टक्के) यांचा क्रमांक आला आहे. पाच वेळा विश्‍वविजेते राहिलेला ब्राझीलमध्ये फुटबॉल \"फॉलो' करणारे 60 टक्केच चाहते असून, क्रमवारीत त्यांना थेट 13वे स्थान मिळाले आहे.\nब्राझीलमधील फुटबॉलच्या चाहत्यांमध्ये घट झाल्याचे यावरून सिद्ध होते. याच कंपनीने 2013 मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात ब्राझीलमध्ये 72 टक्के चाहते होते. गेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत जर्मनीकडून उपांत्य फेरीत 7-1 असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतरच त्यांचे चाहते कमी झाला, असा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये होणाऱ्या सामन्यासाठीची उपस्थिती ही कोणत्या संघांचा सहभाग, हवामान आणि सामन्याची वेळ यावर अवलंबून असते. ब्राझीलच्या गेल्या मोसमात फुटबॉल सामन्यांना सरासरी 16,418 इतकीच उपस्थिती होती.\nखेळाडूंची वैयक्तिक माहिती घेतली असता पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे सर्वाधिक चाहते सोशल मीडियावर असून, त्याच्यानंतर नेमारने मेस्सीवर आघाडी घेतली आहे.\nविश्‍वकरंडक स्पर्धेतील सामने पहायला मिळावेत, यासाठी ब्राझील सरकारने अधिकृतरीत्या कार्यालये, बॅंका, शाळा यांच्या वेळा बदलल्या आहेत. ब्राझीलच्या वेळेनुसार तेथे ब्राझीलचा सामना सकाळी 10 वाजता होणार आहे.\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nभारतीय महिलांची दमदार आगेकूच\nजाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून...\nसकाळ दहावी अभ्यासमाला या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थीच नव्हे; तर त्यांचे पालक आणि शालेय शिक्षक यांचा...\nफेक मेसेजवर समाधान शोधा केंद्राचे 'व्हॉट्‌सऍप'ला आवाहन\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोशल मीडियावरील फेक मेसेजमुळे जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, \"व्हॉट्‌सऍप'ने ठोस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4406.html", "date_download": "2018-08-22T03:35:10Z", "digest": "sha1:MNI3WKLJLBVDYDEPUTXCHHRKPINGGK6X", "length": 17696, "nlines": 49, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९५ - रायगडाची व्यथा", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९५ - रायगडाची व्यथा\nकाल आपण हिरा गौळणीची ' कथा 'ऐकलीत. उपलब्ध असलेल्या आणिपुण्याच्या ऐतिहासिक सरकारी दप्तरखान्यात जपलेल्या रुमालांत ' हिरकणीचा कडा ', 'हिरकणी बुरुज ', ' हिरकणीचा पहारा ,'इत्यादी शब्द असलेली अक्षरश: शेकडो अस्सल कागदपत्रे आज आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. या हिरकणीच्या उल्लेखांवरून ही हिरा गवळणीची हकीगत वास्तव असावी , असे दिसून येते.\nमहाराजांनी , हिरा गवळण ज्या भयंकर अवघड कड्यावरून उतरून गेली , त्या कड्याच्या माथ्यावर नव्याने भरभक्कम बुरुज बांधण्याची इमारत खात्याला आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर सुभेदार , खाते इमारत यांनी हा बुरुज बांधला.\nगिर्यारोहण करणाऱ्या युवायुवतींना ही हिरा गवळण कायमची पेरणादायी ठरली आहे. ऐतिहासिक आख्यायिकाही किती प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात , त्याचा हा अनुभव आहे.\nरायगडाच्या एकूण बांधकामावरती विजापूरच्या आदिलशाही बांधकामाचा (वास्तु-स्थापत्य कामाचा) खूपच परिणाम दिसून येतो. मेडोज टेलर यांनी इ.स. १८८५ मध्ये लिहिलेला 'विजापूर आर्ट अॅण्ड आकिर्टेक्चर ' हा ग्रंथ जरूर पाहावा आणि रायगडचाही अभ्यास अभ्यासकांनी करावा.\nरायगडाचं ऐतिहासिक , भौगोलिक , सांस्कृतिक आणि गनिमी काव्याच्या दृष्टीने लष्करी महत्त्व किती मोठे आहे. हे आमच्या लोकांना कधीच समजले नाही. छत्रपती शकर्कत्याशिवाजीमहाराजांच्या राजधानीचा म्हणजे ' तख्ताचा जागा ' रायगड पेशवाईत इ.स. १७ 3 ४पासून १८१८ पर्यंत केवळ अडगळीत पडला होता. त्याचे महत्त्व पेशव्यांना काहीच वाटले नाही. या कालखंडात सातारा , कोल्हापूर , तंजावर येथील प्रत्यक्ष राजघराण्यातील एकही व्यक्ती रायगडावर आली नाही. तसेच एकही पेशवासुद्धा आला नाही. रायगड म्हणजे राजकीय कैदी ठेवण्याचा केवळ तुरुंग ठरला. अखेरच्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी श्रीमंत सवाईमाधवराव पेशव्यांच्या विधवा पत्नीला या रायगडावर कैदेत ठेवले होते. तिचे नाव श्रीमंत यशोदाबाईसाहेब. त्या रायगडावर अकरा डिसेंबर १८११ या दिवशी मृत्यू पावल्या. भडाग्नी देऊन त्यांचे गडावर दहन करण्यात आले. बस्स एवढाच पेशवे घराण्याचा अन् रायगडाचा सुतकसंबंध. साडेतीन शहण्यातला प्रख्यात मुत्सद्दी शहाणा सखाराम बापू बोकील हाही बारभाईंच्या कारकीदीर्त रायगडावर तुरुंगात होता. त्याचाही मृत्यू येथेच झाला. एकूण रायगड तो स्वर्गासबहुत जवळ ठरला \nरायगड इ.स. १७ 3 ४ पासून इ.स. १८१८ , ९ मेपर्यंत मराठी सत्तेखाली होता. आश्चर्य म्हणजे रायगडावर याच काळात राजसभेच्या भव्य महालांत सिंहासनाच्या डाव्या उजव्या बाजूस विटांचे हौद बांधण्यात आले. (ते आजही शिल्लक आहेत.) त्या हौदात धान्य भरून ठेवीत. म्हणजेच प्रत्यक्ष राज्याभिषेक झाला , त्या राजसभा मंदिराचे धान्याचे कोठार बनवले गेले. वास्तविक या राजसभेचे एक स्वातंत्र्यदेवतेचे मंदिर म्हणून वैभवसंपन्न असे प्रेरणादायी स्मारक म्हणून मराठी सत्ताधीशांनी जपणूक करावयास हवी होती. पण त्यांनी गडाचा बनवला तुरुंग आणि राजसिंहासन सभेचे बनवले गोदाम. संपूर्ण शिवचरित्राकडेच पेशवाईत दुर्लक्ष झाले ; तिथे एकारायगडाची काय कथा राज्यकारभार , युद्धपद्धती , अष्टप्रधान पद्धती , आरमार , परराष्ट्रनीती ,स्वराज्यानिष्ठा आणि अलिखित राज्यघटना या शिवराष्ट्रधर्माचा आम्ही कधी विचारही केला नाही. मग अभ्यास कुठला राज्यकारभार , युद्धपद्धती , अष्टप्रधान पद्धती , आरमार , परराष्ट्रनीती ,स्वराज्यानिष्ठा आणि अलिखित राज्यघटना या शिवराष्ट्रधर्माचा आम्ही कधी विचारही केला नाही. मग अभ्यास कुठला \nछत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ कोणा एका असामान्य मानवाचे चरित्र नाही. ती एक राष्ट्रधर्माची , राष्ट्रीय चरित्र्याची आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा आहे. ती आम्ही गुंडाळून ठेवली. आजही आम्ही काही वेगळे वागतो आहोत का मिरवणुकी , गुलाल , वर्गण्या , जयजयकार ,अन् पुतळेच पुतळे , याशिवाय काही करतो आहोत का \nरायगडाच्या बाबतीत फक्त एकच गोड आनंददायी असा अपवाद इ.स. १७९८ च्या काळात नाना फडणवीसांनी केला. त्यांनी महाराजांच्या राजसभेतील सिंहासनाच्या चौथऱ्याची नित्य उत्तम व्यवस्था आस्थापूर्वक सुरू केली. नंदादीप , पूजा , कीर्तन , त्रिकाळ सनई चौघडा इत्यादी मंगल आचार उपचार सुरू केले.\nपेशवाईच्या अगदी शेवटच्या पर्वात ते ही बंद पडले. नगाऱ्यावर अखेरची टिपरी पडली. आमचे राष्ट्रीय चलनवलनच संपले. आम्ही ' कोमा ' त गेलो. जिवंत असूनही मेलो.\nरायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन्गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली.\nरायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारंजळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज.\nपुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.\nशिवाजीराजा छत्रपती या शब्दांची जादू एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनांत पुन्हाशिलगावली गेली. नक्की वर्ष आणि दिवस माहीत नाही. कुठे सापडत नाही. पण थोर महात्मा आपल्या चार सहकारी सौंगड्यांनिशी रायगडावर आला. हाच महात्मा महाराष्ट्राला कळवळून सांगत होता , ' ज्ञान मिळवा. अभ्यास करा. ज्ञानाविण मति गेली , गती गेली , सर्वस्व गेलं. दारिद्यात आणि अपमानात कुजत जगू नका. मराठी पोरीबाळींनो , लेकीसुनांनो तुम्हीही शिका ,फुकट राबणारे गुलाम होऊ नका. शेतकऱ्यांनो , कष्टासाठी अन् पोटासाठी कर्तबगारीचा आसूड हाती घ्या. '\nया महात्म्याने शिवाजीराजांचं विश्वरूप ओळखलं होतं. हा महात्मा रायगडावर आला. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलं. महाराजांची कीतीर् आणि त्यांचे पोवाडे गाण्याचाजणू संकल्पच सोडून हा महात्मा रायगडावरून उतरला. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले. ते नेमके केव्हा रायगडावर येऊन गेले , ती तारीख सापडत नाही. पुढच्या काळात लोकमान्य टिळक हे दोन वेळा रायगडावर येऊन गेले. त्यांनी महाराजांच्या समाधीच्या जीणोर्द्धाराचा संकल्पच सोडला. शिवाजी रायगड स्मारक मंडळ या नावाचा ट्रस्ट स्थापन केला. शिवजयंतीचे सार्वजनिक उत्सव देशभर सुरू झालेच होते. अशा सर्व लोकजागरणातून पुन्हा एकदा रायगडाकडेमहाराष्ट्राचे लक्ष गेले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/promotion-start-of-khot-in-madha-379225/", "date_download": "2018-08-22T04:22:07Z", "digest": "sha1:4E4HNVFZNDYNRYEELEZ7OE5IXDKQXRUV", "length": 16335, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महायुतीचा तिढा सुटण्याआधीच माढय़ात खोत यांचा प्रचार सुरू | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमहायुतीचा तिढा सुटण्याआधीच माढय़ात खोत यांचा प्रचार सुरू\nमहायुतीचा तिढा सुटण्याआधीच माढय़ात खोत यांचा प्रचार सुरू\nमाढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीअंतर्गत तिढा अद्यापि कायम असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिकेत बदल करीत माढय़ाच्या उमेदवारीवरील दावा कायम ठेवत प्रत्यक्ष\nमाढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीअंतर्गत तिढा अद्यापि कायम असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिकेत बदल करीत माढय़ाच्या उमेदवारीवरील दावा कायम ठेवत प्रत्यक्ष प्रचारालाही प्रारंभ केल्याचे दिसून येते. माढय़ातून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद गटात खासदार विकासनिधीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे उभे करून साखरसम्राटांची काटामारी बंद करू, अशी ग्वाही खोत हे देत आहेत.\nमाढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर या दोघांनी महायुतीतर्फे उमेदवारीचा परस्परविरोधी दावा केला आहे. खोत यांना शिवसेनेचे समर्थन असल्याचे सांगण्यात येते, तर जानकर यांना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शब्द दिल्याचे सांगण्यात आले आहे. खोत व जानकर यांनी माढय़ाच्या जागेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. यातच भर म्हणून रिपाइं नेते खासदार रामदास आठवले यांनीही ही जागा रिपाइंला सोडण्याचा आग्रह धरत त्यासाठी माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना रिपाइंच्या तिकिटांवर निवडणूक लढविण्याचे आवतण दिले आहे.\nत्यामुळे माढा लोकसभेची जागा महायुतीला डोकेदुखीची ठरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर महायुतीतील हा तिढा सामोपचाराने सुटण्यासाठी आयोजित बैठकीत जो तोडगा निघेल, तो सर्वाना मान्य करावा लागेल. यात ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यास निवडून आणावे लागेल, अशी भूमिका खोत यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केली होती. महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना निवडून आणण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रचाराला लागू, अशीही ग्वाही खोत यांनी दिली होती.\nतथापि, महायुतीत माढय़ावरील तोडगा अद्यापि निघाला नसतानाच आता खोत यांनी पुन्हा आपल्या भूमिकेत बदल करीत स्वत:चा प्रचार सुरू केल्याचे दिसून येते. करमाळा तालुक्यातील उमरड येथे आयोजिलेल्या शेतकरी मेळाव्यात खोत यांनी बोलताना आपला निवडणूक प्रचार असल्याचे सूचित केले. करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष महेश चिवटे, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक प्रमोद बदे, सुभाष परदेशी, माढय़ाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील आदींच्या उपस्थितीत आयोजिलेल्या या शेतकरी मेळाव्यात बोलताना खोत यांनी आपण दिलेल्या शेतकरी लढय़ाचा इतिहास कथन केला. आपण आतापर्यंत केलेल्या सेवेची उतराई म्हणून म्हणून माढा लोकसभा निवडणुकीत मते मागायला आलो असून, यात धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.\nपंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली व धोंडेवाडी आदी गावांमध्येही सदाभाऊ खोत यांनी प्रचार दौरा केला. आगामी लोकसभा निवडणुकीत माढय़ातून आपण निवडून गेलो आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळाली तर शेतीसाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्प मांडण्याची ग्वाही खोत यांनी दिली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती विष्णू बागल, संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी बागल, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ माने, नितीन बागल आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसायझिंग पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय\nसेवांतर्गत प्रशिक्षणाअभावी शिक्षक पदोन्नतीपासून वंचित\n‘किबे लक्ष्मी थिएटर’ची नववर्षांरंभदिनी ‘प्रभात’\nअनुसूचित जाती-जमातींमधील कर्मचाऱ्यांना बढतीत आरक्षण हवे\nपोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नव्याने उदयास येणाऱ्या ‘भाईं’ची राडेबाजी सुरूच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/56-%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%A3%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%82%AC", "date_download": "2018-08-22T03:49:34Z", "digest": "sha1:6POBR7MOJXDM2XVSGEI2NKBHCR5XHEEF", "length": 3200, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "तयारी जिंकण्याची", "raw_content": "\nआपण निर्णय का घेत नाही आणि कृती का करत नाही.. यामुळे अतिशय परिणामकारकरित्या आपली प्रगती कशी थांबते आणि तुमचा बिजनेस, आरोग्य, परस्परसंबंध, कौशल्य, यश, उज्ज्वल भविष्य, आत्मविश्वास, आणि आयुष्य याला सर्वांग सुंदर बनविण्याची संधी आपल्या हातून कशा निसटतात हे जाणून घ्या मॅनेजमेंटचे धडे मराठीतून देणारे भारतातील नं १ बिजनेस कोच श्री स्नेहल यांच्याकडून.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/no-discrimination-against-anyone-basis-religion-says-rajnath-singh-118509", "date_download": "2018-08-22T03:57:36Z", "digest": "sha1:QHG3ISFCC4Z6FSIWEJZR75QE3YAIAS2Y", "length": 12747, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "No discrimination against anyone on basis of religion says Rajnath Singh धर्म, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव नाही - राजनाथसिंह | eSakal", "raw_content": "\nधर्म, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव नाही - राजनाथसिंह\nबुधवार, 23 मे 2018\nधर्म आणि संप्रदायाच्या आधारावर भारत कोणासोबतही भेदभाव करत नाही, तसेच भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले.\nनवी दिल्ली - धर्म आणि संप्रदायाच्या आधारावर भारत कोणासोबतही भेदभाव करत नाही, तसेच भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. दिल्लीतील आर्चबिशप अनिल कोऊटो यांनी देशातील अशांत राजकीय स्थिती आणि घटनात्मक मूल्ये व धर्मनिरपेक्ष संरचनेसमोर निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या अनुयायांना 2019 मध्ये नवे सरकार यावे म्हणून प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.\nकर्नाटकातील निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी दिल्लीतील धर्मगुरू आणि धार्मिक संस्थांना उद्देशून एक पत्र लिहिले होते, त्यात याचा उल्लेख करण्यात आला होता. या पत्रामुळे राजधानातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली असून, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की ते पत्र मी पाहिलेले नाही, पण भारतामध्ये धर्म, संप्रदाय आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जात नाही, भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत. देशाच्या ऐक्‍याला सरकार कधीच तडा जाऊ देणार नाही. देशाचे ऐक्‍य, सर्वसमावेशकता, सार्वभौमत्व यांना कोणत्याही स्थितीत तडा जाऊ दिला जाणार नाही. परस्परांमधील मैत्रीभाव, आत्मीयता आणि सौहार्द वाढविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.\nदेशाच्या धार्मिक सद्‌भावनेला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. मोदी सरकार येऊ नये म्हणून चर्चच्या माध्यमातूनच लोकांना आवाहन केले जात असेल, तर देशाला विचार करावा लागेल. दुसऱ्या धर्मातील लोकही पूजा-कीर्तन करतील.\nगिरिराज सिंह, भाजप नेते\nपंतप्रधान धर्म आणि जातींचा विचार न करता सर्वांसाठी विकासाचे काम करत आहेत. आर्चबिशप हे लोकांना फक्त प्रगतिशील विचारसरणी ठेवण्याचे आवाहन करू शकतात.\nमुक्‍तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/childhood-umbrella-now-lives-big-boss-hangman/", "date_download": "2018-08-22T03:04:32Z", "digest": "sha1:ESTJJGTR6GGPZXVUSZ5NLUNXIVJ4CQ6E", "length": 28533, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Childhood Umbrella; Now Lives Like This 'Big Boss' Hangman! | लहानपणीच हरपले वडिलांचे छत्र; आता असे आयुष्य जगतो ‘बिग बॉस’चा हा जल्लाद ! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nलहानपणीच हरपले वडिलांचे छत्र; आता असे आयुष्य जगतो ‘बिग बॉस’चा हा जल्लाद \nबिग बॉस सीजनमध्ये दिसणारा जल्लाद वास्तविक जीवनात कसा आहे. हे जाणून घेण्यासाठी, वाचा सविस्तर \nबॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान होस्ट करीत असलेल्या ‘बिग बॉस सीजन ११’ची सुरुवात झाली असून, घरात अनेक वादग्रस्त सेलिब्रिटींना प्रवेश देण्यात आला आहे. एकूण १८ स्पर्धक घरात असून, ४ ‘पडोसी’ना घरात प्रवेश देण्यात आला आहे. वास्तविक प्रत्येक सीजनमध्ये नवा चेहरा या स्पर्धेचा भाग बनला जातो. मात्र काही चेहरे असे आहेत, जे अजूनही बदलेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल की, हे चेहरे कोणते तर पहिला चेहरा सलमान खानचा आणि दुसरा चेहरा जल्लाद नावाने प्रसिद्ध झालेल्या चिंतन गंगर याचा आहे. होय, चिंतन या शोमध्ये ७, ८, १० या सीजनमध्ये झळकला आहे. तसेच तो ११ व्या सीजनचाही भाग बनला आहे.\nजल्लाद म्हणून जेव्हा चिंतनची एंट्री होते, तेव्हा एवढ्या भयानक आणि गंभीर चेहºयाचा हा व्यक्ती कोण असा प्रेक्षकांना नेहमीच प्रश्न पडतो. परंतु चिंतनचा इथप्रर्यंतचा प्रवास खूपच संघर्षपूर्ण असा राहिला आहे. चिंतनचा जन्म गुजरात राज्यात झाला. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून तो आई चेतना गंगर यांच्यासोबत मुंबईतील दहिसर भागात वास्तव्यास आहे. चिंतन जेव्हा १६ वर्षांचा होता, तेव्हाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याला अतिशय संघर्ष करून स्वत:सह परिवाराला सावरावे लागले. वास्तविक चिंतनला लहानपणापासूनच अभिनयाचा शौक होता. अभिनयाव्यतिरिक्त त्याला गायन, डान्स आणि नाइट आउट करणे आवडते.\nचिंतन पहिल्यांदा बिग बॉसच्या सीजन-७ मध्ये बघावयास मिळाला. असे म्हटले जाते की, सातवा सीजन सुरू होण्याअगोदर चिंंतनचा एक मित्र त्याला टीम शोच्या कॉर्डिनेटरकडे घेऊन गेला होता. चिंतन बघताच कॉर्डिनेटरने त्याला स्क्रीन टेस्टकरिता सिलेक्ट केले. दुसºया दिवशी सहा लोकांना मागे टाकत चिंतन स्क्रीन टेस्टमध्ये पास झाला. त्यानंतर त्याचा बिग बॉसच्या घरातील जल्लादचा प्रवास सुरू झाला.\nशोमध्ये नेहमीच सिरीयस मूडमध्ये दिसणारा चिंतन वास्तविक जीवनात खूपच वेगळा आहे. कारण इन्स्टाग्राम अकाउंटवरील त्याचे फोटो बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की, चिंतन गंभीर राहण्यापेक्षा हसतखेळत राहणे पसंत करतो. चिंतन सलमानला त्याचा गॉडफादर समजतो. त्याच्या मते, सलमान खूपच सपोर्टिंग व्यक्ती आहे. नव्या लोकांना तो संधी देत असल्याचे चिंतन सांगतो.\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nधर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल\nये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nrajvi.blogspot.com/", "date_download": "2018-08-22T03:29:09Z", "digest": "sha1:RJUITC36GYTHVA6CXZILW7UKPGBWRARJ", "length": 5591, "nlines": 17, "source_domain": "nrajvi.blogspot.com", "title": "majhe mepan...........", "raw_content": "\nशनिवार, २१ नोव्हेंबर, २००९\nलग्न म्हणजे नव्या जीवनाची आपण पाहत आलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेली सुरवात. मनासारखा जोडीदार मिळाल्यावर त्याच्या साथीने सर्व आशा पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेला प्रयत्न. पण याच स्वप्नाची, नव्या आयुष्याची सुरवात आपल्याचं आईवडीलांनी दिलेल्या शिव्याशापाने आणि नातलगांच्या विरोधाने झाली असेल तर. नव्या जीवनाची सुरवात करताना घरच्यांचा केला जाणारा विरोध, दोन घरातील वाद विवाद आणि एकमेकांचा केला जाणारा अपमान......... नको वाटते हे सारे.............\nघरच्यांच्या रोष पत्करून प्रेमाचा हात धरून आपले प्रेम सफल करण्याचा ठाम निर्धार .मनासारखा जोडीदार मिळणे आणि त्याच्याबरोबरीने सर्व आयुष्य घालवण्यासाठी सुरवातीलाच आपल्याचं माणसांबरोबर असा करावा लागणारा संघर्ष .... लहानपणापासूनची नाती तोडून परंपरा रिती मोडून नव्या पर्वाची सुरवात करताना मनात कल्लोळ उठतो. लहानाचे मोठे आपण ज्या घरात झालो जिथून आयुष्याची सुरवात केली आणि तिथूनच बाहेर पडताना त्यांचा असा राग धरून बाहेर पडावे आपल्याला समजून घेतले नाही की आपले मन जाणून घेतले नाही हा राग प्रेमाचे, मायेचे छप्पर एकएकी नाहीसे झाल्याची जाणीव. आपला निर्णय पटवून देताना आपल्या मनातील भावना सांगताना आपण कुठेतरी कमी पडल्याची उणीव. जीवनसाथी निवडताना मनच नाही तर पूर्णं विचार करून जाणतेपणी घेतलेला निर्णय आपल्याच माणसांना का पटत नाही हा संताप.... आणि त्यांच्या विरोधाला न जुमानता केवळ अंगावरील वस्त्रांनिशी घराबाहेर पडण्याचा निर्णय. आज नवे आयुष्य सुरवात करून एक वर्षा उलटले. या एक वर्षात सर्व संकटांना धीराने तोंड दिले सर्व त्रास सहन करून हिंमत केली. मनात नवीन उमेद होती, आनंद होता आपले विश्व जोडीदारासोबत उभारल्याचा....\nपण या सर्वात कुठेतरी मागे तोडून आलेले बंध अस्वस्थ करून जातात. काळाबरोबर काही आठवणी धूसर होतीलाही, पण मोठ्यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या माझ्या आयुष्याची सुरवात शिव्याशापाने झाली आणि ते देखिल माझ्याच माणसांच्या हे मी कसे विसरू शकेन...... एकमेकांची तोंडेही न बघण्याची शपथ घेणारे हे नातेवाईक कदाचित पुढे या शपथा मोडतीलही एकत्र येतीलही पण त्यांनी आधी बोललेल्या शब्दांचे तिखट घाव आयुष्याच्या कोपऱ्यात नेहमी दुखत राहतील.\nद्वारा पोस्ट केलेले Rajvi येथे १२:५९ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2016/08/03/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T04:13:06Z", "digest": "sha1:7KAMCOPTKXN36DB7GSLNMVEDBMKYCOER", "length": 16431, "nlines": 163, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← बटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र\nगुलाम कादर जेरबंद →\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र\nऑगस्ट 3, 2016 by उमेश जोशी यावर आपले मत नोंदवा\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र\nमला शिक्षा सुनावण्यात आली आहे.तसा फाशीचा आदेश हि देण्यात आला आहे.या कोठड्यामध्ये माझ्या खेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे आणखी खूप आहेत. ते लोक हीच प्रार्थना करत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी.परंतु त्यांच्यात बहुधा मीच एक मात्र असा माणूस आहे,कि जो मोठ्या उत्सुकतेने त्या दिवसाची वाट पाहतोय – जेव्हा आपल्या आदर्शांसाठी फासावर लटकण्याचे भाग्य मला मिळेल.\nफाशीच्या तख्तावर मी आनंदाने चढेन आणि आपल्या आदर्शांसाठी क्रांतिकारक किती शौर्याने बलिदान देऊ शकतात ,हे जगाला दाखवून देईन.\nमला फाशीची शिक्षा झाली आहे,पण तुला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.तू जिवंत राहशील आणि तुला जिवंत राहून जगाला दाखवून द्यायचे आहे, की क्रांतिकारक आपल्या आदर्शा करिता केवळ मृत्यूला कवटाळतात असेच नव्हे; तर जिवंत राहून प्रत्येक संकटाचा सामनाही करू शकतात.मृत्यू हे खडतर ऐहिक जीवनातून सुटका करून घेण्याचे साधन बनता कामा नये.ज्या क्रांतीकारकांना प्रसंग वषात फाशीच्या फंदातुन सुटका मिळाली आहे त्यांनी जिवंत राहून जगाला हे दाखवून दिले पाहिजे,की ते आपल्या आदर्शासाठी केवळ फासावर चढू शकतात असे नव्हे; तर तुरुंगाच्या अंधाऱ्या कोंदट कोठड्यांमध्ये घुसमटून टाकणाऱ्या क्रूर हीनतम दर्जाच्या अत्याचारांना तोंड देखील देऊ शकतात.\n(संदर्भ – शाहिद भगतसिंह समग्र वाड्मय, पृष्ठ – 188)\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-17209/", "date_download": "2018-08-22T04:27:05Z", "digest": "sha1:VUOSLPSCUNIEXBSYFRX2UCOTFWLFXEXG", "length": 14645, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६३. खरा घूँघट : दुराग्रह – १ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६३. खरा घूँघट : दुराग्रह – १\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६३. खरा घूँघट : दुराग्रह – १\nउपासनेचा मुख्य हेतू परमात्मप्राप्ती हाच आहे. प्रत्यक्षात उपासनेबाबतच्या आकलनातील मूलभूत गैरसमजातून परमात्म्याऐवजी स्वतचेच शक्तिमाहात्म्य आणि सिद्धीमाहात्म्य जर बिंबत असेल तर धोक्याचे वळण जवळच आले आहे\nउपासनेचा मुख्य हेतू परमात्मप्राप्ती हाच आहे. प्रत्यक्षात उपासनेबाबतच्या आकलनातील मूलभूत गैरसमजातून परमात्म्याऐवजी स्वतचेच शक्तिमाहात्म्य आणि सिद्धीमाहात्म्य जर बिंबत असेल तर धोक्याचे वळण जवळच आले आहे ज्ञानयोग, हठयोग हे सारेच मार्ग त्यांच्या शुद्ध स्वरूपात परमात्मऐक्यच बिंबवतात. साधनेच्या कोणत्याच मार्गाला कमी लेखण्याचा हेतू नाहीच. त्या मार्गानेही अनेकांनी अध्यात्माची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि परमात्मऐक्य साधले आहे. आजही त्याच मार्गाने काही साधक मूकपणे खरीखुरी वाटचाल करीत आहेत. पण बाकी काय स्थिती आहे ज्ञानयोग, हठयोग हे सारेच मार्ग त्यांच्या शुद्ध स्वरूपात परमात्मऐक्यच बिंबवतात. साधनेच्या कोणत्याच मार्गाला कमी लेखण्याचा हेतू नाहीच. त्या मार्गानेही अनेकांनी अध्यात्माची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि परमात्मऐक्य साधले आहे. आजही त्याच मार्गाने काही साधक मूकपणे खरीखुरी वाटचाल करीत आहेत. पण बाकी काय स्थिती आहे साधनेचा मूळ हेतू ध्यानात न घेता तिच्या बाह्य़ांगाला घट्ट धरून त्या साधनाचाच अनाठायी दुराग्रह बाळगणाऱ्यांना आणि त्यामुळे मूळ हेतूपासून दूर सरणाऱ्यांना सावध करणारे कबीरांचं भजन आहे-\nअवधू अक्षर से वो न्यारा\nजो तुम पवना गगन चढमवो, करो गुफा में बासा\nगगना पवना दोनों बिनसे, कहँ गयो जोग तमाशा\nहे साधका, तो परमात्मा शब्दातीत आहे. तू गुंफेत राहून श्वासाला स्वतच्या खोपडीत चढविलेस आणि अनाहद नाद आणि ज्योतिदर्शनही साधलेस तरी विचार कर, जेव्हा हे शरीर नष्ट होईल, खोपडी फुटून जाईल, श्वास निघून जाईल तेव्हा तुझ्या या योगाचा तमाशा उरेल काय\nकबीरांच्या निर्गुणी भजनांचा आधार घेत काहीजण कबीरांनाही योगमार्गी मानतात. जो एकरसात निमग्न आहे त्याला कुठल्यातरी एका चौकटीत बांधू पाहाण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे भजन सर्व पूर्वग्रह दूर करणारं ठरावं. इलाहाबादच्या कबीर संस्थानने प्रकाशित केलेल्या ‘कबीर बीजक’ ग्रंथात हे भजन आहे आणि त्याचा जो हिंदूी अर्थ दिला आहे त्याचाच मराठी अनुवाद इथे दिला आहे. या अनुवादातील ‘खोपडी’ आणि ‘योगाचा तमाशा’, हे शब्द एखाद्याच्या हृदयाला धक्का देतील खरे. कबीरजी इतके कठोरपणे हे का सांगत आहेत, याचाही विचार त्यामुळे आवश्यक आहे आणि या भजनाच्या अखेरीस गोरक्षनाथांचा तितकाच भक्कम आधार घेत आपण तो करूच. पण ही योगमार्गावर टीका आहे, असं कुणी मानू नये. उलट योगाच्या वाटचालीत अंतरंगात जी दर्शने घडतात त्यातच गुंतणाऱ्यांना आणि त्यांनाच वाटचालीची परिपूर्ती मानणाऱ्यांना सावध करण्याचा कबीरांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच कबीरजी पुढे सांगतात-\nगगनामध्ये ज्योति झलके, पानीमध्ये तारा\nघटि गये नीर विनशि गये तारा, निकरि गयो केहि द्वारा\nजसं रात्री स्वच्छ जलाशयात ताऱ्यांचं प्रतिबिंब दिसतं तसंच अभ्यासाने ज्योतिदर्शन होतं. पण पाणी आटून गेलं की ताऱ्यांचं प्रतिबिंब कुठून पडणार त्याचप्रमाणे शरीरच नष्ट झालं की ज्योतीदर्शन कुठलं राहाणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/goa-police-sub-inspector-transfer-clashes-112134", "date_download": "2018-08-22T03:44:50Z", "digest": "sha1:T7X4B5KTK3HUD3SO6GDAMQT5UTO6PH4A", "length": 9853, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goa Police Sub Inspector Transfer Clashes गोव्यात उपनिरीक्षक बदलीचा वाद | eSakal", "raw_content": "\nगोव्यात उपनिरीक्षक बदलीचा वाद\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nपंचनामा करताना एकावर लाथ मारल्याने सांगे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांची राज्य राखीव पोलिस दलात बदली झाल्यावर त्या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे.\nपणजी : पंचनामा करताना एकावर लाथ मारल्याने सांगे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांची राज्य राखीव पोलिस दलात बदली झाल्यावर त्या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे.\nरेडकर एका मृतदेहाचा पंचनामा करताना एका व्यक्तीस लाथाडत असल्याची चित्रफीत व्हॉट्सअपच्या माध्यमातून सार्वत्रिक झाल्यानंतर रेडकर यांची राज्य राखीव पोलिस दलात बदली झाली आहे. त्यांची चौकशीही सुरु झाली आहे. मात्र, रेडकर यांना तसे करण्यास त्या व्यक्तीने भाग पाडले, अशी माहिती देणारी दुसरी ध्वनीचित्रफित आज व्हॉट्सअपवर फिरू लागली आहे. त्या व्यक्तीने आपण त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा केला आहे.\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nसर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या\nपुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nविनयभंगप्रकरणी भगत यांना जामीन\nनवी मुंबई - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blog.php?page=24", "date_download": "2018-08-22T03:46:19Z", "digest": "sha1:IAE2N73G45MDAYQ3QDVBYUAMU36ENKMP", "length": 6432, "nlines": 82, "source_domain": "snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nDosa विकून महिन्याची कमाई 3,64,000 रुपये…\nआपल्यासाठी Dosa, इडली, मेदूवडा आणि उपमा हे पदार्थ काही नवखे नाहीत. आरोग्यास उत्तम आणि पचायला हलके म्हणून हा दाक्षिणात्य आहार मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर रुजला आहे. तांडूळ आणि उडीद डाळीच्या मिश्रणातून बनलेला हा पदार्थ दक्षिणेत रोजच्या आहारात घेतला जातो. घरगुती आणि आरोग्यदायी म्हणून या पदार्थाची चलती सर्वत्र आहे. म्हणूनच अनेकांनी रोडसाईड डोसा सेंटर उघडली आहेत आणि त्य�\nShaadi Squad असा बिझनेस जो तुम्हाला क्षणात कोट्यवधी बनवू शकतो\nकाही दिवसांपासून Shaadi Squad या वेडिंग प्लॅनर वेबसाईटचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर रोजी संपन्न झाला. हा विवाह सोहळा संपन्न होण्यामागे Shaadi Squad या लग्नाचे नियोजन करणा-या कंपनीचे मोठा वाटा होता.दोन हायप्रोफाईल सेलिब्रीटींचे लग्न तेही भ\nतुम्हाला आवडलेले SnehalNiti चे टॉप व्हिडीओझ…\nआपणा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तुमच्या आमच्या लाडक्या SnehalNiti या युट्यूब चॅनेलने एक लाख सबस्क्राईबरचा आकडा पूर्ण केला आहे आणि तोही फक्त चारमहिन्यात… या वाटचालीत स्नेहलनीतीच्या चाहत्यांचा मोठा वाटा आहे. तुमच्या सहभागाशिवाय आम्ही याची कल्पनाच करू शकत नाही. तुमची साथ अशीच SnehalNiti सोबत राहो हीच आशा तुमच्या आमच्या लाडक्या SnehalNiti या युट्यूब चॅनेलने एक लाख सबस्क्राईबरचा आकडा पूर्ण केला आहे आणि तोही फक्त चारमहिन्यात… या वाटचालीत स्नेहलनीतीच्या चाहत्यांचा मोठा वाटा आहे. तुमच्या सहभागाशिवाय आम्ही याची कल्पनाच करू शकत नाही. तुमची साथ अशीच SnehalNiti सोबत राहो हीच आशास्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करासाधारण दोन वर्षांपूर्वी बिझनेस कोच स्नेहल कांबळे\nजगातील दुसरा श्रीमंत मनुष्य Warren Buffett… पहा काय करतात\n“Someone’s sitting in the shade today because someone planted a tree a long time ago.” प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि जागतिक बिझनेस मॅग्नेट Warren Buffett यांनी सांगितलेला हा कोट आहे. “आज आपण झाडाच्या सावलीत उभे राहिलो आहोत कारण फार वर्षापूर्वी कोणीतरी झाड लावले होते.” असा याचा मराठी अनुवाद. जसे परीस कोणत्याही वस्तूला लागले की त्या वस्तूचे सोने होते तसेच Warren Buffett यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली, ती कंपनी हमखास मार्केटमध्ये यशस्वी होणारच, असे अ�\nआपल्या कंपनीसाठी Human Resources का महत्त्वाचा आहे\nDilip Shanghvi मुकेश अंबानीलाही आस्मान दाखविणारा बिझनेसमन\nNetwork Marketing च्या माध्यमातून कमवा अधिकधिक पैसे…\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24660", "date_download": "2018-08-22T03:35:53Z", "digest": "sha1:KQQQDXNEDE4LJNWWXJ2SD2WZCMBMF74R", "length": 6645, "nlines": 182, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "दैनिक पंचांग — १२ मार्च २०१८ | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome पंचांग दैनिक पंचांग — १२ मार्च २०१८\nदैनिक पंचांग — १२ मार्च २०१८\nदिनांक १२ मार्च २०१८\n*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २१ शके १९३९\n*तिथी* -दशमी (११:१४ पर्यंत)\n*नक्षत्र* -पू.षाढा (०९:४६ नंतर उ.षाढा)\n*करण* -भद्रा (११:१४ नंतर बव)\n*चंद्र रास* -धनु (१६:२५ नंतर मकर)\n*राहु काळ* -०७:३० ते ०९:००\nलाभ मुहूर्त– दु.३.३० ते सायं.५\nअमृत मुहूर्त– सायं.५ ते सायं.६.३०\nPrevious articleआज का पंचांग दिनांक ११-०३-२०१८\nNext articleमहाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडून सीबीआयच्या संचालकांना १५ लाख रुपये दंड -हत्येचे अन्वेषण करतांना हलगर्जीपणाचा ठपका\nदैनिक पंचांग – 09 एप्रिल 2018\nदैनिक पंचांग — 07 एप्रिल 2018\nदैनिक पंचांग — 06 एप्रिल 2018\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nदैनिक पंचांग– ०२ जानेवारी २०१८\nदैनिक पंचांग — 03 एप्रिल 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i150805085726/view", "date_download": "2018-08-22T03:41:57Z", "digest": "sha1:CJOQ4YSK2GLVDXHG3ZJDTI355EUP2BC7", "length": 18860, "nlines": 201, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री दासगणु महाराजांची आख्याने", "raw_content": "\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|\nश्री दासगणु महाराजांची आख्याने\nश्री दासगणु महाराजांची आख्याने\nश्रीनरहरि अवतार ( संक्षिप्त )\nश्रीवामन अवतार ( संक्षिप्त )\nश्री कृष्ण लीला १\nश्री कृष्ण लीला २\nजन्म - कथा १\nजन्म - कथा २\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र १\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र २\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ३\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ५\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ६\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ७\nश्री भक्त गोराकुंभार चरित्र १\nश्री भक्त गोराकुंभार चरित्र २\nश्री संत जनाबाईचें चरित्र १\nश्री संत जनाबाईचें चरित्र २\nश्रीनरहरी सोनार चरित्र १\nश्रीनरहरी सोनार चरित्र २\nश्री माणकोजी बोधले चरित्र १\nश्री माणकोजी बोधले चरित्र २\nश्री माणकोजी बोधले चरित्र ३\nश्री माणकोजी बोधले चरित्र ४\nश्री कबीर चरित्र १\nश्री कबीर चरित्र २\nश्री कबीर चरित्र ३\nश्री कबीर चरित्र ४\nश्रीसंत सेना न्हावी चरित्र १\nश्रीसंत सेना न्हावी चरित्र २\nश्रीसंत सेना न्हावी चरित्र ३\nश्रीसंत सेना न्हावी चरित्र ४\nश्री संत दामाजी चरित्र १\nश्री संत दामाजी चरित्र २\nश्री तुलसीदास चरित्र १\nश्री तुलसीदास चरित्र २\nश्री तुलसीदास चरित्र ३\nश्री तुलसीदास चरित्र ४\nश्री तुलसीदास चरित्र ५\nश्री दासगणु महाराजांची आख्याने\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीनरहरि अवतार ( संक्षिप्त )\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीवामन अवतार ( संक्षिप्त )\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्री कृष्ण लीला १\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्री कृष्ण लीला २\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nवत्सला - हरण १\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nवत्सला - हरण २\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nवत्सला - हरण ३\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nगरुड - गर्वहरण १\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nगरुड - गर्वहरण २\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीगीता - जन्म - कथा १\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीगीता - जन्म - कथा २\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसुदाम - चरित्र १\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्रीसुदाम - चरित्र २\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nश्री दत्त - जन्म - चरित्र\nश्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-08-22T03:05:32Z", "digest": "sha1:C753SVT6IAEKSS5LWSH4ER5MQYPEWUMT", "length": 6285, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १६०० चे दशकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.चे १६०० चे दशकला जोडलेली पाने\n← इ.स.चे १६०० चे दशक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.चे १६०० चे दशक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १६१२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६११ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६२९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५८४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६१८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १५९७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १६०१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_5322.html", "date_download": "2018-08-22T03:34:38Z", "digest": "sha1:Y4HPN6LHHRGNXDUGGFXGP4YFT3MGNZNA", "length": 13479, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९८ - महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९८ - महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nमहाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की , अशा प्रकरणांना नाव काय द्यावे त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते' आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ' खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले.\nमोगलांविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहिम सुरू केली. दि. ४ फेब्रुवारी १६७०अन् लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदरच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्याउडविल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वत: जिंकलेला किल्ला कर्नाळा. दि. २२ जून १६७० म्हणजे चार फेब्रुवारी ते २२ जून अवघ्या पाच महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर १६७० प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. पंधरा हजारा स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली आणि ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. सुरत स्वारीची ही दुसरी आवृत्ती दिवाळीच्या प्रकाशात प्रसिद्ध होत होती.मात्र पहिल्या सुरत स्वारीपेक्षा (इ. स. १६६४ जानेवारी) ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली.\nसर्व प्रतिकारांना तोंड देतदेत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्यावरवारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्ट्रीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खचीर् घालून आत्तातरी इंग्रजांकडून अधिकफारसे मिळणार नाही , फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या , तर संपत्तीच्याऐवजी जबर संघर्षच समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती (नक्की आकडा सांगता येत नाही) घेऊन महाराजांनी नासिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाचीआणि सुख समृद्धीची झाली.\nपूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केलेली नव्हती. सावध होते आणि कडवेपणाने वागले ते इंग्रजच. या त्यांच्याकडवेपणाचा परिणाम म्हणजे , याच सुरतेचे ते पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे इ. स. १७५६ मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परत गेला. तेव्हा लंडनमध्ये त्याचा ' राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता ' म्हणून सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.\nत्या सीवाने दुसऱ्यांदा आपली बदसुरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळविलेले सर्व किल्ले आणि मुलुख सीवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रुही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्ऱ्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो , त्याचे अपमान केले , त्याला कैदेत टाकले , त्याला ठार मारण्याचे बेत केले त्याचा हा सीवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले.\nशाही वाढदिवसाच्यादिवशी सीवाने अर्पण केलेला सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले.\nमहाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात (नासिक जिल्हा , उत्तर भाग) पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद , बुऱ्हाणपूर , अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडविण्यासाठीनिघाला आणि त्याने वणी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्या अंधारात गाठले. ही कातिर्की पौणिर्मेची रात्र होती. दि. १६ ऑक्टोबर १६७० . भयंकर युद्ध पेटले. दाऊदखान , इकलासखान, रायमकरंद , संग्रामखान घोरी , इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजांवर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचाअवघड डाव , साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस ( दि. १७ऑक्टोबर) हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हातांची ती वणीची सप्तश्रृंग भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड पराभव झाला. महाराज स्वत:रणांगणात झुंजत होते. कातिर्केच्या पौणिर्मेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता. आपल्या हे लक्षात आलं ना , की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली.गनिमी काव्याया छुप्या छाप्यांच्याही पलिकडे जाऊन मोकळ्या मैदानात अन् रात्रीच्या अंधारातही महाराज अन् मावळे झुंजले अन् फत्ते पावले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/2012/11/", "date_download": "2018-08-22T03:59:16Z", "digest": "sha1:KNPYRD73RKEAAK4DBYEWHQ6ZHVNOMODZ", "length": 10349, "nlines": 233, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: November 2012", "raw_content": "\nनियतीच माणसाला - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nमोह - व पु काळे\nमाणूस हा एकच - व पु काळे\nLabels: ही वाट एकटीची\nमाणसाच्या मनाचे - व पु काळे\nमहाविद्यालयातून - व पु काळे\nज्यांना मन वाचता येत - व पु काळे\nअब हम बिछडे - व पु काळे\nज्योत - व पु काळे\nजगातील गोष्ट - व पु काळे\nदृष्टीवर - व पु काळे\nLabels: ही वाट एकटीची\nचप्पल आणि संसार - व पु काळे\nतंत्रावर फ़क्त - व पु काळे\nएखादी गोष्ट - व पु काळे\nसमाजातला वावर - व पु काळे\nप्रत्येक व्यक्ती - व पु काळे\nपशु माणसांपेक्षा - व पु काळे\nजगातला पहिला स्वर - व पु काळे\nसुविचारांची वही - व पु काळे\nबदली - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nदोस्त (कथासंग्रह)- व पु काळे\nLabels: दोस्त, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nकाही खरं काही खोटं - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nLabels: काही खरं काही खोटं, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nइन्टिमेट- व पु काळे\nLabels: इन्टिमेट, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nआपण सारे अर्जुन- व पु काळे\nLabels: नवरा म्हणावा आपला, पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनियतीच माणसाला - व पु काळे\nमोह - व पु काळे\nमाणूस हा एकच - व पु काळे\nमाणसाच्या मनाचे - व पु काळे\nमहाविद्यालयातून - व पु काळे\nज्यांना मन वाचता येत - व पु काळे\nअब हम बिछडे - व पु काळे\nज्योत - व पु काळे\nजगातील गोष्ट - व पु काळे\nदृष्टीवर - व पु काळे\nचप्पल आणि संसार - व पु काळे\nतंत्रावर फ़क्त - व पु काळे\nएखादी गोष्ट - व पु काळे\nसमाजातला वावर - व पु काळे\nप्रत्येक व्यक्ती - व पु काळे\nपशु माणसांपेक्षा - व पु काळे\nजगातला पहिला स्वर - व पु काळे\nसुविचारांची वही - व पु काळे\nबदली - व पु काळे\nदोस्त (कथासंग्रह)- व पु काळे\nकाही खरं काही खोटं - व पु काळे\nइन्टिमेट- व पु काळे\nआपण सारे अर्जुन- व पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/", "date_download": "2018-08-22T03:04:29Z", "digest": "sha1:Q4OTBAAIRMIJRD5FWVN5IK55BOJ445DE", "length": 26356, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bollywood News & Gossip in Marathi | Latest Entertainment News | हिंदी फिल्म | Bollywood Actress, Actors, Parties & Events | Hindi Movie Reviews | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआनंद गांधी दिग्दर्शित ‘शिप आॅफ थिसियस’ या अनेकार्थाने गाजलेल्या चित्रपटातून आपली नवी ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाह एक अनोखा चित्रपट घेऊन येतोय. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘तुम्बाड’. ... Read More\nRajkumar HiraniAnurag Kashyapराजकुमार हिरानीअनुराग कश्यप\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षक बायोपिकला पसंतीसुद्धा देतायेत. नुकताच संजूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ... Read More\nAnushka ShettyAishwarya Rai Bachchanअनुष्का शेट्टीऐश्वर्या राय बच्चन\nभूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n२००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे भूमिकाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती असेच सगळ्यांना वाटते. पण हे खरे नाहीये, भूमिका सगळ्यात पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती. ... Read More\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला अनुष्का शर्मा होती उपस्थित, हा घ्या पुरावा...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला केवळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबियातील जवळची मंडळी हजर असल्याचे मीडियाद्वारे सांगण्यात आले होते. पण त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील केवळ एक अभिनेत्री उपस्थित होती. ... Read More\nPriyanka ChopraAnushka SharmaNick Jonesप्रियांका चोप्राअनुष्का शर्मानिक जोनास\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/2014/02/blog-post_11.html", "date_download": "2018-08-22T03:57:25Z", "digest": "sha1:BYXVTLRSLX67NBTTRAQMK35LU64GQMRN", "length": 7838, "nlines": 133, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: बाई बायको कॅलेंडर", "raw_content": "\n\"...अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉंबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पास बिर्‍हाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिर्‍हाडं रमाकांत लघाटेच्या बिर्‍हाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहा-पंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती....\"\nवपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे वपुंचे हे अनोखे वैशिष्ठ्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. \"आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे\", याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा \"\"प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट वपुंचे हे अनोखे वैशिष्ठ्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. \"आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे\", याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा \"\"प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या दिलखुलास, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....\nPublication: मेहता पब्लिशिंग हाऊस\nLabels: पुस्तकांबद्दल, बाई बायको कॅलेंडर\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nब्लडप्रेशर - पार्टनर - व पू काळे\nबंद दरवाज- व पू काळे\nबाळंतपण - व पू काळे\nअत्तराची बाटली - वपुर्झा - व पू काळे\nमुली पाहणं -वपुर्झा - व पू काळे\nअसा काय बघतोस -वपुर्झा - व पू काळे\nअनुभव - तू भ्रमत आहाशी वाया - व पू काळे\nअंत आणि एकांत - व पू काळे\nअंधार्‍या वाटेवर - तू भ्रमत आहाशी वाया - व पू काळे...\nआयुष्याच्या जो - तप्तपदी - व पू काळे\nआयुष्याच्या - तू भ्रमत आहाशी वाया - व पू काळे\nआयुष्याची व्याख्या - व पू काळे\nआयुष्य - महोत्सव - व पू काळे\nचतुर्भुज - थोडक्यात - व पू काळे\nआपण हा जन्म- व पू काळे, वपुर्झा\nआपल्याला नेहमी - व पू काळे\nआपल्या साध्या - वपुर्झा\nपार्टनर - निवडक - व. पु. काळे\nआम्ही - व पू काळे\nआकाशात ऊन - व पू काळे\nआजच्या दिवसा पेक्षा - व पू काळे\nस्त्री आणि पुरुष - व पू काळे\nअधून मधुन - व पू काळे\nरंग मनाचे - निवडक..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-elphinstone-station-stampede-many-dead-injured-75541", "date_download": "2018-08-22T04:08:14Z", "digest": "sha1:65EF2QA3DJWVG4RCWZN2WPH7QSICVUSL", "length": 12866, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news elphinstone station stampede many dead injured मी जिवंत आहे..! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nमुंबई - एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेथे लावलेल्या मृतांच्या छायाचित्रांच्या फलकावर एका जिवंत व्यक्तीचेही छायाचित्र लावण्याचा प्रकार अतिउत्साही स्थानिक राजकीय नेत्यांनी केला. त्यामुळे गोवंडीतील इम्रान जान मोहम्मद शेख (वय 34) यांच्यावर \"मी जिवंत आहे', असे सांगण्याची वेळ आली आहे.\nमुंबई - एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेथे लावलेल्या मृतांच्या छायाचित्रांच्या फलकावर एका जिवंत व्यक्तीचेही छायाचित्र लावण्याचा प्रकार अतिउत्साही स्थानिक राजकीय नेत्यांनी केला. त्यामुळे गोवंडीतील इम्रान जान मोहम्मद शेख (वय 34) यांच्यावर \"मी जिवंत आहे', असे सांगण्याची वेळ आली आहे.\nचेंगराचेंगरीत इम्रान शेख यांचे मामा मसूर आलम यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांचे कुटुंबीय केईएम रुग्णालयात आले होते. तेथे काही पत्रकारांनी शेख यांच्याकडे त्यांच्या मामाचे छायाचित्र मागितले. शेख यांच्या मोबाईलमध्ये ते आणि त्यांचे मामा एकत्र असलेले जुने छायाचित्र होते. ते त्यांनी पत्रकारांना दिले आणि त्यातील मामाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यास सांगितले. शेख यांनी दिलेले छायाचित्र स्थानिक राजकीय नेत्यांच्या हाती लागले आणि त्यांनी मामा-भाच्यांना श्रद्धांजली वाहिली. फलकावर लावलेल्या मृतांच्या छायाचित्रांत शेख यांचेही छायाचित्र झळकले. शेख यांच्या छायाचित्राखाली \"आलम ऍण्ड हिज फ्रेंड' असेही लिहून टाकले.\n'वृत्तवाहिन्यांवर दाखवलेल्या फलकावर माझे छायाचित्र पाहिल्यानंतर आमच्या नातेवाइकांनी, मित्रांनी आणि परिचितांनी फोन केले. माझी चौकशी केली. काही नातेवाईक माझ्या घरीही आले. मी जिवंत आहे, असे सांगण्याची वेळ माझ्यावर आली आहे,'' अशा शब्दांत शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इम्रान आणि त्यांचे मामा मसूर आलम दोघेही दादरला काम करतात. दुर्घटनेच्या दिवशी शेख यांनी जलद लोकल पकडल्यामुळे ते दादर स्थानकात उतरले होते. तेथून ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यांच्या मामाने धीमी लोकल पकडली. त्यामुळे ते एल्फिन्स्टन स्थानकावर उतरले आणि पुलावरून उतरत असताना चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला.\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\n'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज\nतिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा...\nरेल्वेरुळाला गेला तडा, मोठा अपघात टळला\nचंद्रपूर : घोडपेठजवळ रेल्वेरुळाला तडा गेला. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरून धावणारी हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगण एक्‍...\nधनकवडी : नानासाहेब धर्माधिकारी पथ, टेलिफोन एक्सचेंज येथील रस्ता रुंद असूनही अनधिकृत पार्किंगमुळे अरुंद झालेला आहे. या रस्त्यावर भारती विद्यापिठाकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://120.63.226.91/WCDChild/Default.aspx", "date_download": "2018-08-22T03:02:48Z", "digest": "sha1:R2WACPI35E37K6TJIOVA5OPRJIM4VA5N", "length": 2915, "nlines": 3, "source_domain": "120.63.226.91", "title": "WCD", "raw_content": "\nनोंदणी करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावयाच्या सुचना:-\nबाल न्याय (मुलांची काळजी वं संरक्षण) अधिनियम-2000 व सुधारित अधिनियम-2006 मधील कलम 2 (d) नुसार व्याख्या केलेल्या अनाथ, निराधार, निराश्रीत, एक पालक असलेल्या, दुर्लक्षित, दुर्बल, दोन्ही पालक आहेत पण ते अपंग/ अंध/ एचआयव्ही गस्त/ तुरुंगात/ दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत अशा पालकांची मुले/ हातून गुन्हा घडणारी मुले/ गुन्हयात अडकलेली मुले/ बालकामगार/ भिक्षा मागणारी मुले/ मतिमंद/ एचआयव्ही ग्रस्त/ अंध मुले (ऐेक पालक असलेली व पालक नसलेली) या सारख्या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच विधी संघर्षग्रस्त मुले यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाची यापुर्वी मान्यता/ नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या तसेच मान्यता/ नोंदणी प्रमाणपत्र न घेतलेल्या ज्या संस्था वरील मुलांसाठी निवासी गृहे चालवितात. त्या सर्व संस्थांनी त्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे एखाद्या संस्थेची मुलांसाठी/ मुलींसाठी/ मुलां-मुलींसाठी जर एकापेक्षा जास्त निवासी गृहे असतील, अशा प्रत्येक निवासी गृहासाठी सविस्तर माहितीसह स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी फॉर्म / नमुन्यातील प्रत्येक मुद्याची माहिती भरणे आवश्यक राहिल. अर्धवट भरलेले फॉर्म स्विकारले जाणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blog.php?page=29", "date_download": "2018-08-22T03:46:14Z", "digest": "sha1:IUELUIM34QORRWSN332CLKZAZI6WG3WS", "length": 6585, "nlines": 82, "source_domain": "snehalniti.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nHershey… 123 वर्षांपासून जगभरात चॉकलेट पुरविणारी कंपनी\nHershey या कंपनीचे चॉकलेट्स आपण चवीने खातो. अमेरिकेत उदयास आलेली ही कंपनी 120 वर्षांहून अधिक वर्षे जगभरातील चॉकलेट प्रेमींना आपल्या आगळ्या-वेगळ्या आणि तितकेच चविष्ट चॉकलेट्स प्रोडक्ट्स खाऊ घालत आहे. परंतु, Hershey ही कंपनी सहजासहजी मोठी झाली नसून त्यामागे मोठा संघर्ष आहे, मिल्टन हर्शी यांचा. जाणून घेऊयात जगातील सर्वात मोठे चॉकलेट उत्पादक असलेल्या कंपनीचा इतिहास…बिझनेस ट्रान्सफॉरमेश�\n22व्या वर्षी कोट्याधीश… OYO Rooms च्या रितेश अगरवालची भरारी\nसध्या देशातील अनेक राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. देशातील सत्ताधारी भाजप सर्व राज्यांमध्ये शत-प्रतिशतचे नारे देत आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आणि अन्य पक्ष आपले स्थान टिकवायचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, गुजरात निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसचे उपाध्यक्ष Rahul Gandhi यांनी चांगलीच कंबर कसली आहे आणि सोशल मीडिया ते गल्ली-बोळापर्यंत आपले पूर्ण अस्तित्व पणाला लावले आहे.बिझनेस ट�\nतर Rahul Gandhi जिंकतील गुजरात निवडणूक\nसध्या देशातील अनेक राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. देशातील सत्ताधारी भाजप सर्व राज्यांमध्ये शत-प्रतिशतचे नारे देत आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आणि अन्य पक्ष आपले स्थान टिकवायचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, गुजरात निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसचे उपाध्यक्ष Rahul Gandhi यांनी चांगलीच कंबर कसली आहे आणि सोशल मीडिया ते गल्ली-बोळापर्यंत आपले पूर्ण अस्तित्व पणाला लावले आहे.बिझनेस ट�\nआपल्या कंपनीसाठी Human Resources का महत्त्वाचा आहे\nसंस्थात्मक कार्यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे Human Resources. याला आपण शुद्ध मराठीत मानव संसाधन असेही संबोधतो. मॅनेजमेंटचे प्राध्यापक विलीयम ट्रेसी यांनी सांगितल्याप्रमाणे एचआर म्हणजे कंपनी किंवा व्यवसायातील असे काम जे कर्मचारी आणि त्यांच्या संबंधित विषयावर आधारलेले असते. उदा. कर्मचा-यांची सॅलरी, त्यांची नोकरीसाठी निवड करणे, त्यांना ट्रेनिंग देणे आणि त्यांच्या कामगिरीचा लेखाज\nMaruti Suzuki कशी ठरली भारतीय रस्त्यांची ओळख\n‘त्याने’ समोसा विकण्यासाठी Google मधील नोकरी सोडली\nयशस्वी Entrepreneur होण्याच्या काही पायऱ्या…\nForbes च्या ‘100 ग्रेटेस्ट लिविंग बिझनेस माईंड्स’ यादीत तीन भारतीय\nतुमच्या Business साठी डिजीटल मार्केटिंग का महत्त्वाचे आहे\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24665", "date_download": "2018-08-22T03:36:28Z", "digest": "sha1:6UKXLP3XY6TDBO6YIEQKMMXDCTNSVNQQ", "length": 11489, "nlines": 166, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडून सीबीआयच्या संचालकांना १५ लाख रुपये दंड -हत्येचे अन्वेषण करतांना हलगर्जीपणाचा ठपका | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडून सीबीआयच्या संचालकांना १५ लाख रुपये दंड -हत्येचे अन्वेषण करतांना...\nमहाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडून सीबीआयच्या संचालकांना १५ लाख रुपये दंड -हत्येचे अन्वेषण करतांना हलगर्जीपणाचा ठपका\nमुंबई – महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) संचालकांना १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एम्.बी.ए पदवीचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याच्या हत्येचे चुकीचे अन्वेषण केल्याने न्याय मिळण्यास विलंब झाल्याने हा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, गेल्या ७ वर्षांपासून या मुलाचे पिता न्यायाची वाट पाहात होते; मात्र दंडाधिकारी न्यायालयाला लक्षात आले की, सीबीआयचे अन्वेषण चुकीच्या मार्गाने केले जात आहे. १५ जुलै २०११ या दिवशी नवी मुंबईतील खारघर येथे संतोषचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला होता. पाटलीपुत्र येथे रहाणारे संतोष यांचे पिता विजय सिंह यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.\n१. आयोगाने आदेशात म्हटले आहे की, हे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे ६ आठवड्यांमध्ये दंडाची रक्कम जमा केली पाहिजे. तसेच अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी. आयोगाचे सदस्य एम्.ए. सईद यांनी हा आदेश दिला आहे.\n२. नवी मुंबईतील खारघर पोलिसांच्या चौकशीवर समाधानी नसणारे संतोष याचे वडील विजय सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने या मृत्यूची चौकशी चालू केली होती. त्यांनी या मृत्यूला आत्महत्या ठरवून त्या संदर्भातील चौकशी अहवाल पनवेल दंडाधिकारी न्यायालयात सादर केला हाता. न्यायालयाने यात अनेक चुका असल्याचे सांगत हा अहवाल स्वीकारण्यास नकार दिला होता आणि संतोष याची हत्या करणार्‍यांना अटक करण्याचा आदेश दिला होता.\n३. संतोष हा त्याच्या विकास, जितेंद्र आणि धीरज या मित्रांसह एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रहात होता. खारघर पोलिसांनी मित्र जितेंद्रच्या जबानीवरून सांगितले की, त्याचा मृतदेह पहिल्या मजल्यावरील सज्जामध्ये सापडला होता. त्याने शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली होती. त्या वेळी तो मद्याच्या नशेमध्ये होता.\n४. पोलिसांचे हे म्हणणे दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळले होते. ‘नशेमध्ये असणारी व्यक्ती शौचालयाची खिडकी उघडून त्यातून उडी मारू शकत नाही’, असे मत नोंदवत न्यायालयाने सीबीआयचा चौकशी अहवाल फेटाळला होता.\nPrevious articleदैनिक पंचांग — १२ मार्च २०१८\nNext articleगळफास लावुन युवकाची आत्महत्या\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nब्राम्हणवाडा थडी येथील दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात – अमरावती...\nनिर्जला एकादशी पर करें ये उपाय, पूरी होगी हर मनोकामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/reason-maharashtras-success/", "date_download": "2018-08-22T03:03:30Z", "digest": "sha1:R3COZ6LHYHE34ATHOLIQI5MFUX64GYN3", "length": 28965, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "This Is The Reason For Maharashtra'S Success! | या कारणामुळे सई ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nया कारणामुळे सई ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट\nमराठी फिल्म इंडस्ट्रीला ग्लॅमर आणणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टाईल आयकॉन राहिली आहे.तरुणाईने तिचे अनेक ट्रेंड्स फॉलो केलेत आणि तिचे अनेक फॅशन स्टेटमेंट्स चर्चेचा विषय ठरलेत.हिंदी,तामिळ चित्रपटातून तिने तिचा तामिळ आणि हिंदी चाहत्यांचा वर्ग निर्माण केला.तिच्या अशा उत्कृष्ट कामगिरीला गौरविण्यासाठी ह्या वर्षीचा 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' हा पुरस्कार एक खास निमित्त ठरले.यात अभिनेत्री सई ताम्हणकरने दोन पुरस्कार पटकावले आहेत.विशेष म्हणजे सईला या पुरस्कारासाठी तीन विभागात नामांकने मिळाले होते.त्यात 'जाऊ द्या ना बाळासाहेब' या चित्रपटासाठी महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री,'फॅमिली कट्टा' चित्रपटासाठी फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री आणि 'फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर' यासाठी तिला नामांकने होती.त्यातील 'फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर' आणि 'महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री' यासाठी तिला पुरस्कार मिळाला आहे.हा अवॉर्ड स्वीकारताना देखील सई ताम्हणकर अवॉर्डला साजेसा असाच पेहराव करून आली होती.यावेळी ती नेहमीप्रमाणे स्टायलिश दिसत होती.\nडबल धमाका असे दोन अवॉर्ड मिळाल्या बाबत सई म्हणते,\"हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे,मी खूप खुश आहे कि प्रेक्षकांनी 'जाउ द्याना बाळासाहेब'ह्या चित्रपटातली माझ्या भूमिकेवर प्रेम केलं आणि महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री म्हणून गौरवलं तसेच महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाल्यानंतर माझी जबाबदारी आणखी वाढते आणि मला हे दोन अवॉर्ड मिळवून दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांना खूप खूप धन्यवाद\".प्रेक्षक आणि समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलपणा यामुळे सईने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान निर्माण केलेलं आहे.महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं प्रेम यामुळे सईसाठी 2018चं उतरार्ध वर्ष खूप खास ठरलं आहे.तसेच सध्या सई,समित कक्कड दिग्दर्शित 'राक्षस' चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे.तसेच कार्यक्रमात 'राक्षस' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला.\n२०१८ मध्ये सई ताम्हणकर वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या कन्सेप्टचा चित्रपट घेऊन येते.२०१७चं संपूर्ण वर्ष सई सिल्वर स्क्रीन पासून दूर राहिली,तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अँपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टायलिश राहिलेत.सईच्या ह्या अपडेटेड स्टाईल स्टेटमेंटची दाखल नक्कीच घेतली गेली जेव्हा सईला 'लोकमत मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड दिला गेला.२०१७ फेमिना फॅशन नाईटची शो स्टॉपर म्हणून तिने आपलं फॅशन जगतातलं वजन नक्कीच वाढवलं आहे.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A7-3/", "date_download": "2018-08-22T03:05:35Z", "digest": "sha1:VKZC4FQ4WFVJU5ENDJ64W5QQOINDW3TW", "length": 7832, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बनावट कागदपत्रांच्या आधारे जागेची खरेदी : बिल्डरचा अटकपूर्व जामीन फेटाळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबनावट कागदपत्रांच्या आधारे जागेची खरेदी : बिल्डरचा अटकपूर्व जामीन फेटाळला\nपुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे 2 हेक्‍टर 66 आर जमीन खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणात निगडी येथील बिल्डरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे.\nदिगंबर ज्ञानदेव पाटील असे त्या बिल्डरचे नाव आहे. या प्रकरणात फारोख माणेक घडीयाली (रा. कॅम्प) याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ऍड. बी. ए. जमादार, ऍड. सुधीर मधुकर निरफराके (वय 59, रा. घोरपडी पेठ) आणि एम. डी. शेख (रा. सोलापूर) या तिघांवर गुन्हा दाखल आहे. तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत बेहजाद मर्झबान इराणी (रा. इराणी रस्ता, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 25 एप्रिल 2010 ते 9 नोव्हेंबर 2015 या कालावधीत घडली. फिर्यादी यांचे वडील मर्झबान यांच्या नावावर बिबवेवाडी येथे 2 हेक्‍टर 66 आर जमीन होती. मर्झबान यांच्या खोट्या सह्या घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे आराध्या बिल्डरचे पाटील याने 12 कोटी 56 लाख 75 हजार 500 रुपयांना ही जागा विकत घेतली. या प्रकरणात पाटील याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी विरोध केला. पाटील याने या गुन्ह्यातील आरोपी फारोख याच्या मदतीने बनावट सात-बारा उतारा तयार केला आहे. तो कोठे बनविला, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, तपासणीमध्ये मयत मर्झबान यांची सही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पाहाता पाटील याला अटक करून त्याच्याकडे तपास करणे आवश्‍यक आहे. यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. गवळी यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याला पोलीस कोठडी\nNext articleअकरावी प्रवेशाच्या चौथ्या फेरीत 16 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T03:05:33Z", "digest": "sha1:LYVAD2UHF4HW7LPNNITBCTFYW6ESXPQ7", "length": 5195, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंचरमध्ये आज माजी सैनिकांचा मेळावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंचरमध्ये आज माजी सैनिकांचा मेळावा\nमंचर – आंबेगाव तालुक्‍यातील माजी सैनिकांचा वार्षिक मेळावा रविवार (दि. 12) सकाळी 10 वाजता पिंपळगाव फाटा-एस कॉर्नर मंचर येथील गणराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी सैनिक संघाचे आंबेगाव तालुक्‍याचे अध्यक्ष विलास अभंग व सचिव यशवंत गांजाळे यांनी दिली. माजी सैनिक मेळाव्यामध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा, पाल्यांच्या शैक्षणिक सवलती यावर चर्चा होईल. याशिवाय आयुर्वेदिक शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोमेश्‍वर स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश\nNext articleसचिन तेंडुलकरने अनोख्या पध्दतीने दिल्या सुनिल शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagar-tourism.blogspot.com/", "date_download": "2018-08-22T04:10:08Z", "digest": "sha1:URHB7FUF3IBGIBMG6HCDISQ7IMX7FD4E", "length": 112252, "nlines": 208, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर", "raw_content": "\nगुरुवार, १६ जानेवारी, २०१४\nपाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई.\nश्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला \nवेद जाणु गेला पुढे मौनावाला या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिचीमहती.\nश्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.\nतिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.\nजनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करुन मोहात अडकवून स्धर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करुन दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजु लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगु लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता, नि राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तीसंपन्न बलवाण आहे.\nअसा आत्मविश्वासू माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला ही सारी किमया महती श्री मोहटादेवीचीच होय.\nशरीराचे आणि मनाचिया रोग न होतीहे भोग प्रारब्धाते \nरोगीट शरीर व मन हे आपल्याच कर्मचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहीजे हा प्रेष माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्यसंकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले. नाहीसे झाले की, नाना व्याथी मनास ग्रासुन टोकतात व मनुष्यजीवंत असूनही जीवंतपणाची अनुभुती येत नाही ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊनजगत असताना जीवानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणीशक्ती प्राप्त होते हाच श्री मोहटादेवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती होय.\nअनेक भक्तगणांना दृश्य स्वरुपात साक्षात्कार येऊ लागला व श्रीमोहटादेवीची महती गवोगावी पसरु लागली. श्री मोहटादेवीच्या स्वरुपाकडे पाहीले की, कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते हीच पहीली अनुभूती.\nम्हशीचा रंग बदलला :-\nनित्य श्री मोहटादेवीची ना येथे जाऊन तीर्थ घ्यावे श्री भगवान सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे व श्री मोहटादेवीचे दर्शन घेऊन दिवसभर सदाचार संपन्नतेने राहुन सासंसरीक कर्म करावा असा दिनक्रम असताना प्रसंग असा की, एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा चुकारीच्या म्हशी आल्या. चुकारीच्या आलेल्या म्हशी सांभाळून ज्यांच्या असतील ते म्हशचीचे मालक आल्यावर त्यांना देऊ अशीच त्याची इच्छा ईश्वरी लीला व वेगळीच असते. अनेक दिवस वाटपाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांचे नाकेदार यांना कळाले व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला आणि पाचारण करुन बंदिस्त करण्याच आदेश केला. बिचार्या भक्तास खुप दुःख झाले दुःखातून मुक्त होण्यासाठी श्री मोहटादेवीची आळवणी केली. खडा पहारा केला उपवास केला व नवस केला आई यापुढे आम्ही गायी म्हशीचे दुध तुप विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणार देखील नाही. परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहुन आई व श्री मोहटादेवीची कृपा झाली. ईश्वराजवळ कर्तुम, अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असते. भक्तांचे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे याप्रमाणे भक्त साहसी व्हावा, बलवाण व्हावा म्हणूनच भगवान प्रसंग ऊभा करत असतो व त्याचे निवारण ही करतो. दुसर्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतुन म्हशीचा काळा रंग बदलून भोरा (पांढरट) झाला. काल पाहीलेल्या ह्या म्हशी नाहीत बंदिस्ताचा हुकुम रद्द केला. ही सर्व श्री मोहटादेवीची लीला आहे असे वर्णन सर्वांनी केले नाकेदारासह भक्तांनी श्री मोहटादेवीचे दर्शन घेतले. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दुध तुप विकत नाहीत व देवीस अर्पण केल्याशिवाय कात नाहीत. बादशहाच्याही कानी ही वार्ता नाकेदाराकडून कळली उपासना भाग; भिन्न असल्यातरी तत्व एकच आहे. शक्ती एकच आहे. नीतिमत्ता, ही सर्व धर्माचीच शिकवण आहे आणि यातील कार्य करणारी शक्ती म्हणजेच श्री जगदंबा देवी आहे. भेदाभेद सर्व अमंगल अशी बादशहाची वृत्ती पालटली व भ्रम दुर झाला नाकेदारास बढती देऊन श्री मोहटादेवीस विपूल द्रव्यदान दिले सर्वजन आनंदाने श्री मोहटादेवीची महती गाऊ लागले. ही वार्ता सर्वदूरजाऊन देवीची प्रसिद्धी होऊ लागली.\nस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी विश्वासपुर्वक बलयुक्त लोकमान्यटिळकांची प्रतिज्ञा व हजारे महान असे बळवीर म.गांधी, विं.दा. सावरकर, मंगल पांडे, भगतसिंग आहे. स्वातंत्र्यासाठी जीवापाड संघर्ष करत होते. श्री. समर्थ रामदास स्वामी, श्री. संत तुकाराम महाराजादि संत महात्म्ये जन जागृती करत होते काळामध्ये मनुष्यास स्वधर्माचे विस्मरण होत चालले होते. मोह पाशात अडकून मनुष्य पारतंत्र्यास जणू स्वातंत्र्य मानू लागला होता.\nया मोहग्रस्त बिकट काळामध्ये, दंडकारण्यप्रदेशी श्री भगवान नवनाथादि संत महात्म्यांच्या पुण्यपावण प्रदेशी श्री छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे खंबीर बलाढ्य कर्तव्यदक्ष शुरवीरंच्या क्षेत्री, गोदावरी सारख्या पुण्यनदीच्या परीसरात शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराजांच्या कृपा छायेमध्ये श्री भगवान वृद्धेश्वर, श्री भगवान मच्छिंद्रनाथ , श्री भगवान कानीफनाथ, श्री भगवान गहिनीनाथ, श्री भगवान जालींदरनाथ, श्री. भगवान नागनाथ यांचे कृपाछत्र आहे. अशा प्रदेशात मनुष्य मोहग्रस्त झाला तर स्वप्रगती, राष्टोद्धार, आत्मोन्नती, जीवनानंद संपुण जाईल व मोठा विनाश ओढवेल. जन्मास येण्याची ही योग्य वेळ योग्य स्थळ आहे श्री क्षेत्र माहुरगडवासिनी आई रेणुकामातेने जाणले आणि लेकरांसाठी श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतिर्ण झाली.\nमोहटागाव व परिसरातील लोक श्री माहुरगड निवासिनी रेणुकामातेची भक्ती निष्ठापुर्वक करत असत. त्या काळामध्ये माहुरला जाण्यासाठी पायी मार्गच असे. पायी दिंडी यात्रा निघायची. साहित्यासाठी बैलगाडी असायची. दररोज पहाटेच उठावे. भूपाळी भावगीत प्रार्थना म्हणावी. सुर्यनमस्कार, व्यायाम, ध्यान, धारणा करावी. स्नान करुन श्री रेणुकामातेची पुजा करावी. नित्य सदाचाराने संस्कृती संपन्न जीवन जगावे व लहानांना आचरणातून धर्म शिकवावा. असाच त्यांचा नित्यनेम. मोहटागावापासून माहुरगडहुन परत गांवी येण्यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा. आईचे आशिर्वाद घेऊन पुन्हा आपल्या गावी येऊन व्यवसाय करावा.\nआधि प्रपंच करावा नेटका मग परमार्थ सुभटा या श्री समर्थ उक्तीनुसार धन्य तो ग्रहस्थाश्रमः या न्यायाने संसार करावा. संसार सोडून परमार्थ केला अन्न मिळेना खायला अहो कैसा करंट्याला परमार्थ कैसा अशी संसाराची विफलता होणार नाही याची काळजी घ्यावी व जीवनाला परम अर्थ प्राप्त व्हावा असे वागावे असे ते देविभक्त\nजोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी \nअशा पद्धतीने धनाचा विनियोग करणारी ती माणस. त्यामुळे त्यांच्याजवळ दैवीगुण संपत्ती टिकुन होती. तर दुसरीकडे समाजामध्ये इंग्रजी वाढती सभ्यतेच्या व मोगलराजवटीच्या मनुष्य अडकू लागला व मोहरुपी पाशांत बांधला जाऊ लागला व भिकाररुपी राक्षसी वृत्ती वाढू लागली.\n या मोहादि विकारामुळे बुद्धी मालिन्य, अस्थिरपणा, उदासमनोवृत्ती, निष्क्रियता, आत्मवंचकता अगतिका आदि दुर्गुण व दुरावस्था प्राप्त होते व विनाशाकडे मनुष्य जाऊ लागतो. म्हणूनचा श्री भगवती श्री भगती रेणुकामातेने श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतार धारण करुन या विकाररुपी मोहरुपी राक्षसाचा वध करुन समाजास दिव्यदृष्टी शक्ती, बुद्धि देण्याचे कार्य केले.\nअनेक वर्ष वारी करणारे मोहटागाव व परीसरातील भक्त गणामधील हरी गोपाल, बन्सी दहिफळे या वृद्ध भक्ताने आर्ततेने देवीची प्रार्थना केली. आई शरीर थकले आहे. पायी वा बैलगाडीतून देखील तुझ्या भेटीला येणे शक्य वाटत नाही. तुझा वियोग तर असाह्य होतो. आई तु आम्हास सोडू नको आई, आई असे म्हणून डोळे भरुन आले. तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले व मौनेची करावा नमस्कार दोन्ही हात तिसरे मस्तक यांनी साष्टांग नमस्कार केला.\nदेव भावाचा मुकेला हाचि दुष्काळ तयाला \nभक्त मंडळी शांत झोपी गेली. पहाटेच्या सुमारास भक्तांस दृष्टांत झाला. बाळा, ती तुझ्या बरोबरच आहे. घाबरुन नकोस. विश्वास ठेव मी सर्वत्र आहे. हे शब्द जाग आली तर समोर कुणीच नाही. पुन्हा तोच आवाज तेच शब्द.\nदुसर्या दिवशी पुन्हा दृष्टांत व शब्द ध्वनी ऐकताच दिव्य मुर्ती समोर सारया भक्तांचे डोळे दिपले. भव्य प्रकाश साध्या डोळ्यांना पाहावत नव्हता पुन्हा तोच ध्वनी कानांवर. भक्तांचे देहभान हरपले. भावसमाधीतून भानावर आले व सर्वांना महान असा आनंद झाला. व जीवनात नवचैतन्य निर्माण झाले. नामस्मरण करीत मोहटागाव जवळ करु लागले व आई कुठे पुन्हा भेट देईल या क्षणाची स्थळाची वाट पाहु लागले.\nभक्तांच्या बरोबर दैवीगुणसंपन्न अशी एक पांढरी शुभ्र नित्यदुध देणारी गाय होती. ती गाय अचानक धावत निघाली ती पुन्हा शोध घेऊनही सापडलीच नाही. यात्रा मुक्काम करीत, दिनक्रमाने नित्योपासना करीत चालू होती. एक दिवस यात्रेतील भक्तांनी बाबांना विचारले बाबा, देवी आपल्याबरोबर आहे मग दिसत का नाही, बोलत का नाही. बाबांनी उपदेश केला, अरे वेड्या कलियुगात भगवंताने मौन धरले, बैद्ध अवतार धारण करुन विटेवर उभा राहुन तो दिव्य शक्तीने भक्तांचे पालन पोषण करतो.\nकेवळ दिसते तेच सत्य असते काय हवा दिसत नाही मग हवा नाही काय हवा दिसत नाही मग हवा नाही काय सुगंध दिसत नाही मग नाही का सुगंध दिसत नाही मग नाही का पहाणे हा डोळ्याचा विषय, वास घेणे हा नाकाचा विषय पहाणे हा डोळ्याचा विषय, वास घेणे हा नाकाचा विषय नाक दाबले की हवेची सुगंधाची, दुर्गधाची इनुभुती येते व हवा आहे सुगंध आहे हे कळते. साध्या डोळ्यास जे दिसत नाही त्यासाठी भिंगाचा उपयोग करतात.\nतसा देव हा अनुभवाचा विषय आहे व तो पाहण्यासाठी दिव्यदृष्टी लागते. दुर्लभ असे वाघीणीचे दुध प्राप्त झाले तर घेण्यासाठी सोन्याचे भांडे लागते. तसा भक्तांच्या ठिकाणी अंतःकऱणाचे योग्य पात्र झाले की, मनुष्य ओळखू येतो, त्यानंतर साधु ओळखता येतो व मग देव कळतो.\nमातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य़देवोभव, अतिथिदेवोभव ह्या पायरया चढल्या की मंदिरातील आईचे दर्शन होते असा उपदेश केला नित्य कथा, कीर्तन, नृत्य, गीत गायन करती यात्रा मोहटागावी पाहोचली. पुन्हा पहाटे तोच दृष्टांत तो ध्वनी आवाज बाळा, अरे तुमच्या बरोबरच गावी आले.\nसकाळी गुराखी मुलांनी गुरे सोडली व वनात चरण्यास घेऊन गेली तर उंच डोंगराच्या पायथ्याशी एक तेजसंपन्न सुंदर स्त्री दिसली मुले जवळ जातात तो ती गुप्त झाली. मुले भयभयीत झाली. काहीमुले उंच डोंगरावर गेली तर त्यांना यात्रेतून पळून गेलेली पांढरीशुभ्र गाय पहावयास मिळाली. ही वार्ता मुलांनी गावात येऊन सांगितली. श्री. भगवान सिद्धेश्वरनजीक गावालगत ओढा असून त्या ठिकाणी एक ढोह आहे. सुंदर तेजपुंज स्त्री स्नान करीत आहे. असे पहाटच्यावेळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या काहीसुवसिंनी स्त्रिया यांना दिसून आले. आजी, कुठल्या तुम्ही अग मी याच गावची आहे. तुमच्यासाठीच मी इथे रहाते; असे सांगितले आणि पहाता पहाता ती म्हतारी गुप्त झाली. ही वार्ता संपुर्ण गावात कळाली जो तो विचार करु लागला. सारा गावा श्री सिध्देश्वराजवळ जमला. देवीची प्रार्थना करु लागला. दहिफळे बाबांना भावसमाधी लागली. एवढ्यात कानांवर पुन्हा आवाज माझ्या पाडसांनो, मी तुमच्यासाठी माहुरगडांवरुन आले. उंच डोंगरावरुन गाईने हंबरडा फोडला. सारा गाव धावत धावत आई श्री. रेणुकामातेची गर्जना करीत करीत उंच डोंगरावर पोहचला आणि पाहतात तो जिथे गाय उभी त्याच ठिकाणी भव्य, दिव्य तेजपुंज असा शेंदराचा तांदळा. श्री भगवान परशुरामांसाठी जशी माहुरगडांवर श्री रेणुकामाता प्रगट झाली तशी मोहटा गावच्या परशुरामासाठी आई श्री रेणुकामाता प्रगट झाली. सर्वभक्तगणांचे मन आनंदाने भरभरुन आले. गाय नाचे उडे आपुलीया छंदे अग मी याच गावची आहे. तुमच्यासाठीच मी इथे रहाते; असे सांगितले आणि पहाता पहाता ती म्हतारी गुप्त झाली. ही वार्ता संपुर्ण गावात कळाली जो तो विचार करु लागला. सारा गावा श्री सिध्देश्वराजवळ जमला. देवीची प्रार्थना करु लागला. दहिफळे बाबांना भावसमाधी लागली. एवढ्यात कानांवर पुन्हा आवाज माझ्या पाडसांनो, मी तुमच्यासाठी माहुरगडांवरुन आले. उंच डोंगरावरुन गाईने हंबरडा फोडला. सारा गाव धावत धावत आई श्री. रेणुकामातेची गर्जना करीत करीत उंच डोंगरावर पोहचला आणि पाहतात तो जिथे गाय उभी त्याच ठिकाणी भव्य, दिव्य तेजपुंज असा शेंदराचा तांदळा. श्री भगवान परशुरामांसाठी जशी माहुरगडांवर श्री रेणुकामाता प्रगट झाली तशी मोहटा गावच्या परशुरामासाठी आई श्री रेणुकामाता प्रगट झाली. सर्वभक्तगणांचे मन आनंदाने भरभरुन आले. गाय नाचे उडे आपुलीया छंदे आनंदू रे आजि आनंदुरे आनंदू रे आजि आनंदुरे अशी अवस्था झाली सर्वजन आनंदोत्सव साजरा करु लागले व श्री मोहटा देवीचे दर्शन करु लागले एवढ्यात झोपेतून कुणी हालवून जागे करावे तसा आवाज आला, अरे उठ जागा हो, विकाररुपी राक्षसाचा वध करुन स्वधर्म संस्थापनेसाठी मी येथे प्रगट झाले, सर्व जण सर्व इंद्रियांचे कान करुन तो आवाज ऐकत होते व श्री मोहटादेवीकडे टक लावून पहात होते. पुन्हा तोच तोच आवाज ऐकु यायचा सर्वांना महत आश्चर्य़ वाटले दिव्यशक्तीची अनुभूती आली आणि सर्वभक्तागणांनी साष्टांग दंडवत घेतले व आइची प्रार्थना केली आई ग आम्हांस सांभाळ.\nतो पुण्य पावन दिन म्हणजे आश्वीन शु. 11 म्हणुनच या दिवशी लाखोंच्या संख्येने भावीक श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर येतात व आनंदोत्सव साजरा करुन श्री मोहटादेवीचे दर्शन घेतात.\nती प्रथम मोहाच्या झाडाखाली दिसली म्हणुन मोहस्थिमाता, उंच डोंगरावर प्रगट झाली तिच जागृत, स्वयंभू, नवसासपावणारी, विकारुपी मोहरुपी वध करणारी, त्रिगुणात्मिका, श्री क्षेत्र माहुरगड निवासिनी श्री रेणुकामाता प्रगट झाली तिच मोहटाग्राम निवासीनी श्री मोहटादेवी होय. तिच्याच नांवे श्री क्षेत्र मोहटादेवी गडाची स्थापना झाली व प्रसिद्धी झाली.\nया दिव्यांनंदामुळे मोहटागांव व परिसरातील भावीक भक्तांनी भक्तांच्या सोयीसाठी, नित्योपासना पुजा अर्चादी विधीसाठी भव्य, दिव्य, कलासंपन्न असे दगडी मंदीर उभारणीचा संकल्प केला आणि मंदीर शिखरासहीत श्री मोहटादेवीच्या कृपेने पूर्ण झाले.\nउपासना भक्ती पूजामद्ये ध्यानमग्न असणार्या भावीक भक्तांना श्री मोहटादेवीचा साक्षात्कार होऊ लागला, कृपेची नित्य अनुभूती येऊ लागली व मोहटागांव व परिसरामध्ये गांवोगांवी ही वार्ता पसरु लागली आणि भावीकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. नवसाच्या माध्यमाने द्रव्य रुपात, वस्तु, धान्य स्वरुपात देणगी जमा होऊ लागली व ग्रामस्थांनी भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मानवी जीवनामध्ये इतर व्यक्तीकडून एखादे काम झाले मदत झाली तर कृतज्ञता म्हणून मनुष्य उपकाराची वाहवा करतो, सामाजीक उद्धार, राष्ट्रोद्धार कार्य झाले मनुष्य अशा महान राष्ट्रोद्धार करणार्या व्यक्तींचा जयजयकार करतो\nओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्ववंवदेया आत्मारुपा माऊली ज्ञानदेवाने नमन करुन स्वंवेद्य आत्मरुपाचा जयजयकार केला व हृदयमंदिरात पूजा केली. यानुसारच दिव्यांनंदाने भक्तगणांनी मंदीर उभारणीचे कार्य सुरु केले व दिसेल ते काम करु लागले.\nगडावर येण्यास निकटमार्ग. निश्चयात्मक श्रद्धायुक्त अंतःकरण असल्याने महत कष्टाने खाणीद्वारे मोठ मोठे दगड माढून, उत्तम कलासंपन्न दगडी खांब, चीरे कमान, इ. निर्माण करुन चार चौघांनी एकत्र येऊन खांद्यावर घेऊन गडावरती आणले. उत्तम कारागीराकडून काम सुरु झाले. आणि पाहता पाहता दीपमाळ, सभामंडप, प्रवेशद्वार, यासह मंदिराची ऊभारणी होऊन विविध देवदेवता, साधसंत यांच्या मुर्तीसह उंच असे शिखरासह मंदिराचे बांधकाम श्री. मोहटादेवीच्याच कृपाशिर्वादाने पूर्ण झाले.\nश्री भगवान जगदगुरु ज्योषपीठाचार्य 1008 श्री शंकराचार्य़ महाराज यांच्या परमपावन शुभहस्ते अनेक साधुसंत महात्म्याच्या उपस्थितीत अध्यक्षांसह व्यवस्थापन समिती, कर्मचारी वृंद व ग्रामस्थ, हजारो भावीक भक्तांच्या मेळाव्यामध्ये शास्त्रविधीवत कलशारोहन कार्यक्रम श्री मोहटादेवीनेच करुन घेतला.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे १:२५ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ११ ऑगस्ट, २०१३\nव्यंकटेश बालाजी देवस्थान देवराई\nभाविकांचे श्रद्धास्थान देवराई येथील व्यंकटेश बालाजी देवस्थान\nपाथर्डी तालुक्यातील देवराई येथील ग्रामदैवत असलेल्या व्यंकटेश बालाजी हे जिल्ह्यातील नाथ परंपरेतील प्राचीन व धार्मिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते .या देवस्थानला पूर्वी ग्वाल्हेरच्या तत्कालीन राजाकडून सनद पुरवली जात होती\nसुमारे २००० वर्षाचे हे प्रचींन मंदिर हेमाडपंथी स्वरुपात उभे होते. आता मात्र येथे मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. याच मंदिराजवळ ऎतिहसिक बारव आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते . या वेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात .तसेच गोकुळाष्टमी निमीत्त येथे धार्मिक कार्यकामचे आयोजन केले जाते . देवराई गावाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. गावापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे मच्छिंद्रनाथाल व गोरक्षनाथ यांनी सोमयाग यज्ञ घातला. यावेळी सर्व देव देवतांना आमंत्रित करून महाप्रसादाचे आयोजन केले .त्यावेळी उपस्थित देव देवतांनी भोजनासाठी जेथ पयंत रांगा लावल्या ते ठिकाण म्हणजे देवराई अशी या गावाची ओळख आहे. यज्ञ सांगतेनंतर उपस्थित देव देवतांना सन्मानित करून धन धान्य सुवर्णमुद्रा व अलंकार देऊन स्वगृही पाठविण्यात आले.\nउर्वरित संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी भगवान विष्णू अर्थात व्यंकटेश बालाजीवर टाकून भगवान आदिनाथ वृद्ध रुपात येथेच थांबले तेच हे प्रसिद्ध ठिकाण श्री क्षेत्र वृध्देश्वर म्हणून ओळखले जाते. म्हणून धन धान्य पैसा आदीचे रक्षण व्यंकटेश बालाजी करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री क्षेत्र वृध्देश्वरला व मढी ला दूरवरून दर्शनासाठी येणारा भाविक प्रथम देवराई येथे व्यंकटेश बालाजी चे दर्शन घेऊन पुढे जातो.\nसन २००९-२०१० या कालावधीत मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले असून खासदार दिलीप गांधी याच्या निधीतून सभामंडप तर ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने मंदिरचे काम चालू आहे . दोन वर्षापूर्वी राजस्थान येथून आणलेली काळ्या स्फटिकाची आकर्षक बालाजीची मूर्ती विधिवत बसविण्यात आली आहे मंदिराचे शिखर व गाभारा व सभामंडप अशी आकर्षक स्वरुपाची कामे करण्यात आली आहे.\nइतर पूर्ण झालेली कामे :-\nसंकटमोचन हनुमान मंदिर :- हनुमानच्या मूर्तीची स्थापना रामदास स्वामीनी केलेली आहे. ही मूर्ती दक्षिण मुखी असून तेलाची आहे. २००८ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे.\nरेणुका माता मंदिर :- रेणुका माता देवीचा आकर्षक अशा तांदळा आहे. तसेच शिखराचे सुंदर असे काम नांदेड येथील कारागिराने पूर्ण केले असून मंदिराचे आतील संपूर्ण काम देवराई येथील भक्ताने पूर्ण केले आहे.\nजि. प. सदस्य अर्जुनराव शिरसाठ यांच्या निधीतून पथदिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nदेवराई ग्रामपंचायतने मंदिर परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रेटचे काम पूर्ण केले.\nयात्रा उत्सवतील विविध कार्यक्रम\nयेथील बालाजीची यात्रा ऑगस्ट महिन्यात असते. बालाजीला पैठण वरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने रात्री १२ वाजता म्हणजे गोकुळाष्टमी च्या दिवशी जलाभिषेक घातला जातो. याच दिवशी भाविकांनी आणलेल्या कवडीची मिरवणूक काढली जाते यावेळी फटक्याची आतिषबाजी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माची पोथी वाचली जाते . तसेच बालाजी सार्वजनिक ट्रस्ट कडून विद्ययुत रोषणाई केली जाते .\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ६:२४ म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३\nहा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.\nहरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.\nसह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.\nखिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावरखुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.\nहरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.\nपायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.\nयेथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.\nयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.\nहरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.\nमंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.\nहरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.\nहरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.\nमहाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.\nगडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.\n१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली\nमंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.\nमार्गशिर तीज (तेरज) रविवार \n सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥\nब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु चंचळ वृक्षु अनंतु \n आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'\nहे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.\nया किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ७:०३ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्याला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. तो चांदबिबीचा म्हणून ओळखला जात असला, तरी तो मूळचा सलाबतखानाचा महाल आहे.\nसलाबतखान हा निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली. सलाबतखान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्याने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.\nअहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर हा पठारी प्रदेश. लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा. त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामे उभारण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा महाल असे मानण्यात येते. हा महाल अशा ठिकाणी आहे, की जेथून अहमदनगरकडे चाल करून येणारी फौज सहज दिसू शकते. या महालाचे दुसरे नाव दुर्बिण महाल असेही आहे, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.\nकाहींच्या मते ही सलाबतखानाची आराम फर्मावण्याची जागा होती. दौलताबाद हा सलाबतखानाचा आवडता किल्ला. त्याचे सतत दर्शन व्हावे या हेतूने या महालाची उंची वाढविण्याचा त्याचा इरादा होता. पण तत्पूर्वीच (१६१९) त्याचे तळेगाव-दाभाडे येथे निधन झाले. मोगल परंपरेनुसार या महालात, तळघरामध्ये सलाबतखानाने आपल्या कबरीची व्यवस्था आधीच केली होती. त्याप्रमाणे तेथे तो व त्याची पत्नी चीरनिद्रा घेत आहेत. त्या दोघांच्या कबरी तेथे आहेत. शिवाय तळघरातच, जरा बाहेरच्या बाजूला त्याची दुसरी पत्नी, मुलगा आणि एका कुत्र्याची कबर आहे.\nअहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्या नगराला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात. सलाबतखाने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.\nलोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ही दुसर्‍या सलाबतखानाची कबर आहे. हा सलाबतखान हा इसवी सनाच्या १५५५ मध्ये गादीवर आलेला चौथा निजाम, मूर्तजा याचा वजीर होता. वेडसर मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशयावरून मृत्युदंड दिला, आणि त्याच्या जागी १५७९ मध्ये सलाबतखानची नेमणूक केली होती.\nसलाबतखान हा अहमदनगरमध्ये तेथील लोकांना आवडत असे.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ७:०० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही आदीविरुद्ध बहामनी सेनेचं आक्रमण थोपविण्याची जबाबदारी अहमद निजामशहावर पडल्यानंतर आपल्या अतुलनीय शौर्यानं ज्या ठिकाणी बहामनी सेनेला धूळ चारून विजय मिळविला तो गर्भगिरी पर्वत रांगांलगतचा हा निसर्गरम्य प्रदेश.\nनगरच्या भुईकोट किल्ल्याला प्राप्त झालेलं सामरिक महत्त्व तेव्हापासून आजतागायत टिकून आहे. एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी. टेकडय़ांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य त्यामुळे किल्ल्याची अभेद्यता वाढली. वर्तुळाकार असलेल्या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान, सेनापती आदींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते.सोनमहल, मुल्क आबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल, अशी त्यांची नावं. इमारतींच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. या मदरशातच राजघराण्यातील मुलांचं शिक्षण होत असे. दिलकशाद, हबशीखाने अशा इतर वास्तूंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. छोटेखानी गावच किल्ल्याच्या तटबंदीआड वसलं होतं. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठय़ा विहिरीही खोदण्यात आल्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तित्व दिसत नाही. ‘कोटबाग निजाम’ आणि आसपासच्या इतर देखण्या वास्तूंमुळे येथे वैभवशाली नगरी वसली. त्या काळी या नगरीची तुलना बगदाद, कैरोसारख्या तत्कालीन सुंदर नगरांशी झाल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. निजामशाही, मोगलाई, पेशवाई, ब्रिटिश अशा अनेक राजवटी या किल्ल्यानं अनुभवल्या. राजवटीनुरूप या वास्तूच्या जडणघडणीतही बदल घडले. निजामांनी किल्ल्यात वास्तव्य केले. मोगलांनी किल्ल्याचा सामरिक वापर केला. तर ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर कारागृह आणि दारूगोळा निर्मिती केंद्र म्हणून केला.\nएक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी आहे.\nइतिहासातील अनेक कडूगोड स्मृती ‘कोटबाग निजाम’ने आपल्या उदरात सामावून ठेवल्या आहेत. कधी या किल्ल्याने तत्कालीन परदेशी मुस्लिमांच्या शिरकाणाने प्रचंड नरसंहार अनुभवला. तर कधी फंदफितुरीची अनेक कारस्थानं इथंच शिजली. अनेकदा भाऊबंदकीची नाटय़ं घडली. अनेकदा शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने अनुभवले. कित्येकदा किल्ल्याला वेढा पडून तहाचे प्रसंग उठवले. जिथे सुलताना चाँदच्या शौर्याचा दिमाख इथल्या शिळांनी अनुभवला तिथेच चाँदच्या भीषण हत्येचा साक्षीदार याच पाषाणचिरांना व्हावं लागलं. मोगलांनी किल्ला सर करण्यासाठी जंगजंग पछाडलं, तर पेशव्यांनी बंदुकीची गोळीही न उडविता मुत्सुद्देगिरीने किल्ला काबीज केला. किल्ल्यासाठी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.\nिहदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याचे सामरिकदृष्टय़ा असलेलं महत्त्व ते जाणून होते. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलांची कर्मभूमी असल्याने हा किल्ला आपल्या अमलाखाली असावा, असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटत असे. महाराजांच्या सैन्यानं हा प्रांत तीन वेळा लुटला यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. मोगलांचा किल्लेदार मुफलत खान याने सर्व संपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. किल्लाजिंकणं ही शिवाजी महाराजांची मनीषाही अपूर्णच राहिली.\nसुलताना चाँदच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. पुढे मोघलांचा सरदार कवी जंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी कोणत्याही रक्तपाताविना, मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला पेशवाईच्या अमलखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. कालांतराने ब्रिटिशांनी पेशव्यांकडून हा किल्ला हस्तगत केला. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याने खंदकाशेजारील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत.\nसन १७६७ मध्ये सदाशिवभाऊ (तोतया), १७७६मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते यांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते. राघोबादादांचे अधिकारी चिंतो विठ्ठल रायरीकर, नाना फडणविस, मोरोबा दादा, िशद्यांचे दिवाण बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागिरथीबाई िशदे यांना याच किल्ल्यात तुरुंगवास घडला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी जर्मन कैद्यांनाही याच किल्ल्यात ठेवलं होतं.\nइंग्रज राजवटीच्या विरोधात चलेजाव आंदोलनाचं लोण १९४२ साली देशभर पसरल्यानंतर आंदोलनाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोिवद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद महेबुब, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, अरुणा असफअली, डॉ. पी. सी. भोज, आचार्य शंकरराव देव आदी नेत्यांना या किल्ल्यात डांबण्यात आले होते. बंदिवासात असताना पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. अबु कलाम आझाद यांनी ‘गुबारे खातीर’ या ग्रंथाचे लेखन याच किल्ल्यात केले. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यूही याच किल्ल्यात झाला. ब्रिटिशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटिशांनी बांधला. काडतुसे निर्मितीची प्रयोगशाळा किल्ल्यात उभारली. तिला रॉकेटरूम म्हटलं जायचं.\nभारतीय स्वातंत्र्याच प्रतीक म्हणून १५ ऑगस्ट १९४७ साली दिल्लीत झेंडावंदन सुरू असतानाच या किल्ल्यावरील ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ उतरविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी सोहळा याच किल्ल्यात पार पडला. भारतीय स्वातंत्र्यानंतर या किल्ल्याचं महत्त्वं जरी वाढलं तरी हा किल्ला लष्करी हद्दीत असल्यानं तिथे लष्करी कार्यालय सुरू करण्यात आलं. तेव्हापासूनच पुरातत्व खात्याचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं. खंदकात प्रचंड झाडी वाढली, इलाही बुरुजाकडे जाणारा पूल कोसळला. दगडी तटबंदीतून झुडपं वाढल्याने किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला.\nमहाराष्ट्र राज्य पर्यटन विकास योजनेत किल्ल्याचा समावेश झाल्याने किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. किल्ल्याभोवतालच्या संरक्षक िभती व कठडय़ाच काम पूर्ण झालेलं असून परिसरातील नियोजित नेहरू उद्यानाचे भूमिपजून किल्ला महोत्सवदिनी राज्यपाल के. शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आलं. नेहरू उद्यान लवकरच आकार घेईल, त्याचबरोबर किल्ल्याच्या आत संग्रहालय, ग्रंथालय, कलादालन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, माहितीपुस्तिका आदी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी शासनाने ५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. किल्ल्याच्या तटबंदीजवळ खंदकात नौकानयन, सायंकाळी लेझर-शो आदी योजनाही कार्यान्वित होतील. किल्ल्यात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित ‘ध्वनिप्रकाश’ योजनेच्या सहाय्यानं माहिती देण्यासाठी संहितालेखन सुरू आहे.\nयंदा पहिल्यांदाच किल्ला महोत्सव साजरा करण्यात आला. या पर्यटनस्थळाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या महानायिकांच्या बहारदार कार्यक्रमाबरोबरच शोभेच्या दारूची आतषबाजीही करण्यात आली. लवकरच ५२१ वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा ‘कोटबाग निजाम’ ‘भुईकोट किल्ला’ आपल्यातील जुनेपण जपत, नवा साज लेवून पर्यटकांशी संवाद साधेल.\nअहमदनगर शहराला माझी तशी पहिलीच भेट. राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा कसा असेल याचा विचार मनात सुरु होता. वेळ कमी असल्याने मी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाला भेट दिल्यानंतर मी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दिशेने निघालो. हा किल्ला कसा असेल, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, किल्ल्याची अवस्था आता कशी असेल असे असंख्य प्रश्न मनात येत होते.\nकिल्ल्याजवळ पोहचताच किल्याजवळील विकास कामे पाहून आनंद झाला. या किल्ल्याचे रुपांतर राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्रात करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती मिळाली. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहासातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. स्वातंत्र्यलढयातील अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडित हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ असफ अली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. स्थानबध्दतेच्या या काळात पंडित नेहरुंनी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. ती वाचतांना नेहरुजींचे सुंदर हस्ताक्षर, त्यांचे विचार, त्याचे हिंदी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रभुत्व पाहून अभिमान वाटतो.\nचले जाव आंदोलनातील या सर्व नेत्यांना ज्या खोल्यांमध्ये स्थानबध्द करुन ठेवले होते त्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर या नेत्यांची माहिती छायाचित्रांसह पाहिल्यावर, वाचल्यावर त्यांच्या उत्कट देशप्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील स्थानबध्दतेच्या काळात अवघ्या ५ `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.\nकिल्ल्यात पंडित नेहरुंना स्थानबध्द केलेल्या खोलीत एक कॉफीटेबल बुक ठेवले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढयातील अनेक प्रसंगांची तपशिलवार माहिती तसेच दूर्मिळ छायाचित्रे आहेत. या कॉफीटेबल बुकच्या मुखपृष्ठावर `Life of Nehru Fragrance that still remains `( नेहरुंचा जीवनपट- सुगंध अजून दरवळतो आहे) असे लिहिले आहे. हे वाचतांना या खोलीत स्वातंत्र्यलढयातील घटनांबरोबरच देशभक्तीचा सुगंध अजूनही दरवळत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.\n१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला एकमेव किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याला आपण सर्वानी जरुर भेट दिली पाहिजे..\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ६:५९ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.\nयेथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.\nयेथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेलवाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ६:५८ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nश्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई '' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला.\n बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा उरलेली नाही '' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा उरलेली नाही सर्व जंगल धुंडाळले'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी आता चिलीम ओढ'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी इथे विस्तव कुठे आहे इथे विस्तव कुठे आहे शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला.\nफकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले.\n'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला '' ''जरूर येईन मी '' ''जरूर येईन मी '' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा.\nबाबा शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.''\nबाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत.\nती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास जरा ती हंडी ढवळ जरा ती हंडी ढवळ'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता.\nबाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले.\nआजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत.\nबाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे.\nपुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे \nशिर्डीस ज्याचे लागतील पाय l\nटळती अपाय सर्व त्याचे ll\nमाझ्या समाधीची पायरी चढेल\nदुःख हे हरेल सर्व त्याचे ll\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ६:५७ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nअहमदनगरचा भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort\nब्रेकअप पार्टी अर्थात, प्रेमाची पुण्यतिथी...\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/portraits-of-politicians-canvas-150081/", "date_download": "2018-08-22T04:28:06Z", "digest": "sha1:NYZ6G6OSKFEO6X3SJ24S32JTEU5OUHWQ", "length": 23726, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चित्रांचा राजकीय पट | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nचित्रपटाची दृश्यभाषा केवळ कॅमेऱ्याच्या कोनांपुरती नसते, संकलन आणि दिग्दर्शन हा या चल दृश्यांचा प्राण असतो, हे जुनंच सत्य अचल चित्रांच्या पटातूनही समोर येतं..\nचित्रपटाची दृश्यभाषा केवळ कॅमेऱ्याच्या कोनांपुरती नसते, संकलन आणि दिग्दर्शन हा या चल दृश्यांचा प्राण असतो, हे जुनंच सत्य अचल चित्रांच्या पटातूनही समोर येतं.. संग्रह आणि सूचीकरण यांचं महत्त्व संगणकीय युगात वाढत असताना, त्याच तंत्रांचा वापर स्वत:च्या भावविश्वाची घडण दाखवण्यासाठी एक कलावंत करतो, तेव्हा त्याच्या भावविश्वाच्या पुढला – राजकीय शहाणिवेकडे नेणारा पट उलगडतो..\nअक्रम झातारी याला चित्रं काढता येतात. पण त्याला चित्रकार म्हणण्यापेक्षा दृश्य-कलावंत म्हणणं अधिक योग्य ठरेल कारण या ‘चित्रकारा’चे केवळ व्हिडीओ वा चलपटच १९९८ सालापासून आजवर प्रदíशत झाले आहेत. व्हेनिस (इटली) येथे सध्या सुरू असलेल्या जागतिक कलेच्या द्वैवार्षकि (बायअन्युअल किंवा सर्वाधिक रूढ उच्चाराप्रमाणे ‘बिएनाल’ ) प्रदर्शनात ‘लेबनॉनचा कलावंत’ म्हणून झातारीचा सहभाग होता. त्याआधी जर्मनीत ‘डॉक्युमेंटा’ या सामाजिक-राजकीय आशयाच्या कलेसाठी जगभरात सर्वमान्य असलेल्या प्रदर्शनात (२०१२) झातारी याचं फोटो-शिल्प पाहिलं होतं, पण तो मुख्यत: फिल्म बनवतो असं काहीतरी तेव्हा माहीत झालं होतं. व्हेनिसला त्याची फिल्मच पाहायला मिळाली.\n‘कलाभान’च्या दृष्टीनं महत्त्वाचं हे की, अक्रम झातारी याचा ‘चित्रपट’ म्हणजे काय, तो कसा असतो आणि कलादालनांत किंवा मोठय़ा दृश्यकला-प्रदर्शनांतच तो का असतो, इथपासून सर्व शंकांच्या निरसनाची संधी सध्या व्हेनिस येथे मिळते आहे. ‘लेटर टु अ रिफ्यूिझग पायलट’ हे या फिल्मचं नाव. ही फिल्म आहे ४५ मिनिटांची. हा ‘बोलपट’ नाही. ‘डॉक्युमेंटरी’ किंवा ‘अनुबोधपट’ असं या फिल्मला म्हणणं फारच क्रूर ठरेल इतकी ती तरल आहे. सत्य घटनेवर आधारित असली, तरी ती वृत्तपटासारखी नाही. मुळात इथं ‘चलतचित्रं’ फारच कमी आहेत, तरीही ही फिल्म एखाद्या चित्रपटाचाच परिणाम घडवते.\nउडणं, आकाशात विहरणं याचं आकर्षण बालसुलभ किंवा (सांतेझ्क्युपेरीच्या ‘द लिटिल प्रिन्स’ या मराठीसह अनेक भाषांत आलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा आधार घेतला तर) शिशुसुलभ आहे. पण जे देश युद्धातच अडकून पडले, तिथल्या तरुणांना हे उडण्याचं आकर्षण ‘फायटर पायलट’ बनवतं. तम्माम अरब देशांच्या मते इस्रायल हा असा युद्धखोर देश. कोणताही फायटर पायलट आपण ज्यावर बॉम्बफेक करणार तिथं कोण राहतं याची पर्वा करत नाही, त्याला फक्त लक्ष्य दिसत असतं.. पण असा एखादा फायटर पायलट जर आधी आíकटेक्ट होण्याचं (आíकटेक्चर या विद्याशाखेतलं) प्रशिक्षण घेतलेला असेल, तर त्याला इमारत पाहूनच कळत असेल- ही कोणत्या प्रकारची इमारत आहे, इथं गरीब राहतात की इथून सरकारची सूत्रं हलतात, इथे शाळा आहे की मध्यमवर्गीय वस्ती.. वगरे. एरवी असे आíकटेक्ट असूनही पायलट झालेले तरुण कमी असतील, पण एक होता – इस्रायलचा हैगेल तामिर. इस्रायलनं १९७५ ते १९९१ अशी १७ र्वष चाललेल्या युद्धात लेबनॉनवर बॉम्बफेक करण्याचं काम ज्या अनेक तरुणांना दिलं, त्यापकी एकाचं नाव हैगेल तामिर. यानं एका ‘मिशन’ला थेट नकार दिला. लक्ष्यापर्यंत जाऊन हैगेल तामिर परत फिरला.. का तर म्हणे ही इमारत म्हणजे शाळा किंवा हॉस्पिटल असणार, असं त्याला दुरूनच ओळखू आलं.\nही गोष्ट इतकी अविश्वसनीय आहे की, लेबनॉनच्या सदा या निमशहरी गावात ही ‘अफवा’ म्हणूनच लोक एकमेकांना सांगत. अरे आपली ती शाळा होती ना, आता उद्ध्वस्त झाल्येय ती, तिच्यावर बॉम्ब फेकायला म्हणे एका इस्रायली पायलटानं नकार दिला होता इस्रायली असूनही.. वगरे गप्पा त्या गावात १९८२ साली जोरात होत्या.\nयाच शाळेच्या गच्चीत गुपचूप जऊन अक्रम झातारी आणि त्याचे भाऊ, मित्र कागदाची विमानं उडवायचे. गावातली ही सर्वात उंच इमारत. अक्रम आत्ता ४७ वर्षांचा आहे. म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि १९८२ उजाडलं, शाळा उद्ध्वस्त झालीच. कागदी विमानंही आता आठवणींतच विहरू लागली.\nयुद्धविराम १९९१ साली झाला, त्यानंतर यथावकाश शाळेची इमारत पुन्हा उभी राहिली. या शाळेच्या प्रांगणात झातारी यांच्या सौजन्याने एक छान शिल्पही उभं राहिलं.. दोन मस्तीखोर मुलं एकमेकांचे खांदे पकडून, डोक्याला डोकं भिडवून जणू म्हणताहेत.. ‘थांब दाखवतोच तुला’.\nते शिल्प या फिल्ममध्ये दिसतंच, पण अखेर तामिरचा छडा लावून अक्रम झातारी आपल्याला (पडद्यावरल्या टाइप्ड अक्षरांतून) सांगतो की ती अफवा नव्हती. ही गोष्ट अक्रम झातारी या लेबनॉनवासी – सदावासी माणसानं सांगितलेली असल्यानं हैगेल तामिर याच्याबद्दल एकच ओळ इथे येते. बाकीची तब्बल साडेचव्वेचाळीस मिनिटं सांतेझ्क्युपेरी, झातारी कुटुंब, अक्रमचे भाऊ आणि मित्र कागदी विमानं कशी करत आणि उडवत, हेच दिसत असतं. पण, चित्रांचा हा पट उभा राहण्याचं कारण हा तामिरच, हेही प्रेक्षकाला कळलेलं असतं.\nसंघर्ष अटळ असतोच का, तो टाळता येत नाहीच की काय, संघर्षांत माणुसकीला- प्रसंगी मत्री होण्याच्या किंवा वाढण्याच्या शक्यतेला स्थानच नसतं की काय, असे मोठे प्रश्न एका महाराष्ट्रीय प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात ही फिल्म – म्हणजे त्यातली दृश्यं – यशस्वी ठरली. चित्रपटगृहांत असते तशी एक खुर्ची, त्या खुर्चीमागे एक १६ मि. मी. फिल्मचा प्रोजेक्टर आणि त्यातून अगदी तीनचार मिनिटांची, फक्त बॉम्बफेकीच्या दृश्यांची एक चलचित्रफीत असं सगळं एक मांडणशिल्पच ‘अ लेटर टु पायलट’च्या मोठय़ा पडद्यासमोर होतं. त्याचा एक थेट परिणाम म्हणजे, टिपिकल वास्तव आणि टिपिकल चित्रपट यांच्यापेक्षा हा मोठा पडदा निराळं काहीतरी दाखवू पाहतोय, याची जाणीव सतत जिवंत रहिली.\nराजकीय वास्तव आणि माणसं यांचा काय संबंध आहे, याची उकल भावनिक अंगानं करता-करताच एकदम राजकीय वास्तवाचे पाश तोडायचे आणि राजकीय शहाणिवेकडे आणि अशी शहाणीव (पेरेनियल विज्डम ) देणाऱ्या साध्यासुध्या सत्य-तत्त्वांकडे जायचं, असा मार्ग गेल्या ४० ते ४५ वर्षांत अनेक कलावंतांनी शोधला. झातारी हाही त्याच मार्गावरला पुढला प्रवासी. ‘पुढला’, कारण तो फक्त संग्रहित फोटो, संग्रहित दृश्यं, कात्रणं यांचा आधार घेतो आणि तरीही तरलपणे गोष्ट सांगतो, ही गोष्ट अर्थात ‘एक होता अमुक..’ अशी सरळ दिशेची नसते, तीत अनेक उप-कहाण्या सामावलेल्या असतात आणि निरनिराळ्या संग्रहांतून आलेली दृश्यं जणू प्रवाहीपणे इथे – अक्रम झातारीच्या फिल्ममध्ये – एकत्र येतात.\nआजकालचं संगणकोत्तर जग हे ‘संग्रह आणि सूचीकरण’ यातून ज्ञानाकडे जाऊ पाहणारं आहे. मग आजकालची कला हीदेखील त्या तंत्रांचा आधार घेणारी असणार पण एक बरी बाब अशी की, झातारी यानं या संगणकीय अनुभवाचं अनुकरण केलेलं नाही. ज्या १९७५ ते १९९१ या सालांत अक्रम नऊ ते २५ र्वष वयाचा होता – त्या काळातलं लेबनॉन हे त्याच्या भावविश्वाचा भाग आहे. ते (म्हणजे भावविश्व आणि लेबनॉन, दोन्ही) कळून घेण्यासाठी संग्रह हाच उत्तम मार्ग आहे, हे तिशीच्या उंबरठय़ावर असताना अक्रमला समजलं. त्यातून संग्रहित चित्रांचे राजकीय पट उलगडू लागले आणि आज वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी, घडत्या जागतिक कलेतिहासात त्याचं स्थान पक्कं झालेलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nज्येष्ठ कॅमेरामन रत्नाकर लाड यांचे निधन\nमहिलेच्या बाथरुममध्ये पाईपवर सापडला छुपा कॅमेरा, घरमालकाला अटक\nपाकिस्तानी दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा कळस,भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेचे चित्रीकरण\nपिण्याच्या पाण्यावर कॅमेऱ्यांची नजर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i090721070000/view", "date_download": "2018-08-22T03:43:14Z", "digest": "sha1:O4IVC6AANJXED7V4CT2MTXPOCHYD2EDE", "length": 19175, "nlines": 166, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अवतार वाणी", "raw_content": "\nस्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह २\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ३\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ४\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ५\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ६\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ७\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ८\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ९\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १०\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह ११\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १२\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १३\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १४\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १५\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १६\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १७\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १८\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह १९\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nअवतारवाणी - भजन संग्रह २०\nसंपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.\nसंत निरंकारी मंडळ, दिल्ली\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ekmake-news/story-of-alegaonkar-1472622/", "date_download": "2018-08-22T04:22:39Z", "digest": "sha1:GJQCWDESIIZ32Z2JBCRQH5RMLXBQGOSO", "length": 30806, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "story of alegaonkar | आलेगावकर | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nआलेगावकर रंगात येऊन असे किस्से सांगू लागले की द. मा. मिरासदारांच्या कथा वाचल्याचा आनंद मिळतो.\nबदलल्या नाहीत फक्त आलेगावकरांच्या मिश्या\nसाल २००४. मनोरीच्या कुठल्यातरी रिसॉर्टच्या खोलीत बसून मी आणि अभय परांजपे ‘वादळवाट’ मालिकेच्या पटकथेचं काम करत होतो. चर्चा करता करता मधेच अभयसर म्हणाले, ‘अरे, त्या आबा आणि रमाच्या सीनमध्ये त्या तानाजीला पण ठेव.’ ‘कोण तानाजी’ मी विचारलं. ‘अरे, तो रमाचा ड्रायवर दाखवलाय ना आपण. गमतीदार आहे तो मुच्छड’ मी विचारलं. ‘अरे, तो रमाचा ड्रायवर दाखवलाय ना आपण. गमतीदार आहे तो मुच्छड वाढव त्याचे सीन. बरा आहे तो.’ या क्वालिफिकेशनवर ‘वादळवाट’मध्ये अनेक लहान पात्रं मोठी आणि नंतर संस्मरणीय झाली. अभयसरांनी कौतुक केल्यानंतर ‘कोण बरं हा रमा चौधरीचा गमतीदार ड्रायवर वाढव त्याचे सीन. बरा आहे तो.’ या क्वालिफिकेशनवर ‘वादळवाट’मध्ये अनेक लहान पात्रं मोठी आणि नंतर संस्मरणीय झाली. अभयसरांनी कौतुक केल्यानंतर ‘कोण बरं हा रमा चौधरीचा गमतीदार ड्रायवर’ हे पाहायची मला फार उत्सुकता लागली होती. कांदिवलीच्या पारवानी स्टुडियोमध्ये तो योग आला. मी सहज म्हणून सेटवर गेलो होतो. साधारण पन्नाशीच्या घरातला, पाच फुटांपेक्षा काही इंच जास्त उंची असलेला, अक्कडबाज मिश्यांचा इसम माझ्याशी येऊन शेकहॅन्ड करता झाला. चेहऱ्यावर मिश्यांपेक्षाही मोठं स्माइल होतं. पण ते माझ्याशी काही बोलायला जाणार तेवढय़ात अचानक एक असिस्टंट उगवला. ‘आलेगावकर, शॉट रेडी.’ ‘आलं का’ हे पाहायची मला फार उत्सुकता लागली होती. कांदिवलीच्या पारवानी स्टुडियोमध्ये तो योग आला. मी सहज म्हणून सेटवर गेलो होतो. साधारण पन्नाशीच्या घरातला, पाच फुटांपेक्षा काही इंच जास्त उंची असलेला, अक्कडबाज मिश्यांचा इसम माझ्याशी येऊन शेकहॅन्ड करता झाला. चेहऱ्यावर मिश्यांपेक्षाही मोठं स्माइल होतं. पण ते माझ्याशी काही बोलायला जाणार तेवढय़ात अचानक एक असिस्टंट उगवला. ‘आलेगावकर, शॉट रेडी.’ ‘आलं का’ म्हणत आलेगावकर शॉट द्यायला निघून गेले. ती माझी-त्यांची पहिली भेट. त्यानंतर आलेगावकरांना मी अनेक लहान-मोठय़ा भूमिकांमध्ये मालिका- चित्रपटांमध्ये पाहत होतो. कुठे शाळेचा शिपाई, कुठे गावचा सरपंच. मधे अनेक र्वष गेली. आजूबाजूचं जग झपाटय़ानं बदललं. बदलल्या नाहीत फक्त आलेगावकरांच्या मिश्या\nवर्ष २०१३. २२ जून. ‘तू माझा सांगाती’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा माझा पहिला दिवस. मी कलावंत स्टुडियोला पोहोचलो. पोचल्या पोचल्या मला कळलं, की ९ वाजताच्या शिफ्टला मी ७ ची शिफ्ट समजून लवकर पोहोचलो आहे. स्टुडियोच्या वॉचमनशिवाय तिथे कुणीच नव्हतं. ‘आप सो जाईये दो घंटे..’ वॉचमननं मला सल्ला दिला. फार कमी सल्ल्यांना मी इतक्या वेगानं अमलात आणलंय. दुसऱ्याच क्षणी मी मेकअप रूमचं दार उघडून आडवं व्हायची जागा शोधत होतो. आत अत्यंत अंधुक प्रकाश होता. आणि.. आणि तिथल्या सीटवर काहीतरी होतं. प्रेत दोन सेकंद मी स्तब्ध उभा राहिलो. सीटवर एक डोक्यापासून पायापर्यंत कापडानं झाकलेली मनुष्याकृती दिसत होती.\nमाझ्या या गडबडीत माझ्याकडून दाराचा आवाज झाला असावा. ‘गुमनाम’ सिनेमातल्या मेहमूदसारखी ती आकृती उठून बसली. चेहऱ्यावरची चादर खाली आली आणि डोळ्यासमोर भरघोस मिश्यांचं जंगल आलं. त्या अंधुक उजेडात मी पाहिलं. ते आलेगावकर होते. ‘गुड मॉर्निग सर.’ त्यांनी मला दिलेल्या धक्क्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. मी आपलं कसनुसं हसत ‘काय म्हणता’ म्हणत आपली बॅग कुठेतरी टेकवली. ‘तुम्हाला पण सातचीच शिफ्ट कळवली होती का’ म्हणत आपली बॅग कुठेतरी टेकवली. ‘तुम्हाला पण सातचीच शिफ्ट कळवली होती का’ कुणी समदु:खी मिळाला तर आपल्या दु:खाचा भार किंचित हलका होईल या आशेनं मी विचारलं. ‘शिफ्ट’ कुणी समदु:खी मिळाला तर आपल्या दु:खाचा भार किंचित हलका होईल या आशेनं मी विचारलं. ‘शिफ्ट मला माझं आज शूटिंगच नाही.’ आलेगावकर आता अंगावरच्या चादरीची घडी करत होते. ‘पण मग तुम्ही इथे’ ‘मी इथंच राहतो. रोज कोण पुण्याहून अप-डाऊन करेल हो’ ‘मी इथंच राहतो. रोज कोण पुण्याहून अप-डाऊन करेल हो इथं मेकअप रूममध्येच टाकून दिलाय मी तंबू इथं मेकअप रूममध्येच टाकून दिलाय मी तंबू’ आलेगावकर कडकडीत आळस देत नव्या दिवसाची सुरुवात करते झाले. ‘तू माझा सांगाती’मध्ये आलेगावकर आवलीच्या माहेरी म्हादबा नावाच्या गाडीवानाची भूमिका करत होते. आवलीचं तुकोबांशी लग्न होईपर्यंत त्यांना काम होतं. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी दुपापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं, की आलेगावकर आमच्या स्टुडियोत आधीच भरपूर लोकप्रिय झालेले होते. गावच्या पारावर बसलेल्या बेरकी सरपंचासारखे आलेगावकर मिश्या पिळत बाहेर बसलेले दिसायचे. येणाऱ्या-जाणाऱ्याला हाकारे घाल, याची खेच, त्याला चिडव असा मनसोक्त व्यापार दुपापर्यंत चालला होता. ‘तुम्हाला इथे मुक्काम करायला परमिशन बरी दिली निर्मात्यानं’ आलेगावकर कडकडीत आळस देत नव्या दिवसाची सुरुवात करते झाले. ‘तू माझा सांगाती’मध्ये आलेगावकर आवलीच्या माहेरी म्हादबा नावाच्या गाडीवानाची भूमिका करत होते. आवलीचं तुकोबांशी लग्न होईपर्यंत त्यांना काम होतं. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी दुपापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं, की आलेगावकर आमच्या स्टुडियोत आधीच भरपूर लोकप्रिय झालेले होते. गावच्या पारावर बसलेल्या बेरकी सरपंचासारखे आलेगावकर मिश्या पिळत बाहेर बसलेले दिसायचे. येणाऱ्या-जाणाऱ्याला हाकारे घाल, याची खेच, त्याला चिडव असा मनसोक्त व्यापार दुपापर्यंत चालला होता. ‘तुम्हाला इथे मुक्काम करायला परमिशन बरी दिली निर्मात्यानं’ मी लंच ब्रेकमध्ये न राहवून बोललोच. ‘आम्हाला परमिशन नाकारण्याचं कारण काय’ मी लंच ब्रेकमध्ये न राहवून बोललोच. ‘आम्हाला परमिशन नाकारण्याचं कारण काय सांगा तुम्हीच. एकदम निरुपद्रवी माणूस. आता एक दिवस आड काम लागतंय. कुठं एशियाड पकडा, पुण्याला जा. परवा शूटिंग लागलं की पुन्हा या. त्यात पावसाचे दिवस. अडकून-बिडकून पडलो की मग झालं का सांगा तुम्हीच. एकदम निरुपद्रवी माणूस. आता एक दिवस आड काम लागतंय. कुठं एशियाड पकडा, पुण्याला जा. परवा शूटिंग लागलं की पुन्हा या. त्यात पावसाचे दिवस. अडकून-बिडकून पडलो की मग झालं का आणि इथे आपला कुणालाच त्रास नाही. मी कुठं निर्मात्याकडे हॉटेलची रूम मागितलीय आणि इथे आपला कुणालाच त्रास नाही. मी कुठं निर्मात्याकडे हॉटेलची रूम मागितलीय मेकअप रूममधल्या बाकडय़ावरच झोपतो. इथंच बाथरूममध्ये आंघोळ आटपतो. त्यात ज्या आर्टिस्टचं काम आहे त्यांच्याआड आपण काही येत नाही. हा आज्ञाराम सेटिंगवाला इथंच घर करून राहतो. त्याला सांगितलंय, स्वत:साठी चार चपात्या करतोस- माझ्यासाठी पाचवी कर. वाटलंच तर स्वत:च्या पैश्यानं काहीतरी मागवायचं. दोन वेळची क्वार्टर माझी मी आणतो. माझी मी पितो. माझा मी राहतो. कुणाला त्रास नाही.’ दोन वेळच्या क्वार्टरवर आलेगावकरांची अपरंपार श्रद्धा. मी माझ्या आयुष्यात अनेक बेवडे पाहिले, पण आलेगावकरांइतका शुचिर्भूत भक्तीच्या भावनेनं पिणारा मी नाही पाहिला. आलेगावकरांच्या हातात मद्याचा ग्लास हा पुजाऱ्याच्या हातातल्या घंटीसारखा वाटतो. स्टुडियोतले सगळेच कामगार, वॉचमेन आणि नंतर आम्हीही आलेगावकरांना ‘बापू’ म्हणू लागलो होतो. ते ज्या मेकअप रूममध्ये मुक्काम ठोकून राहिले होते त्याला मठाचं स्वरूप आलं होतं. त्यांचं शूटिंग नसलं की आलेगावकर महाराज प्रवचन सांगावं तसे हाताची घडी घालून, मिश्कील डोळ्यांनी अनेक किस्से रंगवून रंगवून सांगायचे. या माणसाचं आयुष्य होतंच खूप रंगीत. मुळात आलेगावकर एम. पी.चे. इंदौर, जबलपूर भागात त्यांचं बाल्य, तारुण्य गेलं असावं. ‘आमच्याकडं बरं का सर, लोक उठले की सकाळी सकाळी पहिले पेपर घ्यायला धावायचे बघा. पेपरवाल्याच्या स्टॉलवर ही गर्दी मेकअप रूममधल्या बाकडय़ावरच झोपतो. इथंच बाथरूममध्ये आंघोळ आटपतो. त्यात ज्या आर्टिस्टचं काम आहे त्यांच्याआड आपण काही येत नाही. हा आज्ञाराम सेटिंगवाला इथंच घर करून राहतो. त्याला सांगितलंय, स्वत:साठी चार चपात्या करतोस- माझ्यासाठी पाचवी कर. वाटलंच तर स्वत:च्या पैश्यानं काहीतरी मागवायचं. दोन वेळची क्वार्टर माझी मी आणतो. माझी मी पितो. माझा मी राहतो. कुणाला त्रास नाही.’ दोन वेळच्या क्वार्टरवर आलेगावकरांची अपरंपार श्रद्धा. मी माझ्या आयुष्यात अनेक बेवडे पाहिले, पण आलेगावकरांइतका शुचिर्भूत भक्तीच्या भावनेनं पिणारा मी नाही पाहिला. आलेगावकरांच्या हातात मद्याचा ग्लास हा पुजाऱ्याच्या हातातल्या घंटीसारखा वाटतो. स्टुडियोतले सगळेच कामगार, वॉचमेन आणि नंतर आम्हीही आलेगावकरांना ‘बापू’ म्हणू लागलो होतो. ते ज्या मेकअप रूममध्ये मुक्काम ठोकून राहिले होते त्याला मठाचं स्वरूप आलं होतं. त्यांचं शूटिंग नसलं की आलेगावकर महाराज प्रवचन सांगावं तसे हाताची घडी घालून, मिश्कील डोळ्यांनी अनेक किस्से रंगवून रंगवून सांगायचे. या माणसाचं आयुष्य होतंच खूप रंगीत. मुळात आलेगावकर एम. पी.चे. इंदौर, जबलपूर भागात त्यांचं बाल्य, तारुण्य गेलं असावं. ‘आमच्याकडं बरं का सर, लोक उठले की सकाळी सकाळी पहिले पेपर घ्यायला धावायचे बघा. पेपरवाल्याच्या स्टॉलवर ही गर्दी’ कीर्तनकारानं कीर्तन करावं तसे आलेगावकर किस्सा सांगू लागायचे. ‘होय महाराजा’ म्हणणारे होयबा त्यांना लागायचेच. ‘अरे वा’ कीर्तनकारानं कीर्तन करावं तसे आलेगावकर किस्सा सांगू लागायचे. ‘होय महाराजा’ म्हणणारे होयबा त्यांना लागायचेच. ‘अरे वा फारच सुशिक्षित लोकं होती म्हणजे तुमच्या इथली.’ मी ‘होय महाराजा’ करण्याची भूमिका उचलली. आलेगावकरांचे मिश्कील डोळे चमकले. ‘तसलं काही नाही सर. पेपरात दारूचा रंग छापून यायचा.’ एव्हाना श्रोत्यांवर किश्श्याचं गारुड पडलेलं असे. ‘दारूचा रंग फारच सुशिक्षित लोकं होती म्हणजे तुमच्या इथली.’ मी ‘होय महाराजा’ करण्याची भूमिका उचलली. आलेगावकरांचे मिश्कील डोळे चमकले. ‘तसलं काही नाही सर. पेपरात दारूचा रंग छापून यायचा.’ एव्हाना श्रोत्यांवर किश्श्याचं गारुड पडलेलं असे. ‘दारूचा रंग’ ‘देशी दारूच्या भट्टय़ा लागायच्या गावात. ती दारू पिऊन माणसं गचकायची. मग सरकारनं म्हनलं, आम्हीच बनवतो दारू. मग सरकारमान्य ठेके सुरू झाले. पण लोकं लई चवनाट. ते सरकारी दारूची डुप्लिकेट मारायचे. मग डुप्लिकेट दारू पिऊन पण लोक गचकायची. सरकार म्हनलं, ‘तेच्यायला’ ‘देशी दारूच्या भट्टय़ा लागायच्या गावात. ती दारू पिऊन माणसं गचकायची. मग सरकारनं म्हनलं, आम्हीच बनवतो दारू. मग सरकारमान्य ठेके सुरू झाले. पण लोकं लई चवनाट. ते सरकारी दारूची डुप्लिकेट मारायचे. मग डुप्लिकेट दारू पिऊन पण लोक गचकायची. सरकार म्हनलं, ‘तेच्यायला आता काय करायचं’ इथे माझ्या डोळ्यासमोर लोकांना सकस दारू कशी पाजायची, या चिंतेनं ग्रस्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उभे राहिले ‘पण मग शेवटी सरकारच ते. त्यांनी आयडिया काढली.’ आलेगावकर महाराजांचं रसाळ प्रवचन सुरूच होत- ‘त्ये काय करायचे- सरकारी देशी दारूचा रंग रोज बदलायचे. एक दिवस निळा. एक दिवस हिरवा. एक दिवस पिवळा. म्हणजे मग डुप्लिकेट बनवून श्टॉक करताच येणार नाही ना ‘पण मग शेवटी सरकारच ते. त्यांनी आयडिया काढली.’ आलेगावकर महाराजांचं रसाळ प्रवचन सुरूच होत- ‘त्ये काय करायचे- सरकारी देशी दारूचा रंग रोज बदलायचे. एक दिवस निळा. एक दिवस हिरवा. एक दिवस पिवळा. म्हणजे मग डुप्लिकेट बनवून श्टॉक करताच येणार नाही ना पण मग आज सरकारी दारूचा रंग कोणता, हे पब्लिकला समजणार कसं पण मग आज सरकारी दारूचा रंग कोणता, हे पब्लिकला समजणार कसं मग रोजच्या पेपरात छापून यायचं- ‘आज सरकारी दारू का रंग नीला है.’ की तिथंच पेपर फेकायचा आन् ठेक्यावर जाऊन आपापली सरकारमान्य बाटली घ्यायची.’’ अशा अनेक अतरंगी किस्स्यांनी आलेगावकरांची पोतडी गच्च भरलेली असे.\nपूर्वी ते बँकेत नोकरीबिकरी करत असावेत. ‘बँक सुटली की ग. दि. माडगूळकरांच्या घरी जायचो. तिथं ते ओसरीवर खुर्ची टाकून बसायचे. पान लावत. आपण त्यांच्या पायाशी बसायचं. मोठा माणूस. जे पदरात पडेल ते पाडून घ्यायचं.’ थोरामोठय़ांबद्दल कुठलीही गोष्ट सांगताना ‘मी कसा ग्रेट’ असा कुठलाही अभिनिवेश आलेगावकरांच्या किस्से सांगण्यात नसे.\n‘राजदत्तसाहेबांचं पिक्चर होतं राव ऐतिहासिक. मोठा माणूस. आम्ही थडकलो जाऊन. दत्तसाहेबांनी पाहिलं. म्हनले, सैनिकाचे कपडे चढवा. चढवले. हातात भाला दिला कुणीतरी. असिस्टंट म्हनला, तो मागचा डोंगर आहे तिथे चढून उभे रहा. तुम्ही टॉपचे पहारेकरी आहे. मी म्हनलं, च्यायला पहिल्याच फटक्यात टॉपचा पहारेकरी झालो. तो भाला, जिरेटोप सांभाळत चढलो डोंगरावर. एकदम अटेंशनमध्ये उभा. खालून कोणतरी ओरडलं, पलीकडे तोंड करून उभे रहा. तुमची बॅक दिसली पाहिजे. म्हनलं, झालं का ऐतिहासिक. मोठा माणूस. आम्ही थडकलो जाऊन. दत्तसाहेबांनी पाहिलं. म्हनले, सैनिकाचे कपडे चढवा. चढवले. हातात भाला दिला कुणीतरी. असिस्टंट म्हनला, तो मागचा डोंगर आहे तिथे चढून उभे रहा. तुम्ही टॉपचे पहारेकरी आहे. मी म्हनलं, च्यायला पहिल्याच फटक्यात टॉपचा पहारेकरी झालो. तो भाला, जिरेटोप सांभाळत चढलो डोंगरावर. एकदम अटेंशनमध्ये उभा. खालून कोणतरी ओरडलं, पलीकडे तोंड करून उभे रहा. तुमची बॅक दिसली पाहिजे. म्हनलं, झालं का आता आपल्या मिश्या कशा दिसायच्या आता आपल्या मिश्या कशा दिसायच्या ऱ्हायलो पाठ करून उभा. बरं, वर गेल्यावर कानात फक्त वाऱ्याचा आवाज. खाली काय चाललंय त्याचा थांगपत्ता लागंना. वळून बघायची भीती वाटत होती. म्हनलं, नेमका महत्त्वाचा शॉट चाललेला असायचा आणि आपण वळलो म्हणून आपल्यामुळे कट् नको. ऱ्हायलो तसाच उभा. बराच वेळ झाला. पायाला रग लागली तेच्यायला ऱ्हायलो पाठ करून उभा. बरं, वर गेल्यावर कानात फक्त वाऱ्याचा आवाज. खाली काय चाललंय त्याचा थांगपत्ता लागंना. वळून बघायची भीती वाटत होती. म्हनलं, नेमका महत्त्वाचा शॉट चाललेला असायचा आणि आपण वळलो म्हणून आपल्यामुळे कट् नको. ऱ्हायलो तसाच उभा. बराच वेळ झाला. पायाला रग लागली तेच्यायला थोडय़ा वेळानं प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत एक बेनं आलं. मी त्याला डोळ्यानंच इशारा करतोय. बाजू म्हनलं- भसकन् कॅमेऱ्यात यायचास. तेच्यायला सर्कस बघावी तसं माझ्याकडं बघतंय. शेवटी मी म्हनलं, ‘शूटिंग हाय शूटिंग. बाजूला व्हा.’ तो पावना म्हनला, ‘शूटिंग थोडय़ा वेळानं प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत एक बेनं आलं. मी त्याला डोळ्यानंच इशारा करतोय. बाजू म्हनलं- भसकन् कॅमेऱ्यात यायचास. तेच्यायला सर्कस बघावी तसं माझ्याकडं बघतंय. शेवटी मी म्हनलं, ‘शूटिंग हाय शूटिंग. बाजूला व्हा.’ तो पावना म्हनला, ‘शूटिंग शूटिंगवालं गेलं कवाच.’ मी मागं वळून बघतोय. खाली मैदान साफ.’\nआलेगावकर रंगात येऊन असे किस्से सांगू लागले की द. मा. मिरासदारांच्या कथा वाचल्याचा आनंद मिळतो. बरं, त्या किश्श्यांमध्ये कुणाचीच नालस्ती नाही, कुणाबद्दल वाईट बोलणं नाही. सई परांजपेंपासून विक्रम गोखल्यांपर्यंत कुणाचेही किस्से सांगताना आलेगावकर त्या, त्या व्यक्तीची नक्कलही करतात. पण त्यात बोचरं काहीच नसतं.\nआलेगावकरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार माहिती नाही मला. पण ते स्वत: कधी संसारात पडले नसावेत. पुण्यात भावाकडे राहतात. मजेत जगतात. इतक्या ठिकाणी टप्पा पडून आलेल्या या खुशालचेंडूनं नशिबाचे फटकेही खाल्ले असतील. काहीतरी असेल- जे आत सलत, जळतही असेल. पण मिश्कील डोळ्यांमध्ये त्याचा दाह किंवा दु:ख अजिबात दिसत नाही. ‘तू माझा सांगाती’मध्ये पहिल्या दोन महिन्यांतच आलेगावकरांचं काम संपलं. बापूंचा मठातून मुक्काम हलला. आम्ही सगळेच हळहळलो. शेवटच्या दिवशी काम संपवून आलेगावकर पुण्याची एशियाड पकडायला रवाना झाले तेव्हा जवळजवळ लग्नानंतर वधूला निरोप देताना लग्नमंडपाबाहेर दिसतं तसं दृश्य स्टुडियोत होतं. आम्ही सगळेच त्यांना मिस करणार होतो. नंतर आलेगावकर व्हॉटस् अ‍ॅपवर संपर्कात राहिले. ‘तुमच्या ‘सख्या रे’मध्ये तुम्ही मला घेत नाही राव,’ एकदा मला म्हणाले. ‘तुम्ही तिकडे पण किस्से सांगून टाइमपास करत बसाल. तिथे निर्माता आहे मी. लोकं तुमचे किस्से ऐकत बसले तर माझं काम राहील,’ मी म्हणालो. पण ते तितकंसं मनापासून नव्हतं. शूटिंगच्या झकाझकीच्या आणि धावपळीच्या वातावरणात आलेगावकरांचे किस्से हवेतच. सतत कपाळावर आठय़ा घेऊन वावरणाऱ्यांच्या जगात एखादा हसवणारा मिशीवाला हवाच दिग्पाल लांजेकरच्या ‘र्फजद’ सिनेमाच्या सेटवर आलेगावकर अचानक भेटले. छोटीशी भूमिका मिळाली होती. ‘तुम्हाला सांगतो, मागं एक पिक्चर केला आम्ही. त्या निर्मात्याची भारी मजा बरं का..’ आलेगावकरांचा किस्सा सुरू झाला. डोक्यावरचं रणरणतं ऊन विसरून आम्ही सगळे भान हरपून ऐकत राहिलो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/indian-drawing-art-53818/", "date_download": "2018-08-22T04:22:34Z", "digest": "sha1:HOMS6FD37ERELMBXWJNAR33WZ6PHZ22C", "length": 20914, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मानसाचा रे कानूस | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nभारतीय चित्रकलेचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास ज्यांना मोठं मानतो, असे काही चित्रकार आज ‘सामान्य प्रेक्षका’पासून मात्र दुरावलेले का आहेत.. ‘माणसासारखा दिसणारा नीट माणूस काढा बघू’\nभारतीय चित्रकलेचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास ज्यांना मोठं मानतो, असे काही चित्रकार आज ‘सामान्य प्रेक्षका’पासून मात्र दुरावलेले का आहेत.. ‘माणसासारखा दिसणारा नीट माणूस काढा बघू’ ही प्रेक्षकांची अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत, म्हणून.. ‘माणसासारखा दिसणारा नीट माणूस काढा बघू’ ही प्रेक्षकांची अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत, म्हणून चित्रकाराची किंवा कोणत्याही कलाकाराची भाषा आपल्यापेक्षा वेगळी असू शकते की\n‘आम्ही माणूस काढायला गेलो तर माकड होतं’ असं एक वाक्य अनेक मराठीभाषकांनी ऐकलेलं असेल, कधीतरी. जे तरुण-तरुणी चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी जातात, त्यांचे नातेवाईक हे वाक्य उच्चारतात, तेव्हा त्यात कौतुकाचा सूर असतो म्हणून आपण अशी वाक्यं सोडून देतो. पण अशा कौतुकातून हे नातेवाईक त्यांच्या घरांतल्या तरुणांना, ‘तू मात्र माकडासारखा माणूस काढू नकोस’ अशी सूचनाच देत असतात की नाही एकप्रकारे बरं, जर ही प्रेमळ सूचना एखाद्यानं/एखादीनं मानली नाही तर हेच नातेवाईक ‘तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे आम्हाला नाही कळत’ असं म्हणायला तयार\nआजची तीन चित्रं खास अशा नातेवाईकांसाठी. चित्रं खूप छापता आली असती, पण आपल्याला चित्रातल्या माणसांचे चेहरेही पाहायचेत आणि चित्रंही पाहायचीत. चेहरे ‘नीट नाहीत’ अशी एक पहिली प्रतिक्रिया असलीच तरी हरकत नाही, पुढलं फार महत्त्वाचं आहे : हे तिघेही चित्रकार एफ. एन. सूझा, मनजीत बावा आणि के. जी. सुब्रमणियन.. हे तिघेही भारतीय कलेच्या १९५० नंतरच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जातात. सूझा हे ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’चे संस्थापक, केजी हे बडोदे व शांतिनिकेतन इथल्या कलासंस्थांतून तीन पिढय़ा घडवणारे ‘कलागुरू’ आणि बावा हे भोपाळच्या भारत भवनाचे प्रमुग होते. यापैकी सूझा व बावा दिवंगत, तर केजी हयात आहेत. हे सारं विसरून आपण त्यांनी चित्रकलेत काय केलं आणि या चित्रांमध्ये काय केलं हेच फक्त पाहिलं, तर मात्र ‘चित्रकार मोठा म्हणून चित्र चांगलं’ असा जो भंपक आव चित्रबाजारात अनेकजण आणतात, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करता येईल.\nभन्नाट वेग, फटकारे आणि रेषांत जोर अशी ‘एक्स्प्रेशनिस्ट’ शैली (ही युरोपात उगवली, सूझांच्या चित्रांहून ४० र्वष जुनी) सूझांनी आपलीशी केली. पण १९९० च्या दशकात त्यांनी एक नवीच पद्धत शोधली होती. तयार, छापील मासिकं वगैरेंत छापलेल्या चित्रांवर सूझा एक द्रावण फिरवायचे. छापील शाई विरघळवणारा द्राव. मग त्यावर रंगही मारायचे. मग बेमालूम चित्रं तयार व्हायची. या पुढल्या चित्रांची जणूकाही चुणूकच ठरलेलं हे १९५६ सालचं सूझा-चित्र. त्यात नाकाच्या जागी जो झावळीसारखा आकार दिसतो, तिथं नीट पाहा. आकारांमध्येच विचार करणं, आकारांतून आकार सुचणं यांतला सूझांनाच शोभणारा भन्नाटपणा म्हणजे काय, याची कल्पना करण्यास त्यानं मदत होईल.\nदुसरं चित्र मनजीत बावांचं आहे. गुबगुबीत माणसं. कुठून आली बहुधा अगदी अमृता शेरगिल पासूनची परंपरा.. पण शेरगिलदेखील १९२५च्या नंतरचीच.. त्याहून जुनी, अजिंठय़ाची भित्तिचित्रं जशी गोलसर असतात, त्याच्याशी फार अप्रत्यक्ष संबंध बावा यांच्या चित्रांचा. अजिंठा फारच जुनं, पण त्यानंतरची- गेल्या सहासातशे वर्षांतली लघुचित्रं आणि त्यांनी दाखवलेला ‘मधली जागा अगदी सपाट मोकळी सोडा.. फक्त अंतर नव्हे, काळसुद्धा दिसेल’ असा दृश्यमार्ग, लघुचित्रांपैकी कांगडा शैलीच्या मानवाकृती-चित्रण शैलीचे थोडे संस्कार, असं सारं घेत घेत बावांनी स्वत:ला घडवलं. कलेत इतिहास पचवून तुम्ही काय करता हे महत्त्वाचं ठरतं, ते बावांनी बऱ्याच प्रमाणात केलं. त्यांची चित्रं आज भले रंजनवादी वाटतील, पण त्यांनी आधी आपली- स्वतची अशी खास मानवाकृती-चित्रण शैली घडवली, हे नक्की. ती शैली घडवून ते थांबले नाहीत. पुढे याच ठरीव आकारांची थोडीशी मोडतोड करून ते खेळले. हे जे सोबतचं चित्र आहे, त्यात बावांची ही सारी वैशिष्टय़ं आहेत. आकार सूझांसारखे वाभरट, कर्कश वाटत नाहीत हे तर खरंच, पण मोडतोड (उदा. अगदी वरची मानवाकृती पाहा) लक्षातही कमी येते. चित्राचा तोल कुठं न सोडता त्यात कायकाय भरलंय बावांनी\nतिसरं के. जी. सुब्रमणियन यांचं चित्र, त्यात एवढय़ा संख्येनं मानवाकृती नाहीत. तरीही अख्खा चित्रावकाश भरून, निरनिराळय़ा आकारांतल्या या आकृती आहेत त्यामुळे चित्राची रचना (बांधणी – कन्स्ट्रक्शन) आणि त्यातून साधला गेलेला तोल यांकडे लक्ष जावं, असं हे चित्र आहे. केजींची खास पद्धत म्हणजे, आपल्या पणज्या किंवा आज्ज्या कसं बोलतात.. ‘अप्पा देवभक्त हो- दोन घरं सोडून ऱ्हायचा- पाच मुली- धाकटी कमळी- बाकीच्या गावाबाहेर दिलेल्या- नि मुलगा एक तो शिकला नाही..’ असं काहीतरी.. तशा आठवणी, गोष्टी.. असं तुटकपणे सांगण्याची ही चित्रातली पद्धत आहे. सर्वात उंच जी मानवाकृती (स्त्री) आहे, तिच्या वस्त्रांवरले नाग आणि तिच्या कुठेतरी मागे शंकराची आराधना करणारा तो पुरुष यांच्यात नाग, शंकर असं काहीही आठवत असेल केजींना.\nतिघं मोठे झाले ते, ही जी (खूपच त्रोटकपणे इथं सांगितलेली) वैशिष्टय़ं आहेत, त्यांमुळे. माणसासारखा माणूस काढता येतो का, यापेक्षाही चित्रं पूर्णत अमूर्त, काहीच न सांगणारी झाल्यावरसुद्धा मला माणूस का चितारावासा वाटतोय, कसा काढावासा वाटतोय, याचा विचार या तिघांनी आणि आणखी अनेकांनी केला, ते मोठे झाले.\nज्यांनी आपापली भाषा शोधली, तेच मोठे होणार, असा एक काळ भारतीयच काय, जागतिक चित्रकलेत होता. साधारण १९८०च्या आसपास तो काळ संपायला सुरुवात झाली. पण भाषेचं वेगळेपण आपण समजून घेतल्याखेरीज चित्राचा आनंदच येईनासा झाला. कलासमीक्षा, घडता कलेतिहास आणि सामान्य माणूस यांत दरी पडत गेली.\nबहिणाबाई चौधरींनी माणसाबद्दल, लोभासाठी ‘मानसाचा रे कानूस’ होतो, असं म्हटलं होतं. ते अहिराणीत होतं, त्याला ‘कानूस’ या शब्दाचा अर्थ (ज्वारीचं तयार होण्याआधीच करपलेलं वगैरे, टाकाऊ कणीस) माहीत नसूनही कविता मराठीत समजते. चित्रकलेत अशा निराळय़ा भाषा खूपच असतात, एवढं लक्षात ठेवायलाच हवं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/foot-care-116051700008_1.html", "date_download": "2018-08-22T04:39:19Z", "digest": "sha1:2OYM75LV67GD77SH6THMD55B7RZFO7V7", "length": 11008, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाय सुंदर बनवण्यासाठी काही टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाय सुंदर बनवण्यासाठी काही टिप्स\nकाही लोकांची त्वचा खूप कोमल आणि मुलायम असते. मात्र याउलट काही लोकांची त्वचा खूप प्रयत्न केल्यावरही कोरडीच असते. पायाच्या कोरड्या त्वचेवरील उपचाराबाबत काही टिप्स अशा-\nतुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम इत्यादि पुरेसे नाही तर साफ-सफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी बूट-चप्पल इत्यादी घाला. पायांची योग्यप्रकारे साफसफाई करा.\nवेळोवेळी पेडीक्योर करीत राहणे पायाच्या त्वचेला नरमपणा आणते. आंघोळ करताना पायांना वॅसलीन तेल इत्यादी लावावे. शिवाय बाहेर जाताना पायांवर चांगल्या क्वालिटीचे क्रीम लावावे. ज्यामुळे पाय मुलायम राहतात.\nपायाचा कोरडेपणा थांबवण्यासाठी दररोज रात्री पाय चांगल्याप्रकारे धुऊन क्रीम लावून झोपावे. त्यामुळे पाय कोमल राहतील. पायांची त्वचा मुलायम होण्यासाठी आणि संक्रमण टाळण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ युक्त जैतून तेल वापरावे. जैतून तेल अँटीआक्सिडंट्सने भरपूर असते, जे त्वचेला मृदू बनविते.\nव्हिटॅमिन आणि प्रोटिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेसह पायांच्या नखांचीही देखभाल खूप आवश्यक आहे. अशात तुम्ही त्वचेचा नरमपणा कायम ठेवण्यासाठी किमान पंधरा दिवस पेडिक्योर करा. पायांना जास्त गरम पाण्यांनी धुऊ नये. एवढे करूनही तुमची त्वचा कोरडीच राहिली तर तुम्ही स्किन स्पेशालिस्टकडून उपचार करावे.\nपाय सांभाळणे, त्यांच्याकडे नियमित लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. पायाची नखे कापताना ती बोटांलगोलग न कापता थोडे अंतर ठेवून कापली पाहिजेत. त्वचा कोरडी होत असेल तर त्यावर त्वचा मुलायम करणारी औषधे किंवा तेल चोपडले पाहिजे. पायाला भोवरी असेल तर ती काढून घेतली पाहिजे.\nस्लीपर किंवा अर्धा अधिक पाय उघडा ठेवणा-या चपला वापरण्याऐवजी बूट वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पायाच्या संवेदना कमी झाल्या तर नियमितपणे पाय तपासायला हवेत. पायाची खालची बाजू आपल्याला नीट दिसत नाही म्हणून प्रसंगी पायाखाली आरसा धरून हे केले पाहिजे. कुठे जखम आढळली तर ती गोष्ट त्वरित डॉक्टरांच्या नजरेस आणून दिली पाहिजे.\n तर हे लक्षात ठेवा....\nलहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य की नाही\nलिपस्टिकचे हे पाच शेड आहे चलनात\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-22T03:04:14Z", "digest": "sha1:N7LFKXTYMJWHVTV3WKS3ETHMX2OOIAZ3", "length": 7883, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माध्यमांमधील सरकारी हस्तक्षेपाचा संपादकांकडून निषेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाध्यमांमधील सरकारी हस्तक्षेपाचा संपादकांकडून निषेध\nनवी दिल्ली – प्रसार माध्यमांमध्ये सरकारकडून केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाच्या सर्व प्रयत्नांचा संपादकांच्या संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. दोन वृत्तवाहिन्यांच्या वरिष्ठ पत्रकारांनी राजीनामे आणि सरकारवरील टीकात्मक कर्यक्रमांच्यावेळी प्रक्षेपणाचे सिग्नल वारंवार खंडीत करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याची दखल “एडिटर्स गील्ड ऑफ इंडिया’च्यावतीने घेण्यात आली.\nमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेच्यावतीने करण्यात आली. तसेच सरकार किंवा अन्य कोणत्याही गटांकडून येणाऱ्या राजकीय दबावापुढे न झुकण्याचे आवाहनही सर्व माध्यमांना करण्यात आले आहे.\nटिव्हीचे सिग्नल खंडीत होण्याची सरकारने दखल घ्यावी. ही आगळीक कोणाकडून आणि कोणत्या परिस्थितीत केली जात आहे, याचे स्पष्टिकरण दिले जायला हवे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.\nएका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक आणि दोन निवेदकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. मोदी सरकारच्या योजनांचे कार्यक्रम प्रसारीत करण्यासाठी यासर्वांवर सरकारकडून दबाव येत होता, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला. स्वतंत्र कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार असल्याची टीकाही संघटनेने केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतणमोरांचेही आस्तित्त्व पुसले जाण्याची भीती\nNext articleएसटीच्या काचांना आता संरक्षणात्मक जाळी\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\nकेरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग\nसहा तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\nछत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/belgaum-news-marathi-hate-karanataka-legislative-council-83563", "date_download": "2018-08-22T03:39:50Z", "digest": "sha1:CRZTCY4SOTLBDLUOIISH7YZ5UFW45RKX", "length": 15146, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News marathi hate in karanataka Legislative Council कर्नाटक विधान परिषदेत ‘मराठी’द्वेष | eSakal", "raw_content": "\nकर्नाटक विधान परिषदेत ‘मराठी’द्वेष\nबुधवार, 22 नोव्हेंबर 2017\nबेळगाव - बेळगावात असलेले मराठी फलक, मराठी भाषिकांकडून होणारा काळा दिन आणि बंदी असूनही महामेळाव्याला झालेली गर्दी यावरून मंगळवारी (ता. २१) विधान परिषदेत पडसाद उमटले. आमदार बसवराज होरट्टी यांनी मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकून सीमाप्रश्‍नी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.\nबेळगाव - बेळगावात असलेले मराठी फलक, मराठी भाषिकांकडून होणारा काळा दिन आणि बंदी असूनही महामेळाव्याला झालेली गर्दी यावरून मंगळवारी (ता. २१) विधान परिषदेत पडसाद उमटले. आमदार बसवराज होरट्टी यांनी मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकून सीमाप्रश्‍नी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटककडून वारंवार कुरघोड्या करण्यात येत आहेत. मंगळवारी संध्याकाळी प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर माजी मंत्री व विद्यमान आमदार बसवराज होरट्टी यांनी सीमाप्रश्‍नाचा विषय सभागृहात उपस्थित केला.\nते म्हणाले, ‘‘सीमाप्रश्‍नी महाजन आयोगाने अहवाल देऊन सुमारे ५० वर्षे झाली आहेत. त्यानुसार बेळगाव आणि परिसर कर्नाटकचाच आहे. तरीही येथील मराठी लोक दुकानांवर मराठी भाषेत फलक लावतात. मराठीबाबत कागदपत्रांसाठी न्यायालयात जातात. कर्नाटक राज्योत्सव काळा दिन म्हणून पाळतात. विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळावा घेतात. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार कर्नाटकविरोधी भाष्य करतात. हा राज्यद्रोह आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात बेळगाव सीमा भाग कर्नाटकचाच आहे, असे ठासून सांगण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे.\nबेळगावसह ९ शहरे आणि ८६५ खेडी आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. म. ए. समितीच्या माध्यमातून हा वाद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. याला कर्नाटक सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी लोकांवर कर्नाटकने नजर ठेवून कारवाई करावी. सीमाभाग कर्नाटकचाच आहे, हे दाखविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा.’’ त्यासाठी सर्वपक्षीयांना एकत्र आणावे, असे होरट्टी म्हणाले. पण सरकारतर्फे त्यांना थंडा प्रतिसाद मिळाल्याने त्यांची गर्जना राणा भीमदेवी थाटाचीच ठरली.\nयंदा कर्नाटकी अधिवेशनानंतर प्रशासनाने म. ए. समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली नव्हती; तर महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रवेशबंदी घातली होती. तरीही मराठी जनतेने मोठ्या संख्येने विरोध करत लोकेच्छा प्रकट केली होती. याशिवाय काळ्या दिनीही प्रचंड प्रमाणात निषेध फेरीत सहभाग घेतला होता. सीमाप्रश्‍न निर्णायक वळणावर असल्याने कर्नाटक सरकारला मराठीविरोधात सातत्याने कोल्हेकोई करावी लागत आहे.\nकर्नाटकविरोधी काळ्या दिनात बेळगावच्या महापौर सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर आणि सहभागी नगरसेवकांवर कारवाई करण्याचे धाडस सरकारने दाखवावे, अशी मागणीही होरट्टी यांनी सभागृहात केली. होरट्टी यांच्या विनंतीला सरकारतर्फे कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/rape-sister-after-watching-porn-video-123417", "date_download": "2018-08-22T04:02:05Z", "digest": "sha1:NIPILL64IF4H6YN2F3IUVC2OXBHUR6EL", "length": 10359, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rape of sister after watching porn video पोर्न व्हिडीओ पाहून बहिणीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nपोर्न व्हिडीओ पाहून बहिणीवर बलात्कार\nबुधवार, 13 जून 2018\nनवी मुंबई - पोर्न व्हिडीओ पाहून एका १४ वर्षीय मुलाने आपल्या १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याची धक्‍कादायक घटना कामोठ्यात घडली. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना समोर आली. कामोठे पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.\nनवी मुंबई - पोर्न व्हिडीओ पाहून एका १४ वर्षीय मुलाने आपल्या १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याची धक्‍कादायक घटना कामोठ्यात घडली. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना समोर आली. कामोठे पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.\nजानेवारी महिन्यामध्ये आई-वडील गावी गेले असताना या मुलाने पहिल्यांदा बहिणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर सलग दोन महिने त्याचे हे कृत्य सुरू होते. आरोपी हा नववीतील विद्यार्थी आहे. पोर्न फिल्मच्या नादातून त्याने हे कृत्य केले असावे, अशी शक्‍यता आहे. आपली मुले काय करतात, यावरदेखील पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तरच अशा गुह्यांना आळा बसेल, असे पोलिस उपनिरीक्षक पी. एस. भातुसे यांनी म्‍हटले आहे.\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nसर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या\nपुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nविनयभंगप्रकरणी भगत यांना जामीन\nनवी मुंबई - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/construction-and-property-articles-in-marathi-/220-construction-article-", "date_download": "2018-08-22T03:33:33Z", "digest": "sha1:XYVDYVQQEKA2JK26YHCFHW5OBFCTY2GN", "length": 7075, "nlines": 75, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "घर सजवताना", "raw_content": "\nआपलं घर इतरांपेक्षा आगळंवेगळं दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. बाजारात रोज नव्याने येणाऱ्या सजावटीच्या विविध गोष्टींचा आपण कुशलतेनं वापर करून जरा \"हट के' इंटेरियर केलं तर हे सहज शक्य होतं आणि त्यासाठी फार जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नसते.\nकोणत्याही घराचे डिझाईनिंग करताना आधी जागेचा अभ्यास करून संबंधितांना केलेल्या डिझाईनचा अधिकाधिक वापर कसा होईल या दृष्टीने डिझाईन करण्यावर भर दिला जातो. लाइट रचनेपासून रंगसंगतीपर्यंतचा विचार करावा लागतो. घरगुती इंटेरियर व कार्यालयातील इंटेरियर करताना तेथील गरजा, वापर याला प्राधान्य देत डिझाईन करताना प्रयत्न करावे लागतात. अनेक जण वास्तुशास्त्रानुसार घरात इंटेरियरला प्राधान्य देतात. तेव्हा डिझायनरला वास्तुशास्राचे ज्ञान असणेही आवश्यक आहे.\nइंटेरियर डिझाईनसाठी संगणकावर थी ड्री मॅक्स, ऑटोकॅड या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. प्रत्येक डिझाईनमध्ये सारखेपणा येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी नेहमी इंटेरियर क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती घ्यावी लागते. विचारक्षमता आणि तल्लख बुद्धिमत्ता याची जोड मिळाल्यास कामातील नाविन्य दिसून येते.\nइंटेरियरची कामे करताना रोजची इतर कामे सांभाळून वेळेचे मॅनेजमेंट करणेही तितकेच महत्त्वाचे असते. ग्राहकाची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या मागणीनुसार डिझाईन करताना मॅनेजमेंट महत्त्वाचे असते. अवास्तव वास्तुशास्त्राला महत्त्व न देता कमी खर्चात चांगली गुणवत्ता व दर्जेदार काम कुशल कामगाराकडून करून ग्राहकांना समाधान देण्याचा प्रयत्न असतो. प्रयोगशीलतेतून घरे, कार्यालयांची आकर्षक रचना आणि सौंदर्य कसे बहरेल याकडे अधिक कटाक्ष असतो. वास्तुरचना आणि अंतर्गत सजावट (इंटेरियर) हे एकमेकांना पुरक असावे, तसेच त्याची रचना ही आजूबाजूच्या वातावरणाशी समरस कशी होईल याबाबत नेमका विचार करणे आवश्यक आहे.\nइंटेरियर डिझायनरची निवड करताना त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव विचारात घेणे महत्त्वाचे असते. त्याने दिलेल्या कोटेशनवरून त्याची पारख न करता त्याच्या कामाची छायाचित्रे पाहून, जमल्यास त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासून पहावी. कारण नवशिके डिझायनर्स कामं मिळवण्यासाठी कायम कमी किमतीचे कोटेशन देणार. पण त्याला भूलून न जाता चांगल्या गोष्टींची पारख असणे जास्त महत्त्वाचे असते.\nतुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क :Email :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2018-08-22T03:03:20Z", "digest": "sha1:P2WO7NNZTEPU7CBCXTCM3O5GH4L2FDNG", "length": 6637, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तोयामा (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nतोयामा प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,२४७.२ चौ. किमी (१,६३९.९ चौ. मैल)\nघनता २६० /चौ. किमी (६७० /चौ. मैल)\nतोयामा (जपानी: 富山県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरील जपानच्या समुद्राच्या किनार्‍यावर चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.\nतोयामा ह्याच नावाचे शहर तोयामा प्रभागाची राजधानी आहे.\nविकिव्हॉयेज वरील तोयामा प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-bullock-cart-race-76911", "date_download": "2018-08-22T03:40:29Z", "digest": "sha1:VXD3DQ53O7JYYJLJOV37D2CGPGMWMKWV", "length": 16828, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Bullock cart race बैलगाडा शर्यतींना वेसण कायम | eSakal", "raw_content": "\nबैलगाडा शर्यतींना वेसण कायम\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nमुंबई - बैलांच्या शर्यतीला कायद्यामध्येच परवानगी नाही आणि घोड्याप्रमाणे बैल हा शर्यतीसाठी वापरता येणारा प्राणी नाही. त्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायम राहील, असा स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यामुळे ऐन दिवाळीत सरकारी बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने चांगलीच वेसण घातली आहे.\nमुंबई - बैलांच्या शर्यतीला कायद्यामध्येच परवानगी नाही आणि घोड्याप्रमाणे बैल हा शर्यतीसाठी वापरता येणारा प्राणी नाही. त्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायम राहील, असा स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यामुळे ऐन दिवाळीत सरकारी बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने चांगलीच वेसण घातली आहे.\nजल्लीकट्टू या बैलगाडा शर्यतींना तमिळनाडू सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारनेही बैलगाडा शर्यंतीना परवानगी देण्याची अधिसूचना जारी केली होती. यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. मात्र या निर्णयाला प्राणीप्रेमी संघटनांनी आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय मराठे यांनी न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. बैलांच्या शर्यती आयोजित करताना नियमांचे पालन करू, बैलांचा छळ करणार नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच शर्यतीचे आयोजन करू, अशी भूमिका सरकारने घेतली होती. याबाबत नियमावली तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते आणि बैलगाडा शर्यतीवर अंतरिम बंदीचा आदेश दिला होता.\nयाबाबत मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. प्राणी हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील तरतुदीनुसार बैल हा प्राणी प्रदर्शनीय कवायतींसाठी वापरता येणार नाही. घोड्याप्रमाणे त्याला शर्यतीसाठी वापरता येणार नाही. अशा प्रकारे त्याचा वापर करणे म्हणजे त्याचा क्रूर छळ करण्यासारखेच आहे, त्यामुळे अशा पद्धतींना कायद्यामध्ये परवानगी नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nसर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे बैलांना अशा प्रकारे शर्यतींमध्ये पळविले तर त्यांना इजा आणि त्रास होऊ शकतो, असे न्यायालय म्हणाले. शर्यतींवर घातलेली बंदी उठविण्याची मागणीही न्यायालयाने अमान्य केली.\nत्याचबरोबर जर कायद्यामध्ये अशी तरतूद नसेल तर त्याबाबत नियम किंवा दुरुस्ती करण्यातही तथ्य नाही, अशा प्रकारच्या दुरुस्तीने कायद्यामध्ये फरक पडतो का, असा सवालही खंडपीठाने सरकारला विचारला आहे. न्यायालयाने यापूर्वी घातलेली बंदी यापुढेही कायम ठेवली आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती गणपतीनंतर मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. बैलगाडा शर्यत, छकडी अशा नावाने आयोजित केल्या जाणाऱ्या शर्यतींमधून बैलांना धावण्यासाठी चटके दिले जातात, आणि त्यांचा छळ केला जातो, असा आरोप याचिकादारांनी केला आहे.\nबैल हा घोड्याप्रमाणे प्रदर्शनीय कवायती करणारा प्राणी नाही किंवा तशा प्रकारे त्याचा वापर करणे कायद्याने गैर आहे. जो प्राणी ज्याच्यासाठी बनलेला नाही त्यासाठी त्याला वापरणे हा त्याच्यावर अन्यायच आहे. त्यामुळे शर्यतींमध्ये बैलाला पळविणे बेकायदा आहे. जी बाब कायद्याने गैर आहे त्यामध्ये दुरुस्ती करून ती वैध ठरविता येणार नाही.\nबैलगाडा शर्यतीवरील बंदी कायम ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. दरम्यान, बैलगाडा स्पर्धांसाठी तयार केलेले अटी व नियमही येत्या दोन दिवसांत राज्य सरकार जाहीर करणार असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारबरोबरच अखिल भारतीय बैलगाडा संघटनाही उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. याबाबत उद्या मंत्रालयात पशू, दुग्ध व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी बैठक बोलावली आहे.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mhada-home-online-118782", "date_download": "2018-08-22T04:01:26Z", "digest": "sha1:ZTFAGDZJ4SL3QCCEJYGWXP5MTKVXOCBI", "length": 13831, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "mhada home online म्हाडाच्या सदनिकांचा ताबाही ऑनलाइननेच | eSakal", "raw_content": "\nम्हाडाच्या सदनिकांचा ताबाही ऑनलाइननेच\nगुरुवार, 24 मे 2018\nपुणे - म्हाडाच्यावतीने घरांसाठी ऑनलाइन सोडत काढल्यानंतर प्रत्यक्ष ताबा देईपर्यंत सर्व व्यवहार ऑनलाइन आणि पारदर्शीपणे पूर्ण करण्यात येतील. तसेच, यावेळेस गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी तीनशे ते सहाशे चौरस फुटांच्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती म्हाडाचे सभापती समरजीतसिंह घाटगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.\n\"म्हाडा'च्यावतीने तीन हजार 139 सदनिकांची येत्या 30 जून रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 19 जूनपर्यंत मुदत असून, दहा हजारांहून अधिक नागरिकांनी घरासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती नऊ लाखांपासून पुढे आहेत. आर्थिक उत्पन्न गटानुसार नागरिक ऑनलाइन अर्ज भरू शकतात. पॅन कार्ड, बॅंक खाते क्रमांक, आयएफसी कोड, अनामत रक्‍कम डीमांड ड्राफ्ट यांसह अन्य बाबी आवश्‍यक आहेत. ऑनलाइन सोडतीमध्ये नंबर न लागल्यास अनामत रक्‍कम संबंधित व्यक्‍तीच्या बॅंक खात्यात आठ दिवसांत परत करण्यात येईल. म्हाडाच्या घरांना 50 वर्षांची हमी असून, भूकंपरोधक घरे बांधण्यात आली आहेत. म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज कसा भरावा आणि घरांची उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.\nऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ - http://lottery.mhada.gov.in\nहेल्पलाइन क्रमांक - 9869988000\nसोडत तारीख आणि स्थळ - 30 जून 2018, सकाळी 10 वाजता\nआयटी इनक्‍यूबेशन सेंटर, नांदेडसिटी, सिंहगड रस्ता\nसदनिकांची एकूण उपलब्धता (3139)\nअत्यल्प उत्पन्न गटांसाठी - 449\nअल्प उत्पन्न गट - 2404\nमध्यम उत्पन्न गट- 282\nउच्च उत्पन्न गट - 4\nघरांच्या किमती जीएसटी वगळून\nघरांच्या किमती नोंदणी शुल्क, तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) वगळून दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमानुसार जीएसटी भरावा लागणार आहे. तसेच, ऑनलाइन सोडतीमध्ये नंबर लागल्यास संबंधितांना बॅंकांकडून साडेआठ टक्‍क्‍याने कर्ज उपलब्ध होईल, असे या वेळी सांगण्यात आले.\nपुणे शहर आणि जिल्हा : नांदेड सिटी सिंहगड रस्ता, महाळुंगे चाकण- तळेगाव रस्ता, तळेगाव दाभाडे, लोणावळा, सासवड आणि दिवे (ता. पुरंदर), हडपसर, रावेत, चिखली मोशी, मोरवाडी पिंपरी.\nतसेच, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्हा.\nअनुसूचित जाती - 341\nराज्य सरकार कर्मचारी 151\nकेंद्र सरकार कर्मचारी 58\nसर्वसाधारण 1702 आणि इतर.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/things-you-do-not-know-about-sunny-deol/", "date_download": "2018-08-22T03:02:44Z", "digest": "sha1:X6EAHH6E43NKUGJYJXXAKW3C73JGXAWA", "length": 32043, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Things You Do Not Know About Sunny Deol | सनी देओेलविषयी माहित नसलेल्या गोष्टी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nसनी देओेलविषयी माहित नसलेल्या गोष्टी\n‘ये ढाई किलो का हाथ है, ये हाथ अगर किसी पे उठा ना, आदमी उठता नहीं, उठ जाता है’ या डायलॉगने संपूर्ण जगातच झिंगाट निर्माण केला. या डायलॉगची बातच कोई और है. पण हा डायलॉग ज्या अभिनेत्यामुळे जगातील प्रत्येक कोपºयापर्यंत पोहोचविला, अशा या पाजीचा म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सनी देओल याचा आज ५९ वाढदिवस. अशा या सुंदर क्षणी लोकमत सीएनएक्सने सनी देओल विषयी माहिती नसलेल्या खास गोष्टींचा घेतलेला हा आढावा.\n१. बॉलिवूडचा तगडा अभिनेता सनी देओल हा इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करताच त्याच्या अफेअरची चर्चा चालू होती. त्याची बॉलिवूडची सुरूवातच म्हटली तर त्याच्या अफेअरने रंगली होती. त्याचा पहिला चित्रपट हा ‘बेताब’ होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता सिंह झळकली होती. बेताबच्या या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली.\n२. बेताब या चित्रपटामुळे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. आॅनस्क्रीन तर ही जोडी खूपच गाजली. पण आॅफस्क्रीनही सनी आणि अमृता एकमेकांना वारंवार भेटताना दिसले. तसेच या चित्रपटातील इंटीमेंट सीन देखील प्रेक्षकांना त्यावेळी भावला होता. त्यांचा हा रील लाइफ रोमांन्स रियल लाइफदेखील बनला होता.\n३. अभिनेत्री अमृताचे सनीवर खूप प्रेम होते. पण सनी मात्र पूर्ण जगासमोर हे नाते मान्य करण्यास तयार नव्हता. कारण या अभिनेत्यावर फॅमिलीची जबाबदारी असल्यामुळे तो या नात्यावर खुल्यापणाने बोलत नव्हता. तर दुसरीकडे अमृता सिंहच्या आईला देखील हे नातं मान्य नव्हतं.\n४. सनी देओलचे नुकतेच करिअर सुरू झाले होते. त्यामुळे अशा अफेअरच्या चर्चेमुळे अभिनेत्री अमृता हिने सनीची चौकशी करण्यास सुरूवात केली. पण चर्चेदरम्याने तिला समजले की, लंडनमध्ये राहणाºया पूजा नावाच्या मुलीसोबत सनीचे अफेअर होते.\n५. अमृता सनीच्या प्रेमात खूप वेडी होती. म्हणून तिने पहिल्यांदा पूजाच्या नात्यांवर विश्वास ठेवला नाही. तसेच सनी देओलचे लग्नही पूजासोबत झाले होते. पण हे मान्य करण्यास अमृता तयार नव्हती. हा अभिनेता कामाच्या निमित्ताने नेहमी लंडनला जात असे. एवढेच अमृताला माहित होते. त्यावेळी ही अभिनेत्री देखील भारतात सनीच्या चित्रपटांच्या मिटींग्स अटेंड करीत असे.\n६. ज्यावेळी अमृताला या सर्व गोष्टींवर विश्वास बसला होता. त्यावेळी ती खूप अवाक झाली. कारण सनीने व त्याच्या परिवाराने ही गोष्ट लपून ठेवली होती. सनीचे बॉलिवूड करिअर नुकतेच सुरू झाले होते. तर दुसरीकडे पूजाल ही अमृता व सनीच्या नात्यांबद्दल काही माहिती नव्हते.\n७. पूजा व सनी यांचे नाते बिझनेसमुळे निर्माण झाले होते. या दोघांची फॅमिली एका बिझनेस अ‍ॅग्रीमेंटमुळे एकमेकांना ओळखत होते. हेच नाते लग्नाच्या नात्यात बदलले होते. फक्त बॉलिवूड करिअरमुळेच सनीचे पूजासोबतचे लग्न जगासमोरून लपविण्यात आले होते.\n८. प्रेक्षक सनीला एक रोमान्स हिरो म्हणून खूप भरभरून प्रेम करत होते. मात्र सनीला भीती होती की, जर प्रेक्षकांना लग्नाची गोष्ट कळाली, तर प्रेक्षक मला एका रोमान्स हिरोप्रमाणे प्रेम करणार नाहीत. त्याची प्रसिद्धी त्याच्यापासून दुरावली जाईल.\n९. एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच. फायनली सनीच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये झळकली. पण तरीही सनी लग्न झाले ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हता. तोप़र्यत सनी आणि अमृता यांचे नातेही संपुष्टात आले होते.\n१०. सनी देओलच्या आयुष्यातील हीे वळणं इथेच थांबली नाही. अमृतानंतर ही सनीच्या आ़युष्यात अभिनेत्री डिंपल कपाडिया आली. या अभिनेत्रीवर सनी देओल खूपच प्रेम करत होता. कोणत्याही क्षणी तो डिंपलपासून लांब जाण्यास तयार नव्हता. तसेच या दोघांनी लग्नही केल्याचे सांगण्यात येत होते, पण त्यांच्या लग्नाचा कोणताही पुरावा नव्हता. त्यांचे हे नाते ११ वर्षे टिकून होते. पण एवढया वर्षानंतर या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले.\nअशा पद्धतीने सनीचे आ़युष्य हे खूप वळणाचे ठरले. त्याची ही प्रेमकथा खूपच रंगली. पुढे तो रवीनासोबत ही चर्चेत राहिला होता. सनीची ही प्रेमकथा प्रेक्षकांना जाणून नक्कीच धक्का बसेल असे आहे.\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2775/", "date_download": "2018-08-22T04:30:38Z", "digest": "sha1:3DILWKX6RS67E7RDEPPGWQQU2VYN6SC5", "length": 3727, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आज का गं सजनी", "raw_content": "\nआज का गं सजनी\nआज का गं सजनी\nआज का गं सजनी,\nतुळस हि मनोमनी गहिवरली.\nतुझ्या हाती नाही दिवा,\nपडला नाही काही खास,\nमिलनाचा सडा कोणी विस्कटला.\nतुझी माझी नवी प्रीत,\nगाण्यासाठी पावा देखील सावरला.\nआज तुझी जाड वेणी आठवतो.\nडोळ्यामध्ये किती पाणी साठवतो.\nभेटीतले नवे गीत गातील,\nसंपेल गं सारे भयं,\nविरहाचे दिस जेव्हा जातील.\nआज का गं सजनी\nRe: आज का गं सजनी\nRe: आज का गं सजनी\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: आज का गं सजनी\nRe: आज का गं सजनी\nRe: आज का गं सजनी\nRe: आज का गं सजनी\nआज का गं सजनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-96-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T03:05:55Z", "digest": "sha1:XKIBMKC5WCOIY2ZCJTFU4OSJR75OWATB", "length": 9697, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामसडक योजनेतील 96 टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nग्रामसडक योजनेतील 96 टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला\nपंकजा मुंडे : 16 हजार किमीच्या रस्त्यांसाठी 9,776 कोटींच्या निधीस मान्यता\nमुंबई – गावखेड्यांना दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत 3 हजार 221 इतकी कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातून ग्रामीण भागात 16 हजार 229 किमी इतक्‍या लांबीच्या रस्त्यांची निर्मिती होणार असून यासाठी 9 हजार 776 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत खासगी संस्थेकडून परिक्षण केले असता 96.33 टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचे निदर्शनास आले आहे.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसंदर्भात आज सद्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, ग्रामविकास विभागाचे उपसचिव रघुनाथ नागरगोजे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.\nया योजनेतून 7 हजार 600 किमी लांबीच्या कामापैकी आतापर्यंत साधारण 5 हजार 804 किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून 1 हजार 794 किमी लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत. योजनेसाठी आतापर्यंत 6 हजार 686 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत खासगी संस्थेकडून परिक्षण केले असता 96.33 टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरीत 2.67 टक्के रस्त्यांची सुधारणा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या असल्याची माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.\nरस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करा\nया रस्त्यांच्या कामांमध्ये टाकाऊ प्लॅस्टीकचा वापर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, अपघात विरहीत होण्याच्या दृष्टीने रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे करताना या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेंद्र सरकारची आसाममधील ‘ती’ कृती घटनाबाह्य – सुशीलकुमार शिंदे\nNext articleउजनी धरणातून खरीपासाठी पाणी\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\nकेरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग\nसहा तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\nछत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/dharmendra-sunny-deol-and-bobby-deol-are-once-again-ready-to-laugh-at-the-audience/", "date_download": "2018-08-22T03:05:57Z", "digest": "sha1:HOKZ56ERO2BC367VGXMG7GSGVTVVNLZG", "length": 6556, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धर्मेंद्र,सनी आणि बॉबी, पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी तयार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधर्मेंद्र,सनी आणि बॉबी, पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी तयार\nबॉल‍िवुड अभिनेते धर्मेंद्र आणि सनी देओल, बॉबी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी येत आहेत. ‘यमला पगला दिवाना-3 ‘ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.\n‘यमला पगला दिवाना’ चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१३ मध्ये चित्रपटाचा दुसरा भाग आला. ‘यमला पगला दिवाना-3′ मध्ये धर्मेंद्र, बॉबी देओल आणि सनी देओल सोबत अभ‍िनेत्री कृत‍ि खरबंदाने मुख्य भूमिका साकारली आहे. आतापर्यंत हा ट्रेलर युट्युबवर २४ हजारच्या वर लोकांनी पाहिला आहे.\n‘यमला पगला दिवाना-3′ ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशासनाचे सुरक्षा विषयक नियम कंपन्यांकडून मोडीत\nNext articleवादग्रस्त नियुक्‍ती (अग्रलेख)\nअक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स\nआलिया आणि रणबीरच्या अफेअरचा सिद्धार्थ मल्होत्राला त्रास\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-66-cores-road-work-80044", "date_download": "2018-08-22T04:07:35Z", "digest": "sha1:S5GGCUFTC7ZCUPFL54AWW7ZKICSA3PED", "length": 18236, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News 66 cores for road work सावधान..! सांगलीत ६६ कोटींच्या रस्ते कामांचा धमाका | eSakal", "raw_content": "\n सांगलीत ६६ कोटींच्या रस्ते कामांचा धमाका\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nसांगली - महापालिका निधीतून २३ कोटी, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने प्राप्त राज्य शासनाच्या विशेष निधीतून ३३ कोटी, तर जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून १० कोटींची अशा सुमारे ६६ कोटींच्या रस्ते कामांना सांगली महापालिका क्षेत्रात व विधानसभा क्षेत्रात एकाचवेळी होत आहेत. दोन्हीकडे समान ठेकेदार आहेत.\nसांगली - महापालिका निधीतून २३ कोटी, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने प्राप्त राज्य शासनाच्या विशेष निधीतून ३३ कोटी, तर जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून १० कोटींची अशा सुमारे ६६ कोटींच्या रस्ते कामांना सांगली महापालिका क्षेत्रात व विधानसभा क्षेत्रात एकाचवेळी होत आहेत. दोन्हीकडे समान ठेकेदार आहेत. रस्त्यांचा दर्जा वेगवेगळा आहे. सर्वांत महत्त्वाचे विशेष निधीतून होणाऱ्या अनेक रस्त्यांची कामांच्या फायली महापालिकेत मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे एकाच निधीतून दर्जेदार होतील, याची दक्षता प्रशासनापेक्षाही नागरिकांचीच अधिक आहे. त्यामुळे नागरिकहो सावधान.\nप्रमुख रस्त्यांबरोबरच आता गल्लीबोळातील रस्तेही होत आहेत. महापालिकांच्या रस्त्यांची जाडी ७५ मिलिमीटर तर शासन निधीतून होणाऱ्या रस्त्यांची जाडी ५० मिलिमीटर इतकी ढोबळमानाने आहे. वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन ते झाले आहे. कोणते रस्ते कोणी करायचे यावरून पालिका प्रशासन आणि बांधकाम विभागात हरकती देण्यावरून मध्यंतरी तणाव निर्माण झाला होता. कारण गल्लीबोळातील अनेक रस्ते नगरसेवकांनी बायनेम तरतूद करून अंदाजपत्रकात धरले होते आणि त्याचे प्रस्तावही मंजुरीला टाकले होते.\nआयुक्तांनी आमदारांना ना हरकत प्रमाणपत्रे दिल्याने नगरसेवक नाराज झाले होते. या रस्त्यांचे कार्यादेश अद्याप दिलेले नाहीत. जीएसटीच्या गुंत्यामुळे ही कामे रखडली होती. मात्र हा तिढा सुटल्याने लवकरच ही कामेही सुरू होतील. त्यामुळे एकाचवेळी महापालिका क्षेत्रात कामांचा धमाका सुरू होईल. जिल्हा नियोजनमधून यापूर्वीच दहा कोटींच्या रस्ते कामांना सुरवात झाली आहे. यातली काही कामे रखडली आहेत. हा निधी महापालिकेला प्राप्त झाला होता. मात्र त्यावरूनही अधिकार क्षेत्राचा वाद निर्माण झाला होता. या कामांचाही पंचनामा होण्याची गरज आहे.\nमहापालिकेचे रस्त्यांच्या निविदा ८ टक्के जादा दराने मंजूर झाल्या होत्या. यावरून टक्केवारीचे आरोप झाल्यानंतर ठेकेदारांशी वाटाघाटी करून सव्वातीन टक्के जादा दराने निविदा मंजूर करण्यात आल्या. तिकडे बांधकाम विभागाकडेही ठेकेदारांनी संगनमत करून वीस ते पंचवीस टक्के जादा दराने निविदा भरल्या आहेत. अपवादात्मक परिस्थितीतच जास्तीत जास्त पाच टक्के जादा दराने निविदा मंजुरीचे अधीक्षक अभियंता स्तरावर आहेत\nसत्ताधारी वर्तुळातील काहींनी या निविदा जादा दराने मंजूर करून घ्यायची सुपारी घेतल्याचे समजते. महापालिका आणि बांधकाम विभाग अशा दोन्हीकडे ठेकेदारांनी साखळी करून कामांचे आपसात वाटप करून घेतले आहे. त्यामुळे निविदा दरानेच ही कामे होणे योग्य आहे मात्र ठेकेदारांना जादा दराने कामे मंजूर करून टक्केवारी वरपण्याचे उद्योग महापालिकेतील काँग्रेस आणि राज्यातील भाजपमधील सत्ता वर्तुळातील अनेक दलालांचे सुरू आहेत.\nएकच रस्ता महापालिका आणि बांधकाम निधीतून एकाचवेळी करण्याचे ठेकेदारांचे उद्योग सर्वज्ञात आहेत. वसंतदादा सूतगिरणी ते कुपवाड रस्त्याचा डाव यापूर्वी अयशस्वी ठरला. मात्र आता तशी संधी आहे. कारण भाजप आणि काँग्रेसच्या सत्ताधारी वर्तुळातीलच काहींनी वेगवेगळ्या नावाने ठेके घेतले आहेत. आमदारांनी प्रामुख्याने गल्लीबोळातील रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. त्याच रस्त्याचे नगरसेवकांनीही पालिकेत प्रस्ताव ठेवले आहेत. त्यामुळे भविष्यात हेच रस्ते पुन्हा कागदोपत्री करून पालिकेतून बिले उकळली जाऊ शकतात. नागरिकांनी माहिती अधिकारात आपापल्या घरासमोरच्या रस्त्यांची काही महिन्यांनंतर माहिती घेतल्यास ही बाब लक्षात येऊ शकते.\n- कामाचे स्वरूप स्पष्ट करणारे फलक लावण्यास भाग पाडा.\n- सर्वंकष माहिती कागदपत्रे ठेकेदारांकडून मागून घ्या व पहा.\n- रस्त्याची तांत्रिक तपासणी प्रत्यक्ष जागेवर करून घ्या.\n- त्रुटींबाबत पालिका व बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी द्या.\n- घरासमोरील रस्त्यांची माहिती अधिकारात माहिती घ्या.\n- दोषदायित्व कालावधी बांधकामचा २ वर्षे, तर पालिकेचा ३ वर्षे आहे. त्यानुसार रस्ते खराब झाल्यास तत्काळ आयुक्तांकडे तक्रारी करा.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71229210854/view", "date_download": "2018-08-22T03:43:43Z", "digest": "sha1:AEPEVV2EETDBEHIQHEI4NK6CQNJSIORE", "length": 13108, "nlines": 205, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - धावे , पावे , यावे लंबोदर...", "raw_content": "\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - धावे , पावे , यावे लंबोदर...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nधावे, पावे, यावे लंबोदरा ॥\nदक्षिणेसी शारदा नारी ॥\nऋद्धी सिद्धी वसती शेजारी ॥\nमस्तकी दूर्वांकुर ॥ शोभती ० ॥धावे०॥१॥\nसर्वांगी शेंदूर चंदनाची उटी ॥\nपिवळा पीतांबर सुमनाची दाटी ॥\nदक्षिण करि घेशी मोदकांची वाटी ॥\nमोरया तू बैससी मूषकावर ॥धावे०॥२॥\nहे मन रमले गजानन पायी ॥\nपदि लीन झाली ही कृष्णाबाई ॥\nगौरिकुमारा मति मज देई ॥\nकरि साह्य निरंतर ॥धावे०॥३॥\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81", "date_download": "2018-08-22T03:02:31Z", "digest": "sha1:G5LTC3SEVIG5VK754UBDC4OG5IXWLPOL", "length": 5895, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इयोन इलेस्कु - विकिपीडिया", "raw_content": "\n२० डिसेंबर २००० – २० डिसेंबर २००४\n२६ डिसेंबर १८८९ – २९ नोव्हेंबर १९९६\n३ मार्च, १९३० (1930-03-03) (वय: ८८)\nइयोन इलेस्कू (रोमेनियन: Ion Iliescu; ३ मार्च १९३० - ) हा पूर्व युरोपामधील रोमेनिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. इलेस्कू १९८९ ते १९९६ व २००० ते २००४ सालांदरम्यान रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची जुलुमी कम्युनिस्ट राजवट उलथवुन टाकली गेली व रोमेनियामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकांमध्ये इलेस्कू निवडुन आला. रोमेनियाच्या नव्या लोकशाही पर्वामधील सुरुवातीच्या १५ वर्षांमध्ये राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळवण्याबद्दल इलेस्कूला रोमेनियाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.\nइ.स. १९३० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_483.html", "date_download": "2018-08-22T03:35:15Z", "digest": "sha1:ECFXD4SRRWYYH2QQUWHGHILYRE4VHIJD", "length": 12775, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nसिंहगडावर पाण्याची 33 टाकी आहेत. कालभैरव अमृतेश्वर , कोंढाणेश्वर महादेव ,नृसिंह , मारुती , गणपती , गडाच्या रामदऱ्यात भवानी अशी देवदैवतेही आहेत. पूवेर्कडच्या कंदकड्यावर सुबक तटबुरूज आहेत. खोल गुहेत गारगार अन् काचेसारखंस्वच्छ पाणी आहे. याला म्हणतात सुरुंगाचे पाणी. यादवकाळातील एखाद्या सुंदर मंदिराचे पडकेमोडके अवशेषही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याच गडावर पुढे 3 मार्च १७०० या दिवशी शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू घडला. त्यांचे दहन जेथे झाले , त्या जागेवर पुढे महाराणी छत्रपती राजमाता ताराबाईसाहेबयांनी समाधीमंदिर बांधले. तानाजी मालुसऱ्यांचीही नंतर बांधलेली समाधी आणि त्याही नंतर बसविलेला अर्धपुतळा गडावर आहे.\nया गडावरचं तरुणांचं अपरंपार प्रेम सतत आमच्या प्रत्ययास येत गेलं आहे. गडाच्या दोन्हीवाटांनी तरुण या गडावर येतात , हसतात , खेळतात , बागडतात. दही दूध पितात घरी जातात. क्वचित कोणी धाडसी मुलगा आडरान वाटेनं पायी गड चढून येण्याचा हौशी डाव यशस्वी करतो.कधी कोणी दोर सोडून गडावर चढण्या उतरण्याचा डाव करतो. आपण अश्विन विद्याधर पुंडलिक हे नाव ऐकलं असेल. अनेकांच्या तर तो ओळखीचा खेळगडीच होता. अश्विन धाडसी होता. बिबट्या वाघासारखे त्याचे काहीसे घारे असलेले डोळे पाहिले की , असं गमतीनं वाटायचं , की हे पोरगं सिंहगडावरच्या गुहेतच सतत नांदत असावं.\nशतकाचं पावकं काळाच्या निठव्यात भरायला आलं असावं. त्या दिवशी अश्विन सिंहगडावर गेला. झपझप चढला. त्या दिवशी गडावर गेल्यानंतर कल्याण दरवाज्याने तो बाहेर पडला. अन् गडालाउजवा वळसा घालून पश्चिमेच्या डोणागिरीच्या कड्याखाली आला. उंच , भिंतीसारखा ताठ कडा दिसतोय. हाच तो कडा. या कड्यावरून तानाजी सुभेदार जसे चढले , तसाच अश्विन हातापायाची बोटं कड्यावरच्या खाचीत घालून शिडीसारखा चढू लागला. नेहमीच असले खेळ रानावनात अन् घाटाखिंडीत खेळणारा अश्विन पूर्ण आत्मविश्वासाने सिंहगडाचा कडा आपल्या बोटांनी , आपल्या वीस बोटांनी चढत होता. वितीवितीने तो वर माथ्याकडे सरकत होता. हे कडा चढण्याचे जे तंत्र आहे ना , त्यात एक गोष्ट निश्चित असते. की मधेअधे कुठे थांबायला मिळत नाही. अन् मधूनच पुन्हा माघारी फिरता येत नाही. एकदा चढायला सुरुवात केली की , वर माथ्यावर पोहोचलंच पाहिजे. अश्विन चढत होता. पुरुषभर गेला. दोन पुरुष , तीन पुरुष , चार पुरुष , पाच पुरुष , सहा पुरुष , सात , आठ , नऊ , दहा , अकरा , पुरुषांपर्यंत वर गेला. अन् पूर्णपणे अगदी सफाईनं माथ्यावर पोहोचलाही. गिर्यारोहणाचा तो आनंद सोफा सेटवर कळणार नाही. अश्विन आनंदात होता. दमला असेल , थोडाफार घामही आला असेल. माहीत नाही. पण त्याचा आनंद तर्काच्या पलिकडं जाऊनही लक्षात येतो. तो माथ्यावर पोहोचला , अन् त्याच्यामनाने चेंडूसारखी उसळी घेतली. तो या कड्यापासून पुन्हा गडाच्या कल्याण दरवाजाकडे निघाला. कल्याण दरवाज्यातून पुन्हा बाहेर पडला. गडाला उजवा वळसा घालून पुन्हा त्याचडोणागिरीच्या कड्याच्या तळाशी आला. अन् पुन्हा तोच कडा आपल्या वीस बोटांनी चढू लागला. आत्मविश्वासाची एक जबर फुंकर त्याच्या मनावर इतिहासाने घातली होती. हा इतिहास अर्ध्या पाऊण तासांपूवीर्च घडला होता. तो त्यानेच घडविला होता. पुन्हा आणखीन एक तसेच पान लिहिण्यासाठी अश्विन कडा चढू लागला.\nअश्विन चढत होता. एक पुरुष. एक पुरुष म्हणजे सहा फूट. घोरपडीच्या नखीसारखी त्याची बोटं वर सरकत होती. दोन पुरुष. तीन पुरुष. चार , पाच , सहा , सात , अन् आणखीन किती कोणजाणे. अश्विन वर सरकत होता आणि काय झालं , कसं झालं , कळले नाही कोणाला. अन् अश्विनचा पाय किंवा हात सटकन निसटला. खडकांवर आदळत , आपटत अश्विन डोणागिरीच्या तळाला रक्तात न्हाऊन कोसळला.\nहे दु:ख शब्दांच्या पलिकडे आहे. सिंहगडही गुडघ्यांत डोकं घालून ढसढसा रडला असेल.\nअश्विन गेला. त्याचं घर , त्याच्या मित्रांची घरं , अन् सारेच पुंडलिक परिवारातले सगेसोयरेनाकातोंडात दु:ख असह्य होऊन तळमळू लागले.\nहोय. हे फार मोठं दु:ख आहे. असे अपघात कड्यावर , नद्यांच्या महापुरात , कधी जीवघेण्याशर्यतीत तर कधी खेळतानाही घडलेले आपण पाहतो.\n धाडस , साहस हे शिपाईपणाचे खेळ खेळायचेच नाहीत का नाही. खेळले पाहिजेत. जास्तीत जास्त दक्षता घेऊन खेळले पाहिजेत. त्यातूनच शिपाईपणा अंगी येतो ना\nआज महाराष्ट्रभर तरुण मुलंमुली असे काही कमीजास्त धाडसाचे खेळ खेळताना दिसतात. एका बाजूने ते पाहताना आनंद होतो. दुसऱ्या बाजूने मन धास्तावतं , या मुलांना म्हणावसं वाटतं ,छान पण पोरांनो , याही तुमच्या खेळातले नियम शिस्त , गुरुची शिकवण अन् धोक्याचे इशारे डावलू नका. खूप खेळा. खूप धाडसी व्हा. मोठे व्हा.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jera-energy.com/mr/products/electrical-distribution-accessories/low-voltage-abc-accessories/tools-for-pulling-lv-abc-line", "date_download": "2018-08-22T04:02:21Z", "digest": "sha1:OBOSOMPHP55UKAPUFV2ETMPGRLCMTGPU", "length": 13221, "nlines": 343, "source_domain": "jera-energy.com", "title": "साधने LV-मध्ये ABC लाइन उत्पादक आणि पुरवठादार आणण्यासाठी | LV-मध्ये ABC लाइन फॅक्टरी आणण्यासाठी चीन साधने", "raw_content": "\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nADSS केबल माणूस पकड JS\nफायबर डोळयासंबधीचा वितरण बॉक्स 8 रंग FODB-8A\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nड्रॉप वायर पकडीत घट्ट ODWAC-22\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-3000\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-1500.1\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर ZOP-57\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर P2X-95\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nStringing अवरोधित करा (कप्पी)\nYuyao Jera लाइन कंपनी, लिमिटेड योग्य\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\nई - मेल पाठवा\nआशिया / आफ्रिका / अमेरिका\n* आव्हान: कृपया निवडा ध्वजांकित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2018-08-22T03:04:04Z", "digest": "sha1:ST2OE6LH3ROLVZKBIHNJXFGVQVN4GYPJ", "length": 10145, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामकृष्ण विठ्ठल लाड - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड (इ.स. १८२२ - मे ३१, इ.स. १८७४) हे मराठी इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते.\n३ भाऊ दाजी लाड यांची चरित्रे\n४ संदर्भ आणि नोंदी\nलाडांचा जन्म १८२२ साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात मांद्रे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाडदेखील शिकून पुढे डॉक्टर बनले.\nशालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच गुप्तकालीन इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. १८५० साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.\n१८५१ साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले. महारोगावरील औषधाचा त्यांनी लावलेला शोध, हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील मोठे योगदान आहे.[१] त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.\nमे ३१, १८७४ रोजी लाडांचे निधन झाले.\nमुंबईतील राणीच्या बागेत (नवीन नाव जिजामाता उद्यान) असलेल्या व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्युझियमचे नाव १९७५साली बदलून भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय असे करण्यात आले.\nभाऊ दाजी लाड यांची चरित्रे[संपादन]\n\"समाजधुरीण डॉ. भाऊ दाजी लाड” : लेखक अ.प्र. जामखेडकर\n\"डॉ. भाऊ दाजी लाड यांचे राजकीय व सामाजिक कार्य\" : लेखिका डॉ. सुरेखा सावंत\n\"डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे चरित्र\" : लेखक श्रीनिवास नारायण कर्नाटकी\n↑ संकेत सातपुते. \"शतकोत्तर वस्तुसंग्रहालय…\". नवशक्ति (मुंबई). 19 सप्टेंबर 2013 रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८७४ मधील मृत्यू\nइ.स. १८२२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanat-sex-chee-bhavana", "date_download": "2018-08-22T03:38:25Z", "digest": "sha1:PE5CQJTIPWTXYC2ZXE5I63A2VYYDN4R7", "length": 11941, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर असताना सेक्स करण्याने येणारी भावनोत्कटता लाभदायक असते का? - Tinystep", "raw_content": "\nगरोदर असताना सेक्स करण्याने येणारी भावनोत्कटता लाभदायक असते का\nजी स्त्री आई होणार आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की, गरोदर असताना सेक्स करणे हे त्यांच्या शरीरासाठी लाभदायक असणार आहे. (पण ह्यात गरोदर असताना केव्हा सेक्स करू नये ह्याबाबत लेख लिहला आहे तो वाचून घ्यावा. कारण काही विशिष्ट वेळी सेक्स करणे हे धोकादायक असते.) ह्यामुळे तुमचे नाते खूप घट्ट होते जोडीदाराला तुमच्या विषयी आदर तयार होतो. आणि तुमच्या शरीरालासुद्धा शेप मध्ये ठेवत असतो. आणि ह्यावेळी काही स्त्रिया समागम करायला घाबरत असतात कारण त्या ह्यावेळी होणाऱ्या ओर्गास्म(समागमाच्या वेळी शिगेस पोहचलेली उत्कटता) ह्या स्थितीला ती घाबरते. पण ही अवस्था तुम्हाला तुमच्या गर्भाला हानी पोहोचवत नसते.\n१) मानसिक टेन्शनला दूर करतो\nही भावनोत्कटता तुम्हाला एका आनंदाच्या स्तरावर घेऊन जाते त्यामुळे तुम्ही कोणत्याही चिंता किंवा काळजीला दूर करत असते. ह्यामुळे तुम्हाला हलके आणि ऍक्टिव्ह वाटायला लागते. आणि झोपही खूप गाढ लागते. म्हणून ह्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंदाची अनुभूती होती.\n२) पोटाचा आकार काही प्रमाणात बदलतो\nकधी कधी ज्यावेळी तुम्ही भावनोत्कटता स्थितीला पोहोचत असता त्यावेळी पोटातील मांसपेशी आणि गर्भाशय आकुंचन पावत असते. आणि त्यामुळे काही क्षणापर्यंत पोटाचा आकार हा थोडा तिरकस होऊन जातो पण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. आणि हे खूप दुर्मिळ असते. ह्याविषयी आणखी ब्लॉग वाचू शकता.\n३) बाळाला ऍक्टिव्ह ठेवत असतो\nबऱ्याचदा ज्यावेळी तुम्ही गरोदरपणात सेक्स करत असतात तेव्हा गर्भातल्या बाळाला जाग येऊन जाते आणि तो इकडे - तिकडे गर्भात इकडे - तिकडे होतो. म्हणजे तो सजग असतो.\n४) तुमचे नाते आणखी घट्ट होते\nसेक्स किंवा समागम ही गोष्ट दोन्हींना मनाने आणि शरीराने एकत्र बांधून ठेवत असते. त्यावेळी नवा सुगंध, आकर्षित करणारे शरीर, आणि नवऱ्याला ह्यावेळी पत्नीच्या सर्वच गोष्टी आवडायला लागतात. आणि ओर्गास्म च्या वेळी ऑक्सीटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होत असतो. जो स्त्राव तुम्हाला व पतीच्या नात्याला अतूट बनवत असतो. ह्यामुळे दोन्हीत अतूट विश्वास, ओली सहानुभूती, आणि नेहमी काळजी घ्यायची भावना नवऱ्यात विकसित होत असते.\nकाही स्त्रियांचे ह्यावर असे म्हणणे आहे की, जे ओर्गास्म निघत असते त्यावेळी कधी कधी पेल्विक रिजन मधून रक्त निघायला लागते किंवा योनीतुन रक्तही निघते( ह्यासाठी गरोदरपणात सेक्स करावा का ) हा लेख वाचून घ्यावा.\nआणि जर गरोदरपणात सेक्स करताना त्रास होत असेल किंवा काही दुखत असेल तर समागम करू नये. आणि जर काही समस्या आलीच तर डॉक्टरांना भेटून घ्या. पण खूप रिस्क घेऊ नये.\nआमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2006/09/blog-post.html", "date_download": "2018-08-22T04:25:25Z", "digest": "sha1:YVKW6A3RWJNJNBPBJR42RVP5HKGJOABO", "length": 11902, "nlines": 136, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: स्विमिंगचा क्लास", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nहल्ली मी माझ्यावरच जाम खूश आहे; म्हणजे तशी कधी नव्हते पण हा नवा आनंद थोडा वेगळाच आहे. अर्ध आयुष्य निघून गेल्यावर अचानक कसली तरी उपरती झाल्यासारखं एका दिवसांत पोहायला शिकायचं ठरवलं. कर्म धर्म संयोगाने युनिव्हर्सिटी मध्ये Adult Swimming Classes आहेत हे कळलं आणि अस्मादिक पैसे भरून लगेच तयार.\nयुनिव्हर्सिटी तशी जवळ नाही जाऊन येऊन ६० मैलांचा पल्ला. अर्थात, एकदा जायचंच ठरवल्यावर ६० काय आणि १०० काय तरी डाऊन टाऊन मध्ये गाडी घालायला अजूनही थोडीशी भिती वाटते कुठेतरी. आणि संध्याकाळच्या वेळी सगळं आवरून पोरीला कारमध्ये शिकवत शिकवत घेऊन जायचं म्हणजे थोडीश्शी सर्कसच. पण पोहायची इच्छा दांडगी होती. तशी ती लहानपणापासूनच होती पण का कुणास ठाऊक मुहूर्तच लाभला नाही कधी.\nपहिल्या दिवशी आमच्या swimming instructor (इ-ताई) ने 'पोहण्यात नक्की काय काय येतं तुम्हाला' हा प्रश्न टाकला. माझ्याबरोबरच्या बाकीच्यांना काही ना काही येत होतं. माझं उत्तर मात्र, \"३-४ फूट पाण्यात कडेला हात न धरता उभं राहता येतं.\" हे ऐकून इ-ताई पाण्यात गार झाल्या बहुधा.\n\"पाच फूट पाण्यात उभं राहता येईल का\" त्यांनी प्रश्न टाकला.\n\"अं.... माहीत नाही. प्रयत्न करते. तशी माझ्या नवऱ्याला एकच बायको आणि मुलीला एकच आई आहे. तेंव्हा सांभाळून घ्या.\"\n\"हरकत नाही. मी बाजूला उभी आहे. करा सुरुवात. प्रथम श्वासाने सुरुवात करू.\"\n हे सहज जमण्यासारखं होतं. मुलीबरोबर करून पाहिलं होतं बरेचदा.\n\"आता दोन्ही पाय उचलून पाण्यात तरंगता येतं का ते पाहा.\"\nमी मेरी झांसी नहीं दूंगीच्या पावित्र्यात पाय रोवून उभी. \"हे काय आपल्याच्याने जमणार नाही. उचलले पाय आणि तरंगलो पाण्यात असं कधी केलं नाही.\" असा जोरदार विचार फक्त एकदा मनातल्या मनात केला आणि दिलं झोकून आरामात. तसे ही एकदा फी भरल्यावर आणि नवरा (छडी शिवाय) समोर बसून पाहत असल्यावर माझ्याकडे इतर फार मोठे पर्याय होते यातला भाग नाही.\nत्यानंतर गेल्या काही दिवसांत तरण तलावांतलं बरंचसं पाणी पिऊन घेतलं आहे. दोन चार वेळा बुड बुड घागरीही करून पाहिलं. नाका तोंडात पाणी गेल्यावर खोकून जीव ही बेजार करून घेतला. पण दरवेळेला दिलं झोकून बिनधास्त.\nतेंव्हा पासून चार क्लास झाले. गेल्या १-२ क्लासेस पासून मला आपण गेल्या जन्मी कुठल्यातरी देवमाशाच्या जन्मात होतो की काय असं वाटायला लागलं आहे. (आता साइझने मला देवमासाच म्हणायला लागेल) कालच्या क्लासला ८ फ्री स्टाइलच्या perfect फेऱ्या मारल्या. बाकीचे अजून फ्लोट लावून तरंगताहेत आणि अस्मादिक पाण्यात जलपरी गत सूर मारताहेत. जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. गोष्ट खूश होण्यासारखीच आहे नाही का आमची इ-ताई ही जाम खूश आहे चेलीवर. काल संध्याकाळी म्हणाली, \"असं करा, तलावाच्या मध्यापर्यंत पोहत जा.\"\nमी तिथल्या तिथे संकोचाने ... डुबुक\nमस्त लिहिलं आहे तुम्ही. आवडलं.\n'इ-ताई' हा नक्की काय प्रकार आहे ते कळालं नाही.\nनिरंजन उर्फ निरूभाऊ अहो इnstructor लिहायचा कंटाळा आला होता आणि ती एक तरूण मुलगी होती म्हणून मी तिला असंच टोपण नांव 'इ-ताई' दिलंय इतकंच. उगीच टाइमपास झालं.\nप्रियाली आपण मागे 'स्पर्श' बद्दल लिहिले होते. त्यानंतर इतर इंद्रियांवर लिहिणार होतात.काय झाले त्या संकल्पाचे.लिहिलेत की नाही\nअर्थात मी आज बऱ्याच दिवसांनी इथे चक्कर टाकली असल्यामुळे अजून पूर्ण अनुदिनी बघितली नाहीए. आपले मनोगतावरचे अस्तित्व हल्ली विशेष जाणवत नाही असे काकामात फार व्यग्र आहात कायकामात फार व्यग्र आहात काय\nआपली अनुदिनी जसजशी वाचेन तसतशी प्रतिक्रिया देत जाईन.\nप्रमोदकाका आणि अकिरा तुम्हा दोघांचे धन्यवाद. प्रमोदकाका वेळ मिळाल्यास परफ्युमेनिएक जरूर वाचा. अत्तरांची आवड नसली तरी तो पंचेद्रियातील (सु)गंधाशी जवळीक साधणारा लेख आहे, आणि त्यात इतर माहीतीही आहे. बाकी तुम्हाला व्य. नि.तून कळवले आहेच.\nझक्कास आहे. देवमासा :) ग्रेट.\n खूपच लवकर शिकलात की पोहोणे. जातीच्या हुशाराला कुठलीही कला सोपीच.\nमी, गूगल आणि चंगीझ\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manoranjan/", "date_download": "2018-08-22T03:05:05Z", "digest": "sha1:G4BBZ4CG54IU3TUA5RMG4UF6M6BRCVO3", "length": 27509, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Entertainment News | Bollywood & Hollywood News in Marathi | Marathi Movies & Celebrities | बॉलीवुड व मराठी चित्रपट | ताज्या बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nSatyameva Jayate Movie Review : जॉनच्या 'सत्यमेव जयते'ने केली निराशा\nGold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nLust Stories मध्येच नाही तर रिअल लाइफमध्येही बिनधास्त आहे कियारा आडवाणी\nSEE PHOTO:रिया सेनच्या घायाळ करणा-या अदा\nमौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा\nभूमी पेडणकरचा बोल्ड अवतार\n-अन् रिचर्ड टोरेसने केले चक्क झाडाशी लग्न कारण ऐकून व्हाल थक्क\nनिक जोनसची लक्झरी लाइफस्टाइल, वापरतो 'या' लक्झरी कार, इतकी आहे एकूण संपत्ती\nनिक्की मिनाजने एक्स-बॉयफ्रेन्डने केला गंभीर आरोप\nBirthday special : हॉट आणि सेक्सी कायलीच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\n हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सनने फेसबुकवर वाटले कोट्यवधी रूपये\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nधर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल\nये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nअलबत्या-गलबत्या... विक्रमी प्रयोगाचं पडद्यामागचं जग\nमनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/takali-dhokeshwar-nagar-news-sujit-jhavare-talking-73077", "date_download": "2018-08-22T04:18:48Z", "digest": "sha1:SVFE3GLC7TYATPI6N4NKKM4MNIDA7LPL", "length": 12377, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "takali dhokeshwar nagar news sujit jhavare talking निरीक्षकांची नेमणुक ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच- सुजित झावरे | eSakal", "raw_content": "\nनिरीक्षकांची नेमणुक ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच- सुजित झावरे\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nटाकळी ढोकेश्वर - ग्रामपंचयातीच्या निवडणूकीमध्ये आपआपसांत तेढ होऊन वैमनस्य निर्माण होते व ते कायमस्वरूपी टिकुन राहते हे सर्व टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक गावांमध्ये निरीक्षक नेमले आहेत. निरीक्षकांची नेमणुक ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच केली आहे असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झावरे यांनी स्पष्ट केले आहे.\nपारनेर तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या पार्श्वभूमीवर झावरे यांनी आपली भुमिका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केली आहे.\nटाकळी ढोकेश्वर - ग्रामपंचयातीच्या निवडणूकीमध्ये आपआपसांत तेढ होऊन वैमनस्य निर्माण होते व ते कायमस्वरूपी टिकुन राहते हे सर्व टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक गावांमध्ये निरीक्षक नेमले आहेत. निरीक्षकांची नेमणुक ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच केली आहे असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झावरे यांनी स्पष्ट केले आहे.\nपारनेर तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या पार्श्वभूमीवर झावरे यांनी आपली भुमिका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केली आहे.\nपत्रकात म्हणले आहे की,ग्रामपंचायत निवडणुकीत गावात तेढ निर्माण होऊन गावाच्या विकासाला बाधक वातावरण तयार होते पक्षाचे निरीक्षक गावातील गटांना एकत्र बसवून एकोपा घडवुन आणत आहेत त्यांच्या मार्फत प्रत्येक गावात ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी याकरीता प्रयत्न करावेत असे आवाहन झावरे यांनी केले आहे.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nटेकडी उड्डाणपूल तत्काळ पाडा\nटेकडी उड्डाणपूल तत्काळ पाडा नागपूर : रेल्वे स्थानकाजवळील जयस्तंभ चौकात होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रामझुलाची लांबी केपी ग्राउंडपर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-22T03:06:24Z", "digest": "sha1:36MGSTMAGVBVEXN6DLIXHDKJOQL5YCHL", "length": 10852, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "किती बळी गेल्यावर एसटी प्रशासनाला जाग येणार? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकिती बळी गेल्यावर एसटी प्रशासनाला जाग येणार\nएसटीला आरसा नसल्याने अपघातांचा धोका : प्रवाशांनीही दक्षता घेण्याची गरज\nसातारा, दि. 6 –\nमेढा बसस्थानकात मायलेकी बसखाली सापडून ठार झाल्याने स्थानकांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गत महिन्यात सातारा बसस्थानकातही याच प्रकारे वृद्धा ठार झाली होती. प्रवाशांची घाईगडबड आणि चालकाचा निष्काळजीपणा जसा अपघातांना कारणीभूत आहे तशीच एसटी महामंडळाचीही काही जबाबदारी आहे. बसेसना जवळचा आरसा नसल्यामुळे अपघात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही यावर वरिष्ठ स्तरातवरून काहीच हालचाल होत नाही. आणखी किती बळी गेल्यावर महामंडळ उपाययोजना करणार असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.\nआजही सर्वसामान्य नागरिक सुरक्षित प्रवास म्हणून एसटीलाच प्राधान्य देत आहे. परंतु, बसस्थानकातच आता अपघातांचे प्रमाण वाढू लागणे हा चिंतेचा विषय आहे. सातारा जिल्ह्यात बसस्थानकातही अनेक अपघात झाले आहेत. असे अपघात होवू नयेत, यासाठी प्रवाशांनी बसस्थानकात वावरताना दक्षता घेण्याची गरज आहेच, शिवाय महामंडाळानेही जबाबदारी झटकून चालणार नाही. महामंडळाने सुरक्षित प्रवाशांच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना अद्यापही कागदावर आहेत. एसटी बसेची रचना पाहता एसटी बसला बॉनेट नसते. त्यामुळे चालकाला एसटीसमोर जवळून जाणारे प्रवासी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्‍यता असते. त्यामुळे बसपुढील प्रवासी दिसण्यासाठी बसेसना शिवशाही बसेसप्रमाणे जवळचा आरसा बसवण्याची गरज आहे. सातारा बसस्थानकामध्ये वृद्ध महिला बसखाली सापडून ठार झाल्यानंतर आगार नियंत्रक पळसुले यांना ही बाब दै. प्रभातने निदर्शनास आणून दिली होती. त्यावर सातारा विभागातील 750 बसेसना आरसे बसवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार पाठवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतर पुढेच काहीच कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. मेढ्यात मायलेकी ठार झाल्यामुळे हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसखाली सापडून ठार झालेली पत्नी समोर रक्ताच्या थोराळ्यात अन्‌ खांद्यावर तीन वर्षांची मृत चिमुकली घेणाऱ्या बापाची काय अवस्था झाली\nविचार प्रशासनाने करण्याची गरज आहे.\nत्याचप्रमाणे बस चालकांनीही सावधपणे गाडी नेण्याची गरज आहे. बसस्थानकात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. अनेकजण नोकरदार असतात तर काहीजण सामान-सुमान घेवून परगावी निघालेले असतात. वेळेत गाडी गाठायची असल्याने सर्वजण घाईगडबडीत असतात. गाडी फलाटावर यायचा अवकाश प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी झुंबड उडते. गाडीच्या दरवाजात प्रवाशांची खेचाखेची सुरू असते. याचवेळी अनेक इतर अनेक गाड्यांची ये-जा सुरू असते. अशावेळी अपघाताची शक्‍यता असते. सातारा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच एसटी गाड्यांच्या वेगावर नियंत्रण भला मोठा गतिरोधक बसवला आहे. तरीही अनेक बसेस वेगात असतात. त्यामुळे प्रवासी अचानक पुढे आल्यास अपघाताची शक्‍यता असते. तसेच अनेक प्रवासी गाडी फलाटावर लागण्याआधीच उतरायची घाई करत असतात. अशावेळी वाहकाने संबंधितास गाडी बाहेर उतरू देवू नये. त्यामुळे थोडी प्रवाशांनी आपल्या जीवाची काळजी घेण्याची गरज आहे तर बस चालकांनीही बसस्थाकनात योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिरॅमिक इंजिनिअरिंगमधील कारकिर्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1193521", "date_download": "2018-08-22T03:29:00Z", "digest": "sha1:HHCQOLT2J2FNQ2V2RWJZ73WFEKE4W7ZN", "length": 1868, "nlines": 17, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मीठ: प्रत्येक उत्पादनातील फरक किंवा एकापेक्षा अधिक पर्यायांसह एक पृष्ठ?", "raw_content": "\nमीठ: प्रत्येक उत्पादनातील फरक किंवा एकापेक्षा अधिक पर्यायांसह एक पृष्ठ\nमी ज्यावर काम करतो ती वेबसाइट गाडी संबंधित उत्पादने विकते. अनेक उत्पादने 20-100 कार फिट असतील. प्रत्येक कारला वेगळी 'उत्पादन' म्हणून सूचीबद्ध केली जाते. हे ईबेवर खूप चांगले कार्य करते, परंतु माझ्या मते समान पृष्ठांची मोठी संख्या रँकिंग साइटवर नकारात्मक प्रभाव पाडत आहे - am i too old for long term care insurance.\n'बीएमडब्लू 5 सीरिज थुले छत रॅक' सारख्या विशिष्ट प्रश्नांसाठी ते ओके रँक दिसते, परंतु 'रूफ रॅक' साठी चांगले नाही - मीलॅट मी अंदाज अर्थपूर्ण होतो.\nप्रत्येक कारसाठी एक पृष्ठ किंवा प्रत्येक वास्तविक उत्पादनासाठी एक पृष्ठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T04:38:22Z", "digest": "sha1:4KT3NLTOCQHO6LD4B4UKGQ3CH6LKMETV", "length": 5308, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२६ सप्टेंबर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: २६ सप्टेंबर\n१९०७ : न्यू झीलँड स्वतंत्र झाला.\nथोर तत्वचिंतक व लेखक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्म.\n१९५६ : लक्ष्मणराव किर्लोस्कर (लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर) स्मृतिदिन.\n१९८९ : हिन्दी चित्रपट सृष्टीतील थोर संगीतकार हेमंतकुमार मुखर्जी (हेमंत कुमार मुखोपाध्याय) यांचे निधन कलकत्ता येथे झाले.\n१९९६ : पत्रकार व माजी खासदार विद्याधर गोखले यांचे निधन.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २६ सप्टेंबर on सप्टेंबर 26, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/inspirational-stories/how-to-start-gas-agency-in-india/", "date_download": "2018-08-22T03:41:41Z", "digest": "sha1:R4YY7CANZJIWC3GILUGXO4YGDRIZEM2J", "length": 20601, "nlines": 144, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "अशी सुरु करा स्वत:ची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये...", "raw_content": "\nHome प्रेरणादायी कथा अशी सुरु करा स्वतची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये…\nअशी सुरु करा स्वतची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये…\nतेल कंपन्या लवकरच देशभरात 6500 नवे डिस्ट्रिब्युटर सेंटर सुरु करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवी गॅस एजन्सी सुरु करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत केंद्र सरकारने 2018-19 पर्यंत 5 कोटी नवे एलपीजी कनेक्शन दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना देण्याचं लक्षं ठरवलं आहे.\nसरकारने काही दिवसांपूर्वीच डिस्ट्रिब्युटर बनण्यासाठी असलेल्या नियमांत बदल करत सूट दिली आहे. त्यामुळे डिस्ट्रिब्युटर बनण्यासाठी आता एकदम सोपी आणि सहज पद्धत उपलब्ध झाली आहे. येत्या काळात महाराष्ट्रात तब्बल 400 नव्या गॅस एजन्सी सुरु केल्या जाणार आहेत.\nगॅस एजन्सी किंवा डिलरशिप घेण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे कायमचा निवासी पत्ता (परमनंट अॅड्रेस) आणि जमिनीची आवश्यकता असते. अर्ज करणा-या व्यक्तीकडे कायमचा निवासी पत्ता असणं गरजेचं आहे. तसेच गॅस एजन्सी, ऑफीस आणि गोदाम सुरु करण्यासाठी आवश्यक जागाही असणं गरजेचं आहे. जमिन कुठल्या परिसरात, वॉर्डात असायला हवी यासंदर्भातील माहिती जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केली जाते.\nयासर्व गोष्टींसोबतच तुमच्याकडे काही ठराविक बँक बॅलंस आणि डिपॉझिट रक्कमही असणं गरजेचं आहे.\nअनुसुचित जाती आणि जमातीच्या नागरिकांसाठी तसेच सामाजिक स्वरुपात अक्षम असलेल्या नागरिकांसाठी, माजी सैनिक, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले नागरिक, पोलीस, सरकारी कर्मचारी या सर्वांसाठी गॅस एजन्सी खरेदीसाठी आरक्षण दिलं जातं.\nएजन्सी खरेदीसाठी शैक्षणिक पात्रतेत सूट\nजनरल किंवा रेग्युलर कॅटेगरीतील एलपीजी एजन्सी खरेदी करण्यासाठी शैक्षणिक पात्रता यापूर्वी पदवी होती. मात्र, आता शैक्षणिक पात्रता कमी केली असून आता 10वी पास असलेला व्यक्तीही एलपीजी एजन्सीसाठी अर्ज करु शकणार आहे. यामुळे कमी शिक्षण झालेली व्यक्तीही आता एलपीजी डिलरशिप खरेदी करु शकणार आहेत.\nएजन्सी खरेदीसाठी वयामध्ये सूट\nयापूर्वी एलपीजी डिस्ट्रिब्यूटरशिप खरेदीसाठी वयाची मर्यादा ही 21 ते 45 वर्षांपर्यंतची होती. मात्र, आता नव्या गाईडलाइन्सनुसार, 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती डिस्ट्रिब्यूटरशिपसाठी अर्ज करु शकतील.\nनव्या नियमांनुसार, डिलरशिप सुरु करण्यासाठी फायनान्सची असलेली अट रद्द करण्यात आली आहे. तसेच सिक्युरिटी डिपॉझिटमध्येही कमी करण्यात आली आहे. यावरुन स्पष्ट आहे की, जर तुमच्याकडे कमी पैसे असले तर तुम्हीही गॅस एजन्सी खरेदी करु शकाल.\nपाहा कुठल्या राज्यात किती सुरु होणार नव्या एजन्सी\nमहाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.\nउत्तर प्रदेश – 1000\nपश्चिम बंगाल – 650\nनॉर्थ ईस्ट – 200\nआंध्र प्रदेश आणि तेलंगाणा – 200\nदिलेल्या नकाशामध्ये जिल्ह्याची संख्या आहे जिथे तुम्ही एजेन्सी सुरु करू शकता.. माहिती आवडली असेल तर नक्की गरजुसाठी शेअर करा ..\nPrevious articleतब्बल १७ वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट या प्रश्नाची उत्तर देऊन भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लर ने जिंकला\nNext articleपोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा,झाला स्टार अभिनेता; आज आहे कोट्यवधीचा मालक \nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास… एकदा वाचा नक्की आवडेल ..\nखलीला सर्वजण ओळखत असतील पण त्याच्या बालपनाबद्दल वाचून खूप वाईट वाटेल …\nMPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दिले हे 10 प्रेरणादाई मुद्दे ..\nतब्बल १७ वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट या प्रश्नाची उत्तर देऊन भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लर ने जिंकला\nपप्पांचे स्वप्न आणि ती …\nसुख म्हणजे नक्की काय असत \nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य हिवाळ्यात वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन थंडीचा आनंद लुटणे प्रत्येकालाच आवडते. कॉफी पिणे...\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य\nसोशल मीडियात कधी कुठला फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. मग, तो एखादा...\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत …\nतोंड येणे हा विकार तसा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. स्टोमॅटायटिस किंवा माऊथ अल्सर या नावाने वैद्यकीय...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स..\nआपण स्वतला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण आपलं वाढलेलं पोट त्यावर एक ठप्पाचं आहे. आपण दररोजच्या...\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहिवाळा आरोग्यमय म्हटला जातो. या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आपले आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. मात्र दुर्लक्ष...\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास… एकदा वाचा नक्की आवडेल ..\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास... म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा...\nखलीला सर्वजण ओळखत असतील पण त्याच्या बालपनाबद्दल वाचून खूप वाईट वाटेल …\nनंतर खलीला आपल्या आठ वर्षाच्या वयामध्ये माळ्याच काम करावा लागला. त्याने आपलं लहानपण खूप हलाखीत घालवला...\nMPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दिले हे 10 प्रेरणादाई मुद्दे ..\nएबीपी माझा आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या विद्यमाने ‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी...\nअशी सुरु करा स्वतची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये…\nतेल कंपन्या लवकरच देशभरात 6500 नवे डिस्ट्रिब्युटर सेंटर सुरु करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवी गॅस एजन्सी...\nतब्बल १७ वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट या प्रश्नाची उत्तर देऊन भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लर ने जिंकला\nमिस वर्ल्ड हा किताब जिंकावा असं प्रत्येक मुलीला वाटू शकत पण हे सर्वांसाठी शंक्य नसत. परंतु नुकत्याच...\nया अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगुलवर चुकूनही सर्च करु नका…\nसध्या आपल्याला कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर म्हणावी तितकी अडचण येत नाही. कारण गुगल या मायाजालाने आपल्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या केल्या आहेत. एखादा रस्ता शोधायचा असो किंवा जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची...\n…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …\nकेंद्र सरकारच्या अनेक सेवांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आता फेसबुकलाही आधार कार्ड लिंक करावे लागणार, अशी भीती निर्माण करणारा बदल फेसबुकने केला आहे. आता फेसबुकवर नवे अकाऊंट काढणाताना युझर्सचे नाव आधारप्रमाणे आहे का,...\nपाण्यात किंवा पावसात फोन भिजल्यास लगेचच करा ‘ही’ 5 कामं..\nपावसाळ्यात छत्री किंवा रेनकोट वापरलं तरी अनेकदा आपला फोन भिजला जातो. त्यामुळे पावसाळ्यात फोन खुपच काळजीपूर्वक हाताळावा. पावसाळ्यात तुमच्या शरीराची ज्या प्रकारे काळजी घेता त्याचप्रकारे फोनचीही काळजी घ्या अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता...\nअसे यूट्युबवर कमावतो महिन्याला ७ लाख रुपये ..\nआपण यूट्युबचा वापर फारफार तर व्हिडिओ, एखादा चित्रपट पाहण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती असेलच की, या माध्यमाचा वापर करून अनेक जण महिन्याला लाखो रुपये देखील कमावू शकतात. लंडनमध्ये राहणारा टॉम एक्स्टोन हा व्लॉगर दर...\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर..\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर.. टेक्नोलॉजी हल्ली खूप स्मार्ट झाली आहे. पहिले कॅमेऱ्यात रील असायची, मात्र आता तुम्ही एकावेळी 30च्या आसपास फोटो क्लिक करू शकता. आज कॅमेऱ्यासोबतच मेमरी कार्ड मिळतात, ज्याच्या माध्यमातून...\nचंद्राला मामा का म्हणतात…भाऊबीजेत लपली आहे गोष्ट.. अवश्य वाचा..\n20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर...\nमुंबईची हि ११ वर्षाची मुलगी आहे अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग...\n…म्हणून मुली ब्रा घालतात\n१९७२ रोजीच्या केलेल्या वैज्ञानिक प्रयोगादवारे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये हे सापडले ..\nअशा प्रकारे एका रात्रीत करा तीन वेळा सेक्स..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4", "date_download": "2018-08-22T04:21:29Z", "digest": "sha1:PDAFVJJBYFLAJDJADNIP72SFBC62XBK4", "length": 25796, "nlines": 163, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत", "raw_content": "\nदुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत\nबंगळुरुच्या वस्त्यांमध्ये बोटाचे ठसे जुळत नाहीत म्हणून वृद्धांना, स्थलांतरितांना, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आणि अगदी लहानग्यांनाही महिन्याचं रेशन नाकारलं जातंय – आणि आधारसोबतच्या त्यांच्या या लढाईत, बाजी नेहमी आधारचीच असते\nआपल्या घराकडे जाणारी गल्ली चढून जाणं ७२ वर्षांच्या आदिलक्ष्मींना गेल्या वर्षी पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघड होऊ लागलंय. दक्षिण बंगळुरूच्या सुद्दागुंटे पाल्य भागातल्या भवानी नगर वस्तीतलं त्यांचं घर म्हणजे एक खोली, जिथे त्या त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबासोबत राहतात.\nआदिलक्ष्मी आणि त्यांचे पती, कुन्नय्या राम, वय ८३, हे दोघं ३० वर्षांपूर्वी तमिळ नाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या त्यांच्या गावाहून कामाच्या शोधात बंगळुरूला आले. कुन्नय्यांना सुतार म्हणून नोकरी मिळाली आणि अधिलक्ष्मींनी त्यांची दोन मुलं आणि दोन मुलींचा संसार सांभाळला.\n“मी म्हातारी आहे म्हणजे काय मला पोटापाण्याला काही लागत नाही” त्या विचारतात. गेल्या सहा महिन्यात जेव्हा जेव्हा त्यांना आणि त्यांच्या पतींना रेशन – दर महिन्याला माणशी सात किलो तांदूळ मोफत, नाकारण्यात आलंय तेव्हा दर वेळी असंख्य वेळा त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. वरचे दीडशे रुपये देऊन त्यांना भातासोबत कमी दरात मीठ, साखर, पाम तेल मिळायचं तेदेखील थांबलं आहे.\nया म्हाताऱ्या जोडप्याला रेशन का बरं नाकारण्यात आलंय कारण दोन किलोमीटरवरच्या त्यांच्या रेशन दुकानात त्यांचे बोटाचे ठसे जुळत नाहीयेत. बोटांच्या ठशांची पडताळणी करण्याचं काम करणारी ही यंत्रं बंगळुरूतल्या रेशनच्या दुकानांवर बसवण्यात आली आहेत – शहरात अशी सुमारे १८०० अशी दुकानं आहेत.\nकुन्नय्या राम आणि आदिलक्ष्मींना गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या नावचं रेशन मिळालेलं नाही कारण त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीयेत\nया शहरात आणि भारतभरात आधारमधली माहिती रेशन कार्डांना जोडण्यात आली आहे आणि दर वेळी जेव्हा लोक त्यांचं महिन्याचं रेशन आणायला दुकानात जातात तेव्हा त्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी बोटांचे ठसे उमटवावे लागतात. कर्नाटकात गरिबीरेषखालच्या रेशन कार्डांना आधार जोडणं सक्तीचं कधीपासून करण्यात आलं याबाबत मतभेद आहेत पण आधार जोडण्याची अंतिम तारीख बहुतेक जून २०१७ होती. याचा परिणाम तब्बल ८० लाख गरिबी-रेषेखालच्या कुटुंबांवर होऊ शकतो (या आकड्याबद्दल वेगवेगळे अंदाज मांडण्यात आले आहेत). असं बोललं जातंय की कर्नाटक राज्याचे अन्न व नानगरी पुरवठा मंत्री यू. टी. खदर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं की जी रेशन कार्डं आधारला जोडली जाणार नाहीत ती ‘नकली’ मानण्यात येतील.\nखरं तर जेव्हा २००९ मध्ये आधार ओळख प्रणाली सुरू करण्यात आली, तेव्हा रेशन व्यवस्था सुरळित करण्यासाठीचा तो एक ‘ऐच्छिक’ कार्यक्रम होता. मात्र काळाच्या ओघात स्वयंपाकाचा गॅस किंवा शिष्यवृत्तीसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारशी जोडणी सक्तीची करण्यात आली. आता आधार ओळख क्रमांक अनेक सेवांना जोडण्यात आला आहे, ज्यात बँक खाती, आणि अगदी खाजगी कंपन्यांच्या मोबाइल फोन क्रमांकांचाही समावेश होतो. या यंत्रणेतल्या त्रुटी आणि घोटाळे किंवा सरकारकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशातल्या नागरिकांवर देखरेख ठेवण्याची शक्यता हे आधारवर होणाऱ्या टीकेतले काही मुद्दे. सर्वोच्च न्यायालयात सध्या आधारच्या संवैधानिक दर्जाबाबतच्या अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे.\nतर, अगदी २०१६ मध्येच आधार कार्ड काढलेलं असूनही कुन्नय्या आणि आदिलक्ष्मी मात्र आता पुरते गोंधळून गेले आहेत. “आम्हाला त्यांनी परत जाऊन नोंदणी करायला सांगितली [बोटांचे ठसे पुन्हा नोंदवून यायला सांगितलं] कारण आमचं वय झालंय आणि आमचे बोटाचे ठसे [रेशन दुकानातल्या मशीनशी] जुळत नाहीयेत,” कुन्नय्या राम सांगतात.\nपण इथे अजून एक अडचण आहेः ­“तुमचे बोटांचे ठसे देऊन तुम्ही नोंदणी करायची आहे. मग तुम्हाला ज्या सेवांचा लाभ घ्यायचा असेल त्याचा तो ठसा पासवर्ड बनतो. पण तंत्रज्ञानाला हे कळत नाही की कष्टाचं काम केल्यामुळे मजुरांचे बोटांचे ठसे अचूक उठत नाहीत किंवा वय झाल्यामुळे बोटांचे ठसे बदलतात,” आर्टिकल १९ या संस्थेशी संलग्न असणाऱ्या कायदे संशोधक विदुषी मर्दा सांगतात. आर्टिकल १९ ही एक जागतिक मानवी हक्क संघटना आहे. याआधी विदुषी यांनी बंगळुरूच्या द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेसोबत काम केलं आहे. “आधारची यंत्रणा ही मुळातच समस्यांनी भरलेली आहे आणि ज्या लोकांच्या रक्षणासाठी ती आणली गेली त्यांच्याच ती मुळावर उठलीये.”\nआदिलक्ष्मी आणि कुन्नय्यांसारख्यांच्या हातावर कामामुळे घट्टे पडलेले असतात, त्याचा बोटांच्या ठशावर परिणाम होतो, ‘या तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेला ही समस्या कशी सोडवायची याची अजिबात कल्पना नाही,’ एक कार्यकर्ता सांगतो\nआदिलक्ष्मी आणि कुन्नय्या राम त्यांच्या थोरल्या मुलासोबत राहतात. तो बांधकामावर काम करतो, त्याची बायको आणि तीन मुलं असं त्याचं कुटुंब आहे (त्यांचा धाकटा मुलगा सुतारकाम करतो आणि वेगळा राहतो).\n“असं मुलाच्या जिवावर जगायचं म्हणजे आम्हाला मान खाली घालायला लावणारं आहे. त्याला त्याची तीन मुलं आहेत, त्यांचं खाणं-पिणं, शिक्षण सगळं आहे. त्यांच्या वाट्याचं रेशन त्यांनी आमच्यापायी का खर्च करावं” हतबल अशा आदिलक्ष्मी म्हणतात.\nत्यांचं दर महिन्याचं म्हातारपणी मिळणारं पेन्शन आजारपणावरच खर्चून जातं. आदिलक्ष्मींचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आणि अलिकडे त्यांच्या पायाचं हाड मोडलं होतं ते अजून बरं होतंय. कुन्नय्या राम यांना हृदयाचा आजार आहे, त्यांचे गुडघे कमजोर झालेत आणि मधूनच त्यांना गरगरल्यासारखं होतं.\nमी एका रेशन दुकानातल्या मदतनिसाशी बोलले. नाव न सांगण्याच्या अटीवर तिने मला सांगितलं की खूप वयोवृद्ध व्यक्तींसाठी गरिबी रेषेखाली असल्याचं कार्ड खरं तर पुरेसं आहे. कुटुंबातल्या एकाने त्याचे किंवा तिचे बोटाचे ठसे देऊन पडताळणी करून घेतली की बास. आता नवरा-बायको, दोघांचे ठसे जुळत नसतील तर अशा वेळी काय करायचं\n­“मी जरी त्यांना गेली अनेक वर्षं ओळखत असले तरी यंत्रामध्ये त्यांचे ठसे जुळले नाहीत तर मी त्यांना रेशन देऊ शकत नाही,” ती सांगते. “त्यांना परत एकदा नोंदणी करून घ्यायला लागणार आणि काहीही होवो, त्यांचे ठसे जुळायलाच पाहिजेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या किंवा बंगलुरू विकास निगमच्या कार्यालयात किंवा इतर कोणत्याही नोंदणी केंद्रात जाऊन त्यांनी परत एकदा नोंदणी करायला पाहिजे,” ती म्हणते. काय करायला पाहिजे याची मात्र कुणालाच कल्पना नाहीये, आणि अपरिहार्यपणे परत एकदा बोटांचे ठसे जुळत नाहीत. करणार काय, बोटं तर तीच आहेत ना.\nकॉटनपेट बझारच्या किशोर आणि कीर्तनालाही तांत्रिक कमतरतांमुळे रेशन नाकारलं गेलं आहे\nआदिलक्ष्मींना त्यांच्या घराचा साधा १० फुटांचा चढ चढून जायला कष्ट पडतात. अशा परिस्थितीत केवळ स्वतःची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी शहरात गोल गोल चकरा मारत रहावं अशी अपेक्षा सरकार कसं काय करू शकतं\n“वयोवृद्ध, मुलं, अपंग आणि अंगमेहनत करणाऱ्या अशा लाखो भारतीयांना त्यांचे बोटांचे ठसे आणि इतर माहिती जुळत नाही या वास्तवाचा सामना करावा लागतोय. तंत्रज्ञानाला देव मानणाऱ्या या यंत्रणेला ही समस्या कशी सोडवायची हे मात्र माहित नाही. त्यामुळे अडचणीत असणाऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन आपली ओळख पटवायची कसरत करावी लागतीये,” बंगलुरूच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अन्न अधिकार आंदोलनाचे कार्यकर्ते असणारे क्षितिज उर्स सांगतात.\nआदिलक्ष्मीच्या घरापासून २०० मीटर अंतरावर राहणाऱ्या विजयालक्ष्मींनाही गेले वर्षभर रेशन मिळालेलं नाही, कारण तेचः बोटांचे ठसे जुळत नाही. विजयालक्ष्मी आधी बांधकाम मजूर होत्या आणि आता वय झालं म्हणून भाजी विकतात. “मी दोनदा हा सगळा घोळ निस्तरायचा प्रयत्न केलाय, पण काहीच उपयोग नाही,” त्या सांगतात. भाजी विकून होणाऱ्या रोजच्या दीडशे रुपयांतून त्या त्यांचा सगळा खर्च भागवतात.\nफक्त म्हातारे-कोतारे किंवा कष्टकऱ्यांनाच आधारच्या तकलादू तांत्रिक प्रणालीचा फटका बसतोय असं नाही. लहान मुलंही या फेऱ्यातून सुटलेली नाहीत.\nगजबजलेल्या कॉटनपेट बझारच्या वस्तीत राहणाऱ्या किशोर, वय १४ आणि कीर्तना, वय १३ या दोघा भावंडांना गेल्या दोन वर्षांपासून रेशन मिळालेलं नाही कारण त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीयेत. जर एखाद्या बालकाची आधार नोंदणी १५ वर्षांच्या आधी झाली असेल तर १५ वर्षांचे झाल्यावर त्यांना नव्याने नोंदणी करावी लागते. आणि आधीच्या नोंदणीतले बोटांचे ठसे जर जुळत नसतील तर अर्थात, तुम्हाला रेशन मिळणार नाही. किशोर आणि कीर्तनाचे आई वडील, दोघंही महानगरपालिकेत झाडू खात्यात काम करतात. आणि दोघांचा मिळून महिन्याचा पगार रु. १२,००० आहे.\nकिशोर हुशार आहे आणि दोन वर्षांपूर्वी तो एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायचा मात्र वाढता खर्च आणि त्यात रेशन नाही त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला त्या शाळेतून काढलं आणि सरकारी शाळेत टाकलं. आता तो जवळच्या वस्तीत दूध घालायचं काम करून आईवडलांना हातभार लावतोय. हे काम झालं की मग तो ९ वाजता शाळेत पोचतो. दुपारी ४ वाजता शाळा सुटली की तो संध्याकाळची दुधाची लाइन टाकतो. असं करून त्याचा दिवस रात्री ८ वाजता संपतो.\nअशा सगळ्यात घरच्या अभ्यासाचं काय “मी जमेल तेवढा अभ्यास शाळेतच संपवायचा प्रयत्न करतो,” किशोर सांगतो. रोजच्या या आठ तासांच्या कामातून त्याला महिन्याला ३,५०० रुपये मिळतात. तो हे सगळे पैसे आई-वडलांकडे सुपूर्द करतो. या वरकमाईमुळे त्यांचा घरचा किराण्याचा खर्च कसा तरी भागतोय. बहुतेक वेळा ते त्यांच्या शेजाऱ्यांकडून १५ रुपये किलोने तांदूळ विकत घेतात. पण जर या मुलांना त्यांचं हक्काचं रेशन मिळालं असतं तर दोघांना प्रत्येकी ७ किलो तांदूळ मोफत मिळाला असता.\nखरं तर ही सगळी मंडळी वर्षानुवर्षे एकाच दुकानात रेशन घेतायत, अन्न अधिकार आंदोलनाची कार्यकर्ती असणारी रेश्मा म्हणते, “दुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nविशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.\nकेरळमध्ये पुन्हा बहरली भातशेती\nमंड्याची निवडणूकः शेतकऱ्यांसाठी ना पाणी ना आशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/", "date_download": "2018-08-22T03:34:33Z", "digest": "sha1:4B75W4D3ZKSTPGOMYCY4VK7HLXSUNMHK", "length": 27412, "nlines": 413, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nताण-तणाव कमी करण्यासाठी नाव ठेवणे थांबवावे, संवाद वाढवावा\nपरीपत्रकाची अंमलबजावणी न झाल्यामुळे विधी महाविद्यालयाचे प्रवेश रखडले\nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nमध्यप्रदेश मधील खोमाई बनले गावठी दारू चे केंद्रबिंदू महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पुरवठा तर शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही चांदुर बाजार पोलिसांचे दुर्लक्ष.\nपशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर; दवाखाना वाऱ्यावर ; पशुपालकांची आर्थिक पिळवणूक; आंदोलनाचा इशारा\nदेऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीक गेले खरडून,\nनिफाड शिवसेना व भा.व.सेनेतर्फेे बससेवा सुरू करण्यासाठी खेरवाडीची मागणी\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nपशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर; दवाखाना वाऱ्यावर ; पशुपालकांची आर्थिक पिळवणूक; आंदोलनाचा इशारा\nपंचतत्व में विलीन हुवें स्वर्गीय अटलजी , दत्तक पुत्री ने दी...\nनई दिल्ली- पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी पंचतत्व में विलीन हो गए हैं उनकी दत्तक पुत्री नमिता ने उन्हें मुखाग्नि दी उनकी दत्तक पुत्री नमिता ने उन्हें मुखाग्नि दी\nपूर्व पीएम अटलबिहारी वाजपेयी जी का निधन – AIIMS ने...\n72वें स्वतंत्रता दिवस पर Google ने डूडल बनाकर दी स्वतंत्रता दिवस...\nगूगल ने आजादी की बधाई एक अनोखे डूडल से दी है. डूडल में गूगल ने एक साइड हथि और दुसरे साइड पर शेर का...\nभाजपचे आमदार यांचा गोरक्षेसाठी पक्षत्याग ‘‘मी एक हिंदु असून गोमातेची...\nभाग्यनगर (तेलंगण) – गोरक्षणासाठी येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी पक्षाचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सामाजिक माध्यमांवर एक चित्रफीत...\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nअटल बिहारी वाजपेयी के निधन पर ब्रिटेन ने सम्मान में झुकाया...\n भारत रत्न दिवंगत पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी के निधन का शोक सिर्फ देश में ही नहीं विदेशों में है\nबांगलादेशातील धर्मांध मंत्र्याने हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना शिवीगाळ करत धमकावले...\nबांगलादेशामध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nबांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करण्यासाठी झालेल्या अपहरणाच्या प्रकरणात साडेतीन मासांनंतरही...\nबांगलादेशामध्ये अज्ञातांकडून कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार...\nचांदूर रेल्वे - (शहेजाद खान ) अंगात लाल सदरा दिसताच मागे धावणे, शिंग मारणे, बैलबंडी उलटवणे, लहान मुलांच्या मागे धावणे, असा नित्यक्रम येथील वळूचा असल्याने...\nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा...\nआकोटः(संतोष विणके)- शेवटच्या श्रावण सोमवारी अकोट शहरात कावड मिरवणुक निघत असुन जवळपास २४ च्या आसपास कावड मंडळं या मिरवणुकीत सहभाग घेत असतात. तसेच आगामी...\nमध्यप्रदेश मधील खोमाई बनले गावठी दारू चे केंद्रबिंदू महाराष्ट्र मोठ्या...\nपशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर; दवाखाना वाऱ्यावर ; पशुपालकांची आर्थिक पिळवणूक; आंदोलनाचा इशारा\nदेऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीक गेले खरडून,\nश्री संत यशवंत बाबा पालखी सोहळ्याचे आ.डॉ.अनिल बोंडे यांनी केले स्वागत.\nधनंजय मुंडे यांनी गण्या आणि मण्याची एक गोष्ट सांगितली.\n*उच्च न्यायालयातुन स्थगिति मिळालेल्या 35000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह...\nजल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र दोन वर्षांत दुष्काळमुक्त...\n10 घंटे के रेस्क्यू के बाद सुल्तानगढ़ झरने में बहे 45...\nग्वालियर में भारी बारिश से उफान पर नदी-नाले\nअंतरराष्ट्रीय चाइल्ड पोर्नोग्राफी ग्रुप से मध्यप्रदेश का कनेक्शन सामने आया ...\nस्कूटी रैली से अभिभूत हुई महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया राहटकर\nपत्तियां अर्पित की जाती है देवी को …….\nलो अब एसीबी का बाबू ही निकला भ्रष्ट\nबालाजी आंधळे यांना मातृशोक जनाबाई आंधळे यांचे निधन\nअंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात जन्मली मत्सपरी\nरेल्वे भरती; 2 कोटी उमेदवारी अर्ज दाखल*_\nअंबाजोगाई परिसरातून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद\nश्रीधरराव मेश्राम यांचे निधन\nघुईखेड - (वार्ताहर) चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील प्रतिष्ठीत नागरीक श्रीधर सुर्यभानजी मेश्राम यांचे दिर्घ आजाराने बुधवारी दुख:द निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्यामागे...\nरवि आखरे यांचे निधन\nसौ.सुमनताई गुलाबराव हिवरे यांचे निधन\nJio Phone 2 फ्लैश सेल के आज बिक्री के लिए उपलब्ध होगा इस फोन की कीमत 2,999 रुपए रखी गई है इस फोन की कीमत 2,999 रुपए रखी गई है\nदेखे जिओ मोबाईल में कैसे करे व्हाट्सअप्प इंस्टाल\nसावधानी से करें व्हाट्सएप मैसेज, आपका डिलीट किया गया मैसेज भी पढ़ा जा सकता...\n व्हाट्सएप अपने फीचर्स से अक्सर यूजर्स को चौंकाता रहता है आपको याद होगा कि कुछ समय पहले व्हाट्सएप ने 'डिलीट फॉर एवरीवन' का...\nअनुकृति वास बनीं फेमिना मिस इंडिया 2018\n तमिलनाडु की अनुकृति वास ने फेमिना मिस इंडिया 2018 का खिताब अपने नाम किया है अनुकृति ने अपने 29 प्रतिभागियों को पछाड़कर बाजी...\nशेतकऱ्यांचा साथिदार “कंदील” काळोखात लुप्त\nहेमंत व्यास / कडेगाव :- कंदील.... रस्ता चुकलेल्या वाटसरूला वाट दाखवणारा, अंधाऱ्या रात्री शेतात विविध प्रकारची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांचा साथीदार, शेतीतून आलेले पैसे मोजण्यासाठी...\nमध्यप्रदेश मधील खोमाई बनले गावठी दारू चे केंद्रबिंदू महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पुरवठा तर शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही चांदुर बाजार पोलिसांचे दुर्लक्ष.\nभरधाव रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ची मोटरसायकल ला धडक एक ठार तर एक जखमी,पोलिसांनी केली गुन्हची नोंद.\n4 गौवंश यांची चांदुर बाजार पोलिसांनी केली सुखरूप सुटका\nशिरजगाव कसबा वेवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद\nचांदूर रेल्वेतील युवकाच्या ‘द सीकर’ ला लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय नामांकन – ...\nचांदूर रेल्वेचे नाव पोहचले आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदूर रेल्वे - (शहेजाद खान) अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील गाडगेबाबा मार्केट परिसरात राहणाऱ्या हिमालयीन गिर्यारोहक अतुल वसंतराव खंडार या...\nमीना कुमारी को Google ने Doodle बनाकर किया याद\nभारतीय सिनेमा की 'ट्रेजडी क्वीन' के नाम से मशहूर अभिनेत्री मीना कुमारी का आज यानी एक augast को जन्मदिवस है. अपनी खूबसूरती ने सभी को अपना...\nअभिनेत्री ‘शीतल उपरे’ झाली फुटबॉल पटू\nअनिल चौधरी, पुणे मिलिंद उके यांच्या आगामी “मान्सून फुटबॉल” या चित्रपटात ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ ची मुख्य अभिनेत्री ‘शीतल उपरे’ ‘मिस इंडीया मिस हेरिटेज इंटरनॅशनल’ आपल्याला...\nवाठोडा शुक्लेश्वर येथील मातोश्री अनसूया विद्या मंदिर मधील विद्यार्थी तलवार बाजी स्पर्धा खेळ्यासाठी उद्या औरंगाबाद येथे रवाना होणार\nडीविलियर्स ने क्रिकेट को कहा अलविदा\nमुंबई इंडियंस की शानदार गेंदबाजी, कोलकाता को 13 रनों से हराया\nचांदूर रेल्वेत क्रिकेट उन्हाळी शिबीराचे थाटात उद्घाटन संपन्न – संत गजानन क्रिकेट अॅकॅडमीचे आयोजन\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती\nमध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना येथे विविध पदांची भरती\nउदयाला शिवयोग कृषी शिबीर चांदुर बाजार येथे.\nचांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर – विहिरीची पातळी खोल गेल्याने...\nयुवाराष्ट्र राबवणार गुलाबी बोन्ड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विदर्भ,मराठवाड्यात धडक कार्यक्रम\nमशीदी अाणि चर्च यांचे सरकारीकरण केव्हा \nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/health/grow-your-beauty-in-winter/", "date_download": "2018-08-22T03:42:18Z", "digest": "sha1:D4JAC6VRDO7WWFHCHVRP7UZ337THJ3YJ", "length": 5004, "nlines": 56, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "हिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य...जाणून घ्या कसे ते ..", "raw_content": "\nHome आरोग्य हिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य\nहिवाळ्यात वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन थंडीचा आनंद लुटणे प्रत्येकालाच आवडते. कॉफी पिणे शरीरासाठी फारसे उपयोगी नसते, असे बरेच म्हटले जात असले तरी कॉफीचा मोह आवरणे कठीण आहे. परंतु हीच कॉफी तुमच्या सौंदर्यात भर पाडण्यास मदत करू शकते.\nएवॉन इंडियाच्या प्रशिक्षण प्रमुख नीतू पाराशर यांनी कॉफीचे सौंदर्यविषयक फायदे सांगितले आहेत.\n१. बियांच्या स्वरूपात कॉफीचे केलेले सेवन तुमच्या त्वचेवर तजेला आणण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. यामधील कॅफिन त्वचेला यूव्ही किरणांच्या वाईट प्रभावापासून दूर ठेवते.\n२. मृत त्वचा काढणे व कांती उजळवणे या गुणांमुळे कॉफी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये घटक पदार्थ म्हणून वापरली जाते.\n३. कॉफीच्या बिया वाटून घरगुती बॉडी स्क्रब बनवला जातो. कॉफी पीच किंवा अक्रोडपेक्षा सौम्य असल्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा काढताना मूळ त्वचेवर ओरखडे पडत नाहीत.\n४. सूजलेले डोळे किंवा डोळ्याखालील काळे वर्तुळ कॉफीच्या मदतीने सहज कमी करता येतात. कॉफीच्या आईस क्यूबने डोळ्याला सावकाश मसाज केल्यास या समस्या दूर होतात.\nPrevious articleअसं ओळख क्षणात तुमचे लेदर खरे आहे का खोटे ते \nNext articleदीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा साखरपुडा आज \n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज...\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही...\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहे पदार्थ चुकुनही एकत्र खाऊ नका ..बघा काय होतं ..\nअॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2016/06/09/khare-jantri/", "date_download": "2018-08-22T04:13:13Z", "digest": "sha1:ESVJ7QLHBC4TTQQSJO4FZUTL4NVNLDV7", "length": 15160, "nlines": 157, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← यस्याश्वा तस्य राज्यं \nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज →\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली\nजून 9, 2016 by raigad यावर आपले मत नोंदवा\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली\nऐतिहासिक घटनांचे कालमान ठरवण्याकडे सगळ्याच अभ्यासकांचे लक्ष लागलेले असते. अश्या वेळी पूर्वीचे कागद वाचताना त्यातून चंद्र, वार, शुहूर, फसली, हिजरी सन व त्याचे शालिवाहन किंवा राज्याभिषेक शकात रुपांतर तसेच तिथी किंवा इसवी सनातील तारखा यांचा मेळ लावणे हे वेळखाऊ काम आहे. कै. श्री. ग. स. खरे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळात तयार केलेली ही शकावली म्हणजे शिवकाळाची शक-तारीख-वार यांची जंत्री आहे. प्रंचंड कष्ट घेऊन तयार करण्यात आलेली ही शकावली शके १५५१ ते १६४९ (इ.स. १६२९-१७२८) पर्यंतच्या कालगणने करिता अत्यंत उपयोगी आहे. शिवकालीन प्रसंगांचा कालनिर्णय करण्यास हे एक उत्तम साधन आहे. अशीच शकावली पेशवे काळावर बनवणे ही देखील आता काळाची गरज आहे.\nसदर शकावली आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.\nजंत्री मिळवण्याचा दुवा : खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/marathi-bhasha-marathi-vyakaran-marathi-shabdbhandar/marathi-sahitya-marathi-katha-kadambarya-marathi-kavita-/159", "date_download": "2018-08-22T03:32:55Z", "digest": "sha1:OSIBPQQGPYILHGO47LYEICRBVFDL5JUT", "length": 7180, "nlines": 83, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "अर्थजगत", "raw_content": "\nआर्थिक नियोजन तुमच्या हाती......\nमुलांच्या नित्य नव्या खर्चाने तुमचं घरगुती बजेट कोलमडू शकत.अशा वेळी योग्य ठिकाणी गुंतवलेला पैसाच तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकतो.नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्यवस्थित बजेट आखून योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक केलीत तर भविष्यात याचा खूप फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीचे काही पर्याय पुढील प्रमाणे ....\nबँकेतील व पोस्टातील ठेवी, पीपीएफ, एनएससी, बचत खाते हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय आहेत. या पर्यायांमध्ये परतावा ८ ते १० टक्के मिळतो.पण मागील काही वर्षात महागाई १० टक्क्यांच्या आसपास आहे.त्यामुळे खरा परतावा जवळजवळ शून्य राहतो. याचा अर्थ असा नाही की या पर्यायांकडे आपण दुर्लक्ष कराव.आपल्या गुंतवणुकीच्या नियोजनात सुरक्षित पर्याय पण हवेतच.५० टक्के रक्कम ही कायम सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवावी. हे पर्याय कायम आपली ढाल म्हणून वापरावेत.\n२.इन्शुरन्स आणि मेडिक्लेम :\nयांच्याकडे परताव्याच्या दृष्टीकोनातून न बघता गरजेच्या दृष्टीकोनातून बघण गरजेच आहे. आपल्याला समजेल व क्लेम नीट मिळेल अशाच योजनेत गुंतवणूक करावी.\nएसआयपी (सिस्टीमेंटिक इन्वेस्टमेंट प्लान) म्हणजे नियमित गुंतवणूक करण्याचा सुरक्षित व फायदेशीर पर्याय.यामध्ये तीन वर्षांचा कालावधी दिला तर उत्तम परतावा मिळतो.गुंतवणूक पण सहज सोपी आहे. तसच मासिक ५०० रुपयांपासून ही गुंतवणूक करता येते.म्युच्युअल फंडामध्ये इतरही अनेक पर्याय आहेत. डेट फंड, सेक्टर फंड, शेअर मार्केट मध्ये ही सरळ गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून चांगला परतावा मिळू शकेल.\n४. शेअर मार्केट :\nसध्या मार्केट खाली असल्याने चांगल्या कंपन्यांचे शेअर्स उत्तम दारात मिळत आहेत. शेअर मार्केट मध्ये टप्या टप्यात लहान गुंतवणूक मोठ्या कालावधीसाठी करावी म्हणजे उत्तम परतावा मिळतो. डे ट्रेडिंग अथवा डेरीवेटीवज च्या फंदात पडू नये.\nशतकानुशतकं चालत आलेला हा गुंतवणूक प्रकार आहे. तो अगदी खात्रीचा आहे. इटीएफ , आणि म्युचुअल फंडामार्फतही यात गुंतवणूक करता येते.\nओपन प्लॉट , कमर्शियल प्रॉपरटी ,रेसिडेनशियाल प्रॉपरटी इ. फायदेशीर पर्याय आहेत. जागेचे भाव व बांधकाम खर्च दोन्ही वाढत असल्याने तयार घरात गुंतवणूक फायदेशीर ठरते.बँकेच्या कर्जावरील मासिक हफ्ता ही आपली सक्तीची बचत ठरते.आणि बँकेच्या कर्जामुळे आयकर सवलतही मिळते.\nगुंतवणूक पर्याय कोणताही असो , योग्य अभ्यास , तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे व्यवस्थित गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करायला नक्कीच मदत होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-women-police-73450", "date_download": "2018-08-22T04:17:57Z", "digest": "sha1:JXUM4RT6VX6RPUFSK4M7WIXIW6Q547KA", "length": 17125, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news women police रोजच विजेच्या तारेवरची कसरत | eSakal", "raw_content": "\nरोजच विजेच्या तारेवरची कसरत\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nपुणे - घराबाहेरच अधिक वेळ राहावे लागले, तरी महिलांना निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचे कर्तव्य \"महिला' पोलिसांना निभावता येत असल्याचा आनंद नवी ऊर्मी देतो. किंबहुना जगण्याचा नवा आयामही यातूनच मिळतो. इतर क्षेत्रांतील नोकरी करणाऱ्या महिला तारेवरची कसरत करतातच; पण महिला पोलिसांची ही कसरत विजेच्या तारेवरची असते, इतकाच काय तो फरक...अशा शब्दांत महिला पोलिस अधिकाऱ्यांनी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील अंतरंग \"सकाळ'च्या माध्यमातून उलगडले.\nपुणे - घराबाहेरच अधिक वेळ राहावे लागले, तरी महिलांना निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचे कर्तव्य \"महिला' पोलिसांना निभावता येत असल्याचा आनंद नवी ऊर्मी देतो. किंबहुना जगण्याचा नवा आयामही यातूनच मिळतो. इतर क्षेत्रांतील नोकरी करणाऱ्या महिला तारेवरची कसरत करतातच; पण महिला पोलिसांची ही कसरत विजेच्या तारेवरची असते, इतकाच काय तो फरक...अशा शब्दांत महिला पोलिस अधिकाऱ्यांनी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील अंतरंग \"सकाळ'च्या माध्यमातून उलगडले.\nचौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजविणाऱ्यांपैकी एक म्हणजे महिला पोलिस. कर्तव्य बजावत कौटुंबिक जबाबदाऱ्याही यशस्वीपणे पेलणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला \"सकाळ' कार्यालयात निवडक अधिकाऱ्यांना प्रातिनिधिकरीत्या आमंत्रित करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि त्यासाठी काय प्रयत्न करावेत, तसेच स्त्री-पुरुष समानता कशी आणता येईल, यावर त्यांनी विचार मांडले.\nगीता दोरगे (पोलिस निरीक्षक) - \"\"आई-वडील फारसे शिकले नसले, तरीही मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी नेहमीच शिक्षणाला प्रोत्साहन दिले. माझ्या घरात मुलींना समानतेची वागणूक मिळत असली, तरीही समाजात फारशी चांगली स्थिती नसल्याचे वास्तव\nवैशाली चांदगुडे (पोलिस निरीक्षक) - \"\"महिला कोणत्याही क्षेत्रात असली, तरीही तिला तिचे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. महिलांवर हे कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ येणे, हे चुकीचे आहे. शिक्षणासाठी मुलींना बाहेरगावी पाठविण्यात येत नव्हते, हे चित्र काही वर्षांपूर्वी होते. परंतु या मानसिकतेत आता बदल झाल्याचे पाहायला मिळते.''\nक्रांती पवार (पोलिस निरीक्षक) - \"\"महिला सक्षमीकरण, सबलीकरण याविषयी केवळ बोलण्यापेक्षा कृती कार्यक्रम आखायला हवे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्र यावे. \"सकाळ'च्या माध्यमातून एकत्र येऊन काम करण्याची आम्हाला इच्छा आहे.''\nमनीषा झेंडे (पोलिस निरीक्षक) - \"\"मुलगा आणि मुलगी या दोघांना समानतेची वागणूक दिली जात नसल्याचे वास्तव आहे. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी\nमानसिकतेत बदल होणे आवश्‍यक आहे. मलाही दोन मुलीच आहेत. मुलगा असावा, असे मला कधीच वाटले नाही.''\nरेखा साळुंखे (पोलिस निरीक्षक) - \"\"महिलेचा संघर्ष घरातूनच सुरू होतो. गृहिणी, नोकरी करणाऱ्या महिला संसाराचा गाडा सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करत असतात. परंतु पोलिस महिलांची कसरत विजेच्या तारेवरची असते. प्रत्येक पोलिस महिला आपले कर्तव्य बजावण्याबरोबरच कुटुंबाची धुरा सक्षमपणे सांभाळते.''\nविजयमाला पवार (सहायक पोलिस निरीक्षक) - \"\"ग्रामीण भागातील वातावरण काहीसे वेगळे असते. मुलींना बारावीपर्यंत शिक्षण दिले की पुष्कळ शिकविले, अशी मानसिकता असते. पदवीच्या शिक्षणासाठी त्यांना तालुक्‍याबाहेर पाठविले जात नाही. सुशिक्षित कुटुंबांमध्ये तुलनेने कमी प्रमाणात मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जातो.''\nअश्‍विनी जगताप (सहायक पोलिस निरीक्षक) - \"\"आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. घरात मुलगी म्हणून मला कधीच वेगळी वागणूक दिली नाही. मुलगी म्हणून कोणतीही बंधने माझ्यावर लादली गेली नाहीत. समाजात मुलगा आणि मुलीला समानतेची वागणूक मिळावी, यासाठी स्वत-पासून प्रयत्न करायला हवेत.''\nवर्षा शिंदे (सहायक पोलिस निरीक्षक) - \"\"स्त्री-पुरुष समानता रुजविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होण्याची गरज आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यांतील मुलींपर्यंत पोचली तरच मुली सक्षम होतील.''\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71230213428/view", "date_download": "2018-08-22T03:43:31Z", "digest": "sha1:24SY43UMHJBKSLJNEAU4CJTRFQ26MRQO", "length": 14478, "nlines": 232, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - हे मंगलागौरी माते दे अखंड...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - हे मंगलागौरी माते दे अखंड...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nहे मंगलागौरी माते दे अखंड सौभाग्याते ॥धृ०॥\nमम तनुचा मंडप करुनी ॥\nआत सिंहासन षट्‌कोनी ॥\nचहु मुक्ति कदलि उभवोनी ॥\nबैसवुनी माय भवानी ॥\nछत तोरण झालर वरुनी ॥\nशोभते ज्ञान दीपांनी ॥चाल॥\nकेर नाम क्रोध झाडोनी ॥\nभक्ति रंगवल्लि काढोनी ॥\nउपचार पुढे मांडोनी ॥\nठेविले सकळ पुजनाते ॥हे मंग०॥१॥\nह्या श्रावण मंगळवारी ॥\nजमविल्या नगरिच्या नारी ॥\nही षोडश परिची पत्री ॥\nघेऊनि सकल उपचारी ॥\nकरि घेऊन कर्पुरारती ॥\nमी ज्ञान उजळिल्या वाती ॥\nपुष्पांजळि घेउनि हाती ॥\nप्रार्थना हीच शिव-कांते ॥हे मंग०॥२॥\nपैठणी नेसली पिवळी ॥\nआरक्त अंगि कांचोळी ॥\nलाल कुंकू शोभत भाळी ॥\nनथ बुगड्या भोकर बाळी ॥\nकंकणे हातामधि काळी ॥चाल॥\nनग गोंडे फुलांची वेणी ॥\nसरि साज पोत तन्मणी ॥\nरुणझुणती नेपुर चरणी ॥\nकरि भक्तमनोरथ पुरते ॥\nत्या राजसुतेसम द्यावा ॥\nवर, सौभाग्याचा ठेवा ॥\nमम कुळी सतत असावा ॥\nभवरोग गृहांतुनि जावा ॥\nतव गुणानुवाद मि गावा ॥चाल॥\nही क्षणिक अशाश्वत काया ॥\nहे जाणून अंबूतनया ॥\nशिवकांते लागत पाया ॥\nदे इच्छित कृष्णेते ॥हे मंग०॥४॥\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-road-damage-near-nandgaon-belane-123013", "date_download": "2018-08-22T03:49:01Z", "digest": "sha1:GW5G2CP5HEE3PUPZ6P46DO5RA6SMQT7O", "length": 10660, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News road damage near Nandgaon - Belane नांदगांव - बेळणे दरम्यान रस्त्यास मोठे भगदाड | eSakal", "raw_content": "\nनांदगांव - बेळणे दरम्यान रस्त्यास मोठे भगदाड\nसोमवार, 11 जून 2018\nकणकवली - माॅन्सूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यांना भेगा पडणे, रस्ते वाहून जाणे, दरड कोसळण्याच्या घटना कोकणात घडत आहेत. मुंबई -गोवा महामार्गावर नांदगांव -बेळणे दरम्यान आज पावसाच्या पाण्याने रस्त्यास मोठे भगदाड पडले आहे.\nकणकवली - माॅन्सूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यांना भेगा पडणे, रस्ते वाहून जाणे, दरड कोसळण्याच्या घटना कोकणात घडत आहेत. मुंबई -गोवा महामार्गावर नांदगांव -बेळणे दरम्यान आज पावसाच्या पाण्याने रस्त्यास मोठे भगदाड पडले आहे.\nसध्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रवास करणे धोक्याचे होते. आता तर पावसामुळे रस्ता कुठे खचेल आणि कोठे भगदाड पडेल हे सांगता येणे कठीण आहे. यातून मोठ्या दुर्घटनेचीही शक्यता निर्माण झाली आहे. नांदगाव-बेळणे दरम्यान रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. पण याकडे प्रशासनाकडून मात्र डोळेझाक केली जात आहे.\nपावसाचा जोर वाढल्यास रस्ता पूर्ण खचू शकतो. मोठ्ठा खड्डा पडल्यास रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरू शकते. यासाठी याकडे त्वरीत लक्ष देऊन त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.\n- रविराज मोरजकर, वाहनधारक\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24672", "date_download": "2018-08-22T03:36:12Z", "digest": "sha1:XQWICE2QROZP6GKJIZK2ERT6VXJJZBQS", "length": 7079, "nlines": 185, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "दैनिक पंचांग – १३ मार्च २०१८ | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome पंचांग दैनिक पंचांग – १३ मार्च २०१८\nदैनिक पंचांग – १३ मार्च २०१८\n*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २२ शके १९३९\n*तिथी* -एकादशी (१३:१७ पर्यंत)\n*नक्षत्र* -उ.षाढा (१२:१९ नंतर श्रवण)\n*करण* -बालव (१३:१७ नंतर कौलव)\n*राहु काळ* -१५:०० ते १६:३०\n*विशेष* – *पापमोचनी एकादशी (उपवास)*,\nया दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.\nविष्णु सहस्रनाम व गणेश कवच या स्तोत्रांचे पठण करावे.\n“अं अंगारकाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.\nलाभ मुहूर्त– स.११.१५ ते दु.१२.४५\nअमृत मुहूर्त– दु.१२.४५ ते दु.२.१५\nPrevious articleगळफास लावुन युवकाची आत्महत्या\nNext articleरेल्वे थांब्याचा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचाच – @RamdasTadasMP >< रेल रोको कृती समितीतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत 'नागरी सत्कार'\nदैनिक पंचांग – 09 एप्रिल 2018\nदैनिक पंचांग — 07 एप्रिल 2018\nदैनिक पंचांग — 06 एप्रिल 2018\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nदैनिक पंचांग– ०१ जानेवारी २०१८\nदैनिक पंचांग– ०२ जानेवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071014040443/view", "date_download": "2018-08-22T03:40:40Z", "digest": "sha1:VXSPFS4JMQQSBDDKYNAVBPQPRMBOVBY2", "length": 12598, "nlines": 141, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ओवी गीते : ऋणानुबंध", "raw_content": "\nकांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : ऋणानुबंध|\nओवी गीते : ऋणानुबंध\nओवी गीते : ऋणानुबंध\nओवी गीते : ऋणानुबंध\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह २\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ३\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ४\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ५\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ६\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ७\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ८\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ९\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १०\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह ११\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १२\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १३\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १४\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १५\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १६\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १७\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १८\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह १९\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nऋणानुबंध - संग्रह २०\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nअ.क्रि. १ ( सांकेतिक ) मरणें . चचसा नाहीं म्हणती म्हातारा - अमृ ७२ . २ कामावरून , नोकरीवरून दूर होणें ; बडतर्फ होणें . चसणें पहा . चंची पडणें - मरणें . - ख्रिपु . [ तुल० प्रा . चंच = एक नरक ]\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_21.html", "date_download": "2018-08-22T03:35:23Z", "digest": "sha1:AYWA2J43NT2CAV6I2LMRYVINP4PMNTLY", "length": 14087, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७९ - नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७९ - नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nस्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते ,म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माचीआणि बालेकिल्ला बांधकामाने सजूलागल्या. सुवेळा , संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नावे. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता.\nवास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात , तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणेक्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्याकिल्ल्यावर राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल.\nइ. स. १६४६ पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की , पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की , मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे.\nरायकरण सिसोदिया , दाऊतखान कुरेशी , सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात , म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती.म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला.\nनवी राजधानी कुठे करायची म्हटले , तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल , तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर , पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे , तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल.\nम्हणून महाराजांनी राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झालेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता.\nआणि महाराजांनी ' राजधानी ' करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारेइतिहासाला होते.\nरायगड सर्व बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ' रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. ' दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला ' त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल ' असे म्हटले आहे.हेन्री ऑक्झिंडेन , ऑस्टीन , युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे.\nहिराजी इंदुलकर या नावाचाही एक उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे , हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते.\nहळूहळू एकेक राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ.१६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष ' सिंहासनादिश्वर छत्रपति ' झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली , त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हाशिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत.\n' सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर '\nरायगडावर चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील ,याची कल्पनाही नेमकी येत नाही.\nअशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे , बुरुज , चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की ,हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू , एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला , संस्कृती , विविध शास्त्रे यांची ' रायगड 'ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-s2100-point-shoot-silver-price-p9eOLC.html", "date_download": "2018-08-22T03:29:42Z", "digest": "sha1:EDZB4T5DMEQ5GKLJ4ALIUL3YKH4MPFWD", "length": 15419, "nlines": 393, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 6,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर वैशिष्ट्य\nमॉडेल नाव DSC S2100\nअपेरतुरे रंगे F3.1 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.1 MP\nऑप्टिकल झूम Below 4x\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2,000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nकाँटिनूपूस शॉट्स 1.07 fps\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबर शॉट दशकं स्२१०० पॉईंट & शूट सिल्वर\n2/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24674", "date_download": "2018-08-22T03:34:53Z", "digest": "sha1:A2XNK4FJY3A6DQP23UZ6VCVSYEGTD6U2", "length": 19565, "nlines": 169, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "रेल्वे थांब्याचा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचाच – @RamdasTadasMP >< रेल रोको कृती समितीतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत 'नागरी सत्कार' | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ रेल्वे थांब्याचा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचाच – @RamdasTadasMP >< रेल रोको कृती...\nरेल्वे थांब्याचा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचाच – @RamdasTadasMP >< रेल रोको कृती समितीतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत 'नागरी सत्कार'\nचांदुर रेल्वे – (शहेजाद खान )\nभारतातील जवळपास ५ हजार ५०० गाड्यांचे विविध स्टेशन थांब्याचे प्रस्ताव प्रलंबित आहे. एवढ्यातुनही चांदुर रेल्वे शहराला एकाच वेळी २ गाड्यांचे थांबे मिळाले, ते मिळाले केवळ आंदोलनाच्या माध्यमातुन. जनआंदोलनाशिवाय काहीच होत नाही. शहरात थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांची सोय होईल व रेल्वेचे सुध्दा उत्पन्न वाढेल. हा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचा असल्याचे प्रतिपादन सत्कारमुर्ती खासदार रामदास तडस यांनी केले. ते रेल रोको कृती समितीतर्फे आयोजीत रेल्वे थांब्यासाठी सहकार्य केल्याबद्दल व रेल्वे उड्डाणपुलासाठी मंजुरी मिळवुन दिल्याबद्दल नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nपुढे बोलतांना खा. तडस म्हणाले की, स्व. डॉ. पांडुरंग ढोलेंनी सतत पाठपुरावा करत देवळीपासुन दिल्ली गाठले. पण आज दुख: वाटतंय की ते आपल्यात नाही. स्व. ढोलेंना विजयाचा दिवस पहायला मिळाला नाही याची खंत वाटते. मी आतापर्यंत लोकसभा मतदार संघात ६ गाड्यांचे थांबे मिळवुन दिले. परंतु रेल रोको कृती समिती सारखा माझा यथोचित सत्कार कुठेही केला नाही. त्यामुळे चांदुरवासीयांना या गाड्यांचं किती महत्व होतं ते यावरून दिसले असे खा. तडस म्हणाले. तसेच प्रस्तावनेतील मागणीवर बोलतांना म्हणाले की, पुणे करीता जाण्यासाठी काझीपेठ-पुणे या गाडीचा थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहो.\nतसेच नवजीवन एक्सप्रेसचा थांबा मिळण्यासाठी आता नव्याने मागणी करणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. शहरात रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून आणली असुन ते ही काम लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले. स्थानिक जुना मोटार स्टँड येथे रेल रोको कृती समितीतर्फे रविवारी सायंकाळी आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक तथा व्यापारी संघटनेचे मदन कोठारी होते. तसेच सत्कारमुर्ती खासदार रामदास तडस सुध्दा मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच प्रमुख पाहुने म्हणुन माजी आमदार अरूण अडसड, रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन,डॉ. क्रांतिसागर ढोले, कॉ. विनोद जोशी, बंडुभाऊ यादव, रामदास कारमोरे, प्रा. विजय रोडगे, प्रताप अडसड आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.\nसर्वप्रथम नितीन गवळी यांनी प्रस्ताविकेतुन म्हटले की, खासदार रामदास तडस यांनी रेल रोको कृती समितीला सहकार्य करून शहराला रेल्वे थांबा मिळवुन दिल्यामुळे आता प्रवाशांची होणारी गैरसोय टळत आहे. त्यामुळे अशा लोकप्रतिनीधींचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवीने आपले कर्तव्य आहे. तसेच या सोहळ्यातुन हक्काने खासदार रामदास तडस यांच्याकडे पुणे ला जाणारी एक रेल्वे गाडी व नवजीवन एक्सप्रेसचा थांबा शहरात मिळवुन देण्याची मागणी केली. तसेच रेल रोको कृती समितीच्या आंदोलनात अरूण अडसड यांचाही सहभाग असल्याचे सांगुन या विजयामध्ये त्यांचाही वाटा असल्याचे सांगितले. सामान्य जनतेसाठी असलेले शहरातील ग्रामिण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवुन देण्यासाठी अरूण अडसड यांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन नितीन गवळींनी प्रास्ताविक मधुन केले. अरूण अडसड यांनी आपल्या भाषणातुन म्हटले की, प्रत्येकाचे विचार जरी वेगवेगळे असले तरी चांदुरचं भलं व्हावं असे सर्वांना वाटते. समाजाचा प्रश्न निर्माण होईल, समाजाच्या भल्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा मात्र सर्व राजकारण बाजुला ठेवून सर्वांनी कमर कसली पाहीजे. ती चांदूर रेल्वे वासीयांनी कसली म्हणुन हा विजयाचा दिवस पहावयास मिळाला. पक्षाच्या वेळी पक्ष करा, विचारांच्या वेळी विचारांसाठी भांडा, पण मतदार संघाच्या विकासाचा प्रश्न येईल तेव्हा मात्र आपल्यातला माणुस जागा ठेवण्याचे आवाहन अरूण अडसड यांनी केले. तसेच शहरात उपजिल्हा रूग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. यावेळी खासदार रामदास तडस यांचा शाल, श्रीफळ, हार घालुन यथोचित सत्कार फटाकांच्या आतषबाजीत रेल रोको कृती समितीतर्फे करण्यात आला. यानंतर अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना, चांदुर रेल्वेतर्फे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांचा सुध्दा सत्कार रेल रोको कृती समितीच्या वतीने यावेळी करण्यात आला.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन, कॉ. विनोद जोशी, डॉ. क्रांतिसागर ढोले, शेख हसनभाई, कॉ. विजय रोडगे, संजय डगवार, गौतम जवंजाळ, भिमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, रामदास कारमोरे, भिमराव बेराड, अजय चुने, विनोद लहाने,कमलकिशोर पनपालीया, मनोज महाजन, पंकज गुडधे, प्रसेनजित तेलंग, अंबादास हरणे, अवधुत सोनवने, अशोक हांडे, श्याम भेंडकर, रोशन जयसिंगपुरे, अरूण बेलसरे, बंडुभाऊ यादव, निलेश कापसे, साहेबराव शेळके, गौरव सव्वालाखे, चेतन भोले, चंदु बगाडे, प्रमोद बिजवे, मंगेश डाफ, सुधीर सव्वालाखे, अजमत खान, गोपाल मुरायते, संदिप जळीत आदींनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सुत्रबध्द संचलन प्रा. प्रसेनजित तेलंग यांनी तर आभार प्रदर्शन संजय डगवार यांनी केले. यावेळी रेल रोको कृती समितीचे सदस्य, तालुकावासी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.\nमेहमुद हुसेन यांनी कॉंग्रेसवर डागली तोफ\nरेल रोको कृती समितीचे सदस्य मेहमुद हुसेन यांनी आपल्या भाषणातुन कॉंग्रेसवर तोफ डागली. ६० वर्षांत कॉंग्रेसने अन्याय केला असुन मुस्लीमांनी आता जागे होण्याचे आवाहन केले. यासोबतच स्थानिक आमदारांवर सुध्दा कोणतेही काम करीत नसल्याचे टिकास्त्र सोडले. त्यांच्या या विस्पोटक भाषणाने कार्यक्रमात एक वेगळाच माहोल तयार झाला होता. तसेच त्यांनी खासदार रामदास तडस व आनंदराव अडसुळ यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.\nPrevious articleदैनिक पंचांग – १३ मार्च २०१८\nNext articleरेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार\nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nसांडपाणी च्या पाईप फुटल्याने इमारतीस धोका- माणिकराव निचत यांची ग्राम पंचायत...\nगावच्या समस्यांसाठी दानापूर ग्रामस्थ आजपासून आमरण उपोषणाला बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/saina-nehwal-fails-to-get-elected-as-one-of-four-athlete-ioc-member-1287293/", "date_download": "2018-08-22T04:25:09Z", "digest": "sha1:NUIHXFZMFBPYZNMSKG3O52WGSGP6L5RK", "length": 10529, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आयओसीच्या खेळाडू आयोगाच्या निवडणुकीत सायना अपयशी | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nआयओसीच्या खेळाडू आयोगाच्या निवडणुकीत सायना अपयशी\nआयओसीच्या खेळाडू आयोगाच्या निवडणुकीत सायना अपयशी\nतिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या खेळाडूंच्या आयोगासाठी झालेल्या निवडणुकीत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अपयशी ठरली. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या आयोगावर येलेना इसिनाबायेवाला (रशिया), तलवारपटू ब्रिटा हिडेमन (जर्मनी), टेबल टेनिसपटू रियू सेयुंगमिन (दक्षिण कोरिया) आणि जलतरणपटू डॅनियल ग्युएर्टा (हंगेरी) यांची निवड झाली आहे.\nया आयोगावर एकूण चार खेळाडूंची निवड केली जाणार होती. त्यासाठी जगातील सर्वोत्तम २३ खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडानगरीमध्ये गेले २५ दिवस हे मतदान चालले होते. निवडण्यात आलेल्या चार सदस्यांची आयओसीवर आठ वर्षांकरिता नियुक्ती केली जाणार आहे. हिडेमनला सर्वाधिक १ हजार ६०३ मते मिळाली. त्याखालोखाल सेयुंगमिन (१५४४), ग्युएर्टा (१४६९) व येलेना (१३६५) यांना मते मिळाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या ११ हजार २४५ खेळाडूंपैकी ५ हजार १८५ खेळाडूंनी मतदानात भाग घेतला. या चार सदस्यांची क्लाउडिया बोकेल, देई सुंग मून, अ‍ॅलेक्झांडर पोपोव व युमिलिका रुईझ यांच्या जागी नियुक्ती केली जाणार आहे. सायनाला १२३३ मते मिळाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T03:04:30Z", "digest": "sha1:3AACMY63AQI6XZQ3JUDYA63UK6FDNEKM", "length": 23418, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्ध्या तपाचा निखारा! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रकल्प हद्दपार होईपर्यंत विरोध : मावळ गोळीबाराला सात वर्षे पूर्ण\n– प्रकल्पबाधित 19 गावांतील 1203 खातेदार\n– दहा वर्षांत करदात्यांच्या खिशातील तीनशे कोटींचे नुकसान\n– जखमींना महापालिकेत नोकरी देण्याचा विषय अधांतरित\n– प्रकल्प कायमचा रद्द करण्याबाबत शासन चिडीचूप\n– खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत भाजपकडून केवळ चर्चेची गुऱ्हाळ\n– मृत शेतकऱ्यांना शहीद घोषीत करण्याला हरताळ\nपवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी रखडलेला बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प 10 वर्षांपासून रखडला आहे. ठेकेदाराला दिलेले 242 कोटी आणि आजपर्यंतचे व्याज पाहता तीनशे कोटींचे नुकसान करदात्यांच्या खिशातून गेले आहेत. प्रकल्पाची दुसरी बाजू पाहिली तर मावळवासियांचा झालेला विरोधाची धार आजही कमी झालेली नाही. मावळ तालुक्‍यातील पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात आंदोलन पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेवर बऊरगाव येथे “क्रांतीदिनी’ अर्थात 9 ऑगस्ट 2011 रोजी झाले. या आंदोलनाला आज गुरुवारी (दि. 9) सात वर्षे पूर्ण झाली. गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्‍वर साठे, श्‍याम तुपे या निष्पाप शेतकऱ्यांनी जीव गमावला. आणि 18 शेतकरी जखमी झाले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी शासनाची भूमिका आणि सध्याच्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या भूमिकेत फारशी तफावत दिसत नाही. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला आमदार बाळा भेगडे यांचा विरोध अधोरेखित असला तरी प्रकल्पाला खो देण्याचा मुद्दा भाजप सरकारला मार्गी लावता आलेला नाही, हा ही तितकीच ठळक बाब आहे. अर्धे तप आंदोलनाची धग कायम असून, या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात दिसते. पवनेतील पाण्याचे नियोजन, बंदजलवाहिनी प्रकल्प, त्याची सद्य:स्थिती, गोळीबाराची धग, शेतकऱ्यांवरील खटले आणि लोकप्रतिनिधींची भूमिका याचा घेतलेला मागोवा…\nपुण्यातील विधानभवन येथे 2008 मध्ये झालेल्या बैठकीत ही जलवाहिनी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी बंदिस्त जलवाहिनी योजना राबविणारच असा कठोर पवित्रा घेतला. त्यावेळी अजित पवार यांनी ही भूमिका घेताना मावळ तालुक्‍यातील जनतेचा प्राधान्याने विचार करणे अपेक्षित होते. परंतु शेतकऱ्यांच्या भूमिकेचा विचार न करता मनमानी पद्धतीने 1 मे 2008 रोजी हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून भूमिपूजन केले. त्यावेळी तिथे कामासाठी आणलेले सर्व साहित्य शेतकऱ्यांनी फेकून दित आंदोलन उभारले. हळूहळू आंदोलन व्यापक होऊ लागले. विरोध न जुमानता शेतकऱ्यांच्या विरोधात पोलीस बंदोबस्तात 1 नोव्हेंबर 2008 मध्ये गहुंजे येथून कामास सुरुवात केली. परंतु शेतकऱ्यांचा बंद जलवाहिनीला विरोध कायम राहिला. त्याचाच उद्रेक होऊन 9 ऑगस्ट 2011 रोजी आंदोलन करण्यात आले.\nसात वर्षांपूर्वी बऊर येथे पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वर झालेल्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस वगळता अन्य राजकीय पक्ष सहभागी झाले होते. मात्र सध्या आंदोलन करणारी भाजप आज आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी आढेवेढे घेत आहे. विशेष म्हणजे आंदोलनात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी मिळाली तसेच त्या व्यक्तीचे स्मारक येळसे येथे झाले आहे; परंतु आंदोलनामधील 18 शेतकरी गोळ्या लागून जखमी झाले. मृतांच्या वारसांबरोबरच जखमी व्यक्तींना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, परंतु ते हवेत विरलेले दिसते.\nजवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) भविष्यकालीन पाण्याचे नियोजन केले. त्यासाठी केंद्र शासनातर्फे सार्वजनिक सुविधा सक्षमीकरण, सुविधांचे सेवा पातळ्यांचे मानांकन निश्‍चित करण्याचे धोरण आखले गेले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना आखली गेली. पिंपरी-चिंचवड शहराची 2031 ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले. सन 2008 मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार केला होता. उद्योगनगरीला पाणी मिळावे, म्हणून शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता महापालिका व जिल्हा प्रशासनाने पवना बंदिस्त जलवाहिनीचा मुद्दा अक्षरश: रेटून नेला. प्रकल्पाला ग्रामस्थांनी प्रखर विरोध करीत आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यामध्ये तीन शेतकरी शहीद झाले. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन केले नाही. कायदेशीर कार्यवाही पूर्ण नसताना प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला. संपादनाची कार्यवाही पूर्ण न करताच 30 मार्च 2009 रोजी कामाची निविदा काढली. प्रकल्पासाठी 397 कोटी 93 लाख असा खर्चही अपेक्षित होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची मुदत 29 मार्च 2010 होती. एनसीसी, एसएमसी इंदू या कंत्राटदारास निविदा दिली. पहिल्या टप्प्यातील रक्‍कम तातडीने ठेकेदाराला अदा करण्यात आली; परंतु वाहिनीचे चर खोदण्यापलिकडे फार काही काम झालेच नाही. आंदोलनामुळे हा प्रकल्प दोन वर्षे लांबला आणि प्रकल्पाची रक्‍कम 750 कोटींच्या पुढे गेली. करदात्याच्या खिशातील ठेकेदाराला दिलेले 142 कोटी रुपये सध्यातरी पाण्यात गेलेले दिसतात. गेल्या 10 वर्षांचे व्याज आणि या प्रकल्पांवर झालेला खर्चाचा विचार करता सुमारे तीनशे कोटींहून अधिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.\nशेतकऱ्यांवरील कलमे अन्‌ पोलीस कारवाई\nबंदिस्त जलवाहिनीच्या आंदोलनात पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यानंतर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 133/2011 यानुसार गुन्हा नोंदविला. भादंवि 307, 353, 332, 333, 426, 341, 143, 147, 148, 149, 427, 120 (ब) व सहक्रिमिनल अमेंडमेंट ऍक्‍ट कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद केली. एखाद्या सराईत आरोपीएवढी कलमे पोलिसांनी शेतकऱ्यांवर लावल्याचे दिसते. हा गुन्हा नियोजनबद्ध असून, त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधणे, आरोपींनी रॉकेलचे कॅन, बाटल्या, वाहनांचे टायर कोठून आणले होते. या गुन्ह्यास राजकीय लोकांनी प्रलोभने दाखविली होती का, असे नानाविध प्रश्‍न पुढे करून पोलिसांनी तपासाचा खटाटोप करीत अटक केलेल्या 48 आंदोलकांना कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर 15 हजारांच्या वैयक्‍तिक जामिनावर सर्वांना सोडले. या प्रकरणात 250 वाहनांची मोडतोड व जाळपोळ केल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्याप्रमाणे 34 जणांची नावे गुन्ह्यात घेत 1200 अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता.\nपवनाच्या पाण्याचे असे केले नियोजन…\nबंदिस्त जलवाहिनी प्रकल्पातून पात्रालगतच्या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येणार असून, दररोज 430 क्‍युसेक पाणी सोडण्यात येणार होते. सध्या धरणात 305 दशलक्ष (10.76 टीएमसी) साठा आहे. यातून महापालिकेला 6.55 टीएमसी पाणी लागणार असून, त्याला शासनानेही मंजुरी देत हिरवा कंदील दाखविला. आता 2031 पर्यंत 29 लाख 7 हजार 757 लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. दुसरीकडे बाजू पाहिले तर पवना धरणाच्या बांधकामाला 1965 ला सुरुवात झाली. त्यानंतर 1972 मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाले व पाणी साठविण्यास सुरुवात झाली. धरण परिसरातील 19 गावे व वाड्या-वस्त्यावरील सुमारे 2397 हेक्‍टर म्हणजे पाच हजार 920 एकर जमीन या धरण क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली. यापैकी चार हजार 494 एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आणि उर्वरित म्हणजे एक हजार 426 एकर क्षेत्र पाण्याबाहेर शिल्लक आहे. या भागातील 19 गावांतील एक हजार 203 खातेदारांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये बाधित झाल्या. परंतु आजही या प्रकल्पग्रस्तांना धरणालगत व्यवसाय करण्याची परवानगी मिळत नाही, अशी खंत सध्या प्रकल्पबाधितांची आहे.\nस्थानिक शेतकऱ्यांना उद्धवस्त करून पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविण्याचे खटाटोप शासनाने थांबवावा. याशिवाय शहराला पाणी देण्याबाबत आमचा विरोध मुळीच नाही; मात्र 14 हजार एकर जमीन नापिक होते. त्यापेक्षा पिंपरी महापालिकेने गहुंजे येथून पवना नदीतून पाणी उचलावे. थेट पवना धरणातून पाणी नेण्यास बळीराजा तयार होणार नाही, याचाही विचार प्राधान्यक्रमाने होणे आवश्‍यक आहे. मावळ गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले, या शहिदांच्या वारसांना महापालिकेत नोकरी मिळाली, परंतु या आंदोलनातील गोळीबारात 18 शेतकरी जखमी झाले, त्यांना नोकरीचा विषय आजही अधांतरीतच आहे. आता शहराला नियमित पाणीपुरवठा केला जातो. मग मानवतेच्या दृष्टिकोनातून नोकरी का दिली जात नाही. बंद जलवाहिनी प्रकल्प हद्दपार होईपर्यंत आमचा लढा कायम राहिल.\n– ज्ञानेश्‍वर दळवी, अध्यक्ष, पवना बंदजलवाहिनी विरोधी कृती समिती.\nपवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला आमचा विरोध आहे. राज्य शासनाने 8 ऑगस्ट 2017 रोजी कॅबिनेट बैठकीत आघाडी सरकारच्या काळातील गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेतला. त्यानंतर ही बाब न्यायप्रविष्ठ झाली आहे. न्यायालयाचा निर्णय सरकारला बंधनकारक आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राज्य शासन गुन्हे मागे घेण्याबाबत प्रयत्नशील आहे. याशिवाय मावळ गोळीबारातील जखमींना शासकीय सेवेत घेण्याची मागणी लवकरच पूर्ण केली होईल.\n– संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार, मावळ.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांचा राजीनामा\nNext articleकाश्‍मीरमध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित कोठडीतून पळाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/football-me-two-german-messit-ojil-ali-kan-turkish-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2018-08-22T03:04:23Z", "digest": "sha1:SAOYG6JM2V2QFQ42YB4VKR7QK452HIWO", "length": 10243, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\nफुटबॉल हा खेळ निस्सीम भावनांचे प्रकटीकरण करणारा खेळ आहे. प्रेम, अल्लडता, आपलेपण त्याचबरोबर विरोध, द्वेष, विश्वासघात, अपराधीपणा या भावनांचे प्रकटीकरण होताना देखील आपण फुटबॉलच्या माध्यमातून पहिले आहे. त्याचबरोबर देशवासीयांचे प्रश्न, कट्टरपंथीयांची बाजू आणि विस्थापितांचे प्रश्न फुटबॉलच्या माध्यमातून अनेकदा समोर आले आहेत. जर्मन फुटबॉल सध्या अनेक अंतर्गत वादांमुळे प्रकाशझोतात आहे. ते रशिया येथील विश्वचषकात विजयाचे प्रबळ दावेदार असताना गट साखळीतच गारद झाले. त्यानंतर त्यांचा संघातील महत्वाचा खेळाडू मेसूत ओझील याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. ही निवृत्ती त्याने जर त्याचे वय आणि खेळातील घसरण यामुळे घेतली असती तर वेगळी गोष्ट होती. परंतु पाच वर्षे “जर्मन प्लेयर ऑफ द ईअर’ या पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या ओझीलने “वंशद्वेष’ या गंभीर बाबीमुracismळे निवृत्ती घेतल्याने खूप चर्चा होत आहे. यामध्ये अनेकजण त्याच्या बाजूने उभे आहेत आणि त्याचे समर्थन करीत आहेत.\nतुर्कीश वंशाचा आणि जर्मन नागरिक असणाऱ्या ओझीलला जर्मनीच्या पराभवासाठी जबाबदार ठरवण्यात आले. त्यासाठी त्याच्या खेळाला लक्ष्य न करता त्याच्या आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्ष गुर्दोन यांच्यासोबतच्या विश्वचषकापूर्वीच्या भेटीसाठी आणि त्याच्या तुर्कीश वंशाच्या कारणांसाठी त्याला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या ओझीलने निवृत्तीची घोषणा केली.\nओझील म्हणतो,”आम्ही जेव्हा जिंकतो तेव्हा जर्मन आणि जेव्हा हरतो तेव्हा\n‘विस्थापीत’ हा फरक चुकीचा आहे. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक विस्थापित लोक पुढे आले आणि त्याला समर्थन देऊ लागले. त्यातीलच एक म्हणजे जर्मन-तुर्कीश लेखक, कार्यकर्ते अली कान. कान यांनी यासाठी ट्‌वीटरवर “#मी दोन’ (# ME TWO) ही मोहीम चालवली. त्यामुळे जर्मनीमधील विस्थापिताच्या दुसऱ्या पिढीतील अनेकांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले.\n“# मी टू’ असे नाव का म्हणाल तर अली कान यांनी याबाबत सांगितले की, “दोन देश’ यात असल्याने आम्ही याला “#मी टू’ असे नाव दिले. हॉलीवूडमध्ये लैंगिक अत्याचाराविरुद्ध देखील मोहीम चालू आहे. ती मोहीम #ME TOO अशी आहे. विस्थापितांचे प्रश्न हे फुटबॉलमध्ये नवे नाहीत. ते फ्रान्स, स्विर्त्झलॅंड, बेल्जियम अश्‍या अनेक देशांसाठी मोठे आहेत. फ्रान्सचा करीम बेन्जीमा, बेल्जियमचा रोमेलू लुकाकू, स्विर्त्झलॅंडचे शकिरी आणि झ्हाका यांनी अनेकदा पुढे मांडलेले आहे. परंतु जो वाद ओझीलच्या बाबतीत झाला आणि त्याला जे चळवळीचे स्वरूप आले आहे ते खूप मोठे आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआधुनिकीकरणाअभावी माण बाजार समितीची मान खाली\nNext articleममता बॅनर्जींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट\nआधुनिक फुटबॉलचे जनक एबेनेझर कोब मोर्ले यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे डूडल\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबाॅल : वीस वर्षाखालील भारतीय फुटबाॅल संघाने अर्जेंटिनाचा केला पराभव\nUIADI चे सत्य आणि अफवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/hbd-indian-telugu-film-actor-mahesh-babu/", "date_download": "2018-08-22T03:04:28Z", "digest": "sha1:Z74C5HOUMHGCSYZU65SF5SNAQGA76OED", "length": 6423, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#HBD भारतीय तेलुगू चित्रपट अभिनेता महेश बाबू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#HBD भारतीय तेलुगू चित्रपट अभिनेता महेश बाबू\nमहेश बाबू हे प्रसिद्ध भारतीय तेलुगू चित्रपट अभिनेता आहेत. यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७५ तामिळनाडू चेन्नईमध्ये झाला. यांचे अनेक चित्रपटांचे रिमेक वेगवेगळ्या भाषेत बनले आहेत.\nमहेश बाबू यांच्या ‘अथाडु’ या तेलगु चित्रपटाने २००५ मध्ये सर्वाधिक कमाई केली. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त होता.\nमहेश बाबू यांनी २००५मध्ये मराठी नम्रता शिरोडकर यांच्यासोबत लग्न केले आहे. त्यांची नम्रता सोबत हटके लव्ह स्टोरी आहे. महेश बाबू आणि नम्रता याची भेट २००२ मध्ये ‘वम्सी’ चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. ‘अथाडु’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी १० फेब्रुवारी २००५ रोजी त्यांनी मॅरियट हॉटेल, मुंबई येथे लग्न केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनागरिकांनो, तुम्हीही सूचवा पालिका अंदाजपत्रकात कामे\nNext article“एलईडी’ प्रकल्प बिलावरून “नमते पाऊल’\nअक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स\nआलिया आणि रणबीरच्या अफेअरचा सिद्धार्थ मल्होत्राला त्रास\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/aaye-ray-aaa-chanda-will-be-all-khwish-puri/", "date_download": "2018-08-22T03:03:23Z", "digest": "sha1:EM4J5HZX6HE7ZGSO2ZXPHSC35CBKXPQF", "length": 28644, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Aaye Ray ... Aaa Chanda' Will Be All Khwish Puri '' | 'आया रे... आया चँदा अब सारी ख्वाईश पुरी होगी'' | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n'आया रे... आया चँदा अब सारी ख्वाईश पुरी होगी''\n''हाथों मे पूजा की थाली आई रात सुहागो वाली'' म्हणत सा-याच सौभाग्यवती करवाचौथच्या रंगात न्हाऊन निघात आहेत. याच निमित्ताने एक नजर टाकूया फिल्मी करावाचौथवर.\nसौभाग्यवतीसाठी करवाचौथ एक खास दिवस असतो ज्यावळी ते त्यांच्या पतीदेवसाठी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत व्रतही करतात. रात्री चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच व्रत सोडण्याची प्रथा आहे. करवाचौथची हीच परंपरा सगळ्यात आधी रूपेरी पडद्यावर रंगवली ती यश चोप्रा यांनी. यश चोप्रा यांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमात करवा चौथची परंपरा पाहायला मिळाली आणि तेव्हापासूनच ख-या अर्थाने सिनेमात करवाचौथ ही परंपरा दाखवण्याचा ट्रेंड सुरू झाला.\nकरवाचौथचे नाव घेताच सगळ्यांत आधी डोळ्यासमोर जोडी येते ती शाहरूख खान आणि काजोलची. या दोघांनीही करवाचौथचे रंगीन सेलिब्रेशन मोठ्या खुबीने रुपेरी पडद्यावर रंगवले.\nयशचोप्रांच्या सिनेमांप्रमाणेच करवाचौथचा ट्रेंड पुढे करण जोहरनेही फॅालो केला.\n'कभी खुशी कभी गम' या सिनेमातही ''अपनी माँग सुहागण हो, संग हमेशा साजन हो'' म्हणत कजोल आणि शाहरूखने, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी करवाचौथचे रूपेरी पडद्यावर दणक्यात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.\nतसेच कजोल व्यतिरिक्त 'येस बॅास' सिनेमात शाहरूख खानसाठी जुही चावलानेही करवाचौथ केल्याचे पाहायला मिळाले.\nयानंतर सिल्वर स्क्रीनवर करवाचौथची पूजा करत आणखी एक जोडीने सगळ्यांना भुरळ घातली. ती जोडी म्हणजेच सलमान खान आणि ऐश्वर्या रॅाय बच्चन. ''आया रे... आया चँदा अब सारी ख्वाईश पुरी होगी'' म्हणजत ऐश्वर्या सलमानने आपल्या अंदाजात करवाचौथही प्रथा रूपेरी पडद्यावर दाखवली होती. रिअल लाईफमध्ये मोस्ट वाँटेड असणार-या सलमान खानसाठी या सिनेमापूर्वीही करिश्मा कपूर आणि सुष्मितासेनही करवाचौथचे व्रत करताना रूपेरी पड्यावर दिसले होते.\nयानंतर यंग जनरेशचे चार्मिंग जोडी अमृता राव आणि शाहिद कपूरही 'इश्क-विश्क' सिनेमात करवाचौथच्या रंगात न्हावून निघाले.\nया सगळ्या जोडींमध्ये खास जोडी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांनी तर करवाचौथचा खरा अर्थ रूपेरी पडद्यावर समजवला तो 'बागबान' या सिनेमातून. या सिनेमात दोघांमध्ये करवाचौथच्याच दिवशी दुरावा येऊनही त्यांच्या प्रेमाची ताकत त्यांनी रूपेरी पडद्यावर खुबीने रंगवली. तर हा होता रूपेरी पडद्यावरचा फिल्मी करवाचौथ जो आजही सा-या सौभाग्यवतींच्या मनात घर करून आहेत.\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/the-perfectionist-meets-prime-minister/", "date_download": "2018-08-22T04:41:54Z", "digest": "sha1:MMZA7BDZCSZWKXSJKE7M4Q55QNWGWCNP", "length": 6599, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आमीरने घेतली पंतप्रधानांची भेट | The Perfectionist Meets Prime Minister", "raw_content": "\nआमीरने घेतली पंतप्रधानांची भेट\nआमीर खान आणि मुकुल वासनिक\nमैला वाहून नेणाऱ्या सफाई कामगारांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, या उद्देशाने अभिनेता आमीर खान याने सोमवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांची भेट घेतली. ही भेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली व या भेटीत आमीर खान याने ही व्यवस्था बंद करण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी याबाबत ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. आमीरने ‘सत्यमेव जयते’ या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात या मुद्द्यावर प्रकाश टाकला होता व पंतप्रधानांना भेटून या विषयावर चर्चा करण्याचेही त्यात म्हटले गेले होते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nसल्लूचे सरबजितच्या सुटकेसाठी आवाहन\nThis entry was posted in घडामोडी and tagged अभिनेता, आमीर खान, डॉ. मनमोहन सिंग, मुकुल वासनिक, सत्यमेव जयते on जुलै 17, 2012 by संपादक.\n← देशात सध्या दुष्काळी परिस्थिती नाही फेसबुक सोशल नेटवर्किंग साईट →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/it-is-not-like-film-advertising-108812/", "date_download": "2018-08-22T04:28:11Z", "digest": "sha1:RP3X22L6COUNGXYAMNIV47QBX3YT7TY4", "length": 26705, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चित्राचं जाहिरातीसारखं नसतं.. | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nआर्थिक व्यवहारांचं जग, त्या जगातलं वस्तूकरण आणि कलेनं जपलेल्या शुद्धतावादी कल्पना यांची सरमिसळ गेल्या अर्धशतकात अगदी ठसठशीतपणे होत राहिली आहे. कधी या मिसळीतही कला कायम\nआर्थिक व्यवहारांचं जग, त्या जगातलं वस्तूकरण आणि कलेनं जपलेल्या शुद्धतावादी कल्पना यांची सरमिसळ गेल्या अर्धशतकात अगदी ठसठशीतपणे होत राहिली आहे. कधी या मिसळीतही कला कायम राहिली, तर कधी जाहिरात होऊनसुद्धा कलावंताची महत्ता टिकली आणि प्रतिष्ठाही वाढली. ‘जाहिरातींचे रसिक’ असलेल्या मराठीजनांनी माहीत करून घ्यावं असं कलेतिहासातलं जाहिरातबा उदाहरणं इथे आज आहेत.. जाहिरातीलगतच्या सीमारेषा पुसट होतानाच्या काळातही चित्रानं स्वत्व कसं जपलं, याच्या या खुणा..’\nनेपथ्य निर्मिती, कलादिग्दर्शन, दृश्यं आणि शब्द यांची उचित निवड आणि त्यांचा एकत्रित वापर.. अशी तंत्रं म्हणजे उपयोजित कला, असं मानलं जात होतं. ही तंत्रं आजही उपयोजित कलेचा भाग आहेतच, पण उपयोजित नसलेल्या कलेतसुद्धा ही तंत्रं वापरली जातातच. मात्र उपयोजित कलेचा हेतू कुणीतरी दुसऱ्यानं ठरवलेला असतो. उपयोजित कलेच्या निर्मितीला जो आधार मिळतो तो कलेच्या इतिहासातून नव्हे, तर त्या त्या वेळच्या गरजांतून मिळत असतो. हे दोन मुद्दे लक्षात ठेवले की कलेमध्ये आपल्याशी जो संवाद साधण्याची ताकद असते तशी ती उपयोजित कलेत का नसते, हे निराळं सांगायला नको.\n..वर लिहिलेल्या या ओळी न पटणारे बरेच जण असतील.\n‘उपयोजित कलाच किती थेट संवाद साधते,’ असा वाद त्यांना सुरू करता येईल. तो ओनिडाचा डेव्हिल पाहा, व्हीआयपी बॅगेच्या (कलभी, आजभी) जाहिरातीतलं ते टिकाऊ प्रेम पाहा, अ‍ॅपलचा लोगो-आणि स्टीव्ह जॉब्ज वारल्यावर त्याला श्रद्धांजली म्हणून कुणा बोधचित्रकारानं त्या काळय़ा सफरचंदाच्या उडालेल्या टवक्याऐवजी स्टीव्हचा चेहरा टाकण्याची साधीशी कृती पाहा.. वगैरे.\nया वादात ते जिंकतील. समकालीन कलेचे समीक्षक कदाचित हरतीलच. ‘जे दिसतं आणि भावतं ते म्हणजे कलाच.. अर्थ कळला पाहिजे की नाही कलेचा थोडातरी’ या साध्या निष्पाप-निरागस व्याख्येला गहन करून टाकण्याचं पाप नाहीतरी समीक्षकांनी केलेलंच असतं, त्याची फळं त्यांना भोगावी लागतील. ‘अहो पण.. पण.. कलेचा अर्थ हा कलेच्या इतिहासातून आणि कलावंताच्या हेतूविषयी प्रेक्षकाला आलेल्या अंदाजांमधून आलेला असतो.. तो अर्थ म्हणजे ‘हे = अमुक’ असा थेट असूच शकत नाही..’ असं काहीसं चिरक्या (क्षीण) आवाजात हे पराभूत समीक्षक म्हणतही राहतील. त्यांचा तो क्षीण आवाज ऐकला जाईलच याची खात्री नाही.\nअशा वेळी त्या पराभूत समीक्षकांना कलेच्या इतिहासातलं जे आठवेल, त्यात अँडी वॉरहॉलच्या ‘ब्रिलो बॉक्सेस’चा क्रमांक फार वरचा असेल. तांत्रिक सफाई, दिसणं-भावणं आणि कलात्मकता यांच्या नेहमीच्या गल्लतीपुढे (मराठीत तरी) नेहमीच पराभूत झालेल्या तमाम समीक्षकांना सहानुभूती म्हणून आपण या चित्राकडे आज पाहू.\nअँडी वॉरहॉलचा ‘ब्रिलो बॉक्स’ हा लाकडी खोका होता. त्यावर पांढरा रंग मारून, अमेरिकी बाजारात १९१३ पासून मिळणाऱ्या ‘ब्रिलो’ नामक साबणाच्या खोक्यावर जसं दृश्य असायचं त्याबरहुकूम डिझाइन त्याच रंगांत करून घेऊन ‘स्क्रीन प्रिंटिंग’च्या तंत्रानं या पांढऱ्या लाकडी खोक्यावर वॉरहॉलनं उतरवलं. ‘याला कला म्हणायचं का’ हा वाद या कामामुळे उभा राहिला.\nआजही ‘ब्रिलो’ ही कंपनी अमेरिकेत आहे. साबणच बनवते. तिची माहिती हवी असेल तर ती ‘ब्रिलो डॉट कॉम’ वर जाऊन पाहता येईल. वॉरहॉल आणि ही कंपनी यांचा काही म्हणजे काहीही संबंध कसा नव्हताच, हे या वेबसाइटची छाननी केल्यावर कळेल. मुद्दा हा की, वॉरहॉलनं अजिबातच ब्रिलोची जाहिरात व्हावी किंवा हल्लीच्या भाषेत ‘को-ब्रँडिंग’ व्हावं, असा हेतू बाळगला नव्हता. वॉरहॉलनं ज्या काळात चित्रं करायला सुरुवात केली तेव्हा एकीकडे अमेरिकी ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम’चा कलाप्रवाह फार जोरात आणि दुसरीकडे अमेरिकी लोकजीवनाचा ठाव घेणाऱ्या एडवर्ड हॉपर वगैरे मंडळींची चलती संपलेली, अशी स्थिती होती. कलेचा इतिहास अगदी वर्तमानातही घुटमळतच असतो आणि या घुटमळत्या इतिहासाचं ‘आत्ता’चं टोक पकडून पुढे जाण्याचा प्रयत्न कुणीतरी केल्याशिवाय कलेतिहास पुढे जात नाही. ते टोक वॉरहॉलनं पकडलं. अमूर्त अभिव्यक्तीवादी कलेत ‘वस्तुमय प्रतीक’ अजिबात नव्हतं. जॅक्सन पोलॉक, विल्लेम डिकूनिंग, आर्शाइल गॉर्की, फ्रान्झ क्लाइन, हान्स हॉफमन असे सगळे अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझमवाले चित्रकार म्हणायचे की, आमचं चित्र हेच ‘स्वयंभू वस्तुजात’ आहे. या अमूर्त अमेरिकी कलाप्रवाहाबद्दल त्या काळचा समीक्षक हेरॉल्ड रोसेनबर्ग याचं पुस्तकही ‘द अँक्शस ऑब्जेक्ट’ याच नावाचं आहे.\nपण यातून आधी जास्पर जॉन्सनं आणि पुढे अँडी वॉरहॉलनं त्या काळच्या म्हणजे १९५०च्या दशकानंतर १९६२-६४ च्या सुमारास ‘आत्ताचं टोक’ पकडलं होतं ते असं होतं की, जर चित्र हीच वस्तू असेल तर वस्तू हेही चित्र का असू नये\nवरवर पाहता ही टिंगल वाटेल. पण या टिंगलीला कला म्हणणं भाग होतं. कारण ‘रूपनिर्मिती’ आणि त्यासाठी ‘तंत्राचा सुयोग्य वापर’ ही दृश्यकलेची पूर्वअट तर जॉन्सनं, वॉरहॉलनं तंतोतंत पाळली होती. साध्या मराठीत सांगायचं तर मेहनत होती त्यांच्या कलाकृतीमागे\nजास्पर जॉन्स स्वत: रंगवायचा वगैरे. पण वॉरहॉलबाबत असा प्रश्न पडला की यानं स्क्रीन प्रिंटिंग का केलंय हे तर उपयोजित कलेचं तंत्र ना हे तर उपयोजित कलेचं तंत्र ना मग त्याला आपल्यात-आर्ट गॅलरीतल्या कलेत कशाला मोजायचं मग त्याला आपल्यात-आर्ट गॅलरीतल्या कलेत कशाला मोजायचं वॉरहॉलनं हे काम मदतनीस घेऊन केलंय, म्हणजे ‘त्याची निर्मिती’ असं कसं म्हणायचं\nकलाकार बुद्धीनं काम करतात, हे लक्षात घेतलं की मग आपल्याला वॉरहॉलचं महत्त्व कळेल. ‘कलाकृतीकडे स्वयंभू वस्तू म्हणून पाहा. तिचा अर्थ लावू नका, तिला उमजून घ्या’ हे अमूर्तवादय़ांचे आग्रह त्यानं एकीकडे अगदी छानच पाळून दाखवले होते आणि दुसरीकडे, लोकजीवनाची नवी प्रतीकं शोधून ती कलेत आणण्याचा खास ‘अमेरिकी कले’चा प्रयत्न पुढे नेला होता. हे झालं विश्लेषण. पण त्यापुढे वॉरहॉलनं जे केलं त्याला त्या वेळच्या पॉप संस्कृतीतल्या कल्पनांचाही आधार होता. जग हे एकच आहे, आपण अख्ख्या जगाचे सांस्कृतिक नागरिक आहोत वगैरे स्वप्नाळू कल्पना जोपासत आज आणि आत्ताचा क्षण साजरा करणाऱ्या या ‘पॉप’ कल्पना. वर्तमानकाळ इतिहासापेक्षा फार फार मोठा मानून लोकांना काही आवडलं रे आवडलं की लगेच ते ‘युगाचं प्रतीक’ वगैरे मानण्याचे हट्ट या पॉप संस्कृतीनं केलेले आहेत. वॉरहॉलनं या हट्टांना चित्ररूप देऊन ‘अजरामर’ केलं.\nवॉरहॉलनं जे केलं ते कलेच्या हेतूंची चर्चा पुढे नेण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. वॉरहॉलनं जाहिरात केलेली नाही. याउलट, अ‍ॅब्सोल्यूट व्होडका नावाची एक दारू असते. दारूच्या जाहिरातींवर बंदी असते. म्हणून अ‍ॅब्सोल्यूटवाल्यांनी १९८५ पासून भल्या भल्या, बडय़ा बडय़ा चित्रकारांना आपल्या बाटलीचा आकार दिसेल असं एक चित्र काढायला सांगणं सुरू केलं. त्यासाठी अर्थातच प्रचंड किमती मोजल्या. या चित्रांचं संग्रहालयच ‘अ‍ॅब्सोल्यूट’नं स्वीडनमध्ये उभारलंय, ती चित्रं इंटरनेटवरही ‘अ‍ॅब्सोल्यूट आर्टकलेक्शन डॉट कॉम’ वर पाहायला मिळतात आणि खूप माहिती मिळते.. अगदी एकेका चित्रकाराची शैली कळायला मदतबिदत होते.. पण मुळात ही चित्रं काढून घेतली गेली ती जाहिरातीसाठी ‘अ‍ॅब्सोल्यूट सुबोध गुप्ता’, ‘अ‍ॅब्सोल्यूट भारती खेर’, एवढंच लिहून खाली गुप्ता वा खेर यांच्या शैलीचा अगदी गाळीव अर्कच असणारं चित्र/शिल्प या जाहिरातीत असतं. फक्त नावाजलेल्याच आणि शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्याच कलावंतांना या व्होडक्यानं गळास लावल्यामुळे आता तर, अ‍ॅब्सोल्यूट जाहिरातीत चित्र येणं प्रतिष्ठेचं झालंय. एकप्रकारे आपण कलावंतच आहोत, यावर हे ‘अ‍ॅब्सोल्यूट’ शिक्कामोर्तब वाटतं आजच्या चित्रकार- शिल्पकारांना. बाकी काम सुरूच असतं, एका बाटलीचं चित्र दिलं काढून तर काही बिघडत नाही, अशा थाटात सारेजण जाहिरात प्रवाहात सामील होतात.\nही झाली वॉरहॉलची उलटी बाजू. पण वॉरहॉल मात्र शुद्ध कलात्म हेतूनंच सारं करत होता.\nजाता जाता, ‘उपयोजित कलाच किती छान चटचट संवाद साधते’ असं म्हणणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी एक ‘अ‍ॅब्सोल्यूट’ प्रतिवादवजा सल्ला: आर्ट गॅलरीतल्या, बहुअर्थी किंवा ‘समजायला कठीण’ काम करणाऱ्या चित्रकार/शिल्पकारांना समजून घेणारे, त्यांच्या शैलीशी संवाद साधणारे लोक जगात भरपूर आहेत, म्हणून अ‍ॅब्सोल्यूटसारखी जाहिरात चालते.. ज्यांना जाहिरातीच जवळच्या वाटतात, त्यांना या जाहिरातींमधून एकेका चित्रकाराच्या वैशिष्टय़ांची ओळख करून घेता येईलच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसंकेतस्थळ एकच; प्रत्येकासाठी जाहिराती मात्र वेगळ्या\nजाहिरातीतून का होईना मुलांचं प्रतिनिधित्व करायला आवडतं\nअ‍ॅड्वाट : शब्द-प्रतिमांची किमया\nअ‍ॅड्वाट : ‘अ‍ॅड’ वाटेने\nजाहिरातींचे वाढीव शुल्क अखेर रद्द\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5%E2%80%99-115022500007_1.html", "date_download": "2018-08-22T04:38:26Z", "digest": "sha1:ICWYZ4BKIB34WUACCZYCHCGAERBYEEBA", "length": 7290, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोघे, शिलेदार यांना ‘जीवनगौरव’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमोघे, शिलेदार यांना ‘जीवनगौरव’\nज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत कीर्ती शिलेदार व ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात २ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nसंगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शिलेदार यांना तर\nमोघे यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांचे वितरण सोहळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत.\nमानसी मोघे मराठी सिनेमात\nएकट्याने प्रवासाची भीती वाटते\nज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nकतरिनाने माल्टामधील एक नवा फोटो केला शेअर\n‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ...\nहाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच\nप्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...\n‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर\nदीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...\nकोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/shravan-marathi", "date_download": "2018-08-22T04:38:58Z", "digest": "sha1:W577BPQEKYO3UDM44DCV7KFL7Y2R36HX", "length": 10779, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shravan Somwar In Marathi | Shravan Mahina Marathi | Shravan Maas Marathi | श्रावण महिना | श्रावणी सोमवार", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे खास स्त्रियांचे सण याच महिन्यात येतात. ...\nVideo : जिवतीची पूजा कशी करावी\nश्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करावी. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते.\nनागपंचमीला बाहुलीला बदडण्याची परंपरा\nवेबदुनिया| बुधवार,ऑगस्ट 15, 2018\nनागपंचमी हा सन देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र उत्तर प्रदेशात विचित्र पद्धतीने नागपंचमी ...\nखरंच दूध ‍पितो का नाग\nप्रत्येक हिंदू नागपंचमीच्या दिवशी नाग देवाची पूजा-अर्चना करतो. अनेक लोकांचा अंधविश्वास आहे की नागाला दूध पाजण्याने नाग ...\nनागपंचमी साजरा करण्याची पद्धत\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी ...\nवेबदुनिया| बुधवार,ऑगस्ट 15, 2018\nऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात ...\nशितळा सप्तमीला काय करावे\nश्रावण महिन्यात शुद्ध सप्तमीला शितळा सप्तमी किंवा शिळासप्तमी असे म्हणतात. काय करतात या दिवशी घरातील चूल, शेगडी, ...\nमंगळा गौरी पूजा व्रत, आरती, कथा, व उद्यापन\nमंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच ...\nश्रावणात महादेवाबरोबर करा रामाची पूजा\nदेवांचे देव महादेव प्रभू रामाचे इष्ट आहे व प्रभू राम हे महादेवाचे इष्ट आहे. उपास्य आणि उपासक यांच्यात इष्ट भाव असल्याचा ...\nशुद्ध, सात्विक, पवित्र श्रावण\nवेबदुनिया| सोमवार,ऑगस्ट 13, 2018\nहिंदू पंचागाप्रमाणे देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. म्हणजे आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चार ...\nश्रावणात महादेवासह जपावे कृष्णाचे हे 3 सोपे मंत्र, संकटापासून मुक्ती मिळेल\nश्रावणात महादेवाची आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. यासह श्रावणात श्रीकृष्णाची आराधना शुभ फल देते. श्रावणात रोज या ...\nश्रावण रविवारी काय करावे\nश्रावण महिन्याच्या रविवारी सूर्योपासना म्हणून व्रत केले जात असून आदित्य राणूबाईची कहाणी वाचली जाते. हे स्त्रियांनी ...\nश्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. ...\nवेबदुनिया| शुक्रवार,ऑगस्ट 10, 2018\nऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एक नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः ...\nश्रावण सोमवार व्रत करण्याची सोपी विधी\nश्रावण मासात कठोर व्रत-नियम पालन करणे शक्य नसल्यास काही सोप्या विधी द्वारे पुण्य कमावता येतं.\nआटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो ...\nकुठे आहे हे मंदिर जेथे शिव पार्वतीने विवाह केला होता\nतुम्हाला माहीत आहे का, की या पृथ्वीवर विद्यमान आहे ती जागा जेथे साक्षात शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता.\nधन प्राप्ती व सुख समृद्धीसाठी श्रावणातील 7 सोपे उपाय\nव्यस्ततेमुळे आपण पूजेसाठी अधिक वेळ देऊ शकत नसाल तर काही सोपे उपाय करून आपण इच्छित फळ प्राप्त करू शकता.\nआटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अवसेच्या दिवशीं बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pmp-bus-women-reserve-seat-crime-118576", "date_download": "2018-08-22T03:59:44Z", "digest": "sha1:KRMVN4BMIDPDLHCHUTRZWS627WCE4BQ2", "length": 12230, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMP Bus women reserve seat crime बसमध्ये महिलांच्या जागांवर बसल्यास पोलिस कारवाई | eSakal", "raw_content": "\nबसमध्ये महिलांच्या जागांवर बसल्यास पोलिस कारवाई\nबुधवार, 23 मे 2018\nपुणे - पीएमपी बसमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बसणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बुधवार (ता. २३) पासून पोलिस कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, आरक्षित जागा प्रवासी महिलांनाच उपलब्ध होतील, यासाठीची जबाबदारी संबंधित वाहक-चालकांचीच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याचे सूतोवाच पीएमपीने मंगळवारी केले. बसमध्ये डावीकडील आसने महिलांसाठी आरक्षित आहेत; परंतु त्यावर अन्य प्रवासी बसतात, असे निदर्शनास येत आहे. त्यावरून प्रवासी महिला आणि वाहक-चालकांमध्ये वादही उद्‌भवत आहेत.\nपुणे - पीएमपी बसमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बसणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बुधवार (ता. २३) पासून पोलिस कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, आरक्षित जागा प्रवासी महिलांनाच उपलब्ध होतील, यासाठीची जबाबदारी संबंधित वाहक-चालकांचीच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याचे सूतोवाच पीएमपीने मंगळवारी केले. बसमध्ये डावीकडील आसने महिलांसाठी आरक्षित आहेत; परंतु त्यावर अन्य प्रवासी बसतात, असे निदर्शनास येत आहे. त्यावरून प्रवासी महिला आणि वाहक-चालकांमध्ये वादही उद्‌भवत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा त्यांनाच उपलब्ध करून देण्यासाठी नियमावली तयार केली आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिली.\nमहिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरक्षित जागा त्यांना उपलब्ध न झाल्यास याबाबत प्रवाशांनी पीएमपीच्या हेल्पलाइनवर (दूरध्वनी क्रमांक ०२०-२४५४५४५४) संपर्क साधून तक्रार करावी.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/chanakya-niti-117050500021_1.html", "date_download": "2018-08-22T04:32:03Z", "digest": "sha1:76EM7L3U4TFU2XDK3A6JAXHSS3TOE5WB", "length": 13236, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चाणक्य नीती: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या पाच गोष्टी अधिक असतात | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचाणक्य नीती: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या पाच गोष्टी अधिक असतात\nराजनीती आणि अर्थशास्त्राचे पितामह आचार्य चाणक्याने जीवनाशी निगडित बर्‍याच नीती बनवल्या आहेत. ज्यांना अमलात आणून व्यक्ती सुखी जीवन जगू शकतो. या नीतीत बरेच रहस्य लपलेले आहे, ज्याने आमच्या सुखाची आणि दुःखाची माहिती मिळते. आचार्य चाणक्याने एका नीतीत अशा वस्तूंबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात.\nस्त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा\nसाहसं षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते\nचाणक्यानुसार महिलांना पुरुषांपेक्षा दुप्पट भूक लागते.\nस्त्रिया पुरुषांपेक्षा 4 गुणा अधिक बुद्धिमान आणि चतुर असतात.\nमहिलांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट लाज शरम असते.\nअसे म्हटले जाते की पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त साहसी असतात. पण चाणक्यानुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 6 गुणा अधिक साहस असतो.\nत्याशिवाय स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 8 गुणा अधिक काम भावना असते.\nहिंदू धर्मात भगवान विष्णूचे महत्त्व\nफेकू नका यूज्ड टी बॅग\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'\nयावर अधिक वाचा :\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\n\"आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\nकार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/", "date_download": "2018-08-22T03:04:20Z", "digest": "sha1:KCMRRYWYFFRQSDWAAZJHNM3K4TFHCQPM", "length": 26625, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Marathi Movies | मराठी चित्रपट | Marathi Cinema News & Gossip in Marathi | Marathi Actress & Actors News | Movie Reviews & Box Office Collection | Songs, Trailers & Videos | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेत्री रिंकू राजगुरू आता दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या 'कागर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ... Read More\nRinku RajguruNagraj Manjuleरिंकू राजगुरूनागराज मंजुळे\n'बोगदा' चित्रपट भाष्य करणार या गंभीर प्रश्नावर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n'इच्छा मरण' या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा 'बोगदा' सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे. ... Read More\n'परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ ग्लॅमरस चंदेरी दुनियेतील वास्तवाच्या जवळ जाणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावना प्रधान चित्रपट आहे. ... Read More\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजिवनात प्रत्येकाला आधार हा हवा असतो, मग तो कुणाचाही असो, याच आधाराच सहाय्य घेऊन काहीजण आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात तर काहीजण त्याचा गैरफायदा घेत असतात. ... Read More\nया कारणामुळे सुबोध भावे घाबरतो बायकोला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n'शुभ लग्न सावधान' या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबियेदेखील आपल्याला पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झा ... Read More\nSubodh BhaveShruti Maratheसुबोध भावे श्रुती मराठे\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2016/06/16/ai-1/", "date_download": "2018-08-22T04:13:40Z", "digest": "sha1:N4UTSBTB37WQ4Q6P2BOY3FEOK2Z25SMP", "length": 14591, "nlines": 170, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "अपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज\nYouTube वरील आमच्या Channel च्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीसमोर इतिहास नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय.\nप्रस्तुत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे अज्ञात १० पैलू.\nआपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे \n2 Responses to अपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज\nखरंच अपरिचित माहिती मिळाली\nआपल्या प्रयत्न खूप अप्रतिम आहे.\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3544/", "date_download": "2018-08-22T04:32:49Z", "digest": "sha1:QWTJ3A32EKNUSDPZU3V7Q5WLBXQ2P64O", "length": 2837, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-वेडापिसा, झालो कसा, सांगना.", "raw_content": "\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\nतू रम्य पहाट, सुखाची वाट, तू सुगंधी पारिजात.\nतू चांदणी नभात, सावली उन्हात,इंद्रधनुचे रंग सात.\nतुझ्या रंगागंधाची झाली फुलांना नशा.\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\nतुला होता उशीर,सुटतो धीर, अशी माझी अवस्था.\nमी हसतो स्वताशी,बोलतो स्वताशीच,तू जवळी नसता.\nतडफडतो मी पाण्याविना मासा जसा.\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\nतू माझे धैर्य, तू माझा सुर्य, तूच माझे सर्व.\nलढण्याची शक्ती, जिंकण्याचा जोम, देते मला तुझे प्रेम,\nतू सारया निजाणाऱ्या दिशांची उजळती आशा.\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\nवेडापिसा, झालो कसा, सांगना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://astrovastu.net/V_01.aspx", "date_download": "2018-08-22T03:22:17Z", "digest": "sha1:PPL3PXU6F6LLX5RDGJBS5YI55WSTMANS", "length": 1823, "nlines": 24, "source_domain": "astrovastu.net", "title": "डॉ. धुडिराज पाठक", "raw_content": "|| श्री गणेश प्रसन्न||\nकोणत्याही वर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nआमच्या च्छ्च्वास्तुवर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nसंतांचे अजब व अनाकलनिय आदेश\nडॉ धुंडीराज पाठक यांची\nमाहितीपत्रक / प्रश्न व उत्तरे\nवास्तूशास्त्र कायशाळेसाठी नाव नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा\nकायशाळेसाठी नाव नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा\nविष्णूकमल कॉम्प्लेक्स, पहिला मजला, केळकर रस्ता, अप्पा बळवंत चौक, ६४० नारायण पेठ, पुणे ४११०३० फोन नं. ०२०- २४४८६५९९ मोबाईल ९८२२११२५४५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/11/blog-post.html", "date_download": "2018-08-22T03:03:37Z", "digest": "sha1:FVKTH2YOIO5AOW36LFIOLWP4DDIYOCDQ", "length": 23931, "nlines": 78, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: देसी ‘स्टीव्ह’ची गोष्ट - योगेश शेजवलकर", "raw_content": "\nदेसी ‘स्टीव्ह’ची गोष्ट - योगेश शेजवलकर\nकणखर देशा... दगडांच्या देशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या माणसांची हृदयेही पाषाणाची असावीत अशी शंका येणारी घटना त्या काळोख्या रात्री घडली. एका कॉलेजकुमारीने नको त्या उद्योगातून जन्माला आलेल्या अवघ्या तीन दिवसांच्या ‘स्टीव्ह’ला कचराकुंडीत फेकून दिलं... आणि ही माता गडद अंधारात कायमची दिसेनाशी झाली.\nदुसऱ्या दिवशी सकाळी नेमाने फेरफटका मारायला निघालेल्या एका आजीआजोबांना ‘स्टीव्ह’च्या रडण्याचा आवाज ऐकू गेला आणि मग पोलिसांच्या उर्मट प्रश्नांना उत्तरे द्यायची मानसिक तयारी करून त्यांनी चौकीत फोन लावला. मग पोलीस आले.. कचऱ्याच्या ढिगातून ‘स्टीव्ह’ला बाहेर काढलं... पंचनामा झाला आणि मग ‘स्टीव्ह’ची वैद्यकीय तपासणी करून त्याला एका सरकारी इस्पितळात ठेवण्यात आलं.\nइतके ऊन-पावसाळे पाहूनही अशा पद्धतीने लहान मूल सापडल्याचा अनुभव त्या आजी-आजोबांसाठी नवीन होता.. हेलावून टाकणारा होता. त्यामुळे त्या दोघांनी शक्य होईल तेवढं ‘स्टीव्ह’साठी करायचं ठरवलं (अर्थात आपल्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांना काहीही न सांगता). स्टीव्हला ज्या अनाथाश्रमात ठेवलं होतं तिकडे ते दोघे गेले. नुकताच त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस झाला होता त्यामुळे त्यांना तसंही काहीतरी ‘सोशल कॉज’साठी करायचं होतचं त्यामुळे त्यांनी त्या अनाथाश्रमाला भरपूर देणगी दिली. ती देताना स्टीव्हला चांगल्या घरात दत्तक देण्याची अट घातली आणि ती पूर्ण होईपर्येत देणगीतली काही रक्कम स्वत;जवळ राखून ठेवली. (बहुतेक त्यामुळेच) खूप वर्ष मूल होत नसलेल्या सुसंस्कृत कुटुंबात स्टीव्हला दत्तक देण्यात आलं. त्या आजी-आजोबांचे कष्ट सार्थकी लागले... त्या नव्या घरात आनंदाला उधाण आलं... स्टीव्हचं कोडकौतुक सुरु झालं. अक्षरशः दृष्ट लागावी अशी कलाटणी स्टीव्हच्या आयुष्याला मिळाली.\n एक दिवस दृष्ट लागलीच. दत्तकविधीनंतर अवघ्या दोन वर्षातच स्टीव्हच्या या नव्या मातेला दिवस राहिले आणि मग (सर्व नातेवाईक, मित्रमंडळींच्या मते) त्या घराला ‘AUTHORIZED’ वारस मिळाला आणि स्टीव्ह ‘पायरेटेड मुलगा’ कम ‘घरगडी’ झाला.\nतरीही लोकलज्जेखातर स्टीव्हला शाळेत घालणे भाग होते म्हणून मग स्टीव्हची बोळवण एका साध्या शाळेत करण्यात आली. अर्थात त्यानी स्टीव्हची बुद्धीमत्ता लपून राहणार नव्हती. आपल्या तल्लख बुद्धीच्या तडाख्याने स्टीव्हने (नोकरी मिळत नाही म्हणून बी.एड. केलेल्या) शिक्षकांना लोळवायला सुरुवात केली आणि त्यांचा राग ओढवून घेतला. मग त्याच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांना निरर्थक ठरवून त्याला वाह्यात ठरवण्याचा चंग त्याच्या शिक्षकांनी बांधला... कायम त्याला वर्गाबाहेर उभं केलं जाऊ लागलं... स्टीव्ह चौथीत असताना त्यांनी सातवी, आठवीच्या पुस्तकातील प्रमेय वापरून गणिते सोडवली म्हणून त्याचा पेपर भर वर्गात फाडून टाकण्यात आला आणि पालकसभेतून स्टीव्हला मुलांना बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरवण्यात आलं.\n)मुळे स्टीव्ह घरात आणखीनच नावडता बनला, सणसमारंभ, घरगुती कार्यक्रम, गेट-टुगेदर अशा कार्येक्र्मातून त्याला ‘बॅन’ करण्यात आलं. त्यामुळे मग सगळं कुटुंब एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर जेवण मिळवण्यासाठी स्टीव्हला पाच-सहा कि.मी. पायपीट करून एखाद्या देवी-देवतांच्या संस्थानाच्या/प्रतिष्ठाण () च्या महाप्रसादावर भागवावं लागायचं.\nतरीही स्टीव्ह लढत राहिला.. स्वत:च्या आकलनानुसार, उपलब्ध स्त्रोतातून प्रयत्न करत राहिला... ज्ञान मिळवीत राहिला. बारावीनंतर इंजिनिअरिंगला जावे अशी त्याची फार इच्छा होती पण त्याच्या माता-पित्यानी त्याच्या हातावर कॉमर्स कॉलेजची अॅडमिशन टेकवली. स्टीव्ह वैतागला.. कॉलेजला जाईनासा झाला... नाक्यावरच्या कट्ट्यावर बसून कटिंग चहा आणि क्रीमरोल खात तो आपली चित्रविचित्र गॅजेटस् बनवू लागला. एक दिवस त्याने स्वतःची कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला. भांडवल मिळवण्यासाठी अनेक बँकांचे त्याने खेटे घातले पण प्रत्येक ठिकाणाहून त्याला धक्के मारून बाहेर घालण्यात आले.\nस्टीव्ह रडकुंडीला आला. आत्महत्या करावी या विचाराने एका तळ्यापाशी गेला. तळ्यातल्या गणपतीला वंदन करावे आणि आयुष्य संपवावे हा त्याचा निर्णय पक्का झाला आणि त्यानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. तिथल्या प्रसन्न वातावरणामुळे स्टीव्हच्या मनाला जरा शांतता लाभली आणि अचानक (बहुतेक गणरायाच्या कृपेने) त्याला एक अद्वितीय कल्पना सुचली. आत्महत्येचा बेत रद्द करून स्टीव्ह झपाटून कामाला लागला आणि त्यानंतरच्या गणेशोत्सवात स्टीव्हने एका मंडळाच्या वतीने ‘टच आशीर्वाद’ गणपती लॉन्च केला. गणरायाच्या चरणांना भक्तीभावाने ‘टच’ केल्यावर ‘तथास्तु’ असं आशीर्वाद मांडवभर घुमायचा आणि चरणस्पर्श करणारा भक्त आणि त्याला आशीर्वाद देणारा बाप्पा अशी ‘इमेज’ तिथल्या स्क्रीनवर दिसायची (जास्तीचे पैसे देउन त्या दृश्याची प्रिंटपण भक्ताला मिळायची). ‘टच आशीर्वाद’ मूर्तीनी धमाल उडवून दिली... मंडळानी तुफान पैसा कमावला आणि मंडळाचा ‘भाई’ स्टीव्हच्या धंद्याचाफायनान्सर कम पार्टनर झाला.\n‘भाई’ला त्याच्या गावातून निवडणूक जिंकायची होती त्यामुळे सर्वप्रथम ‘स्टीव्ह’ने आपले लक्ष ग्रामीण भागावर केंद्रित केले आणि निरक्षर शेतकऱ्यांसाठी आणि साखरसम्राटांसाठी अफलातून गॅजेटस् बनवली. आता शेतकरी झाडाच्या सावलीत बसून टच पॅडवर नुसता ‘टच’ करून खुरपणी, नांगरणी, फवारणी करू लागला. एका ‘टच’नी आपला माल कारखान्याच्या गोडाऊनपर्यंत पोचवू लागला. साखरसम्राटांना एक ‘टच’ करून आपला काळा पैसा एका खोट्या अकाउंटमधून दुसऱ्या खोट्या अकाउंटमध्ये दडवता येऊ लागला. सगळं मस्त सेट झालं... धंदा वाढला... ‘भाई’ दणक्यात निवडणूक जिंकला.\nपण आता त्याला स्टीव्हला नफ्यात हिस्सा देणं जीवावर आलं त्यामुळे एक दिवस त्याने स्टीव्हसमोर घोडा ठेवला. कंपनीतून आत्ताच्या आता कल्टी मारली तर जीव न घेण्याची हमी त्याने स्टीव्हला दिली. बिचाऱ्या स्टीव्हला स्वत:च सुरु केलेल्या कंपनीतून बाहेर पडावं लागलं. तो अक्षरशः रस्त्यावर आला. त्यात त्याचं लग्नाचं वयही उलटून चालले होते. आता मंत्री झालेल्या ‘भाई’च्या धाकाने स्टीव्हला कोणी भांडवल देईना आणि पक्की नोकरी व धंदा नसल्याने त्याला पोरगीही मिळेना. शेवटी त्याच्या आईवडिलांनी त्याचा बँक बॅलन्स हातात घेतला आणि उलटा मुलीला हुंडा देऊन शेजारच्या राज्यातली एक घोडनवरी स्टीव्हच्या गळ्यात मारली (आणि मधल्यामध्ये आजवर स्टीव्हच्या पालनपोषणासाठी() केलेले पैसेही वळते केले).\nलग्नाच्या निमित्ताने शेजारच्या राज्यात गेलेल्या स्टीव्हला ते ‘झिरो लोडशेडिंग’ असणारे राज्य फार आवडले. तसेही ‘दगडांच्या देशात’ भाऊबंदकीची भांडणे सोडून बाकी काही होत नव्हतेच आणि ‘भाईंच्या’ दबावामुळे काहीही करताही येणार नव्हते. त्यामुळे काही वर्ष तरी त्या राज्यात स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला. मग एकदिवस नव्या कंपनीच्या पायाभरणीसाठी तिथल्या जनता दरबारात त्याने राज्याच्या दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्टीव्हबद्दलची सर्व माहिती मिळवली होती. त्यामुळे त्याला पाहताच मुख्यमंत्र्यांनी ‘केम छो स्टीव्हभाई’ असे म्हणत त्याला मिठीच मारली. आयुष्यात स्टीव्हचा इतका मोठा बहुमान पहिल्यांदाच झाला आणि ‘पिकतं तिथे विकत नाही’ ह्याची त्याला प्रचीतीही आली’... आपली कोणालातरी किंमत आहे ह्या भावनेने स्टीव्ह गहिवरला.\nदाढीवाल्या मुख्यमंत्र्यांनी स्टीव्हला पूर्ण सपोर्ट दिला आणि पुढच्या पाच वर्षात स्टीव्हची कंपनी नावारुपास आली आणि असंख्य लोकांना रोजगार मिळाला. अनेक उत्तमोत्तम प्रकल्पांमुळे त्या राज्याचे नाव जगाच्या नकाशावर आले.. मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची बळकट केली आणि स्टीव्ह विकासाचे ‘रोल मॉडेल’ झाला.\nत्याचे कर्तृत्व पाहून अलीकडच्या राज्यातील साहित्य संमेलनात ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण बदलून ‘टच करीन तिथे पाणी काढीन’ अशी करण्याचा प्रस्ताव युवा साहित्यीकांतर्फे सादर करण्यात आला (त्यामुळे तो ताबडतोब फेटाळलाही गेला). मग एक दिवस स्टीव्हने दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट घेऊन ‘भाई’ला एन्काउंटरची धमकी दिली आणि आपली आधीची कंपनी परत मिळवली. (दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांची ‘एकूण क्षमता’ पाहता ‘भाईने’ गपचूप कंपनी परत दिली) स्टीव्ह सर्वार्थाने जिंकला.\nपण परत एकदा नशिबाने घात केला... स्टीव्हला कॅन्सर डिटेक्ट झाला. उपचाराकरिता देशादेशांच्या वाऱ्या सुरु झाल्या. पण यश येईना... स्टीव्हला हातात असलेल्या अपुऱ्या वेळेची कल्पना आली आणि त्याने आपला पुरता जोर लावला. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या आणि तो म्हणेल त्या प्रकल्पांना ‘तात्काळ’ मंजुरी दिली. खऱ्या मातृप्रेमाला कायमच्या पारख्या झालेल्या स्टीव्हने आपल्या कल्पनेतील आईच्या स्मरणार्थ ‘आई-फोन’, ‘आई-पॅड’,’आई-मॅक’ अशी सरस उत्पादने बनवली आणि त्या राज्याला देशातील सर्वोत्तम राज्य बनवून एक दिवस शेवटचा श्वास घेतला.\nमात्र त्याची गोष्ट इथेच संपली नाही. स्टीव्हवर अंत्यसंस्कार कोठे करायचे यावरून दोन्ही राज्यात संघर्ष सुरु झाला... आंदोलने झाली... २०-२५ लोकांचे मुडदे पडून त्यांचेही अंत्यसंस्कार झाले पण स्टीव्हला मात्र मुक्ती मिळेना. शेवटी हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्टीव्हचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय दिला. अंत्यसंस्कारानंतरच्या शोकसभेला त्याच्या दत्तक कुटुंबानी, ‘भाई’नी, राज्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली आणि स्टीव्हबद्दल बोलण्याऐवजी ‘स्टीवला घडवण्यात आपले कसे मोलाचे योगदान होते’ हे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.\nसरतेशेवटी दाढीवाले मुख्यमंत्री भरलेल्या कंठाने बोलायला उठले. काहीक्षण स्टीव्ह्च्या फोटोकडे पाहत ते म्हणले “मित्रो..स्टीव्ह हा नाविन्याच्या ध्यासाने कायम भुकेला राहिलेला एक ‘हेल्दी’ मनुष्य होता. आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीकडे त्यानी ‘हेल्दी स्पर्धेच्या’ दृढीने पहिले आणि नशिबावर कोणतेही खापर न फोडता त्यानी आयुष्यभर ‘हेल्दी अॅटीट्यूड’ने काम केले. अशा ‘हंग्री आणि फूलीश’ माणसाला माझी एक छोटीशी हेल्दी श्रद्धांजली.” असे म्हणत एक हिरवेगार सफरचंद त्यांनी स्टीव्हच्या फोटोसमोर ठेवले.\nदेसी ‘स्टीव्ह’ची गोष्ट - योगेश शेजवलकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/09/blog-post_81.html", "date_download": "2018-08-22T03:03:55Z", "digest": "sha1:D44UQ4AET56WZTNYYNNRDAZQX7IMTYAH", "length": 8076, "nlines": 93, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: चिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स", "raw_content": "\nचिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स\nदहा वर्षांच्या आनंदी मुलींचा गराडा माझ्याभोवती पडलेला होता.\n‘प्लीज, माझंही नाव लिहा ना\n‘बांधवगडला आपल्याला खूप वाघ बघायला मिळतील, नाही\n‘माझे बाबा म्हणत होते तसं\n किती मज्जा येईल. मिस, हॉटेलच्या एकाच खोलीत आम्हा मैत्रिणींना झोपता येईल ना चालेल ना तसं\n‘आपण फक्त तपकिरी किंवा मळकट हिरव्या रंगाचे शर्ट घालू या. भडक रंग पाहून वाघ घाबरतील.’\n‘एऽऽ, आणि वाघाला पाहून किंचाळू नका. नाही तर तो तुमच्या अंगावरच उडी मारेल.’\nमुलींची कल्पनाशक्ती मोकाट सुटली असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. त्यांची बालसुलभ उत्सुकता, सळसळता उत्साह पाहून मला हसू आलं. मला त्यांना जवळ घ्यावंसं वाटलं. तेवढ्यात माझं लक्ष त्या मुलीकडे गेलं. ती बारकुडी, ढगळ पोशाख घातलेली छोटी मुलगी मोठ्या आशाळभूतपणानं त्या मुलींकडे पाहात होती.\n‘रिनिका, तू पण येणार आहेस ना\nतिच्या त्या तुटक उत्तरानं मी चमकले. तिच्या नकाराचं कारण काय असेल बरं मी कशी विचारू पण तिला काही विचारायची माझ्यावर वेळच आली नव्हती. मुलींच्या निरागस, मोकळ्या-ढाकळ्या वृत्तीनं त्यांनी मला सांगितलं,\n``मिस, रिनिका नाही येणार. ती नादार, अनाथ आहे ना’’ त्या एका शब्दानं सगळाच उलगडा झाला होता. मी आवंढा गिळला. रिनिकाची मान खाली गेली होती. हात थरथरू नयेत, म्हणून तिनं माझं टेबल घट्ट पकडलं होतं. पण ओठांनी दगा दिलाच. ते थरथरू लागले. एक आसू त्या टेबलावर पडलाच.\nमी मनाशी काही एक निश्चय केला. तिच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ घेतलं. ``मग काय झालं मिसेस अब्राहम म्हणाल्या की, रिनिका इतकी छान मुलगी आहे की तिला वाघ दाखवायला नेलंच पाहिजे,’’ मी म्हणाले.\n‘येऽऽऽ’ मुली आनंदानं चित्कारल्या.\n‘मिस, पण या ट्रिपचे पैसे देण्यासाठी मला आई-बाबा नाहीत,’ ती हलक्या, कापNया स्वरात म्हणाली.\n अगं, तू इतकी चांगली आहेस ना, त्याचंच हे तुला बक्षीस\nमी कोणालाच न विचारता तिला ही सवलत दिली होती. आमच्या प्रिन्सिपलनी याविषयी कोणतीच आडकाठी आणू नये, अशी मी मनोमन प्रार्थना करत होते.\nरिनिकाच्या ओठांवर हसू खेळू लागलं. ती माझ्यावर विसंबून राहिली असेल का तिनंही काही अपेक्षा ठेवल्या असतील का तिनंही काही अपेक्षा ठेवल्या असतील का तिच्या मैत्रिणींनी तिला मिठीच मारली. मुलींच्या त्या निरागस वर्तनाची मला गंमतच वाटली. क्षणात निष्ठुर; तर दुसऱ्याच क्षणी गळ्यात गळा\n‘चला, निघा बरं सगळ्या मेट्रनजवळ ही यादी द्या. त्या तुम्हाला तुमची बॅग भरायला मदत करतील,’ मी म्हणाले.\nकेसांच्या पोनी टेल्स उडवत, उड्या मारत जाणाऱ्या रिनिकाकडे मी पाहात होते.\n‘रेहाना, अगदी योग्य तेच केलंस बरं अगं वेडाबाई आणि आता तुला रडायला काय झालं अगं वेडाबाई आणि आता तुला रडायला काय झालं\nमला तर आमच्या प्रिाqन्सपलबार्इंना मिठीच मारावी असं वाटत होतं. पण एका शिक्षिकेनं असं काही करणं योग्य दिसलं नसतं आणि ते देखील तिच्या भर ऑफिसमध्येच छे\nमेहता पब्लिशिंग पब्लिशिंग हाऊसचे' संचालक श्री. सुन...\nचिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/what-will-happen-in-loksabha-election-2014-391656/", "date_download": "2018-08-22T04:25:40Z", "digest": "sha1:7RPPMVQBRPPDYZN3ISWW44SEMY2ULLGI", "length": 44465, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काय बरे होणार या निवडणुकीत | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१३ »\nकाय बरे होणार या निवडणुकीत\nकाय बरे होणार या निवडणुकीत\n(अर्थात लोकसभा निवडणुकीचे सार्थ भविष्य) लवकरच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर संपूर्ण देशात लोकसभेची निवडणूक होईल. (हे भविष्य नाही. आधीच माहीत असलेल्या गोष्टी\nलवकरच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर संपूर्ण देशात लोकसभेची निवडणूक होईल. (हे भविष्य नाही. आधीच माहीत असलेल्या गोष्टी सांगणे यास आमच्यात ‘भविष्यकथन’ म्हणत नाहीत) ही निवडणूक आपल्या देशाच्या- म्हणजे भारतमातेच्या दृष्टीने अतिशय व अत्यंत महत्त्वाची आहे. का, की यातूनच केंद्रातील पुढील सरकार निवडले जाणार आहे. (आपल्या तरुण भारतास वाटते तसे फेसबुकवरून नव्हे) ही निवडणूक आपल्या देशाच्या- म्हणजे भारतमातेच्या दृष्टीने अतिशय व अत्यंत महत्त्वाची आहे. का, की यातूनच केंद्रातील पुढील सरकार निवडले जाणार आहे. (आपल्या तरुण भारतास वाटते तसे फेसबुकवरून नव्हे कृपया ध्यानी घ्या. फेसबुकवरील लाइक्स अजून निवडणुकीत ग्राह्य धरत नाहीत कृपया ध्यानी घ्या. फेसबुकवरील लाइक्स अजून निवडणुकीत ग्राह्य धरत नाहीत सर्वोच्च न्यायालयाने तसा कोणताही निकाल दिलेला नाही. तद्वत केंद्रीय मंत्रिमंडळानेही तसा वटहुकूम काढलेला नाही.) हे सरकार आपला नेता- म्हणजे पंतप्रधान निवडेल. (नाही सर्वोच्च न्यायालयाने तसा कोणताही निकाल दिलेला नाही. तद्वत केंद्रीय मंत्रिमंडळानेही तसा वटहुकूम काढलेला नाही.) हे सरकार आपला नेता- म्हणजे पंतप्रधान निवडेल. (नाही आमुचे भाजप भाग्यविधाते नरेंद्र मोदी अजून पंतप्रधान झालेले नाहीत आमुचे भाजप भाग्यविधाते नरेंद्र मोदी अजून पंतप्रधान झालेले नाहीत\nतर आता आपल्यासमोर दहा कोटींचा सवाल असा आहे की, पुढील पंतप्रधान कोण असेल\n किती वेळा तेच ते बौद्धिक घ्यायचे\nतर- हा अगदीच नागरिकशास्त्रीय सवाल झाला.\n म्हणजे पुढचे सरकार कोणत्या पक्षाचे\n उत्तर साधे व सुलभ आहे.\nज्या पक्षास बहुमत, त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार\nतसे नसते तर आमुचे लाडके महाराष्ट्रवादी नेते व जाणते राजे शरदकाका पवार हे एव्हाना उजव्या, डाव्या, तिसऱ्या, झालेच तर चौथ्या अशा सर्व आघाडय़ांचे माजी पंतप्रधान होऊन निवृत्त नसते का झाले पण नियम म्हणजे नियम पण नियम म्हणजे नियम उगाच घटनेचा भंग नाही करायचा उगाच घटनेचा भंग नाही करायचा ज्या पक्षास बहुमत, त्याच पक्षाचा पंतप्रधान ज्या पक्षास बहुमत, त्याच पक्षाचा पंतप्रधान तेव्हा खरा प्रश्न असा आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षास तो महामायावी, महाजादुई, कल्याणकारी आकडा लागेल तेव्हा खरा प्रश्न असा आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षास तो महामायावी, महाजादुई, कल्याणकारी आकडा लागेल तुम्हास सांगतो- या प्रश्नावर आम्ही आतापावेतो एवढा मेंदू शिणवला आहे, एवढी गणिते मांडली आहेत, एवढी आकडेमोड केली आहे, की त्या बळावर आम्ही कल्याण बाजारात सहजच नाव काढू शकू. गेलाबाजार दूरचित्रवाणी वाहिन्या तर कुठेच गेल्या नाहीत. आमचे हे गणिती कौशल्य आणि बोलघेवडेपणा या जोरावर कोणताही च्यानेल आम्हास निवडणूक विश्लेषक म्हणून एका पायी पाचारण करील.\nआता आम्हास दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या स्टुडिओतले ते मोठमोठे टच्स्क्रीन वापरण्याची सवय नाही. त्यावरचे ते ग्राफिक्स आणि पायचार्ट यात आम्हांस गती व गम्य नाही. सलग आठाठ तास एका जागी बसण्याची आम्हास सवय नाही, की ब्रेकपूर्वी या स्टुडियोत, तर ब्रेकनंतर त्या वाहिनीवर अशी पळापळ करण्याची आदत नाही. परंतु वेळ आली व संधी प्राप्त झाली, तर मात्र आम्ही पठ्ठे मागे हटणार नाही. (कृपया, च्यानेलवरील गेस्टांचे संयोजन करणाऱ्या मंडळींनी याची नोंद घ्यावी.)\nअखेर तेथे जाऊन विश्लेषकाने असेच तर विश्लेषण करायचे असते, की-\n‘अजून तिसऱ्या फेरीची मतमोजणी होणे बाकी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाविषयी या क्षणी भाष्य करणे उचित होणार नाही. येथे अमुक अमुक पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली असली, तरी खरे तर निकाल जाहीर झाल्यानंतरच कोणाला जास्त मते मिळाली, हे सांगणे योग्य ठरेल\n‘मनसेने खाल्लेली शिवसेनेची मते आणि अल्पसंख्याक व्होट बँकेवरील काँग्रेसचे वर्चस्व यामुळे या ठिकाणी युतीचे पारडे खाली दिसत असले, तरी भाजपला मोदी फॅक्टर तारून नेईल असे दिसते. त्यामुळे भाजपच्या मतांची टक्केवारी शून्य पूर्णाक नऊने घटेल, परंतु काँग्रेसच्या मतांवर मात्र फार परिणाम होईल असे दिसत नाही. त्यामुळे येथे भाजपचा उमेदवार निवडून आल्यास त्याचे सर्व श्रेय बसपने काँग्रेसच्या मतपेढीला जे िखडार पाडले त्याला द्यावे लागेल. अर्थात येथे काँग्रेसचा उमेदवारही निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी सर्व काही मतदारांच्या हाती आहे..’\n‘काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आतापर्यंत १०२ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांची घोडदौड अशीच सुरू राहिल्यास ते ब्रेक इव्हनला येऊ शकतात. तिकडे भाजप आघाडीनेही १२५ जागांवर आघाडी घेतलेली आहे. भाजपला जर २४५ जागा मिळाल्या तर त्यांना जादुई आकडा गाठण्यासाठी अजून २७ जागांची गरज पडेल. तेव्हा तेवढय़ा जागा त्यांना जिंकाव्या लागतील, किंवा काँग्रेसला जर २४५ जागा मिळाल्या तर त्यांनाही २७ जागा कमी पडतील. एकूण अजून चित्र स्पष्ट होण्यासाठी पुढील निकालांची वाट पाहावी लागेल..’\nआता हे अशी गोलवाटोळी वटवट करणे आमच्यासारख्या अभ्यासू बोरुबहाद्दरास कणमात्र कर्मकठीण नाही. बोलावयाचे खूप; परंतु सांगावयाचे काहीच नाही, हे विज्ञान काय आम्हांसही जमू शकते त्याकरिता निवडणूक आकडेशास्त्रीच हवा, असे कवण्या विद्वानाने सांगितले\nतुम्हास सांगतो- या आकडेशास्त्रींचा बरीक आम्हास हार्दिक आदरच वाटतो एवढे सर्वेक्षण करून एवढी सुबक गाजराची पुंगी करायची, हे काही खावयाचे काम नाही एवढे सर्वेक्षण करून एवढी सुबक गाजराची पुंगी करायची, हे काही खावयाचे काम नाही तसे म्हणा हल्ली कसल्याही व कोणत्याही गोष्टींचे सर्वेक्षण केले जाते. मागे एकदा एक्या कंपनीने लोकांच्या िशकण्याच्या सवयीचे सर्वेक्षण केले होते तसे म्हणा हल्ली कसल्याही व कोणत्याही गोष्टींचे सर्वेक्षण केले जाते. मागे एकदा एक्या कंपनीने लोकांच्या िशकण्याच्या सवयीचे सर्वेक्षण केले होते करायचे तर करा बापडे. आमची त्यास ना नाही. किंतु त्याचे निष्कर्ष वर्तमानपत्रांतून छापून आणण्याचे काही कारण होते काय करायचे तर करा बापडे. आमची त्यास ना नाही. किंतु त्याचे निष्कर्ष वर्तमानपत्रांतून छापून आणण्याचे काही कारण होते काय भारतातील ३५ टक्के लोक िशकताना ‘आक् छी’ असा आवाज काढतात. ४३ टक्के लोकांस सटकन् िशक येते, तर ६८ टक्के लोकांस िशक येण्यापूर्वी नाकात जोरदार वळवळते भारतातील ३५ टक्के लोक िशकताना ‘आक् छी’ असा आवाज काढतात. ४३ टक्के लोकांस सटकन् िशक येते, तर ६८ टक्के लोकांस िशक येण्यापूर्वी नाकात जोरदार वळवळते अरे हे आकडे वाचून आम्ही काय करावे अशी आपली अपेक्षा आहे परंतु काही लोक सर्वेक्षण करतात. काही ते प्रसिद्ध करतात व काही ते आवडीने वाचतात. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ या न्यायाने सर्वाचेच बरे चालते परंतु काही लोक सर्वेक्षण करतात. काही ते प्रसिद्ध करतात व काही ते आवडीने वाचतात. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ या न्यायाने सर्वाचेच बरे चालते आम्हीही निवडणूक निकालाच्या मतचाचण्या अशाच मन लावून वाचतो. मज्जा येते आम्हीही निवडणूक निकालाच्या मतचाचण्या अशाच मन लावून वाचतो. मज्जा येते बरे, पुन्हा या मतचाचण्यांचे निष्कर्षही च्यानेल बदलावा तसे बदलत असतात. परिणामी कोणास वाईट वाटण्याचे कारणच उरत नाही. निकाल येईपर्यंत मनुष्ये कशी त्या आकडय़ांच्या आकडय़ात अडकलेली राहतात\nपण यातून पुढचे सरकार कोणाचे येणार, हा प्रश्नगुंता काही सुटत नाही. तेव्हा मग आपणापुढे दोनच पर्याय शिल्लक राहतात.\nएक- ‘अरे, मी म्हण्तो काय फरक पडतो याने कोणाचेही सरकार आले तरी तुमच्या-आमच्या बेसिकमध्ये काही फरक पडणार आहे का लेले कोणाचेही सरकार आले तरी तुमच्या-आमच्या बेसिकमध्ये काही फरक पडणार आहे का लेले’ असा सवाल करावयाचा आणि निकालदिनी ईएसपीएनवर क्रिकेटची म्याच पाहात बसावयाची\nकिंवा दोन- अंनिसची क्षमा मागून सरळ ग्रहगोलांस शरण जावयाचे\nवाचकांतील विज्ञाननिष्ठ स्त्री, पुरुष व अन्य हो,\nहे वाचून आपण आम्हास खासच अंधश्रद्धाळू म्हणाल. परंतु त्यास आमुचा नाइलाज आहे. वस्तुत: काही दिसांपूर्वीपर्यंत आमचाही भविष्य, ज्योतिष अशा गोष्टींवर लवमात्र विश्वास नव्हता. नंतर बसला. आमुची ती विश्वासकथा अगदी एशियन स्काय शॉपच्या जाहिरातीत शोभावी अशी आहे. त्यात तो बिचारा, रंजलेला गांजलेला पुरुषप्राणी कसा हताशेने सांगत असतो, की- ‘पूर्वी माझा ज्योतिषावर भरोसा नव्हता. अजिबात नव्हता. मी कधीही कुंडली पाहत नव्हतो. पोपटवाल्यासमोर बसत नव्हतो. माझे दिवस असेच चालले होते. आज मला प्रवासाची संधी आहे का जोडीदाराबरोबर वाद संभवतो का जोडीदाराबरोबर वाद संभवतो का वरिष्ठांची नाराजी ओढवेल का वरिष्ठांची नाराजी ओढवेल का असे पुढे काय होणार, हे मला काहीच समजत नव्हते. हे माझ्या देवा असे पुढे काय होणार, हे मला काहीच समजत नव्हते. हे माझ्या देवा मी अतिशय दुखात होतो मी अतिशय दुखात होतो मला काहीच सुचत नव्हते मला काहीच सुचत नव्हते मग मला एक मित्र भेटला. त्याने मला शिवसेना नेते मनोहर जोशी सर यांच्याकडे पाहा, असे सांगितले. ते प्रत्येक गोष्ट ज्योतिषाला विचारून करतात. त्यामुळे त्यांची खूप प्रगती झाली. ज्योतिषाला विचारून त्यांनी एक गोष्ट केली नाही. त्यामुळे प्रगती त्यांच्यावर नाराज झाली. ते पाहून मीही ज्योतिषावर विश्वास ठेवू लागलो. आता रोज पेपरमधील राशीभविष्य वाचल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. त्यामुळे मी व माझी सुविद्य पत्नी खूप आनंदात आहे. हो ना प्रिये.. मग मला एक मित्र भेटला. त्याने मला शिवसेना नेते मनोहर जोशी सर यांच्याकडे पाहा, असे सांगितले. ते प्रत्येक गोष्ट ज्योतिषाला विचारून करतात. त्यामुळे त्यांची खूप प्रगती झाली. ज्योतिषाला विचारून त्यांनी एक गोष्ट केली नाही. त्यामुळे प्रगती त्यांच्यावर नाराज झाली. ते पाहून मीही ज्योतिषावर विश्वास ठेवू लागलो. आता रोज पेपरमधील राशीभविष्य वाचल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. त्यामुळे मी व माझी सुविद्य पत्नी खूप आनंदात आहे. हो ना प्रिये..\nतर मुद्दा असा की, पुढे काय होणार, हे जाणून घेण्याचा एकमेव शास्त्रीय महामार्ग कोणता असेल, तर तो भविष्याचा आहे, याबाबत आता तरी आमुचे मनी शंका नाही. परंतु या वाटेवरही चकवे अधिक. भविष्यवेत्त्यांचेही आकडेशास्त्र्यांप्रमाणेच असते. एका ज्योतिषाच्या मते, काँग्रेसच्या कुंडलीवर शनीची छाया असेल, तर दुसऱ्यास तेथे नक्कीच रवीचा प्रकाश दिसतो. एकाच्या मते, पुढील पंतप्रधान भाजपचा असेल (यावेळी या मुद्दय़ावर बहुतेकांचे एकमत असणार. आमचे भविष्य लिहून घ्या), तर दुसऱ्याच्या मते, अवघी लोकसभाच त्रिशंकू असणार), तर दुसऱ्याच्या मते, अवघी लोकसभाच त्रिशंकू असणार हे कमी की काय म्हणून काकाजी पवार यांसारखे हौशी होराभूषणही हळूच काडी टाकावी तशी भाकिते टाकणार हे कमी की काय म्हणून काकाजी पवार यांसारखे हौशी होराभूषणही हळूच काडी टाकावी तशी भाकिते टाकणार एकंदर या प्रांतीही जो जे वांछिल तो ते लाहो, अशीच गत एकंदर या प्रांतीही जो जे वांछिल तो ते लाहो, अशीच गत अशावेळी आपुल्यासारख्या जनसामान्य भविष्योत्सुकांनी करावे तर काय करावे\nपरंतु वाचकांतील स्त्री, पुरुष व अन्य हो,\n भारतातील कुडमुडय़ा ज्योतिषांपासून टॅरो कार्ड व पोपटवाल्यांपर्यंत सर्वजण भविष्यात जी भाकिते करणार आहेत, त्याचे भविष्य जाणून घेऊन आम्ही त्याचा सुलभ व सार्थ लसावि काढलेला आहे. केवळ जनहितार्थ तो निचोड येथे प्रकाशित करीत आहोत. (टाळ्या\nतर सहर्ष सादर आहे- शके १९३६ अर्थात् सन २०१४ चे राजकीय भविष्य..\nकाँग्रेस हा भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष असून, त्यास थोर इतिहास आहे. (सगळे ज्योतिषी भविष्य सांगण्याची सुरुवात भूतकाळापासून का करतात कोण जाणे पण असू दे. तेवढाच आपलाही इतिहास पक्का होतो पण असू दे. तेवढाच आपलाही इतिहास पक्का होतो\nया पक्षाचे भविष्य एका शब्दात सांगता येईल- राहुल गांधी समस्या एकच, की या राहुल गांधी यांचे भविष्य मात्र अजूनही चाचपडत आहे\nपक्षाच्या राशीमध्ये उच्चस्थानी सोनिया गांधी व दिग्विजयसिंह असून, सर्व स्थानांमध्ये असणारा, परंतु कधीही न दिसणारा अहमद पटेल यांच्यासारखा ग्रहही पक्षाच्या राशीस कायमचा आहे. हा ग्रह ऐन निवडणुकीच्या वेळी कोणत्या खेळी करतो व त्यास राहुल गांधी कशी मात देतात, यावर यावेळी पक्षाचे भवितव्य ठरेल.\n‘हात’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ते दाखवून अवलक्षण करण्यात हा पक्ष सराईत व पटाईत आहे. गेल्या सुमारे साडेचार वर्षांत तर राहुल गांधी यांचे गुरू डॉ. मनमोहन सिंग यांनी या कलेमध्ये चांगलीच प्रगती केलेली आहे. त्या बळावर हा पक्ष पुढील निवडणुकीस सामोरा जात असल्याने सगळेच चित्र धूसर आहे. ‘भारत निर्माण’च्या जाहिराती हाच सध्यातरी आशेचा किरण दिसतो. परंतु मोदी या गुर्जरी ग्रहामुळे या जाहिरातीही काळवंडल्या आहेत.\n‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या सुभाषिताचा प्रत्यय या निवडणुकीनंतर काँग्रेसला येईल व ‘कठीण समय येता घडय़ाळही सोडून जाते’ अशी नवी राजकीय म्हण उदयास येईल.\nएकंदरीत पुढील पाच वष्रे आम आदमी म्हणून बसण्याची सवय पक्षकार्यकर्त्यांना करावी लागेल असा सर्वच ग्रहांचा ग्रह दिसतो. (हल्ली तंत्रज्ञान किती सर्वव्यापी झाले आहे पाहा ग्रहगोलांवरही सोशल मीडियाचा प्रभाव दिसतो ग्रहगोलांवरही सोशल मीडियाचा प्रभाव दिसतो\nभारतीय जनता पक्ष :\n‘किती मौज दिसे ही पाहा तरी, हे विमान फिरते अधांतरी’ या काव्यपंक्ती भाजपला उद्देशून लिहिलेल्या नाहीत पंतप्रधान (भावी) नरेंद्र मोदी यांच्यामुळे इतरेजनांस या ओळी आठवत असतील तर त्यास कोण काय करणार पंतप्रधान (भावी) नरेंद्र मोदी यांच्यामुळे इतरेजनांस या ओळी आठवत असतील तर त्यास कोण काय करणार अनेक भावी पंतप्रधानांचा पक्ष म्हणून ख्यातकीर्त असणाऱ्या भाजपचे राशीस्वामी सध्यातरी नरेंद्र मोदी हेच आहेत. त्यामुळे पक्षाला आगामी वर्ष जाहिरातदार म्हणतात त्याप्रमाणे आनंदाचे, सौख्याचे, समाधानाचे आणि खासकरून भरभराटीचे जाईल, याविषयी भाजपाईंच्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र, भाजपची कुंडली काही वेगळेच सांगते. अष्टमीतील सीबीआयमुळे ऐन निवडणुकीच्या वेळी कोर्टकज्जे होतील. मोदी ग्रहाचे गुरुत्वाकर्षण बल काहीसे विचित्र आहे. ते एकाच वेळी खेचून घेते व दूरही लोटते. जसे की, ते सुषमाजी, नितीनजी यांना खेचते, पण लालजी यांना दूर लोटते. याचा पुनप्र्रत्यय आगामी निवडणुकीतही दिसेल. भाजपकडे मतदार आकर्षति होतील, तर मित्रपक्ष दूर जातील. द्राविड, उत्कल, बंग आदी राज्यांत व्रात्यस्तोमविधी केल्यास योग्य फळ मिळेल.\nआगामी निवडणुकीत आपले खरे मित्र व शत्रू कोण, हेही मोदी यांना नीट पारखून घ्यावे लागेल. सध्याच्या ग्रहदशेनुसार भाजपला कोळसा, चारा, चीन, पाकिस्तान, राहुल, दिग्विजयसिंह यांची चांगलीच साथ मिळेल. मुलायमसिंह हेही मदतीस येतील. मात्र, त्यांचे साह्य घ्यावे की शौचालयाचा मुद्दा लावून धरावा, अशी गंभीर स्थिती निर्माण होईल.\nलोकसभा निवडणुकीत एकटय़ाने २२० हून अधिक जागा मिळविल्यास मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्याची तसेच लालकिल्ल्यावर ध्वजारोहणाची संधी मिळेल. अन्यथा सभेतील प्रतिकृतीवरच समाधान मानावे लागेल\nजन्मवेळेपासूनच साडेसाती लागलेल्या या वाममार्गी पक्षाच्या कुंडलीतील कोणताही ग्रह एक सेकंद एका जागी राहील तर शप्पथ प्रत्येक ग्रहाला नेमके दुसऱ्याचे स्थान हवे असते. ग्रहांच्या युत्या अत्यंत अस्थिर. बरे, कोणता शुभ ग्रह कधी पापग्रह बनेल याचा काही नेम नाही. परिणामी भविष्य वर्तविण्यास अत्यंत कठीण अशी या पक्षाची कुंडली असल्याचे सर्वच भविष्यवेत्त्यांचे मत आहे. पक्षाच्या कुंडलीत काही अदृश्य शक्ती कार्य करीत असल्याचे काही ज्योतिर्भास्करांना आढळले आहे. या शक्तींमुळे पक्षास अनपेक्षित सत्तायोग संभवतो. काँग्रेसने बाहेरून पािठबा दिल्यास ते शक्य होईल. मात्र, तत्पूर्वी तिसरी आघाडी तयार होणे गरजेचे आहे प्रत्येक ग्रहाला नेमके दुसऱ्याचे स्थान हवे असते. ग्रहांच्या युत्या अत्यंत अस्थिर. बरे, कोणता शुभ ग्रह कधी पापग्रह बनेल याचा काही नेम नाही. परिणामी भविष्य वर्तविण्यास अत्यंत कठीण अशी या पक्षाची कुंडली असल्याचे सर्वच भविष्यवेत्त्यांचे मत आहे. पक्षाच्या कुंडलीत काही अदृश्य शक्ती कार्य करीत असल्याचे काही ज्योतिर्भास्करांना आढळले आहे. या शक्तींमुळे पक्षास अनपेक्षित सत्तायोग संभवतो. काँग्रेसने बाहेरून पािठबा दिल्यास ते शक्य होईल. मात्र, तत्पूर्वी तिसरी आघाडी तयार होणे गरजेचे आहे राष्ट्रवादी मंडळींची ती काळाची गरज आहे\nपक्षाच्या घडय़ाळाचा काटा दहा जागांच्या वर जाणे हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची काळाची गरज आहे. परंतु नेमका तेथेच ग्रहघोटाळा आहे. तो दूर करण्याकरिता पक्षाच्या सुभेदारांना त्यांच्या त्यांच्या सुभ्यातून निवडून दिल्लीस धाडणे हा एक मार्ग आहे. मात्र, त्यासाठी आधी कुंडलीतील चुलत शनीची शांत करावी लागेल. कोणत्याही पक्षाबरोबर छत्तीसच्या छत्तीसच नव्हे, तर बहात्तर गुण जुळणारी कुंडली हे या पक्षाचे वैशिष्टय़. ते या निवडणुकीतही अबाधित राहील. चुलत शनीमुळे काँग्रेसबरोबर जागावाटपाचे वाद, पाडापाडीचे खेळ रंगतील. त्यातून लोकांचे व काकांचे मनोरंजन होईल. नंतर व्हायचे तेच होईल काका करायचे तेच करतील\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘बेबंदशाही खपवून घेतली जाणार नाही,’ असा सक्त इशारा दिल्यापासून कुंडलीमधील शाखे-शाखेतील ग्रह जाम टरकले आहेत भाजपबरोबर जागांवरून वाद संभवतात. नाराज मंडळी पक्ष सोडून जातील. त्यामुळे पक्षातील बेबंदशाही निपटून निघेल व त्याऐवजी मििलदशाही, आदित्यशाही अशा विविध शाखा तेवढय़ाच दिसतील. रामदास आठवले नामक प्लुटो ग्रहास कुंडलीतील कोणत्या घरात ठेवायचे, हा मोठाच प्रश्न पडेल. ‘आठवले तर आठवले, नाही तर ऑप्शनला टाकले..’ हा पर्याय विद्यापीठाच्या परीक्षेत चालतो, निवडणुकीत नाही- हे आदित्यला समजावून सांगावे लागेल. एरवी कुंडलीत यंदा मोदीयोग असल्याने पक्षास तसे काळजीचे कारण नाही. निवडणूक काळात पक्षप्रमुखांनी कॅमेऱ्यास चार हात दूर ठेवले म्हणजे झाले\nयाशिवाय बसप, मनसे, सप, द्रमुक, अण्णा द्रमुक, माकप, भाकप असे अनेक पक्ष निवडणूक िरगणात आहेत. बसप हा पक्ष कुंडली मानत नसला तरी भविष्य निश्चितच मानतो. सप हा समाजवाद्यांचा पक्ष असल्याने तो गुपचूप कुंडली मानतो आणि उघडपणे भविष्यही. या दोन्ही पक्षांचे ग्रह उत्तर प्रदेशच्या आकाशातच एकमेकांभोवती िपगा घालत काटाकाटी करीत असतात. या निवडणुकीतही तेच होणार आहे. बसपच्या कुंडलीत यावेळी अँटी-इन्कम्बन्सीचा जोर आहे, तर सपच्या कुंडलीतील नेहमीचा अल्पसंख्याक योगही यावेळी दिसत नाही. आमचे लाडके नेताजी मुलायमसिंह यांना पंतप्रधान बनण्याची भारी हौस. परंतु त्यांच्यावर शनीची माया त्याला कोण काय करणार त्याला कोण काय करणार मायावतींच्या राशीलाही सीबीआयचा मंगळ आहे. केंद्रात मोदी येवोत वा गांधी- निवडणुकीनंतर त्यांचा प्रभाव कमी होईल अशी चिन्हे आहेत. मायावतींचेही फार काही मागणे नाही. तेवढे झाले तरी त्यांना पुरे. पुतळे बांधायला उत्तर प्रदेशात अजून चिकार जागा आहे मायावतींच्या राशीलाही सीबीआयचा मंगळ आहे. केंद्रात मोदी येवोत वा गांधी- निवडणुकीनंतर त्यांचा प्रभाव कमी होईल अशी चिन्हे आहेत. मायावतींचेही फार काही मागणे नाही. तेवढे झाले तरी त्यांना पुरे. पुतळे बांधायला उत्तर प्रदेशात अजून चिकार जागा आहे द्रमुक, अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये तसा फार फरक नसतो. फरक असलाच तर तो चष्मा आणि साडीचाच. या दोन्ही पक्षांच्या कुंडल्यांतील ग्रहही अगदी आयाराम-गयाराम असतात. पाच वष्रे ते द्रमुकला शुभफळे देतात, तर त्याच्या पुढची पाच वष्रे अण्णा द्रमुकला. या हिशेबाने पुढची पाच वष्रे जयललिता यांची दिसतात. मोदी यांना अद्याप याचा नीटसा पत्ता नसावा. परंतु सत्तेवर आल्यास त्यांना मायावती, जयललिता आणि ममता या तीन नक्षत्रांचा सामना करायचा आहे. एकूण पुढच्या पाच वर्षांत मोदी यांचा पुरता वाजपेयी होणार असे दिसते. ग्रहांची माया खूप अगाध हेच खरे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/sport-degree-in-higher-education-1236655/", "date_download": "2018-08-22T04:25:52Z", "digest": "sha1:UMB5NKCBUHX5UCO45MDTLUHZUQ7UEMOT", "length": 12581, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "क्रीडा विषयातही लवकरच पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nके.जी. टू कॉलेज »\nक्रीडा विषयातही लवकरच पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम\nक्रीडा विषयातही लवकरच पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम\nनव्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.\nएकीकडे शालेय स्तरावरील शरीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयाचे महत्त्व कमी झाल्याचे दिसत असताना उच्च शिक्षणात मात्र खेळांनाही शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.\nदेशात शारीरिक शिक्षणाच्या अध्यापनासाठी राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीटीई) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सध्या आहेत. मात्र, हे अभ्यासक्रम शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करू इच्छिणाऱ्यांसाठी आहेत. मात्र विविध क्रीडा संस्थांचे, प्रशिक्षण संस्थांचे संचालक, क्रीडा मंडळांचे व्यवस्थापन, संघांचे व्यवस्थापन या क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. क्रीडा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची कमी भरून काढण्यासाठी आयोगाने नव्या अभ्यासक्रमांची रचना केली आहे.\n‘बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स’ (बीपीईएस) ही तीन वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम आणि ‘मास्टर्स इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स’ (एमपीईएस) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आता सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी आयोगाच्या ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू करून खेळांचा प्रसार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येऊ शकतात. यापूर्वी काही विद्यापीठांमध्ये शारीरिक शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यात येत होते. त्या विद्यापीठांनाही आता अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलण्याची सूचना आयोगाने केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण संकटात\nउच्च शिक्षणाचे नवे पर्याय\nबंदिवानांनाही आता उच्च शिक्षणाची संधी\nउच्च शिक्षणाच्या नभांगणात ‘सिडको तारा’\nराज्यात या वर्षी एकही नवे महाविद्यालय नाही\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D", "date_download": "2018-08-22T03:13:31Z", "digest": "sha1:B5EYNNK45ILP7JERC5OOITHQGMLNW4OY", "length": 4277, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "व्यंकटशेस्तोत्रम् - विकिस्रोत", "raw_content": "\n श्री गणेशाय नमः ॥ श्री व्यंकटेशाय नमः ॥\nॐ नमोजी हेरंबा सकळादि तूं प्रारंभा ॥ आठवूनि तुझी स्वरुपशोभा वंदन भाव करीतसी ॥१॥\nनमन माझे हंसवाहिनी वाग्वरद विलासिनी ॥ ग्रंथ वदावया निरुपणी भावार्थखाणी जयामाजी ॥२॥\nनमन माझे गुरुवर्या प्रकाशरुपा तूं स्वामिया ॥ स्फूर्ति द्यावी ग्रंथ वेदावया जेणे श्रोतेया सुख वाटे ॥३॥\nनमन माझे संत सज्जनां आणि योगिया मुनिजनां ॥ सकळ श्रोतेयां सज्जनां नमन माझे साष्टांगी ॥४॥\nग्रंथ ऐका प्रार्थनाशतका महादोषासी दाहका ॥ तोषूनियां वैंकुठनायका मनोरथ पूर्ण करील ॥५॥\nजयजयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा ॥ पंरज्योती प्रकाशगहना श्रवण की जे ॥ ६ ॥\nजननीपरी त्वा पाळिले पितयापरी त्वा सांभाळिले ॥ सकळ संकटापासूनि रक्षिले पूर्ण दिधले प्रेमसुखा ॥७॥\nहे अलैलिक जरी मानवी तरी जग हे सृजिलें आघवी ॥ जनकजननी स्वभावी सहज आले अंगासी ॥८॥\nदीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी ॥ प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या ॥९॥\nआता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मीरमणा ॥ मज घालोनि गर्भाधाना अलैलिक रचना दाखिवली ॥१०॥\nतुज न जाणतां झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातलीं मिठी ॥ कृपांळुवा जगजेठी अपराध पोटी घालीं माझे ॥११\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on २ सप्टेंबर २०१२, at २२:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/node/2230", "date_download": "2018-08-22T04:05:32Z", "digest": "sha1:YA6WCDYMVVW6CMV7VDYRFNTBPR5KJTV6", "length": 17062, "nlines": 88, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " प्रिय | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलेखक - श्रीरंजन आवटे\nहल्ली पत्रे पोहोचत नाहीत तू पाठवलेली... योग्य त्या पत्त्यावर पाठवतेस का की माझाच पत्ता बदललाय की माझाच पत्ता बदललाय कदाचित मी इतक्या दूर आलो आहे की, इथे संवाद साधण्याची सारी माध्यमे बंद पडलीत कदाचित मी इतक्या दूर आलो आहे की, इथे संवाद साधण्याची सारी माध्यमे बंद पडलीत तरीही व्यक्तण्याची धडपड सुरूच आहे माझी. तू पत्र पाठवतेस अशी अटकळ बांधून मी चाललोय. पत्र पाठवण्याची तुझी औपचारिक तळमळ कळते मला तुझ्या डोळ्यांत पाहून; पण सारा आशय आकळत नाही. पोस्टमनलादेखील सापडत नसावा माझा पत्ता. तुझी कुठे चूक आहे सारी तरीही व्यक्तण्याची धडपड सुरूच आहे माझी. तू पत्र पाठवतेस अशी अटकळ बांधून मी चाललोय. पत्र पाठवण्याची तुझी औपचारिक तळमळ कळते मला तुझ्या डोळ्यांत पाहून; पण सारा आशय आकळत नाही. पोस्टमनलादेखील सापडत नसावा माझा पत्ता. तुझी कुठे चूक आहे सारी मी लिहिल्यावर तू उत्तर द्यावेस असे बंधन नाहीच मुळी. प्रतिक्रिया देण्याचे निर्बंध तुला नाहीत, पण तरीही तू लिहिलेस. अलिखित शिष्टाचारांचे संकेत 'इन बिल्ट' असतात ना गं. त्यातून लिहिले असशील कदाचित, पण मला पोहोचलेच नाही ते. तू पाठवलेस, एवढेच कळले फक्त. प्रेषकावरून आशयाचा अंदाज वर्तवावा इतका निष्णात नाही झालो मी अजून, त्यामुळे उत्सुकता राहतेच - काय असेल पत्रात... दोन आवंढ्यांमधील विस्तीर्ण अवकाश सफोकेट करते गं. त्यामुळे भीती वाटते की, चुकून नेमकी तीच फाइल ओपन केलेली असायचीस तू... अवघडलेली अवस्था होईल माझी. डोळ्यांशी डोळे भिडवून नाही बोलता येणार मला. सकारण तार्किक उत्तरे देता येणार नाहीत मला माझ्या या भयाण नाजूक अवस्थेची. तुला ती हवी आहेत हे जाणतो मी; पण नेमके हेच नाही ना सांगता येत मला. तेव्हा बाकी बडबडीला खरेच अर्थ नाही. फुका आहे ती; पण परीघावरून फिरतानाच केंद्राची एवढी प्रखर तप्त नजर फिरते माझ्यावरून, की मी गर्भगळित होतो. त्रिज्येवरून चालत जात आत-आत जाण्याचे धाडस नाही ना माझ्यात. फेकला गेलो म्हणजे पोळून निघेन ना मी. खाक होईन मी माझ्या इवल्याशा लिंगासकट. त्या कल्पनेनेच मी थांबतो इथे. जात नाही आत. सेंट्रीफ्युगल फोर्सने ड्राइव्ह झालो मी, तर सारी संदर्भचौकट बदलेल आणि मला इथेच थांबायचे आहे. पण ते अशक्य आहे. पुढे जाणे अटळ आहे. म्हणजे ही चौकटदेखील बदलणे अपरिहार्य, पण पचतच नाही मनाला. म्हणून माझा हट्ट असतो तुझ्या पदराला धरून. तू किती धीरोदात्तपणे चालतेस याचे कौतुक आणि असूया वाटल्याशिवाय राहत नाही. शेवटी मीही माणूसच ना गं मी लिहिल्यावर तू उत्तर द्यावेस असे बंधन नाहीच मुळी. प्रतिक्रिया देण्याचे निर्बंध तुला नाहीत, पण तरीही तू लिहिलेस. अलिखित शिष्टाचारांचे संकेत 'इन बिल्ट' असतात ना गं. त्यातून लिहिले असशील कदाचित, पण मला पोहोचलेच नाही ते. तू पाठवलेस, एवढेच कळले फक्त. प्रेषकावरून आशयाचा अंदाज वर्तवावा इतका निष्णात नाही झालो मी अजून, त्यामुळे उत्सुकता राहतेच - काय असेल पत्रात... दोन आवंढ्यांमधील विस्तीर्ण अवकाश सफोकेट करते गं. त्यामुळे भीती वाटते की, चुकून नेमकी तीच फाइल ओपन केलेली असायचीस तू... अवघडलेली अवस्था होईल माझी. डोळ्यांशी डोळे भिडवून नाही बोलता येणार मला. सकारण तार्किक उत्तरे देता येणार नाहीत मला माझ्या या भयाण नाजूक अवस्थेची. तुला ती हवी आहेत हे जाणतो मी; पण नेमके हेच नाही ना सांगता येत मला. तेव्हा बाकी बडबडीला खरेच अर्थ नाही. फुका आहे ती; पण परीघावरून फिरतानाच केंद्राची एवढी प्रखर तप्त नजर फिरते माझ्यावरून, की मी गर्भगळित होतो. त्रिज्येवरून चालत जात आत-आत जाण्याचे धाडस नाही ना माझ्यात. फेकला गेलो म्हणजे पोळून निघेन ना मी. खाक होईन मी माझ्या इवल्याशा लिंगासकट. त्या कल्पनेनेच मी थांबतो इथे. जात नाही आत. सेंट्रीफ्युगल फोर्सने ड्राइव्ह झालो मी, तर सारी संदर्भचौकट बदलेल आणि मला इथेच थांबायचे आहे. पण ते अशक्य आहे. पुढे जाणे अटळ आहे. म्हणजे ही चौकटदेखील बदलणे अपरिहार्य, पण पचतच नाही मनाला. म्हणून माझा हट्ट असतो तुझ्या पदराला धरून. तू किती धीरोदात्तपणे चालतेस याचे कौतुक आणि असूया वाटल्याशिवाय राहत नाही. शेवटी मीही माणूसच ना गं अनावर होतात सारे प्रवाह, पण मिसळत नाहीत तुझ्यात. तेलाच्या तवंगासारखे राहतात वरच्यावर. तरंगताना आपण कुणाचेच नसतो ना अनावर होतात सारे प्रवाह, पण मिसळत नाहीत तुझ्यात. तेलाच्या तवंगासारखे राहतात वरच्यावर. तरंगताना आपण कुणाचेच नसतो ना ना जमिनीचे ना आकाशाचे ना जमिनीचे ना आकाशाचे पाणी तर केवळ डेस्कटॉपवरील बॅक्ग्राउण्ड्सारखे भासते. असतेपण आणि नसतेपण पाणी तर केवळ डेस्कटॉपवरील बॅक्ग्राउण्ड्सारखे भासते. असतेपण आणि नसतेपण आभासी कोण हे कळत नाही गं. वाटते, कळावे हा अट्टाहास तरी कशाला आभासी कोण हे कळत नाही गं. वाटते, कळावे हा अट्टाहास तरी कशाला व्याख्यांकित करण्याची धडपड कशाला व्याख्यांकित करण्याची धडपड कशाला डोमेन निर्धारित केला की कुंपण तयार होते, नाही का डोमेन निर्धारित केला की कुंपण तयार होते, नाही का निकष ठरवले की तुलना करणे क्रमप्राप्त. मापदंड आले की मोजणे आले आणि मोजणे आले की तोलणे. त्यातून मग डिसकार्ड होण्याची शक्यता. पुन्हा मी घाबरतो इथे. सामोरे जात नाही ना... रिस्क इन नॉट टेकिंग रिस्क... निकष ठरवले की तुलना करणे क्रमप्राप्त. मापदंड आले की मोजणे आले आणि मोजणे आले की तोलणे. त्यातून मग डिसकार्ड होण्याची शक्यता. पुन्हा मी घाबरतो इथे. सामोरे जात नाही ना... रिस्क इन नॉट टेकिंग रिस्क... तर असे मला भयगंडाने पछाडले आहे, तिथे तुझ्या या पत्राने कुतूहलपूर्ण भीती दाटून आली. वाटले की, ही असेल फॉर्मल नोटीस - रुम सोडण्याची किंवा असेल इंटिमेशन भाडेवाढीचे. थोड्या अवधीत ध्यानात आले की, तू मालक नाहीस तर कशाला करशील असे तर असे मला भयगंडाने पछाडले आहे, तिथे तुझ्या या पत्राने कुतूहलपूर्ण भीती दाटून आली. वाटले की, ही असेल फॉर्मल नोटीस - रुम सोडण्याची किंवा असेल इंटिमेशन भाडेवाढीचे. थोड्या अवधीत ध्यानात आले की, तू मालक नाहीस तर कशाला करशील असे अर्थात मालक असणे ही पूर्वअट नसते\nपुन्हा विचार करू लागलो.\nवाटले, कदाचित तूच चालली असशील हे घर सोडून; कदाचित हे गावही…\nकिंवा तू संपली असशील…\nकिंवा तू माझ्या एक्सपायरी डेटबद्दल कळवली असशील गोपनीय माहिती.\nअशी तर्क-वितर्कांची घुसळण अंतर्बाह्य ढवळून काढते मला. हेदेखील थांबवता येत नाही.\n... पण तरीही तू पत्र पाठवलेस, म्हणजे तुला माझ्याशी संवाद साधावासा वाटला, हे मला महत्त्वाचे वाटते. कदाचित तू सुचवले असशील काही बदल किंवा सुधारणा माझ्यात तुला हव्याहव्याश्या वाटणार्‍या. ह्यातही, माझ्यात बदल होईल ह्या तुझ्या आशेमुळे मी आनंदित होतो. मला हे सुरेख भ्रमजाल तोडावेसे वाटत नाही. आपल्या स्वतःच्या कल्पना-भरारीने निर्मिलेले विश्व किती मनोहर असते ना अश्या विश्वात इतरांनाही आमंत्रित करावे. कशाला वास्तवाच्या विस्तवापाशी जायचे अश्या विश्वात इतरांनाही आमंत्रित करावे. कशाला वास्तवाच्या विस्तवापाशी जायचे हा पलायनवाद नाही. खरेतर फक्त माझी इच्छा नाही आता. स्वनिर्मित विश्वात रममाण व्हावेसे वाटणे हे अन्कम्फर्ट झोनमध्ये कम्पॅटिबल होता येत नसल्याचे लक्षण आहे. अर्थात, मला ते मान्यच आहे. कबुली द्यायलाच हवी. स्वीकारायला तर हवेच. तर आणि तरच जाता येईल पुढे. पण म्हणजे काय करावे मी हा पलायनवाद नाही. खरेतर फक्त माझी इच्छा नाही आता. स्वनिर्मित विश्वात रममाण व्हावेसे वाटणे हे अन्कम्फर्ट झोनमध्ये कम्पॅटिबल होता येत नसल्याचे लक्षण आहे. अर्थात, मला ते मान्यच आहे. कबुली द्यायलाच हवी. स्वीकारायला तर हवेच. तर आणि तरच जाता येईल पुढे. पण म्हणजे काय करावे मी पुढे म्हणजे कुठे धारणांची एकच एक अशी नियमावली रूढ असते, म्हणून आपण इतके ढोबळ शब्द वापरूनही सर्वसाधारणपणे कॉमन आशय-प्रतलावर असतो, पण माझे असे नाही. म्हणूनच तुझे पत्र मला नवे काही सांगेल, मला नवा अवकाश देईल किंवा आगळे-वेगळे क्षितिज दाखवेल, असे वाटत असल्याने हुरहूर लागून राहिली आहे. त्यात पुन्हा तुझ्या अनाकलनीय लिपीने मी पूर्णतः गोंधळून जातो. लिप्यंतर करण्याचा प्रयत्न करतो, पण लिप्यंतर होइस्तो आशयाचे अपहरण होईल की काय, ही शंका कुरतडून टाकते. पार भुगा करते माझा. पण खरे सांगायचे तर मला वाटत राहते, तुला जे सांगायचे आहे, ते तू लिहिलेले नसशीलच पत्रात. मग उर्वरित आशय कुठे वाचायचा क्रमशः वाचत राहावे अशी तुझी मालिका नाही. त्यासाठी एक कालसुसंगत सूत्रबद्ध धागा लागतो, तो तर केव्हाच हरवलाय. त्यामुळे न लिहिलेले कसे वाचावे क्रमशः वाचत राहावे अशी तुझी मालिका नाही. त्यासाठी एक कालसुसंगत सूत्रबद्ध धागा लागतो, तो तर केव्हाच हरवलाय. त्यामुळे न लिहिलेले कसे वाचावे अलगदपणे लपवलेले कसे पाहावे अलगदपणे लपवलेले कसे पाहावे त्यात तू डोळे मिटलेले... मिटलेल्या डोळ्यांत लपवलेली ओली अक्षरओळ मला कशी कळेल\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD/", "date_download": "2018-08-22T03:05:51Z", "digest": "sha1:VDTYL2BUP7ROLEVBDS75KSFDGHYBZBFU", "length": 7077, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाळांमध्येही मनशक्‍ती अभ्यास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाई ः किसनवीर महाविद्यालयात योगा करण्यासाठी सहभागी झालेले विद्यार्थी.\nमुलांवर झालेल्या परिणामांचे मुल्यमापनही होणार\nपुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एका मन:शक्‍ती प्रयोगकेंद्राला शाळांमध्ये मनशक्‍ती विषयक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आता विविध शाळांमध्ये मनशक्‍ती विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे राज्य विद्या प्राधिकरणाकडून या कार्यक्रमाचे मुल्यमापन होणार असून मुलांवर होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांबाबतचा अहवालही शासनाला पाठविण्यात येणार आहे.\nलोणावळा येथील मनशक्‍ती प्रयोगकेंद्र “रेस्ट न्यू वे’ या संस्थेच्या माध्यमातून हे धडे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना तणावमुक्‍त अभ्यास, परीक्षेवरील ताण कमी करण्यासाठी मेंदूशास्त्र व मानसशास्त्र आदी विविध शास्त्रांवर आधारित प्रयोग, अभ्यासाच्या सोप्या पध्दती, परीक्षा काळातील धैर्य, स्मरणशक्‍ती वाढविणे तसेच सर्वांगीण विकासासाठी कसे प्रयत्न करावेत याबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मात्र मनशक्‍ती अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्‍ती करता येणार नसल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला याची माहिती शासनाला पाठविणे गरजेचे आहे. तसेच, विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे मुल्यमापनही करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तान आणि चीन सीमांवर भारताच्या 400 आधुनिक तोफा\nNext articleविरोधानंतर मराठी विषय बंद करण्याचा निर्णय मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T03:05:49Z", "digest": "sha1:5CMU5P3TW7F3WSV23AEFN4EHGS4FDKGM", "length": 5729, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हुतात्मा उद्याना नजीकचे हातगाडे हटवले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहुतात्मा उद्याना नजीकचे हातगाडे हटवले\nसातारा, दि. 8 (प्रतिनिधी) – येथील हुतात्मा उद्याना नजीकचे हातगाडे बुधवारी हटवण्यात आले. पाच गाडे जप्त करण्याची कारवाई करण्यात आल्याने संबधितांची चांगलीच पळा पळ झाली. अतिक्रमण मोहिमेला पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने वादावादीचे प्रकार घडले नाहीत. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम शैलेश अष्टेकर आणि आठ कर्मचाऱ्यांच्या पथकाने भूविकास बॅंक परिसरातील टपऱ्या व हातगाडे हटवले. दुपारी चारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. संबधितांना चोवीस तासापूर्वीच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. कारवाई दरम्यान कोणताही अडथळा झाला नाही. काही हातगाडे जप्त करून हुतात्मा उद्यानातच जमा करण्यात आले. धंदेवाईक शिक्षण शाळा ते हुतात्मा उद्यान प्रवेशद्वार या दरम्यानचा शंभर मीटरचा फूटपाथ मोकळा करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article21 हजार भारतीयांचे व्हिसा मुदत संपुनही अमेरिकेत वास्तव्य\nNext article#कलंदर : पाचावर दहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/mate-master-by-pu.html", "date_download": "2018-08-22T03:36:24Z", "digest": "sha1:PQ7VDXTUVTSMKAZAWVPCWITBU657NMEU", "length": 67211, "nlines": 355, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): माटे मास्तर - Mate Master by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n\"\" तुम्ही कितीही वाचा , कितीही लिहा , केवढेही वक्तृत्व करा आणि सार्वजनिक कामात\nकितीही स्वार्थत्याग करा ; पण तुम्ही मास्तर असला तर तुमची रया गेली म्हणून समजा . \"\"\nहे उद्गार ` मास्तर ' ही उपाधी ज्या श्री . म . माट्यांच्या नावापुढे कायमची चिकटलेली होती .\nअपुऱ्या उत्पन्नात अब्रूला जपत संसाराचा गाडा हाकणे , वर्गांत मुलांच्यापुढे कितीही दरारा\nदाखवला तरी समाजात सदेव बापुडवाणेपणाने जगणे , साधेपणाच्या नावाखाली कसलीही\nहौसमौज न करता , आयुष्याची वाटचाल करीत राहणे आणि एकूणच ` उपेक्षेचा गाव आंदण\nआम्हांसी ' अशा वृत्तीने चित्ती समाधान मानीत जगणे हीच ` मास्तर ' ह्या मनुष्यविशेषाची\nकाही वर्षांपूर्वी तरी व्यवच्छेदक लक्षणे होती . माटे मास्तरांच्याच आवडत्या शब्दांत सांगायचे\nम्हणजे सारे काही एकूण ` डगमगीत ' चाललेय असे पाहताक्षणी प्रत्ययाला येणे हे शेठजींना\nरूचणारे नव्हते . मुख्या प्राणिमात्रासारखे ` मास्तरमात्र ' हे गरिबीतच जगले पाहिजे असा\nसमाजाचा आग्रहच होता . आजही ` मास्तर ' व्हावे अशा महत्वाकांक्षेने कुणी झपाटलेले दिसत\nनाही . पण एक काळ मात्र असा होता . ` रया ' असो वा नसो , सारे आयुष्य आर्थिक चणचणीत\nहोरपळून जाणार हे ठाऊक असो , एकूणच ` आबाळ ' ह्याखेरीज कुंटुबीयांच्या पदरात टाकता\nयेण्यापलीकडे हाती काही लागणार नाही हेही पक्के ठाऊक असो , तरीही आपण ` मास्तर '\nम्हणूनच आयुष्य काढणार असा निर्धार करून देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरित\nझालेले तरूण आसपास आढळत असत . ` शाळा काढणे ' आणि आपणे अर्धपोटी राहून ती चालवणे\nही देशाची फार मोठी सेवा समजली जायची .\nलोकमान्य टिळक , आगरकर , चिपळूणकर , रँग्लर परांजपे , कर्वे ही सगळी मास्तर -\nमंडळीचे . ` विद्यावाचून तुम्हांला गती नाही ' हे निरक्षर समाजाला कळवळून सांगणारे फुले\nआणि सनातन्यांची अभ्रद , अर्वाच्य हबोलणी न ऐकल्यासारखी करून मुलींना शाळेकडे\nनेणाऱ्या सावित्रिबाई मास्तरपंथीयच . कर्मवीर भाऊराव पाटील तर मास्तरांचे मास्तर . त्या\nकाळातला निरनिराळ्या सार्वजनित चळवळींचा इतिहास पहिला तर त्यागाची नशा\nचढल्यासारखी माणसे धुंद कार्य करताना दिसतात . आपापल्या क्षेत्रात ` देह जावो\nपान नं . 87\nअथवा जावो ' ह्या भावनेने आपापली आयुष्ये झोकून देताना दिसतात . ` इंग्रजांची सत्ता नाहीशी\nकरणारा एक समर्थ समाज उभा करणे , ' हा एकच विचार घेऊन नाना प्रकारच्या साधनांनी\nहा प्रयत्न चाललेला होती . कुणी सशस्त्र चळवळीत होते , कुणी पत्रकारितेत होते . ( ह्या क्षेत्रातल्या\nमंडळीचे आता ` डगडगीतत ' चाललेले दिसत असले तरी स्वातंत्र्यपूर्व काळात इथे उपासमारीच\n ) , कुणी अंधश्रध्दा टाकून देऊन समाजाने बुध्दिनिष्ठ व्हावे म्हणून धडपडत होते .\nथोडक्यात , आपला देश जगाच्या नकाशावर बलाढ्य , स्वतंत्र देश म्हणून यावा यासाठी झटत\nकोणे एके काळी म्हणे एक असुर मातला होता . त्याचा वध व्हावा म्हणून देवांनी दुर्गेची\nआराधना करण्यासाठी यज्ञ मांडला . त्यात ज्या देवांच्या हाती जे शस्त्र वा साधन होते ते त्या\nत्या देवांनी देवीला अर्पण केले . खड्रगधाऱ्यांनी खड्गे दिली , डमरूधाऱ्यांनी डमरू दिले ,\nलेखणीधाऱ्यांनी लेखणी दिली आणि अशा नानाविध साधनांनी दुर्गा सहस्त्रभुजा होऊन\nअवतरली आणि तिने असुराचा वध केला , अशी एक पुराणकथा आहे . परसत्तेच्या असुराचा\nनिःपात करायला निरनिराळ्या क्षेत्रांतील माणसे आपापली शस्त्रे आणि साधने घेऊन आपल्या\nदेशात सज्ज झाली होती . महाराष्ट्रातही रानड्यांच्या कार्याने उत्पन्न झालेल्या धुगधुगीतून\nठिणग्या उसळायला लागल्या होत्या ; क्वचित लहानसा जाळही दिसे . अशा काळात\nवऱ्हाडातल्या शिरपूर नावाच्या खेड्यात 31 ऑगस्ट 1886 रोजी माट्यांचा जन्म झाला .\nम्हणजे त्यांच्या जन्माला यंदा शंभर वर्षे . भारताच्या इतिहासातील नव्हे तर जगाच्या\nइतिहासातील ही लक्षणीय शंभर वर्षे . परंपरेने स्वीकारलेल्या ज्ञानाचा , देवधर्म इत्यादींविषयक\nक्लपनांचा , रूढींचा , आजारविचांराचा , कधी पूर्वकर्माला दोष देत तर कधी आसुरी\nराजसत्तेच्या आणि धर्मसत्तेच्या भयाने जे जे लादले जाईल त्याचा निमूटपणाने स्वीकार करीत\nजगण्याची पध्दत होती . त्या पध्दतीतून सुटका करून घेऊन निर्भयपणाने \"\" हे असे का \nप्रश्न विचारणारा नवा मनुष्यसमाज घडत होता . प्रामुख्याने युरोप खंडात धर्म असो की\nराजकिय सत्ता असो , प्रत्येक माणसाला \"\" असे का \"\" हा प्रश्न विचारायचा अधिकार\nमनुष्यजन्मात आल्यामुळे लाभलेला आहे हे बऱ्याच काळापासून ख्रिस्ती धर्मसुधारकांनी ,\nभौतिक शास्त्रज्ञ आणि इहवादी मानव्यशास्त्रवेत्यांनी देहदंडाची सजा भोगूनही सिध्द करीत\nआणलेले होते . त्या त्यागी विचारवंतांनी जुन्या जगावर घण घालून अंध धर्मश्रध्दांचे बांध\nफोडून नव्या विचांराचे प्रवाह खळाळते केले होते . ` देवी हक्काची ' भाषा जाऊन मानवी हक्काची\nसनद मान्य होत होती .\nइंग्रजी सत्ता भारतात आल्याबरोबर हे नवविचारांचे प्रवाहही कळत , नकळत इथे वाहू\nलागले . मुख्यतः पांढरपोशा समाजात एक वेचारिक खळाळ सुरू झाला . सुरूवातीला जेत्या\nइंग्रडजाचे अनुकरण म्हणून , परंतु नंतर विचारपूर्वक . एके काळी परंपरागत आचारविचारांच्या\nकौटुंबिक वेटाळ्यात राहणारी माणसे सार्वजनिक सभा , व्याख्याने , वर्तमानपत्रांतील लेख ,\nचर्चा , ऐहिक विषयांचा विचार करणारे ग्रंथ ह्या साधनांतून घडणारे नवे संस्कार अनुभवू\nलागली . देवभक्तीच्या जोडला देशभक्ती हा नवा विचार आला .\nसाहेब येण्यापूर्वीच्या देशी राजवटीत नाना प्रकारच्या आनाचारांना आणि चोऱ्या\nदरोड्यांना असा काही ऊत आला होता , न्यायसंस्थेचा असा काही बोजवारा उडाला होता\nआणि सर्वत्र अशी काही बेबंदशाही माजली होती की इंग्रजाचे थोडेफार कायद्याचे , शिस्तीचे\nपान नं . 88\nआणि शासकीय जरब बसवणारे राज्य आल्यावर इंग्रजांचे भारतात येणे हे न्यायमूर्ती\nरानड्यांसारख्या लोकोत्तर देशभ्कीतलादेखील ` देवा वरदान ' वाटले . उत्तर पेशवाईतली आणि\nमोगल बाजशाहीतली गुंड - दरोडेखोरांची झोटिंगशाही साबेहबहादुराने निपटून काढली होती .\nकाठीच्या टोकाला सोने बांधून काशीयात्रेला निर्धास्त मनाने जावे अशा प्रकारचे सुरक्षिततेची\nभावना इंग्रजाने इथल्यारयतेत निर्माण केली होती . कालान्तराने काठीला बांधायला नावापुरते\nसोनेही प्रजेच्या गाठीला उरणार नाही आणि ते साम्राज्यशाहीच्या खजिन्याबोरबर\nसातासमुद्रांपलीकडल्या इंग्लंड देशात जाईल याची मात्र बहुसंख्य प्रजेला कल्पना आली\nनव्हती . ` पारतंत्र्य म्हणजे मुख्यतः आर्थिक शोषण ' हा विचार लोकमान्यांसारख्यांनी\nजनसामान्यांच्या मनात रूजवायला सुरूवात केली . पारतंत्र्यातल्या सुखवस्तू जीवनमानाचा\nअनुभव थोड्याफार प्रमाणात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नोकरदार अशा ब्राम्हण समाजालाच\nयेत होता . उरलेला समाज उपेक्षेच्या अंधारात ठेचकळत जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात चकरा\nखात होता . अशा काळात गावात घर किंवा रानात शेत नसलेल्या ब्राम्हण कुटुंबात माट्यांचा\nजन्म झाला . पोराबाळांसाठी चारा आणणारा कुटुंबप्रमुख बाप मागे विधवा पत्नी आणि पाच\nमुले ठेवून मेल्यावर त्या कुटुंबाची जी वाताहत होते तिचा माट्यांनी पुरेपुर अनुभव घेतला .\nखेड्यातल्या ` साळे ' पासून फर्ग्युसन कॉलेजच्या वर्गापर्यंतचा त्यांचा प्रवास ` खडतर ' ह्या\nएकाच विशेषणाने सांगण्यासारखा झाला . ` च्कू ताड्या घोट्या ' ही शालेय शिक्षणपध्दती होती .\nघरातल्या दारिद्रयामुळे पंचांगात महिन्यातून दोनदा येणारी एकादशी माट्यांच्या घरात\nअनेकदा यायची . त्यात दुष्काळाची भर . आई महिनोन््महिने रात्री फक्त लोटाभर पाणी\nपिऊन गोणपाटाच्या अंथरूणावर आडवी व्हायची . दारिद्रयाच्या हातात हात घालून लोटाभर\nउपेक्षा चालत असते . माट्यांनी ही दारिद्रय आणि उपेक्षेची अवस्था वर्ष - दीड वर्षांचे\nअसल्यापासून उपभोगली . त्यांचे उपेक्षितांशी असलेले नाते स्वानुभवातून बालपणापासून\nजुळले . आपले दारिद्रय हीसुध्दा तुलनेने सुबत्ता वाटावी अशा भयानक अवस्थेत जगणारी\nनिरनिराळ्या उपेक्षित जातीजमातींतली माणसे आपल्या अवतीभोवती त्यांनी शाळकरी\nवयापासून पाहिली . त्या अभागी जिग्याचे दुःख त्यांच्या मनावर तेव्हापासून घाव घालून गेले .\nआणि पुढचा सारा जीवनाचा प्रवास करताना हे अंधारात ठेचकळत चाललेले जगणे आपल्या\nवाणीने आणि लेखणीने समाजापुढे आणणे हे व्रत त्यांनी स्वीकारले .\nसाहित्याची त्यांनी केवळ एक सौंदर्य आणि आनंद ह्यांचा प्रत्यय घडवून आणणारी कला\nम्हणून कधीच उपासना केली नाही . अज्ञान , अंधश्रध्दा , अमानुष परंपरांचे भीतीपोटी होणारे\nपालन , आर्थिक दारिद्रय आणि त्यातून येणारे मानसिक दारिद्रय , आला भोग निमूटपणाने\nस्वीकारली अगतिक वृत्ती , - अशांतून संपूर्ण उपेक्षितावस्थेत जगणारी माणसे त्यांच्या\nलहानपणी त्यांना भेटत होती . सुस्थित समाजाकडून मिळायच्या मायेच्या एका शब्दाला आणि\nपाण्याच्या एका घोटाला मोताद झालेल्या दलितांची पाल्यापाचोळ्यासारखी चाललेली फरफट\nते पाहत होते . साहित्यातून समाजमानस प्रकट होते असे म्हणतात . पण माटे जे मराठी साहित्य\nवाचत होते त्या साहित्यात देश , राष्ट्र , समाज , न्याय , अन्याय हे शब्द उच्चरवाने उच्चारले\nजात असताना ज्यांच्या अस्तित्वाचीदेखील दखल घेतली जात नाही अशी माणसे कुठे त्या\nसाहित्यात आढळत नाहीत ही टोचणी त्यांच्या मानाला होती . त्या टोचणीतूनच उघड्यावर\nपडलेल्या बन्सीधरापासून , मुक्याने मेलेल्या सावित्रीपासून , आंधळ्या रूढीचे बळी होऊन\nपान नं . 89\nपुरंदर किल्ल्याच्या पायाभरणीत गाडल्या गेलेल्या नाथनाक - देवकाईपासून ते तारळखोऱ्यातल्या\nपिऱ्या मांगापर्यंत नाना दुःखे भोगणारे उपेक्षित त्यांच्या लेखणीतून प्रकटले .\nपण हे सारे लेखन भाबडेपणाने हुंदके काढीत झाले नाही . एखाद्याला उपजत गायनाचा\nगळा लाभावा , तसेच माणूस कितीही थोर म्हणून गणला असला तरी त्याचे म्हणणे तर्कावर\nघासून नंतरच त्याचा स्वीकार किंवा अव्हेर करायची बुध्दी त्यांना उपजत लाभली असावी .\nत्यांनीच एक ठिकाणी म्हटले आहे : तर्क ह्या विचारसंस्थेचा कायमचा निरोप घेणे माझ्याच्याने\nह्या जन्मी होईल असे मला वाटत नाही . \"\" तर्क तो अर्क जाणावा नर्क संपर्क चूकवी \"\"\nउपेक्षितांच्या अवस्थेची , नाना जातीजमातींची त्यांनी माहिती मिळवली . त्यांना प्राप्त झालेल्या\nदेन्यावस्थेची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न केला . त्या अवस्थेचा पूर्वजन्म , देवाची कृपा -\nअवकृपा यांच्याशी काहीही संबंध नसून ही माणसाची बुध्दिहीनता आणि स्वार्थासाठी पोसवली\nजाणारी अंधश्रध्दा यांची परिणती आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला .\nदरिद्री जीवने पाहून त्यांच्या मनाची कालवाकालव होत होतीच , पण योग्य अशा ग्रंथाच्या\nअध्ययनाच्या आधारावर त्या भावना शास्त्रकाट्याच्या कसोटीला उतरण्याचा आग्रह होता .\nतिथे त्यांना तडजोड मान्य नव्हती . ते मानत होते बौध्दिक वर्चस्व आम्हांला पटवायला नको\n \"\" असा सवाल त्यांनी केला आहे . बौध्दिक वर्यस्वाला त्यांनी महत्वाचे स्थान दिले ,\nपण बौध्दिक वर्चस्व जर माणसाचे देन्य , उपेक्षा इत्यादी दूर करण्याच्या कामाला येत नसेल\nतर त्या बुध्दिमंतांचीही त्यांना मातब्बरी वाटतनव्हती . \"\" शंकराचार्य , रामानुजाचार्य\nह्यांच्यासारखे जे प्रखर बुध्दिमान लोक आहेत ते मला केवळ तालीमबाजासारखे वाटतात . . .\nत्यांच्या त्या वादात शिरून त्यांची बरोबरी करता येणार नाही हे खरे असले तरी आतून माझे\nमन मला असे सांगत असते की , गड्या , ही कसरत आहे . हे काही खरे नव्हे . खरे नव्हे म्हणजे\nकेवळ अनुमानाचे आहे . वास्तवाशी ओळख आहे व ती ओळख दाखवलेली आहे असे\n \"\" . . . . \"\" मोठमोठाले प्रेषित , ज्यांनी नव्या धर्माच्या घोषणा केल्या त्यांचीसुध्दा मला\nमातब्बरी वाटत नाही . एकाने सांगावे , ` मी त्याचा अवतार आहे , ' दुसऱ्याने सांगावे , ` मी\nत्याचा प्रेषित आहे . ' तिसऱ्याने सांगावे , ` मी त्याचा मुलगा आहे . ' . . . आपल्या शक्ती मोठ्या\nआहेत तर आपल्या ठिकाणी काही देवी अंश आहे असे त्यास वाटू लागावे हेही खरेच दिसते .\nपण तेवढ्यामुळे ते खरेच तसे होते असे मात्र मला म्हणवत नाही . ते आचार्य जसे कसरत\nकरणारे तसे हे लोक आत्मवंचित होते . \"\"\nह्या निर्भय बुध्दिनिष्ठेच्या बाबतीत त्यांचे गोत्र वीर सावरकरांशी जुळते . किंबहुना बाबा\nवाक्यम्् प्रमाणम्् न मानणाऱ्या आगरकर , फुले , आंबेडकर यांसारख्या विचारवंतांशी जुळते .\nएक प्राचीन राष्ट्र नव्या जोमाने परकीय सत्तेविरूध्द उठून उभे राहण्याचा प्रयत्न करीत\nअसताना , जाती - जमाती , स्पृश्य - अस्पृश्य , जनवासी - विजनवासी , नागरी - ग्रामीण अशा\nभेदांमुळे एका राष्ट्रातले नागरिक असूनही एकमेकांना अनोळखी राहणारा समाज एकसंध\nव्हावा , उपेक्षेमुळे अपरिचित राहिलेले देशबांधव परिचित व्हावेत , त्यांचे देन्यनष्ट करायला\nआपण आपला मदतीचा हात पुढे केला पाहिजे अशी वृत्ती त्यांच्या मानाने सुस्थितीत\nवाढणाऱ्या समाजात वाढीला लागावीही माट्यांच्या लिखाणामागची मूळ प्रेरणा त्यांच्या\nपान नं . 90\nवेचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रकारच्या विपुल लेखनाच्या मुळाशी असल्याचा प्रत्यय\nत्यातला आशय , आणि अभिव्यक्तीची रीत ह्या दोन्हींतून येतो . छडीऐवजी लेखणी हाती\nधरणाऱ्या लोकशिक्षकाचीच त्यांची भूमिका होती .\nमाटे मास्तर वस्तीला आणि चरितार्थासाठी पुण्यात राहिले , पण पुण्यातल्या माट्यांच्या\nमनाचा मुक्काम मात्र कृष्णा - कोयना - तारळी खोऱ्यातल्या गावकुसातल्या आणि गावकुसा -\nबाहेरच्या वस्तीतच पडलेला होता . देहूच्या वाण्याचे मन पंढरपुरी रेंगाळत होते . त्यातलाच हा\nप्रकार होता . त्यांनी मॅट्रिकवाल्यांची मास्तरकी पोटासाठी असली तरी अत्यंत इमानाने केली\nहे खरेच आहेच ; पण त्याहूनही अस्पृश्यांसाठी आयुष्याची वीस वर्षे , पावसपाण्याची , चिखल -\nमातीची , सापविंचवाची पर्वा न करता , ह्या उपेक्षित माणसांच्या अंतरंगात शिरण्यासाठी\nत्यांच्या रोजच्या भेटीगाठींच्या लोभाने जी विनामूल्य मास्तरकी केली ती त्यांना अप्रूप वाटत\nहोती . तिथल्या त्या गावरान मारठीला गावरान शेंगेसारखी काय नामी चव आहे हे मराठी\nवाचकाला माटे मास्तरांनी प्रथम दाखवून दिले .\nआज ग्रामीण साहित्याची नवलाई वाटू नये इतक्या प्रमाणात त्या जीवनाची निरनिराळी\nदर्शने मराठी कथा - कादंबऱ्यांतून वाचकाला घडताहेत . पण महाराष्ट्राचे खरे भाग्यविधाते\nकोण हे जसे ग . बा . सरदारांच्या ` उपेक्षित मानकऱ्यां ' वरच्या ग्रंथातून सामान्य वाचकाला\nप्रथम कळले त्याचप्रमाणे महाराष्ट्राला उपेक्षित भाग्यविहीनांच्या जीवनाचे पहिले प्रभावी\nदर्शन माटे मास्तरांनी ` उपेक्षितांच्या अंतरंगा ' त घडवले .\nमराठी ग्रामीण कथेचे जनक म्हणून कृतज्ञतेने माट्यांचा उल्लेख व्हायला हवा .\nत्याबरोबरच मराठी भाषेचे खरपूस मराठीपण कसे आसते याची जाणीवही माट्यांच्या\nमराठीनेच मराठी वाचकाला करून दिली . किबंहुना आचार्य अत्र्यांनी माट्यांच्या ` शेलीकार\nमाटे ' अशा शब्दांत गौरव केल्यावर माट्यांचे ` शेली ' एवढेच बलस्थान आहे असाही समज\nपसरला . माट्यांच्या भोषेतला अस्सलपणा , मराठी मुलखात उपेक्षित जीवन जगणाऱ्या ज्या\nमराठी माणसाची त्यांनी कथा सांगितली त्यातल्या आशयाचा अस्सलपणात आहे . भाषेचाही\nगंमत म्हणून खेळ त्यांनी मांडता येतो . तसला , नागरांना नवलाची वाटावी अशा भाषेचा खेळ मांडून\nआपल्या भाषाप्रभुत्वाच्या करामती दाखवाव्या म्हणून त्यांनी लेखन केले नाही . आपल्या\nलेखनकलेचे कौतुक त्यांना अभिप्रेतच नव्हते . सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवून वाचकांचे\nमतपरिवर्तन व्हावे हा हेतू मनात पक्का बाळगून त्यांनी लिहिले . खुद्द माट्यांनीच म्हटले आहे ,\n\"\" ललित वाडःमयाने मतप्रचार होत नाही किंवा मतपरिवर्तन होत नाही असे म्हणणाऱ्यांचा\nदावा अगदी चुकीचा आहे . प्रचार आमि परिवर्तन त्याने होतातच होतात हे मी अनुभवाने\nपाहिले आहे . या यशाला निरगाठ मारली पाहिजे असे वाटून ` उपेक्षितांचे अंतरंग ' हे माझे\nपुस्तक मी प्रसिध्द केले . \"\"\n` सामाजिक बांधिलकी ' हा शब्दप्रयोग माट्यांच्या काळी जन्माला आलेला नव्हता . पण\nआपल्याला जे जे काही समाजहिताचे वाटते ते ते लिहून प्रकट कारयला आपण बांधील आहो\nह्या भावनेनेच त्यांनी लेखन केले . आपल्याला रूचलेल्या , पटलेल्या शेलींनी लिहिले . ते लिहिणे\n` देशी ' होते . मराठी मुलखातल्या उपेक्षित माणसांइतकेच नागर संस्कृतीचे नाते तोडून\nटाकलेल्या उपेक्षित शब्दांचे अंगभूत सामर्थ्य दाखवणारे होते . त्या हातसडीच्या भाषेच्या\nतुलनेने नागरी लेखकांची रेडिमेड आणि कागदी भाषा कितीही अलंकार लेवून आलेली\nपान नं . 91\nअसली तरी बेगडी वाटायला लागली . माट्यांच्या भाषेचा हा वाण शंभर टक्के मऱ्हाटी आहे .\nरानफुलासारखे अंग आणि रंग लेवून सहजतेने प्रकटलेली ही भाषा हा त्यांच्या व्यक्ति -\nमत्वाचाच एक भाग होती . त्यांच्या भाषेतले हे देशीपण ऐकायलादेखील गोड वाटायचे . त्यांचा\nविद्यार्थी होऊन त्यांच्या वर्गात बसायचे भाग्य मला लाभले नाही . पण फर्ग्युसन कॉलेजात मी\nशिकत असताना स . प . कॉलेजात त्यांच्या मराठीच्या तासाला मी जाऊन बसलो होतो .\nअधूनमधून इतर कॉलेजांतल्या नामवंत प्राध्यापकांच्या तासांना त्यांच्या परवानगीने जाऊन\nबसणे हा कॉलेजमध्ये असताना आम्हा काही मित्रांचा छंद होता .\nमाट्यांचे शिकवणे हे एखाद्या ज्येष्ठ मित्राने खांद्यावर हात ठेवून आपल्याला चार हिताच्या\nगोष्टी सांगाव्या तशा पध्दतीचे मला वाटले होते . आज ह्या गोष्टीला जवळजवळ पंचेचाळीस\nवर्षे झाली तरी वर्गात माट्यांनी बोलता बोलता विद्यार्थ्यांना उद्देशून \"\" . . . त्याचं काय आहे\nगड्यांनो . . . \"\" असा श्बदप्रयोग केलेला मला आठवतोय . आमचे मराठीचे प्राध्यापक\nरा . श्री . जोग उत्तम शिकवित , पण सूर कधी असा सलगीचा नसे . ही सलगीची तऱ्हा थेट\nशेताच्या बांधावरच्या डेरेदार आब्यांच्या सावलीत चालणाऱ्या बोलण्याची होती . तीच\nलिहिण्यात आली . शब्द संस्कृत कुळातून तसाच्या तसा आलेला असो वा जानपदाशी सोयरीक\nसांगणारा असो , माट्यांच्या वाक्यात कमालीच्या सहजतेमे आणि अर्धाची पुरी गरज भागवीत\nयेऊन बसलेला असे . माटे मास्तरांच्या आवडत्या शब्दांत सांगायचे म्हणजे ` चपखल \n` उपेक्षितांचे अंतरंग ' वाचल्यावर तात्यासाहेब केळकर म्हणाले होते , \"\" या पुस्तकाची भाषा\nविद्यार्थ्यांनी पाठ करावी . \"\" माट्यांची भाषा आपल्यया अस्तित्वाकडे वाचकांते लक्ष वेधून घेते\nयात शंका नाही . पण भाषेचा डौल वाचकाच्या मनात ठसवावा म्हणून माट्यांनी तिला\nजाणूनबुजून निराळे रूपडे बहाल केलेले नाही . त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी घडण आहे\nतिच्याशी इमान राखणारी अशी ती भाषा आहे . माटे जेव्हा मुलीच्या लग्नाच्या वेळी\nप्रकाशकडून ध्यानीमनी नसताना पाचएकशे रूपये मिळाले त्याचा उल्लेख त्या ` चळवळीत '\nनोटा मिळाल्या असा करतात त्या वेळी शाळामास्तरच्या आयुष्यात नोटांचे बंडल ही डोळे\nदिपवून टाकणारी घटना कशी आहे ते ` चळवळीत ' शब्दाने सांगून जातात . गडकऱ्यांच्या\nसाहित्याला जी . ए . कुळकर्ण्यांनी मराठी भाषेचा ` कॉर्निव्हल ' म्हटले होते . माट्यांची मराठी\nभाषा हा ग्रामीण जनतेचा ` उच्छाव ' आहे . इथे जानपद , बामणाघरची आणि संतसाहित्यातली\nभाषा ह्यांच्या संगमातून एक विलक्षण लोभसवाणे असे भाषेचे रूप प्रकटले आहे , मग ती\nभाषा ललित वाङमयात येवो किंवा विज्ञानबोधाच्या प्रस्तावनेसारख्या वेचारिक निबंधात\nयेवो . वाचकाला आपल्या प्रवाहात ओढून नेण्याचे फार मोठे सामर्थ्य ह्या भाषेला लाभले आहे .\n` मंगळवेढ्याचे कुसू ' सारख्या चोखामेळ्याच्या कथेत भाषेचे हे प्रवाहीपण तीव्रतेने जाणवते .\nविशेषतः जुन्या पोथ्यांसारखी मोठ्यानेही गोष्ट वाचावी . चोखोबांच्या काळातल्या परंपराग्रस्त\nसमाजपरिस्थितीबद्दल लिहिताना माटे म्हणतात , \"\" जग आंबून गेले होते . जिणे रूग्ण झाले\nहोते . मन जरत्कारू बनले होते . सारा गुजारा जुन्यावर चालला होता . मनाला नवी पालवी\nफुटतच नव्हती . असलेली पाने चरबट आणि तडतडीत बनलेली होती . . . साऱ्या गोष्टी\nश्रुतिस्मृतिपुराणोक्त पध्दतीने चालल्या होत्या . ज्याचे त्याचे तंत्र ठरले होते . तंत्राच्या मागे जो\nमंत्र होता तो पूर्वी केव्हातरी काही शतकांपूर्वी कोणीसा कल्पिला होता . पण त्या मंत्राला मनाची\nओळख नव्हती . \"\"\nपान नं . 92\nबारा बलुत्यांच्या पूर्वजन्मसिध्द उद्योगांत पिचून निघालेल्या माणसांबद्दल बोलताना त्यांनी\nत्या बलुतेदारीचे काय भेदक चित्र काढलेय : \"\" जीविताचा गाडा तर कायमचाच रूतलेला होता .\nत्या गाडयावर बापही बसत असे . आजाही बसला होता , पणजाही बसला होता . त्याचा\nखापरपणजाही बसला होता . गाडा म्हणून हालत नसे . आपली पोरंही यात बसणार आणि\nपणतवंडंही त्यातच बसणार हे त्यांना कळून चुकलं होतं . तुमच्या घरांवर तुरकाटया हांतरता\nहांतरता कोणाच्या शंभर पिढया गेल्या होत्या . तुमची डोकी चोळता चोळता कोणाच्या दीडशे\nपिढया गेल्या होत्या . तुमची लाकडं फोडता फोडता , तुमची ढोरं ओढता ओढता , तुमच्या\nपाटलापुढे खुळखुळा नाचवता नाचवता कोणाच्या पिढयानुपिढया मातीत गेल्या होत्या .\nजीविताचा गाडा कायम लगद्यात गच्च बसला होता . \"\"\n` मंगळवेढयाचं कुसू ' ही माटे मास्तरांची असामान्य साहित्यनिर्मिती आहे असे मला वाटते .\nवारकरी संप्रदायातल्या संतांनी आजवर स्पृश्यांनी अस्पृश्य म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी\nठेवलेल्या उपेक्षित समाजाला आशेचा किरण दाखवला होता . जुन्या जाखाई - जोखाईसारख्या ,\nभक्तांच्या मनात भय निर्माण करणाऱ्या देवतांऐवजी सौम्य , सुंदर , प्रसन्न , कनवाळू असा नवा\nदेव जीवमात्राच्या कल्याणासाठी सारा भेदभाव विसरायला लावण्याच्या हेतूने अवतरल्याची\nवार्ता पंढरपूरच्या दिशने येत होती . पण मुखी , ` विष्णुमय जग वेष्णवांचा धर्म \nअमंगळ ' चा गजर असूनही खुद्द पंढरीलगतच्या मंगळवेढयालाही पडलेला उच्चनीचतेच्या\nकल्पनेचा अमंगळाचा वेढा उठायला तयार नसल्याचा जसा चोखामेळ्याला अनुभव आला\nतसाच मंदिरप्रवेशाच्या चळवळीच्या वेळी माटयांनाही आला .\nसमाजाच्या हितासाठी म्हणून सुरू झालेल्या सर्व चळवळींचा इतिहास हाच आहे . मूळ हेतू\nबाजूला राहतो आणि लेबलांचे आणि प्रतीकांचे स्तोम माजवणारे पुढारी आपल्या स्वार्थाला\nपोषक असे वळण त्या चळवळीला देतात . थोडक्यात म्हणजे धर्मनिष्ठा , राष्ट्रभक्ती , क्रान्ती ह्या\nकल्पनांचे भांडवल वापरून नफेखोर धंदा सुरू होतो . बुध्दिनिष्ठ तत्वज्ञानावर अधिष्ठित\nअसलेल्या ट्रेड युनियन चळवळीमध्येही युनियन चालवणे हाच एक ट्रेड होऊन गेलेला आपण\nपाहतोच आहो . अशा काळात सामाजिक व्यवहाराचे नीट अध्ययन करून त्यावर\nस्वार्थनिरपेक्ष , वास्तवाला साक्ष ठेवून परीक्षण करणारा निर्भय विचारवंत समाजात असावा\nलागतो . आपल्या विश्लेषणामुळे गतानुगतिकतेलाचधर्म , किंवा वर्षानुवर्षे चालवत आणलेल्या\nआंधळ्या कर्मकांडालाच संस्कृती मानणाऱ्या समाजात आपण अप्रिय ठरू ही भीती असल्या\nविचारवंताला बाळगून चालत नाही . पुष्कळदा सुधारक आणि सनातनी , जातीयवादी आणि\nजातिविचारमुक्त अशा परस्परविरोधी गटांकडून एकदमच दूषणे स्वीकारावी लागतात .\nमाटयांवर असे अनेक हल्ले झाले . वर्षानुवर्षे अस्पृष्टांच्या वस्तीत विनामूल्य मास्तरकी\nकरणाऱ्या माटयांची ब्राम्हणांनी महारमाटे म्हणून हेटाळणी केली आणि अस्पृश्यांच्या सेवेतून\nआपण निवृत्त व्हावे असे वाटण्यासारखी परिस्थिती त्याही समाजातल्या नव्या पुढाऱ्यांनी\nस्वीकारलेल्या नव्या धोरणांमुळे निर्माण झाली . अस्पृश्यतेचा कलंक घालवून हिंदुधर्म निर्मळ\nआणि सबळ करावा ही माटयांची भावना सनातन्यांना तर पटली नाहीच , पण ह्या धर्मात\nराहून आपली परिस्थिती अजिबात सुधारणार नाही या विचाराच्या प्रभावामुळे अस्पृष्टांना\nमाटे मास्तरांची शिकवणी नकोशी झाली .\nअत्रे - माटे वादाचा गदारोळ वर्तमानपत्रांतून आणि सभांतून एवढया जोरात उठत होता .\nकी बुरसटलेल्या विचारांचा एक सनातनी पुणेकर अशीच माटयांची प्रतिमा पुण्याबाहेरच्या\nलोकांच्या डोळ्यांपुढे होती . ज्या महाराष्ट्रदेशाची गीते आम्ही गात होतो त्यातल्या चर्मकार ,\nढोर , मातंग यांसारख्या उपेक्षित जातींतल्या लोकांच्या माटे परिषदा भरवीत होते , याचा\nआम्हांला पत्ताच नव्हता . ` ही भगवद््गीता अपुरी आहे . ' म्हणणारे माटे आम्हांला ठाऊकच\nनव्हते . \"\" अर्जुनाचे भय किती खरे होते ते परिणामावरून सिध्द झाले . एवढे प्रचंड दल नष्ट\nझाले . आणि कुरूक्षेत्रावर तरूण पुरूषांच्या प्रेतांचा खच पडला . थोरामोठयांच्या स्त्रिया\nरणांगणावर ऊर बडवीत आल्या . . . या मारामारीच्या परिणामाने अर्जुन दचकला होता .\nआत्मिक भीती तर त्याला होतीच . तिचा परिहार कृष्णाने केला . पण सामाजिक नरकाची भीती\nकृष्णाने बिलकुल घालवली नाही . असे असता अर्जुनाने युध्दास तयार व्हावे याचे नवल\nवाटते . \"\" गीतेसंबंधी असा परखड अभिप्राय चाळीस - पन्नास वर्षांपूर्वी देणे सोपे नव्हते . पण\n` यद्दपि सत्यम्् लोकविरूध्दम् नाचरणीयम् ना करणीयम् ' हे बचावाचे धोरण विचारवंताला\nशोभणारे नसते . मतभेद व्यक्त करायला माटे कचरले नाहीत . ` मतभेदाचा उबारा मला\nमानवतो . अर्थात त्याचाही किंमत मी अधूनमधून देत आलो आहे . ' असे त्यांनी म्हटले आहे .\nविभूतीपूजा हा आपल्या देशातल्या लोकांच्या मनाचा स्थायिभाव . अशा काळात म . गांधी\nआणि नेहरू यांच्याशी मतभेद असलेले माटे आम्हांला मुसलमानविरोधी म्हणून धर्मवेडे वाटत\nहोते . स्वतःचा उल्लेख एखाद्याने हिंदू असा केला की , तो आम्हांला पुराणमतवादी वाटायचा .\nआपण ख्रिस्ती आहोत किंवा मुसलमान आहोत म्हणणारा तसा वाटत नसे . माटयांना हे धोरण\n` घरच्या म्हातारीचा काळ ' यासारखे वाटत होते . अंधश्रध्दा सगळ्याच धर्मांतून घालवायला\nप्रचंड प्रमाणात विचारचक्रपरिवर्तनाच्या चळवळीची त्यांना आवश्यकता वाटत होती . ह्या\nबाबतीत महात्माजींना लिहिलेल्या एका जाहीर पत्रात त्यांनी कळवळून म्हटले आहे :\n\"\" महात्माजी , या लोकांना संतवचने पाठ आहेत . परंतु त्यांतील विचारांच्या औदार्यांची सारिका\nपंख फडफडून केव्हाच निघून गेली आहे . त्यांना पाठ येत असलेल्या वचनांचा रक्तक्षय\nझाला आहे . \"\"\nहा वेचारिक रक्तक्षय घालवायला सारा धार्मिक , राजकीय , सामाजिक व्यवहार बुध्दीच्या\nनिकषांवर घासून घ्यायला हवा असे त्यांचे ठाम मत होते . त्या बाबतीत इंग्रजांच्या ज्ञानोपासने -\nविषयी त्यांना आदर होता . \"\" इंग्रज हा आपल्या मानेस बसलेला म्हणून आपल्याला नकोसा\nवाटावा हे बरोबर होते . पण इंग्रज हा ज्ञानाचा मित्र आहे . तो चौकशी करतो आणि चौकशीचे\nहिशेब लिहून ठेवतो . \"\" माट्यांच्या बुध्दिनिष्ठ आणि अभ्यासाने प्रकटावे ह्या वृत्तीचे उत्तम\nउदाहरण म्हणजे ` विज्ञानबोधाची प्रस्तावना ' . विनोबा आपल्या ` गीता - प्रवचनां ' ना\nनित्यपठनीय म्हणत . मला आधुनिक जगात जगायला ही ` विज्ञानबोधाची प्रस्तावना ' अधिक\nनित्यपठनीय वाटते . \"\" आपल्या सामाजिक व राजकीय चळवळींच्या दिशा , गती , व भवितव्य\nही या शास्त्रज्ञांत संस्कारांनी जर पूत झालेली नसतील तर आपली फसगत होईल आणि आपण\nभलत्याच ठिकाणी धडका देत बसलो होतो असे दिसून येईल . \"\" हे वाक्य आजच्या परिस्थितीत\nसार्वजनिक जीवनात भाषा , प्रांत , पंथ असा भलत्या ठिकाणी धडका देण्याचे जे प्रयत्न चालले\nआहेत ते पाहून शंभर टक्के खरे वाटते . बुध्दिनिष्ठेची पुष्कळदा भावनाहीनतेशी सांगड बांधली\nजाते . ऊठसूट ` अश्रुनीर वाहे डोळा ' ह्या अवस्थेत जाणाऱ्याची भाबडेपणाने मानवतावादाशी\nजोडी जमवली जाणे ही त्याचीच दुसरी बाजू . वज्राची कठोरता आणि कुसुमांची मृदुता हा\nपान नं . 94\nतर्कनिष्ठ माटे मास्तर परमेश्वाराच्या अस्तित्वाबद्दल शंका घेत असताना ` विठो तुझे माझें\n नाही आणिकांचे काज ' म्हणणाऱ्या तुकोबांच्या वृत्तीतल्या संपूर्ण समर्पणाच्या भावनेने\nव्याकूळ होताना दिसतात . संतांच्या साहित्याविषयी त्यांना मर्यादित प्रमाणात प्रेम आहे .\nत्यांच्यातल्या समाजशास्त्रज्ञाला , वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्रातील बाराही बलुती ओव्या ,\nअभंग रचून मराठी सारस्वत समृध्द करीत होती याचे अतोनात कौतुक आहे . पण ` तुकोबा '\nहा माटे मास्तरांचा ` वीक पॉइंट . ' \"\" मला खरी भीती त्या देहूच्या वाण्याची वाटते \"\" असे\nविलक्षण जिव्हाळ्याने ते म्हणून जातात . इकडे तर परमेश्वरदर्शन वगेरे अद्भुताच्या तडाख्यात\nसापडलो तर आपण कोठच्या कोठे जाऊन पडू अशी त्यांना भीती वाटते , तारतम्य आणि तर्क\nकसे सोडावे असा प्रश्न पडतो ; पण ` माझे माथा तुझा हात तुझे पार्यी माझे चित्त तुझे पार्यी माझे चित्त \n शरीर संबंधाची मिठी ' म्हणणारा हा देहूचा वाणी त्यांना सोडवत नाही . त्या\nवाण्याचा विठू आणि त्याचा हा जगावेगळा भक्त यांची अलौकिक एकरूपता , माटे\nमास्तरांच्याच भाषेत सांगायचे म्हणजे त्यांच्या \"\" मनाचे कुसु मोडून टाकते \"\" , ` आम्ही जातों\n आमुचा रामराम घ्यावा ' म्हणत कुडीसहित गुप्त होणाऱ्या तुक्याची आठवण\nत्यांना सद््गदित करते . इथे मात्र तर्काच्या तापल्या भूमीवर पावसाचा शिडकावा पडतो ,\nमानवी जीवनात विश्लेषणापलीकडे असलेला आपुलकीचा मृद््गंध सुटल्यासारखा वाटतो\nआणि माटे मास्तरांचा सकृद्दर्शनी उग्र वाटणारा चेहरा पित्याचे वात्सल्य लेवून डोळ्यांपुढे उभा\nमाटयांशी माझा मी पुण्याच्या आकाशवाणी - क्रेंद्रावर नोकरीला असताना परिचय झाला .\nप्रकृतीच्या दृष्टीने त्या काळात ते , त्यांच्यात शब्दांत सांगायचे म्हणजे , रकमेला आले \"\" होते\nरेडिओवर कधीतरी \"\" टॉक \"\" द्यायला येत . त्यांची शेवटची गाठ त्यांच्या मृत्यूच्या थोडे दिवस\nआधी डॉ . घारपुऱ्यांच्या इस्पितळात पडली . एके काळचा त्यांचा थोराडपणा पार आक्रसून\nगेला होता . कॅन्सरने त्यांचा घास घेतला . \"\" माझ्या पश्चात् जगाने मला बरे किंवा वाईट म्हटले\nतर जगदाकारात विलीन झालेल्या मला त्याचे काय सुखदुःख असणार \n` चित्रपट ' ह्या आत्मचरित्राचा शेवट करताना म्हटले आहे . त्यांना वाईट म्हणण्याचा किंवा\nत्यांचाविसर पडण्याचा प्रश्नच उरलेला नाही . जोवर मराठी भाषा जिवंत आहे तोवर त्यांनी\nसाहित्यात जी सुंदर शिल्पे कोरून ठेवली आहेत त्या शिल्पांनी त्यांना चिरंजीवित्व दिले आहे ,\nएवढेच नव्हे तर ` मास्तर ' ही पदवी त्यांच्या कर्तृत्वाने खूप श्रेष्ठ ठरली आहे .\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fifa-world-cup/fifa-france-118061300012_1.html", "date_download": "2018-08-22T04:31:48Z", "digest": "sha1:422FTEBTRPSJYQX7VNQRYUVTOTNXZJNG", "length": 15543, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डार्क हॉर्स फ्रान्स इतिहास रचणार? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडार्क हॉर्स फ्रान्स इतिहास रचणार\nरशियात खेळल्या जाणार्‍या 21व्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत डार्क हॉर्स मानला जाणारा फ्रान्सचा संघ या स्पर्धेत नवा इतिहास रचणार का याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.\nफ्रान्सचा संघ येथे येऊन दाखल झाला आहे. फ्रान्स क गटात आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, पेरू, डेन्मार्क असे चार संघ आहेत. फ्रान्साला सोपा ड्रॉ ठरेल, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार आहे. चार संघातून गुणानुक्रमे पहिले दोन संघ पुढच्या बाद फेरीस पात्र ठरणार आहेत. साखळीत तीनपैकी दोन सामने जिंकणारा संघ स्पर्धेत पुढे जाऊ शकतो. 16 जून रोजी फ्रान्स ऑस्ट्रेलिाविरुध्दच्या सामन्याने विश्वचषक मोहिेमेस प्रारंभ करणार आहे.\nफ्रान्सचा संघ हा सर्वात प्रतिभावान असावा. त्याचे कारण म्हणजे संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे सुंदर मिश्रण आहे. दुसरे कारण म्हणजे या संघात स्वतःच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत.\nया वर्षाच्या संघात 1998 सालच्या दिदिएर देशचॅम्पस याच्या संघाची झलक पाहायला मिळते. 1998 साली फ्रान्सने विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वजेत्या संघात देशचॅम्पस, झिनेदिन झिदाने, एमान्युएल पेटिट, मार्सेल डेसेली, लिलियन थुराम, फॅबियन बार्थेस असे दमदार व दिग्गज खेळाडू होते. फ्रान्सची त्यावेळची राखीव फळीही मजबूत अशीच होती.\nयावेळच्या संघात पॉल पोग्बा, अन्यएन ग्रिएझमन, कायलियन एबाणे, एन्गोलेकान्ते, उस्मान डेम्बेले, ह्यूगो लोरिस, सॅम्युएल उमनिनीसारखे एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. याच खेळाडूंच्या जोरावर फ्रान्सचा संघ 20 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहू लागला आहे.\nग्रिएझन, एमबाणे, जिकऊ, थॉमस लेचार या खेळाडूंवर फ्रान्सच्या आक्रमणाची जबाबदारी आहे. स्पेनच्या अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून खेळणारा ग्रिएझमनने मागील मोसमात 49 सामन्यात 29 गोल केले होते. फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मनकडून खेळणारा एमबाणे हा पहिलीच विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. 19 वर्षाचा एमबाणे हा फॉर्मात आहे. गेल्या मोसमात त्याने 44 सामन्यांमध्ये 21 गोल केले आहेत. ग्रिएझमन आणि एमबाणेला ऑलिव्हिएर जिरूड आणि थॉमस लेमार पर्याय असतील. या दोघांनी व्यावसायिक फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटविला आहे.\nपॉल पोग्बा, एन्गोलो कान्ते, उस्मान डेम्बेले या खेळाडूंवर आघाडीच्या फळीचे काम सोपविण्यात आले. 2014 सालचा विश्वचषक खेळण्याचा अनुभव पोग्बाच्या पाठीशी आहे. पोग्बामध्ये स्वतः गोल करण्याची\nआणि इतर खेळाडूंना गोल करण्यास मदत करण्याची क्षमता आहे. पोग्बाने मागील मोसमात मँचेस्टर युनायटेडकडून समाधानकारक कामगिरी केली आहे. 2018 च्या विश्वचषक पात्रता फेरीत पोग्बाने नेदरलँडस आणि स्वीडनविरुध्द गोल केले आहेत.\nफ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक ह्यूगो लोरिस याला 98 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. ह्यूगोने 2010 आणि 2014 साली दोन विश्वचषकात फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आहे. फ्रान्सने 14 वेळा विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. 1998 साली फिफा विश्वचषक फ्रान्सने जिंकला होता तर 2006 साली फ्रान्सने उपविजेतेपद मिळविले होते. 2014 साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात फ्रान्सचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपले.\nप्रशिक्षक देशचॅम्प्स यांना एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून 33 वर्षाचा अनुभव आहे. फुटबॉलमधील अनेक चढउतार त्यांनी पाहिले आहेत. 1990 आणि 1994 साली अपात्र ठरलेल फ्रान्सच्या संघाला देशचॅम्पस यांनी 1998 साली विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. प्रशिक्षक म्हणून 17 वर्षाचा त्यांना अनुभव आहे.\nविश्वचषक स्पर्धेवर अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून\nफुटबॉल विश्वचषकावर सायबर हल्ल्याचे सावट\n6 किलो सोन्याची आहे विश्वचषकाची ट्रॉफी\nक्रिकेटमध्ये भारतासमोर ठेंगणे, असे 5 देश फुटबॉलमध्ये भारतापुढे\nFIFA WC 2018: शेवटल्यावेळी मैदानात उतरतील हे दिग्गज खेळाडू\nयावर अधिक वाचा :\nयूआयडीएआयकडून ‘लाइव्ह फेस फोटो’योजना\nआधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता ...\nकेंद्र सरकारने व्हॉट्सअपसमोर ठेवल्या तीन अटी\nव्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना रोखण्यासाठी ...\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nATM हून पैसे काढताना आपण करत असाल या चुका तर सावध व्हा\nबँकेच्या महत्त्वपूर्ण सुविधांमधून एक ATM आहे. ही अशी सुविधा आहे ज्यात 24 तास पैसा काढता ...\nजियो गिगाची ब्रॉडबॅण्ड सेवा सुरु\nरिलायन्सने जियो गिगा फ़ायबरकंपनीच्या माध्यमातून फ़ायबर टू द होम ही ब्रॉडबॅण्ड सेवा १५ ...\nXiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु\nदेशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून ...\nJio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, ...\nJio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत ...\nगुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर\nगुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/mumbai-frustrating-performance-in-ssc-examination-1134906/", "date_download": "2018-08-22T04:24:55Z", "digest": "sha1:PCM7UHXKMFIIIBV3LDEKXYGG5DWCBAY5", "length": 14159, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दहावीच्या फेरपरीक्षेत मुंबईची कामगिरी निराशाजनक | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदहावीच्या फेरपरीक्षेत मुंबईची कामगिरी निराशाजनक\nदहावीच्या फेरपरीक्षेत मुंबईची कामगिरी निराशाजनक\nदहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत मुंबईने अत्यंत निराशाजनक कामगिरी नोंदविली आहे.\nदहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत मुंबईने अत्यंत निराशाजनक कामगिरी नोंदविली आहे. त्यामुळे, या फेरपरीक्षांचा मुंबईला तरी फारसा फायदा झाला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.राज्यभरातून या परीक्षेकरिता नोंदविण्यात आलेल्या १,३९,३२९ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ३२,५१८ विद्यार्थ्यांनी मुंबई शहर-उपनगर, ठाणे, रायगड या मुंबई म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या विभागातून परीक्षा दिली होती. म्हणजे राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे एक चतुर्थाश म्हणजे २३ टक्के विद्यार्थी हे एकटय़ा मुंबईतील होते. मात्र, यापैकी केवळ १७.८४ टक्के म्हणजे ५,८०० विद्यार्थी या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले आहेत. ही कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच निराशाजनक आहे. कारण, गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेत मुंबईचा निकाल २५.८८ टक्के इतका लागला होता. त्याखालोखाल कोकण (१२.५३ टक्के) विभागाचा निकाल आहे. परंतु, कोकणातून अवघ्या १३४९ इतक्या विद्यार्थ्यांनी दहावीची फेरपरीक्षा यंदा दिली होती. तसेच, कोकणाचा मुख्य परीक्षेचा निकाल हा इतर विभागांच्या तुलनेत जास्त होता. त्यामुळे, फेरपरीक्षेचा निकाल कमी लागला तरी विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता कोकणाची कामगिरी तितकीशी निराशाजनक ठरत नाही. परंतु, मुंबईत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ही राज्यात सर्वाधिक आहे. शिवाय गुणात्मकदृष्टय़ाही मुंबई इतर विभागांच्या तुलनेत खूपच मागे आहे.मुंबईतून उत्तीर्ण झालेल्यांपैकीही अवघ्या दोन विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य ही श्रेणी मिळाली आहे. पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होणारेही अवघे १२ विद्यार्थी आहेत. तर दुसऱ्या श्रेणीत अवघे २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित बहुतांश विद्यार्थी जेमतेम उत्तीर्ण होऊ शकले आहेत. आतापर्यंत मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेतली जात असे. परंतु, या वर्षी दहावीचा निकाल घोषित केल्यानंतर महिन्याभरात परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता पुरेसा वेळ मिळाला नाही, असे कारण मुंबईच्या निराशाजनक कामगिरीबाबत देताना मुंबई विभागाचे अध्यक्ष सिद्धेश्वर चांदेकर यांनी दिले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nऐन वेळच्या तयारीसाठी मंडळाचे कौतुक\nदहावीचे जुलैच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ\nप्लॅटफार्म शाळा व विमलाश्रमातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश\nगणवेशावरून दहावी परीक्षेत गोंधळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/anant-bagaitekar-article-agriculture-74036", "date_download": "2018-08-22T04:14:05Z", "digest": "sha1:F5AXASBL2K3BZPJH7P4GF2J47SCY5FR5", "length": 19678, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anant Bagaitekar article agriculture शब्द बापुडे केवळ वारा... | eSakal", "raw_content": "\nशब्द बापुडे केवळ वारा...\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nपंतप्रधानांनी ताज्या वाराणसी दौऱ्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे त्यांचे स्वप्न बोलून दाखविले. बळिराजाला २०२२ पर्यंत दुप्पट उत्पन्नाचा लाभ मिळत असेल, तर कोणीही विरोध करणार नाही. पण वस्तुस्थिती समजून घेणेही तितकेच आवश्‍यक ठरते आणि त्यावरूनच या संकल्पाची पूर्तता २०२२ पर्यंत पूर्ण होणार काय या प्रश्‍नाचे उत्तरही शोधावे लागेल.\nभारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी सरसंचालक डॉ. मंगला राय यांनी अलीकडेच एका मुलाखतीत भारतातील शेतीच्या क्षेत्रात पेचप्रसंग असल्याचे मत व्यक्त केले. शेती क्षेत्रात गुंतवणूक,विशेषतः खासगी गुंतवणूक होत नाही आणि त्याचे मुख्य कारण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही. सरकारी गुंतवणुकीला मर्यादा पडतात. यामुळे शेतीचे क्षेत्र स्पर्धात्मक होत नसल्याने ते दिवसेंदिवस दुर्लक्षित होत चालले आहे. त्यातून हा गंभीर पेचप्रसंग उभा राहिला आहे, असे निदान करून डॉ. राय यांनी काही उपायांची चर्चा केली आहे. पडीक अशा सुमारे ११ कोटी हेक्‍टर जमिनीचे शेतीयोग्य जमिनीत रूपांतर करणे व त्यासाठी सरकारने सुरवातीला चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी हा उपाय सुचवला आहे. तसेच शेतीशी निगडित पायाभूत सुविधा विकसित करण्यात खासगी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे व संबंधित गुंतवणुकीवर सुयोग्य परताव्याची हमी देण्याची तरतूदही सरकारने करावी, असे त्यांचे स्थूलमानाने म्हणणे आहे. भारतातील शेतीखालील क्षेत्र १९७० मध्ये १४ कोटी हेक्‍टर होते आणि त्यानंतर त्यात घटच झाली आहे. २०१७ मध्ये (१९७०च्या तुलनेत) लोकसंख्या तिपटीने वाढलेली असतानाही शेतीचे क्षेत्र वाढलेले नाही, याचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या मालास किफायतशीर दर देणे आवश्‍यक असले, तरी तो दर त्यांच्याच खिशात जाण्याची बाबही तेवढीच महत्त्वाची असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.या पार्श्‍वभूमीवर देशाचे कृषी व शेतकरी कल्याण() मंत्री राधामोहनसिंह नुकतेच काय म्हणाले ते पाहू. त्यांच्या भाषणाचा सारांश हा होता, की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याच्या उद्दिष्टाबाबत आता राज्यांनी पुढाकार घेऊन पावले उचलणे आवश्‍यक आहे. रब्बी हंगामाच्या रणनीती परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारतर्फे चार खंडांचा अहवाल जारी करण्यात आला आहे आणि राज्यांनी त्याचे अध्ययन करून या उद्दिष्टपूर्तीसाठी पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले. याचा स्पष्ट अर्थ हा निघतो की केंद्राने जबाबदारी राज्यांवर झटकण्याचे ठरविलेले दिसते.\nयातून निर्माण होणारे अनुत्तरित प्रश्‍नही लक्षात घ्यावे लागतील. पंतप्रधान खरे बोलत आहेत, की त्यांचे मंत्री कारण वाराणसीतदेखील पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पुनरुच्चार केला. भाजपने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के लाभ मिळून त्यांच्या मालास भाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता सरकारला चाळीस महिने होऊनही झाली नाही. पंतप्रधानपुरस्कृत पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांना मिळाल्याचे आकडेवारीनिशी सिद्ध झाले आहे. खत अंशदान शेतकऱ्यांपेक्षा खत कंपन्यांना लाभकारक ठरले तसाच हा प्रकार आहे. म्हणजेच केंद्राच्या शेतीविषयक योजना अपयशी का ठरत आहेत कारण वाराणसीतदेखील पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पुनरुच्चार केला. भाजपने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के लाभ मिळून त्यांच्या मालास भाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता सरकारला चाळीस महिने होऊनही झाली नाही. पंतप्रधानपुरस्कृत पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांना मिळाल्याचे आकडेवारीनिशी सिद्ध झाले आहे. खत अंशदान शेतकऱ्यांपेक्षा खत कंपन्यांना लाभकारक ठरले तसाच हा प्रकार आहे. म्हणजेच केंद्राच्या शेतीविषयक योजना अपयशी का ठरत आहेत याची कारणे शोधण्याऐवजी राज्यांना, ‘आता तुम्ही बघून घ्या’ सांगून केंद्र सरकार हात झटकून मोकळे होऊ पाहात आहे.\nभारतीय शेतीच्या दुखण्यांची कहाणी नवी नाही. प्रत्येक राजवटीने आपापल्या परीने त्या दुखण्यांवर इलाज करण्याचे प्रयत्न केले. त्यातील काही प्रयत्न प्रामाणिक होते आणि काही प्रयत्नांना यशही आले. गगनभेदी घोषणा आणि सत्तेत आल्यानंतर पहिली तीन वर्षे केवळ उद्योग, थेट परकी गुंतवणूक व परदेश दौरे यावरच सरकारने लक्ष केंद्रित केले. त्यातून शून्य फलनिष्पत्ती अनुभवाला आली, त्या वेळी आता अखेरीला शेतीची आठवण होऊ लागली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने जागतिक मंदीच्या काळात बळिराजाने शेतमालाच्या निर्यातीद्वारे देशाला पुरेसे परकी चलन मिळवून दिले होते. तीच कथा वेगळ्या स्वरूपात पुढे येत आहे. ‘यूपीए’ सरकारने किमान बळिराजाचे ते ऋण मान्य करून त्याला निदान चांगले भाव तरी दिले होते.\nसरकारने सुरवातीपासून केवळ ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले. प्रसारमाध्यमांद्वारे केवळ या वर्गाचाच आरडाओरडा मांडला जातो. माध्यमांच्या आधारे सत्तेत आलेल्यांना तेवढाच आवाज ऐकू येत असतो. मग महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात अशा सर्व ठिकाणी शेतकऱ्यांच्या असंतोषाचे उद्रेक घडू लागल्यानंतर सरकार जागे होते. शेतकऱ्यांनी सहकाराची कास धरावी, दुग्धव्यवसाय आणि अन्य पूरक व्यवसाय करावेत, अशी पोपटपंची करताना महाराष्ट्र, गुजरातमधल्याच दुग्ध व्यावसायिकांनी अलीकडेच लाखो लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्याचे केलेले आंदोलन सोईस्करपणे विसरले जाते. शब्द-संमोहन आणि अभिनय या मर्यादित काळाच्या कला आहेत, त्या सदैव यशस्वी होत नाहीत. जनतेला वस्तुस्थिती कळली, की हवा बदलू लागते\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/hijab-oppose-student-petition-high-court-118825", "date_download": "2018-08-22T03:53:57Z", "digest": "sha1:LB4RHDPISXUNNIGE3ASX4XWTOKMCSFLT", "length": 10502, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hijab oppose student petition high court हिजाबला विरोध केल्याने विद्यार्थिनीची याचिका | eSakal", "raw_content": "\nहिजाबला विरोध केल्याने विद्यार्थिनीची याचिका\nगुरुवार, 24 मे 2018\nमुंबई - हिजाब घालून येण्यास परवानगी न देणाऱ्या भिंवडीमधील महाविद्यालयाविरोधात एका विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.\nमुंबई - हिजाब घालून येण्यास परवानगी न देणाऱ्या भिंवडीमधील महाविद्यालयाविरोधात एका विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.\nभिंवडीमधील होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयामध्ये सामायिक प्रवेश परीक्षेमार्फत (सीईटी) प्रवेश घेतला आहे. या वर्षी विद्यार्थिनीला लेखी परीक्षेला बसण्यास साई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने मनाई केली. तिची उपस्थिती कमी असल्याकारणाने तिला परीक्षेला बसण्याची परवानगी नाही, असे कारण महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे. महाविद्यालयाने हिजाब घालून येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अनेक दिवस गैरहजर राहावे लागले, असा खुलासा याचिकादार विद्यार्थिनीने केला आहे.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nविनयभंगप्रकरणी भगत यांना जामीन\nनवी मुंबई - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:12:29Z", "digest": "sha1:2QPIPNZBWAMYSX2AP4ZCDQOY2LMKS37F", "length": 7670, "nlines": 22, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ नोव्हेंबर - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ नोव्हेंबर\n< श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने\n←= श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ ऑक्टोबर\nसाहित्यिक = श्रीब्रह्मचैतन्य महाराज\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ नोव्हेंबर→\n4901श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनेश्रीब्रह्मचैतन्य महाराज\nगीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.\nगीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निःश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन, हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला; याचा अर्थ असा की, त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले, आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की, कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले. खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वरमहाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून, अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी, भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. ' मी मागे आहे, तू पुढे चल.' हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे.\nएखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली, तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील; त्याचप्रमाणे, आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय. प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात, त्यांमध्ये आपण असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे. अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानीत नाही, वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो; अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणार्या लोकांत वावरायचे असेल, तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत. खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय, खर्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच. तरी खेळ खेळतांना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on २४ सप्टेंबर २०१६, at २०:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-22T03:06:20Z", "digest": "sha1:LK3CT2P3UFVESEPWISRSS3DD27YU6VED", "length": 11363, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देहुरोड कॅंटोन्मेंटमध्ये नागरिकांना निर्बंध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेहुरोड कॅंटोन्मेंटमध्ये नागरिकांना निर्बंध\nदेहुरोड – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात नागरिकांना कामकाजांसाठी वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच नवनवीन होणारे नियमांनी देहूरोडकरांमध्ये नाराजी दिसून येत आहे.\nदेहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने गेल्या दीड महिन्यांपासून बोर्ड कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कामकाजासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सकाळी नऊ ते साडेचार या नागरिकांच्या कामकाजाच्या वेळेत फेरबदल करीत सकाळी नऊ ते एक असे चार तास या वेळेत नागरिकांनी आपले कामकाज करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. फक्‍त मालमत्ता कर अथवा अन्य कर भरण्यासाठी दुपारी साडेचारपर्यंत प्रवेश देण्यात येत आहेत.\nनागरिकांच्या समस्या, तक्रारी, अन्य माहिती संदर्भातील कामांना लेखी स्वरूपाचे अर्ज करावयाचे आहे. ते अर्ज कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उपलब्ध करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षात देण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. कामाशिवाय कोणीही नागरीक जात नसतानाही घालण्यात आलेल्या वेळेच्या बंधनाने त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या रखडलेल्या कामाचा पाठपुरवठा करण्यासाठी नागरिकांना बोर्ड कार्यालयात वारंवार जावे लागत होते; मात्र प्रवेश बंदीच्या निर्बंधाने या कामकाजावरही बंधन निर्माण झाले आहे.\nनिमशासकीय, शासकीय अथवा पहिल्या पाळीत कामाला जाणाऱ्या नागरिकांना बोर्डाच्या कामासाठी संपूर्ण दिवसाची रजा घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. प्रवेशद्वारावर असणारे सुरक्षा रक्षक नागरिकांना प्रवेशद्वारातून आत येताना कामकाजाची माहिती, कोणास भेटावयाचे आहे. येण्याची वेळ, स्वाक्षरी आदी माहितीची नोंद केल्याशिवाय प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. या नोंदवहीत प्रवेश घेतल्याची नोंद करण्यात येते मात्र कार्यालयातील कामकाज उरकून परत जाणाऱ्या नागरिकांची नोंद करण्यात येत नसल्याचेही प्रवेशद्वाराच्या नोंदवहीत दिसून आले आहे.\nकामकाजानिमित्त बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात जाणाऱ्या व्यक्‍तींना प्रथम आपले मोबाईल प्रवेशद्बारावरील सुरक्षारक्षक अथवा कार्यालयातील शिपाईजवळ द्यावे लागत आहे. नंतरच विना मोबाईल प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कार्यालयातील पारदर्शकतेवर नागरिकांनी संशय व्यक्‍त केला आहे. त्यामुळे नागरिकांवरील कार्यालयात येण्यास निर्बंध घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येत आहे. तसेच एखाद्या कामानिमित्त कार्यालयातील विविध विभागातील एखाद्या माहिती संदर्भात संबंधित व्यक्तीस भेटावयाचे असल्यास त्यासही निर्बंध बसला आहे. बोर्डाच्या ई-समाधान सूचना, तक्रारी देण्यासाठी असलेला मोबाईल क्रमांक (8888648700) दीड वर्षांपासून बंद असताना नागरिकांना विविध समस्या तक्रार अगर सूचना करण्यास अडथळा निर्माण होत आहेत.\nबोर्डाचे नवनवीन निर्माण होणाऱ्या निर्बंधाने देहुरोडकरांच्या विश्‍वासहार्तावर घाला घालत परदेशातील नागरीक असल्याची, तर देशात लोकशाही असताना ब्रिटिशकालीन हुकूमशाहीत असल्याचे भास होत असल्याने नाराजीचा सूर देहुरोडकर यांनी व्यक्‍त केला आहे. याबाबत बोर्ड कार्यालयातील (020-27671222) दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळून आला नाही, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleड्रॅगन फळाची पुणेकरांना भुरळ\nNext articleजिल्ह्यात 18 हजार कर्मचारी संपात सहभागी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-22T03:05:02Z", "digest": "sha1:VMAT57QKBKPUTZ5HHRQXBLDBBI2TKHFI", "length": 5373, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९९ मधील जन्म\nइ.स. १९९९ मधील जन्म\n\"इ.स. १९९९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण १९ पैकी खालील १९ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९९० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_3581.html", "date_download": "2018-08-22T03:33:59Z", "digest": "sha1:B52XMYOKGGKQNHAS2ZUALGP6PHCMZ7CM", "length": 4042, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६१ ते ७०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६१ ते ७०\nशिवचरित्रमाला - भाग ६१ - मृत्युच्या ओठावर...\nशिवचरित्रमाला - भाग ६२ - खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला - भाग ६३ - शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला - भाग ६४ - हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला - भाग ६५ - मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था\nशिवचरित्रमाला - भाग ६६ - राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला - भाग ६७ - धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला - भाग ६८ - ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला - भाग ६९ - रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला - भाग ७० - राजाची आई ती प्रजेचीही आईच\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24080", "date_download": "2018-08-22T03:36:36Z", "digest": "sha1:6SPZ2PXOJ7WZ3GDTFDYKUGCV72KPBRQE", "length": 7832, "nlines": 163, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ ठार | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome अांतरराष्ट्रीय अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ ठार\nअमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ ठार\nफ्लोरिडा (अमेरिका) – येथील पार्कलॅण्डमधील ‘मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूल’मधील निकोलस क्रूज या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. यात १७ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.\nयानंतर निकोलस क्रूज स्वतःहून पोलिसांना शरण आला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेविषयी ‘ट्विटर’वर खेद व्यक्त केला आहे. निकोलसला काही कारणामुळे शाळेतून काढण्यात आले होते.\nPrevious articleएफआरडीआय बिल संसदेत मंजुर न होण्यासाठी भाकप करणार जनआंदोलन\nNext articleधर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या डॉ. तात्याराव लहाने समितीच्या निष्क्रीयतेवर शासनाची अनास्था \nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nइराकमध्ये संशोधकांना सापडल्या श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या ६ सहस्र वर्षे...\nब्रिटनने नाकारलेल्या इंजेक्शनच्या ‘सिरींज’चा भारतात वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-horticulture-crop-plantation-three-thousand-hector-78997", "date_download": "2018-08-22T04:11:42Z", "digest": "sha1:WIX7M2CHRHW74XW4WU5WLTRJQEO4VIAP", "length": 14454, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News horticulture crop plantation on three thousand hector रत्नागिरीत तीन हजार हेक्‍टरवर फळबाग लागवड | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीत तीन हजार हेक्‍टरवर फळबाग लागवड\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nरत्नागिरी - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यात कृषी विभागाला साडेसहा हजार हेक्‍टरचे लक्ष्य होते; मात्र तळागाळात पोचलेल्या या यंत्रणेलाही पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाडांची लागवड करता आली नाही.\nरत्नागिरी - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यात कृषी विभागाला साडेसहा हजार हेक्‍टरचे लक्ष्य होते; मात्र तळागाळात पोचलेल्या या यंत्रणेलाही पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाडांची लागवड करता आली नाही.\nसप्टेंबरअखेरपर्यंत रोपेच न मिळाल्यामुळे ३ हजार ४६ हेक्‍टरवर वृक्षलागवड केली गेली. जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाकडील नियोजनाचा अभाव हेच प्रमुख कारण असल्याचे दिसत आहे.\nजिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात तेरा हजार हेक्‍टरवर फळबाग लागवड करण्याचा निर्धार केला होता. त्याचे नियोजन करण्यासाठी कृषी विभागाच्या नेतृत्वाखाली महसूल, वन, सामाजिक वनीकरण यासह जिल्हा परिषद या सर्व यंत्रणा सहा महिने राबत होत्या. अन्य सर्व कामे बाजूला सारून फळबाग लावगडीच्या नियोजनावर भर देण्यात आला. जेव्हा रोपांची लागवड करायची होती, तेव्हा प्रशासन लागवडीचे नियोजन करत होते.\nपहिला पाऊस पडल्यानंतर रोपे लावण्याची तयारी करावयाची असते; परंतु प्रत्यक्षात प्रशासन दोन महिने मागे होते. ऑगस्ट महिन्यात खड्डे काढण्याचे काम हाती घेण्यात आले. रोपांची लावगड करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला. त्यातच पुरेशी वाढ झालेली रोपेच उपलब्ध नसल्याचे रोपवाटिका चालकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सर्वच यंत्रणांची कामे थांबली होती.\nतेरा हजार हेक्‍टरपैकी दहा हजार हेक्‍टरला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातील सहा हजार हेक्‍टरवर लागवड करण्याचे लक्ष्य एकट्या कृषीकडे सोपविण्यात आले होते; परंतु कृषी विभागाच्या रोपवाटिका असूनही त्यांना ते उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही. तीन हजार ४६ हेक्‍टरवर आंबा, काजूची लागवड यावर्षीच्या पावसाळ्यात झाली आहे. उर्वरित कामे पुढील पावसाळ्यात करण्यात येणार आहेत.\nजिल्हा प्रशासनाकडून ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याने त्यात अडचणी येणार नाही. जिल्हा परिषद कृषी समिती सभापती तथा उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी रोपे उपलब्ध न झाल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली होती. तसेच लक्ष्य पूर्ण झाले नाही, तर पुढील वर्षीसाठी त्याला मुदत दिली जावी, अशी मागणीही केली होती. त्यानुसार प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.\nफळबाग लागवडीसाठी दोन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार नियोजन झाले असून यावर्षी पूर्ण न झालेले उद्दिष्ट पुढील वर्षी पूर्ण केले जाईल.\n- एस. एस. जगताप,\nजिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/yash-raj-kapoors-return-shahrukh-only-romantic-formula-dhoom-4/", "date_download": "2018-08-22T03:05:18Z", "digest": "sha1:6FAYL3UAJO2SXTU7A4T57J6OEA6IWNRG", "length": 28575, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Yash Raj Kapoor'S Return To Shahrukh; The Only Romantic Formula For 'Dhoom 4'? | ​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी; ‘धूम4’ की तोच जुना रोमॅन्टिक फॉर्म्युला? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n​यशराज कंपूत होतेयं शाहरूखची वापसी; ‘धूम4’ की तोच जुना रोमॅन्टिक फॉर्म्युला\nशाहरूख खान आणि यशराज बॅनरचे घट्ट नाते आहे. होय, म्हणून अडीच दशकाच्या काळात शाहरूखने यशराज बॅनरसोबत १० चित्रपट केले आहेत आणि आता त्याची यशराजसोबत ११ व्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे.\nहोय, ताजी खबर तरी हीच आहे. शाहरूख पुन्हा एकदा यशराजच्या चित्रपटात दिसणार आहे. खबर खरी मानाल तर, शाहरूखने आदित्य चोप्राच्या पुढील चित्रपटासाठी होकार दिलाय. आनंद एल राय यांचा ‘झीरो’ हा चित्रपट पूर्ण होताच शाहरूख यशराजच्या चित्रपटात बिझी होईल. तूर्तास शाहरूखने या चित्रपटाबद्दल फार माहिती उघड केलेली नाही. पण चर्चा अनेक आहेत. होय, एका चर्चेनुसार, शाहरूखने होकार दिलेला हा चित्रपट ‘धूम4’ असू शकतो. कारण एकेकाळी आदित्य चोप्राला तिन्ही खानसोबत ‘धूम’ सीरिज बनवायची होती. आमिरसोबत तिसरा भाग झालाय. आता या सीरिजचा चौथा भाग शाहरूखला घेऊन बनवण्याची आदित्यची योजना आहे. (हा अंदाज खरा ठरला तर ‘धूम5’मध्ये सलमान खानची वर्णी निश्चित मानायला हवी.)\nअनेकांच्या मते, शाहरूखने यशराजच्या ज्या चित्रपटाला होकार दिला तो ‘धूम4’नसून वेगळाच आहे. आदित्य चोप्राचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यानुसार, त्याला एका योद्धयाची कथा पडद्यावर आणायची आहे. अनेकांच्या मते, या चित्रपटात शाहरूखची वर्णी लागणार आहे. काहींच्या मते, यशराज शाहरूखसोबत तोच जुना रोमॅन्टिक फार्म्युला घेऊन येतोय. १९९३ मध्ये आलेला ‘डर’ हा यशराजचा शाहरूखने केलेला पहिला चित्रपट. यानंतर अलीकडे रिलीज झालेला ‘फॅन’हा यशराजसोबतचा शाहरूखचा दहावा चित्रपट होता.\nALSO READ : ‘या’ कारणामुळे हेलिकॉप्टरने सेटवर जात आहे शाहरूख खान; अडीच तासांचे मोजतोय १.६ लाख\nतूर्तास शाहरूख खान ‘झीरो’मध्ये बिझी आहे.शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज व्हीएफएक्सकडे हे काम आहे. शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय.\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/wichitra-wina-kavi-b-b-borkar/", "date_download": "2018-08-22T04:41:10Z", "digest": "sha1:4DPUKSLOJL4YKOBZS5XWN2NEGA2FNW77", "length": 7021, "nlines": 154, "source_domain": "www.marathimati.net", "title": "विचित्र वीणा कवी बा.भ.बोरकर | Wichitra Wina Kavi B.B.Borkar", "raw_content": "\nविचित्र वीणा – बा.भ.बोरकर\nनिळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते\nथंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे\nजिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर\nती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊनी अनावर\nतारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला\nफणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला\nउंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे\nवर्ख तृप्तीचा पानोपानी बघून जाले ओले-ओले\nकोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे\nएक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे\nफुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटिंबे\nआरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे\nकुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे\nपूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे\nघाटामध्ये शिरली गाडी अन्‌ रात्रीचा पडला पडदा\nपण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा\nया वर्गातील आणखी काही लेख\nबा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)\nस्त्री भ्रुणहत्या थांबवा, लेक वाचवा\nमाझा महाराष्ट्र – कविता\nमराठी भाषा फारच अजब\nवादळात भरारी घेतो पतंग\nThis entry was posted in मराठी कविता and tagged आनंदयात्री कवी, गवत, गाडी, पतंग, फूल, बा.भ.बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर on जानेवारी 7, 2012 by सहाय्यक.\n← गवतफुला गणपत वाणी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/03/blog-post_27.html", "date_download": "2018-08-22T03:03:15Z", "digest": "sha1:KJDNLGRQLAV3U2SQCIIK3IVMJNMWJZ7Y", "length": 10874, "nlines": 75, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: गुलमोहर", "raw_content": "\nजीव मुठीत घेऊन पळत होता. बराच वेळ तो तसाच पळत होता. सुरुवातीला त्याचा पळण्याचा जो वेग होता, तो आता राहिला नव्हता, तरी तो पळत होता. कारण किती वेळ आणि किती अंतर पळत गेलं म्हणजे धोका संपला याचा निर्णय त्याला घेता येत नव्हता. त्याच्यामागं अजून कुणीतरी पळत येत नव्हतं. तसं कुणी पळत येण्याची शक्यताही नव्हती; पण जर कुणी आलंच असतं तर मात्र त्याची धडगत नव्हती. असा एखादा सापडला तर सगळे मिळून त्याचा कसा भुगा करतात हे त्यानं अनेकदा पाहिलं हातं. बुक्क्यांवर बुक्क्या, लाथांवर लाथा बसतात. पोट बघत नाहीत, तोंड बघत नाहीत. डोळा बघत नाहीत की काही नाही. उगारलेली मूठ आपटेल तिथं आपटेल. एखाद्याला मारायचं म्हटलं की सगळ्यांच्या उत्साहाला उधाण येतं. अशाच\nतNहेच्या धोक्यातून त्याला बाहेर पडायचं होतं आणि किती वेळ पळालो म्हणजे धोका टळला, हे त्याला कळत नव्हतं.\nत्याची ती पहिलीच चोरी होती. चोरी करणारी माणसं चोNया का करतात हे त्याला कधी कळलंच नव्हतं. सगळी पापं पोटासाठीच करावी लागतात असं सरसकट सगळी म्हणायची; पण पोट भरण्यासाठी पापच का करावं लागतं याचा उलगडा त्याला आजवर झाला नव्हता.\nतो उलगडा त्याला आज झाला. पाप का करावं लागतं हे त्याला इंटर होऊन कळलं नव्हतं. शिक्षणाचा उपयोग स्वत:च्या उन्नतीसाठी होतच नाही, तर कुणाची तरी सेवा करता यावी, त्यासाठी शिक्षण राबवलं जातं, हे त्याला शिक्षण घेतल्यावर समजलं होतं; पण त्याहीपेक्षा नोकरी करण्यासाठी, सेवा करण्यासाठी तो जेव्हा वणवण सहा महिने भटकला तेव्हा त्याला हेही कळलं की आपली सेवा कुणालाही नको आहे. सेवा करण्यासाठी त्याच्याहून जास्त शिकलेल्या माणसाची गरज जगाला होती. आटापिटा करून, घरातली पुंजी संपवून तो इंटरपर्यंत शिकला. ते शिक्षण कवडीमोलाचं ठरलं होतं हेही त्याला कळलं.\nत्याला तशा बNयाच गोष्टी कळल्या. बेकार, निर्धन माणसाला कोणीही विचारीत नाही हे त्याला समजलं. ज्या वस्तूंवर आपण जिवापाड प्रेम केलं व ज्या वस्तूंना आपण वर्षानुवर्ष जिद्दीनं सांभाळलं, त्या वस्तू बाजारात विकायला गेलं की त्यांना काहीच भाव येत नाही, तरीही एक वेळच्या जेवणासाठी, दोन पोटांसाठी त्या वस्तू विकाव्याच लागतात हेही त्याला कळलं.\nसगळ्या वस्तू विवूâन झाल्यावर, आईला व त्याला दोन दिवस उपाशी राहावं लागल्यावर, तिसNया दिवशी त्याला ही शेवटची गोष्ट समजली की, पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.\nतेच चोरीचं पाप त्यानं आज केलं होतं. काही मिनिटांपूर्वीच. पाप करायची जाणूनबुजून सवय नसल्यानं, असलं पाप कधी करतात हेही त्याला माहीत नव्हतं. चोरी करायला तो भर दिवसाढवळ्या प्रकाशाचा बाहेर पडला होता. चोरी कसली करायची याचाही डोक्यात विचार नव्हता, योजना नव्हती. जिथं योजना करूनही ती फसते, तिथं कसलीही योजनाच नसेल तर काय होणार त्याप्रमाणे सकाळी वणवण भटवूâनही त्याला चोरी जमेना. भुकेचा डोंब पोटात उसळला तेव्हा तो एका हॉटेलात शिरला आणि तीन-चार ग्लास पाणी प्यायला. मग जवळच्याच बागेत गेला. तिथंच तासभर लवंडला. त्या तसल्या अस्थिर अवस्थेतही त्याचा जरा डोळा लागला. जाग आली तो अंगावर काहीतरी पडलं म्हणून. डोळे किलकिले करून पाहतो तो रंगीबेरंगी रबरी चेंडू. त्या चेंडूच्या पाठोपाठ दोन गोरे गोरे – मऊ इवलेसे हात, चांदण्यासारखं निष्पाप हास्य, बोबडे बोल, आर्जवी स्वर आणि सशासारखे डोळे.\nसशासारखीच बुजरी हालचाल. पण त्याच्या रिकाम्या पोटात आणि विवंचनेनं शिणलेल्या डोक्यात त्याक्षणी\nसैतानाचं वास्तव्य होतं. समोर आलेलं ते बालरूप, परमेश्वरस्वरूप त्याला ओळखता आलं नाही. माया,ममता, वात्सल्य या सद्गुणांची आहुती त्या भुकेनं घेतली होती. पुण्यप्रभाव सरला आणि आणखी एक बळी मिळाला म्हणून पाप आनंदानं सरसावलं; त्याच्या डोळ्यांत प्रगट झालं.\nत्या चिमुकल्या हातातल्या दोन सोन्याच्या बांगड्या त्याला दिसल्या. फक्त बांगड्याच– बाकी काही नाही. अर्जुनाला फक्त पक्ष्याचं डोवंâ दिसलं, मत्स्यवेध करताना, उकळत्या तेलाच्या प्रतिबिंबातही फक्त मासाच दिसला. तशा त्यालाही फक्त बांगड्या दिसल्या.\nत्यानं झडप घातली, ती पोरगी भयानं ओरडेल असं वाटलं म्हणून तिचं तोंड त्यानं गच्च दाबलं. बांगड्या ओरबाडून काढल्या. त्या पोरीला ढकलून दिलं आणि बागेच्या वुंâपणावरून उडी मारून तो पळत सुटला.\nमृत्यू ... माझ्या उंबरठ्याशी\nमेहता पब्लिशिंग हाऊसचे भारत फोर्ज, चाकण येथे ग्रंथ...\nद रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स\n गंध गुलाबाचा प्रवास क्षणांचा \nमी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/08/blog-post_93.html", "date_download": "2018-08-22T03:04:31Z", "digest": "sha1:OJMGZXFWAJ3B5SP74QDOO7USZO2RDN3B", "length": 39395, "nlines": 156, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ", "raw_content": "\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nशनिवारी सकाळी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरसमोर बसता आणि एक अशी ई-मेल येऊन पडलेली असते... असं रोज-रोज घडत नसतं.\nही ई-मेल म्हणजे माझं आत्महत्येपूर्वीचं अखेरचं पत्र आणि चुकांची कबुली असं दोन्हीही आहे. मी लोकांना निराश केलं आहे. मला जगायला काही कारणच नाहीये. तुम्ही मला ओळखत नाही. मी अहमदाबादमधला\nएक सामान्य मुलगा आहे. मी तुमची पुस्तवंâ वाचतो. का कोण जाणे, पण तुमची पुस्तवंâ वाचल्यानंतर तुम्हाला लिहावं असं वाटलं. मी काय करतोय... मी प्रत्येक वाक्याच्या अखेरीस एक एक झोपेची गोळी घेतोय... ते मी कुणालाही सांगू शकत नाही – म्हणून मनात आलं, की हे तुम्हाला सांगावं.\nमी कॉफीचा कप खाली ठेवून ओळी मोजल्या. एव्हाना पाच पूर्णविराम येऊन गेले होते मी तीन चुका केल्या आहेत; मला त्या तपशिलात शिरायचं नाही. माझी आत्महत्या हा भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय नाही. माझ्या आजूबाजूच्या बNयाच लोकांना मी चांगला बिझनेसमन म्हणून परिचित आहे. मी चांगला बिझनेसमन आहे, कारण माझ्यापाशी भावनेबिवनेला फारसा थारा नसतो. मला सणक आली आणि मी हा निर्णय घेतला अशातला भाग नाही. मी तीन वर्षं वाट पाहिली. मी दररोज ईशचा मूक चेहरा पाहत होतो. पण काल त्यानं माझा प्रस्ताव धुडकावल्यानंतर माझ्यापाशी कुठला पर्यायच उरला नाही.\nमला अजिबात खेद नाही. विद्याशी आणखी एकदा बोलावं असं मनात येतंय... पण आत्ता ते योग्य होणार नाही. तुम्हाला ही सगळी तसदी दिल्याबद्दल क्षमस्व पण मला हे कुणालातरी सांगावं असं वाटलं. लेखक म्हणून तुम्हाला सुधारणेला वाव आहे. तुम्ही छान पुस्तवंâ लिहीत राहा. हॅव अ नाईस वीकेन्ड.\n१७, १८, १९. अहमदाबादमधल्या एका तरुण ‘सामान्य’ मुलानं मला मेल पाठवता पाठवता झोपेच्या १९ गोळ्या गट्टम केल्या होत्या आणि तरीही त्याचीमी वीकेन्ड मजेत साजरा करावा अशी अपेक्षा होती. कॉफीचा घोटमाझ्या घशाखाली उतरेना. मी अक्षरश: शहारलो होतो.\n‘‘एक तर तू उशिरा उठ आणि मग उठल्या उठल्या पहिल्यांदा कॉम्प्युटरसमोर मांडी ठोवूâन बस. आपल्याला घरदार, बायकापोरं आहेत हे तरी लक्षात आहे का तुझ्या’’ अनुशा म्हणाली. या वाक्यातल्या अधिकारयुक्त स्वरावरून लक्षात आलं नसेल तर सांगतो, अनुशा माझी बायको आहे. मी तिच्यासोबत फर्निचर खरेदीला जायचं कबूल केलं होतं. ...दहा आठवड्यांपूर्वी’’ अनुशा म्हणाली. या वाक्यातल्या अधिकारयुक्त स्वरावरून लक्षात आलं नसेल तर सांगतो, अनुशा माझी बायको आहे. मी तिच्यासोबत फर्निचर खरेदीला जायचं कबूल केलं होतं. ...दहा आठवड्यांपूर्वी तिनं माझा कॉफीचा मग उचलून ठेवला आणि माझ्या खुर्चीची पाठ हलवत ती म्हणाली, ‘‘आपल्याला डायनिंग चेअर्स घ्यायच्या आहेत. ए.... काय झालं तिनं माझा कॉफीचा मग उचलून ठेवला आणि माझ्या खुर्चीची पाठ हलवत ती म्हणाली, ‘‘आपल्याला डायनिंग चेअर्स घ्यायच्या आहेत. ए.... काय झालं तू काळजीत दिसतोयस’’ तिनं विचारलं. ‘‘बिझनेसमन’’ तिनं मेल वाचल्याबरोबर प्रश्न केला. तीसुद्धा चांगलीच\n‘‘आणि ही मेल अहमदाबादहून आली आहे.’’ मी म्हणालो, ‘‘एवढंच काय ते आपल्याला ठाऊक आहे.’’\n‘‘हे खरं असेल असं वाटतंय’’ तिनं विचारलं. तिचा आवाज कापत होता.\n‘‘ही ‘स्पॅम’ नाही.’’ मी म्हणालो, ‘‘ती मला उद्देशून आहे.’’\nमाझी बायको स्टूल ओढून त्यावर बसली. मला वाटलं आम्हाला आणखी काही खुच्र्यांची खरंच गरज होती.\n‘‘विचार कर.’’ ती म्हणाली, ‘‘आपण हे कुणालातरी कळवायलाच हवं. त्याच्या आईवडिलांना तरी.’’\n मला तर ही मेल कुठून आली हेसुद्धा माहीत नाहीये.’’ मी म्हणालो. ‘‘आणि अहमदाबादमध्ये आपल्या ओळखीचं कोण आहे\n‘‘आपण अहमदाबादमध्येच भेटलो होतो, आठवतंय’’ अनुशा म्हणाली. माझ्या मनात आलं, किती अर्थशून्य विधान आहे हे’’ अनुशा म्हणाली. माझ्या मनात आलं, किती अर्थशून्य विधान आहे हे होय, बNयाच वर्षांपूर्वी आम्ही घ्घ्श्-A मध्ये एका वर्गात होतो. ‘‘मग होय, बNयाच वर्षांपूर्वी आम्ही घ्घ्श्-A मध्ये एका वर्गात होतो. ‘‘मग’’ ‘‘इन्स्टिट्यूटमध्ये फोन कर. प्रोपेâसर बसंतना विंâवा आणखी कुणालातरी.’’ ती नाकानं चाहूल घेत आत गेली. ‘‘आई ग, डाळ जळली वाटतं.’’ बायको आपल्यापेक्षा हुशार असण्याचे फायदे असतात. मला ‘जासूसी’ कधीच जमत नाही.\nमग मी इंटरनेटवर इन्स्टिट्यूटचे नंबर शोधून फोन लावला. ऑपरेटरनी मला प्रो. बसंत यांच्या निवासस्थानी फोन जोडून दिला. मी वेळ पाहिली, सिंगापूरमध्ये सकाळचे दहा म्हणजे भारतात सकाळचे साडेसात वाजले असणार. सकाळी सकाळी प्रोपेâसर महोदयांच्या तोंडाला लागणं ही वैतागवाणी गोष्ट असते. ‘‘हॅलो’’ फोनवर एक झोपाळू स्वर आला. प्रोपेâसर असणार. ‘‘प्रोपेâसर बसंत, हाय. मी चेतन भगत बोलतोय. तुमचा जुना\n’’ त्यांच्या स्वरात जराही औत्सुक्य नव्हतं.\nमग मी त्यांना आठवण करून दिली... ते आम्हाला कोणता विषय शिकवायचे, आम्ही त्यांना वॅâम्पसमधील सर्वांत स्नेहशील प्रोपेâसर म्हणून निवडलं होतं... पण या खुशामतीचा फारसा काही फायदा झाला नाही.\n‘‘हां हां, तो चेतन भगत होय.’’ ते म्हणाले. जणू काही त्यांना लाखो चेतन भगत माहीत असावेत.\n‘‘तू आता लेखक झाला आहेस, होय ना\n‘‘होय सर,’’ मी म्हणालो, ‘‘तोच मी.’’\n‘‘तर तू पुस्तवंâ का लिहितोयस\n‘‘अवघड प्रश्न आहे, सर.’’ मी वेळ मारून नेत म्हणालो.\n‘‘बरं, आता सोपा प्रश्न. तू शनिवारी सकाळी इतक्या लवकर कशाला फोन केला आहेस\nमी त्यांना फोन करण्याचं कारण सांगितलं आणि ती ई-मेल त्यांना ‘फॉरवर्ड’ केली.\n’’ ते मेल वाचतावाचता म्हणाले.\n‘‘कदाचित तो अहमदाबादमधल्या एखाद्या दवाखान्यात असेल. कदाचित\nनुकतंच त्याला दवाखान्यात दाखल केलं असेल. कदाचित तो गेलाही असेल विंâवा तो घरीच असेल आणि हा सगळा थट्टेचा प्रकार असेल.’’ मी म्हणालो. मी फारच बडबडत होतो. मला मदतीचा हात हवा होता – त्या मुलासाठी आणि माझ्यासाठीही. प्रोपेâसरनी फार चांगला प्रश्न विचारला होता. मी पुस्तवंâ कशासाठी लिहितो – या असल्या भानगडीत अडकण्यासाठी ‘‘आपण दवाखान्यात जाऊन पाहू शकतो.’’ प्रोपेâसर म्हणाले, ‘‘मी काही विद्याथ्र्यांना सांगतो. पण या नावाचा नक्की उपयोग होईल. अरे, थांब, या मुलाचं जी-मेल अकाऊंट आहे, कदाचित तो ऑर्वुâटवर सापडेल.’’\n’’ आपल्यापेक्षा हुशार लोकांशी बोलताना जीवन नेहमी कठीणच वाटतं.\n‘‘चेतन, तू अगदीच ‘आऊट ऑफ टच’ आहेस. ऑर्वुâट ही नेटवर्विंâग साईट आहे. जी-मेल वापरणारे तिथं ‘साईन-अप’ करतात. तो जर तिथला सदस्य असेल आणि आपलं नशीब असेल तर आपल्याला त्याचा प्रोफाईल पाहता येईल.’’\nमला त्यांच्या की-बोर्डच्या कीजचा आवाज ऐवूâ येत होता. मीही माझ्या पीसीसमोर बसलो. मी ऑर्वुâट साईटवर नुकता कुठं पोहोचलो तितक्यात प्रो. बसंत चीत्कारले, ‘‘आहा, अहमदाबाद बिझनेसमन. इथं संक्षिप्त परिचय आहे. नाव फक्त जी. पटेल असं दिलंय. बाकी इंटरेस्टचे विषय दिले आहेत. क्रिकेट, बिझनेस,\nगणित आणि मित्र. हा मुलगा ऑर्वुâट फारसं वापरत नसावा.’’\n‘‘प्रोपेâसर बसंत, हे काय सांगताय तुम्ही आज सकाळी उठल्याउठल्या मला आत्महत्येपूर्वीचं पत्र आलंय. तेसुद्धा फक्त मला लिहिलंय आणि तुम्ही मला त्याचे छंद सांगताय. तुम्ही मला मदत करणार आहात की....’’\nमग ते म्हणाले, ‘‘मी काही विद्याथ्र्यांना सांगतो. आम्ही झोपेच्या गोळ्यांचा डोस जादा झाल्यामुळं दवाखान्यात नुकत्याच दाखल झालेल्या जी. पटेल नावाच्या तरुण रुग्णाचा शोध घेतो. आम्हाला काही शोध लागला तर तुला फोन करतो. ओके\n‘‘यस, सर.’’ मी म्हणालो. बNयाच वेळानं मी नीट श्वास घेतला.\n‘‘आणि अनुशा कशी आहे तुम्ही दोघं ‘डेट्स’साठी माझे क्लास बुडवायचात आणि आता मला विसरलात.’’\n‘‘ती मजेत आहे. सर.’’\n‘‘गुड. ती तुझ्यापेक्षा हुशार आहे असं मला नेहमी वाटायचं. एनी वे, आपण तुझ्या या मुलाला शोधून काढूया.’’ असं म्हणून प्रोपेâसरनी फोन ठेवला. मला र्फिनचर खरेदीला जायचं होतं. शिवाय ऑफिस प्रेझेंटेशनचं कामही\nहातावेगळं करायचं होतं. माझ्या बॉसचा – मायकेलचा – बॉस न्यूयॉर्वâहून येणार होता. त्याच्यावर छाप पाडण्यासाठी मायकेलनं मला ग्रुपचं प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं होतं. त्यासाठी पन्नास चाटर््स करायचे होते. आदल्याच आठवड्यात सलग तीन रात्री मी एक-एक वाजेपर्यंत जागून काम केलं होतं, तरी अजून कुठं ते अध्र्यावर होतं.\n‘‘मी एक सुचवते, ते वाईट अर्थानं घेऊ नकोस. पण अंघोळ करायचा विचार कर.’’ माझी बायको म्हणाली.\n‘‘फक्त एक पर्याय सुचवतेय.’’ ती म्हणाली.\nती कधीकधी अतिजागरूकपणे वागत असते. मी प्रतिवार केला नाही. ‘‘हो, हो, करतो.’’ असं म्हणून मी पुन्हा कॉम्प्युटर सुरू केला. माझ्या डोक्यात विचारांचा गदारोळ माजला होता. आपण स्वत:च काही दवाखान्यांत फोन करावा का प्रोपेâसर बसंतना पुन्हा डुलकी लागली असली तर प्रोपेâसर बसंतना पुन्हा डुलकी लागली असली तर त्यांना या मोहिमेसाठी विद्याथ्र्यांना गोळा करणं जमलंच नाही तर त्यांना या मोहिमेसाठी विद्याथ्र्यांना गोळा करणं जमलंच नाही तर जी. पटेलचा मृत्यू झाला असला तर जी. पटेलचा मृत्यू झाला असला तर आणि मी या सगळ्यात इतका\n मी नाखुशीनं अंघोळ केली. ऑफिस प्रेझेंटेशन उघडून बसलो, पण एक\nशब्दही टाईप करता येईल तर शपथ\nमी न्याहरी नको म्हणून सांगितलं, अर्थात काही क्षणांतच मला त्याचा पश्चात्तापही झाला... कारण भूक आणि चिंता हातात हात घालून गुण्यागोंविदानं एकत्र नांदू शकत नाहीत.\nदुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी माझा फोन वाजला. ‘‘सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे गोविंद पटेल. पंचवीस वर्षांचा आहे. दुसNया वर्षातल्या माझ्या एका विद्याथ्र्यानं त्याला शोधून काढलं.’’\n‘‘आणि तो जिवंत आहे, पण बोलत नाहीये. त्याच्या घरच्यांशीसुद्धा नाही. तो अजून धक्क्यातून सावरलेला नसणार.’’ ‘‘डॉक्टर काय म्हणतायत’’ मी विचारलं. ‘‘काही नाही. तो सरकारी दवाखाना आहे. तुझी काय अपेक्षा आहे’’ मी विचारलं. ‘‘काही नाही. तो सरकारी दवाखाना आहे. तुझी काय अपेक्षा आहे एनी वे, ते त्याचं पोट धुऊन काढतील आणि त्याला घरी पाठवतील. आता जास्ता fचंता करू नकोस. मी माझ्या विद्याथ्र्याला संध्याकाळी पुन्हा तिकडं जाऊन यायला सांगेन.’’\n‘‘पण तो कोण आहे त्याच्याबाबतीत काय घडलंय\n‘‘ते सगळं मला माहीत नाही. हे बघ, जास्त गुंतू नकोस. भारत हा खूप मोठा देश आहे. अशा गोष्टी सतत घडत असतात. तू जितक्या जास्त खोदून चौकश्या करशील तितकी तुला पोलिसांकडून त्रास होण्याची शक्यता वाढेल.’’\nमग मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फोन लावला. तिथल्या ऑपरेटरला या ‘केस’बद्दल काहीच माहिती नव्हती. आणि तिथं वॉर्डमध्ये फोन ‘ट्रान्स्फर’ करण्याची सुविधाही नव्हती.\nतो मुलगा जिवंत आहे हे कळल्यावर अनुशानंही सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर तिनं त्या दिवसाचा बेत जाहीर केला – डायनिंग चेअर हंट. या मोहिमेची सुरुवात अलेक्झांड्रा रोडवरील ‘आयकिया’पासून होणार होती.\nआम्ही दुपारी तीनच्या सुमारास ‘आयकिया’त पोहोचलो आणि जागेची बचत करणारे डायनिंग सेट्स पाहू लागलो. एक डायनिंग टेबल पाहिलं, त्याची चौघडी करून कॉफी टेबलही बनवता येत होतं. ...अगदी छान वाटलं.\n‘‘त्या पंचविशीतल्या बिझनेसमनच्या बाबतीत काय घडलं असेल ते मला जाणून घ्यायचं आहे.’’ मी हळू आवाजात म्हणालो. ‘‘ते तू शोधून काढशीलच. आधी त्याला बरं होऊ दे. तरुण पोरांच्या बाबतीत जी वेडपट कारणं असतात, त्यातलंच एखादं कारण असणार... प्रेमभंग, माक्र्स कमी विंâवा अमली पदार्थ.’’\n‘‘कमॉन, त्यानं तुला ई-मेल केलीय. तुझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुझा आयडी आहे. तुला यात इतवंâ गुंतायची काही गरज नाहीये. आपण सहा घेऊ या की आठ’’ ती ओक-वुड सेटकडं वळली होती. ‘‘आपल्याकडं खूप पाहुणे आलेत असं क्वचितच घडतं.’’ असं म्हणून मी माझा निषेध नोंदवला. आम्हाला सहा खुच्र्या पुरेशा होत्या.\n‘‘आणखी दोन खुच्र्यांच्या वापराची शक्यता दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे.’’ मी म्हणालो.\n‘‘तुम्ही पुरुष काही कामाचे नसता.’’ तिनं परतपेâड केली आणि सहा खुच्र्या निवडल्या. माझं मन त्या ‘बिझनेसमन’भोवती घोटाळत होतं. होय, सगळेच बरोबर सांगतायत. मी यात गुंतता कामा नये. पण... पण या जगातल्या इतक्या सगळ्या माणसांमध्ये या मुलानं त्याचे अखेरचे शब्द फक्त मलाच पाठवले होते. मग मी कसं नाही गुंतायचं....\nआम्ही ‘आयकिया’शेजारच्या ‘पूâड कोर्ट’मध्ये जेवायला गेलो. ‘‘मला जावं लागेल.’’ मी लेमन राईस चिवडत बायकोला म्हणालो. ‘‘कुठं ऑफिसमध्ये. ओके. आता तू मोकळा आहेस. माझी खरेदी आटोपलीय.’’ बायको म्हणाली. ‘‘नाही, मला अहमदाबादला जायचंय. मला गोिंवद पटेलला भेटायचंय.’’ मी तिच्या नजरेला नजर न देता म्हणालो. माझं वागणं बहुतेक वेडपटासारखं होत असावं. ‘‘वेड लागलंय का तुला ऑफिसमध्ये. ओके. आता तू मोकळा आहेस. माझी खरेदी आटोपलीय.’’ बायको म्हणाली. ‘‘नाही, मला अहमदाबादला जायचंय. मला गोिंवद पटेलला भेटायचंय.’’ मी तिच्या नजरेला नजर न देता म्हणालो. माझं वागणं बहुतेक वेडपटासारखं होत असावं. ‘‘वेड लागलंय का तुला’’ मला वाटतं, भारतीय बायकांनी आपल्या नवNयांना खाडकन फटकारण्याची प्रथा माझ्याच पिढीत सुरू झालीय. ‘‘माझं मन सारखं तिथंच घोटाळतंय.’’ मी म्हणालो. ‘‘तुझ्या प्रेझेंटेशनचं काय’’ मला वाटतं, भारतीय बायकांनी आपल्या नवNयांना खाडकन फटकारण्याची प्रथा माझ्याच पिढीत सुरू झालीय. ‘‘माझं मन सारखं तिथंच घोटाळतंय.’’ मी म्हणालो. ‘‘तुझ्या प्रेझेंटेशनचं काय मायकेल तुला ठार मारेल.’’ ‘‘मला माहीत आहे. त्यानं त्याच्या बॉसवर छाप पाडल्याखेरीज त्याला बढती मिळणार नाही.’’ माझ्या बायकोनं माझ्याकडं पाहिलं. माझा चेहराच काय ते बोलत होता. त्या मुलाला भेटल्याखेरीज मी माणसात येणार नाही हे तिनं ओळखलं होतं.\n‘‘वेल, आज संध्याकाळी सहा वाजता एकमात्र थेट विमान आहे. तू तिकीट मिळतंय का बघ.’’ तिनं सिंगापूर एअरलाईन्सचा नंबर लावून माझ्याकडे दिला. मी परिचारिकेनं दाखवलेल्या खोलीत प्रवेश केला. तिथल्या गूढ शांततेत व काळ्याकुट्ट अंधारात माझ्या पावलांचा आवाज जास्तच मोठा भासत होता. निरनिराळ्या प्रकारची दहा उपकरणं पिक-पिक करत होती आणि ठरावीक वेळानं थ्ED चे दिवे लुकलुकत होते. त्या उपकरणांपासून निघालेल्या नळ्या ज्या माणसाच्या देहाशी येऊन लुप्त होत होत्या, त्या माणसाला पाहायला मी हजारो मैल पार करून इथं आलो होतो. त्या माणसाचं नाव होतं – गोविंद पटेल. माझ्या सर्वप्रथम लक्षात आले ते त्याचे कुरळे केस. त्याचा वर्ण सावळा होता. भुवया दाट व जाड होत्या. त्याचे पातळसे ओठ औषधांमुळे कोरडे पडले होते.\n‘‘हाय, चेतन भगत... तू ज्याला लिहिलं होतंस तो लेखक.’’ मी म्हणालो, पण त्यानं मला ओळखलं होतं की नाही कोण जाणे ‘‘ओ... पण तुम्ही... मला कसं काय शोधलंत ‘‘ओ... पण तुम्ही... मला कसं काय शोधलंत’’ तो कष्टानं शब्द उच्चारत होता. ‘‘मला वाटतं ते विधिलिखित असावं.’’ मी म्हणालो. मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्या शेजारी बसलो. तितक्यात त्याची आई खोलीत आली. तिला झोपेची इतकी प्रचंड गरज आहे असं दिसत होतं, की तिनंच झोपेची गोळी घेतली तर बरं असं वाटत होतं. मी तिला ‘नमस्ते’ केलं. त्यानंतर ती चहा आणायला बाहेर गेली.\nमग मी त्या मुलाकडं वळलो. त्या क्षणी माझ्या मनात दोन अत्यंत निकडीच्या भावना होत्या – एक, त्याच्याकडून काय झालं ते जाणून घेणं आणि दुसरी, त्याच्या मुस्कटात लावणं.\n‘‘माझ्याकडं असं पाहू नका.’’ तो बिछान्यात जरासा सरकत म्हणाला. ‘‘तुम्हाला राग आला असेल. माफ करा, मी तुम्हाला मेल करायला नको होती.’’ ‘‘मेलचं जाऊ दे. तू जे केलं आहेस ते करायला नको होतंस.’’ त्यानं उसासा सोडला. त्यानंतर त्यानं माझ्याकडं एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि मग नजर बाजूला वळवत तो म्हणाला, ‘‘मला अजिबात खेद नाही.’’ ‘‘गप्प बस. यात वीरश्रीयुक्त काहीही नाही. भेकड माणसं अशी गपागप\nगोळ्या गिळतात.’’ ‘‘तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही हेच केलं असतं.’’ ‘‘का काय झालं तुला\n‘‘त्यानं काहीही फरक पडत नाही.’’ काही वेळ आम्ही गप्प राहिलो. तितक्यात त्याची आई चहा घेऊन आली. तेवढ्यात परिचारिकाही खोलीत आली. तिनं त्याच्या आईला घरी जायला सांगितलं, पण त्याची आई तिथून हलायला तयार नव्हती. अखेर, डॉक्टरांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. अखेर रात्री साडेअकरा वाजता त्याची आई तिथून बाहेर पडली. मीही डॉक्टरना तिथून लगेचच बाहेर पडण्याचं कबूल केलं. आता खोलीत आम्ही दोघंच होतो. ‘‘तर मग... आता मला तुझी कहाणी सांग.’’ मी म्हणालो. ‘‘का तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय करणार आहात जे काही घडलं ते तर तुम्ही बदलू शकत नाही.’’ तो वैतागलेपणानं म्हणाला. ‘‘आपण दुसNयाचं बोलणं ऐकतो ते काही भूतकाळ बदलण्यासाठी नाही. कधीकधी काय घडलं ते जाणून घेणंही महत्त्वाचं असतं.’’ ‘‘मी बिझनेसमन आहे. माझ्या नजरेतून म्हणाल तर लोक जे काही करतात ते फक्त स्वहितासाठी. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे जे काही घडलं ते तर तुम्ही बदलू शकत नाही.’’ तो वैतागलेपणानं म्हणाला. ‘‘आपण दुसNयाचं बोलणं ऐकतो ते काही भूतकाळ बदलण्यासाठी नाही. कधीकधी काय घडलं ते जाणून घेणंही महत्त्वाचं असतं.’’ ‘‘मी बिझनेसमन आहे. माझ्या नजरेतून म्हणाल तर लोक जे काही करतात ते फक्त स्वहितासाठी. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आणि मी तुम्हाला काही सांगण्यात माझा वेळ का पुâकट दवडावा आणि मी तुम्हाला काही सांगण्यात माझा वेळ का पुâकट दवडावा’’ मृदू-मुलायम त्वचेच्या चेहNयाआडची ती करकरीत धार मी पाहतच राहिलो. ‘‘कारण, मला ते इतरांना सांगावंसं वाटेल.’’ मी म्हणालो. तोच माझा लाभांश होता.\n‘‘आणि इतरांना काय गरज पडलीय माझी कहाणी काही आयआयटी आणि कॉल सेंटर्समधल्यासारखी नव्या पॅâशनची विंâवा सेक्सी नाही. त्यानं अंगावरची गोधडी दूर केली. हिटर व आमचं संभाषण खोलीत ऊब\n‘‘मला वाटतं... स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करणाNया एका तरुणाची कहाणी ते नक्की जाणून घेतील. हे कृत्य बरोबर नाहीच.’’ ‘‘कुणी काळं कुत्रंसुद्धा ढुंवूâन बघणार नाही.’ मी प्रयत्न केला, पण संयम राखणं कठीण होत होतं. त्याला मुस्कटात लावण्याचा विचार मनात पुन्हा डोवंâ वर काढत होता.\n‘‘हे बघ,’’ मी दवाखान्यात जितक्या मोठ्यानं बोलणं शक्य होतं तितकी आवाजाची पट्टी चढवत म्हणालो, ‘‘तू तुझी अखेरची मेल मला पाठवलीस. म्हणजे कुठंतरी एका विशिष्ट स्तरावर तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास. तुझी मेल मिळाल्यापासून काही तासांत मी तुला शोधून काढलं आणि विमान पकडून थेट इथं धावत आलोय. तरी तू ‘मला काय पर्वा आहे’ असं विचारतोस आणि आत्ताचा तुझा हा उद्दाम उर्मटपणा तुझ्या बिझनेसचाच भाग म्हणायचा का आणि आत्ताचा तुझा हा उद्दाम उर्मटपणा तुझ्या बिझनेसचाच भाग म्हणायचा का तू माझ्याशी मित्राच्या नात्यानं बोलू शकत नाहीस तू माझ्याशी मित्राच्या नात्यानं बोलू शकत नाहीस तुला ‘मित्र’ म्हणजे काय, ते तरी माहीत आहे का तुला ‘मित्र’ म्हणजे काय, ते तरी माहीत आहे का\nमाझा चढलेला आवाज ऐवूâन परिचारिका खोलीत डोकावली. आम्ही गप्प झालो. रात्रीचे बारा वाजले होते.\nतो सुन्नपणे बसला होता. आज दिवसभर सगळेजण त्याच्याशी छानच वाग होते. मी उठलो आणि तिथून निघालो. ‘‘मित्र म्हणजे काय ते मला माहीत आहे.’’ अखेर त्याच्या तोंडून शब्द आले. मी त्याच्या शेजारी बसलो. ‘‘मित्र म्हणजे काय ते मला नक्कीच माहीत आहे, कारण मला दोन मित्र होते. जगातले सर्वाेत्तम मित्र.’’\nइट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nचिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nआगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24702", "date_download": "2018-08-22T03:34:40Z", "digest": "sha1:6SZ4ORWAXPVDO6PANG4CFN3XJGYIX33J", "length": 8433, "nlines": 163, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड जळले | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या...\nअमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड जळले\nअमरावती :- आज पहाटे च्या सुमारास अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली – ज्यात 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड, कॉम्पुटर जळले आहेत ऑर्गनायझेशन यांत्रिकी विभाग अमरावती ऑफिस चे सर्व रेकॉर्ड कॉम्पुटर आस्थापना 1 ते 5 चा सगळं रेकॉर्डड जळाला स्टोअर सेक्शन सहित.\nसकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या लोकांचा लक्षात ही आग आली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालय फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं सांगितलं जातंय. काही रेकॉर्ड एमबी वाचवण्यात यश आले आहे\nPrevious articleसंत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट\nNext articleआकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न\nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nमनरेगा : वेळेत मजूरी अदा करण्यात भंडारा जिल्हा राज्यात अव्वल\nRSS प्रमुखाणी दिली शेगांव शाखेला भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/denarya-hatache-pula.html", "date_download": "2018-08-22T03:34:44Z", "digest": "sha1:WLMEKCEAW53NXAEDWDPHJHRD6SFXHGS6", "length": 9586, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): देणाऱ्या हातांचे पुल! Denarya Hatache PuLa", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' अशा यथार्थ शब्दात गौरविलेल्या पु. ल. देशपांडे यांची १२ जून ला पुण्यतिथी असते. आता पुल आपल्यात नाहीत , ही जाणीव मन विषण्ण करणारी असली तरी पुलंचे स्मरण झाल्याबरोबर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांची एखादी तरी विशिष्ट आठवण चटकन जागी होते. कधी पुलंनी केलेली एखादी कोटी आठवते , कधी त्यांच्या नाटकातील वा चित्रपटातील एखादा खुसखुशीत संवाद आठवतो , तर कधी त्यांच्या एखाद्या लेखातील गमतीदार वाक्य आठवते. पुलंनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर आहेत.\nत्यांचा ' काकाजी ', त्यांचे ' चितळे मास्तर ', त्यांचा ' नारायण ' हे सगळे थोड्याफार प्रमाणात आपल्याला आजूबाजूच्या जगात वावरताना दिसतात. पुलंनी निर्माण केलेले वाक्प्रचार मराठी भाषेत रुढ झालेले आहेत. '' तुला शिकवीन चांगलाच धडा '' हे ' ती फुलराणी ' मधील स्वगतातील उद्गार कधी गमतीत तर कधी रागात अनेकदा उच्चारले जातात. आतातर ते चित्रपटाच्या नावानेही विभुषित झाले आहे. मराठी भाषेची विविध रूपे आणि ती भाषा बोलताना प्रांतपरत्वे होणारे बदल पुल जेवढ्या बारकाव्याने दाखवत तेवढे बदल कोणी क्वचितच दाखविले असतील. पुल हे साहित्यसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट होते , याबद्दल वादच नाही. इतके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात आजवर झाले नाही. पुल लेखक होते , कवी होते , संगीत दिग्दर्शक होते , नट होते , वक्ते होते.\nही सगळी यादी सांगण्यापेक्षा काय नव्हते असे विचारणे अधिक सोपे आहे. पण यापलीकडेही पुलंच व्यक्तिमत्त्व विशिष्ट ठळकपणे नजरेत भरण्यासारखा त्यांच्याकडे एक गुण होता. तो म्हणजे समाजसेवेची त्यांना असलेली जाणीव आणि दीनदुबळ्यांसाठी , गरजवंतांसाठी प्रसंगी स्वत: तोशीस सोसूनही त्यांनी उभारलेले समाजकार्य आणि त्या विषयातील त्यांची तळमळ. पुलंचा आशीर्वाद मिळणे , पुलंनी '' भले शाब्बास '' म्हणणे याला महाराष्ट्राच्या कालपरवापर्यंतच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. पुलंची शाबासकी मिळाली की कोणालाही आकाश ठेंगणे वाटे. पुल जेथे जात तेथे माणसांची गर्दी त्यांच्या अवतीभोवती आपोआप जमा होई. त्यासाठी भाड्याने माणसे बोलवावी लागत नसत. पुलंच्या ठायी असलेली विविध स्वरूपाची गुणसंपदा हे देवाचे देणे आहे , ते प्रयत्न करून अंगी बाणविता येण्यासारखे नाही.\nसमर्थांनी म्हटले आहे , '' रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणासि न चले उपाये सहज गुणासि न चले उपाये काहीतरी धरावी सोये '' समर्थांच्या काळात ब्युटीपार्लर नव्हते. त्यामुळे त्यांनी '' रूप लावण्य अभ्यासिता न ये '' असे म्हटले असावे. आता रूप-लावण्यात ' नव्हत्याचे होते ' करणा - या कला अस्तित्वात आल्या आहेत. पण '' सहज गुणासि न चले उपाये '' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून पुलंच्या लेखातील वा साहित्यातील गुण किंवा त्यांचा अभिनय अनुकरण करून साधणार नाही ; पण समाजहिताची कळकळ आणि तळमळ मात्र आपल्या अंगी बाणविता येऊ शकते.\nलेखनाच्या उत्पन्नातून भलेमोठे समाजकार्य निर्माण करण्याचा पुलंनी जो वस्तुपाठ आपल्यासमोर उभा केला , त्याचे अनुकरण यथानुशक्ती प्रत्येकाने केले तर ते पुलंची स्मृती चिरकाल ठेवण्यास साह्यभूत होईल , यात शंका नाही.\n-- महाराष्ट्र टाईम्स (१२ जून २००८)\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/17-unauthorized-roof-top-hotels-pimpri-chinchwad-city-pune-118975", "date_download": "2018-08-22T03:57:49Z", "digest": "sha1:Z5VSFCIBIG6CF4XPGTHXWXQBI6GUWMOA", "length": 14133, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "17 unauthorized roof top hotels in Pimpri Chinchwad city pune पिंपरी-चिंचवड शहरात 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल | eSakal", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड शहरात 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल\nगुरुवार, 24 मे 2018\nपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अशी 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल असल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यातून (आरटीआय) समोर आली आहे.\nपिंपरी - मुंबईत रूफ टॉप हॉटेलला लागलेल्या आगीत होरपळून 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने अनधिकृत हॉटेलवर हातोडा उगारला. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अशी 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल असल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यातून (आरटीआय) समोर आली आहे.\nमहापालिका हद्दीत असलेल्या एकूण 21 रूफ टॉफ हॉटेलपैकी केवळ चार हॉटेल अधिकृत आहेत. काही हॉटेलला महापालिकेने अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीस दिली, तर काही हॉटेल मालक स्वतःहून ती काढणार असल्याचे महापालिकेने माहिती अधिकार पत्रात म्हटले आहे. या हॉटेलकडे महापालिका, अग्निशामक, अन्न व औषध प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\nदरम्यान, काही अनधिकृत हॉटेल लोकप्रतिनिधी व त्यांच्या नातेवाइकांची आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनावर दबाव टाकून कारवाई टाळली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.\nअनधिकृत रूफ टॉप हॉटेल -\nचिखलीतील सूर्याजी हॉटेल, न्यू पूना हॉटेल, सिल्व्हर ब्लू हॉटेल, हॉटेल तन्मय बार ऍण्ड रेस्टॉरंट, भोसरीतील विश्‍वविलास बिर्याणी हॉटेल, खराळवाडीतील हॉटेल लोट्‌स कोर्ट, मोरवाडीतील बार्बेक्‍यू नेशन, नाशिक फाटा येथील हॉटेल अशोका, कासारवाडीतील शेर-ए-पंजाब हॉटेल व पिनॅकल हॉटेल, पिंपरी-साई चौकातील रौनक फॅमिली रेस्टो, वाकडमधील सयाजी हॉटेल, ऍबस्युलुट बार्बेक्‍यू (महापालिकेविरुद्ध न्यायालयात), विशाल कासार व इतर (महापालिकेविरुद्ध न्यायालयात), पिंपळे सौदागरमधील 18 डिग्रीज, योलो गॅस्टो बार, बे लीफ बिस्ट्रो.\nएरवी सर्वसामान्यांच्या घरांना नोटीस न देताही कारवाई करणारे प्रशासन याठिकाणी मात्र वेळकाढू भूमिका घेत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.\n- अमोल उबाळे, शहराध्यक्ष, ग्राहक हक्क संघर्ष समिती\nअनधिकृत रूफ टॉफ हॉटेलवर महापालिका कायमच कारवाई करत असून, यापुढे करत राहणार आहे. व्यावसायिक इमारतीला अग्निशामक दलाचे व रहिवासी भागात 15 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकामाला ना-हरकत दाखला गरजेचा असतो.\n- आबासाहेब ढवळे, प्रवक्ते, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, महापालिका\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-goa-state-bar-association-92088", "date_download": "2018-08-22T04:22:16Z", "digest": "sha1:UQUCVVONNJWNKEZ77VY77CNC5ZOLTSVN", "length": 14242, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news goa state bar association गोवा राज्य निर्मितीलाच आव्हान | eSakal", "raw_content": "\nगोवा राज्य निर्मितीलाच आव्हान\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nबेळगाव - साठपेक्षा कमी आमदार निवडून येतात व विधानसभा मतदार संघात सरासरीपेक्षा कमी मतदार असल्यामुळे घटनेतील निकषानुसार गोवा हे राज्य होऊ शकत नाही, असा दावा करत गोव्याला राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार नाही वा कळसा भांडूरा जल तंट्याच्या विरोधात न्यायालयात लढण्याचा हक्कही नाही, असा दावा कर्नाटक राज्य बार असोसिएशनने केला आहे.\nबेळगाव - साठपेक्षा कमी आमदार निवडून येतात व विधानसभा मतदार संघात सरासरीपेक्षा कमी मतदार असल्यामुळे घटनेतील निकषानुसार गोवा हे राज्य होऊ शकत नाही, असा दावा करत गोव्याला राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार नाही वा कळसा भांडूरा जल तंट्याच्या विरोधात न्यायालयात लढण्याचा हक्कही नाही, असा दावा कर्नाटक राज्य बार असोसिएशनने केला आहे.\nस्वतंत्र राज्य निर्मितीसाठी जरुरी असलेले निकष गोव्याने पाळले नाही. साठपेक्षा कमी आमदार आणि सरासरी मतदारांची संख्या कमी आहे. यामुळे गोव्याला राज्य मानले जाऊ नये. कळसा-भांडूरा जलतंट्यात प्रतिवादी बनवले जाऊ नये, असे म्हणत कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे गोवा राज्य निर्मितीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला आहे. कलम 170 नुसार राज्याची निर्मिती केली जाते. त्यानुसार विविध निकष आणि नियम आहेत. पण, गोव्याने नियम पाळले नाही. त्यामुळे गोव्याला राजकीय निर्णय घेण्याचा किंवा कळसा भांडूरा पाणी प्रश्‍नाच्या विरोधात न्यायालयात लढा देण्याचा अधिकार नाही.\nराज्य स्थापनेसाठी साठ आमदार असणे जरुरी आहे. गोव्यात चाळीस आमदार आहेत. विधानसभा मतदार संघाचे निकषावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान दोन लाख असणे जरुरी आहे. कमाल मर्यादा पाच लाख आहे. पण, हा निकषही पाळला नाही. गोव्यात विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या 30 हजार आहे. कर्नाटकातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतदरांची संख्या दोन लाख वा त्यापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, तमिळनाडू आणि देशातील बहुतेक राज्यात किमान मतदारांची संख्या पाच लाखाच्या जवळपास आहे.\nविधानसभा मतदार संघनिहाय किमान मतदार आणि आमदार सरासरीपेक्षा कमी आहेत. त्यामुळे स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा देण्यासाठी गोवा पात्र ठरत नसल्याचा दावा केला आहे. घटनेच्या विरोधात राज्याची निर्मिती झालेल्या राज्याकडून गोव्याबाबत राजकीय किंवा न्यायालयीन निर्णय किंवा लढा देणे घटनेच्या विरोधात आहे. कळसा भांडूरा जल तंट्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालय लढणाऱ्या वकिलांनी विषयाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी राज्य बार असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र तोटगेर, उपाध्यक्ष सुधीर निर्वाणी, कुमार सर्वोदे, सरचिटणिस शिवानंद इरणगौड, सहसचिव प्रकाश चन्नल यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/food-diet-according-to-changing-season-1200153/", "date_download": "2018-08-22T04:23:26Z", "digest": "sha1:F3SAMEIVZWJHFCNSESJVEX6COAB2QF5R", "length": 13336, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तंतुमय पदार्थ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nतंतुमय पदार्थ, रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक. याच्याशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही\nतंतुमय पदार्थ, रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक. याच्याशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही. तंतुमय पदार्थ आपणास पुढील अन्नघटकांपासून मिळतात. विविध प्रकारची धान्ये व त्यांचा कोंडा, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या इत्यादी.\nतंतुमय पदार्थ घेण्याचे प्रामुख्याने पुढील फायदे असतात.\n* रोजची मलप्रवृत्ती साफ राहण्यास मदत होते.\n* वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतात.\n* कोलेस्टरॉल कमी होते.\n* मधुमेही रुग्णांची साखर आटोक्यात राहते.\n* खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जाणीव देत असल्याने वजन वाढवणारे अतिरिक्त अन्नपदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात.\n* स्वयंपाकादरम्यान काही जीवनसत्त्वाचा ऱ्हास होतो. काही तंतुमय पदार्थ कच्चे खाल्ल्याने शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते.\nहिवाळ्यामध्ये पचनशक्ती चांगली असल्याने कच्च्या पदार्थाचे प्रमाण जेवणामध्ये जास्त असण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ कच्चे सॅलड, कोशिंबीर, कच्च्या भाज्यांचा ज्यूस, कच्ची मोड आलेली कडधान्ये इत्यादी. चपाती/ भाकरी कोंडय़ासकट करावी. भाज्या जास्त प्रमाणात शिजवू नयेत. सॅलड, भाज्या कापून जास्त वेळ उघडय़ा वातावरणात ठेवू नयेत. चवीप्रमाणे मीठ/ सैंधव, मिरेपूड, जिरेपूड, धणेपूड, लिंबू आदी पदार्थ वापरून सॅलड/ कडधान्ये खावीत.\nजे पदार्थ आपण कच्चे खाऊ शकत नाहीत ते पदार्थ शिजवून/ वाफवून घेण्यास हरकत नाही. तसेच ज्यांची पचनशक्ती मंद आहे, अपचनाचा ज्यांना त्रास होतो त्यांनी पदार्थ कच्चे न खाता शिजवून घ्यावे.\nतंतुमय पदार्थाच्या कमतरतेमुळे पचनप्रक्रियेमध्ये अन्न पुढे साकारण्याचा कालावधी वाढतो परिणामी अन्न एका जागी जास्त वेळ पडून राहते व आम्लपित्त, बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन, ढेकर भूक न लागणे इ. अनेक तक्रारी सुरू होतात. हिवाळ्यात पाणी व तंतुमय पदार्थ कमी पडले व त्याबरोबर शारीरिक हालचाली कमी पडल्या की बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. तसेच मांसाहाराचे प्रमाण आहारात जास्त असेल आणि त्याबरोबर तंतुमय पदार्थ कमी असतील तरी या तक्रारी वाढू शकतात. म्हणून हिवाळ्यात तंतुमय पदार्थ अवश्य घ्यावेत व आपल्या पचनशक्तीनुसार कच्चे/ शिजवलेले यापैकी कोणत्याही स्वरूपात घ्यावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआरोग्य धन जपणारे धणे\nडाएट डायरी : थायरॉइडची भीती\nकरुणानिधी यांची प्रकृती खालावली\nडॉक्टर महिलेच्या जबडयामध्ये विसरुन गेला शस्त्रक्रियेची सुई\nकेरळमध्ये निपाह व्हायरसचा हाहाकार; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण अत्यवस्थ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/health/dont-eat-these-fruits-together/", "date_download": "2018-08-22T03:42:59Z", "digest": "sha1:D56TQ5WQWVOYZCH4TSRSZHKSNU7JUZGM", "length": 18163, "nlines": 134, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "हे पदार्थ चुकुनही एकत्र खाऊ नका ..बघा काय होतं ..", "raw_content": "\nHome आरोग्य हे पदार्थ चुकुनही एकत्र खाऊ नका ..बघा काय होतं ..\nहे पदार्थ चुकुनही एकत्र खाऊ नका ..बघा काय होतं ..\nआहार हा आरोग्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आहार चांगला असेल तर तब्येत चांगली राहण्यास मदत होते. मात्र आहाराचे गणित बिघडले की आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबाबत आपण अनेकदा ऐकतो आणि वाचतो.\nमात्र असे काही पदार्थ आहेत जे एकत्रित खाल्ल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. वेगाने आणि हळूहळू पचणा-या खाद्यपदार्थांना एकत्र खाल्‍याने या समस्‍या येतात. याचे कारण म्‍हणजे एक पदार्थ लवकर पचतात तर दुसऱ्या पदार्थाची प्रक्रिया सुरु असते. यामुळे शरीरातील काही क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि पचनक्रिया बिघडते. आता असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाल्ल्यास त्रास होऊ शकतो पाहूयात…\nशिकरण म्हणून हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. मात्र हे दोन पदार्थ एकत्र खाणे तोट्याचे आहे. हे दोन्‍ही पदार्थ एकमेकांना पचण्‍यापासून रोखतात. दोघांची पचण्‍याची वेळ वेगवेगळी आहे. यांना नेहमी एकत्र खाल्‍याने शरीराची अन्‍न पचण्‍याची प्रक्रीया बदलते आणि रात्री नीट झोप न लागण्‍याची समस्‍याही उद्भवू शकते.\nकाकडी आणि टोमॅटो –\nसॅलेड म्‍हणून आपण अनेकदा काकडी आणि टोमॅटो एकत्रित खातो. मात्र यामुळे पोटांचे आजार होऊ शकतात. हे दोन सॅलाड एकत्रित खाल्ल्यास गॅस, ब्‍लोटिंग, पोटदुखी, थकवा, अस्‍वस्‍थ वाटणे अशा समस्‍या उद्भवू शकतात.\nब्रेड आणि नूडल्‍ससोबत ज्‍यूस –\nब्रेड आणि नूडल्‍सना एकत्र खाल्‍ल्‍याने ते महत्‍त्‍वाच्‍या एंजाइमला नष्‍ट करतात. त्यामुळे शरीराचे अनेक त्रास उद्भवतात. म्हणून हे एकत्र खाणे आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे.\nटरबूज आणि खरबूज –\nउन्हाळ्यात साधारण ही दोन्ही फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. याशिवाय सध्या बाहेरही फ्रूटडीशमध्ये ही दोन्‍ही फळे एकत्रित खाल्‍याने अपचन आणि पोटाच्‍या इतर समस्‍या उद्भवू शकतात. त्‍यामुळे हे पदार्थ सोबत खाणे टाळलेलेच बरे.\n(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘व्हायरल बातमी’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)\nPrevious articleश्री दत्त जयंती उत्सव थोडक्यात माहिती..\nNext articleकरोडपती घराण्याशी संबंधित आहेत या 10 क्रिकेटर्सच्या पत्नी, कोणाचे वडील वकील तर कोणाचे वडील आहेत बिझनेसमेन..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत …\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स..\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nअॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे पण याची गरजच नाही.. एक धक्कादायक खुलासा ..नक्की हे वाचा\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य हिवाळ्यात वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन थंडीचा आनंद लुटणे प्रत्येकालाच आवडते. कॉफी पिणे...\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य\nसोशल मीडियात कधी कुठला फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. मग, तो एखादा...\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत …\nतोंड येणे हा विकार तसा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. स्टोमॅटायटिस किंवा माऊथ अल्सर या नावाने वैद्यकीय...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स..\nआपण स्वतला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण आपलं वाढलेलं पोट त्यावर एक ठप्पाचं आहे. आपण दररोजच्या...\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहिवाळा आरोग्यमय म्हटला जातो. या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आपले आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. मात्र दुर्लक्ष...\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास… एकदा वाचा नक्की आवडेल ..\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास... म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा...\nखलीला सर्वजण ओळखत असतील पण त्याच्या बालपनाबद्दल वाचून खूप वाईट वाटेल …\nनंतर खलीला आपल्या आठ वर्षाच्या वयामध्ये माळ्याच काम करावा लागला. त्याने आपलं लहानपण खूप हलाखीत घालवला...\nMPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दिले हे 10 प्रेरणादाई मुद्दे ..\nएबीपी माझा आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या विद्यमाने ‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी...\nअशी सुरु करा स्वतची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये…\nतेल कंपन्या लवकरच देशभरात 6500 नवे डिस्ट्रिब्युटर सेंटर सुरु करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवी गॅस एजन्सी...\nतब्बल १७ वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट या प्रश्नाची उत्तर देऊन भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लर ने जिंकला\nमिस वर्ल्ड हा किताब जिंकावा असं प्रत्येक मुलीला वाटू शकत पण हे सर्वांसाठी शंक्य नसत. परंतु नुकत्याच...\nया अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगुलवर चुकूनही सर्च करु नका…\nसध्या आपल्याला कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर म्हणावी तितकी अडचण येत नाही. कारण गुगल या मायाजालाने आपल्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या केल्या आहेत. एखादा रस्ता शोधायचा असो किंवा जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची...\n…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …\nकेंद्र सरकारच्या अनेक सेवांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आता फेसबुकलाही आधार कार्ड लिंक करावे लागणार, अशी भीती निर्माण करणारा बदल फेसबुकने केला आहे. आता फेसबुकवर नवे अकाऊंट काढणाताना युझर्सचे नाव आधारप्रमाणे आहे का,...\nपाण्यात किंवा पावसात फोन भिजल्यास लगेचच करा ‘ही’ 5 कामं..\nपावसाळ्यात छत्री किंवा रेनकोट वापरलं तरी अनेकदा आपला फोन भिजला जातो. त्यामुळे पावसाळ्यात फोन खुपच काळजीपूर्वक हाताळावा. पावसाळ्यात तुमच्या शरीराची ज्या प्रकारे काळजी घेता त्याचप्रकारे फोनचीही काळजी घ्या अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता...\nअसे यूट्युबवर कमावतो महिन्याला ७ लाख रुपये ..\nआपण यूट्युबचा वापर फारफार तर व्हिडिओ, एखादा चित्रपट पाहण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती असेलच की, या माध्यमाचा वापर करून अनेक जण महिन्याला लाखो रुपये देखील कमावू शकतात. लंडनमध्ये राहणारा टॉम एक्स्टोन हा व्लॉगर दर...\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर..\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर.. टेक्नोलॉजी हल्ली खूप स्मार्ट झाली आहे. पहिले कॅमेऱ्यात रील असायची, मात्र आता तुम्ही एकावेळी 30च्या आसपास फोटो क्लिक करू शकता. आज कॅमेऱ्यासोबतच मेमरी कार्ड मिळतात, ज्याच्या माध्यमातून...\nचंद्राला मामा का म्हणतात…भाऊबीजेत लपली आहे गोष्ट.. अवश्य वाचा..\n20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर...\nमुंबईची हि ११ वर्षाची मुलगी आहे अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग...\n…म्हणून मुली ब्रा घालतात\n१९७२ रोजीच्या केलेल्या वैज्ञानिक प्रयोगादवारे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये हे सापडले ..\nअशा प्रकारे एका रात्रीत करा तीन वेळा सेक्स..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/ncp-mlc-niranjan-davkhare-resigns-joins-bjp-118675", "date_download": "2018-08-22T03:52:53Z", "digest": "sha1:4EAKUVJKPU3E65KUHCFSQOQEUUX47VA6", "length": 14095, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP MLC Niranjan Davkhare resigns joins BJP निरंजन डावखरे यांचा आमदारपदाचा राजीनामा; भाजपात प्रवेश | eSakal", "raw_content": "\nनिरंजन डावखरे यांचा आमदारपदाचा राजीनामा; भाजपात प्रवेश\nबुधवार, 23 मे 2018\nभाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात 2012 मध्ये झालेली निवडणूक अॅड. निरंजन डावखरे यांनी जिंकली होती. त्यानंतर त्यांनी सहा वर्षांच्या काळात शिक्षक, पदवीधर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच कोकणातील विविध प्रश्न विधान परिषदेत मांडले होते. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अॅड. डावखरे यांनी कामकाजावर ठसा उमटविला होता.\nमुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे, असे नमूद करीत आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाबाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. आपली पुढील वाटचाल लवकरच जाहीर करणार असल्याचे डावखरेंनी नमूद केले.\nविधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा आज सुपूर्द केला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला.\nभाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात 2012 मध्ये झालेली निवडणूक अॅड. निरंजन डावखरे यांनी जिंकली होती. त्यानंतर त्यांनी सहा वर्षांच्या काळात शिक्षक, पदवीधर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच कोकणातील विविध प्रश्न विधान परिषदेत मांडले होते. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अॅड. डावखरे यांनी कामकाजावर ठसा उमटविला होता.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात माझ्या वडिलांचा सहभाग होता. पक्षाची जडणघडण मी जवळून पाहिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही मला कुटुंबाप्रमाणे होती. त्यामुळे पक्ष सोडताना मला दुःख होत आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पातळीवरील एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरू होत्या. या गटाने 2016 मध्ये झालेल्या विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्या. मात्र, त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नव्हती. आताही या गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्तरावर डावलले जात होते. अखेर या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. यापुढील वाटचाल आपण लवकरच जाहीर करू, असेही आमदार डावखरे यांनी नमूद केले.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nमनोरुग्ण महिलेला मिळाला निवारा\nराजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच...\nपुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24708", "date_download": "2018-08-22T03:35:17Z", "digest": "sha1:Q77UEKSFWMZZY4UHCGD277KJS7ZG3FHI", "length": 11447, "nlines": 167, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "आकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ आकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न\nआकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न\nअकोट/ संतोष विनके –\nरक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.जिल्ह्यातील रुग्णांसाठी रक्ताची गरज ओळखून येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सोमवार (ता.१२)ला आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे सर्वश्रेष्ठ दान केले.\nया शिबीराचे उदघाटन कौशल्य विकास उद्योगाचे सहाय्यक संचालक डी.एल.ठाकरे यांनी केले.तर अध्यक्षस्थान प्राचार्य पी.के.खुळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अकोटच्या स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अजय कुट्टी,अकोल्यातील हेडगेवार रक्तपेढीचे रमेश देशपांडे,शहरातील चवाळे ट्रँक्टर्सचे संचालक प्रदिप चवाळे उपस्थित होते.तर गटनिदेशक सी.डी.शेळके,डी.एम.मेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.\nया शिबीरात रक्तदात्यांचे रक्तगटही तपासण्यात आले.रक्तदात्यांनी दिलेले रक्त सुरक्षितपणे रक्तपेढीला पाठविण्यात आले.शिबीरात प्रमुख अतिथींसह मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले.शिबीरात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर,निदेशक अनंता गारोडे,देवेंद्र वसतकर,बी.एम..\nया शिबीराचे उदघाटन कौशल्य विकास उद्योगाचे सहाय्यक संचालक डी.एल.ठाकरे यांनी केले.तर अध्यक्षस्थान प्राचार्य पी.के.खुळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अकोटच्या स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अजय कुट्टी,अकोल्यातील हेडगेवार रक्तपेढीचे रमेश देशपांडे,उद्योजक प्रदिप चवाळे उपस्थित होते.तर गटनिदेशक सी.डी.शेळके,डी.एम.मेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.\nरक्तदात्यांनी दिलेले रक्त सुरक्षितपणे रक्तपेढीला पाठविण्यात आले.शिबीरात प्रमुख अतिथींसह मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले.शिबीरात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर,निदेशक अनंता गारोडे,देवेंद्र वसतकर,बी.एम.वानरे यांनीही रक्तदान केले.\nशिबीरात प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर यांनी केले.सुत्रसंचालन श्री.गजभीये यांनी तर आभार प्रदर्शन रामदास घावट यांनी केले.शिबीरात १५ निदेशक,१०० स्वयंसेवक व ६०० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.\nPrevious articleअमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड जळले\nNext articleमिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 – प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा\nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद\nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nमध्यप्रदेश मधील खोमाई बनले गावठी दारू चे केंद्रबिंदू महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पुरवठा तर शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही चांदुर बाजार पोलिसांचे दुर्लक्ष.\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nचांदूर रेल्वे अग्रवाल महिला मंडळ की और दिवाली मिलन का आयोजन.\nपांढरकवडा नगर परिषद – भाजपाला मोठा धक्का प्रहार संघटनेला 14 जागांवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/pushkar-shrotri-and-bhargavi-chirmules-monkey-thought-teaser-releases/", "date_download": "2018-08-22T03:05:31Z", "digest": "sha1:OBRZECMGCR4BM7D725PZXK7RJ4BR3FCH", "length": 28473, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pushkar Shrotri And Bhargavi Chirmule'S 'Monkey Thought' Teaser Releases | ​पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले यांच्या ‘मंकी बात’चा धम्माल टीझर रिलीज | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n​पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले यांच्या ‘मंकी बात’चा धम्माल टीझर रिलीज\nमंकी बात या चित्रपटात बालकलाकार वेदांत सह पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच एक गायक, संगीतकार एका वेगळ्या भूमिकेतून आपल्याला सरप्राईज देण्यास सज्ज झाले आहेत.\nबालपण म्हटले की दंगा, मस्ती आणि खट्याळपणा हा ओघानेच येतो. यंदाच्या उन्हाळ्यात असाच एक खट्याळ मुलगा आपल्या सर्वांना भेटायला येत आहे. सुट्ट्यांमध्ये त्याची गम्मत बघणे सर्व बच्चेकंपनीसाठी मनोरंजक ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘मंकी बात’ या बहुचर्चित बाल चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला.\nया टीझर मध्ये आपल्याला एक खोडकर मुलगा माकडचेष्टा करताना दिसतो. तो खेळताना कधी कुणाच्या डोक्यात बॉल मारतो, तर कधी कुणाच्या कामात व्यत्यय आणत उच्छाद मांडतो. कदाचित कुणाला त्रास देऊन त्यास खूप मजा येत असावी. त्यामुळे तो कुणाला खाली पाड, धक्का दे, खाली कुणी उभे असेल तर गच्चीवरून कुंडी भिरकाव असे त्याचे नाना उद्योग सुरूच ठेवतो. विविध तऱ्हांच्या माकड चेष्टा करण्यात तो सतत गुंतलेला असतो. नंतर अचानकपणे एका खऱ्या खुऱ्या माकडाची टीझर मध्ये एंट्री होते. ते माकड सैरावैरा फिरताना आपल्याला दिसतं. घराच्या खिडकीतून आरशात बघण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे टीझर मधून चित्रपटाबद्दल लहान मुलांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.\nचित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. त्यांची ही कलाकृती लहानग्यांना खास सुट्ट्यांमधील मेजवानी ठरणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर मराठीत खास लहान मुलांसाठी बालचित्रपट येत आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने यांनी केली आहे तसेच चित्रपटाला संदीप खरे यांची गीते आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटात बालकलाकार वेदांत सह पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच एक गायक, संगीतकार एका वेगळ्या भूमिकेतून आपल्याला सरप्राईज देण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांनी लिहिली असून हलकी फुलकी कॉमेडी असणारा ‘मंकी बात’ येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nAlso Read : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24682", "date_download": "2018-08-22T03:35:00Z", "digest": "sha1:FX2P22KV5A4PLDFSU73IWPAYMVE4NKBN", "length": 11410, "nlines": 164, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "रेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ रेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार\nरेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार\nचांदूर रेल्वे – (विशेष प्रतिनिधी ) –\nशहरात एकाच दिवशी २ रेल्वे थांबा मिळाला. हा थांबा मिळावा यासाठी वृत्तपत्रांतुन स्थानिक पत्रकारांनी चांगले लिखान करून रेल रोको कृती समितीला सहकार्य केले. यामुळे अखिल भारतीय भारतीय पत्रकार संघटनेचा सत्कार खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराचे आयोजन रेल रोको कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते.\nरविवारी रेल रोको कृती समितीतर्फे स्थानिक जुना मोटार स्टँड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक मदन कोठारी होते. तसेच प्रमुख पाहुने म्हणुन माजी आमदार अरूण अडसड, रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन,डॉ. क्रांतिसागर ढोले, कॉ. विनोद जोशी, बंडुभाऊ यादव, रामदास कारमोरे, प्रा. विजय रोडगे, प्रताप अडसड आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती खासदार रामदास तडस होते. खा. तडस यांच्या सत्कारानंतर अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचा सुध्दा सत्कार यावेळी करण्यात आला. खा. रामदास तडस यांनी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांचा शाल, श्रीफळ व हार घालुन सत्कार केला. अध्यक्षीय भाषणातुन मदन कोठारी यांनी म्हटले की, रेल्वे थांब्यामध्ये स्थानिक पत्रकारांचा मोठा मोलाचा वाटा आहे. आज चांदूरचे पत्रकार खुप समोर गेले आहे. ते शहरातील प्रत्येक समस्येला बेधडकपणे वाचा फोडत असुन अभिनंदनास पात्र असल्याचेही म्हटले. यानंतर सत्काराला उत्तर देतांना पत्रकार प्रा. रविंद्र मेंढे यांनी सर्वप्रथम रेले रोको कृती समितीचे आभार व्यक्त केले. तसेच खासदार रामदास यांना शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने एखादा उद्योग शहरात येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या सत्कार समारंभाच्यावेळी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, विदर्भ कार्याध्यक्ष युसुफ खान, तालुकाध्यक्ष प्रविण शर्मा, प्रा. रविंद्र मेंढे, अमोल गवळी, बाळासाहेब सोरगिवकर, विवेक राऊत, संजय मोटवानी, अभिजीत तिवारी, इरफान पठान, राजेश सराफी, अमर घटारे, मंगेश बोबडे, मनिष खुने, शहेजाद खान आदींची उपस्थिती होती.\nPrevious articleरेल्वे थांब्याचा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचाच – @RamdasTadasMP >< रेल रोको कृती समितीतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत 'नागरी सत्कार'\nNext article… तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल \nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nतालाब में डुबकर अमरावती के युवक की मौत – बासलापुर तालाब...\nवनाधिकारी श्री अमोल गावनेर सुवर्णपदकाने सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/aawaj-aawaj-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-08-22T03:36:16Z", "digest": "sha1:HO2EAQZEUA2LZ53V5ANF6B67EJSDGS7H", "length": 16096, "nlines": 39, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): आवाज... आवाज...पु ल देशपांडे aawaj aawaj by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nगेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात दुनिया बरीच बदलली. पण मला जाणवतो तो बदल मात्र आवाजांच्या दुनियेचा. किती आवाज हरवले. किती नवे आले. तंग तुमानी घालून रस्त्यातून हिंडणाऱ्या पोरींची जशी डोळ्यांना सवय होते तशी नव्या आवाजांची पण होते. पण रस्त्यातून सिगरेट ओढीत जाणाऱ्या कुंकू लावलेल्या बाईचं दर्शन जसं अजूनही धक्का देउन जातं तसं भल्या पहाटे ’मुझे बुढ्ढा मिल गया’ चा विलाप कानी आला तरी धक्का बसतो. अर्थात माझी आवाजाची दुनिया संगीतापुरती मर्यादित नाही. हे आवाज. उघडेबंब आवाज. पहाटेशी कुणाचं नातं कोंबड्याच्या आरवण्याने जुळलेलं असेल.. कुणाचं जात्यावरच्या ओव्यांनी असेल.. कुणाचं देवळ्यातल्या सनाइने असेल. ही नाती काव्यमय. आमचं अगदी गद्द नात पण म्हणून त्या नात्याची जवळीक कमी नव्हती. दाराची कडी वाजायची. आवाज यायचा \"बाई दो ध\" मग ते दुध भांड्यात ओतल्याचा आवाज. त्या आवाजाबरोबर झोपेचा निरोप घेतला जाई. मग स्टोव्हने सूर धरलेला असायचा. सकाळीच वाटर डिपारमेण मध्ये ड्युटीवर जाणाऱ्या बापू नाबराच्या चपलेची चटक फटक चटक फटक. एक तारखेच्या दिवशी मोटी चटक फटक करीत कामावर जाणारी ती पावलं महिनाखेरीस फसाक फसाक करीत घासत जायची. साऱ्या महिन्याच्या ओढगस्तीचा इतिहास त्या चपलांचा आवाह सांगत असे. तेवढ्यात वर्तमानपत्रवाल्या पोराची ललकारी. इकडे कुठेतरी मोरीत पाण्याच्या बादलीत नळाने धरलेल्या अभिषेकाचा सूर, त्या काळात नळाच्या नरड्यांना इतकी कोरड पडलेली नव्हती. ’बुडभुडभुडभुड फा~~श’... गोंद्याच्या बाबाचं स्नान सुरू. ’खिस खिस खिस फचपूरू’.... अंगाला साबण लावताहेत. ’शू~~ हुश्श फू~~ फ्फ्फ’... म्हणजे पंचाने अंग चोळायला सुरूवात. अणि ’क्ल ~ स्क~~’ म्हणजे \"निऱ्या काढलेलं धोतर घेउन उभ्या रहा~\" \"ईट ज्याडारे क \" ही आरोळी आली की सकाळचे आठ वाजले म्हणून घड्याळ लावून घ्यावे. एका भल्या मोठ्या टोपलीत काळं आणि पांढरंशुभ्र मीठ विकणारे. हे जाडाबारीक मीठवाले हल्ली काय विकतात कोण जाणे. \"ईट ज्याडारे क\" ह्या आणि असल्या आवाजांचा अर्थ कळायला मात्र कान तयार लागतात.\nगाण्यातल्या दर्दी लोकांना जसं गवयानं पहिलं ’ट्यॅ ह्यॅ’ केलं की भीमपलास की भूप किंवा जो कोणता राग असेल तो कळतो त्याचप्रमाणे आवाजाच्या दुनियेतील आरोळ्यांचं आणि नाना तरहेच्या ध्वनीचं होतं. ते ध्वनी नव्हतेच. ती संपृर्ण ध्वनिचित्रंच होती. \"येत्रिउरो~स.\" म्हणजे छत्री दुरुस्त हे कळायला जाणकारीच हवी. \"लायचियल्हिहो\" ही कल्हय वाल्याच्या आगमनावी नांदी होती. \"आयरे प्पो ओ ~स\" म्हणजे पायरी हापूस होता. हे सगळे ध्वनीचित्रकार गेले कुठे.. हापुसवाले आणि कल्हई वाले दिसतात. पण मग ते आपण आलो आहोत असं सांगणारी ती ललकारी का देत नाहीत. \"पायरेप्पोहोस\" ची आरोळी प्रथम कानी यायची ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या. चोवीस एप्रिलला जे काही बरे वाईट निकाल लागायचे ते लागले की चाळी ओस. मंडळी पोरांना घेउन आपापल्या गावाला पळायची. कोकणवाल्य़ांना बोटीचा भोंगा केव्हा ऎकीन असं व्हायचं. घाटावरची माणसं अगिनगाडीछी शिट्टी झाली की डोळ्यापुढे आपापल्या गावाकडं वळणारी वाट आणीत गाडीच्या गर्दीत बसायची आणि परवाच मी पाहिलं.. आगगाडीच्या शिट्टीचासुद्धा बदलला. हल्ली ती पूर्वीसारखी ’कू~ क’ करत नाही. ’भ्या.~’ असा बिभस्त आवाज काढते. विस एक म्हशी एकदम हंबरल्यासारखी संबरते आणि \"नेते रे चांडाळानो त्म्हाली ओढीत\" असं म्हणते. ’भ्यां’ चा अर्थ तो आहे. ’कू~~क’ म्हणजे \"अरे चला चला.. मज्जा येइल आता\" असा होता.\nआगगाडीत तर आवाजाच्या कसल्या एकेक तरहा. बोटीत फक्त इंजीनची धडधड आणि अधुन मधून पूर्वी ट्रामची घंटा असे तसली टण टण टण टण अशी खोल कुठे तरी वाजणारी घंटा. आगगाडी एक तर ठेक्यात जाते. लेझमीत जशी आधी संथपणाने तांग टुक ताकड तुं तुं तांग तुक्क ताकड तुम अशी धीमी लय सुरु होते तसंच इंजिनाचाही. इंजिन.. तबलजी जसा आधी उगीचच डग्याचे ढूं~म करुन तबल्यावर थाप मारतो तसा ’फा~~स.. फ्फू~~स\" असा वाफेचा भलाथोरला निश्वास टाकतं. मग चाकापासून ते कूठे कुठे लोंबणाऱ्या साखळ्या.. पंखे .. हापटणारी दारं ह्या सगल्य़ा वाद्दांसकट लेझमीसारखा तो संथ ठेका सुरू होतो. आणि हळू हळू वाढत्या लयीचा गमतीचा रंग भरायला लागतो. मला वाटतं अनेक तबलजींना आगगाडीच्या ठेक्यांतून तुकडे सुचले असतील. आगगाडीसारखा तालिया नाही. गाडीच्या खिडकीशी बसावं आणि आवाज लावावा. हव्या त्या तालाचं गाणं घांव.. मस्त साथ चालू असते. लांबच्या पल्ल्यांना लय वाढल्यावर तर बघायलाच नको. पण आपण स्वत: न गातादेखील आगगाडीत खास स्वतःची मैफल चाललेली असते. विशेअषत: फर्स्ट क्लासच्या वरच्या बर्थवर झोपावं पंख्याने सुर धरलेले असतात. त्यातून अक्षरक्ष: सतारीसारख्या गती चाललेल्या असतात. बरं हा फर्मायशी प्रोग्राम असतो हे पुष्कळांना ठाउक नसावं. पण खानदानी गाण्याची आपण पंख्याला फर्माइश करावी..\" बेटा चलो भूपही सुनेंगे ..\" मनाशी भूप घोळवावा की पंख्यातून चक्क भूप सुरु होतो.’ज्यांना भूप येतो त्यानी आपल्या जोखमीवर गाउन पहावा’. डब्याखालची चाकं लगेच ठेका पकडतात. अर्थात पंख्याची एक सवाय आहे. सांगणाराला गाण्याची जाणकारी आणि चिजाबीजांची याददास्त चांअगली असली तरच ही मैफल ऎकायला मिळते. मात्र कऱ्या खानदानी कलावंताप्रमाणी पंख्याची मैफल ड्युटी बजावत असतो. त्याचा सुरू लागत नाही. गाडीत पंख्याच्या मैफली मी ख्फ ऎकल्या आहे. आणि मैफैलींचे इंटर्वलही.सुरेख पदायचे. स्टेशन आलं की एकदम अनेक आवाजांची नुसती कारंजी उडायची. \"च्याय ये रे म\" \"पानी डिग्रेट व्यॅ च्ये ~स\" पासून ते \"रम दो ~ध\" पर्यंत वेदांचे जसे ठाराविक उच्चार आहेत तसे फेरीवाल्यांचेही आहेत. उद्या कोणी \"च्यायेरेम\" ऎवजी \"गरम चहा~\" असं स्वच्छ म्हणाला तर त्याला काढून टाकतील. खानदानी गाण्याला हे असले आवाज काढण्याचं शास्त्र जरा अधिक जवळ आहे. इथे बोलताना अडवणूक करणाऱ्या व्यंजनांना मुळी स्थानच नाही. आवाजची फेक म्हणजे नुसत्या स्वरांची फेक. तिथे \"चहा गरम\" किंवा \"पान विडी सिग्रेट माचीस हे एवढं म्हणून आवाज फेकलाच जात नाही. हि दुनिया आवाजाचे आहे. इथे अर्थ आहे तो आवाजाचाला. \"च्यायरेम\" म्हटलं की एकदम चहाच्या भरलेल्या किटलीतून ’चुळळळळ’ असा आवाज होत कप भरत आला हे दृष्य डोळ्यापुढे आलं पाहिजे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24684", "date_download": "2018-08-22T03:35:14Z", "digest": "sha1:VAVY45IWGRK6FO2VKTWHGX3MCMMSDYJT", "length": 16890, "nlines": 172, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "… तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल ! | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी … तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल \n… तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल \nसनातन वैदिक हिंदु धर्मानुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयानंतर गुढी उभारून नवीन वर्षाचा मंगलमय प्रारंभ करण्याची प्रथा आहे. काही जात्यंध संघटना काही वर्षांपासून ‘गुढीपाडवा हा धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या आनंदोत्सवाची परंपरा आहे’, असा जाणीवपूर्वक अपप्रचार करून लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या कित्येक शतके आधीपासून गुढीपाडवा साजरा केला जात आहे.\nसाडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा दिवस नववर्षारंभ असण्यामागे केवळ धार्मिक नाही, तर ऐतिहासिक आणि नैसर्गिक कारणेही आहेत. ती कारणे जाणून घेतली आणि कर्मकांड म्हणून नाही, तर शास्त्र जाणून घेऊन सण साजरा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल.\nगुढीपाडव्याच्या दिवशी प्रजापती लहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची भूमीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे असे परिणाम होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर म्हणजे जेथे कर्कवृत्त आणि विषुववृत्त परस्परांना छेदतात, त्या बिंदूवर येतो आणि वसंत ऋतु चालू होतो. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येते. ब्रह्मदेवाने संकल्पाने सृष्टीची निर्मिती केली, असे हिंदु धर्मात सांगितले आहे. ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा. त्या अर्थाने केवळ हिंदु धर्मियांसाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठीचाच हा नववर्षारंभ आहे. याच दिवशी रामाने वालीचा वध केला. ज्या दिवशी श्रीराम रावणवधानंतर अयाध्येला परत आले, त्या दिवशी श्रीरामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी ब्रह्मध्वज म्हणजे गुढी उभारली होती. हिंदु संस्कृतीतील प्रत्येकच सण खगोलीय घटना, संस्कृती, ऐतिहासिक संदर्भ यांच्याशी निगडित आहेत. तरीही अनेक जण कुठलाही शास्त्रीय आधार नसलेला 1 जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. हिंदूंना धर्मशिक्षण न मिळण्याचाच हा परिणाम आहे.\nसणाच्या शुभेच्छा स्वभाषेतच द्या \nभाषा आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. सणाच्या शुभेच्छा देतांना त्या स्वभाषेतच द्यायला हव्यात; पण इंग्रजाळलेल्या अनेक जणांकडून ‘हॅपी गुढीपाडवा’ असे संदेश एकमेकांना दिले जातात. स्वभाषेत शुभेच्छा देण्यासारखी छोटी सूत्रेही आपला संस्कृतीविषयीचा न्यूनगंड बाजूला टाकून अभिमान जागृत करणारी ठरतात.\nआरोग्य चांगले रहाण्याच्या दृष्टीने या दिवशी कडुनिंब घालून केलेला प्रसाद ग्रहण करतात. दुसर्‍या कुठल्याही वनस्पतीची पाने खाण्यास न सांगता आरोग्यदायी कडुनिंबाची पाने सेवन करण्यास सांगितले आहे. यावरून सण आणि त्याच्याशी निगडित प्रत्येकच कृती किती परिपूर्ण आहे, हे लक्षात येते.\nअनंत काळाचे स्मरण करण्याची परंपरा\nगुढीपाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकले जाते. काळाचे स्मरण केले जाते. अनंत काळाचे गणितीय पद्धतीने मापन आणि त्याचे स्मरण करण्याची प्रथा केवळ हिंदु धर्मामध्ये आहे. काळ अनंत असून तो कल्प, मन्वंतर, महायुग, युग असा मोजला जातो. सत्य, द्वापार, त्रेता आणि कलि अशा चार युगांचे एक महायुग गणले जाते. एका महायुगात 43 लाख 20 सहस्र वर्षे असतात. अशा 71 महायुगांचे एक मन्वंतर, 14 मन्वंतराचा एक कल्प, 360 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे एक वर्ष असे गणले जाते. सध्या ब्रह्मदेवाच्या 51 व्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे श्‍वेतवाराह कल्प चालू असून त्यातील 6 मन्वंतरे पूर्ण होऊन 7 वे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. यातील 71 महायुगांपैकी 27 महायुगे पूर्ण झाली असून 28 व्या महायुगातील कलियुग चालू आहे. या कलियुगातील 5119 वर्षे पूर्ण होत असून येत्या गुढीपाडव्यापासून 5120 वे वर्ष चालू होत आहे. या अनंत काळाचे स्मरण केल्यावर साहजिकच आपण किती नगण्य आहोत, याची जाणीव होऊन व्यक्तीचा अहंकारही गळून पडतो. कुठे ही कोटी कोटी वर्षांची परंपरा, तर कुठे पाश्‍चात्त्यांची केवळ अडीच सहस्र वर्षांची परंपरा \nहिंदु धर्मातील सण-उत्सव, प्रथा, परंपरा या चैतन्यमय आणि व्यक्तीतील सत्त्वगुण वृद्धींगत करणार्‍या आहेत. सध्या मात्र या प्रथा, परंपरा, धार्मिक कृती यांना अंधश्रद्धा ठरवून हिंदूंची सनातन धर्माशी असलेली नाळ तोडण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात आहे. त्याला बळी न पडता धर्म काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानेच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल.\nPrevious articleरेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार\nNext articleश्री प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता -मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाचे प्रकरण\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nमंदिर में स्थापित मूर्ति जीवित(न्यायिक )व्यक्ति है और उसके भोजन,पानी को...\nजियो ऑफर, 80 रुपए में खाओ अनलिमिटेड पाणीपुरी – सोशल मीडिया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/one-man-breaches-pm-modi-security-cover-bengal-touches-his-feet-dais-119465", "date_download": "2018-08-22T03:58:52Z", "digest": "sha1:N657PVOHEW7MTJKPWBHNHEIWRL64IGG6", "length": 13253, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "one man breaches PM Modi security cover in Bengal, touches his feet on dais सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देऊन त्यानी धरले मोदींचे पाय | eSakal", "raw_content": "\nसुरक्षा यंत्रणेला गुंगारा देऊन त्यानी धरले मोदींचे पाय\nशनिवार, 26 मे 2018\nशांतीनिकेतन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिविशेष सुरक्षा यंत्रणेला गुंगार देऊन एका व्यक्तीने थेट व्यासपीठावर जाऊन मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळेजण अचंबित झाले. शुक्रवारी सकाळी रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व-भारती केंदीय विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्या निमित्ताने मोदी येथे आले होते. या सोहळ्याच्या समाप्तीला काही काळ राहिला असताना ही घटना घडली. स्वपन मारीत असे त्या व्यक्तीचे नाव असून, विश्व-भारीत विद्यापीठापासून 120 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णानगर येथून तो आला होता.\nशांतीनिकेतन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिविशेष सुरक्षा यंत्रणेला गुंगार देऊन एका व्यक्तीने थेट व्यासपीठावर जाऊन मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळेजण अचंबित झाले. शुक्रवारी सकाळी रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व-भारती केंदीय विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्या निमित्ताने मोदी येथे आले होते. या सोहळ्याच्या समाप्तीला काही काळ राहिला असताना ही घटना घडली. स्वपन मारीत असे त्या व्यक्तीचे नाव असून, विश्व-भारीत विद्यापीठापासून 120 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णानगर येथून तो आला होता. असे करण्यामागे त्याच्या मनात कुठल्याही प्रकाराच वाईट विचार नव्हता. त्याने मोदींच्या पायाला स्पर्ष करून त्यांना टागोर यांचे छायाचित्र भेट दिले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.\nया घटनेमुले मोदीही आश्चर्यचकीत झाले. ही घटना एवढी अचनाक घडली की सुरक्षारक्षकांचाही गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी लगेच्या मोदींना घेराव घातला. व्यासपीठाच्या जवळ असलेल्या कोणालाच ही व्यक्ती कोण आहे याची जराही भनक लागली नाही.\nया कार्यक्रमाला बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल केशरी नाथ त्रीपाठी, विद्यापीठाचे कुलपती साबुजकाली सेन आदी उपस्थित होते.\nपोलिसांना मारीत याची बोलपुर पोलिस स्टेशन मध्ये नेऊन त्यांची चौकशी केली. यामध्ये मोदींची भेट आणि रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमे व्यतीरिक्त त्याच्या मनात दुसरे काही नसल्याचे त्याचे म्हणने आहे.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71230212138/view", "date_download": "2018-08-22T03:43:33Z", "digest": "sha1:CYK4M2TK6GOGW25MAOB2IRKJC3NWGUQM", "length": 12786, "nlines": 200, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - घ्या , घ्या , घ्या , घ्या...", "raw_content": "\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - घ्या , घ्या , घ्या , घ्या...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nघ्या, घ्या, घ्या, घ्या, घ्या, झणी ॥\nवारिल भव वेथा ॥ वारिल निज चिंता ॥\nदंडिल हा सूर्यसुता करिल तुमचि सुटका ॥घ्या०॥१॥\nरक्षिल भक्तांसी, दंडिल द्ष्टांसी ॥\nदवडु नका काळासी फुकट एक घटिका ॥घ्या०॥२॥\nनामामृत आधी ॥ पिउनि हरलि व्याधी ॥\nकृष्णेच्या ह्रदयि कधी, भाव नसे लटिका ॥घ्या०॥३॥\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/editorial-agrowon-farmers-loan-waiver-maharashtra-38611", "date_download": "2018-08-22T04:20:45Z", "digest": "sha1:TIRBON7FENVTCCJIWYDFOKGX37YF6HZU", "length": 17292, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Editorial of Agrowon on Farmers loan waiver in Maharashtra कर्जमाफीची हीच योग्य वेळ | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीची हीच योग्य वेळ\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nराज्य शासन कर्जमाफीसाठी कटिबद्ध असल्याचा उच्चार मुख्यमंत्री वारंवार करीत असताना कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.\nउ त्तर प्रदेशची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या सोळाव्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांच्या एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. विधानसभा प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे जे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता झाली. या कर्जमाफीने उत्तर प्रदेश सरकारवर सुमारे ३६ हजार कोटींचा भार पडणार असला तरी तेथील अडचणीतील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल, यात शंका नाही.\nकर्जमाफीबरोबर उत्तर प्रदेशात पाच हजार गहू खरेदी केंद्रे उभारून सुमारे ८० लाख मेट्रिक टन गहू खरेदीची हमी आणि राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या बटाट्याच्या खरेदीसाठी एका समितीची स्थापना हे निर्णयही महत्त्वपूर्ण म्हणावे लागतील. आपल्या राज्यात कर्जमाफीवरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. कर्जाच्या खाईत बुडत चाललेल्या शेतकरी वर्गातून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. राज्यातील सर्वच विरोधी पक्ष नेते, शेतकऱ्यांच्या संघटना यांनीसुद्धा कर्जमाफीची मागणी लावून धरली अाहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतो आणि आपले मुख्यमंत्री मात्र शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊ, तत्पूर्वी त्यास सक्षम करू, असा वारंवार सल्ला देत आहेत. हा प्रकार म्हणजे दुर्धर आजारावर तत्काळ शस्त्रक्रिया करायचे सोडून पेशंटला आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय सुचविणे असाच म्हणावा लागेल.\nखरे तर कर्जबाजारीपणाला कंटाळून कुठे ना कुठे दररोज शेतकरी आपले जीवन संपवत असताना कर्जमाफीची योग्य वेळ कोणती, ते एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे. शेतकरी स्वयंपूर्ण सक्षम झालाच पाहिजे, यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. शेतकरीहितार्थ सातत्याने योग्य धोरणे राबवून त्यास शेतीतील गुंतवणुकीची जोड दिल्यास शेतकरी सक्षमीकरणाचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. ही दीर्घकालीन प्रक्रिया असून, त्या दिशेनेही शासनाचे प्रयत्न दिसत नाहीत. उलट राज्यातील शेतकऱ्यांना निसर्गाबरोबर केंद्र - राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा, चुकीच्या अथवा योग्य वेळी काही निर्णय न घेतल्याचा मोठा फटका बसत आहे. या वर्षी तर सोयाबीनपासून तर तुरीपर्यंत बहुतांश पिकांचे शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेऊनही त्यास योग्य दाम न मिळाल्यामुळे त्याचे उत्पन्न वाढू शकले नाही. शेतमाल खरेदी व्यवस्थेचा राज्यात पुरता बोजवारा उडाल्याने हे घडले आहे. उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नसेल तर तो सक्षम होणार कसा, याचेही उत्तर राज्य शासनाने द्यायला हवे.\nशेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने शेतीचे सर्वच प्रश्न सुटतील, असाही दावा कोणी करत नाही; परंतु अगदीच हतबल झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ थोडाफार दिलासा म्हणून कर्जमाफीचा निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे. राज्य शासन कर्जमाफीसाठी कटिबद्ध असल्याचा उच्चार मुख्यमंत्री वारंवार करीत असताना कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. श्रेयवादामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबत असेल अथवा टळत असेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल. एकदा कर्जाच्या विळख्यातून शेतकरी मुक्त झाल्यावर परत तो यात अडकू नये, यासाठीही शासनाला प्रयत्न करावे लागतील. शेती व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना वारंवार कर्ज हे घ्यावेच लागणार आहे; परंतु कर्जपरतफेडीची ताकद त्यात यायला हवी. ही काळजीही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणेबरोबर इतर निर्णयातून घेतली असल्याचे दिसते. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना खरोखरच सक्षम करायचे असेल तर कर्जमाफीबरोबर शेतीसाठी वीज, पाणी, रस्ते, बाजार व्यवस्था या मूलभूत सुविधांबरोबर उत्पादनवाढीचे प्रगत तंत्र आणि काढणीपश्चात अत्याधुनिक सेवा सुविधा शासनाला पुरवाव्याच लागतील. हे करीत असताना शासनाच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, हेही पाहावे लागेल.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-diwali-pahat-77968", "date_download": "2018-08-22T04:19:26Z", "digest": "sha1:UAP6XKLRUYBGODFIEF4XDPWZGBFJPANN", "length": 13098, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news diwali pahat \"दिवाळी पहाट'मध्ये निरागस सूर भेटीला | eSakal", "raw_content": "\n\"दिवाळी पहाट'मध्ये निरागस सूर भेटीला\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nपुणे - कुठे मंदिरात तर कुठे ऐतिहासिक ठिकाणी... कुठे बागांमध्ये तर कुठे सोसायट्यांमधील सभागृहात \"दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफली रंगू लागल्या आहेत. वेगवेगळ्या गायकांचे निरागस सूर मैफलींमधून श्रोत्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत. या मैफली श्रोत्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आहेत.\nपुणे - कुठे मंदिरात तर कुठे ऐतिहासिक ठिकाणी... कुठे बागांमध्ये तर कुठे सोसायट्यांमधील सभागृहात \"दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफली रंगू लागल्या आहेत. वेगवेगळ्या गायकांचे निरागस सूर मैफलींमधून श्रोत्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत. या मैफली श्रोत्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आहेत.\nत्रिदल (पुण्यभूषण), रोटरी डिस्ट्रिक्‍ट 3131, कॉसमॉस बॅंक आयोजित \"दीप सूर तेजाळती' या \"पहाट दिवाळी'मध्ये महेश काळे यांचे सुरेल गायन सादर झाले. महेश यांनी अनुरंजनी रागातील बंदिश, \"आधी रचिली पंढरी' असे अभंग गात श्रोत्यांना तृप्त केले. \"सूर निरागस हो' या गाजलेल्या गीताने त्यांनी मैफलीची सांगता केली. या गीतात सभागृहातील उपस्थित रसिकांचेही सूर मिसळत गेले आणि मैफल अधिक उंचीवर पोचली.\nया वेळी महापौर मुक्ता टिळक, \"रोटरी'चे अभय गाडगीळ, \"कॉसमॉस बॅंके'चे मिलिंद काळे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश शहा, \"त्रिदल'चे डॉ. सतीश देसाई उपस्थित होते. शताब्दी साजऱ्या करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍ट, निवारा वृद्धाश्रम, आनंदाश्रम, लायन्स इंटरनॅशनल या संस्थांचा विशेष गौरव करण्यात आला.\n\"मित्रमंडळ सोसायटी'तर्फे आयोजित \"दिवाळी पहाट'मध्ये गायक आनंद भाटे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सुरांची मेजवानी श्रोत्यांना मिळाली. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांमुळे अजरामर झालेले \"सौभाग्यदा लक्ष्मी...' हे कानडी भजन सादर करून भाटे यांनी श्रोत्यांना स्वरांच्या विश्‍वात तल्लीन केले. ललत रागाचे सौंदर्यही त्यांनी उलगडले. त्यांना माउली टाकळकर (टाळ), भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) यांनी सुरेल साथ केली. रॉयल हार्मोनिका प्रस्तुत \"दिवाळी पहाट'मध्ये माउथ ऑर्गनवर विविध गाणी श्रोत्यांना ऐकायला मिळाली. निवारा वृद्धाश्रमात झालेल्या या मैफलीत अनेक वादक सहभागी झाले होते. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनाला विशेष दाद मिळाली.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1186684", "date_download": "2018-08-22T03:27:17Z", "digest": "sha1:77XW3BL655QGM6DDUQF6JUZ7IVDOVUR5", "length": 2502, "nlines": 20, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "डोमेन हस्तांतरण केल्यानंतर मिडल डाउन", "raw_content": "\nडोमेन हस्तांतरण केल्यानंतर मिडल डाउन\nआपल्याकडे एक प्रदाता असलेल्या होस्ट आहे. आम्ही आमच्या नवीन प्रदात्याकडून, AUTH CODE चा वापर करुन एक डोमेन हस्तांतरण करण्यास सांगितले.\nआता परिस्थिती अशी आहे की साइट खाली आहे, कारण DNS कोणत्याही सर्व्हरकडे निर्देश करीत नाही.\nआम्ही आमच्या जुन्या प्रदाताला विचारले, आणि त्यांना डोमेन दिसत नाही आणि प्रतीक्षा केल्याशिवाय कोणतीही सल्ला देऊ शकत नाही\nआम्हाला जुन्या प्रदाता बिंदूपासून कोणत्याही नियंत्रण पॅनेलमध्ये प्रवेश नाही आणि नवीन सीपीमध्ये \"ट्रान्सफर प्रलंबित\" म्हणून डोमेन दिसत आहे, म्हणून आम्ही पूर्णपणे गमावले.\nदुःस्वप्न वाईट करण्यासाठी, तांत्रिक आणि प्रशासकीय ईमेल ते डोमेनचे होते जेणेकरून आम्ही कोणत्याही त्रुटी किंवा पुढील सूचना तपासत नाही.\nमग आपण काय करू शकतो आयसीएएनएनला मदतीसाठी विचारा आम्ही डझनभर नवीन हस्तांतरण न करता नवीन DNS वर निर्देशित केले आणि आधी कोणत्याही समस्या आढळल्या नाहीत - onetech consulting group llc.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24687", "date_download": "2018-08-22T03:34:29Z", "digest": "sha1:IRP737K7KAIKGQMFXRDPZEOUSRPD4DTE", "length": 10334, "nlines": 164, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "श्री प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता -मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाचे प्रकरण | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी श्री प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता -मंगळुरू (कर्नाटक)...\nश्री प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता -मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाचे प्रकरण\nबेंगळुरू – मंगळुरू येथील पबमध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणात दक्षिण कन्नड तिसर्‍या जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व ३० आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. न्यायाधीश मंजूनाथ यांनी हा निकाल दिला. या निकालानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. २४ जानेवारी २००९ या दिवशी मंगळुरू येथील ‘अ‍ॅम्नेशिया – द लाऊंज’ या पबमध्ये एका गटाने तेथे आलेल्या काही मुलींना मारहाण केली होती. त्यानंतर या घटनेचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. या प्रकरणात २७ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. अधिवक्त्या आशा नायक आणि अधिवक्ता विनोद यांनी आरोपींच्या बाजूने न्यायालयात युक्तीवाद मांडला.\nश्रीराम सेना आणि श्री. प्रमोद मुतालिक यांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे वृत्त दाबणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे \nवर्ष २००९ मध्ये ही घटना घडल्यानंतर श्रीराम सेना आणि श्री. प्रमोद मुतालिक यांची प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणात मानहानी करण्यात आली. श्री. मुतालिक यांनाही अशा प्रकारे अवमानित करण्यात आले होते. आता मात्र या प्रकरणात न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केल्यावर प्रसारमाध्यमांनी याविषयीचे वृत्त प्रसारित केले नाही. यावरून प्रसारमाध्यमांचा कमालीचा हिंदुद्वेष दिसून येतो.\nPrevious article… तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल \nNext articleसंत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nराज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण विषय अनिवार्य करा – आ. सतीश...\n*गुरुवर्य विद्यावाचस्पती ह.भ.प श्री श्रीधर स्वामी महाराज पंचगव्हाणकर यांचं निधन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-about-telecommunication-sector-36192", "date_download": "2018-08-22T04:16:52Z", "digest": "sha1:YIFBLQVZBUBNEM2J5GYLPZ2JDSB7WVUV", "length": 19831, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial about telecommunication sector बलदंडांच्या बेरजा (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 22 मार्च 2017\nएकाची मक्तेदारी असण्यापेक्षा त्याला दणकट प्रतिस्पर्धी निर्माण होणे चांगलेच; पण दूरसंचार क्षेत्राच्या वाटचालीतील विलीनीकरणाचा सध्याचा टप्पा ही या क्षेत्रातील वेगळ्या केंद्रीकरणाची सुरवात ठरू शकते. महत्त्वाचा मुद्दा आहे तो ग्राहकांच्या दीर्घकालीन लाभाचा.\nभारतात आर्थिक उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा मिळाला तो दूरसंचार क्षेत्राला. नियंत्रणाचे, मक्तेदारीचे आवळलेले फास त्यानंतर सैलावले आणि विविध कंपन्या या मैदानात उतरल्या. ही मोबाईल क्रांती भारतीयांच्या जीवनशैलीत आरपार बदल घडविणारी ठरली. हातोहाती मोबाईल दिसू लागले आणि मोठी विस्तारलेली बाजारपेठ भल्याभल्यांना भुरळ घालू लागली. सव्वीस वर्षांच्या या वाटचालीत अनेक कंपन्यांनी याचा लाभ उठविला; परंतु स्पर्धा तीव्र होऊ लागली तसतशी आव्हाने वाढू लागली. दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात ‘प्राइस वॉर’ सुरू झाले. सध्या सुरू झालेला बेरजेचा किंवा एकत्रीकरणाचा टप्पा हे या वाटचालीतील अपेक्षित वळण म्हणावे लागेल. रिलायन्स कंपनीने ‘एमटीएस’ ही कंपनी ताब्यात घेतली. भारती एअरटेलने टेलिनॉरची व्यवसाय मालमत्ता खरेदी केली. रिलायन्स कम्युनिकेशन्स, एअरसेल, टाटा टेलिसर्व्हिसेस आदी कंपन्यांचीही विलीनीकरणासंबंधात चर्चा सुरू आहे. ‘आयडिया’ आणि ‘व्होडाफोन’ यांच्या विलीनीकरणावर झालेले शिक्कामोर्तब म्हणजे याच टप्प्यातील ताजे आणि ठळक उदाहरण. हा निर्णय आत्ताच का झाला, या प्रश्‍नाचे उत्तर देताना सर्वच जण ‘रिलायन्स जिओ’च्या या क्षेत्रातील आक्रमक प्रवेशाकडे बोट दाखवीत आहेत. ‘व्हॉइस’ आणि ‘डाटा’ यामध्ये चक्क मोफतची पाटी झळकावून त्यांनी बाजारपेठेचा मोठा हिस्सा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि खेळाचे नियमच बदलून टाकले. बिर्ला समूहातील ‘आयडिया सेल्युलर कंपनी’ आणि ‘ब्रिटिश व्होडाफोन कंपनी’ यांच्यातील विलीनीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला तो त्यामुळे हे खरेच. पण या विलीनीकरणासंबंधीची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती आणि त्याची कारणे या उद्योगाच्या सद्यःस्थितीत शोधावी लागतील. सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील ‘भारती एअरटेल’ ही सध्या पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीची भारतातील ग्राहकसंख्या तब्बल २७ कोटी आहे. ‘आयडिया’ व ‘व्होडाफोन’ यांची एकत्रित ग्राहकसंख्या आता ३९ कोटी एवढी होणार असल्याने ही सर्वांत मोठी कंपनी ठरेल. त्यांचे महसुली उत्पन्न तब्बल ८० हजार कोटींवर पोचेल. हे फायदे तर आहेतच; परंतु ज्या परिस्थितीत त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तीही विचारात घ्यायला हवी. अलीकडच्या काळात स्पर्धेमुळे प्रतिग्राहक नफा रोडावत चालला होता. तंत्रज्ञानाची घोडदौड या क्षेत्रात जास्तच प्रकर्षाने होत असलेली दिसते. प्रचलित तंत्रज्ञान कालबाह्य होण्याचा वेग वाढला आहे. अशा वेळी मुख्य आव्हान समोर उभे राहते, ते विकास आणि संशोधनाचे. ही बाजू बळकट करण्यासाठी भांडवली पाया विस्तृत असावा लागतो. दोघांच्या ‘ॲसेट’ एकत्र आल्याने पायाभूत सुविधांवरच्या आणि स्पेक्‍ट्रमच्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. ते वाचलेले भांडवल विकास-संशोधनाकडे वळविणे या एकत्रित कंपनीला शक्‍य होईल.\nपरंतु, ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर काय चित्र दिसते खुल्या व्यवस्थेचे एक गृहीततत्त्व म्हणजे पात्र अशा सर्वांसाठी समान संधी. त्यांच्यातील स्पर्धेतून जास्तीत जास्त लाभ व्हायला हवा तो ग्राहकाचा. त्याला उत्तम दर्जाची सेवा मिळावी आणि तीही किफायतशीर दरात. मुख्य म्हणजे त्याला निवडीचे स्वातंत्र्यही भरपूर हवे. मोफत सेवा देण्याच्या घोषणांमुळे ग्राहकांचा सध्या फायदा होत आहे, असे म्हणता येत असले तरी दीर्घकाळाचा विचार करता तसे चित्र राहीलच, याची खात्री नाही. बाजारपेठेतील हिस्सा मिळविण्याच्या या स्पर्धेत एकदा का आपले स्थान बळकट केले, की साऱ्या खेळाची सूत्रे मोजक्‍याच कंपन्यांच्या हातात जाण्याचा धोका नाकारता येत नाही. एकच एक कंपनी अधिराज्य गाजविण्याच्या स्थितीपेक्षा तिला दणकट प्रतिस्पर्धी निर्माण होणे हे तुलनेने स्वागतार्ह असले तरी बलदंडांच्या या बेरजांमुळे नवनव्या कंपन्यांचा या क्षेत्रातील प्रवेश दुस्तर होईल. या पुढे ग्राहकांना आपल्याकडे बांधून ठेवण्याच्या क्‍लृप्त्या वापरल्या जातील. त्यामध्ये ‘व्हॉइस’पेक्षाही ‘डेटा’ची भूमिका महत्त्वाची असेल. यातला ‘डेटा’ म्हणजे संहिता आणि दृश्‍यात्मकता यांचा अंतर्भाव असलेल्या माहिती/आशयाची देवाणघेवाण. तंत्रज्ञानामुळे आता ही बाब सुलभ केली आहे. ‘आयडिया आणि व्होडाफोनमधील विलीनीकरणामागे ‘जिओ’ किंवा `एअरटेल’ नव्हे, तर ‘डेटा’चा पैलू जास्त महत्त्वाचा आहे,’ असे व्होडाफोनचे ‘सीईओ’ व्हिक्‍टोरिओ कोलाओ यांनी का म्हटले, ते यावरून कळते. भविष्यात सर्वसामान्यांचे जीवन तंत्रज्ञानाने व्यापले जाणार असल्याने वेगवेगळ्या प्रॉडक्‍टच्या रूपात मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतील. यातून मूठभरांची मक्तेदारी तयार होण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सरकार, नियामक संस्थांच्या जागरूकतेची कसोटी तेथे लागेल. त्यामुळेच सध्याचे एकत्रीकरण आणि विलीनीकरण यांचे पर्व म्हणजे बलदंडांचे ‘बेरजेचे उद्योगकारण’ ठरते.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nareshmhaske.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-22T03:01:37Z", "digest": "sha1:XBKHQWEPBYWUQAUQSTGKKNWTV5AXZ3VP", "length": 1864, "nlines": 17, "source_domain": "nareshmhaske.com", "title": "महा आरोग्य शिबिर – प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ . तात्यासाहेब लहाने आणि लोकमत वाहिनीचे संपादक श्री .उदय निरगुडकर | Naresh Mhaske", "raw_content": "\nमहा आरोग्य शिबिर – प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ . तात्यासाहेब लहाने आणि लोकमत वाहिनीचे संपादक श्री .उदय निरगुडकर\nNaresh Mhaske > Social Work > महा आरोग्य शिबिर – प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ . तात्यासाहेब लहाने आणि लोकमत वाहिनीचे संपादक श्री .उदय निरगुडकर\nकाल ना . एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या महा आरोग्य शिबिरास प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ . तात्यासाहेब लहाने आणि लोकमत वाहिनीचे संपादक श्री .उदय निरगुडकर यांनी भेट दिली . तात्यासाहेबानी काल दिवसभर थांबून रुग्णांची तपासणी करून सेवा दिली .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/ssc-hsc-exam-july-17-123433", "date_download": "2018-08-22T03:51:47Z", "digest": "sha1:OBG53UYBKLIRC6R4CZK5A62OBP5PHC4O", "length": 12253, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "SSC & HSC exam from July 17 दहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून | eSakal", "raw_content": "\nदहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून\nबुधवार, 13 जून 2018\nमुंबई - दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने घेण्यात येणारी फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. 17 जुलैपासून या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरता येतील.\nमुंबई - दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने घेण्यात येणारी फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. 17 जुलैपासून या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरता येतील.\nदहावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान होईल. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान होईल. दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलैदरम्यान होणार आहे.\nमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे छापील स्वरूपात उपलब्ध असलेले वेळापत्रकच अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी या छापील वेळापत्रकानुसारच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. व्हॉट्‌सऍप आणि इतर संकेतस्थळांवर प्रसारित होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी केले आहे.\nया परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 ते 23 जूनदरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येईल; तर विलंब शुल्कासह 24 ते 27 जूनदरम्यान अर्ज करता येईल.\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/karan-singh-grover-also-did-same-actress-marriage/", "date_download": "2018-08-22T03:04:00Z", "digest": "sha1:AUCG7IK2UK2RAJ7RNW3O43ORIKSARYIP", "length": 28467, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Karan Singh Grover Also Did The Same With The Actress In Marriage | करण सिंग ग्रोव्हरने तीन लग्न करण्यासोबतच या अभिनेत्रीशीही केला होता साखरपुडा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nकरण सिंग ग्रोव्हरने तीन लग्न करण्यासोबतच या अभिनेत्रीशीही केला होता साखरपुडा\nकरण सिंग ग्रोव्हरने गेल्या वर्षी अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केले. करण लग्न करणार हे लोकांना कळल्यानंतर ट्विटरवर त्याची चांगलीच टर खेचण्यात आली होती. कारण करणचे हे तिसरे लग्न होते. लोकांना एक लग्न करायला मिळत नाही आणि हा सारखाच लग्न करतोय किंवा लग्न करण्याचा हा रेकॉर्ड करणार आहे का असे अनेक जोक्स नेटिझनने करणवर केले होते. करणने बिपाशासोबत लग्न करण्याआधी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट या अभिनेत्रींसोबत लग्न केले होते. श्रद्धा आणि करण यांनी तर अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. पण श्रद्धासोबत लग्न झाल्यावर काहीच महिन्यात त्याच्या आयुष्यात निकोल अल्वरस आली. निकोल झलक दिखला जा या कार्यक्रमात त्याची कोरिओग्राफर होती. श्रद्धाला हे कळताच तिने लग्नाच्या दहा महिन्यात त्याला घटस्फोट दिला. पण खरी गंमत म्हणजे श्रद्धासोबत लग्न करूनही करण निकोल आणि जेनिफर विंगेट यांना एकत्र डेट करत होता. त्याने श्रद्धासोबत घटस्फोट घेतल्यानंतर जेनिफरशी लग्न केले. जेनिफरसोबत लग्न झाल्यावर काहीच महिन्यात त्याच्या आयुष्यात बिपाशा बासू आली आणि त्याने जेनिफरला घटस्फोट दिला. करणने आजवर तीन लग्न केली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, तीन लग्नांसोबतच त्याचा एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा देखील झाला होता. या अभिनेत्रीसोबत त्याने लग्न करण्याचे देखील ठरवले होते. ही अभिनेत्री देखील छोट्या पडद्यावर खूप फेमस आहे.\nही अभिनेत्री ही बरखा बिष्ट असून ती नुकतीच नामकरण या मालिकेत झळकली होती. बरखा आणि त्याने २००४ मध्ये कितनी मस्त है जिंदगी या मालिकेत काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्यांचे सूत जमले. अनेक कार्यक्रमात, पार्टींमध्ये ते एकत्र दिसत. दोन वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला होता. पण २००६ मध्ये त्यांनी ब्रेकअप केले. त्यांच्या ब्रेकअपला जेनिफर कारणीभूत होती. जेनिफर आणि करण त्यावेळी कसोटी जिंदगी की या मालिकेत काम करत होते. या मालिकेच्या दरम्यान करण जेनिफरकडे आकर्षित झाला होता.\nबरखा बिष्टने देखील काही वर्षांनी अभिनेता इंद्रनेल सेनगुप्तासोबत लग्न केले.\nAlso Read : बेहद फेम जेनिफर विंगेटने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nधर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल\nये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/01/blog-post_27.html", "date_download": "2018-08-22T03:02:51Z", "digest": "sha1:2XX3UAOXYSQSRESXXOWV5LSG5IFWHFC5", "length": 13419, "nlines": 82, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: जॅपनीज ऑर्किड", "raw_content": "\nमायुमीने आपल्या छोट्या ऑफिसचा दरवाजा उघडला आणि एक उंच युरोपियन बाहेर उभा असलेला पाहून तिच्या हातातून पर्स जवळजवळ निसटलीच. अजूनपर्यंत मायुमीच्या संस्थेने कोणत्याही परकीय लोकांबरोबर व्यवहार केलेला नव्हता आणि त्यामुळे त्याला काय हवं असावं, असा विचार तिच्या मनात आला.\nअचानक तिच्या लक्षात आलं की ते ऑफिस तसं एकाकी आणि अगदी वर होतं. ती अगदी एकटी आणि ह्या छोट्या जागेत अगदी असहाय होती. दरवाज्याच्या पलीकडे कोण आहे ह्याची तिने, दरवाजा इतक्या विश्वासाने उघडण्याआधी खात्री करून घ्यायला हवी होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला दरवाज्याला पीप होल लावण्यासंबंधी सुचवलं होतं, परंतु तिला अशा तNहेने पैशाची उधळपट्टी करायची नव्हती.\nनीट पाहिल्यावर मायुमीच्या लक्षात आलं की दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या अनोळखी माणसाला छानशी आखूड, पण दाट दाढी होती आणि तो दिसायलाही चांगला होता. तिच्या मनात एक विचित्र विचार आला, की समजा, तिच्यावर हल्ला व्हायचा असलाच, तर मग कुरूप माणसापेक्षा दिसायला चांगल्या माणसाकडून\nझालेला बरा. तिची विश्वविद्यालयीन मैत्रीण अकिका फोनवर हसत तिला हेच म्हणाली होती, कारण त्या वेळी त्यांचं टोकियोमध्ये होणाNया वाढत्या अतिप्रसंगाबद्दल संभाषण चाललं होतं.\nपॉल ग्रिफिनला त्या लहानशा जपानी मुलीच्या चेहNयावर दिसणारी काळजी लक्षात आली. ज्या ठिकाणी सुटकेचा अरुंद मार्ग आहे अशा इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या ऑफिसच्या जागेत एकट्या स्त्रीला त्याची शरीरयष्टी किती भिववणारी वाटेल हे त्याच्या लक्षात आलं.\nआपलं सर्वांत आश्वासनदर्शक असं ाqस्मत चेहNयावर आणत त्याने वावूâन अभिवादन केलं, ‘‘माझं चुकलं, मी आधी फोन करायला हवा होता. परंतु खाजगी डिटेक्टिव्हबाबत कसं असतं हे तुम्ही जाणताच. आम्हाला न सांगता जायची एवढी सवय असते ग्रिफिन प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर, न्यूयॉर्वâ ह्या कंपनीतील मी पॉल\nग्रिफिन आणि हे माझं कार्ड.’’\nतिनं त्याचं व्यावसायिक कार्ड नीट पाहिलं आणि तिच्या चेहNयावर हास्य उमटलं. माणूस जे व्यावसायिक कार्ड दाखवतो त्यावरून माणसाच्या विश्वसनीयतेचं मूल्यमापन होतं ह्या जपानी व्यवसायातील चालीरीतींची त्याला आठवण झाली. अस्थानी विश्वास, त्या वेळी त्याला वाटलं होतं. माणूस त्याला पाहिजे तेवढी व्यावसायिक कार्डं छापून घेईल आणि त्यावर तो कोणीही असल्याचं दाखवेल, हे त्यांना माहीत नव्हतं का अर्थात तो एखाद्या न्यूयॉर्वâमध्ये राहणाNया माणसासारखा विचार करत होता. कारण असे फसवे, दुष्ट विचार जपानी लोकांच्या मनात येतच नाहीत अर्थात तो एखाद्या न्यूयॉर्वâमध्ये राहणाNया माणसासारखा विचार करत होता. कारण असे फसवे, दुष्ट विचार जपानी लोकांच्या मनात येतच नाहीत ते वैयक्तिक सचोटीवर भर देत होते हे आश्चर्यजनक होतं. ह्यामुळे एखाद्याला फसवल्यामुळे तुम्हालाच वाईट वाटायला लागायचं ते वैयक्तिक सचोटीवर भर देत होते हे आश्चर्यजनक होतं. ह्यामुळे एखाद्याला फसवल्यामुळे तुम्हालाच वाईट वाटायला लागायचं अशा तNहेचा मानसिक दबाव\nआणणं हीच बहुधा त्या मागची कल्पना होती.\n‘‘मी मायुमी ओनोडारा, ह्या संस्थेची मालकीण. तुम्हाला भेटून आनंद झाला.’’ तिचं इंग्लिश अचूक होतं, पण ती शब्दांवर जरा जास्त जोर देऊन उच्चार करत होती. ‘‘कृपया आत या आणि तुम्हाला पाहिजे तिथं बसा.’’\n‘‘हे अगदी छोटं ऑफिस आहे.’’ ती काहीशा खजील स्वरात सांगू लागली आणि तिने खांदे उडवले, ‘‘परंतु हे टोकियो आहे.’’\nजणू काही त्यामुळे सर्वाचाच खुलासा झाला होता.\nउत्तम व्यावसायिक हसू तोंडावर आणत तिने विचारले, ‘‘मी तुमच्यासाठी काय करू शकते\nमासिकांची चळत बाजूला करत पॉलने तिथं असलेली एकमेव खुर्ची रिकामी केली आणि तो बसला. हे करताना त्याने झोपलेल्या तपकिरी रंगाच्या मांजराला हुसकावलं होतं.\n‘‘सॉरी, ही मिकी आहे. मी प्रत्येक दिवशी कामावर येताना तिला बरोबर आणते.’’ मायुमीने सांगितलं. तिनं त्या गुरगुरणाNया मांजराला उचललं आणि खिडकीच्या पट्टीवर ठेवलं. तिथं बसून ते चिडखोरपणे, रागीट डोळ्यांनी पॉलकडे पाहत होतं. ‘‘निव्वळ सोबत म्हणून. कारण हे उघड आहे की ती माझी वैयक्तिक मदतनीस वगैरे नाही.’’ पॉल अगदी मनापासून हसला. सरतेशेवटी विनोदबुद्धी असलेली एकतरी जपानी मुलगी त्याला सापडली होती एकदा नात्सुकोला भेटायला मैत्रिणी आल्या होत्या आणि त्याने चक्क मोठ्यामोठ्याने विनोद ऐकवले होते. त्यामुळे त्याच्या हातून योग्य वागणुकीची नाजूक संहिता नकळत मोडली गेली होती. कारण त्या बायकांचे हात चटकन तोंडाकडे गेले होते एकदा नात्सुकोला भेटायला मैत्रिणी आल्या होत्या आणि त्याने चक्क मोठ्यामोठ्याने विनोद ऐकवले होते. त्यामुळे त्याच्या हातून योग्य वागणुकीची नाजूक संहिता नकळत मोडली गेली होती. कारण त्या बायकांचे हात चटकन तोंडाकडे गेले होते नात्सुकोला हे सर्व भयानक वाटले होते. निदान मायुमी तरी अशी नव्हती आणि ते दोघं एकत्र चांगलं काम करू शकतील असं पॉलच्या मनात आलं.\nतिच्या ऑफिसमध्ये ज्या प्रकारचा अस्ताव्यस्तपणा होता त्यावरून तिच्याकडे पुरेसा तNहेवाईकपणाही होता आणि पॉलला ज्यांना थोडीफार अस्वच्छता चालेल अशा स्त्रियांबरोबर काम करायला आवडायचं. तो मोठ्याने म्हणाला, ‘‘माझं मांजरांबरोबर तसं बNयापैकी जमतं,’’ आणि हे सांगताना मिकीने ओरबाडल्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर उमटलेलं रक्त तो दृष्टिआड करायचा प्रयत्न करत होता. ते आता चुरचुरायला लागलं होतं. त्या खिडकीच्या पट्टीवर बसलेल्या आणि टक लावून पाहणाNया गोळ्याला तो मनातल्या\nमनात शिव्या देत होता. त्याने आपल्या बॅगेत हात घालून निळी फाईल बाहेर काढली.\n‘‘युनायटेड स्टेट्समध्ये प्रसिद्ध असलेल्या एका जपानी व्यावसायिकाच्या पूर्वज घराण्याच्या मुळाचा शोध घेण्याकरता मी इथं आलोय. ह्या प्रकल्पाचा जपानमधील कामाचा भाग म्हणून मी इथं ज्यांच्याबरोबर काम करू शकेन अशी व्यक्ती म्हणून तुमची शिफारस केली गेली होती. तुमचे वडील त्याच विश्वविद्यालयात सहाध्यायी होते हेही एक आणखी कारण.’’\nमेहता पब्लिशिंग हाऊसचे भारत फोर्ज, बारामती येथे ग्...\nसासवड येथे ग्रंथप्रदर्शन, ३ जाने. ते ५ जाने : रसिक...\nचिकन सूप फॉर द टीनएज सोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-corporation-labors-absent-issue-sawantwadi-119307", "date_download": "2018-08-22T03:54:21Z", "digest": "sha1:KZ6JM6KSGMJSYLQT5K5ZQBMVEZ4RZ5BN", "length": 13406, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News corporation labors absent issue in Sawantwadi गैरहजर कर्मचाऱ्यांमुळे सावंतवाडी पालिका हैराण | eSakal", "raw_content": "\nगैरहजर कर्मचाऱ्यांमुळे सावंतवाडी पालिका हैराण\nशुक्रवार, 25 मे 2018\nसावंतवाडी - येथील पालिकेचे तब्बल 52 कर्मचारी अनधिकृतरीत्या गैरहजर राहिल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आलेली भूमिका चुकीची असल्यामुळे 24 तासांत हजर राहा, अशा आदेशासोबत त्यांच्या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nसावंतवाडी - येथील पालिकेचे तब्बल 52 कर्मचारी अनधिकृतरीत्या गैरहजर राहिल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आलेली भूमिका चुकीची असल्यामुळे 24 तासांत हजर राहा, अशा आदेशासोबत त्यांच्या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nप्रशासनाच्या मनमानीविरोधात येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह आरोग्य सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती सुरेंद्र बांदेकर या तिघांनी नाराजी व्यक्त करीत पालिकेतून बाहेर पडणे पसंत केले होते. जोपर्यंत सुसूत्रता येत नाही तोपर्यंत पालिकेत पाय ठेवणार नाही, अशी भूमिका घेतली होती.\nया पार्श्‍वभूमीवर आज पालिकेत जोरदार खलबते रंगली. यात प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 52 कर्मचाऱ्यांनी फक्त अर्ज टाकून सुट्या घेतल्याचे पुढे आहे. या प्रकाराला संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांनी माहिती दिली.\nया पार्श्‍वभूमीवर आज कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक झाली. रजेवरील कर्मचाऱ्यांना चोवीस तासांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या रजा बिनपगारी करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी जाऊन येथील \"गुरूकुल'मध्ये नगराध्यक्ष साळगावकरांची भेट घेतली.\nयावेळी झाल्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली. \"तुम्ही पुन्हा पालिकेत या. आम्ही तत्काळ कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत,' असे शिरोडकर यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे दीपक म्हापसेकर, परविन शेख, देविदास आडारकर, नीलेश तळवणेकर, डुमिंग डिसोझा, विजय बांदेकर आदी उपस्थित होते.\nया प्रकाराची जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दखल घेतली. नगराध्यक्ष साळगावकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी माहिती घेतली. याबाबत आवश्‍यक त्या सूचना आपण प्रशासनाला दिल्या आहेत, असे त्यांनी साळगावकर यांना सांगितले.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ekmake-news/actor-chinmay-mandlekar-article-1499383/", "date_download": "2018-08-22T04:26:11Z", "digest": "sha1:CRYMJ7A7DWPI3TNBYGKOWNLPAP7BRSUU", "length": 22552, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Chinmay Mandlekar article | जनार्दनकाका | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nजनार्दनकाकांचं घर म्हणजे देशोदेशीहून जमवलेल्या वस्तूंचा अजबखानाच होता\n‘‘पुन्हा बॉल आला घरात तर विळीवर कापून, दोन तुकडे करून देईन. ब्लडी स्वाईन्स’’ जनार्दनकाकांची ही शापवाणी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि ही केवळ पोकळ धमकी नसायची. एकदा त्यांनी खरंच आमच्या सहा रुपयांच्या लाल, रबरी बॉलच्या दोन करवंटय़ा करून खिडकीतून बाहेर फेकल्या होत्या. तो बॉल त्यांनी विळीवर कापला की मलेशियाहून आणलेल्या त्यांच्या खास सुऱ्यांनी कापला.. त्यांचं त्यांनाच ठाऊक. जनार्दनकाकांचं घर म्हणजे देशोदेशीहून जमवलेल्या वस्तूंचा अजबखानाच होता. अर्थात मी ते घर आतून खूप नंतर पाहिलं. त्यांच्या त्या दोन खोल्यांच्या घराबद्दल मी कथाच खूप ऐकल्या होत्या. जनार्दनकाकांच्या घराच्या मधोमध म्युझिकवर पाणी उडवणारा एक कारंजा आहे अशी आमच्या लहानपणी खूप अफवा होती.\nजेहत्ते काळाचे ठायी कधीतरी जनार्दनकाका कुठल्यातरी परदेशी कंपनीत नोकरीला होते. त्या नोकरीच्या निमित्तानं त्यांनी खूप जग पाहिलं असावं. आणि तिथूनच या तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू जमवल्या असाव्यात. आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होत होतो तेव्हा जनार्दनकाका म्हातारपणची उत्तम सोय करून, बऱ्यापैकी पैसे कमावून रिटायर झाले होते. तेव्हा ते फारसे म्हातारेही नसावेत खरं तर. पण जसं अश्मयुगात कधीतरी ए. के. हंगल ‘बेटीऽऽऽ’ हाक मारतच जन्माला आले असा आपला ठाम समज असतो, तसेच जनार्दनकाकाही वटारलेले डोळे आणि कपाळावर आठय़ा घेऊनच जन्माला आले असा आमचा दृढ विश्वास होता. ‘तुम्हा इंडियन्सच्या बुडावर हंटर हवा सतत..’ काका पेटले की मुठी आवळून म्हणायचे. ‘हं, आम्ही इंडियन्स.. आणि यांचा जन्म लंडनच्या पुलाखालीच झालाय जणू’ आम्ही आपले आपापसात कुजबुजायचो. ब्रिटिश सत्तेवर सूर्य न मावळण्याच्या काळातला एखादा अकाली मेलेला रावबहाद्दूरच काकांच्या रूपात जन्माला आलाय असं आम्हाला वाटायचं. शाळेतून येताना बऱ्याचदा नाक्यावर जनार्दनकाका कुणाशी तरी भांडताना दिसायचे. त्या काळात रस्त्यावर गाडय़ा फार कमी असायच्या. आमच्या अख्ख्या गल्लीत मिळून नेरकरांची एक प्रीमियर पद्मिनी होती. एकदा जनार्दनकाका नेरकरांना जवळजवळ कॉलरला धरून त्यांना कशी गाडी चालवायची अक्कल आहे, पण लावायची अक्कल नाही, हे सांगत होते. ‘आमच्या इंग्लंडमध्ये असतात तर यू वुड हॅव बिन फाइन्ड् सर’ आम्ही आपले आपापसात कुजबुजायचो. ब्रिटिश सत्तेवर सूर्य न मावळण्याच्या काळातला एखादा अकाली मेलेला रावबहाद्दूरच काकांच्या रूपात जन्माला आलाय असं आम्हाला वाटायचं. शाळेतून येताना बऱ्याचदा नाक्यावर जनार्दनकाका कुणाशी तरी भांडताना दिसायचे. त्या काळात रस्त्यावर गाडय़ा फार कमी असायच्या. आमच्या अख्ख्या गल्लीत मिळून नेरकरांची एक प्रीमियर पद्मिनी होती. एकदा जनार्दनकाका नेरकरांना जवळजवळ कॉलरला धरून त्यांना कशी गाडी चालवायची अक्कल आहे, पण लावायची अक्कल नाही, हे सांगत होते. ‘आमच्या इंग्लंडमध्ये असतात तर यू वुड हॅव बिन फाइन्ड् सर गुड डे टू यू सर..’ असं म्हणून जनार्दनकाका तरातरा निघून गेले. ते सदैव कुठल्या तरी मिशनवर असल्यासारखेच चालायचे. पुढे मी वुडहाऊसची पुस्तकं वाचायला लागल्यावर ब्रिटिश लोक एखाद्याचा अपमान करून त्याला फुटवताना ‘गुड मॉर्निग’ किंवा ‘गुड डे’ म्हणतात हे कळल्यावर मला जनार्दनकाकांचीच आठवण झाली होती.\nकाकांच्या काकू फारशा नजरेला पडत नसत. काकूंना मी घराबाहेर, रस्त्यावर फार क्वचितच पाहिलंय. त्यांच्या खिडकीत तुळशीला पाणी घालत उभ्या राहिलेल्या काकूच आठवतात. शाखेत ठेवलेल्या महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याप्रमाणे त्या अध्र्याच दिसायच्या.\nकाकांना एक मुलगाही होता. आमच्यापेक्षा वयानं मोठाच होता. शाळा पास झाल्यावर तो पुढच्या शिक्षणासाठी कुठेतरी निघून गेला असावा. ‘काकानं वशिला लावून ऑक्सफर्डलाच पाठवला असेल त्याला..’ आमच्यातलं कुणीतरी एकदा तुच्छतेनं म्हणालं होतं.\nपुढे जुनी गल्ली सुटली. जुनी माणसं सुटली. पण तरी जुन्या जगातल्या खबरी कानावर पडत असत. या मधल्या काळात काकांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली. पण काकांचा त्या रिडेव्हलपमेंटला तीव्र विरोध कसा होता, मग अख्खी बिल्डिंग रिकामी झाल्यावरही ते एकटेच भुतासारखे त्या इमारतीत कसे राहत होते (एव्हाना काकू आपला अर्धाकृती पुतळ्याचा अवतार संपवून फोटोफ्रेममध्ये स्थिरावल्या होत्या.) आणि मग कसं त्यांच्या मुलानं एक दिवस त्यांना जवळजवळ जबरदस्तीनं उचलून बदलापूरला आपल्या घरी नेलं, याची हकिगत कानावर येतच होती. हे ऐकल्यावर काकांचा राग येण्यापेक्षा त्यांची दयाच जास्त आली.\nदोन वर्षांपूर्वी ‘आपल्या वाडीतले जुने रहिवासी आणि आताचे आघाडीचे कलावंत’ म्हणून माझा सत्कार झाला. गल्लीतल्याच मुलांनी बसवलेलं कोळीनृत्य पाहत मी पहिल्या रांगेत बसलो होतो. त्याचवेळी कुणीतरी माझ्या कानात येऊन सांगितलं की, जनार्दनकाकांना मला भेटायचं आहे. काकांचं नाव ऐकून मी चमकलोच. ‘काका अजून आहेत’ माझ्या तोंडून पटकन् निघून गेलं. दुसऱ्याच क्षणी माझी मलाच लाज वाटली. सत्कारबित्कार झाल्यावर मी काकांच्या घरी गेलो. ज्या घरात केवळ आमचे चेंडू गेले आणि दोन तुकडे होऊन परत आले त्या घरात शिरताना थोडी गंमत वाटली. पण लहानपणी काकांच्या घराबद्दल दंतकथा ऐकल्या होत्या तसं काहीच नजरेस पडलं नाही. म्युझिकवर पाणी उडवणारं कारंजं नव्हतं’ माझ्या तोंडून पटकन् निघून गेलं. दुसऱ्याच क्षणी माझी मलाच लाज वाटली. सत्कारबित्कार झाल्यावर मी काकांच्या घरी गेलो. ज्या घरात केवळ आमचे चेंडू गेले आणि दोन तुकडे होऊन परत आले त्या घरात शिरताना थोडी गंमत वाटली. पण लहानपणी काकांच्या घराबद्दल दंतकथा ऐकल्या होत्या तसं काहीच नजरेस पडलं नाही. म्युझिकवर पाणी उडवणारं कारंजं नव्हतं कोपऱ्यात एक टी. व्ही. आणि हॉलमध्येच एक लोखंडी खाट याव्यतिरिक्त फारच कमी सामान होतं खरं तर. जे होतं ते अत्यंत साधं, बेसिक होतं. त्याच खाटेच्या मधोमध काका बसले होते. ‘चिन्मय कोपऱ्यात एक टी. व्ही. आणि हॉलमध्येच एक लोखंडी खाट याव्यतिरिक्त फारच कमी सामान होतं खरं तर. जे होतं ते अत्यंत साधं, बेसिक होतं. त्याच खाटेच्या मधोमध काका बसले होते. ‘चिन्मय कम इन.. कम इन.’ दुसऱ्याच क्षणी माझ्या लक्षात आलं, की काकांची दृष्टी गेलीय. ‘तुझ्या मालिका ऐकतो मी.. तुकाराम कम इन.. कम इन.’ दुसऱ्याच क्षणी माझ्या लक्षात आलं, की काकांची दृष्टी गेलीय. ‘तुझ्या मालिका ऐकतो मी.. तुकाराम’ मी काकांशेजारी बसलो. ज्या माणसाबद्दल लहानपणी आपल्या मनात द्वेष ही एकमेव भावना होती, त्यांना असं पाहून मला नाही म्हटलं तरी थोडं गलबलून आलं. ‘विनोद बदलापूरलाच असतो का’ मी काकांशेजारी बसलो. ज्या माणसाबद्दल लहानपणी आपल्या मनात द्वेष ही एकमेव भावना होती, त्यांना असं पाहून मला नाही म्हटलं तरी थोडं गलबलून आलं. ‘विनोद बदलापूरलाच असतो का’ मी आपलं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. ‘हो. महाल बांधलाय जवळजवळ त्यानं. पण माझं मन तिथे रमत नाही. इथल्या गटारांचा वासच वेगळा’ मी आपलं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. ‘हो. महाल बांधलाय जवळजवळ त्यानं. पण माझं मन तिथे रमत नाही. इथल्या गटारांचा वासच वेगळा\nमी काकांजवळ वीसएक मिनिटं बसलो असेन. काकांना बहुतेक बऱ्याच दिवसांनी कुणीतरी बोलायला मिळालं असावं. ‘इंग्लंड व्हॉट पुट धिस रिडीक्यूलस आयडिया इन युवर हेड व्हॉट पुट धिस रिडीक्यूलस आयडिया इन युवर हेड मी लंडन काळं का गोरं ते पाहिलं नाहीये. नेवर बिन देअर.’ ही माहिती धक्कादायक होती. येता-जाता इंग्लंडच्या राणीच्या नावानं जप करणारा माणूस.. ‘आमच्या इंग्लंडमध्ये असतात तर..’चं पालुपद आळवणारा माणूस.. समोरच्याचा अपमान करताना त्याला ‘गुड मॉर्निग’ म्हणणारा माणूस.. हा इंग्लंडला कधी गेलाच नव्हता मी लंडन काळं का गोरं ते पाहिलं नाहीये. नेवर बिन देअर.’ ही माहिती धक्कादायक होती. येता-जाता इंग्लंडच्या राणीच्या नावानं जप करणारा माणूस.. ‘आमच्या इंग्लंडमध्ये असतात तर..’चं पालुपद आळवणारा माणूस.. समोरच्याचा अपमान करताना त्याला ‘गुड मॉर्निग’ म्हणणारा माणूस.. हा इंग्लंडला कधी गेलाच नव्हता ‘माझी नोकरी तीन र्वष बर्मा आणि मग जकार्ताला. मी कुठला जातोय इंग्लंडला ‘माझी नोकरी तीन र्वष बर्मा आणि मग जकार्ताला. मी कुठला जातोय इंग्लंडला’ बेचाळीसच्या आंदोलनात चौदा वर्षांचा जनार्दन एक दिवस जेलमध्ये बसून आला, हेही कळलं. ‘पण त्यानंतर वी ऑल वेन्ट टू डॉग्ज्. आणि प्रॉब्लेम काय आहे- आपल्या दुर्गतीसाठी ब्लेम करायला देवानं आपल्याला दोन कारणं दिलीत. राजकारणी आणि पाकिस्तान’ बेचाळीसच्या आंदोलनात चौदा वर्षांचा जनार्दन एक दिवस जेलमध्ये बसून आला, हेही कळलं. ‘पण त्यानंतर वी ऑल वेन्ट टू डॉग्ज्. आणि प्रॉब्लेम काय आहे- आपल्या दुर्गतीसाठी ब्लेम करायला देवानं आपल्याला दोन कारणं दिलीत. राजकारणी आणि पाकिस्तान पण ते सगळं खोटं आहे. राजकारणी नालायकच असतात. सगळीकडे. पण लोकांनी आपली लायकी सांभाळायला हवी. द डे वी स्टॉप स्पीटिंग ऑन रोडस् अ‍ॅण्ड स्टॉपिंग एट रेड लाइटस्.. दॅट इज द डे माय बॉय पण ते सगळं खोटं आहे. राजकारणी नालायकच असतात. सगळीकडे. पण लोकांनी आपली लायकी सांभाळायला हवी. द डे वी स्टॉप स्पीटिंग ऑन रोडस् अ‍ॅण्ड स्टॉपिंग एट रेड लाइटस्.. दॅट इज द डे माय बॉय तोवर आपलं काही खरं नाही. वी आर द रीझन ऑफ अवर ओन मिझरी तोवर आपलं काही खरं नाही. वी आर द रीझन ऑफ अवर ओन मिझरी..’ काका असं बराच वेळ बोलत राहिले. त्या बोलण्यातही दोन-तीनदा ते ‘आमच्या लंडनमध्ये हे असं नसतं..’ वगैरे बोललेच. मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. बाहेरच बालपणीचे जुने मित्र भेटले. ‘एवढा वेळ काय बोलत होता म्हातारा..’ काका असं बराच वेळ बोलत राहिले. त्या बोलण्यातही दोन-तीनदा ते ‘आमच्या लंडनमध्ये हे असं नसतं..’ वगैरे बोललेच. मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. बाहेरच बालपणीचे जुने मित्र भेटले. ‘एवढा वेळ काय बोलत होता म्हातारा’ एकानं मला विचारलं. मी मान हलवून ‘काही नाही’ म्हटलं. गाडीत बसलो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2016/08/11/khudiram-bose/", "date_download": "2018-08-22T04:13:26Z", "digest": "sha1:7XELFBZHNHVGYGNRLRHUU6KA73GV2NPE", "length": 24257, "nlines": 162, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "वीर खुदिराम बोस | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← अपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध →\nऑगस्ट 11, 2016 by उमेश जोशी यावर आपले मत नोंदवा\nभारतातील पहिल्या बॉंबचा यशस्वी रित्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस.खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला. त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती तिचे नाव अपरूपा. खुदिराम 10 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या बहिणीने केला. पुढील शिक्षणासाठी खुदिराम हे मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते तसे तसे क्रांतिकार्याची ओढ खुदिराम याना लागत गेली.\nमिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्र नाथ बोस यांनी त्यांना क्रांतिकार्यत येण्यास सांगितले. 1905 साली ब्रिटिश व्हाइसरॉय लोर्स कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.\nयानंतर मिदनापूर येथे 1906 साली स्वदेशीच्या आंदोलना वेळी एक शेतकी प्रदर्शन भरले होते यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्या कडे युगांतर मिदनापूर चे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये कसे बसे प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला,त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार ओडावे लागले आणि ते एका विणकामच्या शाळेच्या वस्तीगृहवर जाऊन राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवशी अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली. 1906 एप्रिल मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टसमोर चालला. यातून 16 मे 1906 रोजी खुदिराम बोस निर्दोश सुटले.\nबंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकार्यना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्या मध्ये कलकत्त्याच्या चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेट ने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या,वसुमती, यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुझफ्फरपूर ला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता बैठकीत किंग्जफोर्ड ला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कलक्त्यास येऊ लागले तिथे त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ⅘ स्ट्रीट येथे उतरत असत. याचदरम्यान युगांतरच्या कलक्त्यामधील कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना किंग्जफोर्ड बद्दल चा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.\nपुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड ला मारण्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठया टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकीं आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी ने हे काम करण्यास नकार दिला.त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. 23 एप्रिल 1908 रोजी दोघेही जण मुजफ्फरपूर ला येण्यासाठी निघाले.\nकिंग्जफोर्ड ला मारण्यासाठी बॉम्ब चा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले. सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने मिळवलेली भाषांतर करून हि केउती मिळवली होती आणि या मागची प्रेरणा होती स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.\n24 एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहचले.यानंतर किंग्जफोर्ड च्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. 30 एप्रिल रोजी दोघेही जण कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्ड च्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले.रात्री साडेआठच्या वेळेस खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्ड च्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार हि निघाले.त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे हे खुदिराम याना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूर मध्ये झाला होता.पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड हा नव्हताच. यात स्त्रिया आणि दोन युरोपिअन जीव मारले गेले.\nयानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्या अंतर्गत 11 ऑगस्ट 1908 या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सकाळी 6 वाजता या दिवशी खुदिराम यांना फाशी देण्यात आली. आणि भारतमातेसाठी एक 19 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला.\nसंदर्भ – मृत्युंजयाचा आत्मयज्ञ – वि श्री जोशी\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1186986", "date_download": "2018-08-22T03:25:29Z", "digest": "sha1:WGBVBI7OATDADN7CTZL4C4M3IY3HWOSL", "length": 1233, "nlines": 17, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "डोमेन नावाने शब्दाचा वापर करुन काही समस्या आहे का?", "raw_content": "\nडोमेन नावाने शब्दाचा वापर करुन काही समस्या आहे का\nमी ज्या साइटवर लक्ष ठेवतो त्या साइटसाठी मी नवीन डोमेन नाव प्राप्त करू इच्छित आहे परंतु सर्वोत्तम शब्द संयोजन बरेच घेतले जातात.\nशब्दाधिकारी वापरुन डोमेन नावामध्ये काही कायदेशीर प्रश्न आहे का\nउदाहरणार्थ: http: // www. आधिकारिक दंतवैद्यक दिशानिर्देश. कॉम किंवा http: // www - who orders commercial appraisals. ऑफिसअलवॉलपेपरएमर्चेटस. कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/carry-bag-not-carry-bag-17954", "date_download": "2018-08-22T04:20:18Z", "digest": "sha1:XZKT3ATFBYFLZR234WGPXW54F75QDOGQ", "length": 13124, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Carry a Bag, Not Carry A Bag ' \"कॅरी अ बॅग, नॉट अ कॅरी बॅग' | eSakal", "raw_content": "\n\"कॅरी अ बॅग, नॉट अ कॅरी बॅग'\nपरशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 26 नोव्हेंबर 2016\nभाजी मार्केट किंवा किराणा दुकानात खरेदीला गेल्यावर आवश्‍यकता नसतानाही अनेकजण दोन-चार प्लास्टिकच्या कॅरिबॅग घेतात. त्यामुळे कचरा होऊन पर्यावरणाची हानी होत आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटावे, यासाठी आम्ही कागदी पिशव्या बनवून त्या लोकांना वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे.\nपर्यावरण शिक्षक, बिटला प्रशाला\nआम्ही रद्दीमधील कागद पिशवी बनविण्यासाठी वापरतो. अभ्यासासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी करतोय, याचा आम्हाला आनंद आहे. घराघरांमध्ये आणि दुकानांत जाऊन कागदी पिशव्या भेट दिल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकजण यापुढे प्लास्टिकची कॅरिबॅग वापरणार नसल्याचे सांगत आहेत.\nकागदी पिशव्यांचे वाटप आणि प्रशिक्षणाची मोहीम; बिटला प्रशालेचा उपक्रम\nसोलापूर : बाजारात खरेदीला गेल्यावर आपण प्लास्टिकच्या चार-पाच कॅरिबॅग घेतोच. घरी आल्यावर त्या कॅरिबॅग कचऱ्यात टाकून देतो. कळत-नकळत आपल्या हातून पर्यावरणाला घातक ठरणारा कचरा निर्माण होतोय, याचा कोणीच विचार करीत नाही. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत \"कॅरी अ बॅग, नॉट अ कॅरी बॅग' ही मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या बनवून त्या परिसरात वाटप करण्यास सुरवात केली आहे.\nस्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाचा विचार करण्याची गरज आहे. भविष्याचा अंदाज घेऊन आपल्या रोजच्या जगण्यात पर्यावरणपूरकता आणणे आवश्‍यक आहे. हाच विचार करून विडी घरकुल परिसरातील जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादूल आणि पर्यावरण शिक्षक अभिज भानप यांनी मुलांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. \"\"कागदापासून बनविलेल्या पिशवीमध्ये एक किलोपर्यंतची वस्तू बसते. कार्डशीटने पिशवी बनविली तर अधिक वजनाची वस्तू बसू शकते. आमच्या शाळेच्या उपक्रमामुळे विडी घरकुल परिसरात पर्यावरणाविषयी जनजागृती होत आहे'', असे मुख्याध्यापिका सादूल यांनी सांगितले.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://goansufi.in/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-22T03:10:38Z", "digest": "sha1:KYS7KXFZ6QFTHS3GCI3RUP25IEGUG4WD", "length": 2564, "nlines": 53, "source_domain": "goansufi.in", "title": "पॅलेस्टाईन – The Sushegad Diaries", "raw_content": "\nतिथे निरागसतेचा खून चाललाय\nइथे त्या रक्तसंहाराचं समर्थन चालू आहे\nनिष्पाप जीवांच्या मरणावर टाळ्या पिटणारी येडझवी मानसिकता\nकुठल्या जिहादापेक्षा कमी नाही\nआपलं आयुष्य पोकळ म्हणून\nदुसऱ्यांच्या दु:खात सण शोधणाऱ्यांना\nजेव्हा आपल्या गांडीखाली पेटलेल्या सुरुंगाची चाहूल लागेल\nतेव्हा दुसऱ्या बाजूला पॉपकॉर्न घेऊन तुमचंही मरण एन्जॉय केलं जाईल\nआणि तुम्हाला मारणारे किंवा मरु देणारे लोक तेच असतील\nज्यांचा आजपर्यंत तुम्ही उदो उदो करत आला आहात\nतोपर्यंत चालू राहू द्या तुमचे अखंड राष्ट्रांचे जिहाद\nआणि मध्यमवर्गीय कोशातलं कुजकं जगणं\nकारण इतिहासापासून धडे घेतले नाहीत\nतर तो परत जगण्याचा शाप इथे प्रत्येकाला मिळालेला आहे\n पण सुंदर … शेवटच्या २ ओळी तर ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/man-talyat-by-sandip-khare.html", "date_download": "2018-08-22T03:34:29Z", "digest": "sha1:Q6PBUXT2ZIUWRZQMMGALBPP4RUYDSTWU", "length": 3898, "nlines": 52, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): मन तळ्यात........- संदिप खरे..... Man Talyat by Sandip Khare", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nमन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात\nमन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात\nउरी चाहुलिंचे मृगजल उरी चाहुलिंचे मृगजल\nवाजे पाचोला उगी कशात\nइथे वार्याला सांगतो गाणी माझे राणी\nइथे वार्याला सांगतो गाणी\nआणि झुलुक तुझ्या मनात\nभिडू लागे रात अन्बालागी हो ........\nभिडू लागे रात अम्बालागी\nतुझ्या नखाची कोर नभात\nमाझ्या नयनी नक्षत्र तारा\nमाझ्या नयनी नक्षत्र तारा\nमाझ्या नयनी नक्षत्र तारा\nआणि चाँद तुझ्या डोळ्यात\nमन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/drinks-recipes-marathi/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%9F-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B8-116070800011_1.html", "date_download": "2018-08-22T04:32:05Z", "digest": "sha1:GVXZ2KUOD4RLRXSJH52C4VUEAGZRKCCI", "length": 7188, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बीटरूट कोकनट ज्यूस | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य: मध्यम बीटरूट, अर्धीवाटी ओले नारळ.\nकृती: नारळ आणि बीटरूट एकत्र\nकरून मिक्सरमधून बारीक करावे. आवडीप्रमाणे गार पाणी घालून\nगाळून घ्यावे. सर्व्ह करतेवेळी त्यात 1 चमचा मध मिसळावा. हवे असल्यास 1 चमचा लिंबाचा रस मिसळवावा.\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/56-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80?page=2", "date_download": "2018-08-22T03:48:49Z", "digest": "sha1:74J44GGDW36RLV4XPSCJAGMZIK3XYKRG", "length": 3095, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "तयारी जिंकण्याची", "raw_content": "\nआपण निर्णय का घेत नाही आणि कृती का करत नाही.. यामुळे अतिशय परिणामकारकरित्या आपली प्रगती कशी थांबते आणि तुमचा बिजनेस, आरोग्य, परस्परसंबंध, कौशल्य, यश, उज्ज्वल भविष्य, आत्मविश्वास, आणि आयुष्य याला सर्वांग सुंदर बनविण्याची संधी आपल्या हातून कशा निसटतात हे जाणून घ्या मॅनेजमेंटचे धडे मराठीतून देणारे भारतातील नं १ बिजनेस कोच श्री स्नेहल यांच्याकडून.\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nBookMyShow... सिनेमाची तिकीट विकून बनवली 3,000 कोटींची कंपनी\nसध्याच्या बिझनेससाठी डिजीटल मार्केटिंग का महत्त्वाचे आहे\nकिर्लोस्कर ग्रुप… मराठमोळ्या कंपनीचा बिझनेस 70 हून अधिक देशात\nप्रसिद्ध लक्झरी ब्रँड 'बर्बरी'ने जाळले २५६ कोटींचे प्रोडक्ट्स\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-dranage-water-direct-mula-river-74999", "date_download": "2018-08-22T04:11:17Z", "digest": "sha1:CLVC3BHC3DF2JCWUP22SDBOKXCYCYF4U", "length": 12922, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news dranage water direct in mula river पिंपरी महापालिकेकडून सांडपाणी थेट मुळा नदीत | eSakal", "raw_content": "\nपिंपरी महापालिकेकडून सांडपाणी थेट मुळा नदीत\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nपिंपरी - शहरातील सांडपाणी पवना आणि इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. मात्र आता मुळा नदीतही सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आला आहे. मुळा नदीत आता राडारोड्यासह सांडपाणीही सोडण्यात येत असल्याने तिची गटारगंगा झाली आहे.\nशहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नद्यांचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून सामाजिक संस्थांसह पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील आहेत. मुळा नदी यापासून वाचल्याचे बोलले जात होते. मात्र आता मुळा नदीतही थेट सांडपाणी सोडले जात आहे.\nपिंपरी - शहरातील सांडपाणी पवना आणि इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. मात्र आता मुळा नदीतही सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आला आहे. मुळा नदीत आता राडारोड्यासह सांडपाणीही सोडण्यात येत असल्याने तिची गटारगंगा झाली आहे.\nशहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नद्यांचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून सामाजिक संस्थांसह पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील आहेत. मुळा नदी यापासून वाचल्याचे बोलले जात होते. मात्र आता मुळा नदीतही थेट सांडपाणी सोडले जात आहे.\nशहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीदेखील काही ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी थेट नदीत सोडले जाते. निलख परिसरात नदीपात्रात राडारोडा टाकण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २९) सकाळने उघडकीस आणल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. आता मुळा नदीत थेट सांडपाणी सोडले जात असल्याचेही उघड झाले आहे. यामुळे मुळा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून आले आहे.\nमुख्यमंत्र्यांनीही केली होती टीका\nपवना नदीकिनारी मोरया गोसावी मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे. तर इंद्रायणी नदी किनारी आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. भाविक याच नदीतील पाण्याचा उपयोग करतात. ‘‘नदी प्रदूषणाचे पाप पिंपरी चिंचवडकरांचे आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथील भाषणात सांगितले होते.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T04:37:53Z", "digest": "sha1:5RVAI73O2RJPHEAM6HWYBQBVX37UI5TC", "length": 5033, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सरबते | मराठीमाती", "raw_content": "\n४ कप गार पाणी\n२ कप संत्र्याचा रस\n१ कप लिंबाचा रस\n२ कप अननसाचा रस\nसाखरेत पाणी घालून १० मिनीटे उकळ्वावे.\nनंतर गार झाल्यावर सर्व रस त्यात ओतून फ्रीजमध्ये अगदी थंडगार करावा.\nआयत्या वेळी त्यात अगदी थंडगार पाणी घालून सर्व्ह करावे.\nThis entry was posted in सरबते व शीतपेये and tagged अननस, पंच, पाककला, फ्रूट, लिंबू, शीतपेये, संत्री, सरबते on मार्च 5, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/56-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80?page=3", "date_download": "2018-08-22T03:47:49Z", "digest": "sha1:JTYOUMBMV2BSKZDLL2GBY7RP5T46RANY", "length": 3094, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "तयारी जिंकण्याची", "raw_content": "\nआपण निर्णय का घेत नाही आणि कृती का करत नाही.. यामुळे अतिशय परिणामकारकरित्या आपली प्रगती कशी थांबते आणि तुमचा बिजनेस, आरोग्य, परस्परसंबंध, कौशल्य, यश, उज्ज्वल भविष्य, आत्मविश्वास, आणि आयुष्य याला सर्वांग सुंदर बनविण्याची संधी आपल्या हातून कशा निसटतात हे जाणून घ्या मॅनेजमेंटचे धडे मराठीतून देणारे भारतातील नं १ बिजनेस कोच श्री स्नेहल यांच्याकडून.\nजगभरातील मोठ्या कंपनींचे व्हिजन आणि मिशन जाणून घ्या...\nसामान्य भाजीपाला विक्रेता ते ५० कोटींची कंपनी बनविणारे नितीन गोडसे...\nपेपर बॅगचा व्यवसाय... कमी गुंतवणुकीत लाखो रुपये प्रॉफिट\nसरपंच थाळीः नवं काहीतरी करून दररोज लाखोंची कमाई करणारा तात्यांचा ढाबा\nझिरो इन्वेस्टमेंट १०० टक्के प्रॉफिट असा बिझनेस...\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-22T03:06:58Z", "digest": "sha1:M6CEXWXEXOYFG3FVEWGHWNSBDJXK4Y7C", "length": 7152, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "म्हसवडच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nम्हसवडच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार\nस्वच्छता सभापती दीपक बनगर यांचा घरचा आहेर\nम्हसवड, दि. 6 (प्रतिनिधी) – म्हसवड पालिकेतील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असुन मी स्वच्छता विभागाचा सभापती असताना मला व इतर नगरसेवकांना विचारात न घेता माझ्या विभागातील बिले मनमानी पध्दतीने कमिशन खाऊन काढली जात असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक व स्वच्छता सभापती दिपक बनगर यांनी करत नगराध्यक्ष यांना घरचा आहेर केला आहे.\nयावेळी बनगर म्हणाले, सद्या पालिकेत मोठा अनागोंदी कारभार सुरू असून पालिकेतील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी इतर नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. पालिकेची अपुरी असलेली कामांची बिले काढली असून यात अग्नीशामक दुरूस्तीचा ठराव नामंजूर असताना व मी स्वता: या विभागाचा सभापती असताना मला व इतर सदस्यांना विचारात न घेता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या कामाचे बिल काढले आहे. कामाचे कोटेशन न बनवता तब्बल तीन लाख तीन हजाराचे बिल काढले असून हा मनमानी कारभार सुरू आहे. जनतेने निवडून दिलेले नगराध्यक्ष जनतेचा विश्वासघात करत आहेत तर मुख्याधिकारी नुसते बिले काढण्यापुरतेच पालिका कार्यालयात येताहेत. मात्र, इतर मंजुर करण्यात आलेल्या कामांचे व नागरिकांच्या मुलभूत समस्यांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचेही बनगर म्हणाले. हा मनमानी कारभार न थांबवल्यास जनआदोंलन उभा करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारताच्या स्वस्तिका घोषला मुलींच्या दुहेरीत कांस्यपदक\nNext articleकर्जतच्या रस्त्यांसाठी 10 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/aus-vs-pak-test-cricket-two-aus-bolower-ruled-out/", "date_download": "2018-08-22T03:06:54Z", "digest": "sha1:MBX37VPE3OARKLIMGPNH5DB6US3TJJJK", "length": 6358, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकविरूध्दच्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन झटके | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकविरूध्दच्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन झटके\nदोन जलगती गोलंदाज झाले बाहेर\nमेलबर्न – स्टीव स्मिथ आणि डेवीड वाॅर्नर सारखे प्रमुख खेळाडू चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळले आहेत. यामुळे आॅस्ट्रोलियाचा संघ कमकुवत झाला आहे. त्यातच पाकिस्तान विरूध्द होणाऱ्या मालिकेआधी दोन मोठे झटके बसले आहेत.\nसंघाचे दोन प्रमुख जलगती गोलंदांज पॅट कमिंस आणि जाॅश हेजलवूड आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या मालिकेतून संघाबाहेर झाले आहेत. दोन्हीही खेळाडू पाठदुखीने त्रस्त आहेत.\nपाठदुखीच्या कारणामुळे ते तंदरूस्त नाही आहेत. त्यामुळे त्यांची संघात निवड होऊ शकली नाही अशी माहिती आॅस्ट्रोलियन संघाचे फिजियोथेरेपिस्ट डेविड बेकली यांनी दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात व्यवहार बंद\nNext articleजेजुरीत आठवडे बाजार बंद\nपाकवर चीनची नजर; पाकिस्तानमध्ये पाच लाख चीनी नागरिकांसाठी घरे बांधणार\nपाकिस्तानची पलटी; मोदींनी चर्चेचा प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्टीकरण\nपंतप्रधान मोदींनी दिले इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण\nइम्रान खान यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/karad-city-strike-maratha-morcha-satara-maharashtra-bandh406316-2/", "date_download": "2018-08-22T03:06:53Z", "digest": "sha1:GMJNARNUK2WMAMU4A4TCAL6J2QIMLVXM", "length": 6850, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Video : कराड शहर, तालुक्यात कडकडीत बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nVideo : कराड शहर, तालुक्यात कडकडीत बंद\nमुंडण, भजन, रास्ता रोको, रॅलीमुळे पोलिसांची तारांबळ\nकराड (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कराड शहर आणि तालुक्यात गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण करून रास्ता रोको करण्यात आला. कराड येथील प्रीतिसंगमावर नागरीकांनी सामुहिक मुंडण करत शासनाचा निषेध केला. सैदापूर कॅनॉल येथे चार हजाराच्या जमावाने दोन तास विजापूर-चिपळूण राज्यमार्ग रोखला, तर ओगलेवाडी (ता. कराड) येथे आंदोलक जनावरांसह रस्त्यावर उतरले. तसेच रस्त्यावर टायर पेटविले.\nपुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर अनेक ठिकाणी आंदोलकांनी वाहने रोखली. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर ठिय्या मारून आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला. सकाळी तासवडे टोलनाक्यावर आंदोलकांनी दोन तास ठिय्या मारून भजन केले. त्यानंतर टोलनाका परिसर ओस पडला. ग्रामीण भागातही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. कराड विमानतळानजीकच्या राज्यमार्गावर दुभाजकाचे दगड टाकून वाहतुकीला अडथळे आणले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्ह्यातील हजारो कुटुंबांना मिळणार घरकुल\nNext articleभिगवणमध्ये काढला मोर्चा\nरामोशी महासंघाचा आज धरणे\nनिराधारांना “संजीवनी’च्या माध्यमातून दिला आधार\nधर्मादय उपआयुक्त ऍड. नवनाथ जगताप सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित\nसंतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस\nनटराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण\nअजिंक्‍यतारा किल्यावर जावे लागतेय खड्यातून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-narayan-rane-politics-73332", "date_download": "2018-08-22T04:12:33Z", "digest": "sha1:5UFUKQXGARUORF2SYIZ4D7GMK24MDD6A", "length": 20538, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news narayan rane politics राणेंनी पुन्हा आजमावला ‘रिस्क फॅक्‍टर’ | eSakal", "raw_content": "\nराणेंनी पुन्हा आजमावला ‘रिस्क फॅक्‍टर’\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nसावंतवाडी - रिस्क जितकी मोठी, तितके यशही मोठे; पण धोकाही तितकाच जास्त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची अख्खी राजकीय कारकीर्दच या फॅक्‍टरवर उभी राहिली. आताही त्यांनी खूप मोठी ‘रिस्क’ घेण्याची तयारी केली आहे. फरक इतकाच की, या वेळी त्यांच्याबरोबरच त्यांच्या दोन्ही मुलांच्या राजकीय प्रवासाची पुढची दिशा यावर ठरणार आहे.\nसावंतवाडी - रिस्क जितकी मोठी, तितके यशही मोठे; पण धोकाही तितकाच जास्त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची अख्खी राजकीय कारकीर्दच या फॅक्‍टरवर उभी राहिली. आताही त्यांनी खूप मोठी ‘रिस्क’ घेण्याची तयारी केली आहे. फरक इतकाच की, या वेळी त्यांच्याबरोबरच त्यांच्या दोन्ही मुलांच्या राजकीय प्रवासाची पुढची दिशा यावर ठरणार आहे.\nआक्रमक, बेधडक नेता अशी ओळख राणेंनी शिवसेनेत पाऊल ठेवल्यापासून निर्माण केली. यामुळेच सिंधुदुर्गसारख्या सगळ्यात छोट्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असूनही राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांनी मिळविले. आजही विधानसभेतील पराभव आणि सत्तेतील पक्षात नसतानाही त्यांनी आपला दरारा कायम राखला. संधी मिळेल तिथे आणि संधी नसेल तिथे ती निर्माण करून राजकीय रिस्क घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते वेगाने ‘मास लीडर’ बनले.\n२००५ ला त्यांनी अशीच राजकीय रिस्क घेतली होती. तेव्हा विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे होते. तेव्हाही त्यांची राजकीय कारकीर्द वाघासारखी होती. शिवसेनाप्रमुखांकडे पक्षाची सर्व सूत्रे होती. याच शिवसेनाप्रमुखांनी त्यांना राज्याच्या सर्वोच्च स्थानावर बसविले होते. एखाद्याने शिवसेना सोडणे किती अवघड आहे याचे चित्र या आधी झालेल्या छगन भुजबळ यांच्या पक्षांतरानंतरच्या घडामोडीमुळे तयार झाले होते. असे असतानाही राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका करत बेधडकपणे शिवसेना सोडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय ताकदीच्या जोरावर पोटनिवडणुकीला सामोरे गेले.\nशिवसेनेवर पराभवाची खूप मोठी नामुष्की ओढवली. त्यांनी पूर्ण संघटनेलाच आव्हान दिले; मात्र मागे वळून बघताना काँग्रेसमध्ये २००५ पासून आतापर्यंत त्यांनी काय कमावले आणि काय गमावले याच्यात जमापेक्षा खर्चच जास्त असल्याचे दिसते.\nमुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी ते काँग्रेसमध्ये आले हे आता लपून राहिलेले नाही; मात्र गेल्या १२ वर्षांत त्यांचे जीवाभावाचे बरेच सहकारी, हक्काचे कार्यकर्ते सोडून गेले. त्यांना महसूल, उद्योग अशा मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचे पुत्र डॉ. नीलेश राणे खासदार झाले तरी त्यात पक्षाच्या श्रेयापेक्षा राणेंचेच कर्तृत्व मोठे होते; मात्र याच काँग्रेसमधून त्यांना लोकसभेचा पराभव पाहावा लागला. दुसरे पुत्र नीतेश हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले तरी त्यातही पक्षापेक्षा वैयक्तिक मतांनीच त्यांना जास्त साथ दिली.\nआयुष्यात कधीच पराभव न पाहिलेल्या राणेंना काँग्रेसच्या तिकिटावरच कुडाळमधून पराभव पत्करावा लागला. जिल्ह्यातील लोकप्रियतेत शिवसेनेच्या काळाशी तुलना करता घट झाली. दीपक केसरकर, विनायक राऊत असे राजकीय प्रतिस्पर्धी प्रबळ होत असताना राणे त्यांना रोखू शकले नाहीत. पक्षांतर्गत बंड करण्याची वेळही त्यांच्यावर अनेकदा आली. एकूणच काँग्रेसमधली त्यांची कारकीर्द शिवसेनेप्रमाणे चढता आलेख दाखविणारी राहिली नाही.\nआता पुन्हा राणे काँग्रेसपासून फारकत घेत नवा राजकीय डाव मांडण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपमध्ये जाणार की नाही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. भाजपही सरळ राजकारण न करता बुद्धिबळातील डाव मांडणारी संघटना आहे. त्यात राणेंसारखा आक्रमक आणि सरळ चालणारा नेता किती यशस्वी होऊ शकतो हा प्रश्‍नच आहे. राणेंना केंद्रापेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त रस आहे यात शंका नाही. ते भाजपमध्ये गेले तरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असणार हे नक्की. ते भाजपमध्ये आले तरी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nहे त्यांना प्रतिस्पर्धी मानणार यात शंका नाही. त्यामुळे भाजपच्या प्रवासातही त्यांना काँग्रेससारखीच स्पर्धा करावी लागेल असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याशिवाय त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकिर्दही या निर्णयाशी जोडलेली असणार आहे.\nनितीन गडकरी राणेंना भाजपमध्ये घ्यायला अधिक उत्सुक आहेत. गडकरी दिल्लीत असले तरी राज्याच्या राजकारणातील त्यांचा रस कायम आहे. त्यामुळे राणेंच्या रूपाने आपला आक्रमक माणूस येथे आणण्याची खेळी ते खेळू शकतात. या शिवाय कोकणात ग्रीन रिफायनरी, नवे महामार्ग, नवी बंदरे असे हजारो कोटींचे प्रकल्प येऊ घातले आहेत. यातील काही प्रकल्पांना आतापासूनच विरोध सुरू झाला आहे. पूर्ण कोकणात ‘होल्ड’ असलेला नेता भाजपकडे नाही. हे प्रकल्प पुढे रेटायचे असतील तर राणेंसारख्या नेतृत्वाची त्यांना गरज आहे.\nशिवाय भाजपची अंतर्गत स्पर्धा शिवसेनेशी आहे. शिवसेनेची ताकद रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये टिकून आहे. त्याला सुरूंग लावण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकणार आहे. त्यामुळे भाजप राणेंसाठी पायघड्या पसरू शकते; मात्र शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याचे हत्यार उपसल्यास भाजप काय भूमिका घेणार हा प्रश्‍न आहे.\nराणेंनी या आधी काँग्रेसमध्ये राहून बंड केल्याची उदाहरणे आहेत. गेले अनेक दिवस ते प्रदेशाध्यक्षांवर टीका करत आहेत; काँग्रेसने यावर कोणतेच उत्तर दिले नव्हते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने राणे समर्थकांचा प्रभाव असलेली कार्यकारिणी बरखास्त करून राणेंसाठी अनपेक्षित चाल खेळली.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2985/", "date_download": "2018-08-22T04:34:58Z", "digest": "sha1:6GWTODVHCDJHENPUAB4YYN2QSERQCPTH", "length": 3039, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-भेटीची आठवण", "raw_content": "\nतू इथे येऊन गेल्यावर\nमनावर खुणा ठेऊन गेल्यावर\nमाझे सगळे जगच हुरहुरे\nजसे होते भाळी केस भुरभुरे\nतू इथे येऊन गेल्यावर\nमीच मला वास्तवात नेल्यावर\nमाझे तुझे सगळेच विश्व\nस्वप्नदेशी उधाणे घेऊन अश्व\nतू इथे येऊन गेल्यावर\nवचन गहिरे आतून दिल्यावर\nचौफ़ेर घट्ट प्रेमाचाच विषय\nमनी वेड्या तरीही शहाणा आशय\nतू इथे येऊन गेल्यावर\nतुझेही अंगण झुले प्रेमझुल्यावर\nतुझ्या खळीत दाटे जो भाव\nत्यात मला आंदण आख्खा गाव\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-water-supply-disturb-electricity-cutting-campaign-79814", "date_download": "2018-08-22T04:06:45Z", "digest": "sha1:WKKBGN3H7WJ66MWAICN7EXZQC3U63I62", "length": 12736, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news water supply disturb by electricity cutting campaign वीजतोडणी मोहिमेमुळे पाणीपुरवठा विस्कळित | eSakal", "raw_content": "\nवीजतोडणी मोहिमेमुळे पाणीपुरवठा विस्कळित\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\nसोलापूर - महावितरणने राज्यभर वीजतोडणी मोहीम तीव्र केली आहे. त्याचा फटका गावाच्या पाणीपुरवठा योजनांना बसला आहे. अनेक गावांचा पाणीपुरवठा यामुळे विस्कळित झाला आहे. शेतीपंपांच्या वीजजोडण्यांवर काही गावांचा पाणीपुरवठा आहे. महावितरणने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर झाला आहे.\nसोलापूर - महावितरणने राज्यभर वीजतोडणी मोहीम तीव्र केली आहे. त्याचा फटका गावाच्या पाणीपुरवठा योजनांना बसला आहे. अनेक गावांचा पाणीपुरवठा यामुळे विस्कळित झाला आहे. शेतीपंपांच्या वीजजोडण्यांवर काही गावांचा पाणीपुरवठा आहे. महावितरणने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर झाला आहे.\nमहावितरणने सुरू केलेल्या या मोहिमेचे तीव्र पडसाद शेतकऱ्यांमध्ये उमटू लागले आहेत. त्यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींनीही या मोहिमेला जोरदार विरोध केला आहे. मात्र, त्याची दखल सरकार कितपत घेते, यावर सर्व काही अवलंबून आहे.\nदरम्यान, आज सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली. आम्हाला महावितरणकडून विजेची बिले दिली जात नाहीत. त्यामुळे ती बिले आम्ही कशी भरणार, अशी विचारणा त्यांनी केली. त्या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना याबाबत चौकशी करून बिले न देणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.\nशेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात विजेची बिले भरण्याचे आवाहनही देशमुख यांनी या वेळी केले.\nआजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष\nमहावितरणची वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम मागील चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. अचानकपणे सुरू केलेल्या या मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे याबाबत उद्या (मंगळवारी) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय होतो, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-crime-traffic-police-vehicle-86203", "date_download": "2018-08-22T03:43:33Z", "digest": "sha1:L65IZXUAETKLJDZ7GNUTCD2QPILR2LSS", "length": 12741, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news crime by traffic police on vehicle हेल्मेट सक्‍तीला वाहन चालकांचा विरोध | eSakal", "raw_content": "\nहेल्मेट सक्‍तीला वाहन चालकांचा विरोध\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nपिंपरी - वाहतूक पोलिसांनी गुरुवार (ता.7) पासून \"नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन' या अंतर्गत पिंपरी चौक ते शगुन चौक दरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यावेळी हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई केली. या कारवाईला दुचाकी चालकांनी तीव्र विरोध करीत पोलिसांशी वाद घालता.\nपिंपरी - वाहतूक पोलिसांनी गुरुवार (ता.7) पासून \"नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन' या अंतर्गत पिंपरी चौक ते शगुन चौक दरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यावेळी हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई केली. या कारवाईला दुचाकी चालकांनी तीव्र विरोध करीत पोलिसांशी वाद घालता.\nपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या जटिल होत चालली आहे. वाहन चालकांचे प्रबोधन करूनही त्यापैकी अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अशा बेशिस्त वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांच्यावतीने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार गुरुवारपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ठिकाणी 28 वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरवात झाली.\n\"नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट परिधान न करणे, दुचाकीवरून ट्रीपलसीट जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आदी वाहतुकीच्या नियमभंग प्रकरणी वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरवात झाली आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पुलावर मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरवात झाली. यावेळी हेल्मेट न घातलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईला वाहन चालकांनी तीव्र विरोध करा.\nप्रथम प्रबोधन मग कारवाई करा\nवाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाईला सुरवात केल्यानंतर हेल्मेट सक्‍तीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे वाहन चालकांचे म्हणणे होते. मात्र हेल्मेट घालणे हा नियम असून याबाबत वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्याचे सांगत वाहतूक पोलिसांनी दै.सकाळमध्ये आलेली बातमी वाहन चालकांना दाखवत होते.\nमुंबई - सर्वच रस्ते खड्ड्यात गेल्याने बहुतांश रुग्णालयांत सांधे-पाठदुखीच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. यात मणक्‍याचे विकार...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:12:33Z", "digest": "sha1:25RFHXOUICQSS5JPJ4QUDCFQ24OTYRMD", "length": 7748, "nlines": 22, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ सप्टेंबर - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ सप्टेंबर\n< श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने\n←= श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ सप्टेंबर\nसाहित्यिक = श्रीब्रह्मचैतन्य महाराज\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ सप्टेंबर→\n4815श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनेश्रीब्रह्मचैतन्य महाराज\nभगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा.\nखरोखर, प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. देहास सुखदुःख प्रारब्धाने मिळते. दुःख कोणालाही नको आहे, पण ते येते. सुखाचेही तसेच आहे. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, \"मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते \" पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील \" पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील समजा, आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मनेजर आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे, आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार समजा, आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मनेजर आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे, आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार संत फार तर जरूरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बर्‍यावाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते. म्हणून तो भोग टाळत नाही.\nमनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमीजास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे, म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे, कमीजास्त प्रमाणात येतात. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात. आपल्याला येणार्‍या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात; त्या भगवंताच्या नसतात; त्या पाहुण्यासारख्या असतात. त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन त्या आणू नयेत, आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये. प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे, मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संताची किंवा सद्‍गुरूची आज्ञा पाळतो, त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरूपाने राहात नाही. भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on २२ सप्टेंबर २०१६, at १४:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/vyakti-aani-valli-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-08-22T03:36:05Z", "digest": "sha1:XMJTAH3PO5HCKO3SZUEGYN7L44GHNA4K", "length": 14363, "nlines": 90, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): \"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......Vyakti Aani Valli by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nएकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.\n\"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय\n\"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं\nगोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. \"कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी\" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.\n\"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत\" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.\n\"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या\nमग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, \"ए गोदे, नीट उभी राहा की--\"\n\"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा\n\"तिचा पदर कशाला दिसायला हवा\n\"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं\n\"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\nमग सगळ्या वर्गाकडुन \"दिवसा वाहतात ते--\" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग \"गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचासंबंध.....\nकुठक्या तरी एका इंग्रजी चित्रपटाला मी आणि माझी पत्नी गेलो होतो. कुठल्याही मध्यमवर्गीयाच्या डरपोकपणाला साजेल असे वरच्या वर्गाचे तिकीट काढुन बसलो होतो. काळोखात काही वेळाने माझ्या मांडीवर कुणीतरी थापटल्याचा मला भास झाला. अंधारात मी चम्कुन बाजुला पाहीले.\n\"पी. यल. साहेब, पान खानार\nआवाज ओळखीचा वाटला. चित्रपटग्रुहातल्या अंधारात काही वेळाने आपल्याला दिसू लागते. शेजारी बुशशर्ट आणि पॅंट (अर्थात दुस-याची) घालून नामूराव बसले होते. मी निमुटपणे पान घेतले.\n\"नको ---थुकायची पंचाईत होते.\"\n\"खुर्चीखाली मारा पिचकारी.\" नामुचा सल्ला.\n\" \"शु~~~\" स्मोरून कुणी तरी आवाज दिला.\n\"च्यायला--- डाकुमेंट्रीत काय बघायचं असतं मेन पिक्चर इंटर्वल पडल्यावर सुरु होत.\"\nकाही वेळाने इंटर्वल झाला. नामुच्या शेजारी आमच्याच चित्रपटांतून काम करणारी, मध्यमवयाची एक्स्ट्रातंली बाई पदरविदर घेऊन मारे एखाद्या सरदारकन्ये-सारखी बसली होती. मला पाहील्यावर तिने मोठ्या थाटात नम्स्कारही ठोकला.\n\"वैनी , आमची फ्यामिली\nनामुचे आमच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. कोल्हापूरला एकदात्याने आम्हाला सत्यनारायणाला बोलावले होते त्या वेळी हिने त्याची 'फ्यामिली'पाहीली होती.\n\"हो, कोल्हापुरला भेटलो होतो.\" आमची बायकोही नामूला नको त्या सभ्य पातळीवर आणीत म्हणाली.\n\"ती निराळी-- ही ष्टेपनी.\"\nकुठेही संकोचाचा लवलेश स्पर्श नाही. मी आणि माझी पत्नी मात्र जागच्या जागी संकोचलो.\n\"नामू--\" मी उगीच विषय बदलीत म्ह्टले, \"इंग्लिश पिक्चरमध्ये काय समजतं रे तुला\n\"ह्याही मॅनेजरचे कपडे तुच फाडतोस वाटतं\n साहेब, पण पिक्चर झकास आहे. लवशिन काय काय घातले आहेत. ट्रॉली निस्ती गार गार फिरवली आहे.\n\"माझ्या सुदैवाने अंधार झाला आणि पिक्चर सुरू झाला.\nसखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले. माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते.\n\"आपण मला कदाचित ओळखलं नसेल--\"\n मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --\"\n\"हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे\" गटण्याने सरवाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले.\nआता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला.त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो.\n\"मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते.\"\n\"आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का\n आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा\nमला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, \"मुला---अरे माणसासारखा बोल की रे.तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं प्रतीभासाधनाची कसलीडोंबलाची वेळ... \"पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांतछप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता.\n\"हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या.\"\n\"निश्चित वार सांगू शकाल का आपण नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे.\"\n\"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक.\"\n\" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती. ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blogs_details/events_details.php/56-%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%A3%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%82%AC", "date_download": "2018-08-22T03:49:56Z", "digest": "sha1:S6FOJUXQMIEGQDQEHF4B2MZXJTG5TCVO", "length": 7612, "nlines": 67, "source_domain": "snehalniti.com", "title": "Air Ink वायू प्रदूषणातून रोज वापरातील शाईचे निर्माण!", "raw_content": "\nAir Ink वायू प्रदूषणातून रोज वापरातील शाईचे निर्माण\nAir Ink वायू प्रदूषणातून रोज वापरातील शाईचे निर्माण\nआजकाल कोण-कोणते बिझनेस नावारुपाला येतील याचा भरवसा नाही. सुचली कल्पना आला नवा बिझनेस उदयाला. गेल्या दोन-तीन वर्षातील जबरदस्त आणि भन्नाट कल्पनांमुळेच भारतात अनेक स्टार्टअप सुरु झाले. अनेक तरुणांसाठी नोकरीचा नवा पर्याय सुरु निर्माण झाला. आता आपण Air Ink या शाईच्या अनोख्या ब्रॅन्डबद्दल जाणून घेऊया जो वायू प्रदूषणातून शाईचे निर्माण करतो.\nबिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा\nहोय, तुम्ही जे वाचलयं ते तंतोतंत बरोबर आहे. वायू प्रदूषणातून शाईचे निर्माण, कल्पनाच करवत नाही ना… पण हे घडले आहे. याचे सर्व श्रेय अनिरुद्ध शर्मा या तरुणास जाते. त्याच्या ध्यानी आले की, वायू प्रदूषणातून निघालेले धुलीकण कपड्यांवर तसेच चिटकून राहतात. या वायूला शाईमध्ये रुपांतर करुन आपण त्याचा उपयोग दैंनदिन वापरात करु शकतो.\n2013 साली या अभिनव कल्पनेवर संशोधन सुरु झाले. अनिरुद्ध शर्मा आणि त्याची टीम सलग तीन वर्ष या संशोधनावर कार्यरत होती. आणि संशोधन सफल झाले आणि ग्राविकी लॅब्स ही कंपनी उदयास आली. 2016 साली Air Ink हा ब्रॅन्ड निर्माण झाला. आणि 2017 मध्ये Air Ink ची वेगळवेगळी उत्पादन बाजारात दिसू लागली.\nस्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा\nकामाची पद्धत… ग्राविकी लॅब्सच्या संशोधकांनी ‘कालिंक’ नावाचे गाड्याच्या सायलेन्सरच्या आकाराचे यंत्र बनविले. बाईक, कार, ट्रक, क्रेन किंवा बोटीमध्ये सायलेन्सरच्या तोंडावर हे यंत्र बसवले जाते. यात गाड्यांमधून बाहेर पडणा-या कार्बन डाय ऑक्साईडचे धुलीकण साचले जातात. हे यंत्र विशिष्ट कालांतराने काढून यातील कार्बन अवशेषाचे रुपांतर रंगात किंवा शाईमध्ये केले जाते. सर्वप्रथम याचा प्रयोग बंगळुरू आणि हाँगकाँग येथे केला गेला आणि तो जबरदस्त यशस्वी झाला.\nग्राविकी लॅब्स कंपनीच्या मते, “कालिंक हे यंत्रामध्ये 45 मिनिटे धावलेली गाडी किमान 1 फ्लुईड औन्स इतकी Air Ink जमा होते.” या शाईचा वापर आपण पेनामध्ये, प्रिन्ट कार्टेजेस आणि रंग कामासाठी वापरण्यात येते, तेसुद्धा वाजवी दरात. टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ शाईची जबरदस्त कल्पना अनिरुद्ध शर्मा आणि त्याच्या टीमने केली आहे. आता ते आपल्या अभिनव संकल्पेला आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक खप कस होईल, यावर लक्ष देत आहे. खरचं, छोट्यातली छोटी कल्पना मोठे अभिनव काम करु शकते.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-08-22T03:05:10Z", "digest": "sha1:P433SQ3GETJ63LC3X2DLBNHWT32K5VLT", "length": 4650, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ११६० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ११६० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११३० चे ११४० चे ११५० चे ११६० चे ११७० चे ११८० चे ११९० चे\nवर्षे: ११६० ११६१ ११६२ ११६३ ११६४\n११६५ ११६६ ११६७ ११६८ ११६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ११६० चे दशक\nइ.स.च्या १२ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/sane-guruji-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-08-22T03:34:48Z", "digest": "sha1:DJDE4XYQYDBACXQQN7T3BL7IKI2YSMV2", "length": 9916, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): साने गुरूजी पु ल देशपांडे Sane Guruji by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nअमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.\n\"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा' केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-\nतुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी\nनाही तरी गोष्टी बोलू नये\nअशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो...\"\nपु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. \"शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान' म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला.\"\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/cover-pager-391716/", "date_download": "2018-08-22T04:27:17Z", "digest": "sha1:JJDPAS7SYA23Q6RHNUREQMJQPPWXYLIT", "length": 45119, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सृजनशील मुखपृष्ठे | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१३ »\nछापून आलेलं माझं पहिलं मुखपृष्ठ कोल्हापुरातील प. स. देसाई यांनी प्रकाशित केलेल्या बाळासाहेब शिंदे यांच्या ‘सौ. रेखा’ या कादंबरीसाठीचं.\nछापून आलेलं माझं पहिलं मुखपृष्ठ कोल्हापुरातील प. स. देसाई यांनी प्रकाशित केलेल्या बाळासाहेब शिंदे यांच्या ‘सौ. रेखा’ या कादंबरीसाठीचं. अगदी डिट्टो चित्रकार दलाल यांनी काढलेलं वाटेल अशा त्या माझ्या चित्राचं कोल्हापुरात खूप कौतुक झालं होतं. मात्र, त्यावेळी कोल्हापुरात वास्तव्य असलेल्या नी. गो. पंडितराव यांनी शाबासकी देताना सल्ला दिला होता- ‘नुसतं सुंदर दिसणारं, मोहक वाटणारं म्हणजे उत्कृष्ट मुखपृष्ठ नव्हे; ते अन्वर्थक पाहिजे. लेखकानं जे शब्दांतून सांगितलं आहे ते चित्ररूपानं मुखपृष्ठावर आलं असलं पाहिजे.’\nही गोष्ट १९४८ मधली.\nत्यानंतर मी आजवर जवळजवळ १५० पुस्तकांसाठी मुखपृष्ठं रंगवली. त्यामध्ये मराठीतील प्रख्यात, प्रतिष्ठित प्रकाशकांनी प्रकाशित केलेली ज्येष्ठ, श्रेष्ठ तसंच नवोदित लेखकांची गंभीर, तत्त्वविवेचक, विनोदी, इ. इ. विविध प्रकारची पुस्तके आहेत. काही पुस्तकांसाठी मी आतील चित्रंदेखील केली आहेत. हे करताना लेखकांच्या शब्दांतला आशय चित्ररूपात मांडताना त्यामधील दृश्यात्मकता सांभाळण्याचा प्रयत्न मी केला आहे. काही वेळा लेखकाच्या आशयाशी विसंगत वाटणार नाही हे सांभाळून त्याच्या तपशिलात चित्ररूपानं काही भर घालण्याचं स्वातंत्र्यही मी कुठं कुठं घेतलं आहे. आणि हे सर्व करताना नी. गो. पंडितरावांनी माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच दिलेला सल्ला मूलमंत्र म्हणून माझ्या मनात सतत जागृत राहिला आहे.\nमुद्रित प्रकाशनांमध्ये- मग ते नियतकालिक असो वा पुस्तक- मुखपृष्ठ हा प्रथम दृष्टीस पडणारा घटक असतो. त्यामुळं त्याची म्हणून एक खास जबाबदारी असते. पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणं, ही. पण नियतकालिक आणि पुस्तक यांच्या मुखपृष्ठाच्या स्वरूपांत एक मूलभूत फरक असतो. नियतकालिक ही रेल्वेस्टेशने, हमरस्ते यावरील स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवलेली असतात. आणि त्यातील अपेक्षित वाचनीयता मर्यादित काळापुरती असते. तर पुस्तकं विक्रीसाठी ग्रंथभांडारांतून ठेवली जातात आणि त्यांची वाचनीयता कालनिरपेक्ष असते. मुखपृष्ठचित्रांच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा भेद आहे. नियतकालिकांवरील मुखपृष्ठचित्राचा आशय पाहताक्षणी लक्षात येईल असा साधा, स्पष्ट असला पाहिजे. तर पुस्तकावरील मुखपृष्ठ सावकाशीनं, त्यामधील लहानसहान तपशील निरखत रसास्वाद घेण्यासारखे असू शकते. नव्हे, पुन्हा पुन्हा पाहण्यास रसिकास उद्युक्त करण्यासाठी ते आवश्यक ठरू शकते.\nमुखपृष्ठचित्र नियतकालिकावरील असो अथवा पुस्तकावरील- आपला आशय पोहोचवण्यासाठी ते प्रामुख्यानं शब्दांपेक्षा दृश्यात्मकतेवर अवलंबून असते. दृश्यात्मकतेची स्वत:ची म्हणून एक भाषा असते. रेषा, रंग, कम्पोझिशन हे या भाषेचे घटक. ‘चित्र’ या भाषेमध्ये संवाद करते. आणि चित्राचा आस्वाद घेण्यासाठी या भाषेचा परिचय असावा लागतो. सर्वसाधारणपणे शाब्दिक भाषेइतकी ही सर्वसामान्यांच्या परिचयाची असत नाही. आणि दृश्य भाषेमधून पोहोचलेला आशय व्यक्तिगणिक भिन्न भिन्नही, पण तेवढाच समर्थनीयही असू शकतो. त्यामुळं चित्रांबद्दल शाब्दिक भाषेत बोलताना ही एक अडचण असते.\n‘चित्र’ या दृश्यमाध्यमाची ही वैशिष्टय़ं मनाशी ठेवूनच मी आजवर केलेली व प्रसिद्ध झालेली निवडक मुखपृष्ठचित्रं सादर करीत आहे. त्यावरील माझ्या अल्प शाब्दिक प्रस्तावनेसह..\n‘सावित्री/ अवलोकिता’ – पु. शि. रेगे\nगंभीर आशयाच्या पुस्तकांसाठी मी आजवर जी मोजकी मुखपृष्ठं केली त्यामध्ये सिंधू पब्लिकेशनच्या पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ आणि ‘अवलोकिता’ या दोन कादंबरीकांच्या इंग्रजी अनुवादाच्या एकत्रित आवृत्तीचं माझं मुखपृष्ठ आजही लक्षणीय आणि महत्त्वाचं म्हणून आठवतं.\nचित्राच्या पांढऱ्या-कोऱ्या पाश्र्वभूमीवर चित्राच्या उजव्या कोपऱ्यात उंचीवर चित्राचा जेमतेम एक-दशांश भाग व्यापलेले उंचीवर जमा झालेले, केव्हाही बरसतील अशा पावसानं तुडुंब भरलेले ढग आणि चित्राच्या खालील फक्त पाव भागात टोकदार टोकानं अलंकारिक शैलीत कमीत कमी तपशील रेखाटलेले. आणि पावसाच्या आगमनाआधी सुटलेल्या वाऱ्यामुळं झुकलेलं झाड व त्याखाली पावसाच्या अपेक्षेनं आतुरतेनं वाट पाहत थांबलेला मोर. या मोराचा मोरपिशी रंग वजा करता सर्व चित्र पांढऱ्या-कोऱ्या कागदावर. या दृश्य तपशिलांतून कादंबरीतील काव्यमयता आणि रेगे यांचं खास वैशिष्टय़ समजली जाणारी अल्पाक्षरी निवेदनशैली दृश्यस्वरूपात व्यक्त करण्याचा मी येथे प्रयत्न केलेला आहे.\n कोर्ट चालू आहे’ – विजय तेंडुलकर\nपु. शि. रेगे यांच्या वरील कादंबऱ्यांमधील काव्यमय, आल्हादकारी आशयाच्या नेमका विरुद्ध असा माणसांमधील क्रौर्य, हिंसा, निर्दयता वगैरेचे दर्शन घडविणाऱ्या तेंडुलकरांच्या या नाटकाच्या मौज प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी मी केलेले हे मुखपृष्ठ. आदिमकाळापासून जगण्यासाठीच्या झगडय़ात टिकून राहण्यासाठी निर्दयता, क्रौर्य रक्तात बाणवून घेऊन हिंसेचा आश्रय घेणं माणसाला भाग पडत आलं आहे. युगायुगांनंतरही आजच्या जगात परिस्थिती तशीच आहे. आणि वरवर सुसंस्कृत दिसणाऱ्या माणसात हे ‘गुण’ सुप्तावस्थेत टिकून राहिलेले आहेत. आणि प्रसंग पडताच न्याय देण्याचे निमित्त काढून ते कसे उफाळून वर येतात, याचं हे नाटक चित्रण करतं.\nपुस्तकाच्या मुखपृष्ठावर राखी रंगाच्या पाश्र्वभूमीवर गडद काळ्या रंगामध्ये कमीत कमी तपशिलात आसुरी आनंद झालेला न्यायाधीशाचा मुखवटा चित्रित केला आहे. तो नाटकाच्या मूडशी सुसंगतच आहे. रेगे यांच्या कादंबऱ्यांसाठी पांढऱ्या पाश्र्वभूमीवरील लयबद्ध रेषांमध्ये केलेल्या रेखाटनाच्या तुलनेत या नाटकाच्या मुखपृष्ठातील राखी आणि गडद काळ्या रंगाचा वापर दोन्ही कलाकृतींमधील परस्परविरुद्ध मूड अधोरेखित करतो.\n‘निंबोणीच्या झाडामागे’ – मंगेश पाडगांवकर\nदैनंदिन जीवनात भेटणाऱ्या व्यक्ती, समोर घडणारे प्रसंग, कानावर पडणारी शेरेबाजी या गोष्टी नेहमीच्या म्हणून सवयीच्या झालेल्या असतात. पण काही वेळा त्या गमती गंभीर विचारतरंग आपल्या मनात उठवतात. पाडगांवकरांनी नोंदवलेल्या अशा काही आठवणी अनुभव प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहात आहेत. त्यासाठी मी केलेलं मुखपृष्ठावरील चित्र त्यामधील ‘निंबोणीच्या झाडामागं’ या लेखावर आधारलेले आहे.\n‘चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का’ हे गाणं अगदी लिहायला, वाचायला येण्यापूर्वीपासून आपल्या माहितीचे झालेलं असतं आणि त्याच्याशी गट्टी जमलेली असते. हा सर्वाचा अनुभव आहे. मुखपृष्ठावरील चित्रात घराच्या गच्चीवर चांदण्यात म्हणून जमलेली लहान भावंडं पौर्णिमेचा चंद्र पाहून प्रचंड खूश होऊन त्याला चांदोबावरचं हे गाणं ऐकवत आहेत. त्याचवेळी खाली खोलीत बसलेले त्यांचे वडील खिडकीतून दिसणारा तोच चंद्र पाहून चांदण्याचा आनंद घ्यायच्या ऐवजी खगोलशास्त्राच्या कोणत्या नियमानुसार चंद्राचे किरण आपल्यापर्यंत पोहोचताहेत, याचं गणित सोडवण्यात गुंग झालेले आहेत\nसमोर आलेल्या सौंदर्याचा रसिकतेनं आस्वाद घेऊन त्यापासून आनंद उपभोगणं आणि त्याच्या शास्त्रीय विश्लेषणात डोकं पिंजून घेऊन तो गमावणं, यामधला फरक मुखपृष्ठानं चित्रित केला आहे.\nराजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या संग्रहात आपल्याला निकट सहवास लाभलेल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांची व्यक्तिचित्रं रामदास भटकळांनी सादर केली आहेत. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठचित्र.\nमुखपृष्ठावर एका व्यक्तीचं पोट्र्रेट आहे. रंगीत आहे. पाहताक्षणी लक्षात येतं की, त्याची चित्रणशैली नेहमीसारखी नाही. ती एकसंध नाही. वेगवेगळ्या आकाराचे रंगीबेरंगी तुकडे एकत्र जुळवून ते तयार केलेलं आहे. संपूर्ण चित्र या पद्धतीनं जमवलं असलं तरी त्याच्यातला एक तुकडा त्याच्या योग्य जागी बसवता आलेला नाही व तो रंगीतही नाही. या उणिवेमुळं व्यक्तीची ओळख पटण्यात अडचण येत नसली तरी तिचं हे पूर्ण वास्तव चित्रण नव्हे, हे जाणवतं.\nतात्पर्य, कोणत्याही व्यक्तीचं शंभर टक्के वास्तववादी व्यक्तिनिरपेक्ष चित्रण कधीच शक्य असत नाही. चित्रण निर्मात्याचा प्रत्यक्षातला त्या व्यक्तीच्या थेट परिचयातून आलेला अनुभव व त्याबरोबरीनं त्याची स्वत:ची समजूत हे परिणाम करणारे घटक असतातच. एका अर्थी व्यक्तिचित्रण हा ‘जिगसॉ’ नावाचा खेळच असतो. तुकडय़ा-तुकडय़ांत विभागलेलं चित्र. सगळे तुकडे उचित पद्धतीनं जुळवून जसंच्या तसं मूळ चित्र तयार करणं हा जिगसॉचा खेळ. भटकळांच्या व्यक्तिचित्र संग्रहासाठीचं सार्थ नाव\nआजवर मी केलेल्या मुखपृष्ठचित्रांमध्ये विनोदी पुस्तकांसाठीच्या चित्रांची संख्या अधिक आहे. व्यंगचित्रकार म्हणून मी केलेली कामगिरी लेखकांना/ रसिकांना/ वाचकांना जास्त प्रभावी वाटल्यामुळं प्रकाशकांच्या निवडीवर झालेला हा परिणाम\n‘पु. ल. एक साठवण’ – संपादक : जयवंत दळवी\nपु. ल. देशपांडे यांच्या षष्ठय़ब्दिपूर्तीनिमित्तानं मॅजेस्टिक बुक स्टॉल प्रकाशनानं जयवंत दळवी यांनी संपादित केलेला पु. ल. देशपांडे यांच्या तोवरच्या साहित्यामधील निवडक साहित्याचा हा ग्रंथ प्रकाशित केला. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठ. एखाद्यानं सार्वजनिक क्षेत्रातील केलेल्या संस्मरणीय कामगिरीचा गौरव म्हणून त्याच्या नावाचा स्टॅम्प प्रसृत करण्याची टपाल खात्याची प्रथा आहे. टपाल खात्यानं पु. ल. यांच्या नावाचा स्टॅम्प काढण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या साहित्य, रंगभूमी, संगीत या क्षेत्रामधील त्यांची कामगिरी दर्शविणाऱ्या स्टॅम्पचे डिझाइन कसे असावे, हे या मृखपृष्ठावर चित्रित केले आहे.\n‘पु. ल. नावाचे गारूड’ संपादन : मुकुंद टाकसाळे\nपु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर मुकुंद टाकसाळे यांनी संपादन केलेल्या व मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या संग्रहाचं हे मुखपृष्ठ. त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीचा गौरव म्हणून सरकारनं त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाणं काढायचा निर्णय घेतला तर त्यासाठीचं माझ्या कल्पनेतील माझं हे डिझाइन.\n‘मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास’ – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे\nपु. लं.च्या अनेक पुस्तकांसाठी मी जी मुखपृष्ठं केली त्यामध्ये मला स्वत:ला आवडलेल्या चित्रांपैकी मौज प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं हे एक पुस्तक. पु. लं.नी स्वत: उघडलेली ही भलीमोठ्ठी डिस्टिलरी म्हणजे हातभट्टी.. वाङ्मयाचा अर्क गाळण्यासाठी. चुलीवरील भांडय़ात ठेवलेला कच्चा माल दिसतोय तो म्हणजे मराठीतील आणि आंग्ल भाषेतील नवी-जुनी सगळी पुस्तकं. अनेक विषयांवरची. या हातभट्टीसाठीच्या चुलीतील अग्नी सांभाळण्याचं काम पुलंनी स्वत:कडे घेतलं आहे व त्यात ते तत्परतेनं कामाला लागलेले दिसताहेत. भट्टीसाठीचा ‘माल’ तत्परतेनं आणून द्यायच्या कामात मीही पूर्ण बिझी असलेला दिसतो आहे. डिस्टिल करून गाळलेला अर्क नळावाटे तळघरातील साठय़ापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. पुलनिर्मित हा गाळीव अर्क साहित्यातील डॉक्टरेट मिळवण्याचं गॅरंटेड औषध असल्यामुळं तळघरात भरपूर गर्दी जमलेली दिसत आहे. गिऱ्हाईकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या आकारांच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. बरं का\n‘उरलंसुरलं’ – पु. ल. देशपांडे\nपुलंचं आतापर्यंत प्रसिद्ध होण्यासारखं सगळं लिखाण प्रसिद्ध झाल्यावर शेवटचं जे काही उरलंसुरलं राहिलं होतं त्याचा हा संग्रह. हा संग्रह मौज प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे. त्यासाठीचं माझं हे मुखपृष्ठ. आपल्या रसोईत उभे असलेले पुल जणू त्यांच्या सगळ्या खवय्यांना सांगताहेत- ‘आतापर्यंत माझ्यातलं, माझ्याजवळचं सगळं पाककौशल्य वापरून तुमच्या जिभेचे लाड पुरवले, पोटाला तृप्त केलं. आता माझ्याकडे ‘पु. ल. ब्रँड’ राहिलेले नाहीत. आता देतोय ते शेवटचं उरलंसुरलं. स्वयंपाकाची सर्व भांडी, पातेली सगळं सगळं साहित्य अगदी रिकामं करून धुऊन पालथी घातली आहेत. ती तुम्हाला दिसतातच आहेत की\n‘आणखी ठणठणपाळ’ – जयवंत दळवी\n१९६४ ते १९८४ या वीस वर्षांमध्ये जयवंत दळवींनी ‘ललित’ मासिकात ‘ठणठणपाळ’ या टोपणनावानं साहित्य क्षेत्रातील घटनांवर विनोदी टिपणं लिहिली. त्यामधली चेष्टा बहुमतानं ‘निर्विष’ ठरवली व मजेनं स्वीकारली गेली. त्यामुळं भरपूर गाजलीही. ठणठणपाळच्या लिखाणाशेजारी त्याचं म्हणून जे अर्कचित्र छापलं जाई तेही तसंच सगळ्यांच्या ओळखीचं झालं. त्याच्या त्या ‘हातोडय़ा’सहित या लेखाचा पहिला संग्रह मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रसिद्ध केला. त्याचं भरपूर स्वागत झालं. त्यामागून ‘आणखी ठणठणपाळ’ या मथळ्यानं दुसरा संग्रह मॅजेस्टिकनं प्रसिद्ध केला. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठ.\nपहिला हातोडा टाकून देऊन (कदाचित वापरून वापरून झिजला असेल म्हणून) दुसरा नवा हातोडा घेऊन ठणठणपाळ चित्रासाठी सज्ज होऊन उभा राहिलेला दिसतो आहे\n‘विक्षिप्त कथा’ – जयवंत दळवी\nजयवंत दळवींनी विनोदी कथाही भरपूर लिहिल्या व त्यांचे संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी ‘विक्षिप्त कथा’ हा एक. त्याचं मी केलेलं हे मुखपृष्ठ.\nमी चित्रित केलेल्या प्रसंगात एक म्हातारा कुत्रा विक्षिप्त परिस्थितीत पकडला गेलेला आहे. रस्त्यात कुठंही खांब दिसला की पाय वर करून त्यावर ‘शू’ करायची कुत्रा जमातीची जन्मजात सवय आणि प्रथा. पण विशिष्ट परिस्थितीपायी चित्रातला हा कुत्रा वयानं अनुभवी असूनदेखील आपल्या जमातीची प्रथा मोडायची पाळी त्याच्यावर आली आहे. कुत्रा थबकलेला आहे, कारण खांबाच्या वरील टोकावर तरुण सुंदर सिनेनटीचं चित्र चिकटवलेलं खालूनसुद्धा दृष्टीला पडतं आहे काय करायचं विक्षिप्तच परिस्थिती आणि अडचण आहे की\n‘कलंदर’ या टोपणनावानं अशोक जैन यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या साप्ताहिक पुरवणीत ‘कानोकानी’ या मथळ्यानं अनेक र्वष सदर चालवलं. त्यामधील निवडक लेखांचा संग्रह रोहन प्रकाशननं प्रसिद्ध केला. त्यासाठी मी मुखपृष्ठ चित्रित केलं ते हे\nजैनांनी आपल्या मिश्कील शैलीत सभोतालच्या राजकीय, सामाजिक तसंच वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटना, नेत्यांची वक्तव्यं यांच्या निमित्तानं अनेकांच्या लेखणीनं टोप्या उडवल्या आणि वाचकांना त्यातील निर्विषतेमुळं निखळ आनंद मिळाला.\nस्वत: अशोक जैन यांनी दोन्ही हातात टाक घेऊन, ते वापरून सगळ्यांची कशी भंबेरी उडवली, तारांबळ उडवली, ती हे माझं चित्र बारकाईनं आणि एकेक तपशील सावकाशीनं पाहिलं म्हणजे लक्षात येईल. मात्र, त्यासाठी चित्र पाहावयास मुबलक वेळ दिला पाहिजे.\nउदाहरणार्थ, एका हातातील टाक नेत्याची गांधी टोपी उडवून लावतो आहे, तर दुसऱ्या हातातील टाक लेखकाच्या पोटाला डिवचतो आहे; पायानं ढकलून दौतीतील शाई दुसऱ्या लेखकाच्या टकलावर उपडी करतो आहे.. इ. इ.\n‘टप्पू सुलतानी’ – मुकुंद टाकसाळे\nजयवंत दळवी आणि अशोक जैन यांच्याप्रमाणेच विनोदी लिखाण करणाऱ्या मुकुंद टाकसाळे यांनीही ‘ललित’मध्ये १९९२ ते २००७ या कालावधीत टोपणनावानं सदरलेखन केलं होतं. ‘आनंदीआनंद’ आणि ‘टप्पू सुलतान’ या नावाने ते प्रसिद्ध होत असे. तुलनेनं तरुण असलेल्या व साहित्य क्षेत्रात नव्यानं पदार्पण करीत असलेल्या या लेखकानं आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील तत्कालीन कार्यकर्त्यांच्या कृती व वक्तव्यं यांना निशाणा करून, पण निर्विष अशी चेष्टा करणार सदरलेखन केलं. त्यामधील निवडक लिखाणाचे ‘आनंदीआनंद’ आणि ‘टप्पू सुलतानी’ या नावानं मॅजेस्टिक प्रकाशनानं दोन संग्रह प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी ‘टप्पू सुलतानी’चं माझं हे मुखपृष्ठचित्र. छापील मजकुरामध्ये मोकळी जागा करून घेऊन मजकुरालाच टपली मारणारा टप्पू सुलतान या चित्रात दिसतो आहे.\n‘मी न माझा राहिलो’ – रमेश मंत्री\nरमेश मंत्रींच्या निधनापश्चात अनुभव प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचं हे मुखपृष्ठचित्र मी केलेलं आहे. मंत्री हे त्यांच्या हयातीत गाजलेलं व्यक्तिमत्त्व होतं. आयुष्यभर सातत्याने लेखन करून दीडशेहून अधिक पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. त्यात प्रामुख्यानं विनोदी पुस्तकांची संख्या अधिक होती. जगभर हिंडून अनेक देशांना भेटी दिलेल्या, सतत हसत-खेळत, सभोवतालच्यांना हसवत जगण्यातला आनंद मुक्तपणे घेणाऱ्या मंत्रींना शेवटच्या पर्वात अर्धागवायूच्या झटक्यानं गाठलं. शारीरिक हालचाल करणं जवळजवळ अशक्य होऊन बसलं. वाचाही गेली. नेहमी भटकत राहणाऱ्या या माणसाला घरीच एका खुर्चीवर स्थानबद्ध अवस्थेत काळ कंठणं नशिबी आलं.\nत्यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठचित्रात त्यांच्या अखेरच्या स्थितीतलं चित्रण मी केलं आहे. ते दु:खांतिकेचंच चित्र आहे. राखी रंगाचं प्राधान्य असलेल्या खोलीमध्ये अंधार दाटू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर संध्याकाळ होऊ लागलेल्या आकाशातील भगवा रंग खिन्नत्वच अधोरेखित करतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2013/10/blog-post_26.html", "date_download": "2018-08-22T03:03:05Z", "digest": "sha1:KWI7XDICOKSCF4BLKUDRFDNM4YFEGPMB", "length": 23020, "nlines": 148, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: श्रीमान योगी", "raw_content": "\nशिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून दिसणाNया\nरस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टिपथात येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अधिक अस्वस्थ होत होते.\n‘आबासाहेब, मासाहेब आल्या.’ शंभूराजे म्हणाले .\n’ मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले.\nशंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणांत धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐवूâ येऊ लागला. आंबराई नजीक येताच येणाNया पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली.\nघोडदौडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहNयावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. तीन मासांच्या गर्भार जिजाबार्इंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोNया आल्या.\n‘अशी ठायी ठायी थांबत आम्ही दौड करीत राहिलो, तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही.’\n‘तेच सांगणार होते मी\n‘पुढचा प्रवास झेपेल, असं वाटत नाही.’\n‘मग अशा आडवाटी आपल्याला टावूâन...’\n‘जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत. त्यांच्याकडे थांबता येईल मला.\nआपण सुखरूप, तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे...’\nशहाजीराजे एकदम संतापाने उफाळले, ‘हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे.\nत्याला आम्ही काय करणार जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यान् पिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत, म्हणावं.’\n‘मी काय बोलणार यात’ जिजाबाई बोलून गेल्या.\n‘तुम्ही म्हणता, तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल, तर तो तुम्हांला सोडून देईल, अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हांला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं\nआपले अश्रू कष्टाने आवरून, काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले; जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले,\n‘विश्वासराव, नाइलाजानं तुम्हांला ही तकलीफ देत आहो. त्याबद्दल आम्ही शरमिंदे आहो.’\n‘राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली, असं आम्ही समजतो. जिवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू.’\n‘तो विश्वास नसता, तर आम्ही आलोच नसतो, आम्हांला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना का राहणार\nजिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला, ‘आम्ही येणार.’\n‘थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला, तर नाही का चालणार\n‘ऐका, विश्वासराव. बाळाला धोका आहे, आणि आम्हांला नाही.’\n‘तसं म्हटलं नाही मी.’ जिजाबाई गडबडीने म्हणाल्या.\n‘आम्ही शंभूबाळांना नेणार. त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत,\nराणीसाहेब. आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते, संक्रोजी नीळवंâठ, सोनोजीपंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदीदेखील आहे. आम्ही स्थिरस्थावर झालो, की तुम्हांला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा.’\nशंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वाकताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द पुâटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यांत साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले, तेव्हा शहाजीराजांच्याबरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता- एकदाही\nजिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन, जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असताही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते.\nजुन्नरवर रात्र उतरली. घराघरांतून समया, पलोते पेटवले गेले. गावाच्या देवडीवरची दिवटी वाNयाने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती... आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली.\nविश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवरच्या भिंतींवर टांगलेली शध्Eो पलित्यांच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानांवर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाज्याकडे वळले...\nआणि त्याच वेळी दरवाज्यातून जासूद धावत आला.\n लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय्. ते इकडंच येत आहेत.’\n‘चांगल्या मुहूर्तावर आले..’ म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली.\nविश्वासरावांनी चार पावलांत दरवाजा गाठला; आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहNयावर त्वेष होता.\n‘कुठं आहे तो भोसला\n‘प्रथम तलवार म्यान करावी, आणि आत यावं...’ विश्वासरावांनी सांगितले.\n‘मुकाट्यानं वाट सोड.’ लखुजी म्हणाले.\nशांतपणे विश्वासराव म्हणाले, ‘सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही.’\nलखुजी तेथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला,\n‘कुठं आहे तो भोसला\n‘दडून बसण्याइतकी भोसल्यांची कुळी अजून नामर्द झाली नाही.’\nछद्मीपणाने हसत लखुजी म्हणाले, ‘पळून जाण्याइतपत झालेली आहे\nविश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले,\n फार ऐकलं. हे भोसल्यांच्या व्याह्यांचं घर आहे. इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही.’\n अर्ज करीत नाही मी.’ लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले, ‘हाती समशेर आहे. हो बाजूला.’\nक्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकन म्यान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली.\n’ म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली, तोच आवाज झाला, ‘आबा’ त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अध्र्या चेहNयावर पडला होता. लखुजींचा हात खाली आला. विश्वासरावांनी वाट दिली, तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामथ्र्य नव्हते.\n केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली...\nलखुजींच्या हातातील तलवार गळून पडली. भ्रमिष्टासारखे ते पुढे सरकत असता, त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले,\n’ म्हणत जिजाबाई पायNया उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावीत होती. उभयता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले, विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले, ‘मामासाहेब, क्षमा करा.’\n उलट, तुमची तडफ पाहून आम्हांला आनंद झाला. भोसल्यांच्यामध्ये नसले, तरी भोसल्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये वाघ आहेत, हे पाहून आम्हांला आनंद वाटतो.’\nआपल्या बोलण्यावर खूश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले; आणि आपण एकटेच हसतो आहोत, याची जाणीव होऊन हसता-हसता थांबले. जिजाबार्इंना जवळ घेत ते म्हणाले,\n‘पोरी, तुझं बरं आहे ना\n’ बोलता-बोलता जिजाबाई थांबल्या.\nलखुजीराव म्हणाले, ‘बोल ना, पोरी. थांबलीस का\nजिजाबार्इंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. एक वेगळेच दु:ख उन्मळून उठले. कळायच्या आत त्या बोलून गेल्या,\n‘पोरीची जात म्हणजे हळदी-बुक्क्याची. कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळ केव्हाही चिकटवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जिऊची हळद अशीच उधळलीत. अजून ती वाNयावर फिरते आहे.’\n’ लखुजी गर्जले. ‘या लखुजी जाधवाची वूâस इतकी वारेमोल केव्हापासून झाली त्याला बायकोचा भार वाटत असेल. मला माझी पोर जड नाही.’\n‘पोरीवर एवढी माया आहे, तर हा दावा कसला कुणाबरोबर हा दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघडं पडलं, तर बरं वाटेल तुम्हांला आबा, ह्या जिऊची तुम्हांला शपथ...’\nलखुजीरावांनी एकदम जिजाबार्इंना जवळ ओढले. त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले,\n‘नको, पोरी, बोलू नको शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं, तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं, तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही. यातच मरण दैवास आलं. ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीवार्द आहे. अखंड सौभाग्यवती हो ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही. यातच मरण दैवास आलं. ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीवार्द आहे. अखंड सौभाग्यवती हो या बापाची काळजी करू नको. गेला, तरी दु:ख मानू नको.’\nजिजाबाईच्या डोळ्यांतून पाणी निखळले. ते टिपत लखुजीराव म्हणाले, ‘रडू नको, पोरी ऐक माझं. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूख. माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चौपेâर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू ऐक माझं. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूख. माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चौपेâर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू माझं ऐक\nते तुझंच माहेर आहे. सगळं ठीक झाल्यावर, म्हणशील तिथं राहा.’ नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या, ‘नको, आबा, मी जाधवांची माहेरवाशीण असले, तरी भोसल्यांची सासुरवाशीण आहे. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले, तर भोसल्यांच्या घराण्याशी बेइमानी होईल.’\nनि:श्वास सोडून लखुजी म्हणाले, ‘एक कोडं सोडवायला गेलं, की दुसरं पडतं. पोटची पोर तू. अवघडलेली. नवNयानं सोडून दिलेली... आणि हा तुझा बाप, लखुजी जाधवराव नुसतं पाहण्याखेरीज काही करू शकत नाही.’\nचिंता सोडा सुखाने जगा\nपरमेश्वर : एक सांकेतिक नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24711", "date_download": "2018-08-22T03:35:10Z", "digest": "sha1:M6LULSKUZZTZ6VT44E5XP6XVYP7UGDC5", "length": 12189, "nlines": 164, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 – प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome फिल्मी-दुनिया मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 – प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी...\nमिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 – प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा\nअनिल चौधरी / पुणे-\nरॉयल हेरिटेज ग्रुपतर्फे मिस आणि मिसेस भारत आयकॉन हा थाटामाटाचा भारतातील कार्यक्रम आहे.प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा आहे. मिस आणि मिसेस भारत आयकॉनचे आयोजक आणि दिग्दर्शक श्री.अखिल बन्सल मिसेस भारत आयकॉन्च्या उत्तुंग यशानंतर श्री.अखिल बन्सल रॉयल हेरिटेजचे अध्यक्ष हे मिस आणि मिसेस भारत आयकॉन्चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत.हा प्रथिष्टीत आणि अद्वितीय असा कार्यक्रम आहे.श्री.अखिल बन्सल म्हणतात की,टीम मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 हे सांगताना आनंद होतो की शीतल अरपल यांची पुणे दिग्दर्शक म्हणून बोर्डावर यांची नियुक्ती झाली आहे. पुण्यातील ऑडिशन या त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. शीतल अरपल म्हणतात की त्यांना पुण्यातील फॅशन आणि मीडिया क्षेत्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nआणि त्यांना त्याबद्दल सर्वांचे आभार मानायचे आहेत.या कार्यक्रमाचे ऑडिशन्स प्रत्येक शहरात होतील आणि मुंबई मध्ये अंतिम सोहळा होईल. मिस आणि मिसेस भारत आयकॉन ही प्रत्येक भारतीय / NRI मुली आणि लग्न झालेल्या बायकांसाठी खुली आहे.मिस आणि मिसेस भारत आयकॉनचे स्पर्धक संपूर्ण जगातून घेतले जातील. हा प्रत्येक भारतीय महिलेसाठी उत्सवच आहे.कारण ती तिच्या आयुष्यात अनेक भूमिका बजावते.मुलगी/ बहीण/आई/बायको आणि बहू प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आहे. महिला या महत्वाच्या भाग आहेत कारण त्या घर, तिचे नातेवाईक आणि करियर या सगळ्यांचा अचूक समतोल साधतात तिची आयुष्यभर कसरत सुरू असते .ज्या महिला घरी असतात त्यांना देखील घरातील कामे आणि इतर अशा एक ना एक जबाबदाऱ्या रोज पार पाडाव्या लागतात आज बायका बँकेत अधिकारी ,पत्रकार,पोलीस अधिकारी वैमानिक,कार्यकारी,सामाजिक आणि गृहिणी अशा अनेक कामे करताहेत,ज्यात त्यांना मुदतीच्या मागणीनुसार जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत मग ते घर असो वा कामाचे ठिकाण.मिस आणि मिसेस भारत आयकॉन अशा सर्वांना संधी उपलब्ध करून देत आहे ज्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये चमकण्याची इच्छा किंवा स्वप्न आहे तर आजच तुम्ही मिस आणि मिसेस भारत आयकॉनच्या स्पर्धेसाठी नोंदणी करा. मिस आणि मिसेस भारत आयकॉन स्पर्धेचे परीक्षक भारतातील नावाजलेल्या सेलेब्रिटी असतील. आमचे ध्येय आहे की,उदयाचा भविष्यकाळ हा लोकांना उत्तम राहणीमान आणि निसर्गाचे भरलेला परिसराला आनंद हा अत्याधुनिक सुविधांनी घेता यावा,आमचे ध्येय आहे की ,स्वच्छ भारत अभियान आणि मुलगी वाचवा.\nअशी माहिती मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 चे पुणे दिग्दर्शक शीतल अरपल आणि फॅशन जगतातील प्रसिद्ध तज्ञ लॉव्हेल प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nPrevious articleआकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न\nNext articleअमरावतीत महापालिका आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला- युवा स्वाभीमानचे आंदोलन.\nचांदूर रेल्वेतील युवकाच्या ‘द सीकर’ ला लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय नामांकन – नोव्हेंबर २०१८ ला युरोपातील महोत्सवादरम्यान झेक रिपब्लिक या देशात होणार प्रदर्शित\nमीना कुमारी को Google ने Doodle बनाकर किया याद\nअभिनेत्री ‘शीतल उपरे’ झाली फुटबॉल पटू\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nमहाराष्ट्रात ‘पद्मावती’ प्रदर्शित झाल्यास हिंदु समाज रस्त्यावर उतरेल \n*अचलपूरची पुर्वी झळकणार मोठ्या पडद्यावर*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2016/05/04/maharashtra-dharma-shivbharat/", "date_download": "2018-08-22T04:13:45Z", "digest": "sha1:F7A6V7IILZ35UCNKXA23XLFJ6R6CD4FZ", "length": 15586, "nlines": 164, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← तैसा शिवाजी नृप जिंकवेना\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण →\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”\nमे 4, 2016 by विशाल खुळे 2 प्रतिक्रिया\n” महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे ” हे वाक्य समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांसाठी पत्रात लिहले. मनात एक सहज विचार आला महाराष्ट्र शब्द शिवकाळात अजून कुठे मिळतोय का ते पाहूया.योगायोगाने आज शिवकाळातील सर्वात विश्वसनीय मानले जाणारे साधन म्हणजे “शिवभारत” यातील चौथ्या अध्याया मधे महाराष्ट्र हा उल्लेख आज वाचताना मिळाला तो देत आहे.\n2 Responses to अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”\nसुंदर संदर्भ दिला आहेत. अदिलशाही ही तशी महाराष्ट्राबाहेरील. जसे आजचे विजापूर आहे तसे मानले, तर शिवभारतातील वर्णन मराठा सैन्याच्या नामचीन (महाराष्ट्र देशातील) सरदारांच्यापैकी जे अदिलशाहीतील विविध सरदार आणि शिलेदार यांच्या यादीत नाव देताना साहजिकच केलेला वाटतो. जसा कोणी महाराष्ट्रात राहणाऱ्याला मी महाराष्ट्रीय आहे असे फारसे म्हणावे लागणार नाही पण तो परप्रांतीयांच्या किंवा परदेशात गेला तर पटकन मी महाराष्ट्रीयन आहे म्हणेल…\nअगदी बरोबर ओक साहेब.\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE---%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82---%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A5%A9", "date_download": "2018-08-22T04:26:55Z", "digest": "sha1:ZO6PHW6FHMZGJU2MDZ5PH7R4CDYQSYW5", "length": 12057, "nlines": 139, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – रान, पण स्वतःचं नसणारं – (पॅनेल ३)", "raw_content": "\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – रान, पण स्वतःचं नसणारं – (पॅनेल ३)\nशेतमालक अभिमानाने फोटो काढून घेत होता. त्याच्या रानात नऊ बाया कमरेत वाकून लावणीचं काम करत होत्या आणि हा पठ्ठ्या त्यांच्यावर नजर ठेवत ताठ उभाच्या उभा. त्यानं सांगितलं की तो त्यांना दिवसाचे ४० रुपये देतो. नंतर त्या बायांनी आम्हाला माहिती दिली की तो त्यांना दिवसाला २५ रुपयेच देत होता. त्या सगळ्या ओरिसातल्या रायगडाच्या भूमीहीन शेतमजूर.\nभारतामध्ये अगदी जमीनदार घरातल्या बाईलाही जमिनीवर कोणताच हक्क नाही. त्यांच्या माहेरच्या घरातही. आणि त्यांच्या नवऱ्याच्या, सासरच्या घरीही. परित्यक्ता, विधवा किंवा घटस्फोट झालेल्या बाया नातेवाइकांच्याच रानात अखेर शेतमजूर म्हणून काम करू लागतात.\nअधिकृत आकडेवारीनुसार, भारतात ६.३ कोटी स्त्री कामगार आहेत. यातल्या २.८ कोटी म्हणजेच ४५ टक्के शेतमजूर आहेत. हा भला मोठा आकडाही दिशाभूल करणारा आहे. सलग सहा महिने काम न मिळालेल्या बायांचा यात समावेशच नाही. हे महत्त्वाचं आहे. कारण याचा अर्थ हा की देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणाऱ्या लाखो स्त्रियांची गणनाच कामगार म्हणून केली जात नाही. शेतीतल्या कामाशिवाय ग्रामीण स्त्रिया जे काही करतात ते सगळं घरकाम म्हणून ‘बेदखल’ केलं जातं.\nअधिकृतरित्या आर्थिक कृती मानल्या जाणाऱ्या कामांमधलं बायांना मिळणारं एकमेव काम म्हणजे अतिशय कमी रोजाने करावी लागणारी शेतमजुरी. भूमीहीन मजुरांचे कामाचे दिवस आता कमी कमी होऊ लागले आहेत. आर्थिक धोरणांवरच हे सगळं अवलंबून असतं. वाढतं यांत्रिकीकरण त्यात भरच घालतं. नगदी पिकांकडे असणारा कल त्याची तीव्रता वाढवतो. आणि ठेकेदारीच्या नव्या पद्धती परिस्थिती अजूनच बिघडवतात.\nआंध्र प्रदेशातल्या अनंतपूरमधल्या या दोन छोट्या मुली रानातले किडे गोळा करतायत. केसाळ लाल सुरवंटं गोळा करण्याचं काम आहे त्यांच्याकडे. त्यांच्या गावात कमाई करण्यासारखं एवढंच काम आहे. दर किलोभर सुरवंटांमागे त्यांना जमीनदाराकडून १० रुपये मिळतात. एक किलो भरण्यासाठी त्यांना एक हजाराहून जास्त सुरवंटं गोळा करावे लागणारसं दिसतंय.\nसंसाधनांवर थेट मालकी नसल्यामुळे एकूणच गरिबांचं आणि सगळ्या स्त्रियांचं स्थान कमजोर होतं. संसाधनांची मालकी आणि समाजातलं स्थान यांचा अगदी जवळचा संबंध आहे. फार कमी स्त्रियांकडे जमिनीची मालकी आहे. जर जमिनीवरच्या त्यांच्या हक्कांची अंमलबजावणी झाली तर त्यांचं पंचायतीच्या कारभारातलं योगदानही किती तरी पटीने वाढेल.\nभूमीहीनांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण दलितांचं आहे, हा काही अपघात नाहीये. शेतमजूर बायांपैकी ६७ टक्के दलित आहेत. सर्वात जास्त शोषित असणाऱ्या या समूहाला पुढील तिन्ही व्यवस्थांची फक्त काळी बाजूच पदरी मिळालीये – वर्ग, जात आणि लिंगभाव.\nजमिनीवरच्या हक्कामुळे गरिबांचं आणि दलित जातीच्या स्त्रियांचं स्थान नक्कीच सुधारेल. त्यानंतरही जरी त्यांना दुसऱ्याच्या रानात काम करावं लागलं तरी चांगली मजुरी मिळवण्याची त्यांची ताकद वाढू शकेल, तसंच पत पुरवठा सुविधांपर्यंतची पोहोचही वाढेल.\nत्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं दारिद्र्य कमी होईल. पुरुष सहसा त्यांच्या उत्पन्नाचा जास्त वाटा स्वतःवर खर्च करतात. बाया त्यांची सगळी कमाई घरावर खर्च करतात. त्याचा मुला-बाळांना मोठा फायदा होतो.\nहे बाईसाठी तर उत्तम आहेच, त्यात तिच्या लेकरांचं आणि तिच्या कुटुंबाचंही भलं आहे. थोडक्यात काय तर भारतात कोणताही दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर बायांचे जमिनीवरचे हक्क प्रत्यक्षात आणणं कळीचं आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यांनी भूवाटपाच्या ४ लाख केसेसमध्ये संयुक्त मालकी (पट्टे) देऊन चांगली सुरुवात केली आहे. पण आपल्याला अजून खूप अंतर कापायचंय.\nबायांना जमीन कसण्यापासून रोखलं जातं. त्यामुळे, कसेल त्याची जमीन ही जुनी घोषणा आता बदलायला हवी. राबणाऱ्याची जमीन, असं आता म्हणून पाहू या का\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – बाजारात, बाजाराला... (पॅनेल ७)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्यभर ओणवं (पॅनेल २)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – चिखल, आया आणि पुरुषभर काम (पॅनेल ४)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/samarat-kerkar-article-89881", "date_download": "2018-08-22T03:49:39Z", "digest": "sha1:ISCYK2E323K3PYWFPBBSTZG6WSNWKQXC", "length": 20700, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Samarat Kerkar article पर्यटनातून साधूया शाश्‍वत विकास | eSakal", "raw_content": "\nपर्यटनातून साधूया शाश्‍वत विकास\nरविवार, 31 डिसेंबर 2017\nराधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात.\nराधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात.\nकोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील निसर्गसंपन्न तालुक्‍यांपैकी राधानगरी हा तसा प्रमुख तालुका. राजर्षी शाहू महाराजांच्या लाडक्‍या कन्या राधाबाई महाराज यांचेच नाव यानगरीला ‘राधानगरी’ म्हणून देण्यात आले. राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज ते छत्रपती शहाजी महाराज या सर्व छत्रपती संस्थानिक राजांचा हा आवडता तालुका. या तालुक्‍यांमुळे आज खऱ्या अर्थाने जिल्हा सुजलाम्‌-सुफलाम्‌ झाला आहे. येथे असणारी विपुल जलसंपदा व नैसर्गिक जैवविविधता यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे हृदयच हा तालुका आहे.\nतरीही आज कित्येक वर्षांनंतरही या तालुक्‍यामध्ये औद्योगिक विकास होताना दिसत नाही. भौगोलिकदृष्ट्या चारही दिशांना वेगळेपण असलेल्या या तालुक्‍याची परिस्थिती वेगळी आहे. सक्षम लोकप्रतिनिधी आणि सजग नागरिक, युवक यांनी प्रयत्न केल्यास येथे रोजगाराच्या असंख्य वाटा निर्माण करणारा उद्योग लीलया निर्माण होऊ शकतो आणि तो म्हणजे ‘पर्यटन उद्योग’. पर्यटन उद्योग हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगाने वाढणारा उद्योग आहे. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या खूप लोकांना रोजगार मिळतो. तुलनेने या उद्योगामध्ये कष्ट आणि भांडवल कमी वापरले तरी चालते; पण यात स्थानिक माहिती पर्यटकांपर्यंत पोचवणे महत्त्वाचे असते. स्वच्छ नीटनेटके निवासस्थान पर्यटकांना उपलब्ध करून दिल्यास सोयीचे ठरते. या तालुक्‍यात औद्योगिक प्रगती होत नाही, हे कारण सांगत बसण्यापेक्षा पर्यटनातून राधानगरीचा विकास करण्याची आता वेळ आली आहे.\nदेशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. प्रामुख्याने दुर्लक्षित पर्यटनस्थस्थळांचा विचार केल्यास कसबा वाळव्याचा ऐतिहासिक वारसा, तिथल्या दूधगंगा नदीवरील आकर्षक घाट, शेजारील डोंगरावरील चक्रेश्‍वरवाडीचे पुरातन शिवमंदिर, तिथल्या तपस्या मठाचा निसर्गसंपन्न विलोभनीय परिसर, तुरंबेचा सिद्धिविनायक, काळम्मावाडी जलाशय, वाकिघोलातील गर्द जंगल, त्या जंगलात दडलेला जिंजी महल, वाकोबाचे मंदिर, उत्तरेकडे तुळशी जलाशय, त्याच्या बाजूला असलेला ऐतिहासिक किलचा, राशिवडेची फुलशेती, ठिकपुर्लीची बर्फी, गुडाळची स्पेशल रक्तीमुंडी, राधानगरीची दुधाची आमटी, मांगोलीच्या यात्रेतील बोटावर उचलली जाणारी गुंडी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे ब्रॅंडिंग होणे गरजेचे आहे. अशी विविधता क्वचितच एखाद्या ठिकाणी आढळते.\nसर्वांचे आकर्षण असणारे, देशी-विदेशी पर्यटकांचे पहिली पसंती असणारे दाजीपूर अभयारण्य, राधानगरीचा लक्ष्मी तलाव, काळम्मावाडी धरण, हत्ती महल, राधानगरी तलावातील बेनगिरी व्हिला, राऊतवाडी धबधबा यांसारख्या पर्यटनस्थळांकडे अलीकडे पर्यटक वाढू लागले आहेत. स्थानिक बायसन नेचर क्‍लबने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फुलपाखरू, काजवे यांसारखे महोत्सव भरवून राज्यातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे पर्यटकांत राधानगरीची एक वेगळी ओळख निर्माण होईल. सोशल मीडियाचा वापर करून येथील जास्तीत-जास्त पर्यटनस्थळे दूरवर पोचवली पाहिजेत. यासाठी बायसन नेचर क्‍लबतर्फे वेबसाइट, अँड्रॉइड ॲप सुरू करून एक नवे पाऊल उचलण्यात आले आहे.\nराधानगरी धरणस्थळावर राजर्षी शाहू स्मृती केंद्र, राऊतवाडी धबधबा येथे आणलेला परिसर विकास निधी, यांसारख्या गोष्टींमुळे हळूहळू प्रगती होत आहे; पण आता सर्वांनी मिळून एकत्र पर्यटन विकास करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार, जि. प. सदस्य, पं. स. सभापती, उपसभापती, सदस्य ते प्रत्येक गावच्या सरपंच व नागरिकांनी मिळून राधानगरीचा एक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचीही गरज आहे.\nराधानगरी तालुक्‍यातील प्रमुख राज्यमार्ग देवगड-निपाणी आणि कोल्हापूर ते गैबी या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक आयलॅंड चौक, सुशोभीकरण करण्याची गरज आहे. राधानगरी धरणावर जसे शाहू स्मृती केंद्र होत आहे. तसे काळम्मावाडी धरणस्थळावरील दुर्लक्षित झालेले प्रतिवृंदावन उद्यान पुन्हा बहरले पाहिजे. तुळशी, हसणे, वलवण या ठिकाणी बोटिंगची सुविधा सुरू केली पाहिजे. ऐतिहासिक हत्ती महल, शिवगड, जिंजी महल यांची पडझड रोखून त्यांचा परिपूर्ण विकास झाला पाहिजे. येथल्या देवराया जैवविविधता पार्क म्हणून संग्रहित केल्या पाहिजेत.\nइथले भात संशोधन केंद्र, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे, राज्यातील पहिला ऐतिहासिक जलविद्युत प्रकल्प, यांचे महत्त्व ओळखून हा आपला वारसा टिकवून ठेवला पाहिजे. दूधगंगा, भोगावती नदी, गैबी बोगदा यांच्या पात्रामध्ये धाडसी पर्यटनाचे पर्याय उपलब्ध केले पाहिजेत. दाजीपूर, शिवगड, किलचा, राक्षादेवी या ठिकाणी ॲडव्हेंचर गेम हब उभारले पाहिजेत. पर्यटनस्थळाजवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून परिसराचा आकर्षक पद्धतीने विकास करून घ्यावा लागेल; तरच राधानगरीच्या पर्यटन विकासाचा राजमार्ग खुला होईल. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आज वेळ आली आहे.\n( राधानगरी येथील बायसन नेचर क्‍लबचे सदस्य आहेत)\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i080331114851/view", "date_download": "2018-08-22T03:43:02Z", "digest": "sha1:2PLVM52M347ONKWNQIKHALKGMWGOGFF5", "length": 11527, "nlines": 124, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पोवाडे", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|\nश्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा\nझाशीची राणी इचा पोवाडा\nहुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा\n४२ चे चळवळीचा पोवाडा\nछ. राजाराम महाराजांचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nपोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nश्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nझाशीची राणी इचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nहुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\n४२ चे चळवळीचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nछ. राजाराम महाराजांचा पोवाडा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nn. ताटका का नामांतर \nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/senior-political-leader-karbhari-bhilore-passed-away-118494", "date_download": "2018-08-22T03:54:34Z", "digest": "sha1:BWLUTIVXDLAA7BSDB4ZSXURFP5GCB64X", "length": 10993, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Senior political leader Karbhari Bhilore passed away जेष्ठ राजकीय नेते कारभारी भिलोरे यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nजेष्ठ राजकीय नेते कारभारी भिलोरे यांचे निधन\nमंगळवार, 22 मे 2018\nनाशिक जिल्ह्यातील जेष्ठ राजकीय नेते कारभारी द्वारकू भिलोरे पाटील यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.\nनांदगाव (नाशिक) - जिल्ह्यातील जेष्ठ राजकीय नेते कारभारी द्वारकू भिलोरे पाटील यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. अनेक दिवसापासून प्रकृती खालावल्याने ते उपचार घेत होते. आज मध्यरात्री नांदगाव येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भौरी येथे धाव घेतली.\nसकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कर करण्यात आले. तालुक्याचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे साहेबराव पाटील, माजी आमदार ऍड. अनिल आहेर, माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, सजनतात्या कवडे आदींसह विविध राजकीय पक्ष सामाजिक शैक्षणिक संघटना व क्षेत्रातील लोकांनी दिवंगत कारभारी भिलोरेंना श्रद्धाजंली अर्पण केली.\nतालुक्यातील राजकीय वर्तुळातील मुत्सद्दी मार्गदर्शक व जुन्या नव्या पिढीचा समन्वयक म्हणून समजल्या जाणाऱ्या कारभारी पाटीलांनी आमदारकी वगळता सत्तेतील सर्व पदे भूषविली होती.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nसकाळ दहावी अभ्यासमाला या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थीच नव्हे; तर त्यांचे पालक आणि शालेय शिक्षक यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24714", "date_download": "2018-08-22T03:34:36Z", "digest": "sha1:425X2IJXYTDHWT6KC5NQ5PIGHPI2PADQ", "length": 7373, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमरावतीत महापालिका आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला- युवा स्वाभीमानचे आंदोलन. | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावतीत महापालिका आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला- युवा स्वाभीमानचे आंदोलन.\nअमरावतीत महापालिका आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला- युवा स्वाभीमानचे आंदोलन.\nघरकुल प्रकरण के मामले में अमरावती मनपा आयुक्त की कुर्सी राजकमल चौराहे पर लटकायी युवा स्वाभिमान ने कुछ समय वो खुर्ची वैसीही झुलती रही बाद मे पुलीस ने उसे निकाल लिया\nPrevious articleमिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 – प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा\nNext articleअमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा-भगत येथे उद्या पासून भक्ती-शक्ती संगम सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव – महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे आयोजन\nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nमंगरुळपिर तालुक्याच्या कन्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप – अमेरिकन प्रकाशनाने घेतली शेलुबाजार...\nप्रहार कडून क्रांती दिनी शहीद स्मारकला अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/maharashtracha-valentine.html", "date_download": "2018-08-22T03:34:56Z", "digest": "sha1:ESMT3UI4EVAORUPERQYIK2ICUIWIOQB3", "length": 20371, "nlines": 80, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): महाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन Maharashtracha Valentine", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nमहाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन Maharashtracha Valentine\n'प्रेमदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर\nअर्थात दस्तूरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.लं. - सुनीताबाईंचं नातं\nइतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात\nउन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो. खूप वॆळ त्याच्याकडे बघितलं,की डोळे दुखतात थोडेसे चालायचंच. समोर रस्त्यावरच्या वर्दळीकडे भाईकाका टकटक बघत राहिले. रोज सकाळी अंघोळ किंवा स्पंजीग आटोपलं, की कुणीतरी त्यांना इथं आणून बसवतं. कुणीतरी म्हणजे बहुधा माईच. या खिडकीशी बसायचं आणि चिटकुला ब्रेकफास्ट करायचा. कितीही बेचव असला, तरी भाईकाका तो ऎन्जाय करायचे. हळूहळू त्यात पाखरांची किलबिल ऎकायची. द्र्ष्टीशेपात येणारा झाड्झाडोरा आनंदी वृत्तीन न्याहाळायचा. एखादी झकासशी टेप लावून देऊन माई आपल्या कामात बुडून जायच्या. भाईकाकांचे खरपुड्लेले पाय तबल्याच्या ठेक्यानिशी किंचित हलत, तेव्हा खुप सुंदर वाटतं .......\nगेली काही वर्ष तरी हेच रुटिन आहे. औषधाच्या गोळ्या आणि न बाधणारा माफक आहार. पुन्हा औषधाच्या गोळ्या ठरलेल्या वेळी झोपलंच पाहिजे हि माईची शिस्त. कधी कधी भाईकाका गमतीनं म्हणत, 'अर्धशिशीला माई ग्रेन' का म्हणतात, कळलं का तुलाबाहेरची वर्दळ बघत बसण्याचा कंटाळा आला, की भाईकाकाचं काहीही दुसऱ्याला करायला लागता कामा नये, असा त्यांचा हट्ट असे. हा हट्टच रोज भल्या पहाटे त्यांना उठवी. रात्री अंथरुणाला पाठ टेकेर्यतं त्यांच्या मनात भाईकाकांच हवं-नको बघणं याच्याशिवाय दुसरं काही नसे. भाईकाकासुध्दा त्यातलेच. 'माई किती करतातबाहेरची वर्दळ बघत बसण्याचा कंटाळा आला, की भाईकाकाचं काहीही दुसऱ्याला करायला लागता कामा नये, असा त्यांचा हट्ट असे. हा हट्टच रोज भल्या पहाटे त्यांना उठवी. रात्री अंथरुणाला पाठ टेकेर्यतं त्यांच्या मनात भाईकाकांच हवं-नको बघणं याच्याशिवाय दुसरं काही नसे. भाईकाकासुध्दा त्यातलेच. 'माई किती करतात' आम्ही आहोत ना' आम्ही आहोत ना' असं सांगणाऱ्या आसपासच्या मंडळीसमोर भाईकाका फक्त हसायचे. काही म्हणता काही बोलायचे नाहीत. जणू आपलं सगळं फक्त माईंनीच करावं, अशी त्याचीचं अपेक्षा असायची.....\n'रवी मी.... दीनानाथाच्या सुरांची लड चमकून गेली आणि भाईकाका खुशालले. खुर्चीच्या हातावर बोटांनी त्यांनी हलकेच ठेका धरला. जांभळया-लाल रंगाच्या एखादा फलकारा वेडीवाकडी वळणं घेत जावा, तशी नाटकाची घंटा त्यांच्या मनात घुमली. धुपाचा गंध दरवळलला. उघडलला जाण्यापूर्वी मखमली होणारी अस्वस्थ थरथर त्यांना स्पष्टपणे जाणवली आणी त्यांनी खुर्चीच्या पाठीवर हलकेच मान टेकून डोळे\nपाहिल्यापासून माई तशी भलतीच टणक किंबहुना तिचा हा कणखरपणा पाहूनच आपण तिच्याकडे ओढले गेलो. गॊरी गोरी पान, बारकुडी अंगकाठी, साधीसुधीच सुती साडी; पण त्या नेसण्यातही किती नेटनेटकेपण. या मुलीच्या अंगावर एकही दागिना नाही, हे सुद्धा कुणाच्या लक्षात आलं नाही कधी....कुठल्या तरी संस्थेच्या वर्धापनासाठी ही आपल्याला घ्यायला आली होती. टांग्यात मागं आपण आणि मधू\nमांडीवर तबला नि डग्गा घेऊन बसलेले. सुपात पेटी टांग्येवाल्याच्या शेजारी ही बारकीशी पोर. घोड्याच्या पाठीवर वाटेल तसा चाबूक ओढणाऱ्या टांगेवाल्याला तिनं कसला झापला होता. 'चलना हे तो ठीक सें चलाव टांग्येवाल्याच्या शेजारी ही बारकीशी पोर. घोड्याच्या पाठीवर वाटेल तसा चाबूक ओढणाऱ्या टांगेवाल्याला तिनं कसला झापला होता. 'चलना हे तो ठीक सें चलाव नाही तर मी चालवते नाही तर मी चालवते'टांग्यातून उतरल्यावर हिनं त्याला पैसे विचारले. \"द्या आणा-दीड आणा,\"\nतो म्हणाला.\"आणा की दीड आणा\"मधूच्या बरोबरीनं आपण कित्येक दिवस या मुलीची नक्कल करत असू. पुढं आशाच काही सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वारंवार भेटी होऊ लागल्या. ती आली, की मधू ढोसकण्या द्यायच्या. आपण बोअर झाल्याचा आव आणायचो. अशा माईशी मी लग्न करणारे, हे कळल्यावर मधू हैराण झाला होता. म्हणायचा, 'अरे लेका, तू गाण्याबजावण्यातला माणूस. तुझं काय जमणार या इस्त्रीवालीशी\nपण, माई इस्रीवाली नव्हतीच. कॉलेजची सहल होती तेव्हा हे कळलं सिंहगडावर सगळे पोचल्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी कोंडाळं करून बसले. मी पाहुणा आघाडीचा आणी तरीही स्वस्तात पटलेला भावगीत गायक पोरीबाळीसमोर भाव खात पाच-सहा पदं म्हटली. हाताच्या तळव्यावर हनुवटी रेलून शांतपणे ही ऎकत होती. मग मैत्रिणींनी आग्रह केल्यावर तिनं कविता म्हटली. कुठली बरं पोरीबाळीसमोर भाव खात पाच-सहा पदं म्हटली. हाताच्या तळव्यावर हनुवटी रेलून शांतपणे ही ऎकत होती. मग मैत्रिणींनी आग्रह केल्यावर तिनं कविता म्हटली. कुठली बरंआठवलं\nकोठे तरी जाऊन शीघ्र विमानी\nस्वातंत्र्य जिथे, शांती जिथे,\nभाळ न इथे प्रिती धनाविण कुणाला,\nलावण्य नसे जेथे जणू चीज किराणी\nपेटीवर सूर धरता धरता स्पष्टपणे जाणवलं. आपण आता, या क्षणी, इथं सिंहगडावर, प्रेमात पडत आहोत.... इस्त्रीवाली पाणी खूप खोल होतं.हिच्या व्यक्तिमत्त्वातलं तो करडेपणा, खरखरीतपणा, खोटा आव आहे काय सोर्ट ओफ डिफेन्स मेकनिझम सोर्ट ओफ डिफेन्स मेकनिझम तिच्या ठायी खरोखर हे इतकं मार्दव आहे तिच्या ठायी खरोखर हे इतकं मार्दव आहे वस्तुतः जूलियनांची ही कविता आपल्याला अजिबात आवडायची नाही. उगीच आपलं 'ट' ला 'ट' आणि 'राणी' ला 'पाणी' वस्तुतः जूलियनांची ही कविता आपल्याला अजिबात आवडायची नाही. उगीच आपलं 'ट' ला 'ट' आणि 'राणी' ला 'पाणी' पण माईनं ती कविता अक्षरशः उलगडून दाखवली. नुसतीच कविता नव्हे रीतीभाती पल्याडच्या तो चांद्रप्रदेशही दाखवला....\nचार-आठ दिवस गेल्यावर एक पत्र लिहिलं आणि माईला आपल्या भावना कळवून टाकल्या. आता 'हो' म्हण. मी मोकळा झालो आहे.उलट टपाली पाकीट आलं. फोडलं तर आत आपणच पाठवलेलं पत्र.... साभार त्याच कागदाच्या पाठीमागं मात्र दोनच शब्द होते : 'अर्थात होय त्याच कागदाच्या पाठीमागं मात्र दोनच शब्द होते : 'अर्थात होय\nपुढं माईनं सगळाच ताबा घेतला. लग्नाची तारीख तिनंच ठरवली. नोंदणी पद्धतीनंच करायचं, हा देखील निर्णय तिचाच. घर मांडायची वेळ आली तेव्हा, तिनं आपल्याशी फारशी चर्चासूघ्दा केली नाही. आपण गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये, रेकार्डिंगमध्ये बूडालेलो आणी ही बाई भाड्याच्या घरं शोधतेय पागडीसाठी हुज्जत घालतेय. अर्थात, आपल्याला बहुधा हे जमलंही नसतं. पुढंही कधी काही करायची वेळ आली नाही,\nमाईनं ती येऊ दिली नाही.\nमित्रमंडळ मोठं होतं कामही खूप होती टाईम मेनेजमेंटच्या बाबतीत आपला मामला तसा यथातथाच. माईनं हे सगळं मोडून काढलं पार्ट्या-पत्त्यांचे अड्डे बंद झाले नाहीत, कमी मात्र झाले. आयुष्याबद्दलच्या तिच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. स्थैर्य माणसाची वाढ रोखतं, अस ती अधुनमधुन ऎकवायची भरपूर काम मिळत होती पैसा हाती खेळू लागला होत; पण माईच्या अंगावर दागिना काही कधी चढला नाही. लोकप्रियतेचा उन्माद कधी तिनं चढू दिला नाही. माईनं आपले हातपाय सतत हलते ठेवले. धाव धाव धावायचं, विश्रांतीला थोडं थांबायचं पुन्हा पळायला सुरवात करायची माईंमुळे हे सगळ सहज वाटत होत आपण धावतोय, हे तरी कुठं कळत होतं\nऎके दिवशी तिनं सहज विचारल्यासारखं विचारल्यासारखं विचारलं, \" अजून किती दिवस नाटकं करणार आहेस रे\"\"म्हंजे, समजलो नाही\"\"नाही, बरेच दिवस रमलायस म्हणून विचारते\" त्या दिवशी संघ्याकाळी 'ललितरंग' च्या जांभेकराना आपण सांगून टाकलं 'पुढचा महिना प्रयोग करीन. एक तारखेपासून नाटकं बंद\" त्या दिवशी संघ्याकाळी 'ललितरंग' च्या जांभेकराना आपण सांगून टाकलं 'पुढचा महिना प्रयोग करीन. एक तारखेपासून नाटकं बंद' त्या दिवसापासून ग्रीजपेण्ट गालाला लावला नाही. आयुष्यही तसं उतरणीला लागलं होतं.\nसत्कार-समारंभाचाही कंटाळा येऊ लागला होता. वक्तृत्व कितीही चांगलं असलं, तरी भाषणं देणार किती\nआणि आता ही स्थिती. अशा विकलांग अवस्थेत एखाद्या म्हताऱ्याला वीट आला असता.असह्य अवस्थेत खितपत राहण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटलं असतं; पण माईनं यातलं काही काही जाणवू दिलं नाही. लग्न ठरल्यापासूनच ती अशी वागत नाही का\nमाई हे माझ्याच व्यक्तिमत्त्वाचं एक्स्टेन्शन आहे, असं मला वाटलं. अर्थातच तिला हे वाक्य आवडणार नाही बाण्याची आहे; पण खरं सागांयच, तर तो स्वतंत्र बाणा माझाच आहे. माझंच ते तुलनेनं धड असलेलं शरीर आहे. समोर लगबगीनं मीच चालतो आहे. त्या शरीरात स्वतंत्र आत्मा आहे आणि त्याचं नाव माई आहे,\n माई माझा स्वाभिमान आहे. आख्खं आयुष्य ती माझा 'इगो' म्हणूनच वावरली आहे.\nइथं समर्पण हा शब्द समर्पक ठरणार नाही. एकमेकांचा 'इगो' होणं, येस, धिस इज दी राइट स्टेटमेण्ट\nमाई माझा इगो आहे आणि तिचा मी......\n\"उठतोस का रे..... बरं वाटतंय ना\n\"अरे ती मुलं आलीत-बच्चूच्या क्लबातली. तुला 'विश' करायचं म्हणतात.\"\n\"आफकोर्स.....आफकोर्स,\" भाईकाका हळूहळू सावरून बसले.\nआम्ही गुपचुप त्याच्यांसमोर गेलो. त्यांच्या हाती टवटवीत गुलाबांचा\n\"भाईकाका, आज व्हेलेंटाइन डे आहे ना, म्हणून आलोय\n\"ओह.....सो नाईस आफ यू. मी तुमचा व्हेलेंटाइन काय\n\"भाईकाका, तुम्ही आख्ख्या महाराष्टाचे व्हेलेंटाइन\nमिस्कील नजरेनं भाईकाका हळूहळू म्हणाले. आम्ही टाळ्या वाजवल्या. भाईकाका दिलखुलास हसले. ते पाहून माई गर्रकन वळल्या आणि सरबत करण्यासाठी आत गेल्या.\nझळझळीत उन्हाचा सोनेरी पट्टा थेट आतवर आला होता....................\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/one-belt-one-road-china-economic-growth-rate-hu-jintao-1202477/", "date_download": "2018-08-22T04:27:34Z", "digest": "sha1:GCWHPQA2MRYQG4MYEWZVDKO7VET74WE3", "length": 26612, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वप्नपूर्तीचे ध्येय | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nराष्ट्राध्यक्ष क्षि जिनिपग यांनी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाची घोषणा केली आहे.\nमहत्त्वाच्या बंदरांमध्ये गुंतवणूक करण्याचा चीनचा निर्णय महत्त्वाकांक्षी आहे\nचीनचा आर्थिक विकासाचा दर कमी होत असतानाच राष्ट्राध्यक्ष क्षि जिनिपग यांनी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा चीनच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून जगभर तो चच्रेचा विषय झाला आहे. हा प्रकल्प पूर्णपणे राबवण्यात चीन यशस्वी झाला तर त्याचे भारतासह एकूण ६५ देशांशी अर्थ-व्यवहाराचे घट्ट जाळे विणले जाईल..\nचीनमध्ये सन १९७८ पासून सुरू झालेली आर्थिक सुधारणांची प्रक्रिया एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या प्रक्रियेत चीनमध्ये एकीकडे आर्थिक भांडवल, औद्योगिक उत्पादन क्षमता आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांची प्रचंड अतिरिक्तता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मध्यम वर्गाच्या आर्थिक उत्पन्नात आणि कामगार वर्गाच्या सामाजिक स्थानात प्रगतीच्या संधी कमी झाल्या आहेत. याशिवाय चीनमधील आर्थिक प्रगतीची विभागीय दरी रुंदावली आहे. आर्थिक विकासाच्या फळवाटपातील भौगोलिक विषमता आणि अर्थव्यवस्थेचा कमी होत चाललेला विकास दर हे देशाची सामाजिक आणि आर्थिक घडण कोलमडण्याचे प्राथमिक लक्षण असल्याचे चीनच्या राज्यकर्त्यांच्या वेळीच ध्यानी आले आहे. चीनचा आर्थिक विकासाचा दर कमी होत असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षि जिनिपग यांनी जनतेला ‘चिनी स्वप्न’ पूर्ण होण्याच्या दिशेने देश पावले टाकत असल्याचे गाजर दाखवले आहे. पेचाच्या आर्थिक परिस्थितीत त्यांचे ‘चिनी स्वप्न’ कसे पूर्ण होणार, असे प्रश्न उपस्थित होत असताना क्षि जिनिपग यांनी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाची घोषणा करत स्वप्नपूर्तीचा मार्ग आखण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. आज भारतासह जगभर चीनचा हा प्रकल्प चच्रेचा विषय झाला आहे.\n‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाची आवश्यकता\nचीनमधील गरिबी समूळ नष्ट करत चीनला मध्यम-दर्जाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशाच्या आर्थिक शक्तीची देशाच्या सीमांबाहेर वाढ होणे गरजेचे झाले आहे. मागील दोन दशकांमध्ये सातत्याने वाढीचा वार्षिक दर १० टक्के टिकवल्यानंतर आता तो ७ टक्क्यांवर घसरला आहे. चीनच्या आर्थिक विकासाच्या प्रवासातील या टप्प्याला चिनी नेतृत्वाने ‘न्यू नॉर्मल’ ही संज्ञा दिली आहे. एकीकडे वाढीचा दर कमी झाला असला तरी दुसरीकडे लोह, स्टील आणि सिमेंट या औद्योगिक क्षेत्रांमध्ये चीनच्या उत्पादन क्षमतेत अतुलनीय वाढ झाली आहे. याशिवाय चीनकडे ४ ट्रिलियन डॉलर एवढा प्रचंड परकीय चलनाचा साठा आहे. मागील ३० वर्षांतील आर्थिक सुधारणांच्या काळात तयार झालेल्या प्रशिक्षित मनुष्यबळावर विकासाचा दर कमी झाल्याने अन्याय होणार नाही याची काळजी चीनला घ्यायची आहे. यासाठी चीनने सुरुवातीला आफ्रिका खंडात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून देशातील भांडवल आणि मनुष्यबळाला एक वाट मोकळी केली होती. मात्र आफ्रिकेतील गुंतवणुकीच्या आणि मनुष्यबळ पाठवण्याच्या शक्यता कमी होत चालल्या आहेत. आफ्रिकेतील विकासाचा स्तर आणि भारतासह इतर विकसनशील व विकसित देशांतील भांडवलाशी तिथे असलेली स्पर्धा लक्षात घेत चीनने आपल्याच शेजारी प्रदेशांमध्ये तसेच समुद्री मार्गावरील महत्त्वाच्या बंदरांमध्ये गुंतवणूक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यालाच ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्प अशी संज्ञा देण्यात आली आहे.\nप्राचीन ते मध्यकालीन चीन ज्या वेळी प्रगतीच्या शिखरावर होता त्या वेळी चीनच्या पूर्व भागापासून ते भूमध्य सागराच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत विस्तृत व्यापारी मार्ग तयार झाला होता. त्या मार्गाने युरोप आणि चीनदरम्यान अनेक वस्तूंचा व्यापार घडत होता ज्यामध्ये चीनच्या सिल्कने विशेष नाव कमावले होते. जर्मन भौगोलिक अभ्यासक फर्दिनांद रिक्तोफन (Ferdinand von Richthofen) याने सन १९७७ मध्ये या मार्गाला ‘सिल्क रोड’ असे नाव दिले होते. ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाच्या माध्यमातून गतवैभव पुन्हा प्राप्त होईल या दुर्दम्य आत्मविश्वासातून प्रकल्पातील दोन प्रमुख घटकांना ‘सिल्क भू-मार्ग’ आणि ‘२१व्या शतकातील सिल्क व्यापारी समुद्री मार्ग’ या संज्ञा निर्धारित करण्यात आल्या आहेत. सिल्क भू-मार्गाद्वारे चीनच्या पूर्व आणि उत्तर भागांना एकीकडे मध्य आशिया, रशिया आणि युरोपमधील बाल्टिक प्रदेशांशी जोडण्यात येणार आहे, तर दुसरा मार्ग पाकिस्तान, अफगाणिस्तान, पर्शियाची खाडी आणि पश्चिम आशियामाग्रे युरोपच्या सीमांवर पोहोचणार आहे. सिल्क भू-मार्गातील तिसऱ्या मार्गाचा भारताशी प्रत्यक्ष संबंध आहे. यामध्ये चीनच्या नर्ऋत्येकडील भागांना नेपाळ, भारत (ईशान्य भारत), बांगलादेशमाग्रे वेगाने समृद्ध होणाऱ्या आशियानशी जोडण्याची योजना आहे. सिल्क व्यापारी समुद्री मार्ग चीनच्या दक्षिण किनाऱ्यावरून िहद महासागरमाग्रे (म्हणजे दक्षिण आशियातून) पूर्व आफ्रिकेतील बंदरगावांना जोडत युरोपमध्ये स्पेन व इटलीच्या किनाऱ्यांपर्यंत नेण्यात येणार आहे.\nप्रकल्प नक्की आहे तरी काय\nअमेरिकेच्या ‘आशिया-पॅसिफिक क्षेत्राला आधार’ देण्याच्या धोरणाला आणि ‘ट्रान्स-पॅसिफिक भागीदारी’ला चीनने ‘वन बेल्ट वन रोड’ने प्रत्युत्तर दिले आहे. आशियान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, मध्य आशिया, पश्चिम आशिया, िहद महासागरातील बेटे आणि आफ्रिकेचा पूर्व किनारा या विशाल प्रदेशाचे चीनकेंद्रित परस्पर अवलंबन वाढल्यास आणि युरोप व रशियाशी व्यापारी संबंध बळकट झाल्यास चीनला एकटे पाडण्याचे अमेरिकेचे धोरण यशस्वी होणार नाही या विचारातून ‘वन बेल्ट वन रोड’ची संकल्पना आकारास आली आहे. याशिवाय चीनच्या ऊर्जा-गरजा भागवण्यासाठी तेल व नसर्गिक वायू आयातीचे मार्ग या प्रकल्पाद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. चीनच्या नर्ऋत्य आणि वायव्य भागांतील प्रांतांचे वेगाने औद्योगिकीकरण करत मागासलेपण कमी करणे आणि फुटीर प्रवृत्तींना आळा घालणे, हा आणखी एक महत्त्वाचा हेतू या प्रकल्पामागे आहे. चीनच्या प्रचंड भौगोलिक आकारामुळे त्या देशाच्या सर्वागीण विकासावर मर्यादा आल्या आहेत. उदाहरणार्थ, वायव्य व नर्ऋत्येकडील प्रांतांना तेल व वायूचा पुरवठा करण्यासाठी किंवा तिथल्या वस्तूंची निर्यात करण्यासाठी चीनच्या बंदरांचा उपयोग करणे खर्चाचे आणि खुल्या अर्थव्यवस्थेतील स्पध्रेच्या गणिताशी न जुळणारे आहे; पण वायव्य प्रांतांना पाकिस्तानातील ग्वदार बंदर जवळचे आहे, तर नर्ऋत्येतील प्रांतांना ढाका आणि कोलकाता बंदरे सोयीची आहेत. चीनच्या उत्तरेकडील प्रांतांना रशियातून तेल व नसर्गिक वायूंचा पुरवठा उपलब्ध करून देणे आणि त्याच मार्गाने युरोपची बाजारपेठ गाठणे हे आर्थिकदृष्टय़ा तर्कशुद्ध आहे. चीनमधील मागासलेल्या प्रांतांना ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पातून विकासाची सुवर्णसंधी मिळणार असल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत त्यांच्याकडून केंद्र सरकारवर प्रचंड दबाव तयार झाला आहे.\nया प्रकल्पात वर उल्लेखिलेल्या प्रदेशांमध्ये मूलभूत संरचनांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. महामार्ग-लोहमार्ग बांधणे, बंदरगावांचा विकास करणे आणि भू-मार्गावर विद्युतनिर्मितीसारख्या इतर मूलभूत संरचनांची पूर्तता करण्यासाठी चिनी भांडवल, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अंदाजानुसार पुढील १० वर्षांमध्ये आशियातील विकसनशील देशांना मूलभूत संरचनेच्या निर्मितीसाठी निदान ८ ट्रिलियन डॉलर एवढय़ा प्रचंड रकमेची गरज आहे. यापकी निदान १ ट्रिलियन डॉलर रक्कम पुरवण्याचा अघोषित विडा चीनने उचलला आहे. यासाठी चीनने फेब्रुवारी २०१४ मध्ये ४० बिलियन डॉलरच्या ‘सिल्क रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ची स्थापना केली आहे.\nयाशिवाय ऑक्टोबर २०१४ मध्ये १०० बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीने एशियन इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट बँकेची स्थापना करण्यात आली आहे. भारतासह एकूण २१ आशियाई देश या बँकेचे सदस्य आहेत. संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत योगदान देणे हे या बँकेचे मुख्य उद्दिष्ट असले तरी चीन ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पासाठी या बँकेचा पुरेपूर उपयोग करून घेईल हे उघड आहे.\nहा प्रकल्प पूर्णपणे राबवण्यात चीन यशस्वी झाला, तर त्याचे भारतासह एकूण ६५ देशांशी अर्थव्यवहाराचे घट्ट जाळे विणले जाईल. जगातील ४.४ बिलियन लोक आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा ४० टक्के जीडीपी या प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात येईल. चीनच्या या विशाल व महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहकार्य करायचे की नाही, हा भारतापुढील यक्षप्रश्न आहे\nलेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांचा ई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1193840", "date_download": "2018-08-22T03:28:42Z", "digest": "sha1:CW2O7XSER4TI5UGVLLNDU6SGZP2U4YIV", "length": 1062, "nlines": 17, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "ताशी डील विस्तारीकरण 1.5", "raw_content": "\nताशी डील विस्तारीकरण 1.5\nमी Magento 1 वापरून माझ्या वेबसाइटवर तासाचा आधार उत्पादन करार अंमलात आणू इच्छितो. 5, प्रशासकाने त्या विशिष्ट उत्पाद करार करारासाठी तारखेची तारीख, वेळ आणि वेळ कालावधी हाताळण्याची गरज आहे.\nकृपया मला सुचवा की, जर त्याचा एखादा विस्तार उपलब्ध असेल तर किंवा सर्वोत्तम समाधान / कल्पना सुचवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2011/12/anna-hajare-s-fast-20.html", "date_download": "2018-08-22T03:12:37Z", "digest": "sha1:BLULP33NUXMDKCJERNY5UR4X2BTMOX6H", "length": 12036, "nlines": 107, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Anna Hajare 's fast 2.0", "raw_content": "\nपरत एकदा अण्णा हजारे जंतर मंतर मैदानावर काल पोचले. कालचे लाक्षणिक उपोषण म्हटले तर निराळे होते. म्हटले तर पूर्वीच्याच उपोषणाचा पुढचा अध्याय होता. अर्थातच या उपोषणाने आणि विशेषत: अण्णांच्याच व्यासपीठावर असलेल्या विरोधी पक्षांच्या उपस्थितीने, सत्तारूढ पक्षाच्या नाकाला बर्‍याच मिरच्या झोंबल्या व ते साहजिकच आहे. व्युहात्मक खेळी खेळण्यात अण्णांचा हात कोणीच धरू शकत नाही हे पुन्हा एकदा अण्णांनी दाखवून दिले.\nअण्णांनी जेंव्हा या लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली होती तेंव्हा माझ्या सारख्या अनेकांना या उपोषणाने काय साध्य होणार असे वाटले होते. पण यामागे अण्णांनी किती विचार केला असला पाहिजे, किती प्लॅनिंग केले असले पाहिजे याची जाणीव आज होते आहे. हे लाक्षणिक उपोषण घडण्याआधी काय परिस्थिती होती ते पाहूया. दोन दिवसांपूर्वी संसदेच्या स्थायी समितीने लोकपाल कायद्याबद्दलचा आपला अहवाल सादर केला. त्यात अण्णांच्या अपेक्षेप्रमाणे नोकरशाहीचा मुख्य भाग असलेले क वर्गातील कर्मचारी वगळणे, नागरिक अधिकार चार्टर चा उल्लेख नसणे व पंतप्रधानांना या कायद्यातून वगळणे वगैरे बाबी मुळे या प्रस्तावित कायद्याची धारच काढून टाकण्याचा डाव सरकारी धोरणाचा भाग आहे व जरी हा प्रस्तावित कायदा झाला तरी त्याने भ्रष्टाचार कमी होण्याकडे काहीही उपयोग होणार नाही याची स्पष्ट कल्पना आली. अर्थात अण्णांसारख्या मुरब्बी माणसाला ही अपेक्षा असणारच व त्या दृष्टीने त्यांनी आधीच आपली पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.\nकालच्या उपोषणाचा महत्वाचा भाग म्हणजे बहुतेक सर्व विरोधी पक्ष अण्णांच्या व्यासपीठावर आले व त्यांनी अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. कायदा करणे हे संसदेचे काम आहे त्यात बाहेरच्या माणसाने पडू नये असे आतापर्यंत संसद सदस्यांचे सर्व साधारण मत होते. परंतु जनमताचा रेटा या बाबतीत किती जबरदस्त आहे याची कल्पना आल्याने का होईना, विरोधी पक्ष या व्यासपीठावर एकत्र आले. यामुळे अण्णांचे आंदोलन हे बाहेरच्या व्यक्तीचे आहे. संसदेचा त्याच्याशी संबंध नाही असे आता कोणी म्हणू शकणार नाही.\nविरोधी पक्ष अण्णांच्या व्यासपीठावर आले ते काही मोठे जनहित साधायचे आहे म्हणून नाही. सरकारला अडचणीत आणण्याची आणखी एक संधी त्यांच्यापुढे चालून येते आहे व त्याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे हे लक्षात आल्याने ते काल अण्णांबरोबर दिसले. विरोधी पक्षांची मानसिकता अण्णांच्या लक्षात आलीच असणार व त्याचा फायदा त्यांनी करून घेतला नसता तरच आश्चर्य वाटले असते. विरोधी पक्षांबरोबर अण्णांनी सत्तारूढ पक्षाला निमंत्रण दिलेच होते. अर्थात त्यांना तेथे येणे शक्यच नव्हते.\nआपल्या प्रमुख मागण्या विरोधी पक्षांच्या गळी उतरवण्यात अण्णा यशस्वी झाले आहेत हे कालच्या उपोषणाचे खरे महत्व आहे. आता अर्थातच पुढची खरी लढाई संसदेत आहे व विरोधी पक्ष आपलेसे करून घेणे हे अण्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.\nया शिवाय संसदीय समितीचे काही करून या प्रस्तावित कायद्याची धार कमी करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांना व इतर संसद सदस्यांना लोकमत काय आहे याची परत एकदा अण्णांनी आठवण करून दिली आहे.\nआता अण्णा पुढची खेळी काय खेळतात ते बघायचे\nया खडाखडीमुळे भ्रष्टाचार थांबवणे एका बाजूला पडत आहे.\nबहुतेक राजकीय पक्षांना भ्रष्टाचार थांबवण्यात खरा रस आहे की नाही या विषयीच माझ्या मनात संभ्रम आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/ajit-pawar-tweets-cm-devendra-fadanvis-taking-tutions-119258", "date_download": "2018-08-22T03:58:40Z", "digest": "sha1:K4G5TFAZTSW2WYI6RCIOC4HBDTK4ABKP", "length": 12667, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "ajit pawar tweets cm devendra fadanvis for taking tutions मख्यमंत्री फडणवीसांची 'ट्यूशन' घेण्यास अजित पवार तयार | eSakal", "raw_content": "\nमख्यमंत्री फडणवीसांची 'ट्यूशन' घेण्यास अजित पवार तयार\nशुक्रवार, 25 मे 2018\n'कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रति सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे', असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.\nमुंबई- 'कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, महाराष्ट्राचे सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो असे ट्विट करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. काल(गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी असे वक्यव्य केले होते त्यावर अजित पवार यांनी आज ट्विटरवर प्रतिक्रीया दिली.\nकधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रति सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. https://t.co/lm7hj4t2ue\n'कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रति सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे', असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वर्ष झाली तरी अजून अभ्यासच करत आहेत, त्यांना ट्यूशनची गरज असून अजित पवार यांच्या इतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही असे वक्यव्य काल(गुरुवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापुरात केले होते.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/health/how-to-stay-strong-in-winter-season/", "date_download": "2018-08-22T03:42:05Z", "digest": "sha1:YJEACHV4I2CDJLNUOKAZIHAVBL5X47EQ", "length": 7658, "nlines": 66, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक !", "raw_content": "\nHome आरोग्य ​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहिवाळा आरोग्यमय म्हटला जातो. या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आपले आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. मात्र दुर्लक्ष केल्यास आरोग्यासाठी घातकही ठरु शकतो. कारण हा संक्रमण काळ असतो, त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार यावेळी होण्याची शक्यात वाढते, जी मोठ्या आजाराची सुरुवात असते. त्यामुळे ऋतू बदल होत असताना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे जरुरी असते. तुम्हालाही या बदलत्या वातावरणात जर आजारांपासून लांब रहायचे आहे तर या ५ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये.\nथंडीमध्ये गरम आणि हलके जेवण करा. बदलत्या वातावरणामध्ये गरम आणि हलके जेवण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यासोबत थंड पेय, पदार्थ खाणे टाळा. याने आपल्या शरीरची पचनक्रियेची गती मंदावते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. आपल्या आहारात अश्वगंधा, आवळा, तुळस, त्रिफळा, चवनप्राश, इत्यादी औषधी वनस्पतींचा समावेश करा.\nया औषधी वनस्पती आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.\nआपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराची तेलाने मालिश करा.\nयासाठी तिळाचे किंवा सूर्यफूलाचे गरम तेलाचा वापर करा. त्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण नियमित होते.\nआपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे नियमित झोप.\nथंडीच्या ऋतुत पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. याने शरीराला ताकद मिळते आणि आपण दिवसभर टवटवीत राहतो.\nथंडीमध्ये व्यायाम केल्याने इतर ऋतुच्या तुलनेत अधिक फायदा होतो. या काळात जास्त उर्जा खर्च होत असल्याने तुम्हाला छान भूक लागते. परिणामी तुमचे वजन वाढण्यास मदत होते. थंडीत घाम येत नसल्याने शरीरातील उत्सर्जन काही प्रमाणात कमी झालेले असते, त्याची कमतरता व्यायाम केल्याने भरुन निघते.\nसकाळी थंडी वाजत असल्याने बऱ्याचवेळा आपण आंघोळ टाळतो. मात्र तसे करणे चुकीचे आहे. शरीराची मस्त मालिश केल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. गरम पाण्याने अंघोळ करताना पाण्यात मीठ, इलायची, तुळस किंवा मग कडुनिंबाची पाने पाण्यात टाका. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.\nPrevious articleकलर्स मराठीवरील “घाडगे & सून” मालिकेचे १०० भाग पूर्ण\nNext articleहे आहेत जगातील औघड प्रश्न ज्याची उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज...\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही...\nहे पदार्थ चुकुनही एकत्र खाऊ नका ..बघा काय होतं ..\nअॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-a300-20mp-point-shoot-black-price-pkFXNn.html", "date_download": "2018-08-22T03:28:38Z", "digest": "sha1:3GJBHP643Q6M3U2J7AO255XZ7DWI6M5F", "length": 16046, "nlines": 422, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 6,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक वैशिष्ट्य\nड़डिशनल फेंटुर्स 20 MP\nनिकॉन कूलपिक्स अ३०० २०म्प पॉईंट & शूट ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/01/blog-post_10.html", "date_download": "2018-08-22T03:02:59Z", "digest": "sha1:NKGBMYIL4X2FNXXV5TKPBZ5UYQIHXEPK", "length": 5660, "nlines": 79, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: चिकन सूप फॉर द टीनएज सोल", "raw_content": "\nचिकन सूप फॉर द टीनएज सोल\nमी तुला जेव्हा माझं ऐक म्हणते आणि तू मला सल्ला देऊ लागतोस, तेव्हा तू मी सांगितलेलं केलेलं नसतंस.\nमी तुला जेव्हा माझं ऐक म्हणते आणि तू मला सांगू लागतोस की, मला असं का वाटता कामा नये, तेव्हा तू\nमाझ्या भावना पायदळी तुडवत असतोस. मी तुला जेव्हा माझं ऐक म्हणते आणि तुला वाटतं की, माझी समस्या सोडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तेव्हा तू मला अपयशी ठरवलेलं असतंस, ऐकायला विचित्र वाटेल पण...\n मी तुला फक्त इतवंâच म्हणते की, तू ऐक. काहीही बोलू वा करू नकोस... फक्त माझं ऐक.\nसल्ला अगदी स्वस्त असतो; एकाच वृत्तपत्रात, डीअर अ‍ॅबी व बिली ग्रॅहॅम अशा दोघांचाही मिळेल, वीस सेंट्समध्ये. आणि मी स्वत:चं स्वत:ला सावरू शकतेच; मी असहाय नाहीये. कदाचित धैर्यगलित आणि हेलपाटती असेन पण असहाय नाहीये.\nजे मी स्वत:साठी करू शकते विंâवा करण्याची गरज आहे, तेच तू जेव्हा माझ्यासाठी करतोस तेव्हा तू माझ्या भयात आणि अपुरेपणात भरच घालत असतोस.\nपण जेव्हा तू साधंसंच वास्तव समजून घेशील की, मला जे वाटतंय ते मला वाटतंय, मग ते किती का र्वâशून्य असेना त्यावेळी मी या तर्वâशून्य ‘वाटण्याच्या’ मागं नक्की काय आहे, हे तुला पटवून द्यायचा प्रयत्न थांबवू शकेन.\nआणि हे जेव्हा स्वच्छ– स्पष्ट होईल तेव्हा उत्तरं आपोआप समोर येतील मग मला सल्ल्याची गरज नसेल.\nतर्वâशून्य भावनांच्या मागं काय आहे हे आपल्याला समजतं तेव्हा त्या भावनांनाही अर्थ येतो.\nकदाचित त्यामुळंच कधीकधी, काही लोकांच्या प्रार्थना कामी येत असावी... कारण देव नि:शब्द असतो, तो सल्ला देत नाही की, काही ठरवण्याचा प्रयत्न करीत नाही.\nदेव फक्त ऐकतो आणि तुमचं तुम्हाला सोडवू देतो. म्हणून, प्लीज ऐक, मी काय म्हणते ते फक्त ऐक.\nआणि तुला बोलायचं असेल तर मिनिटभर थांब... मग तुझी पाळी आली की, मी तुझं ऐकीन.\nमेहता पब्लिशिंग हाऊसचे भारत फोर्ज, बारामती येथे ग्...\nसासवड येथे ग्रंथप्रदर्शन, ३ जाने. ते ५ जाने : रसिक...\nचिकन सूप फॉर द टीनएज सोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24717", "date_download": "2018-08-22T03:35:07Z", "digest": "sha1:5WFUXOPW4VOA5K65ECIT2B2MMCVON6NB", "length": 9460, "nlines": 166, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा-भगत येथे उद्या पासून भक्ती-शक्ती संगम सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव – महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे आयोजन | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा-भगत येथे उद्या पासून भक्ती-शक्ती संगम सोहळा व अखंड हरिनाम...\nअमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा-भगत येथे उद्या पासून भक्ती-शक्ती संगम सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव – महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे आयोजन\nअमरावती /विशेष प्रतिनिधी :-\nजेष्ठ समाजसेवक श्री अन्ना हजारे यांची विशेष उपस्थिती\nभक्ती-शक्ती संगम सोहळा, कीर्तन महोत्सव आणि श्रीमद गाथा पारायण कार्यक्रम उद्या दिनांक १४ ते २१ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी (दि. १४) सकाळी श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान आनंदधाम ब्राम्हणवाडा-भगत(निचित) शिराळा जिल्हा अमरावती येथे होणार आहे.\nमहोत्सवाच्या काळात सकाळी ७ ते ११ दरम्यान श्रीमद गाथा पारायण , गाथामूर्ती श्री संत हभप रामचंद्रबाबा बोदे महाराज यांचा द्वारे होईल.दुपारी ३ ते ५ वाजता संत तुकाराम महाराज चरित्र निरुपम तर सायंकाळी ५.३० ते ६.३० ला हरिपाठ व दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत हरिकीर्तन होणार आहे. १९ मार्च ला वारकरी अधिवेशन संत मेळावा दुपारी ४ ते ५ या वेळेत होणार आहे. तसेच २० मार्च ला भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दि. २१ मार्च ला दुपारी १२ ते २ दरम्यान काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद होणार आहे.\nखालील महाराजांची राहणार कीर्तन सेवा\nPrevious articleअमरावतीत महापालिका आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला- युवा स्वाभीमानचे आंदोलन.\nNext articleअपराध धार्मिक शिक्षा से ही रुकेंगे, कानून से नहीं -: शंकराचार्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती जी महाराज\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nमुखकर्करोग प्रतिबंधासाठी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन बंद करा – जिल्हाधिकारी शेखर सिंह\nरेल्वे स्टेशनवर खाद्य विक्रीचे स्टॉल्स सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना परवानगी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-08-22T03:04:41Z", "digest": "sha1:2VPBZA6EERCVL24UJ32IACLJD3MIEZ3Y", "length": 5557, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिनेश साळुंखे - विकिपीडिया", "raw_content": "\n(दिनेश साळूंके या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदिनेश साळुंखे (नोव्हेंबर १२, इ.स. १९८२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट साखळी स्पर्धेच्या इ.स. २००८ सालातल्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून सहा सामने खेळले. तो लेगब्रेक गोलंदाजी करतो व तळाच्या फळीत उजव्या हाताने फलंदाजी करतो.\nक्रिकेट आर्काइव्ह.कॉम - दिनेश साळुंखे याची संक्षिप्त माहिती व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nराजस्थान रॉयल्स – सद्य संघ\n१९ द्रविड • १ मनेरीया • ३ रहाणे • ७ हॉज • २४ फझल • २९ अस्नोडकर • ९९ शहा • -- साळूंके • ५ कॉलिंगवूड • ११ चंदिला • २२ बोथा • २८ चव्हान • ३३ वॉटसन • ८४ बिन्नी • ९० कूपर • १७ चांदिमल • २५ पौनिकर • ६३ गोस्वामी • ७७ याग्निक • ८ नरवाल • २० सिंग • २१ चाहर • ३१ हॉग • ३२ टेट • ३६ श्रीसंत • ३७ त्रिवेदी • ४२ दोशी • ४४ फल्लाह • ६१ सिंग • ७२ डोळे • ९१ सिंग • प्रशिक्षक देसाई\nराजस्थान रॉयल्स सद्य खेळाडू\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९८२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2018-08-22T03:04:43Z", "digest": "sha1:26YPP63DJ54TKPTR4YYFJG4F6BEPOZKT", "length": 4477, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३३३ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३३३ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १३३३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-08-22T03:07:11Z", "digest": "sha1:QDN64AH4F7KKESWW4ASPJYCJGJEYZCV2", "length": 6125, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संविधान जाळण्याच्या घटनेचा साताऱ्यात निषेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंविधान जाळण्याच्या घटनेचा साताऱ्यात निषेध\nसातारा,दि.11 प्रतिनिधी- दिल्ली येथे जंतर मंतर परिसरात संविधान जाळण्याच्या घटनेचा शनिवारी साताऱ्यात निषेध करण्यात आला. रिपाइंसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत संविधान जाळणाऱ्यांचा निषेध करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी केली.\nसंविधानामुळे भारतात स्वातंत्र्य, लोकशाही, समता, न्याय, बंधुता निर्माण झालेली असताना काही देशद्रोह्यांनी निषेधार्ह कृत्य केले आहे. त्यांना सरकारने तात्काळ अटक करून त्यांच्याव देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा. सरकारने आमच्या मागण्यांची गांभिर्याने दखल घेवून पाऊले उचलली नाही तर नागरिकांमध्ये उद्रेक होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दादासाहेब ओव्हाळ, नवनाथ शिंदे, फारूक पटणी, आयेशा पटणी, साईनाथ खंडागळे, बाळासाहेब जाधव, राजाभाऊ माने, विक्रम वाघमारे, बाबा ओव्हाळ, पिंटु गायकवाड, संतोष ओव्हाळ यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेंद्रीय मंत्री गोहेन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nNext articleसरकारचे गुलाम नाही, शून्य मिनिटात बाहेर पडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8415.html", "date_download": "2018-08-22T03:36:41Z", "digest": "sha1:MWOOHPURV5P2XHCMKXLGCVBMORPCR7IK", "length": 15716, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ५५ - पुरंदरचा तह", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ५५ - पुरंदरचा तह\nपुरंदरचा तह म्हणजे मोगलांपुढे माघार २3 किल्ले आणि भोवतीचा प्रदेश मिर्झाराजा आणि दिलेर या मोगली सरदारांच्या स्वाधीन करण्याचा हा खिन्न प्रसंग. या तहाचा अभ्यास करताना संबंधित भागाचे नकाशे आणि कागदपत्रे सतत समोर ठेवावीत आणि विचार करावा. मोगलांची ही मोहिम प्रत्यक्ष सुरू झली 3 ० मार्च १६६५ आणि तहाने संपली दि. ११ जून १६६५ म्हणजे फक्त अडीच महिन्यांत शिवाजीराजांनी मोगलांपुढे हत्यार ठेवले. या अडीच महिन्यांत मोगलांनी स्वराज्याचे कोणकोणते प्रदेश जिंकले \nउत्तर असे आहे की , फक्त वज्रगड हा पुरंदराचा छोटा उपकिल्ला दिलेरखानाने लढून जिंकला. याशिवाय स्वराज्यातील कोणताही भाग त्यांना मिळाला नाही. कोकणपट्टीकडे तर डोकावूनही त्यांना पाहता आले नाही. मोगलांचा जो काही लष्करी धूमाकूळ चालला होता , तो फक्त पुणे जिल्ह्यातल्या चार तालुक्यात चालला. पुरंदर , भोर , मावळ आणि पुणे उर्फ हवेली हे ते तालुके. यातील फक्त पुरंदर उपकिल्ला वज्रगड आणि सिंहगड यांना मोगली मोचेर् लागले. बाकीच्यास्वराज्याच्या भागांत म्हणजेच वरील चार तालुक्यातच जाळपोळ आणि लुटालूट मोगलांनी केली. मग एवढ्याच मर्यादित भागात , अवघ्या दोन किल्ल्यांच्या युद्धात , अन् त्याही यशस्वीयुद्धात महाराजांना असे काय अवघड वाटले म्हणून त्यांनी माघार घ्यावी सातारा , सांगली ,कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण यावेळी सुरक्षित राहिले होते. धक्का बसला होता फक्त चार तालुक्यांना आणि सव्वादोन किल्ल्यांना मग तह का केला सातारा , सांगली ,कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण यावेळी सुरक्षित राहिले होते. धक्का बसला होता फक्त चार तालुक्यांना आणि सव्वादोन किल्ल्यांना मग तह का केला मला वाटणारे उत्तर असे आहे. पाहा पटते का\nइ. १६४६ सालापासून सतत २० वषेर् हे लहानसे स्वराज्य मोठे होण्यासाठी राबत आहे. अंतर्गत राज्य व्यवस्था आणि आक्रमक शत्रूशी सतत झुंज चालू आहे. उसंत नाहीच. आपल्या बळाच्या मानाने हा भार असह्यच होता. शत्रूही होते अफझल , शाहिस्ता , फते , सिद्दी जौहर यांच्यासारखे हत्तींशी हरणांनी किती झुंजावं राज्यकारभारातही किती यातना. शेती सुधारावी राज्यकारभारातही किती यातना. शेती सुधारावी की पाण्याचा प्रश्ान् सोडवावा की पाण्याचा प्रश्ान् सोडवावा रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा की प्रतिष्ठित गुंडाचा बिमोड करावा रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा की प्रतिष्ठित गुंडाचा बिमोड करावा अन् करावं तरी काय काय अन् करावं तरी काय काय अन् मग संसार केव्हा करावा अन् मग संसार केव्हा करावा यातच २० वषेर् गेली. अन् गेंड्यांची फौज यावी तशी मिर्झा आणि दिलेरखान यांची झुंड पुणे प्रांतात घुसली. त्यातच मोगलांच्या बाजूला मिर्झाराजा जयसिंहासारखा वेगळ्याच वळणाचा हुशार सेनापतीचालून आलेला तो तर घरंदारं मोडल्याशिवाय मराठे वाकणार नाहीत असं समजून ' उद्ध्वस्त भूमी ' करण्याचा डाव मांडून बसला.\nआजपर्यंत आलेल्या (अन् नंतरच्याही) सर्व शत्रू सेनापतीत हा मिर्झाराजा वेगळ्याच बुद्धिचा होता. म्हणून महाराजांनी चार पावलं जरा माघार घ्यायचं ठरविलं. हे वादळ गेलं की पुन्हा सारे गडकोट जिंकून घेऊच. हा निश्चय होताच. म्हणून हा पुरंदरचा तह. तह म्हणजे निरुपायानेघेतलेली उसंत. पुढची झेप घेण्यासाठी चार पावले मागे येऊन , दबून घेतलेला मोहोरा. या तहात तीन मुद्दे होते. १ ) २ 3 किल्ले आणि सात लाख होनांचा प्रदेश औरंगजेबास देणे. २ ) दक्षिणेतीलमोगलांचा जो कोणी सुभेदार शिवाजीराजांना मदतीला बोलविल त्यावेळी शिवाजीराजांनी बारा हजार घोडेस्वारांनिशी मोगल सुभेदाराच्या मदतीस जाणे. 3) युवराज संभाजीराजे भोसले (वय वषेर् नऊ) यांच्या नावाने बादशाहने पाच हजाराची मनसब देणे. संभाजीराजे ' नातवान 'म्हणजे लहान असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून शिवाजीराजांचा एक मातब्बर सरदार काम करील. असा हा तह आहे. यांत शिवाजीराजांनी ' मांडलीक ' म्हणून राहण्याचा कुठेही उल्लेख नाही. एक स्वतंत्र पण माघार घेतलेला राजा याच नात्याने हा तह झालेला आहे. आग्ऱ्याला महाराजांनी औरंगजेबाचे भेटीस जावे असा उल्लेखसुद्धा या तहात नाही. मग आग्रा भेट , दरबार, महाराजांची कैद इत्यादी सारे प्रकार कसे घडले \nत्याचं असं झालं , मिर्झाराजाच्या पदरी उदयराज मुन्शी या नावाचा एक अत्यंत हुशार राजस्थानी माणूस होता. तो त्यांचा एकमेव सल्लागार. मिर्झाराजे फक्त त्याचेच सल्ले ऐकत आणि मानीत. या उदयराजच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. ती कल्पना म्हणजेशिवाजीराजांना बादशाहच्या भेटीसाठी दिल्ली-आग्ऱ्यास न्यावे म्हणजे महाराजांनी आग्ऱ्यास जावे ही कल्पना स्वत: महाराजांची तर नव्हतीच. पण औरंगजेबाचीही नव्हती आणिमिर्झाराजांचीही नव्हती. ती कल्पना होती या उदयराज मुन्शीची. ती त्याने मिर्झाराजांस सांगितली. ती त्यांना एकदम अफलातून वाटली. ते बेहद्द खुश झाले.\nया मुन्शीने ओळखले होते की , मिर्झाराजांच्या मनात शिवाजीराजांबद्दल जरा सादर सद्भावनाआहे. त्यांच्या मनात औरंगजेबाबद्दलही निष्ठा आहे. अन् आज असलेले शाही दरबारातील आपले स्थान याहूनही अधिक उंचावे अशी मिर्झाराजांची स्वाभाविक महत्त्वाकांक्षा होती. हे सर्वओळखून हे सर्वच साधावे असा एक बुद्धिबळाचा डाव मुन्शीने मिर्झाराजांपुढे मांडला. जर शिवाजीराजे आग्ऱ्यास बादशाहांच्या भेटीस आले , तर कोणापुढेही आजपर्यंत न वाकलेला ,झुकलेला एक जबरदस्त हिंदू राजा आपल्या शाही तख्तापुढे वाकल्याने औरंगजेबाचा दिमाख नि:संशय अपार वाढणार होता. या भेटीच्या निमित्ताने शिवाजीराजांसारखा एक भयंकर शत्रू (निदान काही काळ तरी) दक्षिणेत थंडावणार होता. हा औरंगजेबाचा फायदा. अशा भयंकरशत्रूला शरण आणून मिर्झाराजांनी त्याचे २ 3 किल्ले आणि मुलुख मिळविल्यामुळे मोगलाईची आजवर झालेली बेअब्रु धुवून निघाली होती. ती मिर्झाराजांमुळे. त्यामुळे त्यांचे वजन या विजयामुळे खूपच वाढले होते. त्यातच जर शिवाजीराजे आग्ऱ्यास बादशाहपुढे आले , तर त्याहूनही ते अधिक वाढणार होते. हा मिर्झाराजांचा फायदा. अन् दिल्लीशी शिवाजीराजांची मैत्री (किंवा शांततेचा तह) झाल्यास मोगलांची वारंवार स्वराज्यावर येणारी आक्रमणे (निदानकाही काळ तरी) थांबतील आणि दक्षिणेत मराठी स्वराज्याचा पूर्ण शक्तीनिशी विस्तार करण्याचा महाराजांचा हेतूही साध्य होईल , हा शिवाजीराजांचा फायदा. असे हे अफलातून राजकारण ,उदयराज मुन्शी याच्या डोक्यातून उगवले. त्यातूनच औरंगजेब बादशाहच्या मस्तकातील ज्वालामुखी जागा झाला.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24397", "date_download": "2018-08-22T03:36:09Z", "digest": "sha1:UJBED3QMF5N55JFKZQYNO25LH4324PRZ", "length": 8752, "nlines": 164, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "चारधाम योजनेच्या कामावर बंदी का घालू नये ? – राष्ट्रीय हरित लवादाचा | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी चारधाम योजनेच्या कामावर बंदी का घालू नये – राष्ट्रीय हरित लवादाचा\nचारधाम योजनेच्या कामावर बंदी का घालू नये – राष्ट्रीय हरित लवादाचा\nकेंद्र आणि उत्तराखंड सरकार यांना प्रश्‍न\nयोजनेसाठी वनभूमीवरील २५ सहस्र झाडे तोडल्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट\nनवी देहली – राष्ट्रीय हरित लवादाने केंद्र सरकारचे रस्ते परिवहन, पर्यावरण खाते, तसेच उत्तराखंड सरकार यांना राज्यातील चारधाम राजमार्ग योजनेवर बंदी का घालण्यात येऊ नये, असा प्रश्‍न विचारला. यावर १२ मार्चपर्यंत उत्तर देण्याचा आदेश लवादाने त्यांना दिला आहे. या योजनेसाठी वनभूमीवरील ३५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २५ सहस्र वृक्ष तोडण्यात आले आहेत. हे ‘वन (संरक्षण) अधिनियम १९८० आणि पर्यावरण प्रभाव आकलन अधीसूचना २००६’चे उल्लंघन आहे, अशी याचिका लवादाकडे प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करतांना लवादाने वरील आदेश दिला. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री, या तीर्थस्थळांना या योजनेतून रस्त्यांद्वारे जोडण्यात येणार आहे. ‘सिटिझन्स फॉर ग्रीन दून’ आणि अन्य लोकांनी याचिका प्रविष्ट केल्या आहे. २५ सहस्र झाडे तोडल्याने येथे आता भूस्खलन होण्याची शक्यता वाढली आहे, असे या याचिकांमध्ये म्हटले आहे.\nPrevious articleदैनिक पंचांग — ०३ मार्च २०१८\nNext articleजगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाल्याचे तत्कालीन संदर्भ \nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nकूपन धारक १७२४ शेतकरी तुर खरेदीच्या प्रतिक्षेत ३३ हजार क्विंटल...\nआकोटात भव्य शोभायाञेने महात्मा जोतिबा फुलेंना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/analogy-got-new-idea-86828/", "date_download": "2018-08-22T04:25:13Z", "digest": "sha1:6JI5SPYBWJKEDEXYZ66HXOW4UT6RWVXR", "length": 27685, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अनुकरणाला फुटले विचारांचे पाय | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nअनुकरणाला फुटले विचारांचे पाय\nअनुकरणाला फुटले विचारांचे पाय\nदुसऱ्याच्या चित्रातली प्रतिमा स्वत:च्या चित्राचा अविभाज्य भाग म्हणून वापरणं, दुसऱ्यानं केलेल्या प्रतिमेसारखीच प्रतिमा साकारणं किंवा एकाच चित्रात एक सरळ चित्रपद्धत न पाळता त्यात मध्येच परक्या\nदुसऱ्याच्या चित्रातली प्रतिमा स्वत:च्या चित्राचा अविभाज्य भाग म्हणून वापरणं, दुसऱ्यानं केलेल्या प्रतिमेसारखीच प्रतिमा साकारणं किंवा एकाच चित्रात एक सरळ चित्रपद्धत न पाळता त्यात मध्येच परक्या प्रतिमा घालणं हे सारं करणारे चित्रकार चुकीचे कसे काय नाहीत त्यांना काही वैचारिक आधार आहे का त्यांना काही वैचारिक आधार आहे का या प्रश्नांच्या उत्तराकडे नेणारे काही प्रसंग भारतात घडलेले आहेत..\n‘कला ही संस्कृतीचा अविभाज्य भाग असते’ हे वाक्य कसं वाटतं\nछान वाटतं की नाही थोडं शाळकरी, पण एकंदर छान, तर या वाक्याबद्दलची एक बऱ्यापैकी शिळी बातमी म्हणजे या वाक्याला चित्रकला-शिल्पकलेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपूर्वीपासून विचारला जातो आहे. ‘कला ही संस्कृतीचा एक भाग असेलही, पण कोणत्या संस्कृतीचा थोडं शाळकरी, पण एकंदर छान, तर या वाक्याबद्दलची एक बऱ्यापैकी शिळी बातमी म्हणजे या वाक्याला चित्रकला-शिल्पकलेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपूर्वीपासून विचारला जातो आहे. ‘कला ही संस्कृतीचा एक भाग असेलही, पण कोणत्या संस्कृतीचा’ हा तो प्रश्न. आपण महाराष्ट्रवासी आणि मराठी भाषक या प्रश्नाचा बाऊ करत बसलोच नाही, कारण अख्खं जेजे स्कूल ऑफ आर्टसारखं एक आर्ट स्कूल आपल्याकडे होतं. तिथं जगन्नाथ अहिवासी यांचा भारतीय कलाशैलीचा वर्ग आणि बाकीचे सारे पाश्चात्त्य कलेचे वर्ग अशी विभागणी फार आधीपासून होती. पाश्चात्त्य चित्रपद्धतीनं भारतातले पौराणिक विषय रंगवणारा राजा रविवर्मा होऊन गेला होता आणि ब्रिटिशांकडून शिक्षणच काय पण आणखी नाटक, सुनीतकाव्य अशा भल्या गोष्टीही घेऊ, पण भारतीयत्व सोडणार नाही, असा आपला बाणा होता.\nएतद्देशीयता (म्हणजे आपल्या संदर्भात, भारतीयत्व) टिकवण्याची आस होती ही. हे चांगलं होतं. इतकं चांगलं की, राजकीय-सामाजिक विचार, नाटय़-चित्रपटादी कला, साहित्य, चित्र-शिल्प या सर्वामध्येच भारतीय टिकवण्याची आस त्या काळात असल्यानं इथं एक नवसंस्कृती निर्माण झाली. स्वातंत्र्यप्राप्ती हा मात्र या सांस्कृतिक कल्पनांना पुन्हा चार वाटांच्या चौकात आणून ठेवणारा प्रसंग होता. त्यातून ज्यानं-त्यानं, जिनं-तिनं आपापल्या वाटा शोधल्या. यापैकी काही जण ‘भारतीयसुद्धा काही कमी नाहीत’ म्हणत जगाच्या स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करत होते, पण जग त्यांना स्वीकारणार की नाही याची वाट न पाहता अशाही लोकांवर ‘पाश्चात्त्यांचं अनुकरण’ हा आरोप झाला.\nसंस्कृती टिकून राहण्यासाठी प्रयोग आवश्यकच असतात असं नाही. नुसत्या अनुकरणानंही संस्कृती टिकून राहू शकते. जे भारतीय चित्रकार पाश्चात्त्यांचं अनुकरण करणारे म्हणून गणले जात होते, त्यापैकी अनेकांना तर बदलत्या पाश्चात्त्य संस्कृतीतल्या प्रयोगांचं अनुकरण करायचं होतं.\nइथं कुणाची नावं घेतलेली नाहीत, कारण आजच्या मजकुरासाठी नावं खरोखरच महत्त्वाची नाहीत. नक्कल, ढापणं, ही खास विशेषणं चित्रकलेच्या बाबतीत किती चुकीची ठरतात, हे गेल्या सुमारे २० वर्षांच्या भारतीय कलेनं वारंवार दाखवून दिलेलं आहे. हीच २० र्वष ‘जागतिकीकरणा’ची होती. बऱ्याच क्षेत्रांमधल्या बऱ्याच कोंडय़ा जागतिकीकरणानं फोडल्या किंवा संपवल्या. त्याच सुमारास इंटलेक्च्युल प्रॉपर्टी राइट्स म्हणजेच बौद्धिक संपदा हक्कांची चर्चा मराठीसह सर्वच ज्ञानलक्ष्यी भाषांमध्ये सुरू झाली आणि या बौद्धिक संपदेचे आपापल्या आत्ताच्या संस्कृतीवर परिणाम काय होणार, याचाही विचार कुठे कुठे सुरू झालेला दिसला.\nयाच काळात केव्हा तरी, ‘पोस्टमॉडर्न’ विचारधारांबाबत महाराष्ट्राच्या राजधानीत तरी चर्चा सुरू झाली होती. मुंबईत शैला मोहिले आणि त्यांचे पती अरविंद पारीख यांनी स्थापलेल्या ‘मोहिले पारीख सेंटर’नं १९९६ सालच्या फेब्रुवारीत ‘आर्ट ऑब्जेक्ट्स इन अ पोस्टमॉडर्न एज’ (उत्तराधुनिक काळात कलाकृती/ कलावस्तू) अशा नावाचा तीन दिवसांचा आंतरराष्ट्रीय परिसंवादच भरवला होता. त्यात काही भारतीय चित्रकारही सहभागी होते, पण यांच्या चित्रांचा आणि बाकीचे अभ्यासक लोक जे काय पोस्टमॉडर्न बोलताहेत त्याचा संबंध काय, हे तेव्हा कुणाला कळलं नव्हतं. ते नंतर कधी ना कधी प्रत्येकाला कळलं. त्या परिसंवादाचं फलित आज हेच सांगता येईल की, उत्तराधुनिक कलाविचारांनी मुळात ऊर्मी आणि अभिव्यक्तीच किती ‘स्वत:च्या’ असतात, असा प्रश्न उपस्थित केल्याचं उपस्थितांना कळलं. आधुनिकतावादी विचार मानवाच्या प्रगतीसाठी झटतात, पण हे उत्तराधुनिक विचार म्हणजे कृतिप्रवण करणारे विचार नसून, उलट अमकी कृती का करू नये किंवा तमक्या कृतीकडे असं का पाहू नये अशी चर्चा घडवून आणणारे आहेत, असंही त्या वेळी उपस्थितांच्या लक्षात आलं. पण त्याहीपेक्षा, देश-कालाची सांस्कृतिक बंधनं फेकून देण्याची ही एक महत्त्वाची पायरी आहे, हे उपस्थितांपैकी अनेकांनी हेरलं. ‘पायरी’ म्हणूनच उत्तराधुनिक विचारांचा वापर या उपस्थितांपैकी अनेकांनी केला, पण त्याहीसाठी त्यांना वाचन वाढवावं लागलं. लेव्ही-स्त्रॉस, जाक देरिदा, जाँ फ्रान्स्वा ल्योतार्द आदी नावं त्यांच्या तोंडून ऐकू येऊ लागली.\nया कशा-कशाशीच ‘जेजे’चा संबंध तेव्हा नव्हता.\nतोवर – म्हणजे १९९६ पर्यंत हिंदीत तरी उत्तराधुनिकतावाद हा भांडवलदारीचं पिल्लूच कसं आहे, असं सांगणारी एक पुस्तिका आली होती. मराठीत फार काही नव्हतं. हे मराठीच्या कुंठितपणाचं किंवा आत्मरतीचं लक्षणच होतं की नाही, यावर आजघडीला घातलेले वाद फुकाचे आणि फालतू ठरतील. जागतिकीकरणोत्तर सांस्कृतिक भान मराठीजनही पचवत होतेच, त्याची चर्चा अन्य भाषांत झाली होती.\nहे जे जागतिकीकरणोत्तर भान होतं, ते फक्त पोस्टमॉडर्न संकल्पनांनिशी उमजून घेता येणार नाही, हेही नंतर लक्षात येऊ लागलं. शिवाय प्रश्न असा होता की, चित्रशिल्पकलेनं तर १९०७ (पिकासोनं आफ्रिकी मुखवटय़ांच्या आधारे केलेलं ल दम्वाझेल द ला आव्हियाँ) ते १९१७ (मार्सेल द्युशाँनं आर्ट गॅलरीत ‘फाऊंटन’ म्हणून उलटं ठेवलेलं मूत्रपात्र) हा काळ पाश्चात्त्य देशांमध्ये का होईना, पण ‘कला संस्कृतीचा भाग असेलही, पण संस्कृतीला अंकित झालेली नसते’ अशा विचाराचा काळ म्हणून पाहिलेला होता. नितीन कुलकर्णी याच्या ‘चित्रशतक’ नावाच्या सदरानं तो काळ आणि त्याच्या पुढला काळ यांमध्ये कोणते कलावंत आणि कोणत्या कलाकृती त्या-त्या वेळच्या संस्कृतीच्याही पुढे गेल्या, याचा आढावा १९९९ सालीच मराठीत घेतलेला होता. नितीन आता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या राष्ट्रीय कला संस्थेत प्राध्यापक आहे आणि त्या सदराचं पुस्तक झालं नाही.. ही झाली अवांतर माहिती.\nतशात भारतात २००२ वगैरे उजाडलं, तेव्हा मात्र इंटरनेट अनेकांकडे आलेलं होतं. भरपूर प्रतिमा पाहायला मिळत होत्या, भरपूर वाचायला मिळत होतं. थिएरी द दूवे या फ्रेंच कलाध्यापक/ कलासमीक्षकाचं ‘व्हेन फॉर्म बिकेम अ‍ॅटिटय़ूड’ या नावाचं व्याख्यानही काही जणांना वाचायला मिळालं होतं. पाश्चात्त्य जगात १९८५ नंतरच्या नव्या कलावंतांनी ‘दिसणाऱ्या शैलीं’मध्ये अडकून पडण्याऐवजी कलादृष्टी महत्त्वाची मानली आणि ही कलादृष्टीदेखील केवळ नव्या सौंदर्यकल्पनांपुरती मर्यादित नसून कलाकार आणि त्याचं समाजभान, आत्मभान यांच्या संबंधाला महत्त्व देणारी होती.\nया मजकुरासोबत एकच चित्र आज पाहता येतंय आणि त्याचं झटपट वर्णन करायला सांगितलं तर ‘बुबुळात पाय’ असं काही तरी सुचू लागेल. फ्रान्चेस्को क्लेमेंटे नावाच्या एका पाश्चात्त्य चित्रकारानं भारतीय कलेची केलेली ही ‘नक्कल’ आहे. त्याच्या देशातल्या ढुढ्ढाचार्यानी त्याला ‘पौर्वात्यांचं अंधानुकरण करतो’ म्हणत हिणवलं नाही. काही हुशार आणि चाणाक्ष भारतीयांनी मात्र, ‘संकल्पना समजून न घेता अनुकरण’ असा ठपका त्याच्यावर ठेवला. या क्लेमेंटेनं आदिवासी कलाकृतीही ‘आपल्याशा’ केल्या होत्या, ते प्रकरणही बाहेर आलं नि वैचारिक बवाल झाला. फ्रान्चेस्को आणि त्याच्या पाठीराख्यांचं म्हणणं असं होतं की, आत्मीकरण (अनुकरण नव्हे) कुठल्याही हेतूंनी होऊ शकतं. मूळ कलाकृतीचाच हेतू तिच्या आत्मीकरणातही असलाच पाहिजे असं नाही. शिवाय आत्मीकरणामागचा विचार ज्यानं/ जिनं केलाय, त्याची/ तिचीच ती कलाकृती\nहा ‘बवाल’ (दंगल, राडा इत्यादी अर्थछटांनिशी झालेली वैचारिक घुसळण) आवश्यकच होता. बवाल झाल्यावर दोन्ही पाटर्य़ाची ‘चर्बी’ कमी होते, त्या दोन्ही ‘पाटर्य़ा’ आपापल्या ‘औकात’मध्ये राहतात, या अपेक्षा इथे- दिल्ली-मुंबईत फ्रान्चेस्को क्लेमेंटेमुळे ओढवलेल्या वैचारिक संघर्षांतून पूर्ण झाल्या.\nआणि हो, आपल्या फ्रान्चेस्कोनं या सोबतच्या चित्रात जी नक्कल केलीय, ती रझांची नसून गुलाम रसूल संतोष यांची असल्याचं मानायला अधिक जागा आहे. वर्तुळं आणि निळा- नारंगीलाल- हळदीपिवळा अशा रंगांतून भक्क पांढऱ्या वर्तुळाकडे नेण्याची किमया संतोष या ज्येष्ठ काश्मिरी चित्रकाराला साधली होती.\nत्या चित्रातले पाय मात्र संतोषचे नाहीत. ते क्लेमेंटेचेच\nया पायांसोबतच नक्कल- ढापणं- अनुकरण या शब्दांत बोलणं आपण थांबवूया आणि एप्रिलपासून नव्या आत्मचित्रांचा विचार करूया, पण आत्मचित्रात फक्त ‘स्वत्व’च असतं, असं अजिबात मानू नका ज्या फोटोत चित्रकार दिसतोय, तो फोटो ही त्याची कलाकृती कशी काय असेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/college-employee-beaten-youth-pune-119527", "date_download": "2018-08-22T03:49:52Z", "digest": "sha1:JHEIUHC6JX32F7ISXVL53TJH6JK7IGET", "length": 13479, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "College employee beaten by youth in Pune पुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण | eSakal", "raw_content": "\nपुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण\nरविवार, 27 मे 2018\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना कर्मचाऱ्याने हटकले. त्याचा राग आल्याने मुलांनी कर्मचाऱ्यावर चाकूने वार करून बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nसिद्धार्थ बनसोडे (वय 21, रा. धानोरी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना कर्मचाऱ्याने हटकले. त्याचा राग आल्याने मुलांनी कर्मचाऱ्यावर चाकूने वार करून बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nसिद्धार्थ बनसोडे (वय 21, रा. धानोरी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nसुटी असल्याने अनेक मुले महाविद्यालयाच्या मैदानात खेळण्यास येतात. बनसोडे हे सायंकाळी सहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले होते. त्या वेळी मैदानाजवळ लावेलली त्यांची दुचाकी दोन मुले ओढून नेत असल्याबद्दल त्यांनी विचारणा केली. त्या वेळी संबंधित मुलांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. या दोन मुलांसह इतर 15 जणांनी लोखंडी गज, बॅट व स्टम्पने त्यांना मारहाण केली तर एकाने त्याच्याजवळील चाकूने बनसोडे यांच्यावर वार केले.\nदरम्यान, शिक्षक असवले व शिपाई दिलीप कडके यांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुलांनी त्यांनाही मारहाण केली. या घटनेत बनसोडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत मारोडे तपास करत आहेत.\nबनसोडे यांच्यावर वार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर यापूर्वीच बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. संबंधित मुलांच्या पालकांची येरवडा परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित परिवाराचा छळ केला जातो. इतकी दहशत असूनही पोलिस मात्र त्यांच्यावर कारवाई करत नसल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता\nशिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3370/", "date_download": "2018-08-22T04:34:56Z", "digest": "sha1:IILMR3XOU6YZFSP5ZC3NZUKHUY66G4X6", "length": 2861, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम हे प्रेमच असत.....", "raw_content": "\nप्रेम हे प्रेमच असत.....\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\nप्रेम हे प्रेमच असत.....\nप्रेम हे प्रेमच असत...........\nमनातल गुज मनाशी साधत हेच प्रेम असत...\nएकाच्या मनातील भाव दुसरयाच्या चेहरयावर दिसन,\nएक मन सांगन्यास आतुर दुसर ऐकण्यास आतुर असत,\nमनात स्फुर्ती डोळ्यात मुर्ती, मनच घर अन मनच दार असत,\nहृदयाच्या कोनात अन डोळ्यांच्या खोलात लपवलेल असत,\nम्हणून प्रेम हे प्रेमच असत....., ते नकळतच होवून जात असत...........\nप्रेम हे प्रेमच असत.....\nRe: प्रेम हे प्रेमच असत.....\nप्रेम हे प्रेमच असत.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=24696", "date_download": "2018-08-22T03:34:47Z", "digest": "sha1:W5UUP3OBJGDTZSILD4OON5YI6B6AJEQK", "length": 12392, "nlines": 165, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट\nसंत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट\nअकोला मार्गावरील सुवर्ण विहार येथे संपन्न होत असलेल्या संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्य काल( दि.११ला ) आकोट शहरातुन महाराजांच्या मुर्तीसह ईतर मुर्तींची भव्य दिव्य शोभायाञा काढण्यात आली.आकोट शहरातुन निघालेल्या या भव्य दिव्य विशाल शोभायाञेने शहर दुमदुमुन गेले होते.शोभायाञेची सुरवात सायं .५वा.नरसिंग मंदीर पटांगण येथुन करण्यात आली.\nही शोभायाञा याञा चौक,शनिवारा,केशवराज वेटाळ,जिनगर वाडी,पटेल चौक,सराफ बाजार,जयस्तंभ चौक,सोनु चौक,शिवाजी चौक,अकोला नाका या मार्गाने फीरुन सुवर्ण विहार येथे समाप्त झाली.मिरवणुक मार्गावर ठीकठीकाणी शोभायाञेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.मिरवणुकीचे स्वागत भव्य आतिषबाजी व पुष्प वर्षावाने उत्स्फुर्तपणे करण्यात येत होते.मिरवणुकीत अश्व,दिंडी पताका ,ध्वज सह पंचक्रोशीतील भजनी दिंड्यांचा भव्य दिव्य सहभाग होता.यावेळी ढोलाच्या भजनाच्या तालावर तरुण मंडळीसह आबालवृद्ध थीरकत होते.शोभायाञेतील भजनी दिंड्यांनी सादर केलेल्या अभंग ,गवळण ,भारुड,भजनाने सामान्यजन कौतुक करत होते.मिरवणुकीत संत नरहरी महाराज,अजमेढजी महाराज,राजमाता जिजाऊ ,राणी लक्ष्मीबाई ,राष्टसंत तुकडोजी महाराज,यांच्या वेशभुषा हुबेहुब साकारण्यात आल्या होत्या.\nशोभायाञेतील भाविकांसाठी चहा पाणी शरबत मठ्ठ्यासह फळांचे वाटप अनेक ठीकाणी करण्यात आले.मिरवणुकीचे स्वागत पंचमुखी महादेव मंडळ,राजेश गोगटे,अशोकदादा मुंडगावकर ,माजी नगरसेवक दिपक वर्मा ,लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ जयस्तंभ ,सिंधि समाज मंडळ,शेगाव अग्रसेन पतसंस्था,संस्कृती संवर्धन समीती,यासह विविध सेवाभावी संस्था,मंडळे तथा नागरीकांनी भव्यदिव्यपणे केले.शोभायाञेत पणज,दिवठाणा,अकोली जहाँ.,उमरा,आसेगाव ,रुईखेड,कुटासा,चंडीकापुर ,बोर्डी,पिंपळोद,चौसाळा,गुल्लरघाट,पिंप्री.,वरुड बिहाडे ,हनवाडी,नंदीपेठसह विविध गावातुन मोठ्या संखेने भजनी दिंड्यांनी सहभाग होता.मिरवणुक मार्गावर शहर ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर मिरवणुकीच्या यशस्वी संचलनासाठी संत नरहरी समाजसेवा मंडळाचे पदाधीकारी व कार्यकर्ते अवीरत झटत होते.हजारो भावीक भक्तांच्या गर्दीने दुमदुममलेल्या या शोभायाञेत पुरुष पांढऱ्या गणवेशात व महीला ह्या भगवी साडी ,फेटा परीधान करुन होत्या .शिस्तबद्ध पण भव्यदिव्य पणे निघालेल्या या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधुन घेतले होते.\nPrevious articleश्री प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता -मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाचे प्रकरण\nNext articleअमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड जळले\nगव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nअमरावती येथील छेडछाड प्रकरण – दोन्ही युवक पोलिसांचा ताब्यात\nनरखेड तालुक्यातील नागरिकांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्व – ऊमठा गावाची शिवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-08-22T03:04:08Z", "digest": "sha1:JA4EN2X3XEYZZNMGLZV2VTXI2FDWPAPV", "length": 6853, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिनीव्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्षेत्रफळ १५.८६ चौ. किमी (६.१२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,२३० फूट (३७० मी)\n- घनता ११,७१० /चौ. किमी (३०,३०० /चौ. मैल)\nजिनीव्हा (लेखन पर्याय जिनेव्हा) हे स्वित्झर्लंड देशातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्वित्झर्लंडच्या फ्रेंच-भाषिक नैर्ऋत्य कोपर्‍यात वसलेले जिनीव्हा शहर त्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, रेड क्रॉस तसेच काही महत्त्वाच्या आंतरराष्टीय संघटनांच्या अनेक विभागांची मुख्यालये येथे आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१६ रोजी १६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/blogs_details.php/114-%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A4%C6%92+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%E2%80%A0%C3%A0%C2%A4%C2%A3%C3%A0%C2%A4%C2%BF+%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B5!", "date_download": "2018-08-22T03:46:34Z", "digest": "sha1:ALBEBMBZPDI3ANTDLM2QV2NE6KI6EXV2", "length": 10072, "nlines": 72, "source_domain": "snehalniti.com", "title": "मराठी राजभाषा दिन विशेषः मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व!", "raw_content": "\nमराठी राजभाषा दिन विशेषः मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व\nमराठी राजभाषा दिन विशेषः मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी\nएवढ्या जगात माय मानतो मराठी\nउद्या म्हणजेच २७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी भाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहू यात.\nकुसुमाग्रज यांच्या कार्याची महती… पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांनी लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.\nबिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा\n२७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाष दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.\nमराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच… दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, नक्कीच, याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्स अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून मजा घेत होतो.\nअशाप्रकारे मराठी भाषा संवर्धन होणार नाही तरुण मुलांना इंग्रजीसोबत मराठी भाषेचे ज्ञान द्या, मुलांना मराठी शाळेत पाठवा, जर इंग्रजी शाळेत गेला तर आपल्या विद्यार्थ्याची दुसरी भाषा मराठी असावी हा कटाक्ष तुम्ही तुमचा ठेवा. तुमच्य मुलांना महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास, आपल्या भाषेतील साहित्य वाचायला प्रवृत्त करा, हे करताना तुम्ही ते पहिले करीत आहात का, हे पहा. लहान मुले आपलेच अनुकरण करीत आहात म्हणून पहिले स्वतः करा नंतर दुस-यांमध्ये बदल घडवायला जा. म्हणूनच सुरुवात स्वतःच्या घरातून करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल एका रात्रीत घडणार नाही म्हणून आपले प्रयत्न सुरूच ठेवा. जय मराठी, जय महाराष्ट्र\nमाझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टीळा,\nहिच्या संगाने जागल्या, द-याखो-यातील शिळा\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-08-22T03:04:10Z", "digest": "sha1:JKDO7Q4Z2ORC6ROOH6U5X3HJWPW2EWIH", "length": 4073, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५१८ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. १५१८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/right-and-wrong-feeling-in-human-beings-1476305/", "date_download": "2018-08-22T04:25:35Z", "digest": "sha1:76VGPUQG4I224C7QYEZL5XD4ZKECII7Y", "length": 25028, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Right and wrong feeling in human beings | ‘बरोबर आणि चूकही..’! | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nअसल्या प्रश्नात जो तो मार्ग काढील, पुढं जाईल, त्याचं काम साध्य करून घेईल. प\nबरोबर-चूकचं प्रकरण माणसाला कळायला लागल्यापासून त्याच्या मागं लागलेलं असतं\nबरोबर-चूकचं प्रकरण माणसाला कळायला लागल्यापासून त्याच्या मागं लागलेलं असतं आणि खरं सांगायचं झालं तर, ‘त्याला खरं कळायला लागेपर्यंत’ ते त्याचा पिच्छा सोडीत नाही. अनेकदा हे चूक-बरोबर सापेक्ष असतं, तांत्रिक असतं, समजून घेण्याचा विषय असतो. लक्षात घेतलं नाही तर आग्रही मतं, अकारण ठामपणा, संबंधांतले तणाव, समाजातले भेद, भांडणं, युद्ध – इथपर्यंत ते माणसांना घेऊन जातं.\nएकदा एक गंमत झाली. एक जण टायिपग करीत होता. दुसरा काही कामात होता. दुसऱ्याचं काम थांबलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, पहिला टायिपग करताना कुठं तरी अडला आहे आणि धडपड करतो आहे. म्हणून त्यानं सहज पहिल्याला विचारलं, ‘‘काही अडलं आहे का’’ पहिला म्हणाला, ‘‘होय. यात ‘बरोबर’चं चिन्हच येत नाही.’’ दुसरा म्हणाला, ‘‘जरा वर शोध की. त्यात ते चिन्ह आहे’’ पहिला म्हणाला, ‘‘होय. यात ‘बरोबर’चं चिन्हच येत नाही.’’ दुसरा म्हणाला, ‘‘जरा वर शोध की. त्यात ते चिन्ह आहे’’ पहिला म्हणाला, ‘‘ते माझं सगळं शोधून झालं आहे. कुठल्याच ‘की’वर ‘बरोबर’ हे चिन्ह नाही.’’ ते ऐकल्यावर दुसरा\nउठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘आहे’’ पहिला म्हणाला, ‘‘नाही.’’ हे बराच वेळ आहे-नाही सुरू राहिलं’’ पहिला म्हणाला, ‘‘नाही.’’ हे बराच वेळ आहे-नाही सुरू राहिलं शेवटी पहिला म्हणाला, ‘‘कुठं आहे, ते दाखव.’’ दुसरा जरा घुश्शातच आला आणि त्यानं वरच्या ओळीमधली ‘बरोबर’ चं चिन्ह असलेली ‘की’ दाबली. लगेच समोर बरोबरचं चिन्ह उमटलं\nत्या दोन रेघा बघून (=) पहिल्याचा पारा चढला. तो म्हणाला, ‘‘मला हे ‘बरोबर’ नको आहे. मला दुसरं ‘बरोबर’चं चिन्ह पाहिजे.’’ दुसरा गोंधळात पडला. तेव्हा पहिल्यानं रागारागानंच हातातलं पेन घेऊन त्याला हवं असलेलं ‘बरोबर’ (✓) चं चिन्ह काढून दाखवलं. दुसऱ्यानं कपाळावर हात मारून घेतला. पहिला म्हणाला, ‘‘एकंदरीत आपण ‘दोघंही बरोबर’ आहोत आणि ‘चूकही’ आहोत.’’ मित्र असल्यामुळं त्यांनी त्या ‘दोन’ चूक आणि बरोबर असल्या गोष्टींतली निभ्रेळ गंमत समजून घेतली.\nआता यात ते दोघे मित्र होते. तसा मुद्दाही छोटासा होता. थोडा त्रागा झाला, तरी समजून घेण्यानं तो विरून जाण्यासारखा होता. पण हेच प्रश्न असे नुसते शाब्दिक पातळीवर चूक किंवा बरोबर क्वचितच असतात. ते तसे तांत्रिक असले तरी, त्यात समजूत असली, तरच तेसुद्धा सुटू शकतात. नाही तर चूक ठरवणारा आणि माझंच बरोबर असं म्हणणारा दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम राहतात. राग डोक्यात घेऊन, यांना समजत नाही असं समजून, आपापल्या घरी निघून जातात.\nएखाद्याच्या घराची खूण सांगायची असली, तर एक जण म्हणतो, ते घर पश्चिमेला आहे. त्यातलाच दुसरा म्हणतो, ते पूर्वेला आहे. ज्याला घरच माहीत नाही, तो गोंधळात पडतो आणि यांचं पूर्वपश्चिम काही संपत नाही. उलट मी प्रत्यक्ष पाहिलंय, असं ते म्हणत राहतात. वास्तविक त्या एखाद्याचं घर एका विशिष्ट ठिकाणीच असणार ना उघड आहे की, पहिल्याचं घर या एखाद्याच्या घराच्या पूर्वेला आहे. म्हणून तो ठामपणानं ते घर पश्चिमेला आहे म्हणतो आहे. तर दुसऱ्याचं घर त्या एखाद्याच्या घराच्या पश्चिमेला आहे. म्हणून तोही ठामपणानं ते घर पूर्वेला आहे म्हणतो आहे. घर तेच. दोघांच्या खुणा या अर्थानं बरोबरच. पण वाटताना उलटसुलट वाटून दोघेही बरोबर आणि चूक ठरतात आणि ते कुणाला न कळलं, तर दोघंही ठाम राहून, दुसऱ्याला काही कळत नाही, असं म्हणू शकतात. मूळ खूण समजून घेणारा गोंधळात पडतो, ते वेगळंच\nअसल्या प्रश्नात जो तो मार्ग काढील, पुढं जाईल, त्याचं काम साध्य करून घेईल. पण हेच बरोबर-चूकचं प्रकरण माणसाला कळायला लागल्यापासून त्याच्या मागं लागलेलं असतं आणि खरं सांगायचं झालं तर, ‘त्याला खरं कळायला लागेपर्यंत’ ते त्याचा पिच्छा सोडीत नाही. अनेकदा हे चूक-बरोबर सापेक्ष असतं, तांत्रिक असतं, समजून घेण्याचा विषय असतो. लक्षात घेतलं नाही तर आग्रही मतं, अकारण ठामपणा, संबंधांतले तणाव, समाजातले भेद, भांडणं, युद्ध – इथपर्यंत ते माणसांना घेऊन जातं. हे कळलं तर सखेद आश्चर्य वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे.\nसाधी वेशभूषा घ्या. पूर्वीच्या शतकातली वेशभूषा त्या काळात प्रचलित, उपलब्ध आणि कामकाजांना अनुकूल असलेली – म्हणजे त्या अर्थानं बरोबरच होती. मधल्या अगदी या शतकापर्यंतच्या काळातली वेशभूषा या काळातल्या कामं, गरजा यांना अनुकूल, म्हणून बरोबरच होती. इथून पुढं हे असंच होत राहील. त्या-त्या पिढीची माणसं एकत्र आली की, ती पुढच्या पिढीला चूक, उथळ ठरवतात. दुपारचा मोकळा वेळ त्यावर िनदा करण्यात जातो. असा तासन्तास विनाकारण, निंदेत, नावं ठेवण्यात, नकारात्मक जगण्यात जाणारा वेळ वाचवणं शक्य आहे ना ते गरजेचं आहे ना ते गरजेचं आहे ना त्या वाचलेल्या वेळात अशा असंख्य व्यक्तींकडून रोज त्यापेक्षा नक्की, किती तरी विधायक कामं होऊ शकतील. पाठ, पारायण, वाचन, ज्ञान-कौशल्य संपादन, समाजसेवा, ईशसेवा – अशा असंख्य गोष्टी या वाया जाणाऱ्या वेळात घडू शकतील. तशा घडवणारे लोक आजही अशी विधायक कामं करीत आहेत.\nमत, आग्रह, अनुभव हा जरूर ‘बरोबर’ असू शकतो. तो जेव्हा समग्र, व्यापक, सार्वत्रिक हिताचा असतो, त्या वेळी तो नुसता व्यक्तिगतदृष्टय़ा बरोबर राहत नाही, तर तो कौटुंबिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा बरोबर ठरतो. मग त्या अर्थानं त्यात ‘चूक’ नसल्यामुळं त्याचा स्वीकारही होतो. अर्थात या बरोबर असण्याला त्या-त्या काळाची, गरजांची, प्राथमिकतांची मर्यादा असणार म्हणून ‘आपलं ते बरोबर’ असा आग्रह धरण्यानं या बाबतीत नुकसान होतं. म्हणून तर, व्यवस्थापनशास्त्रातही नियोजन करताना, विचार करून काही ‘बरोबर’ ठरवावं लागतं, त्यानुसार कामं, वेळा, माणसं, लक्ष्य यांचं नियोजन करावं लागतं. यातले घटक बदलत नाहीत, तोपर्यंतच ‘हे नियोजन बरोबर असतं.’ या बाबी बदलल्या तर मात्र, ते हळूहळू चुकीचं ठरून नुकसानकारक होतं. म्हणून अनेकदा कंपनीला ते बदलावं लागतं. औद्योगिक क्षेत्रांतसुद्धा पहिलं ‘बरोबर’ असलं तरी काळ, तंत्रज्ञान, ग्राहक यांच्यातले बदल घडले की, ‘हे बरोबर’ हे हळूहळू ‘चूक’ ठरायला लागतं. उत्पादनावरचे भर, उत्पादनसंख्या, मार्केटिंग पॉलिसीज् – बदलत जावं लागतं. तरच त्यावेळी ते ‘बरोबर’ ठरतं.\nकौटुंबिक आयुष्यातसुद्धा शिक्षणं, निवासस्थानं, गावं – यांच्या बाबतीतले निर्णय, या ‘बरोबर-चूक’च्या मर्यादा लक्षात घेऊन, ठरवणं हिताचं होतं. आमच्या काळी शाळा दोन-दोन, पाच-पाच मलांवर होत्या. त्यामुळं सक्तीनं चालणं होत होतं. निसर्गाचं सान्निध्य मिळत होतं-त्याला काळाचा संदर्भ असतो. त्या बाबतीत, त्या वेळी ते ‘बरोबर असतं’, नव्हे ‘होतं’, हे लक्षात घेणारे खरे मोठे. कारण ते आजच्या काळावर ‘असलं बरोबर’ लादण्याचा आग्रह धरीत नाहीत. त्याचा आग्रह आता धरला, तर ‘तेच बरोबर’ असलेलं मुला-नातवंडाच्या बाबतीत ‘आज चूक’ ठरेल\nहेच इतर असंख्य प्रश्नांच्या बाबतीत खरं असतं, हे आपल्या लक्षात येईल. कुटुंबा-कुटुंबातले मतभेद, जातीपातीतले दुराग्रह, संस्कारातली कट्टरता, धर्माधर्मातले भेद – अशा असंख्य पातळ्यांवर अशा ‘आपलं बरोबर’ आणि ‘दुसऱ्याचं चूक’ या ठेक्यावर चालण्यात अनेक दुखं निर्माण होत असतात. सुरुवातीला पाहिलं तसं, साध्या बरोबर चिन्हाला बोलीभाषेत दोन अर्थ असतात, ते समजून घेतले नाहीत, तर अकारण बोलाचाली होते. अशा साध्या बाबतीतसुद्धा साध्या अर्थाचा अज्ञानानं, बिनसबुरीनं, असमंजसपणानं अनर्थ होतो. मग दोन कुटुंबातले काय म्हणतात, यापेक्षा त्यांना काय म्हणायचं आहे, दोन धर्मात शब्दश: काय म्हटलं आहे, त्यापेक्षा त्यांना काय म्हणायचं आहे – हे लक्षात न घेता आपल्या नादात अर्थ लावत गेलो, तर केवढा अनर्थ साऱ्या जगात निर्माण होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी तिचा अनुभव येतच आहे.\nयासाठी मला रोज काय करता येईल, हा खरा प्रश्न आहे. उत्तर तसं सोपं आहे. ‘माझ्या बरोबर’मध्ये माझ्या मर्यादा आहेत. जग अमर्याद आहे. त्यामुळं ‘माझं थोडं चूक’ गृहीत धरावं आणि ‘दुसऱ्याच्या चूक’मध्ये ‘त्याचं थोडं बरोबर’ गृहीत धरावं. तर रोज आपल्या शांतीत आणि आनंदात वाढ होते. मग आपल्या जगण्याच्या डहाळीवर छोटंसं का होईना, प्रसन्न फूल उमलेल. ते आपल्याला, इतरांना नकळत आनंद देऊन जाईल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/you-are-not-being-victim-of-depression-117051600021_1.html", "date_download": "2018-08-22T04:36:06Z", "digest": "sha1:7V2OJFK3DNG24KK5PVLWCBQXKJL2N65A", "length": 10459, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अवसाद (डिप्रेशन)चे शिकार तर नाही होत आहे तुम्ही! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअवसाद (डिप्रेशन)चे शिकार तर नाही होत आहे तुम्ही\nआजच्या धावपळीत आणि प्रतिस्पर्धेच्या जगात लोक अवसादात (डिप्रेशन) जात आहे. घर असो वा बाहेर, याचे कारणही बरेच असू शकतात. आम्ही आपल्या आजूबाजूसची नकारात्मक ऊर्जेला दूर केले तर बर्‍याच प्रमाणात अशा परिस्थितीपासून बाहेर पडू शकता. यासाठी फेंगशुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.\nघरात कधीही तलाव किंवा वाळलेल्या नदीचे चित्र नाही लावायला पाहिजे. यांना निष्क्रियतेचे प्रतीक मानण्यात आले आहे. उजाडलेले शहर, खंडहर किंवा वीरानं दिसणारे चित्र आमच्यात अवसादचा भाव उत्पन्न करतो. मुलांचे फोटो जीवनाचे प्रतीक मानले जातात. अशा चित्रांना घराच्या पूर्व आणि उतर दिशेच्या भिंतींना लावायला पाहिजे.\nफेंगशुईत असे मानले जाते की घोडा, हत्ती, वाघाची लहान प्रतिमा घरात ठेवल्याने संपन्नता येते. फेंगशुईत वेल्थशिप फार लोकप्रिय आहे. याला घर किंवा प्रतिष्ठानांमध्ये उपयोगात आणले जाऊ शकतात. हे असे जहाज आहे जे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला आहे आणि संपन्नतेचा संदेश देत असतो पण लक्षात ठेवण्यासारखे की या जहाजाचे तोंड दाराकडे नको. फेंगशुईनुसार घरात पितरांचे चित्र नेमही दक्षिण दिशेकडे असायला पाहिजे. पूर्वजांचे चित्र मंदिरात नाही ठेवायला पाहिजे. शयन कक्षात कलात्मक वस्तूंचा प्रयोग करायला पाहिजे.\nपूजेत वापरू नये लोखंडी भांडी\nपैसाच नाही तर प्रेमही वाढवतो हा पौधा\nवास्तूनुसार ऑफिसची बाह्यरचना अशी करा\nजिना पूर्व-दक्षिण दिशेला असावा\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nयूआयडीएआयकडून ‘लाइव्ह फेस फोटो’योजना\nआधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता ...\nकेंद्र सरकारने व्हॉट्सअपसमोर ठेवल्या तीन अटी\nव्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना रोखण्यासाठी ...\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-08-22T03:04:52Z", "digest": "sha1:V37DMNL7PJLJKXP2DHWKPOG2MB435VPW", "length": 7390, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उंब्रजमधील घटनेचा वडूजमध्ये पत्रकारांकडून निषेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउंब्रजमधील घटनेचा वडूजमध्ये पत्रकारांकडून निषेध\nसंबंधितांवर कडक कारवाईची मागणी : प्रशासनाला निवेदन\nवडूज, दि. 5 (प्रतिनिधी) – उंब्रज, ता. कराड येथील पत्रकार विकास जाधव यांना पोलिसांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा खटाव तालुक्‍यातील पत्रकार संघटनेच्यावतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.\nयाबाबत तहसिलदार सुशिल बेल्लेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाधव हे उंब्रजहून काशिळला दुचाकीवरून जात असताना उंब्रज पोलीस ठाण्यात एक एसटी बस थांबलेली दिसली. याबाबत वार्तांकनासाठी गेले असता त्याठिकाणी पोलीस कर्मचारी रविंद्र पवार व शहाजी पाटील यांनी जाधव यांना अर्वाच्च भाषा वापरून पोलीस ठाण्यात नेले. त्याठिकाणी जाधव यांनी पत्रकार असल्याचे सांगत दैनिकाचे ओळखपत्र दाखवूनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जाधव यांना आरोपीसारखी अपमानास्पद वागणूक दिली. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमाच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधीला अशा प्रकारची अशोभनीय वागणूक मिळणे घृणास्पद आहे. या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार बांधव तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहोत. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणीही करण्यात आली.\nयावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर, अय्याज मुल्ला, महेश गिजरे, शेखर जाधव, जैनुद्दीन उर्फ मुन्ना मुल्ला, पद्मनील कणसे, नितीन राऊत, आकाश यादव, योगेश जाधव, केदार जोशी, गुणवंत गायकवाड आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसाताऱ्यात फटफट्या, बुलेटवर कारवाई\nNext articleशिर्डी मतदार संघाच्या विकासाला शेजारच्यांची मदत होत असेल तर वाईट वाटुन घेवू नका – डॉ.सुजय विखे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-22-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T03:04:53Z", "digest": "sha1:6NQURGKOCNBM7B5ZUOUO3X5LFY23EZ73", "length": 5913, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“विद्या विकास’च्या 22 विद्यार्थ्यांचे यश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“विद्या विकास’च्या 22 विद्यार्थ्यांचे यश\nअवसरी – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर येथे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती विद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर येथे वेदांत वाळूंज, आर्यन चव्हाण, ओमकार भाईक, प्रीती शिंदे, साहिल गायकवाड, ओम पाचारणे, विशाल भांगे, अथर्व थोरात, वेदांत अरगडे, अनुष्का चव्हाण, ओमकार कोरडे, यश भालेराव, ओमकार शिंदे, समीक्षा ढोबळे, अस्मिता बानखेले, यश दैने, पार्थ थोरात, समीक्षा थोरात, पल्लवी वळसे, सोहम भोर आणि सुयश शिंदे यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक सी. पी. शेवाळे, डी. बीण डुंबरे, एम. एच. कुंभार, एन. आर. टाव्हरे, एस. एच. शेवाळे (विभाग प्रमुख), एस. के. जारकड यांनीमार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदोन तरुणांना पिस्तूलसह अटक\nNext articleमिथीला पालकर…वेबक्वीन ते बॉलीवूड अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/word", "date_download": "2018-08-22T03:44:08Z", "digest": "sha1:WAA75XVIQY4NINWVA7SBCJ66THA745OF", "length": 9530, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - लोककथा", "raw_content": "\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\nलोक कथा - भाग १\nप्रस्तुत लोक कथा ‘ जनलोकांचा सामवेद ‘ या पुस्तकांतून घेतलेल्या आहेत.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.\nवि. सहिष्णु , सोशीक . [ सं . ]\nचतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3137/", "date_download": "2018-08-22T04:33:10Z", "digest": "sha1:KY2TQPMVSLBFRMFMMPVZIZSPT4GXMTNP", "length": 7688, "nlines": 106, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा...", "raw_content": "\nश्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा...\nAuthor Topic: श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा... (Read 935 times)\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nश्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा...\n............... श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा...\nहिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा......\nएक वेळेस आम्ही मौत पतकारू पण आपमन कदापीनाही \nसिंहाच्या जबड्यात घालून हात\nअशी आमची मर्द मराठा जात............\n\"मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..\nशिवाजींचा मावळा आहे मी,\nबाजीरावांचा चाहता आहे मी,\nमराठी शौर्य गाणार्‍या शाहिरीच्या\nडफ़ावरची थाप आहे मी...\nविठोबाची वीट आहे मी,\nतुकयाचे गीत आहे मी,\nमराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे\nतिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,\nअनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,\nमराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,\nमायमराठीचा इतका अभिमान आहे मला की,\nमराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...\nमहाराष्ट्रासाठी लढणारा, हिंदू धर्मासाठी लढणारा; मग तो कोणत्याही जातीचा असो......... माझ्या दृष्टीने तो मराठा आणीं मराठी माणुस्च असतो \nमला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.मराठी माणसाने जातीपतिना गाडून एकवाटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही .\nहा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.\nइथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले पाहिजे.\nइथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा.\nइतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.\nमराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.\nहोतो मी शांत आजपर्यंत,\nकाही नाही बोलो कालपर्यंत,\nपण,आजपासुन मी जिवंत असेपर्यंत,\nपरप्रांतियाचे आपल्या राज्यात येण्यासाठी,\nत्यांची जागा दाखवुन देण्यासाठी,\nआहे, माझे मराठी बांधव माझ्या पाठीशी,\nतेच मी करणार हया महाराष्ट्रासाठी...\n अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची , कुणाचीही हिम्मत नाही \"मराठीला\" संपवण्याची , घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला , आणि \"मराठी\" शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला जय महाराष्ट्र... \nश्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा...\nश्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-08-22T03:13:23Z", "digest": "sha1:JD7GBQKSZTQKVWY4R3F4QGJBEKDJZRIC", "length": 3077, "nlines": 22, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "शिवरायांचा पाळणा - विकिस्रोत", "raw_content": "\nसाहित्यिक = राम गणेश गडकरी\n456शिवरायांचा पाळणाराम गणेश गडकरी\n गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||\nहा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला || निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||\nचालेल जागता चटका हा असाच घटका घटका कुरवाळा किंवा हटका\nका कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ || ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ || त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली || ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||\nइकडे हे सिद्दीजवान तो तिकडे अफझुलखान पलिकडे मुलूख मैदान\nहे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ || \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mazya-mana-ban-dagad-loksatta-agralekh-loksatta-blog-benchers-1234099/", "date_download": "2018-08-22T04:24:20Z", "digest": "sha1:M7UWCVQUADKMHZYC5MEHRFEYAV32CHV2", "length": 11222, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘माझ्या मना बन दगड’ अग्रलेखावर मत नोंदवा | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nके.जी. टू कॉलेज »\n‘माझ्या मना बन दगड’ अग्रलेखावर मत नोंदवा\n‘माझ्या मना बन दगड’ अग्रलेखावर मत नोंदवा\nया अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात पुढच्या गुरुवापर्यंत ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.\nदेवनार कचराभूमीचा प्रश्न सोडवता येण्यासारखा असूनदेखील तो सत्ताधारी व प्रशासनाकडून सुटत नाही यावर ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा प्रश्न सुटत नसल्याने मला लाज वाटते, असे विधान केले. काकोडकर यांच्यासारख्यांना असे जाहीर विधान करावेसे वाटते यावरून देवनार प्रश्नासह देशातील अन्य समस्या या किती निंदनीय आहेत यावर ‘लोकसत्ता’च्या ‘माझ्या मना बन दगड’ अग्रलेखावर उपरोधिकपणे भूमिका मांडण्यात आली आहे. काकोडकरांसारख्या वरिष्ठांना अशा अजून किती घटनांची लाज वाटावी याचा समाचार या अग्रलेखात घेण्यात आला आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात पुढच्या गुरुवापर्यंत ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या विषयावर ‘लोकसत्ता’ने आयआयटी मुंबईतील पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रातील प्राध्यापक श्याम असोलेकर व ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक अभिजीत ताम्हणे यांना बोलते केले आहे. त्यांनी मांडलेल्या मतांचा विद्यार्थ्यांना आपले मत मांडताना उपयोग होणार आहे. सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमोदींच्या आंतरराष्ट्रीय ‘मैत्रीच्या कसोटी’विषयी काय वाटते\n‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर लिहिते व्हा..\nइंधनाचा दर ‘पेटल्यास’ काय\nरोहन पिंगळ आणि वैभव दाभोळकर ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nमयूर अहिरे आणि अर्चना सुरवसे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2011/09/1.html", "date_download": "2018-08-22T03:12:20Z", "digest": "sha1:GO5DGPVNLEDV3CIJ7WIXLMSF3JJIGGFS", "length": 19272, "nlines": 109, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Coorg Diary - Part I", "raw_content": "\nबेंगलुरूच्या विमानतळावर आमचे विमान उतरले तेंव्हा सकाळचे साडे दहा वाजून गेले होते. बेंगलुरूचा हा नवीन विमानतळ मोठा प्रशस्त व नेटका आहे. पण या विमानतळावर येणार्‍या उतारूंची मुख्य अडचण काही वेगळीच आहे. हा नवीन विमानतळ शहरापासून 30-40 किलोमीटर तरी अंतरावर आहे. त्यामुळे विमानतळावरून शहरात जायचे म्हणजे एकतर मोठ्या वाहतूक मुरंब्याला तोंड द्यावे लागते आणि दुसरे म्हणजे टॅक्सीचे भाडे 500 ते 600 रुपये तरी द्यावे लागते. विमान प्रवासचे तिकिट 2000 रुपये आणि टॅक्सी भाडे 600 रुपये हे गणित काही पचनी पडत नाही. विमान तळ बांधतानाच त्यापासून ते शहरापर्यंत जलद वाहतुक सेवा कशी देता येईल याचा विचार आपल्याकडचे नियोजक का करत नाहीत हे एक कोडेच आहे.\nही अडचण लक्षात घेऊन, आम्ही एक प्रशस्त इनोव्हा टॅक्सी आधीपासूनच ठरवून ठेवली असल्याने आम्हाला विमानतळावरून येण्या-जाण्याची काहीच अडचण भासली नाही. ही टॅक्सी व तिचा चालक, पुढचे 5 दिवस, बेंगलुरुच्या विमानतळावर आम्ही परत येईपर्यंत, आमच्या दिमतीस होते. या एकाच गोष्टीमुळे, आमचा एकूण प्रवास अतिशय सुखकर झाला यात शंकाच नाही. आमच्यामधे मी सर्वात ज्येष्ठ नागरिक असल्याच्या नात्याने, चालकाच्या शेजारच्या आसनाचा बहुमान मला मिळाला व दुग्धशर्करा योगाची प्रचिती आली असे म्हटले तरी चालेल. बेंगलुरु शहर गेल्या दहा पंधरा वर्षात अतिशय झपाट्याने वाढले आहे. त्याचबरोबर नवे रस्ते बांधणी पण चालू दिसली. अर्थात स्थानिक लोकांचे या बद्दलचे मत काही मला जाणून घेणे शक्य झाले नाही. पण माझे बेंगलुरुला वास्तव्य होते त्या चाळीस वर्षांपूर्वीच्या काळाच्या मानाने, शहरात खूपच बदल जाणवले. मोठे व प्रशस्त रस्ते, उत्तम बांधणीच्या बसेस या नजरेत भरत होत्या. संपूर्ण शहराच्या बाहेरील बाजूस, एक बहिर्गत वलय रस्ता व त्याच्या थोड्या आत, एक अंतर्गत वलय रस्ता, असे दोन रस्ते शहराच्या बाहेर बांधण्यात आले आहेत. विमानतळ या बहिर्गत वलय रस्त्यावर आहे. त्यामुळे या बहिर्गत वलय रस्त्यावरून येऊन आम्ही अंतर्गत वलय रस्त्यावर आलो व तेथून म्हैसूर कडे जाणार्‍या रस्त्याला, फारशा वाहतुक मुरंब्याला तोंड न द्यावे लागता, येऊन मिळालो. बेंगलुरुची हवा मात्र अतिशय खराब झाली आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या मे महिन्यात, बेंगलुरुचे दिवसाचे कमाल तपमान 30-31सेल्ससच्या पुढे गेलेले मला तरी कधी आठवत नाही. आता मात्र तपमान 37-38 पर्यंत सहजपणे पोचत असावे.\nमी चाळीस वर्षांपूर्वी याच रस्त्याने एकदा म्हैसूर- बेंगलुरु प्रवास केला होता. त्या वेळेस अगदी छोटेखानी असलेला हा रस्ता आता चार पदरी महा-मार्ग झाला आहे त्यामुळेच बेंगलुरुची उपनगरे मागे टाकल्यावर रस्ता जवळपास रिकामा झाल्यासारखेच वाटू लागले. अनंत काणेकर या लेखकाने कर्नाटकच्या या भूमीचे वर्णन, ‘निळे डोंगर तांबडी माती‘ या शब्दात केले आहे. या शब्दांना साजेसे एक चित्रच आता गाडीच्या काचेच्या खिडक्यांच्यातून माझ्या नजरेसमोर साकारू लागले. रस्त्याला लागूनच असलेली हिरवीगार शेते, त्यात मधून मधून डोकावणारी निलगिरीची झाडे, लाल माती व दूर क्षितिजावर दिसणारे निळसर झाक असलेले डोंगर, एखाद्या पिक्चर पोस्ट कार्ड वर असावे तसेच सगळे दिसत होते. ते दृष्य डोळ्यात साठवत असतानाच डोळ्यावर कधी झापड आली ते उमगलेच नाही.\nआम्ही श्रीरंगपट्टणच्या थोडे अलीकडे असताना मला जाग आली. गाडीमधे, सगळ्यांच्याच पोटात आता बहुदा कावळे ओरडत असावेत कारण लंच ब्रेक घेण्याची कल्पना लगेच सर्वानुमते मंजूर झाली. गाडीच्या चालकाने थोडे पुढे एक चांगले रेस्टॉरंट असल्याची माहिती दिली व तिथे थांबण्याचे ठरले. कामत या नावाची रेस्टॉरंट्सची साखळी आता महाराष्ट्रात तरी प्रसिद्ध आहे. आता हे श्रीरंगपट्टणचे कामत महाराष्ट्रातल्या कामतचेच भाऊबंद आहेत की नाहीत ते मला कळले नाही. परंतु या कामत मधले दक्षिण भारतीय जेवण मात्र चविष्ट होते एवढे मी खात्रीने म्हणू शकतो.\nश्रीरंगपट्टण मधून गाडी जात असताना तिथला दर्या दौलत महाल, वृंदावन बाग यांच्या नावाच्या पाट्या वाचून, पूर्वी केलेल्या सफरींची आठवण झाली परंतु आम्हाला बराच लांबचा टप्पा गाठायचा असल्याने आम्हाला कोठेही थांबणे शक्यच नव्हते. नाही म्हणायला वाटेत एके ठिकाणी कॉफी डे च्या एका रेस्टॉरंटमधे मस्त कॉफी प्यायला मात्र आम्ही थांबलो.\nकुशलनगर नावाचे एक गाव आम्ही पास केले तेंव्हा संध्याकाळचे 5 तरी वाजले होते. या गावापासून पुढे एकदम समोरचे चित्र बदललेच. वाई-पांचगणी यांच्यामधे असलेल्या पसरणीच्या घाटासारखा हळू हळू चढत जाणारा घाट आमची गाडी चढू लागली. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी दिसू लागली. सिल्व्हर ओक किंवा साग यांचे सरळ सोट जाणारे वृक्ष व त्यावर चढवलेले व लांबून एखाद्या ख्रिसमस ट्री सारखे दिसणारे काळ्या मिर्‍याचे वेल हेच दृष्य आता अगदी कॉमन झाले. हा रस्ता पाहून जर कसली आठवण झाली असली तर महाबळेश्वरच्या रस्त्यांची. फक्त हा रस्ता महाबळेश्वरच्या रस्त्यांच्या निदान चौपट तरी रूंद असावा. अर्धा पाऊण तास गेल्यानंतर गाडी मडिकेरी मधे शिरली.\nकर्नाटक राज्याच्या नैऋत्य कोपर्‍यात लपलेला, कूर्ग हा एक छोटासा जिल्हा आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतारावर हे राज्य असल्याने सर्व भौगोलिक परिस्थिती डोंगराळ व दर्‍या-खोर्‍यांनी भरलेली आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातला उघडा-बोडका व उजाड डोंगराळी भाग येथे नाही. बघावे तिथे गर्द हिरवी गार झाडी बघायला मिळते. उघडे बागडे डोंगर तर बघायलाच मिळत नाहीत. रस्त्याच्या कडेला हिरवी गार झुडपे व वेल आणि त्यावर मधूनच फुललेली सुंदर व चित्ताकर्षक रान फुले. कूर्गमधून प्रवास करताना मन अगदी तृप्त होऊन जाते हे मात्र खरे.\nपुढचे पाच दिवस आम्ही राहणार होतो ते आमचे रिसॉर्ट आणखी 5 किलोमीटर तरी पुढे होते. तिथे जाण्यासाठी मडिकेरी गाव क्रॉस करण्याची आम्हाला आवश्यकता होती. मडिकेरी हे गाव वसलेले आहे एका दरीत. त्यामुळे अरूंद, वेडे वाकडे व उंच सखल अशा रस्त्यांचेच प्राबल्य होते. बहुतेक रस्ते सॅन फ्रॅन्सिस्को मधल्या लोम्बार्ट किंवा मोस्ट क्रूकेड स्ट्रीट ची आठवण करून देणारे होते. गावातल्या बहुतेक घरांना मंगलोरी कौलांची लाल चुटुक छपरे असल्याने ती लांबून तरी छान दिसत होती. पण गावात अजून उघडी गटारेच होती आणि एकूण सगळा प्रकार फारसा तरी रोचक वाटला नाही.\nगाव सोडल्यावर परत आजूबाजूचे चित्र नयन मनोहर बनले. 5 किलोमीटर पुढे गेल्यावर आमची गाडी एका गेट मधून आत शिरली. समोर दिसत होती केरळी पद्धतीची एक इमारत, झाडांच्या मधे दडलेली.\nमध्यभागी एक पाण्याचा छोटासा हौद, चारी बाजूला लाकडी कठडा व त्याच्या मधे मधे बसायला कोच. कठड्याच्या पलीकडेच गर्द झाडी, हात बाहेर काढून स्पर्श करता येईल एवढ्या जवळ. पॅशन फ्रूटच्या रसाच्या पेल्याने आमचे स्वागत करण्यात आले आणि दिवसभराच्या प्रवासाचा ताण तणाव कोठेतरी पळूनच गेला.\nपश्चिम महाराष्ट्रातला उघडा-बोडका व उजाड डोंगराळी भाग येथे नाही. koni sangitale tumhala ki pashchim maharashtra उघडा-बोडका व उजाड डोंगराळी भाग aahe\nमाझ्या आयुष्यापैकी, 60 पेक्षा जास्त वर्षे, मी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र यात घालवलेली असल्याने या भागातले डोंगर कसे दिसतात हे मला कोणी सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:04:48Z", "digest": "sha1:7MOMPLXDTFHJ5TRLO5KZEK5CVGEILYKC", "length": 7580, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारत सरकार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १८ उपवर्ग आहेत.\n► अंकीय भारत उपक्रम‎ (५ प)\n► भारतातील सरकारी कंपन्या‎ (१ क, १ प)\n► नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष‎ (८ प)\n► भारत सरकारद्वारे प्रायोजित योजना‎ (३ प)\n► भारताची ओळखपत्रे‎ (४ प)\n► भारतातील केंद्रीय विद्यापीठे‎ (८ प)\n► भारतातील शासकीय योजना‎ (३९ प)\n► भारतीय निवडणूक आयोग‎ (१ क, २ प)\n► भारतीय वैधानिक संस्था‎ (३ प)\n► भारतीय संरक्षणमंत्री‎ (२१ प)\n► भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ‎ (१० क, २ प)\n► भारत सरकारचे मंत्री‎ (६ क)\n► भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री‎ (८ प)\n► राजस्थान सरकार‎ (१ क)\n► भारतीय संसद‎ (३ क, ५ प)\n► भारतीय संसदीय कार्यमंत्री‎ (९ प)\n► भारतीय प्रशासकीय सेवा‎ (१ क, ४ प)\n► भारतातील स्थानिक शासन‎ (७ प)\n\"भारत सरकार\" वर्गातील लेख\nएकूण ३३ पैकी खालील ३३ पाने या वर्गात आहेत.\nकायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार\nकेंद्रीय नारळ विकास बोर्ड\nजवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र\nनेहरू युवा केंद्र संघटन\nभारताच्या केंद्र सरकारच्या मंत्रालयांची यादी\nराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना\nवैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१७ रोजी १७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-4000-home-cheap-78596", "date_download": "2018-08-22T03:42:17Z", "digest": "sha1:LXJQR3WQ5YLLLE3R67FUSBF7WGTNXMBZ", "length": 13902, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news 4000 home cheap दीड वर्षात चार हजार स्वस्त घरे | eSakal", "raw_content": "\nदीड वर्षात चार हजार स्वस्त घरे\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपुणे - एक एकर व त्यावरील क्षेत्रफळावर गृहप्रकल्प राबविताना एकूण क्षेत्रफळाच्या वीस टक्के जागा परवडणाऱ्या घरांसाठी राखीव ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी - चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या हद्दीत येत्या दीड वर्षात ४ हजार १६४ घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रास्त दरातील घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.\nपुणे - एक एकर व त्यावरील क्षेत्रफळावर गृहप्रकल्प राबविताना एकूण क्षेत्रफळाच्या वीस टक्के जागा परवडणाऱ्या घरांसाठी राखीव ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी - चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या हद्दीत येत्या दीड वर्षात ४ हजार १६४ घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रास्त दरातील घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.\nकेंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पावले उचलली आहेत. त्यासाठी अनुदान, तसेच व्याजदरात सवलतीची योजना आहे. मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये एक एकर व त्याहून अधिक क्षेत्रफळाच्या जागेवर गृहप्रकल्प राबविताना एकूण क्षेत्रफळाच्या वीस टक्के जागा परवडणाऱ्या घरांसाठी राखीव ठेवण्याचे बंधन विकसकावर घातले आहे. ३० ते ५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सदनिका बांधून त्या बांधकाम खर्चाच्या दरात म्हाडाकडे वर्ग करणे आणि म्हाडामार्फत त्या नागरिकांना उपलब्ध करून देण्याची तरतूदही राज्य सरकारने केली आहे.\nया योजनेनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १२० गृहप्रकल्पांमधून सुमारे ४ हजार १६४ घरे उपलब्ध होणार आहेत. ही घरे २०१९ पर्यंत पूर्ण होणार असून, म्हाडा या घरांसाठी ऑनलाइन अर्ज मागवून लॉटरीद्वारे त्यांचे वाटप करणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली.\nधायरी येथे ३३७ घरे, पुनावळेमध्ये ३५०, रावेत २३६, वाकड ५१५, चऱ्होली २६४, कोथरूड १८, बाणेर १९, बालेवाडी ३९, हडपसर १२९, मोशी १०६, पिंपळे गुरव येथे २४ घर घरे उपलब्ध होणार आहेत.\nअत्यंत कमी दरात घरे\nसंबंधित विकसकाकडून ही घरे म्हाडाच्या ताब्यात दिल्यानंतर ती सहा महिन्यांच्या आत नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे बंधन म्हाडावर घालण्यात आले आहे. तसेच म्हाडाला ही घरे उपलब्ध करून देताना रेडीरेकनरमध्ये बांधकामासाठी जो खर्च धरण्यात आला तो आणि त्यावर म्हाडाचे प्रशासकीय शुल्क धरून घरांची किंमत ठरवून लॉटरी पद्धतीने त्यांची विक्री केली जाणार आहे. परिणामी, अतिशय कमी दराने ही घरे नागरिकांना उपलब्ध होतील.\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nऍल्युमिनियमची लालपरी होणार इतिहासजमा\nऔरंगाबाद - काळाची पावले ओळखत एसटीने नवीन बदल स्वीकारला आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून असलेली ऍल्युमिनियम बांधणीची बस (लालपरी) आता इतिहासजमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bloggiri.com/blog_post.php?blog_id=3310", "date_download": "2018-08-22T04:26:29Z", "digest": "sha1:JAV5UWSV3W5IJSTOVT4EY4VIRQ2XSYDN", "length": 23898, "nlines": 333, "source_domain": "bloggiri.com", "title": "Marathi Gossips - View Blog Posts : Bloggiri.com", "raw_content": "\nसुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 22. 'ते' बाळ सन: नोव्हेम्बर 1998 त्या दिवशी सकाळपासुनच नाशिककरांना सुर्याचे दर्शन झाले नव्हते. आकाशात ढगांचे राज्य असल्यामुळे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारासच अंधार पडला होता. जोरदार वादळी पाऊस येण्याचा आशंकेने रस्�...\nअशक्य-Marathi Horror Story Part 7लेखक- पंकज वळवीअशक्य-Marathi Horror Story7. एक धागादोघांनाही ते पटले आणि ते उठुन कॅबिनबाहेर गेले. काही क्षणांत जॉन रोझला घेऊन आत आला. “बाहेर दोन कॉफी दे” मी जॉनला सांगितले तसा तो अदबीने होकार देत कॅबिनबाहेर गेला.पुर्ण वाचा »...\n)(सुमारे 4000 वर्षांपुर्वी...)एक मोठ्ठा स्फोट झाला आणि त्या पवित्र कंचनमणीमधुन एकवटुन उत्सर्जित झालेल्या विनाशक सुर्यकिरणांनी पापणी लवायचा आतच अर्धे जंगल नष्ट झाले. अवघा भारतवर्ष त्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाला होत...\nअशक्य-Marathi Horror Story Part 6लेखक- पंकज वळवी अशक्य- Marathi Horror Story6. भयानकदारातुनच आत बॅटरीचा उजेड सर्वत्र फिरवला मात्र रोझ आत दिसत नव्हती. आम्ही आत शिरलो.आम्ही हळुच हाक दिली, “रोझ... रोझ...” अचानक, छ्तावरुन अतिशय घोघरा आवाजात प्रतिसाद आला.पुर्ण वाचा »...\nअशक्य-Marathi Horror Story Part 5लेखक- पंकज वळवी अशक्य-Marathi Horror Story 5. रोझ‘हॅलो, हाय’ चा कार्यक्रम उरकल्यावर... तो व्यक्ती बोलु लागला...“व्हिक्टर, मी रॉबर्ट डिसुझा; ही माझी पत्नी मार्था आणि ही आमची मुलगी रोझ. (दिर्घ श्वास घेत....) काल रात्री....” “एक मिनीट” मी मधेच त्यांना कापले व रोझकडे पाहु लागल�...\nअशक्य-Marathi Horror Story Part 4लेखक- पंकज वळवीअशक्य- Marathi Horror Story4. नवीन केसमी बेडवर दचकुन ऊठुन बसलो. घड्याळात सकाळच्या 6 चा अलार्म वाजत होता. पिंजर्यातील लव्ह बर्ड्सचा चिवचिवाट चालु होता. मला उठलेला पाहताच ते शांत झाले. अलार्म बंद केल्यावर, बाजुला गाढ झोपेत असलेल्या साराकडे पाहुन मला खु...\nअशक्य -Marathi Horror Story Part 3लेखक-पंकज वळवीअशक्य- Marathi Horror Story3. सामनातिचा जीव धोक्यात होता. मी माझ्या सर्व वेदना विसरुन कसाबसा उठत लंगडत लंगडत कारकडे धाव घेतली. साराच्या किंकाळीचा आक्रोश वाढतच होता. ती अक्षरश: गयावया करीत होती. तिच्या त्या आर्त हाकांनी माझा जीव पिळुन पा�...\nअहिल्याबाई होळकर- Ahilyabai Holkar\nअहिल्याबाई होळकर- Ahilyabai Holkarअहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदन...\nज्या अनाकलनीय गोष्टीचे व्रण दिर्घकाळापासुन माझ्या आयुष्याला बोचत होते, ही त्याचीच चाहुल होती. सावकाश कारचे काच अधिकाधिक पुसट होत जात होते. काही वेळातच मला अतिशय उग्र असा जळका वास नाकात भिनु लागला, त�...\n माझा टेडी घरी एकटा आहे, तो घाबरत असेल ना,” माझी सहा वर्षांची चिमुकली सारा आपल्या कोमल आवाजात म्हणाली. त्यासोबतच तिच्या चेहर्यावर उमटलेले ते चिंतित भाव माझ्या काळजाला चिरुन गेले. तसे होणे स्व�...\nTop 10 marathi facts: ज्योती रेड्डीची कहाणी\nकोणतेही लक्ष मिळविण्याची जर तुमची मनापासुन इच्छा असेल आणि त्यासाठी मेहनत घेण्याचीही जिद्द असेल तर या जगात कोणतीही गोष्ट तुम्हाला ते लक्ष गाठण्यापासुन अडवु शकणार नाही. हे एका ज्योती रेड्डी नावाच्या महिलेने पुन्हा एकदा जगाला सिद्ध करुन दिले आहे. शेतात राबणारी साध�...\nवाचकांचा पसंतीस उतरलेल्या शॉर्ट स्टोरी 'द न्युजपेपर'आणि 'द प्लॉट'चे लेखक पंकज वळवी यांची नवीन निराळी कादंबरी.... :)पुरातत्व विभागात रस असलेले तीन जिवलग मित्र समीर, सॅंडी आणि आयेशा यांचा रहस्यमय, थरारक, रंजक आणि खिळवुन ठेवणारा एक साहसी प्रवास...हजारो वर्षांपुर्वी लुप्त प...\nTop 10 Marathi List: तुमचे मोबाईल व्हाट्सएप पीसीवर वापरण्यासाठीच्या सुचना (Steps to use Whatsapp on PC or Laptop Or Tablet)1. आतापर्यंत व्हाट्सएप हे Android, Windows phone, Blackberry, Nokia S60 (Symbian) आणि Nokia S40 च्या मोबाईल्समध्ये उपलब्ध होते. पण आता ते तुम्ही तुमच्या लॅपटॉप वा पर्सनल कॉम्पुटरवरही इंस्टॉल करु शकतात. मात्र तुमच्या मोबाईल ...\nTop 10 Marathi List: भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे भुकंप\nTop 10 Marathi List: भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे भुकंप10. कोयनानगर भूकंप:१९६७महाराष्ट्रातील कोयनेच्या खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १८0 लोक ठार झाले. २५ कि.मी.च्या पट्ट्यात भूकंपाने विनाश घडवून आणला होता. कोयना ख...\nअनुदिनी किंवा ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा वेब(आंतरजाल) आणि लॉग(नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या �...\nTop 10 Marathi List: मराठी कादंबर्‍या ज्यांच्याबद्द्ल महाराष्ट्राला अभिमान आहे\nTop 10 Marathi List: मराठी कादंबर्‍या ज्यांच्याबद्द्ल महाराष्ट्राला अभिमान आहे\"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...\"महाराष्ट्राची संस्कृती ही पुर्वीपासुनच समृद्धतेने आणि विविधतेने नटलेली आहे. येथे अनेक शुरवीर व्यक्ती आणि क्रांतिकारी घडले, अनेक युद्ध घडले, अनेक राजकीय घडाम...\nMarathi Top 5 List : पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस अनुकूल असणारे ग्रह\nSource: Hubblesite.orgरात्री आकाशातील चमचमणारे चांदणे पाहताना प्रत्येक मनुष्याचा मनात हा विचार एकदातरी डोकावुन जातो की, आपल्याव्यतिरीक्त ह्या ब्रम्हांडात दुसरी प्रजाती असेल का अगदी पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस पोषक असणारे आणखी काही ग्रह असतील का अगदी पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस पोषक असणारे आणखी काही ग्रह असतील का आणि जर असतील तर त्यांवरील सज...\nTop 5 Marathi List : पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस अनुकूल असणारे ग्रह\nSource: Hubblesite.orgरात्री आकाशातील चमचमणारे चांदणे पाहताना प्रत्येक मनुष्याचा मनात हा विचार एकदातरी डोकावुन जातो की, आपल्याव्यतिरीक्त ह्या ब्रम्हांडात दुसरी प्रजाती असेल का अगदी पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस पोषक असणारे आणखी काही ग्रह असतील का अगदी पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस पोषक असणारे आणखी काही ग्रह असतील का आणि जर असतील तर त्यांवरील सज...\nमराठी गॉसिप्सच्या सर्व वाचकांना आमचा मन:पुर्वक नमस्कार आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्द्ल आपणांस त्रिवार मानाचा मुजरा... आपणास कळविण्यात येते की, काही तांत्रिक कारणास्तव आमच्या मराठी कथा 'द न्युजपेपर'आणि 'द प्लॉट'चे सर्व भाग अनावधानाने डिलीट झाले होते. ते आम्ही प�...\nजॅक मा: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक...\nजॅक मा: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक...चीनमधील ‘अलीबाबा ग्रुप’ हा जगातील सर्वांत यशस्वी इंटरनेट-आधारीत व्यवसायांपैकी एक आहे. जॅक मा हा त्याचा फाऊंडर आणि चेअरमन. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकणारा तो पहिला चायनीस बिझनेसमॅन. जगभरातील श्री�...\nMarathi Top 20 List: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक-जॅक मा बद्द्ल काही फॅक्ट्स...\nजॅक मा: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक...चीनमधील ‘अलीबाबा ग्रुप’ हा जगातील सर्वांत यशस्वी इंटरनेट-आधारीत व्यवसायांपैकी एक आहे. जॅक मा हा त्याचा फाऊंडर आणि चेअरमन. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकणारा तो पहिला चायनीस बिझनेसमॅन. जगभरातील श्री�...\nTop 20 Marathi List: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक-जॅक मा बद्द्ल काही फॅक्ट्स...\nजॅक मा: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक...चीनमधील ‘अलीबाबा ग्रुप’ हा जगातील सर्वांत यशस्वी इंटरनेट-आधारीत व्यवसायांपैकी एक आहे. जॅक मा हा त्याचा फाऊंडर आणि चेअरमन. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकणारा तो पहिला चायनीस बिझनेसमॅन. जगभरातील श्री�...\nदि. 10 फेब्रुवारी 2015 ला सातपुड्यातील असंख्य आदिवासींचे कुलदैवत असलेल्या देवमोगरा येथे संपुर्ण परिवारासह दर्शनास गेलो होतो. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सागबाराजवळ वसलेल्या या देवस्थळी दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. यात्रेचा काळात महाराष्ट्र, गुजरात तसे�...\nजॅकपॉट चित्रपटातील फेमस आणि पर्सनली माझे वन ऑफ द फेवरीट गाणे, 'कभी जो बादल बरसे...'चे सेल्फमेड मराठी लिरीक्स... आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्याआवडले तर नक्की प्रतिक्रिया द्या... पुर्ण वाचा »...\nमाँ नैना देवी मंदिर की यात्रा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://nareshmhaske.com/%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-22T03:01:46Z", "digest": "sha1:X3ZFXYFHLHFJWKSBGERHV67EGLGJYYKL", "length": 1376, "nlines": 18, "source_domain": "nareshmhaske.com", "title": "आचार्य अत्रे कट्टा – ‘ जगणे व्हावे गाणे ‘ | Naresh Mhaske", "raw_content": "\nआचार्य अत्रे कट्टा – ‘ जगणे व्हावे गाणे ‘\nNaresh Mhaske > Social Work > आचार्य अत्रे कट्टा – ‘ जगणे व्हावे गाणे ‘\nआचार्य अत्रे कट्टा ….ठाणे यांचा १७ वा वर्धापन दिन काल सहयोग मंदीर येथे साजरा करण्यात आला .या प्रसंगी ‘ जगणे व्हावे गाणे ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला . ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी करून घेतल्या बद्दल आयोजकांचे आभार ……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-08-22T03:03:10Z", "digest": "sha1:HAVKLZKTLOXOTYKM6LBLACGCWZ2HTHLH", "length": 9705, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमी प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "\nकोमीचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना २२ ऑगस्ट १९२१\nक्षेत्रफळ ४,१५,९०० चौ. किमी (१,६०,६०० चौ. मैल)\nघनता २.१७ /चौ. किमी (५.६ /चौ. मैल)\nकोमी प्रजासत्ताक (रशियन: Республика Коми; कोमी: Коми Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या उत्तर-पूर्व भागात उरल पर्वतरांगेच्या पश्चिमेस वसले आहे. येथील ७० टक्के भूभाग जंगलाने तर १५ टक्के भाग दलदलीने व्यापला आहे. कोमीमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.\nयेथील तैगा प्रदेशाला १९९५ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-22T03:04:34Z", "digest": "sha1:6MICRJYJU5D3YWMYQTPFEAGHSPB2U5H7", "length": 10717, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ न देणाऱ्या शिक्षणसंस्थांसोबत बैठक घ्या! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ न देणाऱ्या शिक्षणसंस्थांसोबत बैठक घ्या\nराज्यातील पहिल्या मराठा वसतीगृहाचा कोल्हापुरात शुभारंभ\nमुंबई – राज्यातील ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला नाही अशा शिक्षणसंस्थांची बैठक येत्या दोन दिवसांत घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे सुरू करण्यासाठी विनावापर इमारती, खासगी इमारती घेऊन ऑगस्ट अखेरपर्यंत वसतीगृहे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nफडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर येथून सहभागी झाले होते. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.\nराज्यातील पहिल्या मराठा वसतीगृहाचा शुभारंभ आज कोल्हापूर येथे झाल्याचे महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितले. आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने सुरू केलेल्या राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ काही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणात विद्यार्थांना तातडीने न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात बैठक घेऊन ज्या शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला नाही, त्यांच्या समस्येचे निराकरण करावे. सर्व महाविद्यालयांमध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबायला नको, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्याची योजना शासनाने केली आहे. तिच्या अमंलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी एकत्रित बैठक घेऊन जिल्ह्यातील विनावापर असलेल्या शासकीय इमारतींची डागडुजी करावी अथवा खासगी इमारती भाड्याने घेऊन त्याबाबत 15 दिवसांत अहवाल द्यावा. याठिकाणी ऑगस्ट अखेरपर्यंत वसतीगृह सुरू होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#लक्षवेधी : “उत्तर कर्नाटकी’ रागात भाजपला सूर गवसेल\nNext articleनगरसेवक म्हणतात, ‘ह्योच अधिकारी हवा’\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\nकेरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग\nजमीन मालकांच्या हाती कवडीच येण्याचा दावा\nसहा तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-postage-ticket-lane-family-73451", "date_download": "2018-08-22T04:14:31Z", "digest": "sha1:OLPGLAKFJ3ULBLLYH3JCXFF355TN4MF7", "length": 14878, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news Postage ticket on Lane Family डॉ. लान परिवाराच्या फोटोचे टपाल तिकीट | eSakal", "raw_content": "\nडॉ. लान परिवाराच्या फोटोचे टपाल तिकीट\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nवेंगुर्ले - येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीच्या प्रस्तावानुसार भारत सरकारच्या टपाल विभाग योजनेतर्फे डॉ. को चिंग लान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या पत्नी डॉ. को चिंग लानसह परिवाराचे छायाचित्र गेट वे ऑफ इंडियाच्या फोटोसह टपाल तिकीट तयार करण्यात आले. टपाल तिकिटाचा प्रकाशन सोहळा २६ ला मुंबई येथील हॉटेल ताजमहाल येथे प्रजासत्ताक चीनच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात होत आहे.\nवेंगुर्ले - येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीच्या प्रस्तावानुसार भारत सरकारच्या टपाल विभाग योजनेतर्फे डॉ. को चिंग लान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या पत्नी डॉ. को चिंग लानसह परिवाराचे छायाचित्र गेट वे ऑफ इंडियाच्या फोटोसह टपाल तिकीट तयार करण्यात आले. टपाल तिकिटाचा प्रकाशन सोहळा २६ ला मुंबई येथील हॉटेल ताजमहाल येथे प्रजासत्ताक चीनच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात होत आहे.\nडॉ. को चिंग लान कोटणीस या वेंगुर्लेचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी होत. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर ७० वर्षे त्या डॉ. कोटणीस यांच्या पत्नी व भारताची सून म्हणून सेवाकार्य करीत होत्या. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी तसेच अन्य मान्यवर व कोटणीस परिवाराशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. चीन सरकारने त्यांना राजदुताचा दर्जा दिला होता. त्यांनी चार वेळा भारतास भेट दिली होती. १९९९ साली त्यांना डॉ. कोटणीस यांचे शिक्षण झालेल्या रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय, डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीचे कार्यालय व सचिव अतुल हुले यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या होत्या.\nडॉ. कोटणीस राहत असलेल्या निवासस्थानालासुद्धा त्यांनी भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला होता. वेंगुर्लेवासीयांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे व लवकरच या हॉस्पिटलचे भूमिपूजन होणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रजासत्ताक चीन महाराष्ट्र शासनास सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र या संबंधीचा निर्णय महाराष्ट्र शासनानेच घ्यावयाचा आहे.\nडॉ. को-चिन लान सह डॉ. कोटणीस यांच्या भगिनी एकत्र असलेल्या फोटोसह गेट वे ऑफ इंडियाचे चित्र असलेला ५ रुपयांचे टपाल तिकीट बनविण्यात आलेले आहे. या टपाल तिकिटाचा प्रकाशन सोहळा डॉ. को-चिंग लान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने २६ ला मुंबई येथील हॉटेल ताजमहाल येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रजासत्ताक चीनचे कौन्सिल जनरल झेंग शियान, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुमित मलिक, महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र शासनाचे राजशिष्टाचार सचिव व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून वेंगुर्ले येथून अतुल हुले यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-st-bus-service-started-2/", "date_download": "2018-08-22T03:05:15Z", "digest": "sha1:7YUHIVRYA6XRO3EVFZPPHQQZ5CI3FTUS", "length": 9382, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आगारात रुतलेले चाक अखेर रस्त्यावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआगारात रुतलेले चाक अखेर रस्त्यावर\nएसटी बससेवा पुन्हा सुरळीत : प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्‍वास\nनगर – सकल मराठा समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संपाची हाक दिली होती. मोर्चे, आंदोलन, संप या काळात वारंवार एसटीला टार्गेट केले जाते. त्यामुळे एसटीचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने संपाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात क्रांतिदिनी झालेल्या आंदोलनामुळे सुमारे 70 ते 80 लाख रुपयांची झळ एसटी प्रशासनाला सोसावी लागली. परंतु, एक दिवसाच्या संपानंतर आजअखेर आगारात रुतलेले एसटी चाक रस्त्यावर आले आल्याने प्रवाशांनीही सुटकेचा श्‍वास सोडला आहे.\nसकल मराठा समाजाने आरक्षणाचा एल्गार पुकारत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. संपाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने काल जिल्ह्यातील अकरा आगारातील 750 बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाच्या 750 बसेस दोन हजार फेऱ्या पूर्ण करतात. यातून एसटी प्रशासनाला 70 ते 80 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. या सर्व नफ्यावर एसटी महामंडळाने पाणी सोडत एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आगारात एसटी बसेस ठप्प झाल्या होत्या. एसटी महामंडळाकडून बसस्थानकातही एकही प्रवासी राहणार नाही, याची दक्षता घेतलेली दिसून आली होती. मात्र, एक दिवसाच्या संपानंतर आज अखेर प्रवासी सेवा सुरळीत करण्यात आली.\nसकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर क्रांतिदिनी जिल्ह्यातील बससेवा पूर्णतः बंद झाली होती. जिल्ह्यात अकरा आगार असून, 750 बसेस प्रवाशांच्या दिमतीला रात्रंदिवस धावत असतात. एसटीच्या दोन हजार फेऱ्या होतात. या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, आजपासून सकाळी एसटीची बससेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली.\nविजय गिते ,विभाग नियंत्रक\nदोन हजार फेऱ्या बुडाल्या\nसकल मराठा समाजाच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 750 बसेसच्या 2 हजार फेऱ्या एसटी प्रशासनाने रद्द केल्या होत्या. यामधून परिवहन मंडळाला अंदाजे 70 ते 80 लाखाचे उत्पन्न बुडाले आहे. परंतु, क्रांतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी एसटीची सेवा सुरळीत करण्यात आल्याने प्रवाशांनीही सुटकेचा श्‍वास सोडला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूच्या 27 मच्छीमारांना केली अटक\nNext articleअल्पभूधारक शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्‍टर खरेदीसाठी अनुदान\nधागा शौर्याचा… राखी अभिमानाची\nसंस्कार भारतीतर्फे ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ कार्यशाळा\nदोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी : सुखधान\nविजेबाबत काळेवस्ती शाळा ठरली स्वयंपूर्ण\nमंगळसूत्र ओरबाडताना दोघांना पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/barty-and-savitribai-phule-pune-university-joint-venture-119746", "date_download": "2018-08-22T03:55:01Z", "digest": "sha1:4AT4NNURU43B53MFBE6YOVQJEIUM2XJW", "length": 11975, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Barty and Savitribai Phule Pune University joint venture डॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम | eSakal", "raw_content": "\nडॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम\nसोमवार, 28 मे 2018\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला.\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला.\nया कराराप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, निबंधक डॉ. अरविंद शाळिग्राम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे डॉ. विजय खरे, निबंधक सविता नलावडे आदी उपस्थित होते. या अभ्यासक्रमामध्ये आंबेडकरांचे पाकिस्तान, काश्‍मीरविषयक विचार, अंतर्गत सुरक्षितता, दहशतवाद, प्रांतीय प्रश्‍न, परराष्ट्र धोरण, अंतर्गत सुरक्षा निवारण व व्यवस्थापन, राष्ट्रीय सुरक्षेचे बदलते स्वरूप इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी संरक्षण व सामरिक शास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. सन 2015 पासून हा अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये सुरू करण्यासंदर्भात बार्टीकडून प्रयत्न सुरू होते, असे बार्टीच्या वतीने सांगण्यात आले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-hridaynath-mangeshkar-76452", "date_download": "2018-08-22T04:05:42Z", "digest": "sha1:KBGDIQL2TMDSLRZHVW2DJL3CFTHKH2ST", "length": 13466, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Hridaynath Mangeshkar माझ्या प्रत्येक गाण्यात \"त्यांची' सावली | eSakal", "raw_content": "\nमाझ्या प्रत्येक गाण्यात \"त्यांची' सावली\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nपुणे - \"\"ज्यांच्यामुळे मला गायक-संगीतकार ही ओळख मिळाली, ज्यांच्यामुळे मी आज इथवर आलो, \"भावगंधर्व' पदवीपासून \"पद्मश्री'पर्यंतचे सन्मान मिळाले, असे माझे वडील मास्टर दीनानाथ यांची सावली माझ्या प्रत्येक गाण्यात असते. त्यांची आठवण आज जास्तच येत आहे,'' अशा भावना संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.\nपुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना पं. शंकर अभ्यंकर यांचा हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गायक पं. सत्यशील देशपांडे, संगीत संयोजक अमर हळदीपूर, संस्थेच्या अध्यक्ष शैला दातार उपस्थित होत्या.\nपुणे - \"\"ज्यांच्यामुळे मला गायक-संगीतकार ही ओळख मिळाली, ज्यांच्यामुळे मी आज इथवर आलो, \"भावगंधर्व' पदवीपासून \"पद्मश्री'पर्यंतचे सन्मान मिळाले, असे माझे वडील मास्टर दीनानाथ यांची सावली माझ्या प्रत्येक गाण्यात असते. त्यांची आठवण आज जास्तच येत आहे,'' अशा भावना संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.\nपुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना पं. शंकर अभ्यंकर यांचा हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गायक पं. सत्यशील देशपांडे, संगीत संयोजक अमर हळदीपूर, संस्थेच्या अध्यक्ष शैला दातार उपस्थित होत्या.\nमंगेशकर म्हणाले, \"\"संगीत क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मिळावा, हा कुठल्याही गायकाच्या आयुष्यात आनंदाचा आणि भाग्याचा क्षण असतो. या पुरस्कारासाठी मी योग्य आहे की नाही, हे माझे गाणेच ठरवेल.''\n\"मराठे यांना गाताना ऐकले आहे. विलक्षण तान त्यांच्याकडे होती. मला वेगवेगळ्या गायकांचे गाणे ऐकायला आवडते. चांगले असले तर ते गाणे पुनःपुन्हा ऐकतो, असेही ते म्हणाले.\nअभ्यंकर म्हणाले, \"\"हृदयनाथ मंगेशकर हे संगीतातील एक अवलिया माणूस आहेत. मा. दीनानाथांप्रमाणेच ते स्वयंभू आहेत. त्यांच्या रचना मन थक्क करणाऱ्या, अद्भुत आहेत. त्यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली आहे. असे गायक पुढे निर्माण होतील की नाही याबाबत मनात शंका आहे.'' देशपांडे म्हणाले, \"\"अभिजात आणि सुगम यांच्यात विनाकारण द्वंद्व निर्माण केले जाते; पण या पुरस्कारामुळे त्या कल्पनेला तिलांजली मिळाली, असे वाटते.''\nदरम्यान, दृकश्राव्य माध्यमातून लता मंगेशकर यांनीही रसिकांशी संवाद साधला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा पुणतांबेकर यांनी आभार मानले.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2016/05/01/about-us/", "date_download": "2018-08-22T04:13:19Z", "digest": "sha1:QDEPCRSBP6OCIMEKF4MGSVBE52V36YWA", "length": 32639, "nlines": 236, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "ब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← मुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना →\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी …\nमला नक्की तारीख वार आठवत नाही, कि या मैत्रीला कधी सुरवात झाली. पण आम्ही मात्र मानतो ही मैत्री अंदाजे ३५०/३६० वर्ष जुनी असली पाहिजे म्हणजे अगदी शिवकालापासून…\nविशाल आणि मी Orkut वर भेटलो काय, आमची मैत्री झाली काय, अगदी स्वप्नात किंवा एखाद्या चित्रपटात घडत ना अगदी तसच घडत गेलं. पहिल्यांदा विशालची भेट झाली नाही, पण माझ्या नंतरच्या पुणे भेटीच्यावेळी विशाल भेटला आणि ते सुद्धा चक्क “भारत इतिहास संशोधक मंडळाच्या” इमारतीजवळच थट्टेचा भाग बाजूला पण मी, प्रणव आणि विशाल आमचं नेहमीच एकमत असायचं, आम्ही नक्कीच शिवाकालापासुनचे, पेशवेकालापासूनचे मित्र असणार, कदाचित महाराजांच्याच चाकरीत असू एकत्र. भालदार चोपदार आरोळ्या ठोकणारे थट्टेचा भाग बाजूला पण मी, प्रणव आणि विशाल आमचं नेहमीच एकमत असायचं, आम्ही नक्कीच शिवाकालापासुनचे, पेशवेकालापासूनचे मित्र असणार, कदाचित महाराजांच्याच चाकरीत असू एकत्र. भालदार चोपदार आरोळ्या ठोकणारे संभाजी महाराजांचे सैनिक असू, किंवा बाजीराव पेशव्यांच्या झंझावाती फौजांमध्ये त्यांच्या सेवेत घोड दौड करणारे शिलेदार, बारगीर… किंवा गुप्त मसलतीतले हेर ही असु कदाचित… या नव्या (जुन्या) मित्रांना भेटून खूप बर वाटले.\nआम्ही एकत्र जमलो की खूप कमी वेळा इतिहासाव्यतिरिक्त गप्पा होत असतं. किंबहुना नाहीच, आम्ही भेटलो की गड, किल्ले, ऐतिहासिक पुस्तक, चांगले संदर्भ ग्रंथ यावरच चर्चा होत असे. कितीही वेळ मिळाला तरी वेळ कमीच पडत असे. त्यावेळी प्रणव, विशाल पुण्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. पुढे २०१२ मध्ये कामातल्या प्राविण्यामुळे प्रणवला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. माझा स्वतःचा व्यवसाय. तिघांच्याही कामाचा पसारा पाहता आपली हातातली काम टाकून इतिहासाच्या मागे पळायच नाही किंवा तसा आग्रह देखील नाही करायचा… असा आमच्यात एक अलिखित करार झाला होता म्हणा ना… हो पण वेळ असेल तेव्हा मात्र आम्ही तासंतास या गुढ इतिहासाला बोलक करण्यात रमलेलो असतो.\nशिवराज्याभिषेक दिनाला रायगडावर काही वर्ष गेलो पण नंतर २००८ सालचा राज्याभिषेक जरा वेगळ्याप्रकारे प्रणवच्या घरी साजरा केला. म्हणजे अगदी एखाद्या अज्ञात शक्तीने घडवून आणावा असा तो प्रसंग होता, म्हणजे अगदी सकाळी ११ पर्यंत काहीच ठरलं नव्हत, मी पण मुंबई मधेच होतो. अचानक ठरलं, आणि मी माझे दोन मित्र राहुल पेठे, प्रियांक आम्ही पुण्याला गेलो, तिकडे विशाल प्रणव यांनी उत्तम व्यवस्था केली. विशाल आणि माझ्या भावाने महाराजांची एक मूर्ती आणली. मग यथासांग पूजा केली, माझ्याकडील शिवराई, प्रणव कडील राजगडावरील छानसे दोन दगड, महाराजांची मूर्ती याला पंचामृताचा अभिषेक घालून पूजा केली. सगळे मिळून १०/१२ जण होतो. महाराजांची सावरकरांनी लिहिलेली आरती म्हटली. मग महाराजांचे घोडदळ, आरमार, हेरखाते, असे लेख वाचन झाल, चर्चा केली. कार्यक्रम आटपून आम्ही रात्री १२ च्या आत मुंबई मध्ये पोचलो होतो. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. न ठरवता, अचानक आमच्या हातून झालेली महाराजांची सेवा म्हणजे एक अद्वितीय अनुभव होता. इथून आमची मैत्री जी अभेद्य झाली ती आजवर. पुढे २००९ साली पुण्यात राज्याभिषेक उत्सव थोडा मोठ्या प्रमाणावर अथश्री मध्ये भूषण, राहुल, स्नेहा, सुधीर या मित्रांच्या सहकार्याने झोकात पार पडला.\nआम्ही एकत्र खूप भटकंती देखील केली, सिंहगड, कान्होजी जेधे देशमुखांची कारी, वढू, तुळापूर, रायगड, राजगड, लोहगड,रावेरखेडी येथील बाजीरावांची समाधी, पावनखिंड, समुद्री किल्ले तर किती सिंधूदुर्ग, विजयदुर्ग, हिम्मतगड अशा अनेक ठिकाणी भटकलो.\nपहिल्यापासून जेष्ठ इतिहास तज्ञ डॉ. सदाशिव शिवदे, आणि श्री.निनाद बेडेकर, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले, दुर्मिळ पुस्तक, तसेच संदर्भ ग्रंथ यांनी आम्हला अभ्यासाकरिता वेळोवेळी दिले, त्यामुळे अशा जेष्ठ मार्गदर्शकांच्या सावलीत आमचा अभ्यास सुरु झाला आणि सुरु आहे.\nआम्ही वेगवेगळ्या मतांचे, वेगवेगळ्या आवडी-निवडी असूनही या इतिहासाच्या अभ्यासामुळे एकत्र घट्ट बांधले गेलो आहोत. वाद आमच्यातही होतात, पण आमचा एका गोष्टीवर विश्वास आहे ते म्हणजे मैत्री जितकी घट्ट,तितकिच ती समंजस हवी. वाद वगैरे होतीलच पण ते तिथेच सोडून देता आले पाहिजेत. त्यामुळे अभेद्य बुरुजासारखी आमची मैत्री उभी आहे.\nब्लॉग च्या निमित्ताने लेख माला लिहिण्यास सुरवात केली आहे, शिवकाल, शंभुकाळ, पेशवेकाल, असे आणि इतर विभाग बनवून त्यावर अभ्यास पूर्ण लेख लिहिण्यास सुरवात केली आहे. या लेखांतून इतिहासाबद्दल जास्तीत जास्त व अप्रकाशित नवीन माहिती मिळवून काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रामाणिक हेतू/प्रयत्न आहे. ज्ञान वाटल्याने वाढते अस म्हणतात, त्याचा अनुभव घेत होतो.\n“समान शीले व्यसनेशु सख्य”\nपुढे या प्रवासात पुढे आणखी काही सहप्रवासी येऊन मिळाले. कौस्तुभ कस्तुरे, रोहित पवार, योगेश गायकर आणि शिवराम कार्लेकर. खऱ्या अर्थी परिपूर्ण झाल्याचा अनुभव आला. सगळेच सगळ्याच क्षेत्रात जाणकार नसतात एकीची ताकत काय असते याचा अनुभव आला. २०११ मध्ये सुरु केलेल्या माझ्या प्रकाशन संस्थे तर्फे आमच्या ब्लॉगचं आणि आम्हाला या प्रवासात येऊन मिळालेल्या मित्रांच्या लेखांचं “इतिहासाच्या पाऊलखुणा” नावाचं पुस्तक केलं. आणि कौस्तुभचं “पेशवाई” हे पुस्तक प्रकाशित केलं. १६७४ पासून १८१८ पर्यंतचा सर्व कालखंड यात अंतर्भूत केला गेला आहे. वाचकांनी अभ्यासकांनी जाणकारांनी भरपूर कौतुक केलं. दोन्ही पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळाला.\nवर नावं घेतलेल्या सर्वांचं वर्णन करायचं म्हणजे एक एक स्वतंत्र लेख होईल म्हणून इतकंच सांगतो कि सगळे अभ्यासू उत्तम वाचक आणि पुराव्यांअभावी एक ओळही लिहिणार नाहीत असेच होते. त्यामुळे आमचं गणित जमलं. आता आम्ही सर्वजण एकत्र अभ्यास करतो. चर्चा करतो. प्रसंगी मत मतांतरं येतात तेव्हा वादही घालतो. पण मी म्हणतो तेच खरं असा हट्ट कधीच कोणाचा नसतो. त्यामुळे वाद मागे सोडून पुढील प्रवास सुरु करतो. ही तर सुरवात आहे. अजून बरंच काम करावयाचे आहे. त्यासाठी जाणकार वाचक मार्गदर्शक यांचे आशीर्वाद हवेच आहेत.\nदुःखाची एकच आठवण म्हणजे आमचे गुरु जेष्ठ इतिहास संशोधक श्री. निनादराव बेडेकर अर्थात आमचे लाडके निनाद काका १० मे २०१५ रोजी आम्हाला सोडून देवाघरी गेले. आम्ही अक्षरशः पोरके झालो. आमचा दीपस्तंभ हरवला. काकांजवळ घालवलेला एक एक क्षण आम्ही टीपकागद बनून त्यांनी दिलेलं ज्ञान टिपण्यात घालवला आहे. ते क्षण कधीही न विसरण्यासारखे. तरीही न डगमगता काकांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहण्याची शपथ घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. प्रत्येक्षणी काका आम्हाला पाहत आहेत याची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी म्हणून काकांची मान सदैव अभिमानाने ताठ राहील याची नक्कीच काळजी घेऊ.\nमी उमेश तुम्हा वाचकांच ब्लॉग वर स्वागत करतो. लेखांतून काही चुका अढळल्यास पुराव्यानिशी जरूर कळवा त्या वेळोवेळी सूचनांप्रमाणे तपासणी करून, दुरुस्त केल्या जातील.\n– आपले विनीत –\nFiled under … आम्ही केवळ निमित्य \n10 Responses to ब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी …\nशक्य तेवढे सगळे करू. लोभ असावा.\nस्वप्नील संभाजी बाम्हणे says:\nसंधर्भ सह इतिहास वाचायला मिळायला लागला राव तुमच्या मुळे.\nतुमच्या कडून इतिहासाची अशीच उत्तरोत्तर सेवा घडो हि श्रींची इच्छा असेल .\nआणी आम्हा वाचकांना सुधा इतिहासाची माहिती मिळेल.\nउमेश, विशाल आणि प्रणव ..आणि तुमची सर्व इतिहास प्रेमी मित्र मंडळी..तुमचा इतिहासाचा ध्यास आणि वेड दिवसेदिवस वाढतच जावो ही सदिच्छा… तुम्ही हे वेड स्वत: पुरत न ठेवता लोकांमधे पसरवलत..हे नक्किच स्प्रुहणीय आहे… तुमचा ब्लॉग, लेख हे ऐतिहासिक .. सत्या वर पारखुन सब ळ पुराव्या सहीत असतात ही सध्याच्या जातीय भावना तिक्ष्ण झालेल्या वातावरणात …आणि मीच सांगतो तोच इतिहास असे ओरडत फ़िरणार्या बादरायणी इतिहास्कारांच्या काळात प्रचंड उपलब्धी आहे इतिहास प्रेमीं साठी .. तुम्हा सर्वाना परत एकदा शुभेच्छा..शैलेश जोशी डोम्बिवली\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manthan/riot/", "date_download": "2018-08-22T03:02:48Z", "digest": "sha1:AVGHPI2U4TFTUF33YWY2Z6ZAZOX5OSF4", "length": 27820, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Riot | दंगल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nहरयाणातल्या बलाली गावातल्या घरी अंगणातल्या खाटेवर हुक्का पितापिता महावीरसिंग फोगट ‘लोकमत’ला सांगत होते, ‘मेरा बस इतणाही कहणा था, की लडकी अगर प्रधानमंत्री बण सकती है, डाक्टर बण सकती है, तो कुश्ती क्यूं नही लड सकती\nमुली जन्मालाच येऊ नयेत म्हणून त्यांना गर्भातच खुडून टाकण्यात माहीर लोकांचा बेरहम दणकट प्रदेश.. हरियाणा.\nतिथल्या एका कोपऱ्यातल्या गावातला मल्ल चारचार पोरी जन्माला घालतो, वरून भावाच्या दोन दत्तक घेतो, या सहा जणींना थेट कुस्तीच्या आखाड्यात उतरवून घुमत्या नौजवान पोरांबरोबर त्यांची ‘दंगल’ लावतो आणि ‘गोल्ड मेडल आणलंत तरच तुमची खैर, रिकाम्या हाताने घरी परताल, तर काठीने फोडून काढीन’ असा दम भरून पोरींना घाम गाळायला लावतो, हे सगळं भैताडच.\nमहावीरसिंग फोगट त्या मल्लाचं नाव.\nआंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या गीता फोगट आणि बबिताकुमारी या त्याच्या पोरी.\nसुरुवात कशी झाली, हे आठवताना गीता सांगते,\n‘एक दिन बडी सुबह पापाने हमे जगाया और पुछा, कितनी दूरीतक दौड सकते हो चलो, दौड लगाते है..’\n- दिवसही धड फुटला नव्हता.\nदहा वर्षांची गीता आणि आठ वर्षांची बबिता.\nदोघी पोरी डोळे चोळत, आपापसात खुसखुसत बापाच्या मागे शेतात निघाल्या...\nआणि इशारा झाल्यावर जीव खाऊन पळत सुटल्या. ...आपल्या पळत्या पावलांखालच्या वाटेला अंत नसणार आहे, हे कळण्याचं वय नव्हतं त्यांचं.\n‘बहोत मजा आया... फिर रोज हम दौड लगाने लगे’ - गीता सांगते.\nमहावीर ताऊंची नजर पक्की होती. त्यांनी पोरींचं पाणी जोखलं आणि आठव्या दिवशी घराशेजारच्या शेतात नवा आखाडा खणायला घेतला.\nमाती उपसली. वर एक पत्र्याचं छप्पर टाकलं.\nगीता आणि बबिता रोज नेमाने आखाड्यात घुमू लागल्या.\nआजा-पणजाने बापाला शिकवलेले कुस्तीतले पेच अंगात मुरवू लागल्या.\nकुस्ती करायची म्हणजे अडचणी दोन. बायकांचे कपडे आणि केस.\nबापाने पोरींसाठी गुडघ्यापर्यंत येतील आणि अंगालगत बसतील अशा घट्ट चड्ड्या शिवून घेतल्या आणि दोघींचे केस पार मानेच्या वर कापून घेतले.\nअशा अवतारात पोरी पळायला जात. चारचौघांदेखत दोरीच्या उड्या मारत.\nगावात कुजबुज होतीच. बघता बघता रान पेटलं.\nमहावीरसिंगांना विरोध वाढू लागला.\nकधी समोरासमोर, कधी आडून प्रश्न विचारले जाऊ लागले.\n‘शरम नही आत्ती तुझे लडकीसे दंगल लडवायेगा\n- पण ना पोरी मागे हटल्या, ना त्यांचा बाप\n(लेखक लोकमतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)\nटाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा\nइतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते\nकॉसमॉस प्रकरणानं डिजिटल इंडियाला कोणता धडा शिकवला\nसावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते\nकल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय\nनिष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं.\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=21750", "date_download": "2018-08-22T03:35:57Z", "digest": "sha1:VCVZQB76LLDNTTIAROMOTFZ23C7FHMOK", "length": 11942, "nlines": 165, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "“उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन” जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र. | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी “उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन” जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय प्रशिक्षण...\n“उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन” जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र.\nमोफत कृषि व्यावसाय प्रशिक्षणाकरता प्रवेश सुरु.\nअधिकाधिक पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे उद्योगभारतीचे आवाहन.\nमहाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत उद्योगभारतीच्या “कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे” काल दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी उदघाटन करण्यात आले. उद्योगभारतीचे कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्र हे जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे.उद्योगभारती कृषि व उद्योजकतेतील विविध सेवांमुळे अल्पावधीत राज्यभरात लोकप्रिय ठरलेला राज्य कृषि पदवीधर संघटनेचा उद्योजकता विकास प्रशिक्षण व सल्ला सेवा विभाग आहे. विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ्,सल्लागार, प्रशिक्षकांचे आणि त्याच बरोबर प्रशिक्षणातून घडवलेल्या यशस्वी उद्योजकांचे जाळे उद्योगभारतीकडे उपलब्ध आहे.उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राद्वारे सुशिक्षित बेरोजगार,पदवीधर युवकांना कृषि क्षेत्रातील व्यवसायाचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिल्या जाणार असून प्रशिक्षण पूर्णत्वानंतर प्रशिक्षणार्थ्याला शासकीय प्रमाणपत्र सुद्धा दिल्या जाणार आहे.प्रमाणपत्र प्राप्त प्रशिक्षणार्थ्याला रॊजगार किंवा व्यावसाय उभारणीचे मार्गदर्शन सुद्धा उद्योगभारतीतर्फे करण्यात येईल.प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणाकरता प्रवेश सुरु आहेत.प्रवेशकर्ता ८२३७५७२३१५ या क्रमांकावर संपर्क करावा. अधिकाधिक पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योगभारतीचे संचालक कृषिभूषण.महेश कडूस पाटील यांनी केले.\nसदर कार्यक्रमास कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री.संपत चाटे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते तर कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक तथा उद्योगभारतीचे संचालक कृषिभूषण महेश कडूस पाटील,प्रहारचे श्री.दत्तू बोडके,कौशल्य विकासचे श्री.चव्हाण, डॉ.प्रशांत नाईकवाडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव टोम्पे यांनी व आभार प्रदर्शन गिरीश वैष्णव यांनी केले.साधना जाधव,मंगेश पेखळे,जगन काकडे,मयुर काशिद,भूषण खडे,पवन खांदवे मुकुंद पिंगळे,संस्थेचे सदस्य व पदवीधर,विद्यार्थी उपस्थित होते.\nPrevious articleअन्यथा मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग ठराव आणणार : खा. श्री विनायक राऊत\nNext articleनागपुर येथे उद्या बुलडाणा जिल्हा दारुबंदीसाठी धडक मोर्चा\nडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही \nसनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा ….‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे \nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nचांदूर रेल्वेच्या उड्डाण पूलाचे खरे श्रेय माझेच \nहिंदूंच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गोवा येथील हिंदू अधिवेशन प्रभावी व्यासपीठ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-08-22T03:02:35Z", "digest": "sha1:VSWGRJBFANNLPPSY2YZSERIZXHUHROQG", "length": 4248, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्लोस तिसरा, स्पेन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sugarcane-control-board-meeting-coming-25-16485", "date_download": "2018-08-22T04:21:37Z", "digest": "sha1:VTTEME646VV3E3NZQ7PTXRBSKANVC5AV", "length": 12975, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarcane Control Board meeting on the coming 25 ऊस नियंत्रण मंडळाची येत्या 25 रोजी बैठक | eSakal", "raw_content": "\nऊस नियंत्रण मंडळाची येत्या 25 रोजी बैठक\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nमुंबई - दर गळीत हंगामाच्या अगोदर नियमितपणे होणारी ऊस नियंत्रण मंडळाची बैठक येत्या 25 तारखेला होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार ते साखरनिर्मिती करणारे कारखाने यांच्या मागण्या आणि समस्या यावर चर्चा करण्यात येणार आहे.\nमुंबई - दर गळीत हंगामाच्या अगोदर नियमितपणे होणारी ऊस नियंत्रण मंडळाची बैठक येत्या 25 तारखेला होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार ते साखरनिर्मिती करणारे कारखाने यांच्या मागण्या आणि समस्या यावर चर्चा करण्यात येणार आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 3200 रुपये इतका \"एफआरपी' देण्याची मागणी केली आहे. मात्र साखर कारखान्याच्या अडचणी लक्षात घेता उसाला शेट्टी यांच्या मागणीएवढा \"एफआरपी' मिळणे अशक्‍य असल्याचे बोलले जाते. साधारण 2400 ते 2800 च्या आसपास एफआरपी मिळू शकतो. शेतकऱ्यांना \"एफआरपी'नुसार ऊसदर देण्यासाठी गेल्या वर्षी सरकारला सुमारे एक हजार 850 कोटी रुपयांचे कर्ज सहकारी साखर कारखान्यांना देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्याचे व्याजही सरकार भरणार आहे. गेल्या वर्षी खुल्या बाजारातील साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखाने अडचणीत आले होते. त्यामुळे सरकारने 870 कोटी रुपयांचा ऊसखरेदी कर माफ केला होता. त्याचबरोर राज्य सरकारने प्रतिटन अनुदान साखर कारखान्यांना दिले होते. याप्रमाणे यंदाही कारखाना प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, ऊसतोड कामगार प्रतिनिधी यांच्याकडून अशाच प्रकारे मदतीची अपेक्षा सरकारकडे या बैठकीत केली जाण्याची शक्‍यता आहे.\nमागील वर्षी ऊस गळीत हंगामापूर्वीची ही बैठक 9 सप्टेंबर 2015 रोजी झाली होती. यंदा गळीत हंगाम पुढे सरकल्याने ही बैठक ही लांबणीवर पडली आहे. या बैठकीला सहकार, वित्त सचिव, साखर आयुक्‍त, साखर कारखाना प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, खासगी साखर कारखाना प्रतिनिधी, कृषी संचालक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ऊसवाहतूक खर्च, वाहतूक अंतर टप्पे, ऊसतोडणी मजुरी, मजूर ने-आण खर्च, ट्रक, ट्रॅक्‍टर वाहन देखभाल दुरुस्ती खर्च याबाबतही चर्चा केली जाणार आहे.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nसोळावर्षीय शेतकरीपुत्राचा एशियाडमध्ये सुवर्णवेध\nपालेमबँग : सोळावर्षीय सौरभ चौधरीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक विजेत्या; तसेच ऑलिंपिक विजेत्यास मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आशियाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://onlineganesh.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_", "date_download": "2018-08-22T03:15:36Z", "digest": "sha1:HX2WEIXSNN45PLHBQFPI4REMLKAMR6GQ", "length": 2734, "nlines": 41, "source_domain": "onlineganesh.com", "title": "Online Ganesh Photos - Search by नवी मुंबई", "raw_content": "\nhome >> नवी मुंबई\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,सुनील गावस्कर मैदान ,सी.बी.डी बेलापूर, (सी.बी.डी चा आद्य गणेश )\nsec-1, सी.बी.डी बेल, नवी मुंबई\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,सुनील गावस्कर मैदान ,सी.बी.डी बेलापूर, (सी.बी.डी चा आद्य गणेश )\nsec-1, सी.बी.डी बेल, नवी मुंबई\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,सुनील गावस्कर मैदान ,सी.बी.डी बेलापूर, (सी.बी.डी चा आद्य गणेश )\nsec-1, सी.बी.डी बेल, नवी मुंबई\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,सुनील गावस्कर मैदान ,सी.बी.डी बेलापूर, (सी.बी.डी चा आद्य गणेश )\nsec-1, सी.बी.डी बेल, नवी मुंबई\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,सुनील गावस्कर मैदान ,सी.बी.डी बेलापूर, (सी.बी.डी चा आद्य गणेश )\nsec-1, सी.बी.डी बेल, नवी मुंबई\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,सुनील गावस्कर मैदान ,सी.बी.डी बेलापूर, (सी.बी.डी चा आद्य गणेश )\nsec-1, सी.बी.डी बेल, नवी मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/washington-news-factsheet-facebook-not-fact-zuckerberg-74832", "date_download": "2018-08-22T04:13:52Z", "digest": "sha1:UHR6ZIIWKGZAP7ICSXX3736PAY3JKQWT", "length": 13919, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "washington news Factsheet on Facebook is not a fact: Zuckerberg फेसबुकवरच्या आरोपात तथ्य नाही: झुकेरबर्ग | eSakal", "raw_content": "\nफेसबुकवरच्या आरोपात तथ्य नाही: झुकेरबर्ग\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\n\"दररोज नागरिकांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांसाठी कम्युनिटी तयार करण्याचे काम करतो. सर्वांना आपले मत मांडता यावे, अशी आमची इच्छा आहे. अशा प्रकारचे व्यासपीठ तयार व्हावे, की ज्या ठिकाणी आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे.''\n- मार्क झुकेरबर्ग, फेसबुक संस्थापक\nट्रम्प यांच्या टीकेला झुकेरबर्ग यांचे उत्तर\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुकवर टीका केल्याने नाराज झालेले फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी ट्रम्प यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगत मतदानाचा आकडा वाढवण्यास फेसबुक उपयुक्त ठरले असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच फेसबुकवर \"अँटी ट्रम्प' असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फेसबुकवर पोस्ट करत झुकेरबर्ग यांनी ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. पोस्टमध्ये म्हटले, की 2016 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंटरनेट हे मतदारांशी संपर्क साधण्याचे प्रमुख साधन होते. याशिवाय अन्य उमेदवारांची पात्रता जाणून घेण्यासाठीदेखील फेसबुक सर्वाधिक चांगले माध्यम होते. रशियाच्या एजंटने फेसबुकवर जाहिरात खरेदी केली होती आणि अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वीही राजकीय तणाव निर्माण करण्यासाठी बोगस खाते उघडल्याचे त्यांनी म्हटले आहे. फेसबुकवर चुकीची माहिती प्रसारित झाल्याचा परिणाम निकालावर झाल्याचे वृत्तही झुकेरबर्ग यांनी खोडून काढले आहे. असा विचार करणे म्हणजे वेडेपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फेसबुकने सुमारे 20 लाख नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. फेसबुकवर \"गेट आउट द व्होट' नावाची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेमुळे वीस लाख नागरिकांनी मतदान केल्याचे म्हटले आहे. तसे पाहिले तर ट्रम्प आणि क्‍लिंटन यांच्या प्रचार अभियानापेक्षा फेसबुकचे अभियान सरस ठरले आहे. ही एक मोठी कामगिरी असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.\nट्रम्प यांनी ट्‌विटरवर म्हटले, की फेसबुक नेहमीच अँटी ट्रम्प राहिलेले आहे. फेसबुकचे नेटवर्क अँटी ट्रम्प दिसून येते. अशाच पद्धतीने न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टसुद्धा ट्रम्पविरोधात राहिले आहे. ही काय मिलीभगत आहे का मात्र येथील नागरिक प्रो ट्रम्प आहेत. आम्ही नऊ महिन्यांपूर्वी जे काही मिळवले आहे, ते व्हर्च्युअली कोणत्याही अध्यक्षाने मिळवलेले नाही. अर्थव्यवस्थेत तेजी दिसून येत आहे.\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\n'महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर शिवसेनेचा भर'\nपुणे - शिवसेनेने आगामी निवडणुकीत महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. वस्तीपासून ते सोसायटीपर्यंत प्रत्येक महिलेला शिवसेनेशी जोडण्याचे नियोजन...\n\"अंनिस' च्या राहुल थोरात यांना धमकी\nसांगली - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी राहुल थोरात यांना विशाल गोरडे नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून खानदान संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा...\n ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे\nवॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार)...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.viralbatmi.com/news/do-you-know-what-happens-with-the-hairs-cutted-at-tirupati/", "date_download": "2018-08-22T03:42:48Z", "digest": "sha1:4FM3JAXG5G3QPOSLWX4GZLVS6GCVSG6L", "length": 24440, "nlines": 141, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "तिरुपती बालाजी ला केलेल्या अर्पण केलेल्या केसांचं काय होता तुम्हाला माहिती आहे का ?", "raw_content": "\nHome बातमी तिरुपती बालाजी ला केलेल्या अर्पण केलेल्या केसांचं काय होता तुम्हाला माहिती आहे...\nतिरुपती बालाजी ला केलेल्या अर्पण केलेल्या केसांचं काय होता तुम्हाला माहिती आहे का \nभारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात.\nतिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.\n‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राम्होत्सव साजरा केला जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो.\nतिरुपतीमध्ये का केले जाते केसांचे दान \nदक्षिण भारतातील सर्व मंदिर आपल्या भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते.\nतिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात, तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती स्वतःच्या मनामधील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो, त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करतात. यामुळे येथे स्वतमधील सर्व वाईट सवयी आणि पापांना लोक केसाच्या रुपात सोडून जातात. ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होऊन नेहमी धन-धान्याची कृपा कायम ठेवतील.\nरोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. इंडिया टूडे या वृतपत्राच्या माहिती नुसार २०११ – २०१२ मध्ये या केसांचा निलाव २०० कोटी रुपयाला झाला. मंदिराचे मुख्य अधिकारी सुब्रमण्यम यांनी २०१३ ची माहिती देताना २०१३ मध्ये ५१,७५८ किलो केस हे ८३.५३ कोटी रुपयाला विकले गेले याची माहिती दिली\nमंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.\nयेथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.\nतिरुपती मंदिरात केशदान करण्याची प्रथा आहे. या प्रथे अंतर्गत भक्त स्वतःचे केस देवाला समर्पित करतात. याच अर्थ, केसांसोबत स्वतःचा अहंकार देवाला समर्पित केला जातो. मंदिराजवळ ‘कल्याण कट्टा’ या ठिकाणी सामुहिक रुपात केशदान केले जाते. केशदान केल्यानंतर येथेच स्नान केले जाते आणि त्यानंतर पुष्करणीमध्ये स्नान करून मंदिरात दर्शनासाठी भक्त जातात.\nPrevious articleआपण दोघे एकमेकांसमोर जेवढं कचकटून भांडताय, त्यापेक्षा कैक पटीने जास्त आपल्या दोघांचाही एकमेकांवर जीव आहे..\nNext articleहे वाचा ..फाशीच्या शिक्षेनंतर न्यायाधीश पेनाची निब का तोडतात आणि सुर्योदर्यापूर्वी फाशी का दिली जाते..\nनचिकेत लेले ठरला झी मराठी ‘सारेगमप -घे पंगा कर दंगा’ पर्वाचा महाविजेता\nलग्नाआधी ही कामं करायच्या तुमच्या आवडत्या क्रिकेटर्सच्या पत्नी..\n बिटकॉईन बद्दलची संपूर्ण माहिती मराठीमधून …\nविराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन मध्ये दिग्गजांची हजेरी ..पहा रिसेप्शनचे खास फोटो ..\nव्हिडीओ : सौरव गांगुली हे म्हणाला सानिया मिर्झाला पाहून, सगळ्यांसमोर केला त्याने खुलासा..\nकलर्स मराठीवर रंगणार सरस्वती, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली मालिकांचे महाएपिसोड\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..\nहिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य हिवाळ्यात वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन थंडीचा आनंद लुटणे प्रत्येकालाच आवडते. कॉफी पिणे...\n“अंड खाल्यानंतर केळ खाल्यास होऊ शकतो मृत्यू”, जाणून घ्या या मेसेज मागचं व्हायरल सत्य\nसोशल मीडियात कधी कुठला फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. मग, तो एखादा...\nतुमचं तोंड सारखं येत असेल तर हे कारण असेल आणि त्याचे हे उपाय आहेत …\nतोंड येणे हा विकार तसा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. स्टोमॅटायटिस किंवा माऊथ अल्सर या नावाने वैद्यकीय...\nखाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स..\nआपण स्वतला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण आपलं वाढलेलं पोट त्यावर एक ठप्पाचं आहे. आपण दररोजच्या...\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक \nहिवाळा आरोग्यमय म्हटला जातो. या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आपले आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. मात्र दुर्लक्ष...\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास… एकदा वाचा नक्की आवडेल ..\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास... म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा...\nखलीला सर्वजण ओळखत असतील पण त्याच्या बालपनाबद्दल वाचून खूप वाईट वाटेल …\nनंतर खलीला आपल्या आठ वर्षाच्या वयामध्ये माळ्याच काम करावा लागला. त्याने आपलं लहानपण खूप हलाखीत घालवला...\nMPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दिले हे 10 प्रेरणादाई मुद्दे ..\nएबीपी माझा आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या विद्यमाने ‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी...\nअशी सुरु करा स्वतची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये…\nतेल कंपन्या लवकरच देशभरात 6500 नवे डिस्ट्रिब्युटर सेंटर सुरु करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवी गॅस एजन्सी...\nतब्बल १७ वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट या प्रश्नाची उत्तर देऊन भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लर ने जिंकला\nमिस वर्ल्ड हा किताब जिंकावा असं प्रत्येक मुलीला वाटू शकत पण हे सर्वांसाठी शंक्य नसत. परंतु नुकत्याच...\nया अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगुलवर चुकूनही सर्च करु नका…\nसध्या आपल्याला कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर म्हणावी तितकी अडचण येत नाही. कारण गुगल या मायाजालाने आपल्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या केल्या आहेत. एखादा रस्ता शोधायचा असो किंवा जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची...\n…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …\nकेंद्र सरकारच्या अनेक सेवांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आता फेसबुकलाही आधार कार्ड लिंक करावे लागणार, अशी भीती निर्माण करणारा बदल फेसबुकने केला आहे. आता फेसबुकवर नवे अकाऊंट काढणाताना युझर्सचे नाव आधारप्रमाणे आहे का,...\nपाण्यात किंवा पावसात फोन भिजल्यास लगेचच करा ‘ही’ 5 कामं..\nपावसाळ्यात छत्री किंवा रेनकोट वापरलं तरी अनेकदा आपला फोन भिजला जातो. त्यामुळे पावसाळ्यात फोन खुपच काळजीपूर्वक हाताळावा. पावसाळ्यात तुमच्या शरीराची ज्या प्रकारे काळजी घेता त्याचप्रकारे फोनचीही काळजी घ्या अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता...\nअसे यूट्युबवर कमावतो महिन्याला ७ लाख रुपये ..\nआपण यूट्युबचा वापर फारफार तर व्हिडिओ, एखादा चित्रपट पाहण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती असेलच की, या माध्यमाचा वापर करून अनेक जण महिन्याला लाखो रुपये देखील कमावू शकतात. लंडनमध्ये राहणारा टॉम एक्स्टोन हा व्लॉगर दर...\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर..\nमेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर.. टेक्नोलॉजी हल्ली खूप स्मार्ट झाली आहे. पहिले कॅमेऱ्यात रील असायची, मात्र आता तुम्ही एकावेळी 30च्या आसपास फोटो क्लिक करू शकता. आज कॅमेऱ्यासोबतच मेमरी कार्ड मिळतात, ज्याच्या माध्यमातून...\nचंद्राला मामा का म्हणतात…भाऊबीजेत लपली आहे गोष्ट.. अवश्य वाचा..\n20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर...\nमुंबईची हि ११ वर्षाची मुलगी आहे अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग...\n…म्हणून मुली ब्रा घालतात\n१९७२ रोजीच्या केलेल्या वैज्ञानिक प्रयोगादवारे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये हे सापडले ..\nअशा प्रकारे एका रात्रीत करा तीन वेळा सेक्स..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/tilgul-ghya-god-bola-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-08-22T03:35:28Z", "digest": "sha1:HJNOSTZJX3J7LEJLCLRJSWDZXJ3U5MMW", "length": 3604, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): तिळगूळ घ्या गोड बोला! पु ल देशपांडे Tilgul ghya God Bola by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nतिळगूळ घ्या गोड बोला\nआयुष्यात मला भावलेलं एक गुजं सागंतो.\nउपजीविकेसाठी आवश्यक असण्यारा विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्धीन करा,\nपण एवढ्यावरच थांबू नका.\nसाहित्य, शिल्प, चित्र, संगीत, नाट्य, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मॆत्री जमवा.\nपोटापाण्याचा उद्योग तुम्हांला जगवील, पण कलेशी जमलेली मॆत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/article-on-writer-prakash-narayan-sant-65216/", "date_download": "2018-08-22T04:24:38Z", "digest": "sha1:IPRM24K74WIF2BX3QJBLFVF5WYL5BCU6", "length": 49241, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नवीन घरात… | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१२ »\nआपल्या ललित लेखनातून लंपनचे निरागस, अद्भुतरम्य आणि अनोखे भावविश्व निर्माण करणारे लेखक प्रकाश नारायण संत यांच्यासोबतच्या सहजीवनाचे उत्कट चित्रण करणारे ‘अमलताश’ हे पुस्तक त्यांच्या पत्नी\nआपल्या ललित लेखनातून लंपनचे निरागस, अद्भुतरम्य आणि अनोखे भावविश्व निर्माण करणारे लेखक प्रकाश नारायण संत यांच्यासोबतच्या सहजीवनाचे उत्कट चित्रण करणारे ‘अमलताश’ हे पुस्तक त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी लिहिले आहे. लवकरच ते ‘मौज’तर्फे प्रकाशित होत आहे. या आठवणींच्या हिंदोळ्यांवरील काही अलवार क्षण..\nनवीन घरात लावण्यासाठी मी केलेला झाडांचा संग्रह खूपच मोठा होता. इनडोअर प्लँट्स, Cactii, Succulants. त्याशिवाय कुंडय़ांतून पॉलिबॅगमधून तयार करून ठेवलेली कितीतरी रोपं होती. नारळ, आंबा वगैरे झाडं पावसाच्या सुरुवातीला मिळायची होती. पाऊस सुरू व्हायच्या आधी पुढल्या फुलबागेचं आणि मागल्या फळबागेचं प्लॅनिंग करायला हवं होतं. कुठली झाडं कुठं लावायची, किती अंतरावर लावायची, असे सगळे विचार डोक्यात गर्दी करायला लागले होते. मॅझनीनवर घराच्या दर्शनी भागात असलेली प्रकाशांची स्टडी हा आमच्या घराचा सौंदर्यबिंदू त्यादृष्टीनं लहान आणि मोठय़ा फाटकांच्या जागा लक्षात घेऊन फुलबागेची आखणी करावी लागणार होती.\nदोन्ही बागांचे आराखडे मी काळजीपूर्वक ग्राफ पेपरवर तयार केले. फुलबागेतल्या वाफ्याच्या जागा, फळबागेतल्या झाडांमधली अंतरं काटेकोरपणानं मोजून घेतलेली. झाडांच्या जागा निश्चित करून त्यांची नावंही आता ग्राफ पेपरवर आली. प्रकाशना मी आराखडे दाखवले. त्यांनी फेरफार सुचवलेच नाहीत. म्हणाले ‘गो अहेड.’ तिरक्या विटा लावून पुढली बाग इतकी सुरेख आखीवरेखीव दिसायला लागली, की मोठी झालेली, फुलांनी डवरलेली रोपंच माझ्या नजरेसमोर तरळायला लागली.\nझाडांनी आपापल्या जागा पकडल्या. पावसात भिजत आमचं झाडं लावणं सुरू झालं. पश्चिमेकडल्या आईच्या आणि आक्कांच्या\n(इंदिरा संत) बेडरूमच्या शेजारी चमेली, सायलीनं आपली जागा पसंत केली. हॉलच्या पूर्वेकडल्या खिडकीला टेकून बसावंसं जुईला वाटलं. आणि पूर्वेकडच्याच डायनिंग हॉलच्या मोठय़ा खिडकीच्या दोन्ही कडांना लागून जाईंनी आपलं बस्तान ठोकलं. मधली मोकळी जागा क्रॅब लिली आणि हेलिकोनियमला देऊन, जाईच्या वेलाजवळ असलेल्या पायवाटेपलीकडे लावलेली मोगऱ्याची रोपं पावसाच्या शिडकाव्याबरोबर तरतरून उभी राहिली. आणि त्यांच्या सोबतीनं पांढरा व गुलाबी पाकळीचा कुंद अंग धरायला लागला.\nआईने रत्नागिरीहून आणलेले जुईचे दोन्ही वेल आमच्या आताच्या राहत्या घरात छानच पसरलेले आणि कळ्यांचा पाऊस पाडायला लागलेले. लहानपणी आजीच्या घरात राऊंड टेबलावर जुईचे गजरे करायला आम्ही बसत असू. त्याची आठवण आमचं इथलं डायनिंग टेबल करून देणारं. म्हणूनच या दोन वेलांपैकी एक मुळासकट काढून आम्ही इथं या नवीन घरात आणलेला. दुसरा आमची आठवण म्हणून घरमालकांसाठी तिथेच राहू दिलेला.. आणि गजरे करणाऱ्या आम्ही\nतिघीजणी आई, उमा आणि मी.. माझ्या सुरंगीच्या झाडांसाठी मी घराच्या पश्चिमेकडच्या भिंतीच्या दोन्ही कोपऱ्यांपासून थोडय़ा अंतरावर दोन जागा राखून ठेवल्या होत्या.\nबघता बघता कागदावरच्या बागेचा नकाशा घराच्या पुढं-मागं-बाजूला हुबेहूब उतरला. आंब्या-फणसाच्या आणि माडांच्या झाडाबरोबर लावलेलं नीरफणसाचं छोटंसं रोप आज्जीच्या परसातल्या- छोटे गोल गोल फणस अंगभर लेवून उभ्या असलेल्या भल्यामोठय़ा नीरफणसाच्या वृक्षाची आठवण करून द्यायला लागलं. सगळ्यांत महत्त्वाच्या कुंडय़ा होत्या त्या प्रकाशनी अभ्यासपूर्वक केलेल्या तीन बोन्सायच्या- वड, पिंपळ आणि औदुंबर. सुंदर पारंब्या आलेला वड आणि उंबरे लगडलेला औदुंबर\nअंतुले सरकारच्या सिमेंटच्या संदर्भातल्या धोरणामुळे आमचं बजेट कोलमडून गेलं होतं. पैसे उभे करण्याचा एकच मार्ग आमच्या हातात होता- माझे दागिने प्रकाशांच्या सहवासामुळे माझे विचारही माझ्या नकळत बदलत गेले होते. दागिने वापरण्यात मला स्वारस्य राहिलं नव्हतं. प्रकाश सोन्याला ‘पिवळा धातू’ म्हणत आणि ‘बैलासारखं सजायला का आवडतं बायकांना कळत नाही,’ हे त्यांचं आवडतं वाक्य असे. तरीही माझे मोठे दागिने विकायचा प्रस्ताव जेव्हा मी त्यांच्यासमोर मांडला तेव्हा तो त्यांना सहजपणे स्वीकारता येईना. ‘ते तुझं स्त्रीधन आहे. मला अपराध्यासारखं वाटतं,’ असं वाक्य त्यांच्या तोंडून आल्यावर त्यांची समजूत घालावी लागली होती.. आणि प्रकाशांचं ऑपरेशन, आर्थिक ओढाताण, इतर प्रापंचिक अडचणींतून मार्ग काढून आमची नवीन वास्तू दिमाखात उभी राहिली होती..\n२ सप्टेंबर १९८३ च्या मुहूर्तावर आम्ही गृहप्रवेश केला आणि माझा ट्रान्सपोर्ट बिझिनेस चालू झाला. रात्री पॅकिंग करणं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी गाडीतून सामान नेऊन नवीन घरात ठेवणं. घरातल्या भिंतींना अगदी फिक्कट मोतिया रंग देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी, चित्रांनी रंग भरून काढायचे, असं आम्ही ठरवलं होतं. प्रकाशनी काढलेलं, ताईंच्या घरी असलेलं पर्वतीचं तैलचित्र आक्कांनी पूर्वीच कधीतरी आपल्या ताब्यात घेऊन केव्हातरी आमच्यापर्यंत पोचवलं होतं. डायनिंग हॉलमधली त्याची जागाही ठरलेली होती. आपली जलरंगांतली काही निवडक चित्रं प्रकाशनी फ्रेम करून ठेवली होती; आणि त्यांच्या बैठकीच्या खोलीतल्या, बेडरूम्समधल्या आणि जिन्याच्या लँडिंगवरच्या जागाही त्यांनी ठरवून ठेवल्या होत्या.\nडिव्हायडरचं डिझाइन प्रकाशनी स्वत:च फार विचारपूर्वक केलं होतं. नुकताच घेतलेला शार्पचा टू इन वन, स्पीकर्स आणि कॅसेट्सचा संग्रह यांना त्यांच्या आकाराचे कप्पे मिळाले होते. या नवीन पाहुण्यांबरोबर आमच्या जुन्या रेकॉर्डप्लेअरला आणि रेकॉर्डबॉक्सला प्रतिष्ठेची जागा द्यायला प्रकाश विसरले नव्हते. काही उघडय़ा कप्प्यांत प्रकाशांची आवडती निवडक पुस्तकं दिसायला लागली होती. त्यांत मानानं मिरवत होता त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध एका उघडय़ा कप्प्यात काही देखण्या भूरत्नांना नेमकी जागा मिळाली होती.\nडिव्हायडरच्या काही मोकळ्या चौकटी माझ्या पुष्परचनेसाठी ठेवलेल्या. डायनिंग हॉलमधल्या भिंतीवर लावलेलं प्रकाशांचं पर्वतीचं तैलचित्र या चौकटीतून सुरेख दिसायचं. पण आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष वेधून घेत असे आमचा ड्रय़ूझ- हॉलचा मानबिंदू. एका देखण्या दगडाचा अर्धगोल त्याच्या खास जागेत विराजमान झालेला. त्याच्या नैसर्गिक खोबणीमध्ये बल्ब लावून त्याच्या अंतरंगातले पांढरेशुभ्र पारदर्शक स्फटिक प्रकाशनी अजूनच उजळून टाकलेले. प्रत्येकाला तो दाखवताना सोबत यायची ती कथा भर पावसाळ्यातली काही इंजिनीयर्सबरोबर कोयनानगरला आम्ही केलेली सफर.. आम्ही सगळे चिखलानं माखलेल्या त्या मोठय़ा गोल दगडाला ओलांडून पुढं जाणारे आणि प्रकाश तिथंच थबकलेले. दगडावरचा चिखल बाजूला करत न्याहाळत असलेले. मग तो फोडताना झालेले त्याचे तीन तुकडे. एक हा अर्धगोल आमच्याकडे आलेला आणि उरलेले दोन चतकोर इंजिनीयरद्वयांनी घेतलेले. या कथेबरोबर मला आठवतं ते प्रकाशांचे त्यावेळी खरचटलेले दोन्ही हातांचे तळवे भर पावसाळ्यातली काही इंजिनीयर्सबरोबर कोयनानगरला आम्ही केलेली सफर.. आम्ही सगळे चिखलानं माखलेल्या त्या मोठय़ा गोल दगडाला ओलांडून पुढं जाणारे आणि प्रकाश तिथंच थबकलेले. दगडावरचा चिखल बाजूला करत न्याहाळत असलेले. मग तो फोडताना झालेले त्याचे तीन तुकडे. एक हा अर्धगोल आमच्याकडे आलेला आणि उरलेले दोन चतकोर इंजिनीयरद्वयांनी घेतलेले. या कथेबरोबर मला आठवतं ते प्रकाशांचे त्यावेळी खरचटलेले दोन्ही हातांचे तळवे घरी आल्यानंतर स्वच्छ धुऊन तो जडशीळ ड्रय़ूझ टेबलावर ठेवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद आणि त्यांनी उच्चारलेले ते शब्द- ‘ छ्रऋी-३्रेी रस्र्ी्रूेील्ल आहे हा सुधा. एखाद्यालाच मिळतो.’\nप्रकाशनी मला विचारलं, ‘सुधा, आपल्या घराचं नाव काय ठेवायचं’ ‘मला काय विचारता’ ‘मला काय विचारता खरं म्हणजे माझी खात्री आहे- नाव तुमच्या मनात नक्कीच तयार असणार. उगीच आपलं मला विचारायचं म्हणून विचारता.’ मी म्हणाले होते. आणि अचानक एके दिवशी प्रकाशनी घराचं नाव सुचवलं- ‘अमलताश खरं म्हणजे माझी खात्री आहे- नाव तुमच्या मनात नक्कीच तयार असणार. उगीच आपलं मला विचारायचं म्हणून विचारता.’ मी म्हणाले होते. आणि अचानक एके दिवशी प्रकाशनी घराचं नाव सुचवलं- ‘अमलताश’ – आमच्या अत्यंत आवडीच्या बहावा वृक्षाचं दुसरं नाव’ – आमच्या अत्यंत आवडीच्या बहावा वृक्षाचं दुसरं नाव प्रकाशांच्या मनाच्या गाभाऱ्यातून आलेलं सुंदर नाव.\n‘महाराष्ट्र टाइम्स’मधून झाडांवर लिहिल्या जाणाऱ्या लेखांवर प्रकाश आणि मी लुब्ध झालो होतो. शरदिनी डहाणूकर या नावाची ओळख झाली ती अशी- त्यांच्या लेखांतून. आम्हाला प्रिय असलेली कितीतरी झाडं त्यांच्या लेखांतून आपापल्या तपशिलांसकट, देखण्या रूपात नजरेसमोर उभी राहत होती. आमच्या माहितीत कितीतरी भर पडत होती.\nप्रकाशनी शरदिनीबाई डहाणूकरांना पत्र पाठवलं. ‘अमलताश’बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी. समोरच्या कुंपणालगत लावलेली बहावाची- अमलताशची झाडं वाढत होती. त्यांच्या पोपटी पानावर एक वेगळीच कांती चढलेली आम्हाला दिसायला लागली. शरदिनीबाईंच्या पत्रावरून समजलं- ‘अमलताश’ हे बहावाचं बंगाली नाव घराला या झाडाचं नाव देण्याची कल्पना त्यांना विलक्षण वाटली होती.. माझी झाडंही तयार होती.\nघर आमच्या येण्याची वाट पाहत होतं आणि आम्ही ३१ ऑक्टोबर १९८३ ला संध्याकाळी आमच्या नवीन घरात राहायला आलो सगळ्यांची मनं आनंदानं, समाधानानं भरून गेली होती. पावसालाही येता येता आम्हाला चिंब भिजवून ती आणखीनच शांत करावीशी वाटली. घरात प्रकाशांचे खास मंद प्रकाशाचे दिवे लागले आणि घरानं आपलं एक वेगळंच सौंदर्य आम्हाला दाखवलं. त्या मंद प्रकाशात आमचं लक्ष गेलं ते कितीतरी प्रकारच्या कीटकांकडे. पावसाची पाखरं तर होतीच पण इतरही अनेक. या भागातलं हे आमचं एकमेव घर. प्रकाश म्हणाले, ‘खरं तर या वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचं, किडय़ांचं हे निवासस्थान सगळ्यांची मनं आनंदानं, समाधानानं भरून गेली होती. पावसालाही येता येता आम्हाला चिंब भिजवून ती आणखीनच शांत करावीशी वाटली. घरात प्रकाशांचे खास मंद प्रकाशाचे दिवे लागले आणि घरानं आपलं एक वेगळंच सौंदर्य आम्हाला दाखवलं. त्या मंद प्रकाशात आमचं लक्ष गेलं ते कितीतरी प्रकारच्या कीटकांकडे. पावसाची पाखरं तर होतीच पण इतरही अनेक. या भागातलं हे आमचं एकमेव घर. प्रकाश म्हणाले, ‘खरं तर या वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचं, किडय़ांचं हे निवासस्थान बागेत साप निघाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. या सगळ्यांच्या निवासस्थानावर आपण केलेलं हे अतिक्रमण आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणं.’ हे किडे-कीटक नंतर कितीतरी दिवस संध्याकाळी दर्शन देत होते. हळूहळू त्यांची संख्या कमी होत ते दिसेनासे झाले. आमच्या अतिक्रमणामुळं आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्थलांतर तर केलं नसेल\nआमचा रस्टी मालकाच्या पाठोपाठ आनंदानं नवीन घरात राहायला आला आणि घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन, हुंगून आपल्या सोयीची जागा कुठली आहे, हे त्यानं पाहायला सुरुवात केली. आमच्या बोक्यानं- धन्यानं मात्र नवीन घरी यायला साफ नकार दिला. अनीनं काय काय प्रयत्न करून त्याला आपल्या खोलीत कोंडून ठेवलं.. त्याच्या खाण्यापिण्यासकट. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीचं दार उघडायला लागल्यावर अनीला कळायच्या आत त्यानं सूर मारला. जिना उतरून आम्हाला कळायच्या आत कॉटेज हॉस्पिटलचं कंपाऊंड ओलांडून क्रॉस कन्ट्री करत तो जुन्या घराच्या परिसरात पोचलादेखील.\nनवीन घराची- आमच्या स्वत:च्या घराची- आम्हाला आणि आमची आमच्या घराला आता सवय व्हायला लागली. ज्या घरानं आम्हाला या घराची वाट दाखवली, त्या आमच्या जुन्या प्रसन्न घराची आठवण काही आमच्या मनातून पुसली जाणार नव्हती. रोज बोलण्यात त्या घराची, तिथल्या दिवसांची एखादी तरी आठवण निघायचीच. शिवाय पुढल्या दारातून त्या घराभोवतालचं पांढरं कपाऊंड दर्शन द्यायचं.\nनवीन घरात राहायला गेल्यानंतर पत्रं यायला सुरुवात झाली. पहिलं पत्र आक्कांचं आलं- ‘आता तुम्ही घरात रमला असाल. नवीन घराचं सुख भरभरून घेत असाल. चंदूची स्टडी, सुधाचा दवाखाना आणि बाईंचं देवघर. . हा अनुभव काही विलक्षण असणार. आता घर केव्हा एकदा पाहीन असं झालं आहे.\nसध्या मी एक नवीन उद्योग अंगावर घेतला आहे. दर रविवारी ‘सकाळ’मध्ये माझे एक सदर असणार आहे-‘मृद्गंध’ पाच लेख पाठवले आहेत. वेळ छान जातो. मनातील विचार लांब राहतात आणि लेख लिहून झाला की प्रसन्न वाटतं. कोणताही विषय आणि केवढाही लेख. मागच्या दोन कथासंग्रहांनंतर हे गद्य आताच लिहिलं आहे.’\nगुरुजींच्या सांगण्यावरून सोयीसाठी म्हणून आम्ही गृहप्रवेश करून सामान हलवून नवीन घरात राहायला आलो, ते इथे रूळल्यानंतर वास्तुशांत करायची असं ठरवून. दिवाळीच्या कामातून डोकं वर निघतं न निघतं तोवर वास्तुशांतीच्या तयारीला सुरुवात झाली. आईच्या उत्साहाला पारावार नव्हता. तिनं भेट दिलेल्या भूमीवर लेकीनं-जावयानं वास्तू उभी केल्यानंतरची तृप्ती, समाधान तिच्या मनात काठोकाठ भरून राहिलेलं. कृतकृत्यतेची जाणीवही मनभर पसरून राहिलेली. तिचं वैयक्तिक दु:ख तिनं केव्हाच आमच्या आनंदात, समाधानात बुडवून टाकलं होतं. त्याचा चुकूनसुद्धा कधी तिनं उच्चार केला नव्हता. जणू काही तिच्या आयुष्यात अप्रिय, कटू असं काही घडलंच नव्हतं.\n२१ नोव्हेंबर १९८३ ला आमच्या नवीन वास्तूची शांत आनंदानं पार पडली. प्रकाशना आता शारीरिक स्वास्थ्य होतं. नवीन स्टडीत बसून खूप वाचन करता येत होतं. त्यांच्या पुस्तकसंग्रहात सतत भर पडत होती. हिवाळ्याची चाहूल नुकतीच लागली होती. स्टडीतल्या दोन भिंतींचा कोन साधून काटकोनात लावलेल्या खिडक्यांपैकी डावी खिडकी पूर्वेकडली. सकाळच्या वेळी या खिडकीतून सूर्य वर येताना दिसायचा आणि सकाळची कोवळी उन्हं स्टडीतल्या टेबलावर उतरायला लागायची. या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत वाचन करायला प्रकाशना खूप आवडायचं. वाचन करायचं नसलं की, बाभळीवर किंवा विजेच्या तारांवर येणारे विविध प्रकारचे पक्षी न्याहाळता यायचे. त्याच्याही पलीकडे डोळे लावले तर आमच्या जुन्या घराभोवतालची पांढरी भिंत आणि रस्टी बसत असलेला रॅम्प नजरेच्या टप्प्यात यायचा आणि त्या घरातल्या आठवणींना उजाळा यायचा. बागेत लावलेली बहावाची झाडं पावसाचा शिडकावा अंगावर घेत चांगलीच मोठी झाली होती. वाफ्यातील हंगामी फुलझाडं फुलून बागेला रंग-रूप-गंध द्यायला लागली होती. खिडकीतून होणारं हे बागेचं दर्शन खरंच सुखाचं होतं.\nसमोरच्या विजेच्या तारेवर पंगतीला बसल्यासारखे ओळीत बसलेले वेडे राघू, त्यांच्या फिकट हिरव्या रंगाला डोक्यावरच्या तांबूस रंगाने आणलेली शोभा आणि उठून दिसणारी डोळ्यांतल्या काजळाची रेषा भुरळ पाडायची. एखादा किडा पट्दिशी चोचीत पकडून, तारेवर आपटून चोच वर करत गट्टम् करत चाललेलं त्याचं भोजन पाहायला मिळे.\nकॉमन आयोरा या पक्ष्यानं घातलेली एकसुरी शीळ आणि शीळ संपतानाच समेवर आल्यासारखा शिळेचाच तुटलेला छोटासा तुकडा अनी तंतोतंत आपल्या शिळेत उतरवायचा. मधूनच पंख उभारल्यानं तुकतुकीत काळ्याभोर रंगाआडचा क्षणभरच दिसणारा मॅगपाय रॉबिनचा आतल्या पिसांचा शुभ्र रंग त्यानं आम्हाला कितीदातरी दाखवला होता. पांढऱ्या शर्टावर घातलेल्या या काळ्या कोटानं वकीलसाहेबांची आठवण यायची. लालबुडय़ा बुलबुल आणि नाचण यांच्या जोडय़ांना तर तोटाच नव्हता. बुलबुलानं डोक्यावरची टोपी मिरवत केलेली कुजबूज मागील दाराच्या अनंताच्या झाडावरून ऐकू यायची. आणि त्याच्या जोडीला आम्हाला सगळ्यांना हवेहवेसे वाटणाऱ्या ‘नाचण’चं शेपटीचा पंख फुलवत, फांदीवर नाचत, तालात केलेलं नर्तन आणि सुरेल आवाजातलं गायन असायचं. आणि ब्राह्मणी मैनांच्या घोळक्यानं केलेल्या भांडणाचा आवाज या सुरांवर मध्येच केव्हातरी कुरघोडी करायचा. वेडय़ा राघूंच्या मालकीच्या तारेवर मधूनच दुहेरी शेपटीचा कोतवाल हजेरी लावायचा. खंडय़ाचंही दर्शन कधी कधी व्हायचं. संध्याकाळच्या वेळी बाभळीवर हेरॉनचा थवा आपल्या माना मुरडत अलगद उतरायचा. बाभळीची काळी खडबडीत खोडं, फांद्यांना चिकटून असलेली बारीक बारीक पानांची हिरवीगार पालवी आणि अधूनमधून दिसणारी हेरॉनची पांढरीशुभ्र लंबवर्तुळं अशा सुंदर नैसर्गिक चित्रांचं दर्शन घडायचं. चिमण्यांना मात्र वेळेचा काही विधिनिषेध नव्हता. त्यांना बागेपेक्षा दिवाणखाना आणि जेवणघरच पसंत पडायचं. घरानं जमवायला सुरू केलेल्या या मित्रमंडळींशी मैत्री करायला कुणालाही आवडलं असतं.\nएकदा दुपारचं जेवण झाल्यावर बेसिनकडे हात धुवायला गेल्यावर माझी नजर मागच्या दारातून पाण्याच्या टाकीजवळच्या उन्हाच्या पट्टय़ाकडे गेली. जवळजवळ सहा-सात फूट लांबीचा, जाडजूड साप पाण्याच्या टाकीला टेकून शांतपणे पसरला होता. उन्हात चमकणाऱ्या त्याच्या पिवळट चॉकलेटी तेजस्वी कांतीनंच माझं लक्ष वेधून घेतलं होतं. मी चटकन सगळ्यांना हाक मारली. अजुनी स्वारी सुस्तच होती. ती धामण होती आम्ही घरात राहायला आलो त्या संध्याकाळी घरात दिसलेले विविध प्रकारचे किडे, छोटी पाखरं पाहिल्यावर उच्चारलेली प्रकाशांची वाक्यं आठवली. ही सगळी नेटिव्ह मंडळी आणि आम्ही उपऱ्यांनी त्यांच्या जागेचा कब्जा घेतला होता.\n‘सकाळ’मधल्या ‘मृद्गंध’ या नवीन सदरासाठी पाच लेख पाठवून देऊन आक्का इथं आल्या. त्यांच्या आणि आईच्या गप्पा खालच्या बेडरूममध्ये चालत. लिहिण्यासाठी एकांत हवा म्हणून आक्का दवाखान्याच्या खोलीत बसत. पुढचं लेखन सुरू झालं होतं. लेख लिहून झाला की आधी त्या प्रकाशना वाचायला देत. सुधारायला हवा का, विचारत. आणि मग तो पाळीपाळीनं आमच्या हातांत येई. ‘भयावहाचे नोंदणीघर’, ‘लळा गोजिरवाण्या पाखरांचा’, ‘त्रिदळाची साखळी’ हे लेख त्यांनी इथं लिहिले. कॉटेज हॉस्पिटल कंपाऊंडमधली पोस्टमॉर्टेम रूम एका सुंदर लेखाचा विषय होऊ शकते चकितच व्हायला झालं. आम्ही हा इथला प्लॉट घ्यायला निघालो तेव्हा समोरच दिसणाऱ्या या इमारतीबद्दल कितीतरी जणांनी आक्षेप घेऊन आम्हाला सावध करायचा प्रयत्न केला होता. आणि आता आक्कांनी तिला ‘अक्षर’ करून टाकलं होतं. प्रकाशना त्या विषय सुचवायला सांगत. प्रकाशांनी पुरवलेल्या कितीतरी विषयांवर दोघांची चर्चा होई. कुवेशीतल्या आक्कांना विसर पडलेल्या, प्रकाशांच्या जिऑलॉजिस्ट या नात्यानं मिळालेल्या जंगलातल्या अनुभवांची उजळणीही अशीच एकदा ऐकायला मिळाली होती. मला हा अनुभव अगदी नवाकोरा होता.\nबेळगावच्या महिला विद्यालयाच्या हीरक-महोत्सवाचं निमंत्रण आल्यामुळं आक्कांना बेळगावला जावं लागलं. त्यांचं प्रकाशना पत्र आलं, ‘कराडची खूप आठवण येते. तुमची सर्वाची. घराची. माझे दिवस कसे गेले, कळलंच नाही. ही त्या नवीन घराची किमया.’\nप्रकाशना आवडत असलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र. त्यातला त्यांनी केलेला टिळकांचा उल्लेख प्रकाशना फार आवडे.\nआक्का ‘सकाळ’मधून लिहीत असलेल्या लेखांत नानांचा उल्लेख ‘संत’ किंवा ‘नाना’ असा करावा, असं प्रकाशना वाटायचं. आक्का इथं असताना या विषयावर बोलणंही झालं होतं.\nप्रकाशना आक्कांचं नुकतंच पत्र आलं होतं. सलग एक आठवण करण्यापेक्षा प्रत्येक लेखात आठवणींचा शिडकावा मला बरा वाटतो. ‘संत’विषयी समजले. मी तो विचार केला. तू म्हणतोस त्या लक्ष्मीबाई टिळक ख्रिश्चन संस्कारातील. माझे तसे नाही. जे मी कधी केले नाही ते नको वाटते. आडनावात मला त्रयस्थपणा जाणवतो. त्यापेक्षा ‘नाना’ हे बरे वाटते. तेच यापुढे वापरावे. कंसात ‘संत’ लिहावे. हे बरे ना तू दिलेल्या विषयावर मी लिहिलेला लेख ‘मनोमनीच्या पाऊलवाटा’ तुला कसा वाटला तू दिलेल्या विषयावर मी लिहिलेला लेख ‘मनोमनीच्या पाऊलवाटा’ तुला कसा वाटला तुमच्या घरासमोरच्या पोस्टमॉर्टेम इमारतीवरचा लेख इकडे पुष्कळांना नवीन वाटला. ‘भयावह..’ मध्ये साखळी कुठे तुटली हे कळव. म्हणजे आताच दुरुस्त करेन. तुझ्या दुसऱ्या विषयावरचा- झाडांवरचा लेख आता मी तयार केला आहे.. ‘तरुवरांची मांदियाळी’ – वृक्षांचे काही ग्रुप स्वयंभूच असलेले. त्याच्यावर- अरगन तळ्याजवळची चारपाच झाडे-दाल सरोवरातील बेटावरील झाडे इत्यादी इत्यादी. आता तुझ्या धुके-रानफुले या लेखाचे नाव तर सुचले आहे- ‘अरसिक किती हा शेला तुमच्या घरासमोरच्या पोस्टमॉर्टेम इमारतीवरचा लेख इकडे पुष्कळांना नवीन वाटला. ‘भयावह..’ मध्ये साखळी कुठे तुटली हे कळव. म्हणजे आताच दुरुस्त करेन. तुझ्या दुसऱ्या विषयावरचा- झाडांवरचा लेख आता मी तयार केला आहे.. ‘तरुवरांची मांदियाळी’ – वृक्षांचे काही ग्रुप स्वयंभूच असलेले. त्याच्यावर- अरगन तळ्याजवळची चारपाच झाडे-दाल सरोवरातील बेटावरील झाडे इत्यादी इत्यादी. आता तुझ्या धुके-रानफुले या लेखाचे नाव तर सुचले आहे- ‘अरसिक किती हा शेला’ पण अजून आकार येत नाही’ पण अजून आकार येत नाही तुझ्या घराचे नाव आवडले, फार सुंदर. खरे म्हणजे माझ्याऐवजी तूच लिहायला सुरुवात करायला हवी होतीस.’..\n(चित्रे: प्रकाश नारायण संत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nप्रादेशिक भाषेतील साहित्य मराठीमध्ये अनुवादित व्हावे\nदखल : बहुरंगी बुद्धिमत्ता\n#MeToo सेक्स स्कँडलमुळे नोबेल ‘अशांत’, यंदा साहित्याचा पुरस्कार नाही\nलेखक, प्रकाशक आणि जी. एस. टी.\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2007/06/blog-post.html", "date_download": "2018-08-22T04:25:47Z", "digest": "sha1:52SKTCN7MVLJXBDNJPTUSIETNEQKL3I4", "length": 12900, "nlines": 145, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा: एक कोडे", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nसम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा: एक कोडे\nसम्राट चंद्रगुप्ताला (राज्यकाळ इ.स.पूर्व ३२०-२९८) गादीवर बसल्यापासूनच आपल्या जिवाची भीती वाटत असे. अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इ. मध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.\nमगधाच्या गादीला तसे अनेक विश्वसनीय दूत व सरदार मिळाले होते. त्यांच्यासोबत शिकारीस जाणे हा चंद्रगुप्ताचा आवडता छंद. कधी कधी चंद्रगुप्त अनेक आठवड्यांच्या शिकारीवर जात असे.\nखरा इतिहास येथे संपवून आता कोडे सुरू करू.\nएकदा चंद्रगुप्ताच्या मनात शिकारीस जाण्याचे आले. मगधाच्या सीमेबाहेर घनदाट अरण्य होतेच. आपल्या विश्वासातील निवडक २४ सरदारांना घेऊन चंद्रगुप्त शिकारीस निघाला. निघण्यापूर्वी चाणक्याने अर्थातच जिवाला अपाय होऊ नये म्हणून सोय कशी करावी याची मसलत चंद्रगुप्ताशी केली होती. त्यानुसार या वेळेस त्याच्या स्त्रीअंगरक्षक त्याच्या समवेत न जाता या २४ सरदारांवरच चंद्रगुप्ताच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली. अरण्यात चंद्रगुप्ताच्या वास्तव्यासाठी एक लहानसा महाल बांधलेला होताच. या महालास एकूण ९ खोल्या होत्या. त्यातील मध्यभागी चंद्रगुप्ताचे शयनगृह होते. चंद्रगुप्ताने २४ सरदारांची सोय त्या सभोवतीच्या खोल्यांत अशी केली की महालाच्या प्रत्येक दिशेला ९ सरदार असतील. हे शब्दांत सांगून स्पष्ट होत नसेल तर पुढील चित्र पाहा.\nचं=चंद्रगुप्त आणि प्रत्येक खोलीतील सरदार ३.\nसरदारांना मात्र या संरचनेमुळे कैद्यासारखे वाटू लागले. त्यांनी चंद्रगुप्ताची परवानगी काढली की आम्हाला संध्याकाळी/ रात्री निदान एकमेकांच्या खोलीत जाऊन गप्पा गोष्टी करण्याची मुभा असावी. चंद्रगुप्ताने अर्थातच परवानगी दिली परंतु अट घातली की प्रत्येक दिशेला ९ सरदार असणे भाग आहे.\nअसो. तर पहिल्या रात्री :\nचंद्रगुप्ताने झोपायला जाण्यापूर्वी सर्व खोल्यांतून फेरी मारली आणि सरदारांची मोजणी केली. त्याचा हेतू हा की आपली आज्ञा पाळली जाते की नाही हे पाहणे आणि काही सरदार जवळपासच्या खेड्यांतून चालणारे नृत्य-गायनाचे आणि लोककथांचे कार्यक्रम पाहायला तर गेले नसतील याची शहानिशा करणे. चंद्रगुप्ताला प्रत्येक दिशेला ९ सरदार दिसल्याने तो समाधानाने झोपायला गेला. प्रत्यक्षात मात्र ४ सरदार महालाबाहेर गेले होते आणि तरीही उरलेल्या सरदारांनी चंद्रगुप्ताची दिशाभूल केली होती. ती कशी बरे केली असावी\nया रात्री कोणताही सरदार महालाबाहेर गेला नाही परंतु ४ गावकर्‍यांना त्यांनी रात्री येऊन आपले मनोरंजन करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार ते ४ गावकरी महालात आले, पण चंद्रगुप्ताने पाहणी केली असता त्याने प्रत्येक दिशेला ९ सरदारच मोजले. ते कसे\nतिसर्‍या रात्री सरदारांची भीड चेपली आणि त्यांनी ८ गावकर्‍यांना आमंत्रण दिले. आता महालात चंद्रगुप्ताव्यतिरिक्त २४+८=३२ जण होते, तरीही चंद्रगुप्ताने मोजणी केल्यावर प्रत्येक दिशेस ९ सरदारच भरले. ते कसे\nसरदारांना आता या प्रकरणाची मजा येऊ लागली. चौथ्या रात्री १२ पाहुणे आले. म्हणजेच ३६ जण भरले. चंद्रगुप्ताला फसवायला त्यांनी अशी मांडणी केली की प्रत्येक दिशेला ९ सरदारच भरतील.\nही शिकारीची शेवटची रात्र होती. या दिवशी पाहुण्यांना आमंत्रण नव्हते. उलटपक्षी, ६ सरदार उठून जवळच्या गावात गेले. अर्थातच, चंद्रगुप्ताने प्रत्येक दिशेला ९ सरदार मोजले. ते कसे\nमंडळी, चंद्रगुप्ताचे गणित कच्चे नव्हते. सरदार मात्र त्याच्यासारखेच चलाख होते. कोडे वाचायला मोठे असले तरी सोपे आहे. उत्तरासाठी तक्ता दाखवण्याची गरज नाही.\nअशाप्रकारेही उत्तर लिहिता येईल. पहिल्या रात्रीचे कोडे सोडवले की बाकी सोडवण्यास त्रास पडणार नाही. हे कोडे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रेमंड स्मलयन यांच्या पुस्तकातून घेतले आहे. बघा सोडवता येते का\nऐतिहासिक संदर्भ : अशोकचरित्र - वा.गो.आपटे.\nकोडे घेतले आहे : द रिडल ऑफ शहरजादी अँड अदर - रेमंड स्मलयन.\nतुम्ही फार कोड्यात घातलत बुवा, नशीब निखिल मदतीस आला, नाहीतर खैर नव्हती ,विचार करुनकरुन भेज्याचे पार भुस्कुट झाले होते\nसम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा: एक कोडे\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/police-custody-42-ncp-workers-till-may-23-double-murder-118229", "date_download": "2018-08-22T03:53:18Z", "digest": "sha1:HIETOZOF7ECYJ5QMGPI3U37Q53BID73O", "length": 13115, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police custody of 42 NCP workers till May 23: Double murder राष्ट्रवादीच्या 42 कार्यकर्त्यांना 23 मे पर्यंत पोलिस कोठडी :दुहेरी हत्याकांड | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या 42 कार्यकर्त्यांना 23 मे पर्यंत पोलिस कोठडी :दुहेरी हत्याकांड\nसोमवार, 21 मे 2018\nनगर, ता. 21 : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य मित्र पक्षांच्या 42 संशयीत आरोपींना 23 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले.\nनगर, ता. 21 : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य मित्र पक्षांच्या 42 संशयीत आरोपींना 23 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले.\nतोडफोडीच्या गुन्ह्यातील 25 आरोपी आज सकाळी भिंगार पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जवळपास 42 संशयीत आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यात नगरसेवक आरिफ शेख, कुमार वाकळे, संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक समद खान आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांना दुपारनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.\nसात मे घडलेल्या या घटनेप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कलम 308 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) लावण्यात आले होते. तथापि, अलिकडेच तपासाअंती गुन्ह्यातील हे कलम वगळण्यात आले. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या वेळी जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. तसेच जगताप यांना पोलिसांसमोरून उचलून नेले. त्याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांच्यासह 300 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ashtavinayak/ashtavinayak-108083000016_1.html", "date_download": "2018-08-22T04:38:56Z", "digest": "sha1:J6FNT5CQ42VU2NMXPFZNEYVGMC5ACLYS", "length": 14606, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री वरदविनायक | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. यासंदर्भात पौराणिक अख्यायिका सांगितली जाते. वचकनवी नावाचे ऋषी होते. एकदा त्याच्या आश्रमाला राजा रूक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलावले मात्र त्याने तिकडे जायला नकार दिला.\nहे देवांचा राजा इंद्राला कळाले तेव्हा त्याने रूक्मांगदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. यातून तिला गृटसामंड नावाचा मुलगा झाला. त्याला मोठेपणी आपल्या जन्माची कथा समजल्यानंतर आईला शाप देऊन बोराचे झाड बनविले.\nतिनेही त्याला तुझा मुलगा राक्षस होईल असा शाप दिला. शापित गृटसामंड नंतर पुष्पक जंगलात गेला व गणेशाची पूजा करू लागला. त्याला तेथे देऊळ सापडले तेच हे वरदविनायक देऊळ.\nअसे म्हणतात की गणेश येथे वरदविनायक (समृध्दी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली.\n1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो.\nअसे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.\nपुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ हा गणपती आहे. पुण्यापासून अंदाजे 80 किलो‍मीटरवर हे देऊळ आहे. मंदिराच्या आजूबाजूस निसर्गसौदर्य असल्यामुळे आपण कोणत्याही हंगामात या ठिकाणी जाऊ शकतो.\nयावर अधिक वाचा :\nश्री वरदविनायक गणेश महिमा\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nदेवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nलिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nआरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/08/blog-post_5.html", "date_download": "2018-08-22T03:02:23Z", "digest": "sha1:ILEOEIMLHLUZCO3V4RXSXS7BHWMXWBTN", "length": 21085, "nlines": 108, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: केवळ मैत्रीसाठी...", "raw_content": "\nप्रसंगी अखंडित खात जावे\n``जेव्हा पाहाल तेव्हा इथली उपाहारगृहं खचाखच भरलेली असतात तसेच लोकही तळलेल्या व इतर तेलकट पदार्थांवर यथेच्छ ताव मारताना दिसतात तसेच लोकही तळलेल्या व इतर तेलकट पदार्थांवर यथेच्छ ताव मारताना दिसतात\nमलेशियात माझी नेमणूक झाल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती. ती मी माझा मलेशियन शीख मित्र सुखदेव िंसग याच्याशी एकदा गप्पा मारत असताना त्याला बोलून दाखवली.\n``उमेश, `खाणे' हा मलेशियन लोकांचा राष्ट्रीय छंद आहे'' हसत हसत सुखदेव म्हणाला.\nमलेशियात जेवणाचे वैविध्य कसे, याचा उलगडा व्हायला वेळ लागला नाही. तेथील जवळ जवळ साठ टक्के लोक मलय वंशाचे मुसलमान, तीस टक्के मूळचे चिनी वंशाचे व उर्वरित भारतीय वंशाचे. त्या भारतीयांचे पूर्वज ब्रिटिशांच्या काळात स्थलांतरित झालेले. त्यावेळी प्रामुख्याने रबराच्या झाडांच्या लागवडी व ऊसमळे\nयाठिकाणी काम करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना तिकडे नेलेले. त्यांच्या पुढच्या पिढीतले बरेचसे लोक शिवूâन सवरून चांगल्या नोकNया िंकवा व्यवसाय करीत. ते मलेशियन नागरिक असले तरी त्यांनी भारतीय संस्कृती जतन करून ठेवली आहे.\nतीन प्रमुख वंशांच्या लोकांच्या गरजा पुरविण्यासाठी मलय, चिनी व भारतीय उपाहारगृहे मोठ्या प्रमाणावर उघडली गेली. शिवाय प्रवाशांना आर्किषत करण्यासाठी थाई, ाqव्हएतनामी, जपानी, इंडोनेशियन, कोरियन, युरोपियन व अरबी उपाहारगृहांचीही त्यात भर पडलेली. त्यापैकी काही २४ तास उघडी असतात. त्यातल्या त्यात मलय वंशाच्या लोकांना खाण्याचा मोठा शौक. सकाळी नाश्त्यासाठी `नासी लेमाक आयाम' म्हणजे भात व तेलातली चिकन करी, तोंडी लावायला तळलेले छोटे सुके मासे व तळलेले शेंगदाणे हे अतिशय लोकप्रिय. मलेशियातच चिकन डोसा, बीफ डोसा, फिशकरी डोसा असे पदार्थ पाहायला मिळाले. अलीकडचीच गोष्ट. मी कार्यालयात एक रिपोर्ट तयार करण्यात मग्न होतो.\nइतक्यात आमच्या कार्यालयाची व्यवस्थापिका अ‍ॅन गोमेझ माझ्या खोलीत आली व म्हणाली, ``उमेश, आम्ही दवाखान्यात दलेनाच्या नवNयाला पाहायला निघालोय. यायचंय तुला\nदलेना ही आमच्या कार्यालयात साहाय्यिका होती. ती छोटीशी, २५-२६ वर्षांची, नाजूक व गोरी; तर तिचा नवरा याह्या ताडासारखा उंच. ``काय झालंय त्याला'' मी अ‍ॅनाला विचारले. ``खूप ताप आलाय म्हणे'' मी अ‍ॅनाला विचारले. ``खूप ताप आलाय म्हणे\n``चल, मीही येतो तुमच्याबरोबर.'' आम्ही ५-६ जण पंताय हॉाqस्पटलमध्ये पोहोचलो. दलेना सिंचत मुद्रेने बसलेली. आम्ही याह्याला पाहून स्वागतकक्षात दलेना बरोबर बोलत बसलो.\n``नेमवंâ काय झालं आहे डॉक्टरांच्या मते'' मी तिला विचारले. ``ड्युरियनचा प्रताप'' मी तिला विचारले. ``ड्युरियनचा प्रताप\n'' मला काहीच उलगडा होईना.\n``परवा गावाहून एक मित्र ड्युरियन घेऊन आला. याह्याने त्यांचा फडशा पाडला. ड्युरियनमध्ये उष्णता खूप. त्याची प्रतिक्रिया होऊन त्याचा ताप १०४ वर गेला. मी घाबरून गेले व सरळ इकडे आणलं.'' दलेना म्हणाली.\nड्युरियन हे उग्र वासाचे, फणसाच्या जातीचे फळ मी बाजारात पाहिले होते. पण एखादे फळ खाऊन दवाखान्यात दाखल व्हायची पाळी यावी हे मला नवीनच होते. नंतर मला कळले की त्यात एल.डी.एल. कोलेस्टेरॉलही खूप मोठ्या प्रमाणात असते व हे सर्वज्ञात असले तरी ते खायचा मोह लोक आवरू शकत नाहीत\nएकदा मला पूर्व मलेशियाच्या बोर्नीओ बेटावरील सारावाक प्रांतात बतांग-आय या छोट्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग आला. ते ठिकाण सारावाकची राजधानी कुिंचग येथून अडीचशे किलोमीटर अंतरावर होते. ते एका प्रचंड धरणाच्या काठावर वसलेले. तेथे जाण्याचा जवळजवळ संपूर्ण रस्ता घनदाट जंगलातून होता. माझ्या सोबत मलेशियन रेड व्रेâसेंट सोसायटीचे (रेड क्रॉस सारखीच, पण चिन्ह वेगळे) कुिंचग कार्यालयातील जॉन लाम व यो लिआँग हे दोन चिनी वंशाचे अधिकारी व माझ्याबरोबर कुआलालंपूर येथील त्या सोसायटीच्या मुख्य कार्यालयातून आलेले निवृत्त कर्नल हसन होते. आम्ही सर्वजण एका जीपने तिकडे जायला निघालो.\nवाटेमध्ये जंगली ड्युरियन विकणारी आदिवासी मुले दिसली. त्यांच्याकडे पाहत जॉनने मला विचारले, ``उमेश, तू ड्युरियन खातोस ना\n``नाही जॉन, मी अजून त्याची चव चाखलेली नाही.'' मी म्हणालो.\n``चल, आपण ड्युरियन घेऊया. एकदा चाखून तरी पाहा कदाचित आवडलं तर कुआलालंपूर इथेही तुला मिळतील.'' जॉन म्हणाला. त्याचे मन न मोडण्यासाठी मी प्रसंगी अखंडित खात जावे कदाचित आवडलं तर कुआलालंपूर इथेही तुला मिळतील.'' जॉन म्हणाला. त्याचे मन न मोडण्यासाठी मी प्रसंगी अखंडित खात जावे म्हणालो, ``ठीक आहे, पाहूया खाऊन.''\nत्या मुलांकडून जॉनने चांगले पाच-सहा ड्युरियन विकत घेतले. जंगली ड्युरियन खूपच चविष्ट असतात असेही तो म्हणाला. ड्युरियन पाहून कर्नल हसन खूप खुष झाले होते. आम्ही गेस्ट हाउसवर पोहोचल्यावर कधी एकदा ड्युरियन खातो असे त्यांना झाले होते. जॉनने जाड काटेरी साल कापून आतील पिवळसर लुसलुशीत फणसासारखा एक गरा मला खायला दिला. तो खूप गोड होता पण त्याचा वास फार उग्र वाटला. तिकडे कर्नल हसननी जवळ जवळ अर्धा किलो ड्युरियन गरे खाल्ले. त्या जंगलात जवळपास वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती त्यामुळे मला त्यांची काळजी वाटली. पण सुदैवाने त्यांना काही त्रास झाला नाही. मी मात्र फक्त एकाच गNयावर थांबलो.\nबतांग-आय येथील कार्यशाळेत जेवणाच्या वेळी आम्ही एकत्रच असू. बुपेâ पद्धतीचे आयोजन असायचे. त्यावेळी लक्षात आले की कर्नल हसन खाण्याचे भोत्तेâ आहेत त्यांच्या प्लेटमध्ये पदार्थांची रेलचेल झालेली असायची. तेथून तिसNया दिवशी आम्ही पुन्हा कुिंचगला जायला निघालो. वाटेत एका खेड्याजवळ खूप लोक\nरांगेमध्ये उभे असलेले दिसले. मी तिकडे कुतूहलाने पाहत होतो. तेव्हा कर्नल हसत म्हणाले, ``ओपन हाउस दिसतेय\n'' मला `ओपन हाउस' हा प्रकार माहीत नव्हता.\n``ओपन हाउस म्हणजे कोणीही जेवायला जावं. काहीतरी निमित्ताने भोजन समारंभ आयोजित करायचा व तो सर्वांसाठी खुला ठेवायचा.'' जवळजवळ गावजेवणासारखेच. मी विचार केला की किती मोठ्या प्रमाणावर अशा प्रसंगी जेवण करावे लागत असावे.\n``रमझान ईद झाल्यानंतर मलेशियात जवळजवळ महिनाभर ओपन हाउस चालतात.'' कर्नल हसन उत्साहाने म्हणाले. ``म्हणजे एक महिनाभर फािंस्टग (उपास) व नंतरचा एक महिना फििंस्टग (मेजवान्या)'' मी हसत हसत म्हणालो.\n``आमच्याकडे ईदच्या दिवशी पंतप्रधान ओपन हाउस आयोजित करतात व प्रत्येक अतिथीशी हस्तांदोलन करून ईदच्या शुभेच्छाही देतात. तुम्ही सुद्धा त्याला जाऊ शकता.'' कर्नल हसननी मला सांगितले. ``त्यासाठी फक्त अडीच-तीन तास रांगेत उभे राहायची तयारी हवी'' आमचे संभाषण ऐकत असलेले लिआँग म्हणाले.\nआम्ही कुिंचगला पोहोचलो. जॉनने लिआँगना आधी त्यांच्या घरी सोडले. माझे व कर्नल हसन यांचे विमान रात्री साडेआठला सुटणार होते. आता सहा वाजत आले होते.\nजॉन म्हणाला, ``चला, विमानतळाजवळ आपण जेवायला जाऊ. नंतर मी तुम्हा दोघांना विमानतळावर सोडेन.''\nआम्ही एका चिनी उपाहारगृहात जेवायला गेलो. तिघेही व्यवाqस्थत जेवलो. सकाळचे जेवण लवकरच झाले होते. त्यामुळे तशी बNयापैकी भूक लागलेली. जेवण झाल्यावर जॉन आम्हाला सात वाजता विमानतळावर सोडून गेला. विमानतळावर समजले की आमचे विमान साडेआठऐवजी रात्री दहाला सुटणार आहे. मी घरी फोन करून उशिरा पोहोचत असल्याचे नीलिमास सांगितले.\nविमान वंâपनीने विमानास विलंब झाल्याबद्दल आम्हास जेवणाची कुपन्स दिली. विमानतळावरील उपाहारगृहात आमची जेवणाची सोय करण्यात आली होती. पण आमचे जेवण झाल्यामुळे त्यांचा आम्हा दोघांना काही उपयोग होणार नाही असा मी विचार केला. पण साडेआठच्या सुमारास कर्नल हसन म्हणाले, ``चला काय जेवण देतात पाहूया\nते ऐवूâन मला आश्चर्य वाटले. त्यांना फक्त सोबत व्हावी या उद्देशाने मी त्यांच्या बरोबर उपाहारगृहात गेलो. त्यांनी दीड एक तासांपूर्वीच यथेच्छ भोजन केले होते तरी देखील पुन्हा भात, बीफ करी व काही भाज्या वाढून घेतल्या. ``तुम्ही नाही घेत काही'' माझ्याकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले. ``नाही. तुम्ही घ्या खाऊन. मी बसेन तुमच्याशी गप्पा मारत.'' मी म्हणालो. रात्री दहा वाजता विमान सुटले. कर्नल हसन व मी शेजारी शेजारी बसलो होतो. सकाळचा प्रवास व विमान सुटण्यास झालेला विलंब यामुळे मला बसल्या बसल्या डुलक्या येत होत्या. कदाचित मला झोपही लागली असावी. रात्री पावणे अकराच्या सुमारास कर्नलनी मला हलवून जागे केले.\n``उठा, जेवण द्यायला सुरुवात केली आहे\n``मला नको. मी जरा आराम करतो.''\nहवाई सुंदरीने देऊ केलेला जेवणाचा ट्रे कर्नलनी घेतला व पुन्हा खायला सुरुवात केली. मला त्यांच्या पोटाची कमाल वाटली. मी पुन्हा झोपी गेलो. अध्र्या तासाने मला जाग आली. पाहतो तर शेजारी कर्नल नव्हते. मी इकडे-तिकडे पाहिले तर ते टॉयलेटसमोर आतील व्यक्ती बाहेर यायची वाट पाहत उभे असलेले दिसले. विमान रात्री पावणेबाराच्या सुमारास कुआलालंपूरला पोहोचले. आम्ही सामान घेऊन टॅक्सीच्या रांगेत उभे होतो. कर्नलनी मोबाईलवरून आपल्या घरी फोन लावला असावा.\n``हां, फातिमा, मी आत्ताच पोहोचलो. टॅक्सी मिळेल एवढ्यात. तरी घरी यायला पाऊण तास लागेल. त्या बेताने जेवण गरम करायला घे. मी पोहोचलो, की लगेचच आपण जेवायला बसू...\nइट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nचिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nआगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/do-not-stop-electricity-theft-41453", "date_download": "2018-08-22T04:16:40Z", "digest": "sha1:CGNDC7JSMU4TBWYMBOGIDKP4Q6XUUTZQ", "length": 17336, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "do not stop electricity theft उपाययोजना करूनही थांबेना वीजचोरी | eSakal", "raw_content": "\nउपाययोजना करूनही थांबेना वीजचोरी\nरविवार, 23 एप्रिल 2017\n\"महावितरण'तर्फे राज्यात पावणेदोन लाख छापे; हजार जणांवर गुन्हे दाखल\n\"महावितरण'तर्फे राज्यात पावणेदोन लाख छापे; हजार जणांवर गुन्हे दाखल\nऔरंगाबाद - वाढत्या ग्राहकांमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढत आहे. \"महावितरण'शी वर्षभरात दहा लाख नवीन ग्राहक जोडले गेले, हे त्याचे द्योतक. दुसरीकडे नाना उपाय करूनही वीजचोरी, वीजगळतीची डोकेदुखी कायम आहे. ते रोखण्यात \"महावितरण'ला अद्याप यश आलेले नाही. नव्या तंत्राची कास धरली तरी आकडे, मीटरमध्ये फेरफार यांसारख्या प्रकारांनी वीजचोरी सुरूच आहे. राज्यात असलेली 14.51 टक्‍के वीजहानी तेच सांगते. ठोस उपाययोजनांसह ग्राहकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत हा प्रश्‍न सुटणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.\n\"महावितरण'चे अडीच कोटी ग्राहक आहेत. वाढते ग्राहक, वाढत्या मागणीचा समतोल साधण्यासाठी वीजचोरी, गळती रोखणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात \"महावितरण'ने अनेक चांगले उपक्रमही राबवलेत. नवीन मीटर देणे, घरातील मीटर घराबाहेर दर्शनी ठिकाणी लावणे, फोटो काढून रीडिंग घेणे, मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून रीडिंग व बिल भरण्याची सोय इत्यादींचा समावेश आहे. राज्यात सात लाखांपेक्षा अधिक ग्राहक मोबाईल ऍप्स वापरत आहेत. तरीदेखील राज्यातील एकूण विजेच्या तुलनेत तेवढी वसुली होत नाही. विकल्या जाणाऱ्या विजेची महावितरण व्यवस्थित नोंद ठेवत नसल्याची बाबही समोर आली आहे.\nकायद्यातील बदलानुसार, विजेची चोरी दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे आता गुन्हे दाखल होत आहेत. राज्यात चोरी पकडण्यासाठी पूर्वी केवळ 29 पथके होती. आता ती 122 वर आहेत. \"महावितरण'ची सहा ठिकाणी समर्पित पोलिस ठाणी आहेत. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर असलेल्या भागात \"ऑटोमॅटिक मीटर रीडिंग' (एएमआर) यंत्रणा बसवली आहे.\nत्याद्वारे वीजचोरीवर नियंत्रण ठेवता येते. परिमंडळ स्तरावर भरारी पथके, दामिनी पथके कार्यरत आहेत. प्रत्येक शाखा अभियंत्यास चोरी पकडण्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांमधील समन्वयातून वीजचोरीवर कारवाई होत आहे.\nराज्यात गेल्या वर्षी एक लाख 70 हजार ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यापैकी 49 हजार ठिकाणी वीजचोरी आढळली. एक हजार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. वीजचोरीमुळे थकलेल्या 31 कोटींपैकी 12 कोटींची वसुली झाली, तर 22 हजार प्रकरणे तडजोडीने निकाली काढली गेली. त्यातून 10 कोटी रुपये वसूल करण्यात आले.\n- जुन्या वाहिन्या, जुन्या ट्रान्सफॉर्मरमुळे पाच टक्‍के गळती\n- आकडे टाकून सात टक्‍के वीजचोरी\n- मीटरमध्ये फेरफार, अन्य मार्गाने 2.51 टक्‍के चोरी, हानी.\nसरासरी एकूण वीजगळती 14.51 टक्के\nवेगवेगळ्या पद्धतीने होणारी वीजचोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. आधुनिक तंत्राच्या वापराने मीटरमधून होणारी वीजचोरी कमी झाली आहे. परिमंडळनिहाय दामिनी पथक, भरारी पथके कार्यरत आहेत. तपासणी, वीजचोरी पकडण्याचे प्रत्येक शाखा अभियंत्यांनाही उद्दिष्ट दिले आहे. मोबाईल ऍप्स, तसेच भरारी पथकांद्वारेही वीजचोरी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\n- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद परिमंडळ\nउन्हाळा आणि परीक्षा एकाच काळात येतात. याच काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने अभ्यासात व्यत्यय येतो. आकडे टाकून वीज चोरणाऱ्यांमुळे अनेक भागांत भारनियमन केले जाते. चूक नसतानाही त्याचा त्रास अन्य ग्राहकांना सहन करावा लागतो.\n- शीतल पाटील, यिन सदस्य, औरंगाबाद.\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विजेची पुरेशी सुविधा मिळत नाही, याचा खेद वाटतो. अशावेळी ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा कशी करणार बोटावर मोजण्याएवढे लोक वीजचोरी करतात, म्हणून सरसकट भारनियमन केले जाते. फक्त वीजचोरी करणाऱ्यांनाच शिक्षा व्हावी, त्याचा त्रास इतरांना होऊ देऊ नये.\n- सुदर्शना जाधव, तनिष्का सदस्य, औरंगाबाद.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-08-22T03:05:28Z", "digest": "sha1:7ONI6HWFJBQMNWRH4EDMU6U4PCK3SP27", "length": 3329, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्सिस लव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nअलेक्सिस लव्ह ही एक रतिअभिनेत्री आहे.\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/54-BUSINESS20-20?page=2", "date_download": "2018-08-22T03:50:02Z", "digest": "sha1:RKU5PR4HSDA63VDWDQV2MRAH6YAWUAV7", "length": 3060, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "BUSINESS 20-20", "raw_content": "\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात...\nश्रीमंत नाना शंकरशेठ... बिझनेस म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही\nBookMyShow... सिनेमाची तिकीट विकून बनवली 3,000 कोटींची कंपनी\nसध्याच्या बिझनेससाठी डिजीटल मार्केटिंग का महत्त्वाचे आहे\nकिर्लोस्कर ग्रुप… मराठमोळ्या कंपनीचा बिझनेस 70 हून अधिक देशात\nप्रसिद्ध लक्झरी ब्रँड 'बर्बरी'ने जाळले २५६ कोटींचे प्रोडक्ट्स\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071029041751/view", "date_download": "2018-08-22T03:41:51Z", "digest": "sha1:WJSBILIJSYVUWQVR2AHN65737OO27NHL", "length": 7130, "nlines": 110, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मोरोपंत", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|\nपवित्र नद्यांची व स्थलांची वर्णनें\nकेकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.\nमोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nपवित्र नद्यांची व स्थलांची वर्णनें\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत.\nकेकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करूण रस त्याचा अंगभूत आहे.\nकेकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करूण रस त्याचा अंगभूत आहे.\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/54-BUSINESS20-20?page=3", "date_download": "2018-08-22T03:48:44Z", "digest": "sha1:B66LTHJJQY2YN4R4XRWK65SLSGZ2OZ5B", "length": 3059, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "BUSINESS 20-20", "raw_content": "\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात...\nजगभरातील मोठ्या कंपनींचे व्हिजन आणि मिशन जाणून घ्या...\nसामान्य भाजीपाला विक्रेता ते ५० कोटींची कंपनी बनविणारे नितीन गोडसे...\nपेपर बॅगचा व्यवसाय... कमी गुंतवणुकीत लाखो रुपये प्रॉफिट\nसरपंच थाळीः नवं काहीतरी करून दररोज लाखोंची कमाई करणारा तात्यांचा ढाबा\nझिरो इन्वेस्टमेंट १०० टक्के प्रॉफिट असा बिझनेस...\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/district-banks-liable-lapse-rs1-thousands-2-hundred-crores-debt-waiver-123200", "date_download": "2018-08-22T04:00:49Z", "digest": "sha1:DZF5ZIXZ5LBRPAJZX3UUKDCIEXW46RC6", "length": 12547, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "District banks liable to lapse of Rs.1 thousands 2 hundred crores of debt waiver जिल्हा बॅंकांना कर्जमाफीचा बाराशे कोटींचा फटका | eSakal", "raw_content": "\nजिल्हा बॅंकांना कर्जमाफीचा बाराशे कोटींचा फटका\nमंगळवार, 12 जून 2018\nसोलापूर : राज्यातील जिल्हा बॅंकांना कर्जमाफीमुळे फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे. 28 जून रोजी कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत असून अद्यापही प्रक्रिया सुरूच आहे. त्यातच राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज घेऊ नये, असा फतवा काढला. त्यामुळे जिल्हा बॅंकांना सुमारे 1 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.\nसोलापूर : राज्यातील जिल्हा बॅंकांना कर्जमाफीमुळे फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे. 28 जून रोजी कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत असून अद्यापही प्रक्रिया सुरूच आहे. त्यातच राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज घेऊ नये, असा फतवा काढला. त्यामुळे जिल्हा बॅंकांना सुमारे 1 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.\nनैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळोवेळी अर्थसाह्य करणाऱ्या जिल्हा बॅंकांना कर्जमाफीचा फटका बसला आहे. तर मागील खरीप हंगामापासून बहुतांशी शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीच्या विलंबामुळे आता नियमित कर्जदारच थकबाकीत गेले आहेत. त्यामुळे बॅंकांचे कोट्यवधी रुपये अडकले आणि बॅंकांचा \"एनपीए' पुन्हा वाढला. त्याचा फटका सोलापूर, नाशिक, बीडसह अन्य जिल्हा बॅंकांना बसला आहे. कर्जमाफीच्या विलंबामुळे बॅंकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे जिल्हा बॅंकांच्या पदाधिकाऱ्यांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले.\nजूनपर्यंत दीड लाखांहून अधिक थकबाकीदारांनी रक्‍कम भरण्याची मुदत आहे. परंतु, अशा सुमारे 40 हजार थकबाकीदारांची यादीच बॅंकांना प्राप्त झालेली नाही.\nकिसन मोटे, सरव्यवस्थापक, जिल्हा बॅंक\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nभारतीय महिलांची दमदार आगेकूच\nजाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून...\nसकाळ दहावी अभ्यासमाला या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थीच नव्हे; तर त्यांचे पालक आणि शालेय शिक्षक यांचा...\nकोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी\nपौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-pasha-patel-comment-122025", "date_download": "2018-08-22T03:45:29Z", "digest": "sha1:G3ZGUUC3UFP6EYNRJGJ5LZBZKRFIZNBG", "length": 12903, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Pasha Patel comment दर्जेदार गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल - पाशा पटेल | eSakal", "raw_content": "\nदर्जेदार गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल - पाशा पटेल\nगुरुवार, 7 जून 2018\nकोल्हापूर - कोल्हापुरी गुळाला जगात मागणी आहे. या गुळाचा दर्जा सुधारला पाहिजे. दर्जा सुधारल्यानंतर गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल; पण याच गुळामध्ये साखर, हायड्रोस पावडर किंवा रसायन मिसळून स्वत:च्या तोंडाला काळे फासून घेऊ नका, असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.\nकोल्हापूर - कोल्हापुरी गुळाला जगात मागणी आहे. या गुळाचा दर्जा सुधारला पाहिजे. दर्जा सुधारल्यानंतर गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल; पण याच गुळामध्ये साखर, हायड्रोस पावडर किंवा रसायन मिसळून स्वत:च्या तोंडाला काळे फासून घेऊ नका, असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.\nगूळ व्यवसायाबाबतचे सर्व प्रश्‍न जाणून घेण्यासाठी कृषिमूल्य आयोगांतर्गत शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विभागप्रमुख ए. एम. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली गूळ हमीभाव उपसमितीची घोषणाही श्री. पटेल यांनी कोल्हापुरात केली. येथील कृषी महाविद्यालयात गूळ हमीभाव प्राथमिक बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.\nपाशा पटेल म्हणाले, ‘‘पाडळी खुर्द येथील भेटीवेळी शेतकऱ्यांनी हमीभावाची मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे. हायड्रोस पावडर मिसळली जाते, यामुळे गुळाचा रंग सफेद होतो. पण तो खाण्यायोग्य राहत नाही, अशी मते सर्वच घटकांमधून मांडली. काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांनी कोल्हापुरी गुळाची गुणवत्ता बिघडवली आहे. त्यामुळे मागणीवर परिणाम झाला आहे.’’\nशिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विभागप्रमुख ए. एम. गुरव म्हणाले, ‘‘कोल्हापुरी गुळापासून ६५ प्रकारचे पदार्थ तयार करता येतात; मात्र हा गूळ साखर किंवा हायड्रॉस मिश्रित नसावा.’’\nशाहू गूळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापुरी गूळ तब्बल १२१ देशांत निर्यात केला जातो. हे आकडे नाफेडाने सांगितले आहेत. याचा विचार करून रसायनविरहित गुळाला प्राधान्य दिले पाहिजे.’’\nबाबासाहेब पाटील, सीमा नागवेकर, डॉ. जी. जी. खोत, डॉ. पी. एम. चौधरी, डॉ. डी. बी. यादव, भगवान काटे, श्रीकांत घाटगे, मोहन पाटील (पाडळी खुर्द), शिवाजी पाटील (साबळेवाडी) उपस्थित होते.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज\nतिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा...\nपवना, कासारसाईतून विसर्ग; नागरिकांना दक्षतेचा इशारा\nपिंपरी - शहर परिसर आणि मावळात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना आणि कासारसाई धरणे शंभर टक्के भरली आहेत. दोन्ही धरणांमधून पाण्याचा दररोज...\nपुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली....\nकारसह पुरात वाहून गेलेले दोन युवक बचावले\nगडचिरोली : सोमवारी (ता. 20) बस पुरात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी पहाटे दोन युवक कारसह पुरात वाहून गेले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/malegaon-news-life-mother-and-daughter-123431", "date_download": "2018-08-22T04:05:05Z", "digest": "sha1:R46WJJC2NJDJ7XFGHVBRHBMATQK4TATW", "length": 15406, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "malegaon news Life for the mother and daughter मायलेकींना चौघा तरुणांच्या धाडसामुळे जीवदान | eSakal", "raw_content": "\nमायलेकींना चौघा तरुणांच्या धाडसामुळे जीवदान\nबुधवार, 13 जून 2018\nगिसाका - अत्यंत गरीब परिस्थिती, दोन चिमुकल्या मुली, सासर-माहेर एकाच गावात, त्यात पतीच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलींसह गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. मातेने फोडलेला टाहो ग्रामस्थांना आर्त हाक देऊन गेला आणि तत्काळ चौघा युवकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेत मातेसह तिघांचे प्राण वाचविले.\nगिसाका - अत्यंत गरीब परिस्थिती, दोन चिमुकल्या मुली, सासर-माहेर एकाच गावात, त्यात पतीच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलींसह गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. मातेने फोडलेला टाहो ग्रामस्थांना आर्त हाक देऊन गेला आणि तत्काळ चौघा युवकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेत मातेसह तिघांचे प्राण वाचविले.\nमालेगाव तालुक्‍यातील गुगुळवाड गावात ग्रामपंचायत इमारतीजवळ सार्वजनिक विहीर आहे. विहीर पन्नास फूट खोल आणि तिच्यात सध्या वीस फुटांपर्यंत पाणी आहे. ग्रामपंचायत कामाच्या चौकशीसाठी गावातील दोन्ही गटांचे लोक जमलेले असताना येथील फमाबाई पोपट धायतोंडे (वय २५) या महिलेने आपल्या दीड वर्षाच्या व तीन महिने वयाच्या दोन्ही मुलींसह या विहिरीत उडी घेतली. ग्रामपंचायतीसमोरील गर्दीने तत्काळ विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत मोठी मुलगी गटांगळ्या खात होती, तर फमाबाई स्वत: बुडत होती. मात्र आपल्या तान्हुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात पाइपाचा सहारा घेतला. एका हातात मुलगी, एक हात पाइपाला धरलेला अन्‌ मोठ्या मुलीचा जीव वाचावा म्हणून मातेचा टाहो ऐकून सर्वच गर्भगळित झाले. परंतु तेथे आलेले नाना खोमणे, भय्या सोनवणे, समाधान खोमणे, भाऊसाहेब खोमणे या चार तरुणांनी विहिरीत तत्काळ उडी घेत तिघींचे प्राण वाचविले.\nनाना खोमणेंनी पहिली उडी मारली अन्‌...\nआम्ही ग्रामपंचायत गैरकारभाराच्या चौकशीचा तक्रारअर्ज दिलेला होता. या चौकशीसाठी पंचायत समिती अधिकाऱ्यांचे पथक ग्रामपंचायतीत आले होते. त्यामुळे दोन्ही गटांचे लोक, तरुण ग्रामपंचायतीच्या इमारतीखाली उभे होते. तेवढ्यात आमच्या कार्यकर्त्याच्या सुनेने दोन लहान बाळांना घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात चार महिन्यांचे बाळ व चार वर्षांची मुलगी होती. आरडाओरडा होताच काही सेकंदात आम्ही विहिरीच्या कठड्यावर आलो. नाना खोमणे याने पहिली उडी मारली. परकर फुग्यासारखा झाल्याने ती मायमाउली पाण्यावर हातपाय मारत होती. चार महिन्यांचे बाळ तिने छातीशी धरले होते, तर चार वर्षांची मुलगी पाण्यात गटांगळ्या खात होती. सर्व गाव जमले. पटापट दोर, बादल्या टाकल्या. पाच-सात जणांनी विहिरीत उड्या मारल्या. दोन्ही बाळांना बादलीतून व त्या आईला दोर बांधून वर काढले. मंगळवारी (ता. १२) चौकशीसाठी गर्दी नसती तर हे तीन जीव वाचले नसते. मृत्यूच्या दाढेतून परत येऊन ती दोन्ही बालके दिलखुलासपणे हसत होती. काय घडले, याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. विहिरीत बुडत असताना ती मायमाउली स्वतः गटांगळ्या खात बाळाच्या तोंडात पाणी जाऊ देत नव्हती. आई काय असते, ते आज मला ‘याचि देही याचि डोळा’ बघायला मिळाले. त्या पंधरा मिनिटांच्या चित्तथरारक दृश्‍याने जमलेल्या शेकडो आबालवृद्धांचे श्‍वास थांबले होते, अशी बोलकी प्रतिक्रिया राजेंद्र निकम यांनी दिली.\nखराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले\nउंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत...\nदूषित पाण्याचा विळखा; 400 नमुने दूषित\nअकाेला- जिल्ह्यातील 41 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संबंधित गावांमध्ये ब्लिचींग पावडर उपलब्ध नसल्याने अशुद्ध पाणी...\n'सनातन'वर कायमस्वरूपी बंदी घाला - अशोक चव्हाण\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्यांप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित...\nनिजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरात अनेक संस्थांचे तिरंग्याला वंदन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरासह निजामपूर-जैताणेत येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगते, देशभक्तीपर गीते, पथसंचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम...\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1190589", "date_download": "2018-08-22T03:30:17Z", "digest": "sha1:HI7OFBR3JN7VQOPXHXDVJZPH6CJZZ5ET", "length": 2067, "nlines": 20, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "सेमॅट कमाई आणि साधी दुकान, प्लॅटफॉर्म? [बंद]", "raw_content": "\nसेमॅट कमाई आणि साधी दुकान, प्लॅटफॉर्म\nमाझ्याजवळ हा ग्राहक आहे जो एका एकल-उत्पादन वेबसाइटला हवे आहे.\nहे उत्पादन प्रशिक्षण-व्हिडिओ आहे जे ते अक्षरशः आणि वैकल्पिकरित्या शारीरिकरित्या वितरीत करायचे आहे.\nसहसा सर्व फ्रंट-एंड डिझाइन आणि बॅक-एंड डेव्हलपमेंट करा परंतु बजेट हे $ 0 च्या जवळ आहे.\nतर मी शॉपिससारखे एक व्यासपीठ शोधत आहे किंवा एखादी वस्तू जेथे दुकानाची / कार्ट जलद आणि कमीतकमी कमी खर्च करून सेट केली जाऊ शकते - परंतु ऑनलाइन कोणत्या प्रकारचे paywall (DRM सुद्धा) सोबत ठेवू शकतो शारीरिक डीडीव्ही मूलभूत किमतीची खरेदी करण्याच्या पर्यायासह व्हिडिओ.\nमी बरोबर सर्व चुकीच्या मार्गाने पोहोचत आहे का चष्मा तयार करणार्या कोणत्याही प्लॅटफॉर्मची आपल्याला माहिती आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-22T03:06:33Z", "digest": "sha1:F64E4W65S6MOCZHSTVS4V76ETD4LEPKM", "length": 7920, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अदानी समूहाचा नफा झाला कमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअदानी समूहाचा नफा झाला कमी\nपहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात घट\nकंटेनर आणि क्रूडच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम\nनवी दिल्ली: अदानी पोर्टस ऍण्ड स्पेशल आर्थिक क्षेत्रामधील जून तिमाहीतील कंपनीच्या फायद्यात 9 टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली कंपनीचा नफा 697 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2017-2018 च्या पहिल्या तिमाहीत 767.52 कोटी रुपयांचा निव्वळ फायदा मिळाला होता. कंपनीच्या एकूण महसुलावरही या तिमाहीत परिणाम झाला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.\nजून तिमाहीत कंपनीला एकूण खर्च 1 हजार 781.46 कोटी रुपयांचा झाला आहे. वर्षभरात हाच आकडा 1 हजार 867.43 कोटी खर्चाची नोंद करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. कंपनी टर्मिनल व इतर कामात खर्च करण्यात आल्याच्या कारणांमुळे फायद्यात 9 टक्‍के घट झाली असून यात कच्च्या तेलाच्या किमती आणि कंटेनरच्या वाढलेल्या किमती यांचा परिणाम झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nत्याचबरोबर 30 जून 2018 मध्ये संपलेल्या तिमाहीत अदानी पॉवर कंन्स्लटन्टला निव्वळ तोटा 82 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून तो तोटा 825.15 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरात तिमाहीमध्ये झालेला एकूण तोटा 452.84 कोटी रुपये झाला आहे. कंपनीला एकूण उत्पन्नात घट होऊन ते 3959.40 जून तिमाहीत पोहोचले आहे. हेच वर्षभर 5601.25 कोटी होते. आगामी काळाबाबत कंपनी आशावादी आहे. या कारणामुळे या समूहातील कंपन्यांच्या शेअरची काल विक्री होऊन शेअरचे भाव कमी झाले होते. मात्र आज कंपनीच्या शेअरच्या भावात बरीच सुधारणा झाल्याचे आढळून आल्याचे ब्रोकर्सनी सांगीतले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलग्नानंतरही काम करण्याची आलियाची इच्छा\nNext articleयंदा एक महिना अगोदरच ऊस गळीत हंगाम- सुभाष देशमुख\nपरदेशी संस्थागत गुंतवणूकदार होऊ लागले भारतावर प्रसन्न\nमहिलांची कारखान्यात वर्दळ वाढली\nसायबर सुरक्षेवरील खर्चात वाढ होणार\nयूपीएइतका विकासदर करून दाखवा: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम\nबॅंकांवरील निर्बंध कमी होणार\nरुपया घसरल्याने काळजी करण्याचे कारण नाही: रघुराम राजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/boss-going-flow/", "date_download": "2018-08-22T03:03:19Z", "digest": "sha1:JRK6672ET7HD7KKLD76LC5ESW5LRHLOK", "length": 28337, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Boss ... Is Going To Flow! | बस्स...बहते जाना है! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nबिग बॉसच्या घरात माझे नाव गेल्या तीन-चार सीजनपासून पुढे येत आहे. परंतु कधी योग आला नाही. यावेळेस घरात जाण्यासाठी सगळ्या गोष्टी जुळून आल्या अन् मी घरात प्रवेश केला. घरात मी काय करणार हे मला अजिबात माहीत नाही. इंग्रजीतील going with the flow या म्हणीप्रमाणे मी घरात असेल. कुठलाही प्लॅन डोक्यात नाही. अशा शब्दात बिग बॉसच्या घरातील कंटेस्टेंट अभिनेता गौरव चौपडा याने सांगितले. ‘बिग बॉस सीजन - १०’च्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा...\nप्रश्न : अखेर तू बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, यावेळेस नेमक्या काय घडामोडी घडल्या\n- गेल्या काही सीजनपासून बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाºया सेलिब्रिटींमध्ये माझे नाव हमखास असायचे. परंतु बिझी शेड्यूल किंवा इतर काही खासगी अडचणींमुळे मला घरात प्रवेश करता आला नाही. अखेर यावेळेस सर्व योग जुळून आले. मात्र या सर्व घडामोडी काही तासांमध्ये घडल्याने मी कुठलाही प्लॅन न करताच घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे आताच सांगणे मुश्लिक आहे.\nप्रश्न : सेलिब्रिटी विरुद्ध इंडियावाले असा सामना यावेळेस रंगणार आहे, काय सांगशील\n- बिग बॉसच्या प्रत्येक सीजनमध्ये नवीन संकल्पना राबविली जाते. यावेळेस इंडियावाले बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याने घरात अनेक घडामोडी घडतील यात शंका नाही. त्याचबरोबर सेलिब्रिटीची लाइफस्टाइल आणि इंडियावले यांची लाइफस्टाइल जुळवून घेण्यातही बरीचशी चढाओढ निर्माण होईल. हा खरोखर वेगळा अनुभव असेल.\nप्रश्न : तू मोबाइल अ‍ॅडिक्ट आहेस, मोबाइलपासून दूर राहणे तुला शक्य होईल का\n- मी मोबाइलपासून दूर राहू शकणार. मात्र मोबाइल माझ्यापासून किती दिवस दूर राहू शकेल याचीच मला अधिक चिंता वाटत आहे. असो हा गमतीचा भाग झाला. परंतु मला असे वाटते की मोबाइल, सोशल मीडियापासून दूर राहत आयुष्य जगणे हेच खरे चॅलेंज असेल. ते स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे.\nप्रश्न : फॅन्सकडून तुला काय अपेक्षा आहेत\n- खूप अपेक्षा आहेत. घरात त्यांनी मला तारायला हवे. हा शो पूर्णत: प्रेक्षकांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने घरातील प्रत्येक सदस्यांचे भवितव्य प्रेक्षकच ठरणार आहेत. दरम्यान, मी माझ्या फॅन्सचे मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मी कुठल्याही वातावरणात स्वत: सहज जुळवून घेत असल्याने प्रेक्षक नक्कीच मला स्वीकारतील. घरात सगळ्यांशी जुळवून घेणे, हा माझा प्रयत्न असेल.\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nधर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल\nये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/friendship-day-113080300009_1.html", "date_download": "2018-08-22T04:31:53Z", "digest": "sha1:Q22D32ETOBXWL23CFUL2IGPT4FYCBQSY", "length": 7401, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Friendship day Marathi Sms, Friendship day in Marathi | फ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल\nदोस्तीसाठी राशी आणि ज्योतिष्याची काय गरज आहे पण मित्रांनो, याची गरज आहे त्याचे कारण म्हणजे तुम्ही दिलेल्या गिफ्टमुळे तुम्ही तुमच्या मित्रापासून दूर जाऊ शकता. पाहूया दोस्तीचा रंग अधिक गहरा होण्यासाठी मित्राला कुठल्या रंगाचा गिफ्ट द्यावे -\nमेष राशीचे मित्र असतील तर त्यांना लाल रंग असलेले कुठले ही गिफ्ट देऊ नका, कारण तुमचा मित्र तसाच स्वभावाने गरम असतो आणि या रंगाची भेट दिली तर त्याला अधिकच राग येईल. यांना तुम्ही हलक्या गुलाबी रंगाचे गिफ्ट देऊ शकता.\nFriendship Day : घट्ट मैत्रीचा फंडा...\nफ्रेंडशीपही जिंदगी है यार....\nयुवा पिढीचा आनंदोत्सव ‘फ्रेंडशिप डे’\nमैत्री असते फक्त 'विश्वास'\nयावर अधिक वाचा :\nMomo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...\nMomo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...\nमुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा\nभारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...\nयंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही\nकेरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...\nदेशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला\nगेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...\nमोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा\nआता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-pulse-customer-march-65360", "date_download": "2018-08-22T04:13:00Z", "digest": "sha1:S2UOZKT3JQNE4BEXFXG62XSDFV7KCY2Q", "length": 14000, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news pulse customer march ‘पर्ल्स’च्‍या ग्राहकांचा धडक माेर्चा | eSakal", "raw_content": "\n‘पर्ल्स’च्‍या ग्राहकांचा धडक माेर्चा\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nकोल्हापूर - ४९ हजार १०० कोटी रुपये त्वरित मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘पर्ल्स’च्या (पीईएआरएलएस लिमिटेड) हजारो ग्राहकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड व सीमाभागातील ग्राहकांनी सहभाग घेतला. या वेळी समर्थ क्रांती कस्टमर असोसिएशनचे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.\nकोल्हापूर - ४९ हजार १०० कोटी रुपये त्वरित मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘पर्ल्स’च्या (पीईएआरएलएस लिमिटेड) हजारो ग्राहकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड व सीमाभागातील ग्राहकांनी सहभाग घेतला. या वेळी समर्थ क्रांती कस्टमर असोसिएशनचे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.\nनिवेदनात म्हटले आहे की, गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे पर्ल्स कंपनीत गुंतविले होते. अनेकांनी दामदुप्पटसह इतर योजनांमध्ये पैसे गुंतविले. मात्र ही कंपनी बंद पडल्याने देशातील ५ कोटी १५ लाख ग्राहकांना फटका बसला आहे. या सर्व ग्राहकांचे ४९ हजार १०० कोटी रुपये या कंपनीत अडकून पडले आहेत. हे पैसे परत न मिळाल्यास अनेकांना वेगळ्या वाटेवर जावे लागेल.\nपर्ल्स कंपनी बंद झाल्याने सिक्‍युरिटी एक्‍स्जेंच बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने २२ ऑगस्ट २०१४ ला पर्ल्स कंपनीस व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले व त्यांच्या सर्व ग्राहकांचे ४९ हजार १०० कोटी रुपये तीन महिन्यांत परत देण्याचेही सांगितले आहे. त्यानंतर पर्ल्स कंपनीने सिक्‍युरिटीज ॲपिलेट ट्रायबुनल (सॅट)मध्ये अपील केले. सॅट कोर्टानेही १२ ऑगस्ट २०१५ ला पर्ल्स कंपनीला ग्राहकांची सर्व रक्कम तीन महिन्यांत देण्याचे आदेश दिले होते.\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. या समितीने कंपनीची मालमत्ता विकून ग्राहकांची सर्व रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी ‘सीबीआय’ने या मालमत्तेची किंमत मार्केट रेटनुसार एक लाख ८५ हजार कोटी केली आहे. ही रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे. या वेळी एम. एम. जमादार, पी. डी. थोरबोले, एच. ए. अत्तार, एस. एस. पाटील, टी. पी. पाटील आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्रात पाच हजार कोटी अडकले\nमहाराष्ट्रातील ५० लाख ग्राहकांचे पाच हजार कोटी रुपये यात गुंतले आहेत. यातील ८० ते ९० टक्के लोक गरीब आहेत. ज्यांनी हे पैसे आपल्या मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी जमा करून ठेवले होते पण तेच पैसे आता त्यांना मिळत नाहीत.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-marathi-websites-indian-economy-demonetization-arun-jaitley-yashwant-sinha-75073", "date_download": "2018-08-22T04:10:51Z", "digest": "sha1:S524UC7CZY7U6TUJPT6OH3JINHJ2XG73", "length": 14634, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Indian Economy Demonetization Arun Jaitley Yashwant Sinha जेटली, वाद व्यक्तिगत पातळीवर नेऊ नका : यशवंत सिन्हा | eSakal", "raw_content": "\nजेटली, वाद व्यक्तिगत पातळीवर नेऊ नका : यशवंत सिन्हा\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली : 'मी सनदी अधिकाऱ्याची नोकरी बारा वर्षे आधीच सोडून राजकारणात उतरलो आहे. ज्यांनी कधी लोकसभेचे तोंड बघितले नाही, त्यांनी आपल्यावर 80 व्या वर्षी नोकरी मागितल्याचा ठपका ठेवणे हास्यास्पद आहे,' असा पलटवार भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर केला आहे. सिन्हा व जेटली यांच्यातील वाद व्यक्तिगत पातळीवर रंगण्याची चिन्हे आहेत.\nनवी दिल्ली : 'मी सनदी अधिकाऱ्याची नोकरी बारा वर्षे आधीच सोडून राजकारणात उतरलो आहे. ज्यांनी कधी लोकसभेचे तोंड बघितले नाही, त्यांनी आपल्यावर 80 व्या वर्षी नोकरी मागितल्याचा ठपका ठेवणे हास्यास्पद आहे,' असा पलटवार भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर केला आहे. सिन्हा व जेटली यांच्यातील वाद व्यक्तिगत पातळीवर रंगण्याची चिन्हे आहेत.\nयशवंत सिन्हा यांनी अर्थव्यस्थेवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन दिवस मौनात गेलेल्या जेटली यांनी काल सिन्हांवर आडून टीका केली होती. त्यामुळे भडकलेल्या यशवंत सिन्हा यांनी, मी मांडलेल्या मुद्द्यांना ते व्यक्तिगत पातळीवर नेत आहेत असा वार केला.\nते म्हणाले, की हे सज्जन (जेटली) गेली तीस वर्षे एकही लोकसभा निवडणूक जिंकू शकलेले नाहीत, त्यांनी माझी पार्श्‍वभूमी पाहावी. सनदी अधिकाऱ्याची बारा वर्षांची नोकरी बाकी असताना मी सारा मान सोडून राजकारणात आलो होतो. व्ही. पी. सिंह यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला, तो धुडकावून मी लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो. राजकारणात आल्यावर पंधरवड्यात मी लोकसभा निवडणूक लढविली व जिंकली. जेटली तीस वर्षे झाली तरी एखादी लोकसभा जागा जिंकण्याच्या प्रतीक्षेतच आहेत.\nनोटाबंदीला विरोध म्हणजे काळ्या पैशांचे समर्थन, हा दावा खोडताना यशवंत सिन्हा म्हणाले, की 'एचएसबीसी' बॅंकेने ज्या 740 लोकांची यादी दिली, त्यांच्यावर केंद्र सरकारने काय कारवाई केली पनामावर केंद्र सरकार कारवाई का करत नाही पनामावर केंद्र सरकार कारवाई का करत नाही याबाबत मी पंतप्रधानांना नऊ पानी पत्र लिहिले आहे. गेले वर्षभर मी भेट मागत आहे; पण मोदींनी मला वेळ दिलेली नाही.\nयशवंत सिन्हा यांनी देशाची अर्थव्यवस्था व सरकारचे अपयश चव्हाट्यावर मांडल्याने व त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता आता भाजपची पितृसंस्था यात उतरण्याची शक्‍यता आहे. सिन्हा हे मुळात भाजपचे नसल्याने संघ यावर स्पष्टपणे बोलण्याचीही शक्‍यता आहे. सरसंघचालकांच्या दसरा भाषणात याबाबत पक्षांतर्गत टीकाकारांना सूचक संदेश दिला जाईल, असे खात्रीलायकरीत्या समजते. संघपरिवारातील संस्थांनी केंद्राला अडचणीत आणणारी टीका जाहीरपणे करू नये, असे निर्देश सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच जम्मूत दिले होते. सरसंघचालकांच्या दसरा भाषणात देशाची आर्थिक, सामाजिक, परदेश धोरणे यावरही भाष्य असेल असे समजते.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-22T04:36:55Z", "digest": "sha1:4DWQZ55C35XYBHMJM54K555POVTWEMXJ", "length": 8361, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "स्ट्रक्चरल ऑडिट | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: स्ट्रक्चरल ऑडिट\nया दुर्घटनेची सखोल चौकशी होणार\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी घोषित केले की, सर्वांत आधी कामकाज पूर्ववत सुरु होण्यालाच प्राधान्य दिले जाईल आणि मंत्रालय येत्या सोमवारी सुरु करण्यात येईल. आगीचे हे प्रलय राज्यातील सर्वांत मोठे आघात आहे व हे कोणत्या कारणामुळे घडले याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य केली की, आग आटोक्यात आली नाही कारण मंत्रालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना नव्हती.\n“२००८ मध्ये मंत्रालयातील अग्निसुरक्षा सदोष असल्याचा अहवाल सादर झाला होता. त्यावर उपाययोजना का केली गेली नाही, याची माहिती आपण घेऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले. “मंत्रालयातील खात्यांसाठी पर्यायी जागा मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतरच इमारतीच्या फेरबांधणीबद्दल समजेल,” असे उत्तर त्यांनी एका प्रश्नाला दिले.\n“चौथ्या मजल्यावरील महसूल खात्याशी संबंधित अतिरिक्त मुख्य सचिवांचे कार्यालय, नगरविकास मंत्रालय, तसेच ऊर्जा व वनखात्याची कार्यालये जळून खाक झाली. पाचव्या मजल्यावरील राजशिष्टाचार, मुख्य सचिवांचे कार्यालये, तसेच सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयासह सामान्य प्रशासन विभाग आदी याचे भस्म झाले. मात्र, मंत्रालयातील सर्वच कागदपत्रे नष्ट झालेली नाहीत. काही दस्तावेजांचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. कार्यालयांसाठी जीटी रुग्णालय, एमटीएनएल या परिसरातील जागा ताब्यात घेतल्या आहेत. प्रकाशगड येथे ऊर्जा विभागाचे कार्यालय स्थलांतरित केले आहे,” असे पृथवीराज चव्हाण आगीमुळे झालेले नुकसान मांडताना म्हणाले.\nThis entry was posted in घडामोडी and tagged अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, प्रकाशगड, मंत्रालय, स्ट्रक्चरल ऑडिट on जुन 23, 2012 by विराज काटदरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_!_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8_%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%3F_(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9B%E0%A4%9F%E0%A4%BE)", "date_download": "2018-08-22T03:14:16Z", "digest": "sha1:D2CQ47WA7QE75DO5XMMQAB2O6IHUBT47", "length": 6587, "nlines": 19, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "काय ! पेपर्स चोरीस गेले ? (नाट्यछटा) - विकिस्रोत", "raw_content": "\n←शिवि कोणा देऊं नये \n तर काय हो जिवावर केवढी थोरली धोंड आहे माझ्या जिवावर केवढी थोरली धोंड आहे माझ्या एक नाहीं दोन नाहीं, आठ तुकडयांचे दणदणीत पेपर्स एक नाहीं दोन नाहीं, आठ तुकडयांचे दणदणीत पेपर्स शिवाय प्रत्येक तुकडींत चाळीस पंचेचाळीस काटी शिवाय प्रत्येक तुकडींत चाळीस पंचेचाळीस काटी रोज एक गठ्ठा म्हटला, तरी दिवस पाहिजेत आठ रोज एक गठ्ठा म्हटला, तरी दिवस पाहिजेत आठ अन् राहिलेत सारे चार अन् राहिलेत सारे चार - तितकेहि नाहींत अरे म्हणजे म्हणतां आहां काय तुम्ही बेडबडि तर नाहीं लागलें बेडबडि तर नाहीं लागलें - एकवीस तारीख आज - एकवीस तारीख आज - छेः आणा पाहूं ती डायरी इकडे - उगीच आपलें कांहीं तरी .... अरे भाई, खरेंच कीं, हें तर वीस तारखेचें पान - उगीच आपलें कांहीं तरी .... अरे भाई, खरेंच कीं, हें तर वीस तारखेचें पान धडधडीत मीं लिहिलें आहे - हो, हो, अगदी शंकाच नको धडधडीत मीं लिहिलें आहे - हो, हो, अगदी शंकाच नको बापरे आज एकवीस तारीख, आणि उद्याला तर हें खलास व्हायला हवें राम राम प्राण खातील माझा आतां काय, करुं तरी काय आतां काय, करुं तरी काय आतां - हो, रात्रीचे आतां आठ वाजलेले, अन् सकाळींच उद्यां आठाला सगळे हजर करायचे - हो, रात्रीचे आतां आठ वाजलेले, अन् सकाळींच उद्यां आठाला सगळे हजर करायचे तेव्हां काय जीव देऊं इथं तेव्हां काय जीव देऊं इथं - बरं, आता रातोरात बसून तपाशीन म्हटलें तर पोरटयांनी थोडं का हो लिहिलं आहे - बरं, आता रातोरात बसून तपाशीन म्हटलें तर पोरटयांनी थोडं का हो लिहिलं आहे - आग लागो त्या पेपरांना - आग लागो त्या पेपरांना नाहींसे कुठें होतील तर देव पावेल नाहींसे कुठें होतील तर देव पावेल हो, आतां मी तरी .... अरे कोण तिकडे, काय बडबडतां आहां रे हो, आतां मी तरी .... अरे कोण तिकडे, काय बडबडतां आहां रे गोंगाट कसला येवढा - काय .... काय .... म्हणतोस विष्ण्या अरे काय सांगतो आहेस तरी काय पेपर्स चोरीस गेले कांही तरी बरळतो आहेस झालें गाढवा पेपर्स का कधीं चोरीस गेले आहेत - थांब, मीच उठून .... माय गॉड - थांब, मीच उठून .... माय गॉड खरेंच कीं पार सगळेच्या सगळे गठ्ठे .... वा, वा फारच छान झालं केवढा आनंद .... काय आनंद झाल आहे म्हणून सांगूं जा जा, पळ लवकर जा जा, पळ लवकर आधीं चहा ठेवायला सांग आधीं चहा ठेवायला सांग - आणि हें बघ विण्या - आणि हें बघ विण्या साखर थोडी जादा ढकलायला सांग साखर थोडी जादा ढकलायला सांग बस आज मैं तो बादशहा हूं - अरे काय, मांडलें आहेत काय तुम्ही इतक्या लवकर चहा आणलास इतक्या लवकर चहा आणलास - आधींच ठेवला होता होय - आधींच ठेवला होता होय शाबास हुशार आहांत रे सगळे तुम्ही पण काय रे हें सगळें स्वप्न तर नाहीं ना नाहीं तर .... हो बाकी लागतो आहे खराच .... हाताला चांगलाच पेला कढत लागतो आहे नाहीं तर .... हो बाकी लागतो आहे खराच .... हाताला चांगलाच पेला कढत लागतो आहे आणि वास काय झकास सुटला आहे आणि वास काय झकास सुटला आहे रंगसुद्धां खुलून आला आहे कीं रंगसुद्धां खुलून आला आहे कीं - थांब, बेटा विष्णु - थांब, बेटा विष्णु मला एकदां चांगला मनापासून .... अस्सा अगदीं हातपाय ताणून आ .... आळस - अरे मला एकदां चांगला मनापासून .... अस्सा अगदीं हातपाय ताणून आ .... आळस - अरे का .... काय रे हें का .... काय रे हें अरे काय माझ्या टाळक्यांत पडलें हें अरे काय माझ्या टाळक्यांत पडलें हें - हर हर आणि मघांशी चोरीस गेले ते - स्वप्नांतच का \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/diliverinanatar-takyanchee-ashee-kalji-ghya", "date_download": "2018-08-22T03:36:20Z", "digest": "sha1:64GGKZDGJU2KU6WKS5XBSYOKHHCPKNIH", "length": 11746, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "डिलिव्हरीनंतर टाक्यांची अशी काळजी घ्या - Tinystep", "raw_content": "\nडिलिव्हरीनंतर टाक्यांची अशी काळजी घ्या\nडिलिव्हरी झाल्यावर काही दिवस त्या आईला स्वतःला खूप जपावे लागते. आणि तुम्हाला माहितीये का डिलव्हरीच्या वेळी होणारा त्रास हा २० हाडे एकसाथ तुटणे ह्यासारखा असतो. आणि ह्यातच डिलिव्हरीनंतर स्त्री टाक्यांच्या त्रासामधून जाते. आणि काही महिने ह्या टाक्यांमुळे तिला हालचाल करता येत नाही. आणि ह्यावेळी तिला बाथरूम जायला, उठायला - बसायला खूप कष्टदायक असते. तेव्हा काही गोष्टी सांगणार आहोत त्यातून स्त्रीला टाक्यांमधुन आराम मिळेल.\n१) वजन उचलू नका आणि खाली झुकू नका\nही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, टाके असताना कोणतीच वजनदार वस्तू उचलू नका आणि खाली झुकू नका. कारण ह्यामुळे टाक्यांवर जोर पडून टाके निघू शकता तेव्हा अशी कोणतीही गोष्ट करू नका. की, त्याचा परिणाम टाक्यांवर होईल.\n२) स्वच्छता करताना लक्ष ठेवावे\nटाक्यांना स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे असते. कारण त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. आणि टाक्यांना साफ करताना कोमट पाण्याचा आणि ते स्वच्छ असायला हवे. आणि ह्या व्यतिरिक्त दार वेळेला सॅनिटरी पॅड बदलत रहा. आणि लक्षात घ्या पॅड बदलण्या अगोदर हात स्वच्छ करून घ्या. आणि पुन्हा पॅड बदल्यावर हात धुवून घ्या.\nअंघोळ करण्यावेळी कोमट पाणी घ्यावे जेणेकरून त्या हलक्या गरम पाण्याने टाक्यांना आराम मिळेल. आणि चुकूनही त्या टाक्यांना रगडु किंवा खाजवू नका. आणि अंघोळ करताना पाण्यात अँटिसेप्टिक लिक्विड टाकून घ्या आणि ते डॉक्टरांना दिले असते. नाहीतर, त्यांच्याकडून घेऊन घ्या. ह्या लिक्विड मुळे जखम लवकर भरून निघते.\n४) बसून अंघोळ करा\nजास्त वेळ उभे राहिल्यामुळे तुमच्या टाक्यांवर जोर पडू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अंघोळीला वेळ लागत असेल तर बसून अंघोळ करा. आणि बसताना खूप व्यवस्थित बसा की, तुमच्या टाक्यांवर जोर पडणार नाही.\n५) साबण वापरू नका\nजर तुम्हाला वाटत असेल की, साबणाने टाके स्वच्छ करून घेता येते. तर खूप चुकीचे आहे. कारण साबण मध्ये खूप केमिकलचा वापर केलेला असतो. आणि त्यामुळे आग किंवा काहीही होऊ शकते. त्यामुळे साबण वापरू नका.\n६) गरम पाण्याने शेकून घ्या\nगरम किंवा कोमट पाण्याने शेकून घेत चला त्यामुळे खूप वेदनेपासून आराम मिळतो.\n७) खूप तंग कपडे घालू नका\nडिलिव्हरीनंतर खूप तंग कपडे घालू नका, काही स्त्रियांना सवय असल्याने किंवा जॉब असल्याने खूप तंग कपडे घालतात. आणि अंडरवियर सुद्धा खूप तंग घेऊ नका व घालू नका. यांच्या जोराने टाके निघू शकतात. म्हणून ढिले कपडे घाला त्यामुळे तुम्हाला स्तनपान करणेही सोयीचे होईल.\n८) डॉक्टरांनी काही क्रीम दिले आहे का \nजर डॉक्टरांनी तुम्हाला अँटिसेप्टिक क्रीम, औषध दिले असेल तर त्याचा वापर नियमित करा. आणि जर असे काहीच दिले नसेल तर डॉक्टरांना द्यायला सांगा. आणि जर त्या टाक्यांमध्ये काही वेदना आणि त्रास होत असेल तर त्याला दुर्लक्षित न करता डॉक्टरांची भेट घ्या. किंवा विचारून घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A5%81/", "date_download": "2018-08-22T03:05:08Z", "digest": "sha1:PPEV6YVXLJYUD47DKG5LADKK46E2WZJH", "length": 11296, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आषाढ श्रावणी फुलली रानफुले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआषाढ श्रावणी फुलली रानफुले\nनिगडी, दि.8 (वार्ताहर) – मुरमाड आणि खडकाळ जमीन काही उगवण्यासाठी योग्य मानली जात नाही, परंतु निसर्गाची कमाल वेगळीच असते. मुरमाड आणि खडकाळ जमिनीतही मन प्रसन्न करणारी रानफुले उगवण्याचे सामर्थ्य त्यात असते. कोणतीही पेरणी आणि मशागत न करता मन मोहून घेणारी रानफुले शहरात सध्या कित्येक ठिकाणी दिसून येत आहेत. स्थानिक पर्यावरणाचे सातत्याने अध्ययन करणाऱ्या एका संस्थेने नोंदवलेल्या निष्कर्षानुसार यावर्षीच्या आषाढामध्ये दरवर्षीच्या तुलनेत अधिक रानफुले उमलली आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरावयास आलेल्या नागरिकांचे सदरची रंगीबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेत आहेत.\nगेल्या चार वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील एक अभ्यास गट पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आषाढ व श्रावण महिन्यात फुलणाऱ्या रानफुलांचा अभ्यास करीत आहेत. या समितीने नोंदवलेल्या निष्कर्षानुसार शहरातील दुर्गा टेकडी परिसर, आकुर्डी ते चिंचवड रेल्वेरूळ टेकडीवजा परिसर, प्राधिकरणातील मुरमाड व खडकाळ मोकळ्या जागेतील काही परिसर, उद्याने, पवना व इंद्रायणी नदीकाठावरील काही मुरमाड भाग या ठिकाणी दरवर्षी च्या तुलनेत ह्या वर्षी रानफुलांमध्ये वाढ झाली आहे.\nसमिती पर्यावरण विभागाचे विजय मुनोत, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, विशाल शेवाळे, नितीन मांडवे, अजय घाडी, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे हे समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रानफुलांचा अभ्यास करीत आहेत. अभ्यासाअंती काही महत्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या आहेत.\nप्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील मुरमाड मातीमध्ये तब्बल चार वर्षाच्या कालखंडानंतर अभ्यासकांना पिवळी चटकदार गवत प्रजातीमधील पिवळी फुले, तेरडा, कोरांटी, कंकर, तगर, गोकर्ण, वडेलिया, दगडी पिवळी फुले फुललेली आढळली. यावर्षी पावसाच्या सरी समाधानकारक कोसळल्यामुळे रानफुले मुरमाड जागेतसुद्धा बहरली असल्याचे दिसून येत आहेत. किटकप्रणालीची नैसर्गिक अन्नसाखळी भक्कम होण्यासाठी रानफुलांची महत्वाची भूमिका असते. फुलपाखरू तसेच मधमाश्‍यांसाठी रानफुले ही अन्नसाखळीस पर्वणीच ठरते. परागिकरणासाठी ही रानफुले मोठी भूमिका बजावत असतात.\nअतिशय दुर्मिळ मानली जाणारी तगर आणि दगडी फुल या प्रजातीतील फुले ही यंदा बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहेत. या फुलांमध्ये कित्येक नैसर्गिक गुण आहेत. याबाबत अद्याप पूर्ण माहिती नसली तरी जेवढी माहिती आहे, ती देखील मनुष्य आणि पर्यावरणासाठी खूपच उपयुक्‍त आहे. सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी वेगवेगळ्या रानफुलांचा उपयोग होतो. तसेच फुलपाखरांसाठी ही रानफुले अत्यंत उपयुक्‍त आहेत.\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने रानफुलांच्या वाढीसाठी व संवर्धनासाठी विशेष मोहीम दरवर्षी राबविली पाहिजे व त्याचप्रमाणे उद्यानांमध्ये रानफुले संवर्धन होण्याकरिता उपाययोजना राबविल्या पाहिजेत.\nविजय मुनोत, पर्यावरण अभ्यासक\nप्राधिकरणातील भौगोलिक परिस्थिती, तसेच मुरमाड भूभाग हा रानफुलांसाठी पोषक आहे. तसेच सुनियोजित उद्यानांमुळे रानफुलानां मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे. पालिकेने योग्य नियोजन केल्यास भविष्यात रानफुलांच्या प्रजातींमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते.\nविजय पाटील, अध्यक्ष, पर्यावरण समिती\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्षण महर्षि कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा\nNext articleपिंपरी कॅम्पात मेट्रो उभारणार ट्रॅक्‍शन सब स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-mahametro-special-planning-authority-123409", "date_download": "2018-08-22T03:56:58Z", "digest": "sha1:5DF5ZBWUFGCCOBDQJ4PBLPHYDLXHHBVI", "length": 11898, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Mahametro the Special Planning Authority महामेट्रो आता विशेष नियोजन प्राधिकरण | eSakal", "raw_content": "\nमहामेट्रो आता विशेष नियोजन प्राधिकरण\nबुधवार, 13 जून 2018\nनागपूर - महामेट्रो, नागपूरला राज्य सरकारने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. शहरात एकच नियोजन प्राधिकरण हवे, या मागणीमुळे नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीसाठी प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, नासुप्र बरखास्त झालीच नाही, मात्र शहरात आणखी एका नियोजन प्राधिकरणाची सरकारने भर घातली.\nनागपूर - महामेट्रो, नागपूरला राज्य सरकारने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. शहरात एकच नियोजन प्राधिकरण हवे, या मागणीमुळे नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीसाठी प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, नासुप्र बरखास्त झालीच नाही, मात्र शहरात आणखी एका नियोजन प्राधिकरणाची सरकारने भर घातली.\nराज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार मेट्रो प्रकल्पातील स्टेशन व प्रकल्पासंबंधी अन्य कुठलेही बांधकामाचे नियोजन आणि फेरफार करण्याचे अधिकार यापुढे आता महामेट्रोकडे राहणार. मेट्रो प्रकल्पाच्या कामाची गती कायम राहावी यासाठी महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याची मागणी महामेट्रो प्रशासनाने राज्य सरकारकडे केली होती.\nमहाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार महामेट्रो, नागपूरला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्याचे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले. महामेट्रो प्रकल्पाच्या कामाची गती कायम राहावी आणि या संबंधीचे नियोजन करताना कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nराज्य सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक निर्णयाची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vechak.org/contact", "date_download": "2018-08-22T03:58:15Z", "digest": "sha1:MOPDDVZEC6IERRLBAMSS3RZYFITXV5SX", "length": 2328, "nlines": 36, "source_domain": "vechak.org", "title": "संपर्क | वेचक", "raw_content": "\nग म भ न\nआपल्याला ह्या संकेतस्थळाविषयी काही सूचना करायच्या असतील तर इथे दिलेली सोय वापरून आपण आमच्याशी संपर्क करू शकाल.\nसंपर्कपत्रातील आपल्या स्वतःविषयीची खालील सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.\nस्वतःचा इ-टपालाचा (इ-मेलेचा) पत्ता *\nग म भ न\nप्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर\n© (२०११) हे संकेतस्थळ सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी केलं आहे.\nविविध लेखकांनी लिहिलेला मजकूर घालताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेतलेली आहे. अशा लेखनाचे सर्व अधिकार त्या लेखकांकडेच आहेत.\nमनीष बावकर, सुबोध केंभावी, श्रद्धा काळेले, सुप्रिया म्हात्रे, शल्मली पितळे, आशिष आल्मेडा, चिन्मय धारूरकर\nह्या मित्रांनी केलेलं विविध प्रकारचं साहाय्य आभार मानण्यापलीकडलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-80d-242-mp-18-135mm-black-price-pjS3Re.html", "date_download": "2018-08-22T03:19:46Z", "digest": "sha1:DK32FYSKZNTR4W2CKOOL5B6W3LYRKN4T", "length": 16372, "nlines": 436, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक नवीनतम किंमत Aug 19, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 95,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 48 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24 MP\nकॅनन येतोस ८०ड 24 2 पं 18 १३५म्म ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/02/blog-post.html", "date_download": "2018-08-22T03:04:07Z", "digest": "sha1:GEQT4J3B4GWWPJWKDP3VWYZKITI24UCC", "length": 6447, "nlines": 72, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा", "raw_content": "\nवसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा\nआज वसंतपंचमी. वसंत ऋतू हे भावविभोर प्रेमाचं प्रतीक आहे तसेच सरस्वतीमातेची, ज्ञानाची आराधना करण्याचाही हा दिवस आहे. ज्ञान आणि प्रेम यांचा सुरेख संगम असलेल्या मीरेच्या अमर प्रेमाची कहाणी 'मीरा एक वसंत आहे'.\n‘पग घुंघरू बांध’ हा ओशोंद्वारे वेळोवेळी मीराने रचलेल्या पदांवर विस्तृतपणे दिलेल्या प्रवचनांचा संग्रह आहे. ओशोंच्या मतानुसार ही प्रवचनं नाहीत, तर आपल्या सर्वांना मीराच्या प्रेमाच्या सरोवरातील नौका विहारासाठी पाठवलेलं आमंत्रण आहे. हे प्रेमाचं सरोवर अद्भुत आहे, अनुपम आहे. कारण ह्या सरोवराचं पाणी सर्वसाधारण नाहीये. हे तर मीराच्या अश्रूंचं मानसरोवर आहे आणि हे इतवंâ शुद्ध, निर्मळ आहे, की कदाचित गंगेचं पाणीही तसं असू शकणार नाही. मीराला समजणं खूप कठीण आहे. काव्य, तर्वâ, ज्ञान ह्या दृष्टिकोनांतून मीराला समजण्याचा प्रयत्न केला तर चूक होणारच. कारण मीरा ना कविता आहे, ना शाध्Eा ना तर्वâ. ती तर दुखNया प्रेमाची एक अतिशय सुंदर अशी अनुभूती आहे. मीरा शरीराने आqस्तत्वात नाहीये, ना होती. मीराच्या रुपाने भक्तीने शरीर धारण केलं नी आqस्तत्वात आली.\n‘निराकार जब तुम्हें दिया आकार स्वयं साकार हो गया\nप्रेमाच्या ह्या साकार प्रतिमेच्या डोळ्यांमधील एक एक अश्रू, एक एक पद आहे आणि एक एक पद म्हणजे एक एक खंडकाव्य आहे. जशी मीरा तिच्या गिरिधरगोपाळपर्यंत पोहोचण्यासाठी लोकलज्जा, मानमर्यादा, कुळाचार, घरदार सर्व सोडून धावली, तसंच, ज्ञानाचं सूत्र, तर्वâवितर्वâ, काव्याचे सारे प्रकार आपण जोपर्यंत सोडून देत नाही, विसरत नाही तोपर्यंत आपण मीरापर्यंत पोहोचू शकत नाही. हे युगानुयुगे चालत आलेले ह्या काव्य शाध्Eााचे नियम मीराच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी फोल आहेत. मीराने अश्रूंनी प्रेमाचे इतके विविध रंग रंगविले, खुलविले, उधळले की ते मोजता येणार नाहीत. ना वजनाने, ना काव्यशाध्Eााने. ह्या प्रेमाच्या पदपथावह्वन ती इतकी दूरपर्यंत पोहोचली आहे की तिला तिच्या स्वत:च्या आqस्तत्वाची जाणीव नाही. म्हणूनच मीरा एक वसंत आहे. तिच्या प्रेमाचे रंग, गंध कायम मनात दरवळत राहतात.\nमेहता पब्लिशिंग हाउसतर्फे सर्वांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा \nदॅट थिंग कॉल्ड लव्ह\nएक अनादि अनंत प्रेमकहाणी\nवसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/television/how-do-you-think-mami-series-lajar-ja-ji-leave-comment-below/", "date_download": "2018-08-22T03:04:05Z", "digest": "sha1:3RHJJS3TU4OVKV2MOMCQE5KK62GE6GU6", "length": 29709, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How Do You Think The 'Mami' Of The Series 'Lajar Ja Ji'? Leave A Comment Below | 'लागीर झालं जी' मालिकेतील अजिंक्यच्या ‘मामी’चा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला? खाली कमेंट देऊन कळवा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n'लागीर झालं जी' मालिकेतील अजिंक्यच्या ‘मामी’चा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट देऊन कळवा\nछोट्या पडद्यावर सध्या लागीर झालं जी ही मालिका रसिकांचं तुफान मनोरंजन करत आहे. या मालिकेचं कथानक रसिकांना भावतंय.फौजीच्या जीवनावर आधारित या मालिकेत दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत.दिवसागणिक फुलत जाणारी अजिंक्य आणि शीतलची प्रेमकहानी रसिकांची मनं जिंकण्यात आणि खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र रसिकांना आपलंसं वाटू लागलंय. मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी खासियत आहे. मग तो राहुल्या असो किंवा मग भैय्या, जम्या असो किंवा टॅलेंट, मामा असो किंवा मामी प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करुन आहे. या प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल रसिकांना आकर्षित करते. या मालिकेत सध्या अज्या आणि शीतली यांच्या लव्हस्टोरीची रसिकांना उत्सुकता आहे.तसंच अजिंक्य त्याचं फौजी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यापासून एक पाऊल दूर आहे. मात्र त्याच्या या स्वप्नात अडथळा निर्माण करत आहे ती त्याची मामी. या मालिकेत मामी अजिंक्यचं स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी विविध कट आखते. अजिंक्य फौजी बनू नये आणि आपल्या लेकीसह त्याचे लग्न व्हावे यासाठी कितीही कट फसले तरी नवनवीन युक्त्या मामी लढवत असते. त्यामुळे दिवसेंदिवस अजिंक्यच्या आयुष्यात संकटं येत आहेत. हा कपटी स्वभावच सध्या छोट्या पडद्यावरील रसिकांच्या मनात मामीबद्दल तिरस्कार निर्माण करत आहे. या मामींना रसिक मनोमनी शिव्याही घालत असणार. अस्सल गावरान बोलणं आणि त्याहून अधिक कपटी वागणं यामुळे या मामी या व्यक्तीरेखेनं मालिकेत वेगळे स्थान मिळवलं आहे. रिल मामी पाहून तुम्हाला राग येत असला तरी तिचा रिअल अंदाज पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसणार नाही. मालिकेत अज्याची खाष्ट आणि कपटी मामी हीच आहे असा प्रश्न पडावा असा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कपाळावर कायम आठ्या,तिरसट बोलणं-वागणं आणि कटकारस्थान रचणारी हीच का मामी असा प्रश्न तुम्हाला हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच पडेल. अज्याच्या मामीच्या भूमिका साकारणा-या मामीचा हा रिअल फोटो सध्या रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मालिकेत साडीत वावरणा-या मामी या फोटोमध्ये जीन्स, टॉपवर मस्त बिनधास्त मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. यांत त्यांच्या चेह-यावर कसलाही राग नसून स्मित हास्य पाहायला मिळतंय. या भूमिकेबाबत रसिकांमध्ये राग असला तरी तिच त्यांच्या कामाची पोचपावती आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. रिल लाइफमध्ये गावरान आणि कपटी वाटत असल्या तरी रिअल लाइफमध्ये बिनधास्त आणि आधुनिक विचाराच्या आहेत. हीच बाब या फोटोवरुन स्पष्ट दिसत आहे. तुम्हाला कसा वाटला मामींचा हा रिअल रॉकिंग अंदाज \nAlso Read:‘लागीरं झालं जी’ फेम 'अज्या'चा हा डॅशिंग अवतार तुम्ही पाहिलाय का\nमाणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे\n'महाभारता'तील भीमाने आशियाई स्पर्धेत जिंकले होते ४ पदकं, आता राजकारणात सक्रिय सहभाग\nधर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता\nसूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल\nये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-india-sri-lanka-test-cricket-match-62311", "date_download": "2018-08-22T04:09:46Z", "digest": "sha1:GRFQIHUYQRXXOU5UVCHRF3W5CF6QC22A", "length": 18032, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news india-sri lanka test cricket match अव्वल स्थान राखण्याचे आव्हान | eSakal", "raw_content": "\nअव्वल स्थान राखण्याचे आव्हान\nबुधवार, 26 जुलै 2017\nभारत-श्रीलंका संघांदरम्यान कसोटी मालिका आजपासून\nगॉल - श्रीलंका दौऱ्यात दोन वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याची मालिका गुंफली होती. आता हे स्थान टिकवण्याची मोहीम त्याच श्रीलंकेतून करण्याचा योगायोग जुळून आला आहे. रवी शास्त्री या नव्या प्रशिक्षकांसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून (ता. २६) सुरू होईल.\nभारत-श्रीलंका संघांदरम्यान कसोटी मालिका आजपासून\nगॉल - श्रीलंका दौऱ्यात दोन वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याची मालिका गुंफली होती. आता हे स्थान टिकवण्याची मोहीम त्याच श्रीलंकेतून करण्याचा योगायोग जुळून आला आहे. रवी शास्त्री या नव्या प्रशिक्षकांसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून (ता. २६) सुरू होईल.\nगॉलच्या मैदानावर हा सामना होत आहे. याच मैदानावर २०१५च्या दौऱ्यात झालेला सामना भारताने गमावला होता. त्यानंतर पुढील दोन सामने जिंकून भारताची विजयी मालिका सुरू होती. त्या पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत कमालीची प्रगती झाली आहे. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १२ कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवलेला आहे. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका २०१६-१७ च्या मोसमात जिंकल्या आहेत. नुकत्याच झालेल्या झिंबाब्वेविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी झगडावे लागले होते. त्यामुळे तगड्या भारताविरुद्ध त्यांचा किती निभाव लागतो हे महत्त्वाचे ठरेल.\nप्रशिक्षकपदाच्या घडामोडीनंतर आता शास्त्री-कोहली जोडी मैदानावर कसा ठसा उमटवते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. रवी शास्त्री २०१५च्या दौऱ्यात टीम इंडियाचे संघ संचालक होते. आता ते मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीत आहेत.\nगॉलमधील त्या पराभवानंतर २०१५-१६ आणि २०१६-१७ या मोसमांचा विचार केला, तर भारत २३ कसोटींत केवळ एकाच सामन्यात पराभूत झाला. पहिला सामना सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. ताप आल्यामुळे सलामीवर के. एल. राहुल खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले; पण संघात चांगले पर्यायी खेळाडू असल्यामुळे भारताने तातडीने दुसऱ्या सलामीवीराची मागणी केलेली नाही. त्यामुळे शिखर धवनसह अभिनव मुकुंद सलामीला खेळेल. मुकुंद ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळूर कसोटी सामन्यात खेळला होता; परंतु त्याला १६ धावाच करता आल्या होत्या. त्यासाठी ही पुनरागमनाची आणखी एक संधी आहे. त्यानंतर चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणे अशी मुख्य फलंदाजीची क्रमवारी आहे. २०१५ मध्ये झालेल्या पराभवात भारताने एक फलंदाज कमी करून पाच गोलंदाजांना खेळवले होते आणि चौथ्या डावात रंगाना हेराथच्या फिरकीसमोर भारताची फलंदाजी कोलमडली होती. त्यामुळे उद्या रोहित शर्माला संधी मिळते का, याची उत्सुकता असेल.\nतिलकरत्ने श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक\nकोलंबो - माजी कर्णधार हसन तिलकरत्ने याची श्रीलंका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेस उद्यापासून सुरवात होत असून, याच मालिकेच्या पार्श्‍वभूमीवर त्याची निवड करण्यात आल्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले. चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर ग्रॅहम फोर्ड यांनी राजीनामा दिल्यामुळे सध्या श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाची जागा देखील रिकामी आहे. यापूर्वी चामिंडा वाझ याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.\nअश्‍विनचा ५० वा सामना\nभारताचा हुकमी ऑफस्पिनर उद्या कसोटी खेळण्याचे अर्धशतक पूर्ण करत आहे. अश्‍विन आणि जडेजा या जोडीच्या जबरदस्त यशामुळे भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. उद्या रोहितला स्थान देण्यासाठी चार गोलंदाज खेळवण्याचा विचार झाला, तर कुलदीप यादवला राखीव खेळाडूंत राहावे लागेल. धरमशाला येथे ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या कसोटी आणि मालिका विजयात पहिल्या डावात कुलदीपची चायनामन गोलंदाजी निर्णायक ठरली होती.\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-publicity-brts-security-84140", "date_download": "2018-08-22T03:40:03Z", "digest": "sha1:66JOUAKVYYAY5RBOS3TSVOGHAIYTDBT5", "length": 14610, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news publicity for brts security ‘बीआरटीएस’वरील सुरक्षेबाबत जनजागृती | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील बीआरटीएस सेवा सुरू करण्यापूर्वी महापालिकेतर्फे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली जाणार आहे. संबंधित रस्त्यालगत येणाऱ्या कंपन्या, शाळा आणि सार्वजनिक संस्था यांच्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील बीआरटीएस सेवा सुरू करण्यापूर्वी महापालिकेतर्फे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली जाणार आहे. संबंधित रस्त्यालगत येणाऱ्या कंपन्या, शाळा आणि सार्वजनिक संस्था यांच्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.\nऔंध-रावेत रस्ता आणि नाशिकफाटा-वाकड रस्ता येथे २०१५ मध्ये बीआरटीएस सेवा सुरू करण्यात आली. या सेवेबाबत नागरिकांना संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. त्या वेळी या सेवेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले होते. त्यामुळे या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या पार्श्‍वभूमीवर, निगडी ते दापोडी आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील बीआरटीएस सेवा सुरू करण्यापूर्वी नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. याबाबत विविध माध्यमांतून जागरूकता निर्माण करावी, असे जागतिक बॅंकेने सुचविले आहे.\nत्यानुसार याबाबतचा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारच्या शहरी निर्माण विभागामार्फत जागतिक बॅंकेकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला ३१ ऑक्‍टोंबर २०१७ ला ई-मेलद्वारे जागतिक बॅंकेने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या शहरी निर्माण विभागाने ही माहिती महापालिकेला कळविली आहे. जागतिक बॅंकेच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार या प्रकारच्या कामाचा अनुभव असलेली सेंट्रल फॉर एनव्हर्मेंटल एज्युकेशन (सीईई) या संस्थेच्या मागील कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांना हे काम दिले जाणार आहे.\nत्यासाठी ५४ लाख ७५ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. संबंधित खर्च जागतिक बॅंकेच्या मंजूर जागतिक पर्यावरण निधीमधून (जीईएफ) केला जाईल. या कामामध्ये जागतिक बॅंकेचा ८९ टक्के हिस्सा असेल. तर, ११ टक्के हिस्सा महापालिकेचा असणार आहे. दरम्यान, या खर्चाला नुकतीच स्थायी समिती सभेने मंजुरी दिली.\nशहरातील दोन प्रमुख बीआरटीएस मार्ग सुरू करण्यापूर्वी नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत जागरूकता करण्यावर भर असेल. महापालिका संकेतस्थळ, होर्डिंग्ज, पत्रके आदींच्या माध्यमातून याबाबत जागरूकता केली जाईल. त्याशिवाय, संबंधित मार्गाच्या जवळ असणाऱ्या कंपन्या, शाळा, सार्वजनिक संस्था आदी ठिकाणी जाऊनदेखील जनजागृती केली जाईल.\n- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस विभाग\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80-3/", "date_download": "2018-08-22T03:04:37Z", "digest": "sha1:HDPUSEDSJ7DCJDAJKGMZL7WLSNEUUUJK", "length": 7781, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांविरोधात पाकिस्तानचे जलयुद्ध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांविरोधात पाकिस्तानचे जलयुद्ध\nपाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांबाबत पाकिस्तानचा दूजाभाव\nपेशावर (पाकिस्तान): शेजारी राष्ट्रांशी वैर धरणाऱ्या पाकिस्तानने पाकव्याप्त काश्‍मीरच्या जनतेबाबतही दूजाभाव धरल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात तर पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांविरुद्‌ध पाकिस्तानने जलयुद्धच पुकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्‍मीरमधील जनतेची जीवनरेखाच असणाऱ्या नीलम नदीचे पाणी पंजाबकडे वळवण्यात आलेले आहे. या एका योजनेद्वारे मुजफ्फराबादच्या लोकांना नीलम नदीच्या पाण्यापासून वंचित करण्यात येत आहे.\nनीलम नदीचे पाणी पंजाब प्रांताकडे वळवल्यामुळे पावसाळ्यातही नदी कोरडी पडत आहे. याच्या विरोधात संपूर्ण मुजफ्फरनगरमध्ये आंदोलन सुरू करण्याची वेळ आल्याचे एका मुजफ्फरनिवाश्‍याने सांगितले. नदीचा प्रवाह बदलण्यामुळे आणि नीलम हायड्रो प्रोजेक्‍टमुळे प्रदूषण वाढत असल्याचेही उघड करण्यात आले आहे. नीलम नदीवरील हायड्रो पॉवर प्रोजेक्‍टमुळे पाकिस्तान सरकारला 50 अब्ज रुपयांची कमाई होणार आहे, पण त्यातील किती वाटा पाकव्याप्त काश्‍मीरसाठी खर्च होणार आहे असा प्रश्‍न करून आम्ही मुजफ्फराबाद अणि पाकव्याप्त काश्‍मीरसाठी मोफत विजेची मागणी करत आहोत असे पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांनी म्हटले आहे. सध्या पाकव्याप्त काश्‍मीरमधील जनतेकडून चौपट दराने वीजबिल आकारले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिनी गुप्त शिबिरांत लाखो उईगर मुस्लिम कैदेत, राष्ट्रसंघाचा अहवाल\nNext articleहवामान खाते करते काय\nअफगाणिस्तानमध्ये स्फोट २० जण ठार तर ५० जखमी\nसीरिया युद्‌धात मारली गेली 7,000 मुले: राष्ट्रसंघचा अहवाल\nरोहिंग्यांच्या विस्थापनासाठी सहकार्य करणार- राजनाथ सिंह\nयुरोपिय संघावर खटला भरण्याचा ट्रम्प यांचा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2006/12/blog-post.html", "date_download": "2018-08-22T04:25:53Z", "digest": "sha1:YSY42XMPKIPIIFTLNPBEAVUC7QS6OOU2", "length": 23215, "nlines": 105, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: मुखवटे", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\n\"संपूर्ण जगात तूच सुंदर,\" असे सांगणारा जादूचा आरसा स्नो व्हाईटच्या गोष्टीतल्या सावत्र आईकडे खरंच होता का असा प्रश्न मला बरेचदा पडतो. म्हणजे विचार करायला लागलं तर नेमकी काय गरज अशा आरशाची आरसा आपल्याला जे पाहायचे असते तेच दाखवतो म्हणतात. या गृहीतकानुसार प्रत्येकाने आरशात सुंदरच दिसायला हवे. तसं प्रत्येकाने सुंदरच का दिसावे यामागची कारणमीमांसा सोपी आहे, आपले दोष सहज कबूल करणारी, मोठ्या मनाने आपल्या चुका मानणारी माणसे कोठे सापडतात आरसा आपल्याला जे पाहायचे असते तेच दाखवतो म्हणतात. या गृहीतकानुसार प्रत्येकाने आरशात सुंदरच दिसायला हवे. तसं प्रत्येकाने सुंदरच का दिसावे यामागची कारणमीमांसा सोपी आहे, आपले दोष सहज कबूल करणारी, मोठ्या मनाने आपल्या चुका मानणारी माणसे कोठे सापडतात मी म्हणतो तेच खरे, माझेच इतरांनी ऐकले पाहिजे, माझेच बरोबर आणि \"मीच सर्वांत सुंदर मी म्हणतो तेच खरे, माझेच इतरांनी ऐकले पाहिजे, माझेच बरोबर आणि \"मीच सर्वांत सुंदर\" यांत नेमका फरक तो कोणता\" यांत नेमका फरक तो कोणता सौंदर्याचा बेगडी मुखवटा धारण करणार्‍यांना आपला खरा चेहरा पाहावासाच वाटत नसेल तर\nमध्यंतरी एके ठिकाणी माणसांचे गुण-दोष, आवड-नावड त्यांच्याच शब्दांत वाचण्याचा योग आला. प्रत्येकाने आपल्या गुणांचे आणि आवडींचे वारेमाप वर्णन केले होते, परंतु जेथे दोष आणि नावडीबद्दल लिहायचे होते तेथे थोडक्यात मला भ्रष्टाचाराचा राग आहे, मला स्वत:ची टिमकी वाजवणार्‍या व्यक्ती आवडत नाहीत, मला अस्वच्छता आवडत नाही, मला भिकार्‍यांचा, राजकारण्यांचा राग येतो असे प्रचारी मुद्देच मांडलेले आढळले. अगदी अभावाने एखाद्याने 'मी नकार पचवू शकत नाही, एखाद्याने माझे मत नाकारले तर माझा संताप अनावर होतो.' असे लिहिले होते. इतरांना आपले म्हणणे इतक्या परखडपणे आणि सुस्पष्टपणे मांडता आले नाही याचे कारण 'इतरांनी मला चांगले म्हणावे, माझे दोष इतरांना दिसू नयेत' अशी भीती असते की 'मी स्वत:ला आहे तसा स्वीकारू शकत नाही, माझे दोष मलाच दिसू नये याची मी काळजी घेतो' असा स्वार्थ असतो कोणास ठाऊक मला व्यक्तिशः दुसर्‍या विधानावर जास्त विश्वास वाटतो.\nयावर पुढील प्रश्न निर्माण झाला की जगात कितीजणांना नकार स्वीकारता येतो जी उत्तरे मिळाली त्यावरून तो तसा बर्‍याचजणांना पचवता येतो पण तो पचवला जातो याचे खरे कारण त्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून. जेथे तो स्वीकारायचा नसतो तेथे समोरच्या माणसाला येन केन प्रकारेण नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्याचा अपमान करणारी, मारहाण करणारी, एखाद्याची बदनामी होईल असे उद्योग करणारी आणि कुटील कारस्थान रचणार्‍या माणसांपासून ते प्रेयसीला जाळणारी माणसे याच प्रकारात मोडतात.\nमाणसाला जनाची नाहीतरी मनाची लाज हवी असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र माणूस स्वत:चे अंतरंग लपवून समाजात आपली पत, प्रतिष्ठा राखण्यासाठी कोठल्याही प्रकारे चकचकीत मुखवटा लेऊन तयार असतो असे दिसून येते. जनाची लाज बाळगणारे जगात बहुसंख्य आहेत पण मनाची लाज बाळगणारे अगदी कमीच असावेत की काय असे वाटते. या माणसांना आपला चेहरा आरशात सुंदर दिसत असावा का याचे उत्तर \"हो\" असेच द्यावे लागेल. चेहर्‍यावरचे मुखवटे, रंग उतरवल्याशिवाय आपलाच चेहरा दिसायचा कसा याचे उत्तर \"हो\" असेच द्यावे लागेल. चेहर्‍यावरचे मुखवटे, रंग उतरवल्याशिवाय आपलाच चेहरा दिसायचा कसा इतरांना एखाद्या सुंदर, सोज्वळ, विद्वान चेहर्‍यामागे दडलेला राक्षस दिसणे केवळ अशक्य होऊ शकते, पण माणसाला स्वत:चाच हिडिस चेहरा दिसू नये किंवा पाहायची भीती वाटावी यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय इतरांना एखाद्या सुंदर, सोज्वळ, विद्वान चेहर्‍यामागे दडलेला राक्षस दिसणे केवळ अशक्य होऊ शकते, पण माणसाला स्वत:चाच हिडिस चेहरा दिसू नये किंवा पाहायची भीती वाटावी यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय कदाचित हा रंगवलेला मुखवटाच आपला चेहरा असावा या भ्रमात जगणे ही माणसे पसंत करत असावीत.\nमुखवटे चढवणे वाईट असे म्हणता येत नाही, बरेचदा ते चढवणे आपल्या आणि इतरांच्या फायद्याचेच असते, कधीतरी आत्यंतिक गरजेचेही असते. परंतु सतत मुखवटे चढवून मिरवणारी माणसे स्वत:ची आणि इतरांची फसवणूकच करत असतात. माणसाने या मुखवट्यांच्या आणि रंगांच्या गर्दीत स्वतःला विसरून जावे याचे कोठेतरी आश्चर्यही वाटते.\nमध्यंतरी वाचनात आले होते की काही सिने नट-नट्या झोपतानाही आपला मेक-अप उतरवत नाहीत. केवळ या भीतीपोटी की सकाळी उठून आपण स्वत:लाच ओळखले नाही तर काय घ्या भारतीय नट नट्यांचे फारसे माहीत नाही पण मायकेल जॅकसन तोंडाला रंग लावूनच झोपतो असे ऐकले होते. विनोदाचा भाग सोडला तर या कलावंतात आणि सामान्य माणसात फार फरक आहे असे मला वाटत नाही. प्रत्यक्ष जगातही बरेचजण मुखवट्यालाच चेहरा समजून जगत असावेत आणि आरशात स्वत:ला सर्वात सुंदर समजत असावेत याचा मनाला कोठेतरी खेद वाटतो.\nफ़ार विचार करायला लावणारा लेख लिहीलास. खरंय. आपण सर्वं काही आपले दोष झाकायचाच प्रयत्न करतो किंवा दिसले तरी त्या वेळेस मी योग्य तेच केलं होतं म्हणून स्वत:ची फ़सवणूक करतो.\nखरं तर या stage ला पोचायला कितीतरी गोष्टींनी हातभार लावला नाहीतर मी येथे पोचलोच नसतो असे म्हणणारे कमी असतात. माझी लायकी जरा() कमीच होती पण मिळाले आता मी त्रुप्तं आहे असं किती जणांच्या मनात येत असेल\nहा, ज्याने लग्नं केले असेल त्याला तो काय आहे आणि तो किती दोषपूर्ण आहे हे त्याची बायको त्याला वेळोवेळी दाखवून देत असतेच. तेव्हा निदान त्यासाठी तरी प्रत्येक पुरूषाने लग्नं करायला हवे असे वाटते.\nहा विषय जस्तं लिहीण्यासारखा आहे तेव्हा अजून वेगळं लिहीण्याचा ईरादा आहे. क्रुपया e-mail कळविणे. माझा e-mail id आहे : patilhs57@gmail.com\nधन्यवाद हेमंत. तुम्ही म्हणता तसे हा विषय जास्त लिहिण्यासारखाच आहे. आपण कित्येकदा स्वत:चीच फसवणूक करत असतो आणि त्या खोट्यालाच सत्य मानून जगत असतो. हल्लीच असे प्रसंग डोळ्यासमोर घडल्याने हा लेख लिहावासा वाटला. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच, त्याचा कधीतरी विषाद वाटतो तर कधीतरी दु:खी व्हायला होतं. तुमचे अनुभव वाचायला खूप आवडतील. एखादा झकास लेख बनवून टाका ना तुमच्या अनुदिनीत. मनापासून वाचायला आवडेल. शुभेच्छा\nतुमचा लेख सुंदर आहे, मनापासून आणि कळकळीने लिहिलेला आहे. मला आवडला. परंतु ह्याच गोष्टीकडे थोड्याशा वेगळ्या द्दृष्टीकोनातून बघावसं वाटतं. पहिल्या परिच्छेदातील प्राथमिक गृहितक तितकसं बरोबर नाही. स्नो व्हाईटच्या कथेतील आरसा सत्यवचनी होता. जोवर स्नो व्हाईटची सावत्र आई खरोखर जगातील सर्वात सुंदर स्त्री होती तोवर त्याने तसे सांगितले. जेव्हा परिस्थिती बदलली आणि स्नो व्हाईट सावत्र आईहून सुंदर झाली तेव्हा त्याने हे सत्यही निर्विकारपणे सांगितलं. फळ काय मिळालं सावत्र आईनं आरसा फोडून टाकला. आरसा (भौतिक असो वा आंतरिक) सत्य तेच दाखवतो. आपणच ते स्वीकार करण्यास तयार नसतो. \" सत्यम् शिवम् सुंदरम् \" हे आपण फक्त म्हणतो. प्रत्यक्षात सत्य हे बहुतेक वेळा कटु, भीषण आणि दाहक असतं. त्या दाहकतेतून, भीषणतेतून, कटुतेतून शिवस्वरूप सौंदर्य शोधायची व स्वीकारायची छाती असणारा मनुष्य लाखातून एखादाच असतो. बाकी आपण सारे सामान्य असतो. आणि सामान्यांना स्वत:बद्दलचं सत्य पचत नाही, रुचत नाही. त्याला सामोरं जावं लागलं तर आपण कोलमडून जाऊ.तो धक्का आपण सहन करू शकणार नाही. म्हणूनच असं वाटतं की ही मुखवटे धारण करण्याची युक्ति हे आपल्यासारख्यांना परमेश्वरानं दिलेलं वरदान आहे. अति मुखवटे धारण करू नये हे खरं असलं तरी काही मुखवटे असावेच लागतात अन्यथा जगणं कठीण होईल.हे मुखवटे म्हणजे आपण आपल्या आत्मचित्राला (self-imageला) लावलेले टेकू असतात. ते सारे काढून घेतले तर प्राणपणाने जपलेला इगोचा डोलारा कोसळेल.\nआपण जगासमोर जे मुखवटे घालून फिरतो ते मुखवटेच आहेत,आपला खरा चेहरा नाही हे आपण जाणून असतो व ही जाणीव आपल्याला सतत खुपत असते. त्या खुपण्याचं शल्य बोथट करण्यासाठी मग आपण स्वत:शी खोटं बोलू लागतो. जे खोटं आहे ते खरं आहे हे वारंवार स्वत:ला सांगत राहतो, सत्य आपल्या मनाच्या अधिकाधिक खोल तळघरात दडवू लागतो. शेवटी केव्हातरी आपण निदान consciously तरी खोट्यास खरे मानू लागतो. मात्र कितीही स्वत:ची फसवणूक केली तरी sub-consciously हा फक्त मुखवटा आहे हे आपण जाणून असतो. ही खोटेपणाची, अपराधीपणाची भावना कधी ना कधी, कितीही दाबली तरी उफाळून येतेच.स्वत:स फसवण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मला नोकरी/बढती/संधी मिळाली तर माझ्या गुणवत्तेमुळे पण ती दुसऱ्यास दिली गेली तर वशिल्यामुळे वा भ्रष्टाचारामुळे. स्त्रीला बढती मिळाली तर तिचे पुरुष सहकारी तिच्याबद्दल आणि तिला बढती देणाऱ्या वरिष्ठाबद्दल काहीबाही बोलणार. पुरुषास बढती मिळाली तर त्याच्या बरोबर काम करणाऱ्या स्त्रिया म्हणणार की पुरुष स्त्रियांना वर येऊ देत नाहीत. ह्या दोन्ही गोष्टी घडत नाहीत असं नाही. पण दरवेळेस तेच घडतं का आपल्यापैकी किती जण अशावेळी कठोर आत्मपरिक्षण करून हे मान्य करतात की ज्याला बढती दिली गेली तो/ती आपल्याहून अधिक लायक होता/ती आपल्यापैकी किती जण अशावेळी कठोर आत्मपरिक्षण करून हे मान्य करतात की ज्याला बढती दिली गेली तो/ती आपल्याहून अधिक लायक होता/ती हा प्रामाणिकपणा, हे धैर्य , मुखवटे उतरवून स्वत:कडे बघण्याची शक्ति देवदुर्लभ आहेत. आणि त्या तशा आहेत म्हणून आपण सर्वसामान्य माणसं वेडे न होता जगू शकतो.\nसर्वप्रथम तुमच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. प्रतिसाद आवडला, वेळ काढून तुम्ही लिहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.\nस्नो व्हाईटच्या आईच्या आरशाचे गृहितक तितकेसे खरे नाही हे बरोबर.:) प्रश्न एवढाच म्हणजे जो मला तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर जाणवला की स्नोव्हाईटच्या आईपेक्षाही सुंदर कोणीच नव्हते का मला वाटतं असावे परंतु ते तिच्या खिजगणतीत नसावे त्यामुळे आपणच सुंदर हे ती मानत होती आणि आरसा सांगत होता. स्नोव्हाईट मोठी झाल्यावर ती आपल्यापेक्षा सुंदर दिसते हे तिची आई जाणत होतीच आणि मग आरसाही तसेच सांगायला लागला. कदाचित आरसा हे मनाचे रुपक असावे.\nदुसर्‍या परिच्छेदात तुम्ही म्हणता ते मात्र खरे की हे मुखवटे काढून जगणे सोपे नाही. आपण आपला ego कुरवाळ्ण्यासाठी इतरांमध्ये दोष शोधतो. कठोर आत्मपरीक्षण तर सोडा obvious चुकांबद्दल माफी मागायलाही आपण तयार नसतो. 'मीच बरोबर आणि माझंच खरं' हे दुसर्‍यावर ठसवताना ते आपण आपल्या मनावरही ठसवत असतो. त्याचे कारण बहुधा गील्ट फिलींग राहू नये असे असावे आणि यासगळ्या मुखवट्यात कधीतरी आपण आपला खरा चेहराच विसरून जातो की काय असे वाटले. :)\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-22T03:02:19Z", "digest": "sha1:XHADWWQOOWWTVHVZPNTDCFVOBWWYT4O6", "length": 8482, "nlines": 295, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म\n\"इ.स. १९२५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ८४ पैकी खालील ८४ पाने या वर्गात आहेत.\nवसंत कुमार शिवशंकर पादुकोण\nसायमन व्हान डेर मीर\nइयान स्मिथ (दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू)\nइ.स.च्या १९२० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१५ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/proposal-approval-of-kmt-infrastructure-379233/", "date_download": "2018-08-22T04:28:29Z", "digest": "sha1:EPWS7CJG6AWCJAR2K5A2OUKYBIHABXUJ", "length": 13785, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "केएमटीच्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला मंजुरी | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nकेएमटीच्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला मंजुरी\nकेएमटीच्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला मंजुरी\nमहापालिकेच्या परिवहन विभागाने केंद्रीय नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या नवीन १०४ बस आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला गुरूवारी मंजुरी मिळाली. यामुळे सध्या १३२ बस असलेल्या केएमटीच्या ताफ्यात\nमहापालिकेच्या परिवहन विभागाने केंद्रीय नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या नवीन १०४ बस आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला गुरूवारी मंजुरी मिळाली. यामुळे सध्या १३२ बस असलेल्या केएमटीच्या ताफ्यात नव्या करकरीत १०४ बसचा समावेश होणार आहे. तर पायाभूत सुविधांसाठी ७ कोटी ८० लाख रूपयांची विकासकामे होणार आहेत.\nकोल्हापूर महापालिकेचा परिवहन (केएमटी)विभाग समस्यातून वाटचाल करीत आहे. हा विभाग सक्षम व्हावा याकरिता केंद्र शासनाकडे एक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. नव्या बसेस खरेदी करण्यासाठी ४४ कोटी २४ लाख रूपयांचा, तर पायाभूत सुविधांसाठी १० कोटी ८९ लाख रूपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याकरिता केएमटीचे व्यवस्थापक कोगेकर, अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले, पी.एन.गुरव आदी अधिकारी पाठपुरावा करत होते. अलीकडेच कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन केएमटीचा प्रस्ताव मार्गी लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर पवार यांनी नगरविकास मंत्री कमल नाथ यांच्याशी संपर्क साधून केएमटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत सुचविले होते. गुरूवारी कमल नाथ यांच्या समवेत महापालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, संजय भोसले यांची बैठक झाली. या बैठकीत केएमटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.\nनवीन १०४ बसेस खरेदी करण्याकरिता ३२ कोटी ८९ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या महापालिकेच्या ताफ्यात १०२ बसेस स्वमालकीच्या, तर भाडेतत्त्वावरील ३० अशा १३२ बसेस आहेत. केंद्र शासनाच्या अर्थसाहाय्यातून नव्या कोऱ्या १०४ बसेस दाखल झाल्यानंतर केएमटी सक्षम होण्याची चिन्हे आहेत. परिवहन विभागाने पायाभूत सुविधांसाठी १० कोटी ८९ लाख रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. आजच्या बैठकीत त्याकरिता ७ कोटी ७९ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून वर्कशॉप डेव्हलपमेंट, कंट्रोल पॉईंट यासह पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर असलेल्या या योजनेत कोल्हापूरने बाजी मारल्याने महापालिकेत आज आनंदाचे वातावरण दिसत होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुणे विभागातील शेकडो शिक्षकांच्या मान्यता संशयास्पद\nअग्निशमन विभागाचे प्रस्ताव निधीअभावी रखडले\nउजनीतून पाणीपुरवठय़ास २५ कोटींचा प्रस्ताव सादर\nएमआयटी शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस करा-उपसंचालक\n‘शहर बससेवेबाबत पुढील सभेत विस्तारित प्रस्ताव द्या’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T03:04:46Z", "digest": "sha1:KRAJ5DQZTNH5N42JWKD6TPY5NAHENMHE", "length": 9695, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्याजदर वाढीमुळे शेअर बाजारात नफेखारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्याजदर वाढीमुळे शेअर बाजारात नफेखारी\nजागतिक बाजारातूनही नकारात्मक संदेश आल्याने निर्देशांकात घट\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने महागाईला रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देऊन व्याजदरात काल पाव टक्‍क्‍यानी वाढ केल्यामुळे व्याजदराशी संबंधीत कंपन्याच्या शेअरची गुरुवारीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचबरोबर जागतीक बजाराचूनही आज नकारात्मक संदेश आले.अमेरीकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर जैसे थे ठेवले असले तरी आगामी काळता कडक पतधोणाचे संकेत दिले आहेत. अमेरीका आणि चीनदरम्यानचे व्यापार युध्द चिघळत चालले आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी आज मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे वातावरण होते. आज दिवसभर निर्देशाक कमी होत गेले.\nगुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 356 अंकानी म्हणजे 0.95 टक्‍क्‍यानी कमी होऊन 37165 अंकावर बंद झाला. कालही पतधारणानंतर सेन्सेक्‍स 84 अंकानी कमी झाला होता. त्याच बरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 101 अंकानी म्हणजे 0.89 टक्‍क्‍यानी कमी होऊन 11244 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप मात्र 0.07 टक्‍क्‍यानी अंकानी तर मिड कॅप 0.09 टक्‍क्‍यानी वाढला.\nकाल पतधोरण जाहीर झाल्यानंतर किरकोळ गुंतवणूकदाराबरोबरच संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री केली. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 95 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 562 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे. गेल्या काही दिवसात निर्देशांक मोठया प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कुंपणावरील गंतवणूकदारांनी आज नफेखोरी केली. आगामी काळताही हे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता आहे.\nरुपयाचे मुल्य आज सकाळी मोठठ्या प्रमाणात घसरल्यानंतर गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोर वाढल्याचे दिसून आले, असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. आज झालेल्या मोठ्या नफेखोरीचा फटका दूरसंचार, रिऍल्टी, बॅंकिंग, तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, भांडवली वस्तू,नैसर्गिक वायू आणि ग्राहक वस्तू क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला. या क्षेत्राचे निर्देशांक 1.47 टक्‍क्‍यांपर्यंत घटले. मात्र या पडझडीतही आरोग्य, पायाभूत सुविधा क्षेत्राचे निर्देशांक वाढल्याचे दिसून आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटाटा जलविद्युत प्रकल्पाचे पाणी वळविणार\nNext articleभाजप आमदारांचा राजीनाम्याचा सूर…\nपरदेशी संस्थागत गुंतवणूकदार होऊ लागले भारतावर प्रसन्न\nमहिलांची कारखान्यात वर्दळ वाढली\nसायबर सुरक्षेवरील खर्चात वाढ होणार\nयूपीएइतका विकासदर करून दाखवा: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम\nबॅंकांवरील निर्बंध कमी होणार\nरुपया घसरल्याने काळजी करण्याचे कारण नाही: रघुराम राजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/terrorist-indian-army-firing-dead-hijbul/", "date_download": "2018-08-22T03:04:44Z", "digest": "sha1:WYBU4WY2JJIWL7OZ3IQZLH37TMSIPJZY", "length": 6536, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू-काश्मीरमधील चकमकीदरम्यान पाच दहशतवाद्यांना कंठस्नान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजम्मू-काश्मीरमधील चकमकीदरम्यान पाच दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. वृत्तानुसार, हे दहशवादी हिजबुल दहशतवादी संघटनेचे होते.\nशुक्रवारी रात्री सुरक्षा दलाला किलुरा परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर या परिसरात शोधमोहीम सुरु केली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यास सुरुवात झाली. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जवानांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले. यामधील एका दहशतवाद्याचे नाव उमर मलिक असल्याचे समजत असून त्याच्याकडून सुरक्षा दलांनी एके-४७ रायफलही हस्तगत केली आहे. दरम्यान, अद्यापही शोधमोहीम सुरु आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंध्रप्रदेशच्या खाणीत स्फोट; १० जणांचा मृत्यू\nNext articleस्मृती मानधनाचे इंग्लंडमध्ये विक्रमी शतक\nउर्दू लेखिका इस्मत आपा यांना गुगलची डूडलद्वारे आदरांजली\nवाजपेयी इच्छाशक्तीनेही अटल होते – मोदी\nशैक्षणिक दाखले पुरात वाहून गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या\nपाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय हद्दीत मारा\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती\nअटलजींच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातील नेत्यांची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://snehalniti.com/events_details.php/70-BUSINESS20-20", "date_download": "2018-08-22T03:45:47Z", "digest": "sha1:56ZHRILGIROTZNP5IG3OCLAXD7AWHZET", "length": 2787, "nlines": 62, "source_domain": "snehalniti.com", "title": "BUSINESS 20-20", "raw_content": "\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/natrajacha-ladoba.html", "date_download": "2018-08-22T03:34:31Z", "digest": "sha1:EMPHNULJPJDVTX25MDS6JSUY55AF2REI", "length": 9054, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): नटराजाचा लाडोबा Natrajacha Ladoba", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nनटराजाचा लाडोबा Natrajacha Ladoba\nचित्रपट व्यवसायाबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. मी आणि माझा धाकटा भाऊ यशवंत, आणी ही गल्लीच्या न्यु एंजिनीयरींग कॉलेजात १९४८ मध्ये दाखल झालो. तेव्हा तर आम्हाला ’प्रभात’च्या वलयाची पार्श्र्वभूमी होती. सहाजीकच कॉलेजच्या वस्तीगृहात आमच्याविषयीचे औत्सुक्य होते. प्रत्यक्षात आम्ही लेंगा, शर्ट, कोट अशा वेशात गेलो आणि सर्वांमध्ये मिसळून गेलो.\nत्यावर्षी प्रसिध्द लेखक पु.ल. देशपांडे एम. ए. शिकण्यासाठी विलिग्टंन कॉलेजात येणार असल्याची बातमी समजली. त्यांच्या विषयी आमच्या मनात वेगळीच प्रतीमा होती. पण तिला छेद देत ढगळ सदरा-पायजमा, पायात चप्पल अशा थाटात पु.ल. दाखल झाले. तेव्हा ’पु.ल.’ पेक्षा दामले बरे असे म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. आमच्या अंगावर कोट तरी होते.\nप्रभात कंपीनीमुळे पु.ल. ची आणि आमची चांगली ओळख होती.आता तिचे मैत्रीत रुपांतर झाले. पु.ल ना विश्रामबागेत खरं तर शांतता मिळत होती. चाहत्यांच्या गराड्यात जखडले जात नव्हते.\nकोल्हापुरात १९३३ साली साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात आचार्य अत्रे, गिरीश, यशवंत, सोपान देव चौधरी, संजीवनी मराठे, मायदेव या कवींनी भाग घेतला होता. स्टुडीओत निम्मीत करुन त्याच्या काव्यरचनांचे त्यांच्या आवाजात चिकीरण करण्यात आले होते. त्यावेळी कवी गिरीश यांनी आपली सुप्रसीध्द कवीता \"न्यारीचा टाकु त होईल...मैतरणी बिगी बिगी चल\" सादर केली होती. कवि गिरीश यांच्या बंगला विश्रामबागेत होता. पु.ल. च्या बरोबर आम्ही सुध्दा गिरीशांकडे गप्पा मारायला जायचो. कवींचा पु.ल. वर फार जीव होता. पु.ल. मुळेच या थोर कवींचा सहवास आम्हाला लाभला.\nआम्ही अनेकदा संध्याकाळी सांगली-मिरजला फिरायाला जात असू. परतण्यास उशीर होऊन विश्रामबागला जाणारी शेवटची गाडी कधीकधी चुकायची. त्या उतररी पु.लं. ची मैफल असायची. पु.लं. च्या सहवासात आम्ही विश्रामबाग स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर रात्र जागवत असू. त्यावेळी नकला, गाणी, विनोदी कथा, प्रसंग यांची रेलचेल होत असे. यातुन पु.ल. च्या विवीध कलापैलुंच बहुरुपी दर्शन आम्हाला घडे. किती भाग्यवान आम्ही त्यावेळी यासर्व गोष्टीचा आनंद घेत वर्ष संपले. आम्ही पुण्याला परतलो. पुण्यात आल्यावर प्रभात स्टुडीओत पु.ल. च्या गाठीभेटी होत राहिल्या.\nखुप वर्षानंतर नुकताच सांगलीला गेलो होतो. विश्रामबागेत स्टेशनची भग्न अवस्था पाहून डोळ्यात पाणी उभे राहिले. लेखन, अभिनय, संगीत, वक्तृत्व वगैरे कितीतरी कला पु.ल. ना अवगत होत्या. भरुनभरुन मिळाल्या. नुर्त्यकला द्यावी अशी नटराजाची इच्छा असेल. पण एवढं ओझ त्यांच्यावर लादु नका, असा सला पर्वती देवींनी दिला असणार. तरी पु.ल. नी स्वतंत्र न नाचता, आपल्या चित्रपट गिताच्या तालावर अनेक चित्रपट तारे-तारकांना नाचवले. एवढ भरभरुन देऊन सुद्धा देव समाधानी नव्हता. सुनीतावहीनी ही शक्ती त्यांच्यामागे उभी केली. अर्धनारी नटेश्वराचे मनोहरी रुप साकार झाले.\nनटराजाचा लाडोबा त्यांच्याच आज्ञेवरुन कैलासाकडे रवाना झाला आहे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-22T03:06:42Z", "digest": "sha1:QGOPG2FQIUIBADK32S72DSYBF7LQCM5N", "length": 7709, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "5जी सेवा सुरू करण्याची तयारी वेगात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n5जी सेवा सुरू करण्याची तयारी वेगात\nनवी दिल्ली: भारतात 2022 पर्यंत उच्च गती असलेली अत्याधुनिक 5जी दूरसंचार सेवा सुरू होईल, असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. सुंदराजन यांनी म्हटले की, 2022 पर्यंत 5जी सेवा पूर्णांशाने सुरू होईल. ही सेवा पुरवठ्यावर आधारित नसेल. ती मागणीवर आधारित असेल. इतर उद्योगांनी त्यादृष्टीने तयारी करायला हवी.\nदूरसंचार सेवेचे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या बाबतीत भारत आतापर्यंत अन्य देशांच्या तुलनेत पिछाडीवर होता. 4जी सेवा भारतात खूप उशीर आली परंतु 5जीच्या बाबतीत फार उशीर होणार नाही. दक्षिण कोरिया, जपान व चीन यासारख्या देशांचा येत्या दोन वर्षांत 5जी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे. भारत त्यांच्या पाठोपाठ असेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.\nसॅनफोर्ड सी. बर्नस्टीनचे हॉंगकॉंगस्थित विश्‍लेषक क्रिस्टोफर लेन म्हणाले की, दक्षिण कोरियात मार्च 2019 मध्ये, जपानमध्ये 2019 च्या अखेरीस; तर चीनमध्ये 2020 मध्ये 5जी सेवा सुरू होईल. भारतात दोन वर्षे उशीर होत असला तरी ते पथ्यावर पडणारेच ठरेल. तोपर्यंत 5जी हॅंडसेटच्या किमती कमी झालेल्या असतील. 5 जीमुळे संपर्क व्यवस्थेत क्रांती होईल. ऊर्जेचा कमी वापर, डाऊनलोडसाठी प्रचंड गती आणि क्षमताही त्यात असेल. स्वयंचलित वाहने, ड्रोन, रिमोटच्या मदतीने शस्त्रक्रिया आणि वाहतूक नियंत्रण या क्षेत्रातही 5जीचा वापर होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचाकणमध्ये रास्तारोको करू नका, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आवाहन\nNext articleचाकण हिंसाचारप्रकरणी 23 जणांना न्यायालयीन कोठडी\nपरदेशी संस्थागत गुंतवणूकदार होऊ लागले भारतावर प्रसन्न\nमहिलांची कारखान्यात वर्दळ वाढली\nसायबर सुरक्षेवरील खर्चात वाढ होणार\nयूपीएइतका विकासदर करून दाखवा: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम\nबॅंकांवरील निर्बंध कमी होणार\nरुपया घसरल्याने काळजी करण्याचे कारण नाही: रघुराम राजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bjp-congress-opening-citadel-33107", "date_download": "2018-08-22T04:17:05Z", "digest": "sha1:FW4XWBBERHEBJMSH74FSEPE2VUHZPNGB", "length": 15642, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP, Congress opening the Citadel भाजपकडून काँग्रेसच्‍या बालेकिल्ल्याला खिंडार | eSakal", "raw_content": "\nभाजपकडून काँग्रेसच्‍या बालेकिल्ल्याला खिंडार\nगुरुवार, 2 मार्च 2017\nदारोदारी जाऊन मतदारांच्या घेतलेल्या गाठीभेटी, प्रचारादरम्यान मांडलेला विकासाचा मुद्देसूद ‘जाहीरनामा’, मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, आत्तापर्यंत रखडलेल्या अत्यावश्‍यक विकासकामांचा घेतलेला खरपूस समाचार आणि कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध फळी यामुळेच काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औंध- बोपोडीत (प्रभाग ८) भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. आजी- माजी नगरसेवकांना पराभूत करून या प्रभागात कमळ फुलविण्यात पक्षाला यश आले.\nदारोदारी जाऊन मतदारांच्या घेतलेल्या गाठीभेटी, प्रचारादरम्यान मांडलेला विकासाचा मुद्देसूद ‘जाहीरनामा’, मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, आत्तापर्यंत रखडलेल्या अत्यावश्‍यक विकासकामांचा घेतलेला खरपूस समाचार आणि कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध फळी यामुळेच काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औंध- बोपोडीत (प्रभाग ८) भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. आजी- माजी नगरसेवकांना पराभूत करून या प्रभागात कमळ फुलविण्यात पक्षाला यश आले.\nया प्रभागातील अनुसूचित जातीच्या अ गटात सुनीता वाडेकर, नागरिकांच्या मागास प्रवर्गात (गट ब) अर्चना मुसळे, खुल्या गटात (क) विजय शेवाळे आणि ड गटात बंडू ऊर्फ प्रकाश ढोरे हे चारही उमेदवार मताधिक्‍याने विजयी झाले. काँग्रेसकडून सोनाली भालेराव, संगीता गायकवाड, आनंद छाजेड, कैलास गायकवाड; राष्ट्रवादीकडून अर्चना कांबळे, पौर्णिमा रानवडे, श्रीकांत पाटील, अशोक मुरकुटे; शिवसेनेकडून हर्षा कांबळे, प्राजक्ता गायकवाड, रामदास वाळके, अमित मुरकुटे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या चारही उमेदवारांनी एकत्रितरीत्या केलेला प्रचार ही त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल.\nमाजी महापौर, आजी- माजी नगरसेवक आणि जुन्या कार्यकर्त्यांची दमदार फळी काँग्रेसकडे होती; तसेच पारंपरिक मतदारांवर काँग्रेसची अधिक भिस्त होती. परंतु अनपेक्षितपणे मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केल्यामुळे एकच ‘पॅनेल’ प्रभागात चालले. भाजपच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही प्रभागात उमेदवार उभे करताना वेगळी खेळी आजमावली. राष्ट्रवादीने जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच नव्या कार्यकर्त्यांवर विश्‍वास दाखविला, तर शिवसेनेने नव्या आणि इतर पक्षांतून आलेल्यांना संधी दिल्याने अनेक विश्‍वासू कार्यकर्त्यांचे निवडणूक लढविण्याचे स्वप्न धुळीला मिळाले. त्यामुळे या दोन्ही पक्षांत काही प्रमाणात नाराजी दिसली. प्रचारादरम्यान ही नाराजी छुप्या पद्धतीने व्यक्त होत होती. भाजपमध्ये नेमकी या उलट परिस्थिती होती. या पक्षाचे चारही उमेदवार एकत्रितपणे प्रचार करत होते.\nभाजपबरोबरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाही प्रभाव येथे दिसला. प्रचारासाठी भाजपकडे युवकांची मोठी फौज सक्रिय होती; तसेच महिलांचा सहभागही वाखाणण्याजोगा होता.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाणेरमध्ये झालेली जाहीर सभा ही देखील भाजपसाठी जमेची ठरली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रभागात दमदार प्रचार केला असला,\nतरी भाजपच्या नियोजनबद्ध प्रचारापुढे ते कमी पडल्याचेच बोलले जात आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अधिराज्य असणाऱ्या या प्रभागात ‘कमळ’ फुलले.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/hospital-issue-health-patient-treatment-man-power-123384", "date_download": "2018-08-22T04:04:39Z", "digest": "sha1:Y2TDYM426RX2UDE6LKKHZSDTLGVP5JH6", "length": 15696, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "hospital issue health patient treatment man power #PMCHealth रुग्णालये ‘ऑक्‍सिजन’वर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 13 जून 2018\nपुणे - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाअभावी परवाना नूतनीकरण प्रक्रियेचा वेग मंदावल्याने शहरातील २३९ रुग्णालये ‘ऑक्‍सिजन’वर आहेत. त्याचा थेट परिणाम या रुग्णालयांमधून उपचार घेणाऱ्या साडेतीन हजार रुग्णांवर होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.\n‘बाँम्बे नर्सिंग ॲक्‍ट’ अंतर्गत शहरातील प्रत्येक रुग्णालयाची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. दरवर्षी तीन वर्षांसाठी हा परवाना महापालिका देते. त्याची मुदत संपल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ही प्रक्रिया होते.\nपुणे - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाअभावी परवाना नूतनीकरण प्रक्रियेचा वेग मंदावल्याने शहरातील २३९ रुग्णालये ‘ऑक्‍सिजन’वर आहेत. त्याचा थेट परिणाम या रुग्णालयांमधून उपचार घेणाऱ्या साडेतीन हजार रुग्णांवर होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.\n‘बाँम्बे नर्सिंग ॲक्‍ट’ अंतर्गत शहरातील प्रत्येक रुग्णालयाची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. दरवर्षी तीन वर्षांसाठी हा परवाना महापालिका देते. त्याची मुदत संपल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ही प्रक्रिया होते.\nरुग्णालयाच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी ‘बाँम्बे नर्सिंग ॲक्‍ट’मधील तरतुदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे आलेली प्रत्येक फाइल तपासून, त्यातील कागदपत्रांची सत्यता पडताळून परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते. वॉर्ड स्तरावर या फाइल संकलित करून, त्यावर पुढे प्रक्रिया करण्यासाठी दोनच अधिकारी आहेत. या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. या मनुष्यबळात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आल्याचेही विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.\nपरवाना नूतनीकरण न होण्याची कारणे\nरुग्णालयातील ‘व्हिजिटिंग डॉक्‍टर’ची माहिती न देणे\nव्यावसायिक दराने पाणीपट्टी न भरणे\nव्यावसायिक दराने मालमत्ता कर न भरणे\nमहाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणे\nमहाराष्ट्र परिचर्या परिषदेकडे नोंदणीकृत परिचारिका नसणे\nअग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसणे\nतीन-चार महिन्यांनंतरही रुग्णालयाच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नसल्याने शहरातील रुग्णालयाची मालकी असलेले डॉक्‍टर हवालदिल झाले आहेत. ही सर्व रुग्णालये १० ते ३३-३५ खाटांची आहेत. अर्ज करूनही परवाना नूतनीकरण न झालेली २३९ रुग्णालये आहेत. या छोट्या रुग्णालयांमधे सुमारे साडेतीन हजार खाटा आहेत.\nमहापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही रुग्णालयाची परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने होत नाही. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तसेच, नोंदणी नसलेल्या रुग्णालयांमधून उपचार घेतल्यास वैद्यकीय विमा कंपन्यांकडून ‘क्‍लेम सेटल’ होत नाही. त्याचा आर्थिक फटका रुग्णांना बसतो.\n- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, आयएमए पुणे हॉस्पिटल बोर्ड\nकायद्याने सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ८६ रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहेत. वॉर्डस्तरावरून आलेली ३२५ पैकी १५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच, ८५ प्रकरणांमध्ये रुग्णालयांमधील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यांना त्यात सुधारणा करण्याची संधी दिली आहे.\n- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-shahshikala-and-jail-cctv-67681", "date_download": "2018-08-22T04:07:48Z", "digest": "sha1:JXRKZ43JUCSVXOAKIGKVPU5GBX2425UJ", "length": 14917, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news shahshikala and jail cctv तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड | eSakal", "raw_content": "\nतुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nनवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आज प्रसिद्ध झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शशिकला यांना तुरुंगात व्हीव्हीआयपी सुविधा दिली जात असल्याचे फुटेजमध्ये दिसते. आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी हे फुटेज लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सादर केले आहे. या व्हिडिओत शशिकला तुरुंगात \"अंदर-बाहर' करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांची साथीदार इलावर्सीदेखील दिसत आहेत.\nनवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आज प्रसिद्ध झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शशिकला यांना तुरुंगात व्हीव्हीआयपी सुविधा दिली जात असल्याचे फुटेजमध्ये दिसते. आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी हे फुटेज लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सादर केले आहे. या व्हिडिओत शशिकला तुरुंगात \"अंदर-बाहर' करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांची साथीदार इलावर्सीदेखील दिसत आहेत.\nतुरुंगाच्या माजी पोलिस महानिरीक्षक डी. रूपा यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आहे. डी. रूपा यांच्या मते, सीसीटीव्ही फुटेजशी संबंधित असलेला सर्व अहवाल जमा केला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये शशिकला साध्या कपड्यात दिसून येत आहेत. त्यांना तुरुंगात येताना कोणीही अडवत नसल्याचे दिसून येते. त्या तुरुंगातील मुख्य दरवाजातून येतात आणि पोलिससुद्धा बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहेत. तुरुंगात नेमण्यात आलेले पोलिससुद्धा फुटेजमध्ये दिसत आहेत. शशिकला येण्यापूर्वी एक पोलिस अधिकारी येतो आणि त्याला एका कर्मचाऱ्याने सॅल्यूट केलेलेसुद्धा फुटेजमध्ये दिसते. या फुटेजमुळे पोलिस प्रशासनासंदर्भात अनेक प्रश्‍नचिन्हे उभी राहिली असून, त्याचा खुलासा चौकशीनंतरच होईल, असे सांगितले जात आहे. या सीसीटीव्ही फुटेजपासून तुरुंग अधिकारी अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला आहे. तुरुंगाच्या माजी अधिकारी असणाऱ्या रूपा यांनी तुरुंगाचे पोलिस महासंचालक एस. एस. एन. राव आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शशिकलांकडून कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप डी. रूपा यांनी केला असून, त्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.\nशशिकला यांच्यासाठी खास स्वयंपाकघर\nबंगळूरच्या सेंट्रल तुरुंगात असणाऱ्या शशिकला यांना विशेष वागणूक मिळत असल्याचे उघडकीस आले होते. वृत्तानुसार शशिकला यांच्यासाठी तुरुंगात वेगळे स्वयंपाकघर केले असून, आयपीएस अधिकारी रूपा यांनी आपल्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालात म्हटले, की शशिकला यांना विशेष सुविधा दिली जात आहे. तत्कालीन डीआयजी असणाऱ्या रूपा यांनी पोलिस महासंचालक एच. एस. एन. राव यांना या संदर्भात पत्र लिहिले होते.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/08/blog-post_86.html", "date_download": "2018-08-22T03:02:52Z", "digest": "sha1:OOE5EEPDNBP36BNRBHBAQMI3LXC5ENO5", "length": 6576, "nlines": 80, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: वपुर्झा", "raw_content": "\nस्वप्नं बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कुणी सांगितलं अनेक माणसांच्या बाबतीत, ते जन्माने पुरुष आहेत, एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. `अर्थ असलेला पुरुष' म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिळते. ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते `पुरुष' शब्दाला `अर्थाची' जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल. प्रत्येकाकडे असतं असं नाही. पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही.\nमुळातच दागिन्यांचा सोस कशासाठी\n नवऱ्याबद्दलच्या भावना दागिन्यांतूनच व्यक्त व्हायला हव्यात का एकीकडे मारे मंगळसूत्र घालायचं आणि नवऱ्याच्या तऱ्हेवाईकपणाच्या हकिगती ऑफिसातल्या मैत्रिणींना वा मित्राला सांगायच्या; ह्या विसंगतीचा कुणी विचार केला आहे का एकीकडे मारे मंगळसूत्र घालायचं आणि नवऱ्याच्या तऱ्हेवाईकपणाच्या हकिगती ऑफिसातल्या मैत्रिणींना वा मित्राला सांगायच्या; ह्या विसंगतीचा कुणी विचार केला आहे का नवऱ्याबद्दलच्या ह्या मानसिक व्यथा इतरांना सांगताना, मंगळसूत्रामागचा संकेत जातो कुठे नवऱ्याबद्दलच्या ह्या मानसिक व्यथा इतरांना सांगताना, मंगळसूत्रामागचा संकेत जातो कुठे मग तो केवळ एक उपचार राहतो. चार मामुली वा रवण्यायोग्य गिन्यांप्रमाणे मंगळसूत्र हा निव्वळ एक दागिना उरतो.\nअसं असेल तर ह्या दागिन्याचं प्रयोजन काय\nवेगवेगळ्या पॅâशन्सची मंगळसूत्रं करवून घेण्यासाठी आज भगिनीवर्गात चढाओढ लागलेली आहे. परवडत नाही, महागाई किती आहे असं म्हणता म्हणता, सराफाच्या दुकानात पाय ठेवायला जागा नसते. पहिलं मंगळसूत्र मोडून, नवीन पॅâशनचं करवून घेताना, सराफ-सोनार मंडळी आपल्याला किती लुबाडतात, हे\nतर बापजन्मी तुम्हांला कळणार नाही. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी चोख सोनं घेऊनही तुम्ही ते विकायला गेलात वा त्यातच थोडी भर घालून नवा दागिना बनवायला निघालात की तुमचं पहिलं सोनं कधीही शुद्ध नसतं. ह्यावर वाद घालायचा नाही. सराफाचं दुकान आणि लोकलमधला गुंड ह्यांत फरक इतकाच की, पहिल्या ठिकाणी तुम्ही आपण होऊन मंगळसूत्र काढून देता आणि लोकलमध्ये ते खेचलं जातं.\nइट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nचिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nआगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/government-fraudulent-feels-gurav-community-said-annasaheb-shinde-118405", "date_download": "2018-08-22T03:50:05Z", "digest": "sha1:ZRZWNYYIZYKQACUU4WZF6JISTKNZIGD5", "length": 13763, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "government is Fraudulent feels gurav community said by annasaheb shinde सरकार फसवे असल्याची गुरव समाजाची भावना - आण्णासाहेब शिंदे | eSakal", "raw_content": "\nसरकार फसवे असल्याची गुरव समाजाची भावना - आण्णासाहेब शिंदे\nमंगळवार, 22 मे 2018\nवडगाव निंबाळकर (पुणे) : हिंदुत्ववादाचा झेंडा मिरवणारे भाजपाचे सरकार देवस्थानातील पुजाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणु पहात आहे. संख्यने कमी असलेल्या गुरव समाजावर अनेक ठिकाणी आन्याय होत आहे. देवस्थानच्या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. देवदेवतांच्या नावाचा मतासाठी वापर करून सत्ता मिळवणाऱ्या सरकारने पुजाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे सरकार फसवे असल्याची भावना गुरव समाजाची झाली असल्याचे मत राज्य गुरव संघटनेचे अध्यक्ष अॅड. आण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.\nवडगाव निंबाळकर (पुणे) : हिंदुत्ववादाचा झेंडा मिरवणारे भाजपाचे सरकार देवस्थानातील पुजाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणु पहात आहे. संख्यने कमी असलेल्या गुरव समाजावर अनेक ठिकाणी आन्याय होत आहे. देवस्थानच्या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. देवदेवतांच्या नावाचा मतासाठी वापर करून सत्ता मिळवणाऱ्या सरकारने पुजाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे सरकार फसवे असल्याची भावना गुरव समाजाची झाली असल्याचे मत राज्य गुरव संघटनेचे अध्यक्ष अॅड. आण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.\nबारामती तालुक्यातील माळेगाव येथे गुरव समाजातील गुणवंताचा सत्कार आणि वधुवर परिचय मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा तोरडमल, संतोष वाघमारे, कैलास गुरव, प्रविण राजगुरू, भाग्यश्री भालेराव, धनंजय दरे, शंकर शिर्के, योगेश पोरे, रंगनाथ गुरव, शिवाजी साखरे, बाळासो चौधरी, महेंद्र साळुंके, उमेश गुरव, प्रभाकर निलकंठ ज्योती गाडे, सुर्यकांत गुरव उपस्थीत होते. शिंदे पुढे म्हणाले की देवाची पुजा आर्चा करून आपली उपजिवीका चालवणाऱ्या गुरव समाजाच्या अनेक समस्यांबाबत सरकारदरबारी पाठपुरावा केला. पण काहीच उपयोग झाला नाही.\nसरकार केवळ आश्वसन देउन बोळवन करीत आहे. हिंदुच्या पवित्र मंदिरातील पुजारी सरकारच्या काळात असुरक्षीत आहे. अनेक ठिकाणी आन्यायकारक निर्णय होतात. याबाबी सरकारच्या निदर्शनास आनुन दिल्या आहेत. मुस्लीम समाजातील मदरशांना पगार देणारे सरकार हिंदु देवळातील पुजाऱ्यांना पगार तर सोडा पण हक्क हिरावुन घेत आहे. यामुळे सरकार फसवे आहे. याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येउन लढा उभारला पाहीजे सभेत हात उंचावुन सर्वांची सहमती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सरिता गुरव सुत्रसंचालन गणेश गुरव, आभार पांडुरंग गुरव यांनी मानले.\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nपरदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nमुंबई - खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित...\nकेरोसिन हवे की थेट खात्यात पैसे\nमुंबई - रेशनिंग दुकानासमोर केरोसिन, अन्नधान्यासाठी लांबच लांब रांगा लावायच्या, की सवलतीच्या दरानुसार रोखीने पैसे थेट बॅंक खात्यात मिळवायचे, हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/share-facebook/", "date_download": "2018-08-22T03:04:07Z", "digest": "sha1:DANZ2MLQDU4YNPHZXR3GRAAPF2PCW23N", "length": 27209, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Share On Facebook | ​मैत्रीवर भाष्य करणारा उंडगा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n​मैत्रीवर भाष्य करणारा उंडगा\nजगभर पसरलेल्या उंडगा जमातीवर भाष्य करणारा उंडगा हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने प्रदर्शित होणारा उंडगा हा चित्रपट मैत्रीवर भाष्य करताना पहिल्या प्रेमाचीही गोष्ट सांगून जातो. ही कथा प्रामुख्याने हलक्याफुलक्या विनोदाने आणि साधेपणाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गण्या आणि विज्या या दोन जिवलग मित्रांची कथा पाहायला मिळणार आहे. गण्या हा अतरंगी तर विज्या हा सालस आणि कवी मनाचा आहे.\nउंडगा या चित्रपटाचे लेखन सुदर्शन रणदिवे यांनी केले आहे. या चित्रपटाविषयी ते सांगतात, मुलांचे भावविश्व समजून घेताना पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. ही कथा माझ्या आयुष्याचा एक भाग होती. ती मी स्वतः जगलो आहे. चित्रपटातील संवादाची भाषा देखील साधी सोपी आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांना आपलीशी वाटेल.\"\nरेडस्मिथ प्रोडक्शन निर्मित ‘उंडगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच संगीत दिग्दर्शन विक्रांत वार्डे यांनी केले आहे. ते सांगतात, \"लोकांना आपलासा वाटणारा हा विषय असून यात १९९०चा काळ चित्रित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आजच्या काळातील आणि पूर्वीच्या काळातील तफावत अधोरेखित केली आहे.\nसायरा सय्यद आणि सिकंदर सय्यद निर्मित उडंगा या चित्रपटात शिवानी बावकरसोबत चिन्मय संत आणि स्वप्निल कणसे हे मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाला उत्तम कलाकारांची टीम लाभली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तसेच स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत, नंदेश उमप या नामवंत गायकांचा आवाज या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.\nAlso Read : शिवानी बावकरचा उंडगा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/khilli-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-08-22T03:34:50Z", "digest": "sha1:HBTFME3L2KG42UDDSC4P7GUU5J2VRKQ4", "length": 9059, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): लोकशाही : एक सखोल चिंतन...खिल्ली पुस्तक Khilli by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nलोकशाही : एक सखोल चिंतन...खिल्ली पुस्तक Khilli by Pu La Deshpande\nलोकशाही : एक सखोल चिंतन (पुलं)\n..... ’लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले लोकांचे आणि लोकांच्यासाठी असलेले - म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी नसून लोकांसाठी असलेले सरकार - लिंकन (थोडा फेरफार करून. अधिक माहितीसाठी काही वाचण्याची गरज नाही)\nइसापनीतीत एक गोष्ट आहे. बेडकांना एकदा वाटते, आपल्याला राजा हवा. वास्तविक त्यांना राजाची आवश्यकता का भासवी, कोण जाणे. भासली खरी. शेवटी देवाने ओंडका फेकला. बेडकांनी आठ दिवसात त्याच्यावर नाचायला सूरुवात केली - तेंव्हा देवाने अधिक कडक राजा हवा म्हणून बगळा पाठवला. पूर्वीचे चैनी राजे प्रजेच्या खर्चात विहार करीत, ते सोडून ह्या बाहेरुन शूभ्र दिसण्या-या राजाने, प्रजेचा चक्क आहारच करायला सूरुवात केली. बेडकांनी हाही राजा परतवला आणि आपल्यातून राजा निवडायचे ठरविले. तो अजूनपर्यंत निवडला गेला की नाही ते कळत नाही. आरडाओरडा मात्र चालोतो. दर पावसाळ्यात त्यांच्या सभा होतात. गळ्याचे गोळे फूगवून वृद्धदुर्दर भाषणे करतात. वर्षभर पून्हा काही ऎकू येत नाही. बहूधा मंडूकशाही सुरू झाली असावी वर्षातून एकदा निवडणूका देखील होत असाव्यात.\nएका गांधी टोपीचा प्रवास\n.... आजचा तरूण हे असलेच काही काही पाहात वाढला. धर्मातीत राज्यातल्या आकाशवाणीवर सकाळच्या वेळी ’देवा तुझ्याशिवाय आम्हाला आधार नाही’ ह्या अर्थाचे टाहो ऎकत आला. त्याच्य ऎन उमेदीच्या वर्षात भाषावार प्रांतरचनेचे वाद त्याने पाहिले. भाषिक द्वेषाची परिसीमा पाहिली. ज्या समाजाला शिक्षणाची दारे बंद होती, त्या समाजातून नवा सुशिक्षित वर्ग जन्माला आला. त्याने आपल्या पददलित समजाचे अंतरंग उघडे करून दाखवायला सूरुवात केली. त्यातुन क्षोभचे दर्शन घडू लागले. ....\n.... हल्लीच्या पिढीला आदराची भावना नाही हे म्हणतांना ज्याच्याविषयी आदर बाळगावा अशी उभ्या देशातील किती माणसे त्यांना दाखवता येतील आमच्या विज्ञानविभागाचे प्रमूख सत्यसाईबाबांच्या मागून जाताना दिसतात आणि माणसाचे भविष्य माणसनेच घडवायचे आहे हे सांगण्या-यासमाजवादी तत्वज्ञानाचा घोष करणारे पूढारी मंत्रिपद मिळावे म्हणून गणपतिबाप्पाला सकडे घालतात.....\n... एका बाजूला ३५ - ३५ मजल्यांच्या हवेल्या उठत असलेल्या तो पाहातो त्याबरोबर झोपडपट्ट्या वाढतांना त्याला दिसतात. लोकनेत्यांचे उच्चार आणि आचार यात त्याल ताळमेळ दिसत नाही. मग त्याचा संताप उफाळून येतो. तो नविन कवीच्या कवितांमधुन कधी निराशेचा, कधी वैतागाचा सूर घेवून बाहेर पडतो तर कधी विध्वंसाची भाषा करीत येतो. तरूण मनाच्या ह्या अस्वस्थतेने वडीलपिढी अस्वस्थ न होत, त्यांना बेजबाबदारपणाणे नावे ठेवतांना आढळते. प्रत्येक काळात पिढ्यांतली दरी असते. पण गेल्या काही वर्षात ती अधिकच भयान होवू लागली आहे. हल्लीच्या पिढीला मुल्यांची कदरच नाही हे म्हणणे कोडगेपणाचे आहे. चांगली मूल्ये जतन करण्यासाठी आयुष्याचा होम केलेली माणसेच त्यांना दिसली नाहीत.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8B", "date_download": "2018-08-22T03:04:28Z", "digest": "sha1:JTPWHJUFWOBVGTAANY5NNYAWIK6YJ6Y6", "length": 9038, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मारियो पुझो - विकिपीडिया", "raw_content": "\n(मारीयो पुझो या पानावरून पुनर्निर्देशित)\nऑक्टोबर १५, इ.स. १९२०\n- जुलै २, इ.स. १९९९\nमारियो जियानलुइजी पुझो (ऑक्टोबर १५, इ.स. १९२० - जुलै २, इ.स. १९९९) हा इंग्लिश लेखक आणि पटकथा लेखक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nद गॉडफादर · द गॉडफादर भाग २ · द गॉडफादर भाग ३ · द गॉडफादर सागा\nद गॉडफादर (कादंबरी) · द सिसिलियन · गॉडफादर रिटर्न्स · द गॉडफादर्स रिव्हेंज\nविटो कॉर्लियोन · कार्मेला कॉर्लियोन · टोम हेगन · सोनी कॉर्लियोन · फ्रेडो कॉर्लियोन · मायकेल कॉर्लियोन · कॉनी कॉर्लियोन-रीझ्झी · अपोलोनिया व्हितेली-कॉर्लियोन · के ऍडम्स-कॉर्लियोन · अँथोनी कॉर्लियोन · मेरी कॉर्लियोन · व्हिन्सेंट मांसिनी-कॉर्लियोन · सांड्रा कॉर्लियोन\nएमिलियो बार्जिनी · ओट्टिलिओ कुनेओ · अँथोनी स्ट्रास्सि · ब्रुनो तात्तग्लिया · फिलिप तात्तग्लिया · कार्लो ट्रेमॉंटी · व्हिन्सेन्ट फोर्लेन्ज · लुइ रुसो · जो झालुची · फ्रँकी फाल्कन · टोनी मोलिनारी · सॅम ड्रगो · पॉली फॉर्चुनाटो · ऑझ्झी अल्टोबेलो · रिको तात्तग्लिया ·\nलुका ब्रासी · पीटर क्लेमेंझा · डॉन फानुसी · जॉनी फॉंटेन · सेनेटर पॅट गेरी · आर्चबिशप गिल्डी · मो ग्रीन · फ्रेडरिक केंस्झिग · कार्डिनल लॅम्बर्टो · रॉको लॅम्पोन · ल्युसी मांसिनी · ऍल नेरी · फ्रंक पेंटॅंगेली · ह्यमन रोथ · कार्लो रिझ्झी · व्हर्जिल सोलोजो · साल्वातोरे टॅसियो · डॉन टॉमसिनो · जॅक वॉल्त्झ · ज्योई झासा · निक गेरसी · एडी पॅरॅडाइझ · टॉमी नेरी · जेम्स शीया · रिची नोबिलियो · ज्योई लुकाडेलो · मोमो बॅरोन · साल नर्डुसी · कार्मिने मरिनो · डॅनी शीया · बिली वॅन आर्स्डल · मिकी शीया · बड पीटन · जॅग्गी जोविनो · मॉंक मलोन · आल्डो ट्रप्नी ·\nद गॉडफादर (चित्रपट संगीत) · द गॉडफादर भाग २ (चित्रपट संगीत) · द गॉडफादर भाग ३ (चित्रपट संगीत) · स्पीक सॉफ्टली लव (प्रेमगीत द गॉडफादर) · प्रॉमिस मी यु विल रिमेंबर मी (प्रेमगीत द गॉडफादर भाग ३)\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. १९९९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी २१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t3328/", "date_download": "2018-08-22T04:32:06Z", "digest": "sha1:3HPFN36BRE2HFAKOVNMIYKE4RGWLLIGM", "length": 2644, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-फूलं आणि थडगे", "raw_content": "\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nढाली तुजवरी प्रशांत समयी जे अश्रू जोतीष्मती\nत्याचे तू करितेस काय कुसूमा\n तुझ्याही कुक्षी कुहरी जे जीव संवेषति\nत्यांचे तू करितेस काय न काळे अद्याप माते तरी\nअश्रुंचे रमणीय अत्तर नवे मी निर्मिते कौश्यले\nत्याने नादावतो प्रभात समयी सर्वत्र गुंजा ध्वनी \nमाझ्या उदरामध्ये आजवरी जे जीव बा पातले\nत्यांचे मी करी देवदूत, सकला हि गोष्ट आहे जुनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/ya-pach-goshti-tumch-mul-tumhala-shikvate", "date_download": "2018-08-22T03:39:16Z", "digest": "sha1:EFUXWM77W5H5YHX32ZJ7PA3KWYSHHPZJ", "length": 13132, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या पाच गोष्टी तुमची मुलं तुम्हाला शिकवतात - Tinystep", "raw_content": "\nया पाच गोष्टी तुमची मुलं तुम्हाला शिकवतात\nआई-वडील म्हणून आपण मुलांना चालणं बोलणं,खेळणं अश्या सगळ्या गोष्टी शिकवत असतो. त्यांना आपण पण हेच निरागस छोटंसं बाळाकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ते आपल्या वागण्यातून आपल्याला शिकवत असतात. आपण आपल्या एवढ्याश्या बाळाकडून कोणत्या गोष्टी शिकू शकतो ते पाहणार आहोत.\nबागेत उडणारे फुलपाखरू, रंगीबेरंगी कागदी चक्र, कुत्र्याचं हलणारे शेपूट किंवा तुम्ही केलेलं वेडेवाकडे चेहरे अश्या छोट्या-छोट्या बघून लहान बाळ हसतं,आनंदी होतं. बाळाला खुश होण्यासाठी या छोट्याश्या गोष्टी पुरेश्या असतात. जर त्यांच्याकडून आपण हीच एक गोष्ट शिकलो आणि लहान-लहान गोष्टींत आनंद मानायला शिकलो तर आपलं आयुष्य नक्कीच सुखी आणि आनंदी होईल. आनंदाचे क्षण हे तुमच्या आसपासच असतात ते तुम्ही लहान मुलांसारखे छोट्या-छोटया गोष्टींतून शोधणे गरजेचे आहे.\nमाणसाची खरी हार त्यावेळी होते ज्यावेळी तो प्रयतन करणे सोडतो. पण लहान मुल याबाबत फार जिद्दी असते. आपल्याला हे केल्यावर इजा होईल का नाही होणार. आपण हे केलं तर काय होईल या कसल्याच गोष्टींचा विचार न करता ते आपलं प्रयन्त करत असतं. त्याला उठून उभं राहायचे असेल तरते अनेक वेळा पडतं त्याला अनेक वेळा लागतं पण ते उठून उभे राहण्याचे प्रयन्त सोडत नाही. हीच गोष्ट आपण आपल्या बाळा कडून शिकणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट करताना अनेक वेळा अपयश येईल पण आपण बाळासारखी जिद्द न सोडता प्रयन्त करत राहणे गरजेच आहे\n३. जसे आहात तसे राहा.\nतुम्ही कसेही वागा चांगले किंवा वाईट लोक तुम्हांला मागून नावे ठेवणाराच आहेत. त्यामुळे लोक काय म्हणतील याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसे राहा आणि वागा. तुमचे बाळदेखील हेच करते.त्याला हवे तेच करत असते आसपास असणारी माणसं काही म्हणो ते त्याला पाहिजे तेच करत असते स्वतःच्या स्वभावानुसार वागत असते. बाळ जसे एखादी गोष्ट आवडली नाही की नाही म्हणते एखादी गोष्ट हवी असल्यास सरळ मागून घेते. भीड-भाड काय हे त्याला माहीतच नसते अश्याप्रकारे आपल्या आवडी-निवडी सांगायला व्यक्त करायाला भीड बाळगू नये. आपण आहोत तसे राहावे वागावे. ही गोष्ट बाळाकडून शिकण्यासारखी असते.\n४. कुतूहल जागृत ठेवा.\nजसे लहान मुलांसाठी त्यांच्या आसपासच्या सगळ्याच गोष्टी नवीन असतात आणि ते त्याला प्रत्येक गोष्टीविषयी सतत कुतूहल वाटत असते. पण आपण जसं-जसे मोठे व्हायला लागतो तसं -तसे तुम्ही आपल्यातले गोष्टीविषयी असणारे कुतुहूल कमी होत जाते. लहान मुलांकडे बघूनत्यांच्या सारखे कुतूहल जागृत ठेवणे आवश्यक असते. ही तुम्हांला नवनवीन गोष्टी विषयक माहिती मिळवण्यास प्रोहत्साहन देत असते.आणि यामुळे आपण समृद्ध होत जातो.\n५. पूर्वग्रहदूषितपणा ठेऊ नका.\nबाळं ही निःपक्षपाती असतात.त्यांच्या समोर जसं-जश्या गोष्टी येतील तास-तसं ते त्याच्यावर मात करत पुढे जात असते. समाज त्यांना एखादी झाकण न उघडणारी बाटली दिलीत तर ते त्याला शक्य त्या उपायांनी बाटलीचे झाकण उडण्याचा प्रयन्त करतं. याआधी ही बाटली बालकडून उघडली गेली नसेल तरी ते आधीचा अनुभव लक्षात न ठेवत आता झाकण उघडण्याचा प्रयन्त करणे सोडणार नाही. म्हणजेच डोक्यात म्हणजेच पूर्वग्रहदूषितपणा न ठेवता ते आपले प्रयन्त चालूच ठेवते. हीच गोष्ट आपल्याला आपल्या मुलाकडून शिकायची आहे. एखाद्या गोष्टीत अपयश आले असेल तर दुसऱ्यांदा प्रयन्त करताना पुन्हा अपयशच येईल असे मनात न ठेवता प्रयन्त करणे गरजेचे आहे.\nआहेत की नाही या गोष्टी आपल्या बाळाकडून शिकण्यासारख्या \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/entertainment/story-leena-mangeshs-relationship/", "date_download": "2018-08-22T03:03:22Z", "digest": "sha1:DHJFYAO6B5RU7YEGLHHEGULVPG5CXE3T", "length": 38301, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Story Of Leena-Mangesh'S Relationship | गोष्ट लीना-मंगेशच्या नात्याची | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nपती-पत्नी दोघांनी एका नाटकात, सिनेमात काम केल्याचं फारसं पाहायला मिळत नाही. मात्र, जेव्हा ती जोडी एकत्र येते तेव्हा मात्र त्यांची केमिस्ट्री आपसुकच रसिकांनाही तितकीच भावते\nपती-पत्नी दोघांनी एका नाटकात, सिनेमात काम केल्याचं फारसं पाहायला मिळत नाही. मात्र, जेव्हा ती जोडी एकत्र येते तेव्हा मात्र त्यांची केमिस्ट्री आपसुकच रसिकांनाही तितकीच भावते. मग ते अमिताभ-जया बच्चन असो, धर्मेंद्र-हेमामालिनी, सचिन-सुप्रिया असो.. जेव्हा जेव्हा रियल लाईफ पती-पत्नी एकत्र आले तेव्हा त्यांच्यातील केमिस्ट्री रसिकांवर जादू करून गेली. अशीच एक जोडी सध्या मराठी रंगभूमीवरही नाट्यरसिकांचं मन जिंकतेय. ही जोडी म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता मंगेश कदम आणि त्यांची पत्नी लीना भागवत यांची. ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकातून ही जोडी रंगभूमी गाजवतेय. याचनिमित्ताने अभिनेत्री लीना भागवत यांच्याशी सीएनएक्सनी साधलेला हा खास संवाद.\n‘के दिल अभी भरा नहीं' या नाटकाच्या निमित्ताने तुम्ही एकत्र काम करताहात. याचा किती फायदा होतोय\n- पती-पत्नीच्या नात्यातील ट्युनिंगमुळे एकमेकांना सांभाळून घेणं आपुसकच येतं. नाटकामुळं टुगेदरनेस आलंय. नाटक करताना एखादा सीन करताना रंगमंचावर मंगेशनं खुणावलं, की काही गोष्टी लगेच मी समजून घेते किंवा मी सांगितल्यावर त्या मंगेशलाही पटकन समजतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. मात्र, या नाटकाच्या निमित्ताने मंगेश मला प्रत्येक प्रयोगाला गजरा माळणार आहेत. रियल लाईफमध्ये रोज घडत नसलं, तरी प्रयोगाच्या निमित्ताने हा अनुभव नेहमी मिळणार आहे. ‘गोष्ट तशी गंमतीच्या’ या नाटकाच्या निमित्ताने ३०० वेळा बीचवर नेलं, तसं या नाटकाच्या निमित्ताने गजरा माळण्याची फिलिंग खूप ग्रेट आहे...\nमंगेश आणि आपल्या नात्यातील एखादी स्पेशल आठवण की जी शेअर करावीशी वाटेल\n- पती-पत्नीचं नातंच असं काही असतं, की एकमेकांना समजून घ्यावं लागतं. तडजोडही करावीच लागते. नवरा-बायकोनं एकमेकांना वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. लग्नानंतर आम्ही एक नाटक करत होतो. त्या वेळी बहुतेक व्हॅलेन्टाईन डे होता. तेव्हा मी घरी जायला निघाले. तेवढ्यात मंगेश मागे मागे आले. थोडा वेळ काही कळलंच नाही. तेव्हा त्यांनी विचारलं, आज व्हॅलेन्टाईन डे आहे ना.. म्हटलं हो.. मग त्या वेळी पारले बिस्किट त्यांनी मला देत म्हटलं हे घे व्हॅलेन्टाईन डेसाठी तुला देण्यासाठी माझ्याकडे हे इतकेच आहे. तेव्हाचा तो दिवस ते गेल्या वर्षीचा व्हॅलेन्टाईन डे. आम्ही जेवणाला बसलो होतो तेव्हा मंगेश अचानक उठून गेले. काही वेळ कळेना की काय झालं. अचानक बाहेर येऊन त्यांनी मला डायमंड रिंग व्हॅलेन्टाईन डे गिफ्ट म्हणून दिली.\nआजवर विविध भूमिका साकारल्या आहेत, मालिका, नाटकं केलीत, हा अनुभव कसा होता\n- माझ्या नशिबाने मी ज्या-ज्या व्यक्तींसोबत काम केलं ते प्रत्येक जण समजूतदार होते. त्या प्रत्येकानं मला समजून घेतलं. 'अग्निहोत्र', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'होणार सून मी ह्या घरची'... अशा मालिकांमध्ये काम केलं. प्रत्येक मालिकेचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक यांनी मला माझी स्पेस दिली. त्यांनी मला कधीही कोणत्या गोष्टीसाठी बंधनं नाही घातली. त्यामुळं मीसुद्धा माझ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकले. मंदार देवस्थळीला खूप आधीपासून ओळखत होते. पण, कामाचा योग येत नव्हता. 'होणार सून'च्या निमित्ताने तो योग जुळून आला. त्या मालिकेतील माझी भूमिकाही रसिकांना आवडण्यामागे मंदारचा खूप मोठा वाटा आहे. याशिवाय 'फू बाई फू'चा एक सीझन केला. त्या वेळी प्रत्येक स्कीट करताना काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ती मोकळीक, स्वातंत्र्य मला मिळालं म्हणून ते मी करू शकले. रसिकांनाही ती गोष्ट आवडायची.\n‘होणार सून मी ह्या घरची'. या मालिकेवेळी काही काळ आपण दिसला नव्हता. त्या वेळी रसिकांकडून तु्मच्याविषयी सतत विचारणा व्हायची. तो अनुभव कसा होता\n- होणार सून मी... च्या वेळी काही काळ मी आजारी होते. त्यावेळी मी साकारत असलेली भूमिका रसिकांना आवडत होती. त्यामुळे नवीन कलाकार घेऊन पात्र बदलणं निर्मात्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळं मी बंगळुरुला जाते, असं दाखवण्यात आलं होतं. त्या वेळी मी नाटकाचा प्रयोग करत असताना सगळे रसिक येऊन विचारणा करायचे. चौकशी करायचे की तुम्ही मालिकेत का दिसत नाहीत. त्या वेळी समजायचं की रसिकांचं आपल्यावर किती प्रेम आहे. लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजेत. कुठलाही परफॉर्मन्स देताना शंभर टक्के दिलंच पाहिजे.\nरसिकांच्या अपेक्षांचा आपण उल्लेख केलाय, तर 'के दिल अभी भरा नहीं'च्या निमित्ताने आपण विक्रम गोखले आणि रिमा यांना रिप्लेस करताय..तर किती दडपण आणि जबाबदारी वाटते\n- ‘के दिल अभी भरा नहीं' या नाटकात विक्रम गोखले आणि रिमा यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा अभिनय रसिकांना भावला होता. त्यामुळं पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आल्यानंतर त्या भूमिकांना न्याय देणं, रसिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक परफॉर्मन्स देताना शंभर टक्के द्यायला हवा, चुकून झालं अशी सबब तुम्हीच देऊच शकत नाही. 'के दिल अभी भरा नहीं' या नाटकातील विक्रम गोखले आणि रिमा यांना कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना रिप्लेस करणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती. तुलना होणार हे माहिती होतं. कारण एखादं नाटक बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा नव्या रूपात येतं तेव्हा जितकी तुलना होत नाही. मात्र, एखादं नाटक लगेच तीन-चार महिन्यांनी येतं तेव्हा रसिक तुलना करतातच.\n‘के दिल अभी भरा नही' या नाटकाविषयी आणि त्यातील आपल्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल\n- उतार वयातील जोडप्याची कथा या नाटकात मांडण्यात आलीय. नोकरी लागली की आर्थिक गणितं जुळवण्याचा विचार सुरू होतो. त्याप्रमाणे ते करायला सुरुवातही करतात; मात्र हे सगळ करत असताना भावनिक गोष्टी दुर्लक्षित होतात. रिटायरमेंटनंतर पेन्शन आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो; मात्र भावनिक गोष्टींचा विचार कधी केलाच जात नाही. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतार वयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भावनिक गरजांचे महत्त्व पटवून देण्यात आलंय.. या नाटकात साठीची भूमिका साकारलीय. मात्र, ती साकारण्यासाठी काही वेगळं केलं नाही. सुरुवातीला एक दडपण आलं होतं. मात्र, ही भूमिका साकारताना पात्र डोक्यात ठेवलं. माझ्या डोक्यात माझी आई आणि मंगेश यांच्या डोक्यात त्यांचे वडील होते. त्यानंतर केस पांढरे करावे का, मेंहदी लावावी का, असे अनेक प्रश्न होते. मात्र, विक्रम गायकवाड यांनी सांगितलं, की मेकअपपेक्षा पात्र डोक्यात ठेवा आपोआप सारं काही व्यवस्थित होईल. तसं मी करत गेले आणि माझ्यात तो समंजसपणा येत गेला.. प्रेमात भंपकपणा नसतो, हे सांगणारं हे नाटक आहे.\n‘होणार सून...’ या मालिकेत अल्लड अशी व्यक्तिरेखा साकारली होती. 'गोष्ट तशी गंमतीची' नाटकात मिडल-एज भूमिका होती,आता साठीतील भूमिका आणि 'गोष्ट तशी गंमतीची' नाटकाचा सिक्वेल येतोय, तर त्यातील लूक कसा असेल\n- गोष्ट तशी गंमतीच्या या नाटकाच्या सिक्वेलच्या चर्चा सध्या प्राथमिक स्तरावर आहेत. मात्र लेखकानं मला सांगितलंय की १०-१५ किलो वजन कम करो.. आता बघू त्याच्या डोक्यात काय आहे.\nअलबत्या-गलबत्या... विक्रमी प्रयोगाचं पडद्यामागचं जग\n...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर\nबॉलिवूडच्या टॉप 5 सुंदर फिमेल सिंगर्स; यातील 'या' दोघी घेतात सर्वाधिक मानधन\n' अलबत्या-गलबत्या 'चा प्रवास गिनीज बुकच्या दिशेने... 15 ऑगस्टला होणार सलग पाच प्रयोग\nBigg Boss Marathi : बाहेर आल्यावर सई आणि पुष्कर स्टुपिड वाटतात : मेघा धाडे\nइथे ‘फ्लॉप’चित्रपटांवर रंगते चर्चा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/wedding-articles-in-marathi-", "date_download": "2018-08-22T03:31:07Z", "digest": "sha1:THVL5KUG3DIEMG5EVHD6ISBMEFLFDYY2", "length": 13339, "nlines": 111, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "Wedding articles in marathi", "raw_content": "\nलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते\nलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते\nप्रत्येकाला भविष्याच्या गर्भात काय दडलय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा असते. मनुष्याला अनेक स्वप्ने, अनेक ध्येय असतात, ती पुर्ण होतातच असे नाही. आपले स्वप्न, ध्येय पुर्ण होतील का हे जाणुन घेण्याची इच्छा ज्योतीषशास्त्राकडे आकर्षीत करते. तसेच जीवनातील अडचणी समस्या दूर होतील का हे जाणुन घेण्याची इच्छा ज्योतीषशास्त्राकडे आकर्षीत करते. तसेच जीवनातील अडचणी समस्या दूर होतील का केव्हा हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे प्रभावी माध्यम आहे. माणुस जन्माला येतो तो कोरा, पण त्याचासोबत एक अद्रुष्य गोष्ट येते ती म्हणजे प्रारब्ध. यामध्ये जे लिहीलेले असते ते भोग चुकत नाही, ते त्याला भोगावेच लागतात, मग ते सुख असो की दुःख हे आपण केवळ ज्योतिष्य शास्त्राच्या माध्यमातुन पाहू शकतो.\nसप्तपदी मी रोज चालते …\nसप्तपदी मी रोज चालते …\nलग्न म्हणजे समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा केलेला विलक्षण प्रयोग \nपैठणी पासून बनलेल्या चपला आता खास नववधूसाठी…\nपैठणी पासून बनलेल्या चपला आता खास नववधूसाठी…\nपैठणी नेसणं हे सर्व महिलांसाठी एखाद्या आभूषणाइतकंच महत्त्वाचं असतं. याच पैठणीच्या रॉ मटेरिअलपासून अनेक वस्तू आता तयार होऊ लागल्या आहेत. पैठणीच्या पर्स, ड्रेस मटेरियल, मोबाईल पाकिट आपण पाहिलंच असेल, मात्र आता पैठणीच्या कपड्यापासून विविध डिझाईनच्या चप्पल तयार करण्यात आल्या आहेत.\nयेवल्यातील पैठणी ही जगभरात प्रसिद्ध असल्याने इथे खरेदीसाठी महिलांची गर्दी होत असते. येवल्यातील पैठणी विणकरांना फारसा मोबदला मिळत नाही. त्यामुळे पैठणी विणकर कोष्टी समाजाने आपली अस्तित्त्व टिकवण्यासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. पैठणी विणकाम करताना, उरलेल्या कपड्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली. आधी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ड्रेस मटेरिअल आणि ड्रेस तयार केले. त्यानंतर मनी पर्स तयार करण्यात आल्या. इतकंच नाही तर बाहुला-बाहुलीसाठी ड्रेस, मोबाईल पाऊच तयार करण्यात आले.\nगो-या आणि नाजूक हातावर मेंदी(मेहंदी)ची नक्षी अलगद उतरत जाते. अगदी हातभर मेंदी काढून त्यात नव-याचं नाव लिहिणं आणि लग्नात त्याला ते शोधायला लावणं हा खेळ तसा जुनाच. या मेंदीची नक्षीही फॅशनप्रमाणे बदलत गेली. काही हौशी मुली अगदी हातभर कोपरापर्यंत मेंदी काढून घेतात. पण काहींना हातभर काढून घ्यायलाही वेळ नसतो.\nसोने खरेदी करताना …\nसोने खरेदी करताना …\nसोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात 91.66 टक्के सोने असते.\nसोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.\nकोण आहे असा जो लग्ना मध्ये भटजीला पण ऐकत नाही \nकोण आहे जो लग्नात कोणत्याही विधीला pause करू शकतो\nएक वेळेस लग्नात नवरा-नवरी नसतील तरी चालेल पण Photographer पाहिजेच... लग्नाचे फोटो म्हणजे एक उत्सुकतेचा विषय असतो. लग्नातले प्रत्येक क्षण खास असतात. हे खास क्षण जपून ठेवावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाचे अल्बम चाळताना, सहकुटुंबासोबत लग्नाचे व्हीडिओ बघताना या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या होत जातात.\nलग्नाचा मेकअप / ब्रायडल मेकअप\nलग्न म्हणजे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असतो. ज्यांचे लग्न असते, त्या मुलासाठी आणि मुलीसाठी तो दिवस खूप वेगळा आणि खास असतो. त्यामुळे इतरांपेक्षा आपला लुक वेगळाच असावा, असे त्यांना वाटते. विशेषतः मुली लग्नासाठी खास तयारी करतात; पण बऱ्याच मुलींना लग्नासाठी तयारी करताना काय काळजी घ्यायची, हे माहीत नसते. त्याची योग्य ती माहिती आधीच मिळवली, तर लग्नाच्या वेळी गडबड होत नाही.\nमहाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ......\nमहाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ......\nस्त्री पुरुष हे जीव शास्त्रीय दृष्ट्या दोन स्वतंत्र व्यक्ती विशेष आहेत .तथापि त्या दोहोंमध्ये निसर्गत:च विलक्षण आकर्षण असते . स्त्री पुरुषांच्या नैसर्गिक आकर्षणातून उत्पन्न झालेल्या विवाहाला समाजस्थैर्याचा आधारभूत अशा 'विवाह संस्थेचे' उद्दात रूप देण्याचे महत्वपूर्ण कार्य \"विवाह संस्कार\" करतो . विवाह हा स्थिर म्हणजे दीर्घकाळ टिकणारा कसा राहील , त्या योगे घराण्याला स्थैर्य लाभून मागील व पुढील पिढ्यांना व पर्यायाने समाजाला स्थैर्य कसे लाभेल यासाठी धर्मशास्त्रकारांनी अनेक विधी ,नियम आणि कायदे प्रस्थापित केले . विवाह हा स्थिर आणि सुप्रजाकारक कसा होईल ही काळजी समाज धुरीणांच्या मनीमानसी वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत सदैव लागलेली दिसते .याच काळजीतून विवाह संस्कारांची उभारणी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/sabudana-food-1287116/", "date_download": "2018-08-22T04:26:30Z", "digest": "sha1:346R2WJBGFOYQIZNAXCEY2N4235NEW57", "length": 11866, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sabudana food | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nउपवासाव्यतिरिक्तही छोटय़ा नाश्त्यासाठी हा पदार्थ उत्तम\nउपवसासाठी बरेच पदार्थ आपण आपल्या आहारात घेतो. त्यातील काही पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत तर काही पदार्थ आरोग्यासाठी वारंवार खाण्यात आले तर आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होऊ शकतात.\nवरई – उपवासासाठी जास्त प्रमाणात वापरला जाणारा हा पदार्थ पचण्यासाठी अतिशय हलका. लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व जण खाऊ शकतात. लवकर पचतो व चांगले बल देतो. वरईचा भात, उपमा, इडली, ढोकळा इत्यादी अनेक पदार्थ बनविता येऊ शकतात. तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असल्याने उपवासात हमखास भेडसावणाऱ्या मलावष्टंभ या समस्येला अजिबात तोंड द्यावे लागत नाही. पोट भरल्याची जाणीव होते.\nराजगिरा – पचण्यास अत्यंत हलका आहे. सर्व जण खाऊ शकतात लोह व तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहे. ज्यांचे पोट जड राहते किंवा अपचन, मंदाग्नीच्या तक्रारी आहेत. त्यांच्यासाठी उत्तम पदार्थ. पित्ताचा त्रास जास्त असणाऱ्यांनी राजगिरा जरूर आहारात ठेवावा. राजगिरा लाही, लाडू, वडी इत्यादी अनेक स्वरूपात उपलब्ध. उपवासाव्यतिरिक्तही छोटय़ा नाश्त्यासाठी हा पदार्थ उत्तम. मधुमेहाच्या रुग्णांनी, स्थूल व्यक्तींनी राजगिरा लाडू, वडी वापरण्याऐवजी राजगिरा लाही वापरावी.\nसाबुदाणा – उपवासामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा पदार्थ पचण्यास जड आहे. पिष्टमय पदार्थ, काबरेडायड्रेटस जास्त प्रमाणात आहेत. प्रथिने, तंतुमय पदार्थ खूप अत्यल्प किंवा नसल्यात जमा. मधुमेही व स्थूल व्यक्तींनी तर साबुदाणा अजिबात खाऊ नये. पण त्याबरोबरच ज्यांना अपचन, मंदाग्नीच्या तक्रारी आहेत त्यांनीसुद्धा साबुदाणा टाळावा. उपवास सोडून इतर वेळीसुद्धा साबुदाणा कमीत कमी वेळा खावा. खिचडी, साबुदाणा खीर, वडे अशा अनेक स्वरूपात साबुदाणा खाल्ला जातो. रात्रीच्या वेळी इतर शक्यत: साबुदाणा टाळावा. तंतुमय पदार्थ जवळ जवळ नसल्याने पचनास जड होतो आणि मलावष्टंभ होऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-15-child-death-last-week-incubator-70999", "date_download": "2018-08-22T04:10:25Z", "digest": "sha1:NMBQF3GVEBBMAH5ZCLDQTEENYMIW4ZWK", "length": 12582, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news 15 child death in last week by incubator आठवड्यात आणखी 15 बालके दगावली | eSakal", "raw_content": "\nआठवड्यात आणखी 15 बालके दगावली\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nनाशिक - नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये इन्क्‍युबेटर कमतरतेसह अपुऱ्या व्यवस्थेने नवजात बालके बळी घेतल्याचे उदाहरण ताजे असतानाच गेल्या आठवडाभरात याच कक्षात प्रसूतिपूर्व जन्मलेली व कमी वजनाची आणखी पंधरा बालके दगावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या आठ दिवसांत 435 नवजात बालकांना भरती करण्यात आले होते.\nनाशिक - नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये इन्क्‍युबेटर कमतरतेसह अपुऱ्या व्यवस्थेने नवजात बालके बळी घेतल्याचे उदाहरण ताजे असतानाच गेल्या आठवडाभरात याच कक्षात प्रसूतिपूर्व जन्मलेली व कमी वजनाची आणखी पंधरा बालके दगावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या आठ दिवसांत 435 नवजात बालकांना भरती करण्यात आले होते.\nऑगस्ट महिन्यात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाच्या इन्क्‍युबेटरमध्ये 55 बालके दगावली होती. नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातीलच नव्हे, तर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील इन्क्‍युबेटरच्या कमतरतेचा प्रश्‍न यानिमित्ताने \"सकाळ'ने उजेडात आणला आणि निद्रिस्त आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात असलेल्या इन्क्‍युबेटर कक्षात 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान, 435 नवजात बालकांना भरती करण्यात आले होते. भरती करण्यात आलेली बहुतांश बालके प्रसूतिपूर्व जन्मलेली आणि अत्यंत कमी वजनाची होती. यातील 400 ते 500 ग्रॅम वजनाची असलेली नवजात 15 बालके गेल्या आठ दिवसांत दगावली आहेत.\nजिल्हा रुग्णालयातील एनआयसीयूतील एका इन्क्‍युबेटरमध्ये आजही 3 ते 4 बालकांना भरती करण्यात आलेले आहे. यातील अतिसंसर्गजन्य बालकांना स्वतंत्र भरती करण्यात आले आहे. उपचार सुरू असलेल्या बालकांमध्ये सर्वाधिक बालके ही आदिवासीबहुल क्षेत्रातील आहेत.\nगेल्या आठवडाभरातून भरती झालेली आकडेवारी\n1 सप्टें. : 56\n2 सप्टें. : 57\n3 सप्टें. : 58\n4 सप्टें. : 47\n5 सप्टें. : 52\n6 सप्टें. : 54\n7 सप्टें. : 56\n8 सप्टें. : 55\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t3749/", "date_download": "2018-08-22T04:31:29Z", "digest": "sha1:PCAGIJNP6GKEJRG2RAVTQ3NQSIN7EIFS", "length": 2170, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-माझ्यासाठी हे करशील ना?", "raw_content": "\nमाझ्यासाठी हे करशील ना\nAuthor Topic: माझ्यासाठी हे करशील ना\nमाझ्यासाठी हे करशील ना\nमाझ्यासाठी हे करशील ना\nभिजू नयेस म्हणून मी तुझ्यासाठी छत्री आणेन,\nपण भिजण्याची गळ तू घालशील ना\nतुझ्याबरोबर मीही घाम गाळेन\nपण एखादा थेंब टिपशील ना\nअसाच खेचत राहिलास तर मी गुंतत जाईन\nपण झालेला गुंता सोडवशील ना\nखांद्यावर डोके ठेवून अश्रू गाळेन\nतेव्हा ओठांनी टिपून घेशील ना\nमाझ्यासाठी हे करशील ना\nमाझ्यासाठी हे करशील ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/devache-avadate-loka-chaturya-katha/", "date_download": "2018-08-22T04:32:38Z", "digest": "sha1:MNUJGWNZDWXYI5PUCCWMDX7HHWM5O7KN", "length": 6634, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "देवाचे आवडते लोक | Devache Avadate Loka", "raw_content": "\nअमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन हे दिसायला अगदीच सामान्य होते.\nएकदा ते रस्त्याने जात असता, त्यांच्याकडे पाहून एक मनुष्य हळूच दुसऱ्याला म्हणाला, ‘लिंकन दिसायला अगदीच सामान्य आहेत नाही का’ लिंकन यांच्या तिखट कानी ते शब्द जाताच, ते त्या गृहस्थाकडे वळून म्हणाले,\nबाबा रे, मी दिसायला अगदीच सामान्य आहे, याचा अर्थ मी, परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे, असा आहे.’\n’ त्या गृहस्थानं विचारल ,\nयावर लिंकन म्हणाले, ‘ बाबा रे, देवाला सामन्य रुपाची माणसेच अतिशय आवडतात म्हणून तर त्याने बहुसंख्य माणसे सामान्य रुपाची निर्माण केली आहेत.’\nलिंकन यांच्या या अजब युक्तीवादाने थक्क झालेला तो माणूस त्यांना सलाम ठोकून तिथून निघून गेला.\nया वर्गातील आणखी काही लेख\nतुमचं काम योग्य नाही.\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nपरमेश्वरच सगळे करवून घेतो\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged अध्यक्ष, कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, परमेश्वर, लिंकन on मे 5, 2011 by संपादक.\n← गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन डाळ्याचे लाडू →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1193866", "date_download": "2018-08-22T03:29:36Z", "digest": "sha1:2Y4CT3K2XRVIKWMUBMEXUJUCQG37KDKA", "length": 1117, "nlines": 18, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Semalt मर्यादा म्हणजे काय?", "raw_content": "\nSemalt मर्यादा म्हणजे काय\nमाझ्या होस्टिंग कंपनीकडे खालील मर्यादा आहे.\nCPANEL प्रति 100,000 फाइल्सची सॉफ्ट मर्यादा आहे; तथापि, खातीत्या पेक्षा जास्त नाही 250,000 फायली थेट उल्लंघन होईल आमच्यासेवा अटी आणि निलंबित केले जाण्याची संवेदनाक्षम असतील.\nयाचा माझ्यासाठी काय अर्थ होतो माझी वेबसाइट ही मर्यादा ओलांडत नाही याची मी खात्री कशी करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/2014/06/", "date_download": "2018-08-22T03:58:29Z", "digest": "sha1:7QQAXOCZP6HSNEYO2SZ6354YQSATXKID", "length": 4056, "nlines": 105, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: June 2014", "raw_content": "\nमैत्री - प्लेझर बोक्स - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nमहाभारतात - आपण सारे अर्जुन - व पू काळे\nLabels: आपण सारे अर्जून\nमहाभारत - आपण सारे अर्जुन - व पू काळे\nLabels: आपण सारे अर्जून\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nमैत्री - प्लेझर बोक्स - व पू काळे\nमहाभारतात - आपण सारे अर्जुन - व पू काळे\nमहाभारत - आपण सारे अर्जुन - व पू काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-08-22T03:14:18Z", "digest": "sha1:2JAEGUMNR7LPPXWLYVS3MOQFLN3Z7EFU", "length": 3371, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "गणपतीची आरती/सुखकर्ता दुखहर्ता - विकिस्रोत", "raw_content": "\nसाहित्यिक = समर्थ रामदास स्वामी\nगणपतीची आरती/शेंदूर लाल चढायो→\n1581गणपतीची आरती/सुखकर्ता दुखहर्तासमर्थ रामदास स्वामी\nसुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|\nनुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |\nसर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|\nकंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥\nजय देव, जय देव जय मंगलमूर्ती|\nदर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥\nरत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|\nचंदनाची उटी , कुमकुम केशरा|\nहिरेजडित मुकुट, शोभतो बरा |\nरुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|\nजय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥\nलंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |\nसरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|\nदास रामाचा, वाट पाहे सदना|\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|\nजय देव जय देव, जय मंगलमूर्ती|\nदर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2018-08-22T03:06:03Z", "digest": "sha1:6HACJLI2P6YJDE5OSD2JN3S237HT266V", "length": 5832, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९०० चे - ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे\nवर्षे: ९२४ - ९२५ - ९२६ - ९२७ - ९२८ - ९२९ - ९३०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nराजा एथेलस्टॅनच्या नेतृत्त्वाखाली छोटी राज्ये एकत्र येऊन इंग्लंडमध्ये एकछत्री अंमल सुरू झाला.\nइ.स.च्या ९२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4950.html", "date_download": "2018-08-22T03:35:55Z", "digest": "sha1:P5UBBV4JOWMQEO3GZD55MS5HJ6ETD5BY", "length": 14307, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २३ - शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २३ - शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती\n९ मे १६६० रोजी शाहिस्तेखान पुण्यातआला. महाराज याच काळात म्हणजे ( दि. ५ मार्च ते १२ जुलै १६६० )पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले होते. वेढा जबरदस्त होता. वेढा घालणाऱ्या सिद्दी जौहरची सेनापती व योद्धा या नात्यांनी योग्यता निविर्वाद फार मोठी होती. सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान या दोन्हीही बड्या सेनापतीत फरक मात्र फार मोठा होता. शाहिस्तेखान हा अभ्यासशून्य होता. जौहर हा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणारा होता. विशेषत: मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राची त्याला खूप मोठी जाण होती. म्हणूनच तो अतिशय सावधपणे पन्हाळ्याच्या वेढ्यात उतरला होता. त्याच्या दैनंदिन युद्धनेतृत्त्वात ठिसाळपणा , योजनेत विस्कळीतपणा , शाही सैन्यांत नेहमीच आढळून येणारा ऐषाराम , रणक्षेत्राविषयी अनभिज्ञता , अनुशासनाचा अभाव असा कोणताही प्रकार कटाक्षाने तो होऊ देत नव्हता. त्याची शिस्त उत्तम होती. या सर्वच बाबतीत त्याची प्रत्येक व्यवहारावर करडी नजर होती.\nत्याच्याबरोबर अफझलपुत्र फाझल महम्मद हा बरोबरीच्या नात्याने या लष्करात होता. पण संपूर्ण लष्करी कारभार तो स्वत: दक्षतेने पाहात होता. त्याच्या हाताखाली काशी तिमाजीदेशपांडे हा कारभारी होता. नेमकी शाहिस्तेखानची युद्धनेता या नात्याने अगदी उलटी प्रतिमा होती.\nएकाचवेळी पुण्यात शाहिस्तेखान आणि पन्हाळ्याखाली सिद्दी जौहर हे अफाट सैन्यानिशी स्वराज्याबरोबर झुंजायला उतरले होते. येथे एक चित्र स्पष्ट दिसते. शाहिस्तेखानच्या समोर राजगडावरून नेतृत्त्व करीत होत्या जिजाबाई. त्यांनी शाहिस्तेखान स्वराज्यावर आल्यापासून ते शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटेपर्यंत , म्हणजे सुमारे सहा महिने राजगडावरून शाहिस्तेखानाच्या आघाडीवर अगदी समर्थपणे तोंड दिले आहे. या खानाने सुपे ,शिरवळ , पुरंदर , सासवड , गराडखिंड या भागात प्रारंभी (मार्च ते मे १६६० ) हा स्वराज्यातील उत्तर आघाडीवरचा भाग जिंकून घेण्याकरता सुमारे तीस हजार सैन्यानिशी तीन महिने खूप मोठा गहजब करून पाहिला. त्याला अजिबात यश आले नाही. याचे श्रेय नेतृत्त्वाच्यादृष्टीने जिजाऊसाहेबांनाच द्यावे लागले. हे श्रेय त्या काळात याच भागात मोगलांविरुद्ध छापे घालीत असलेल्या नेताजी पालकरांस नाही का आहे ना\nनेताजीने आपली कामगिरी खरंच चांगली केली. पण तो या काळात सतत धावत्या लढाया (छापेबाजी) करतो आहे. त्यात तो खेड-मंचरजवळ स्वत: जखमीही झाला. तरीही तो झुंजतो आहे. पण सुपे , शिरवळ , पुरंदर , सासवड इत्यादी स्थिर ठाणी थोड्याशा बळानिशी शत्रूच्या अफाट बळाला यशस्वी तोंड देत या काळात मावळ्यांनी जी अतिशय अवघड कामगिरी केली आहे, त्यामागे नेतृत्त्व आहे. राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांचे. याच काळातील मावळच्या मराठी देशमुखांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे.\nते पत्र शिवाजीराजांच्या नावाने गेले असले , तरी ते नक्कीच राजगडावरून , म्हणजेचजिजाऊसाहेबांच्या आज्ञेने गेलेले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की , '( आपल्या) मुलखांत मोगलांची धावणी सुरू जाहली आहे. तरी तुम्ही शिकस्तीने रयतेस सांभाळावे. '\nमोगलांचे बळ फारच मोठे होते. त्यामुळे लुटालुट , जाळपोळ , वेठबिगारी , अत्याचार , मंदिरांना उपदव इत्यादी प्रकार सतत चालू होते. या सर्व मोगली आघातांचा उल्लेख पुढे शिवाजीमहाराजांनी सुरतेच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात केलेला आहे.\nएकूणच स्वराज्य किती भयंकर कठीण अवस्थेतून जात होते याची कल्पना येते. या काळातस्वराज्याशी विश्वासघात करून शत्रूला जाऊन कोणी मावळे सरदार फितुर झाल्याची उदाहरणे आहेत का होय फक्त उदाहरणे आहेत. पहिले आहे बाबाजीराम होनप देशपांडे याचे , आणिदुसरे संभाजी कावजी याचे.\nचरकात सापडलेल्या उसाच्या कांड्याप्रमाणे सारे मराठी संसार पिळवटून निघत होते. त्यांत एखाददुसरे उदाहरण असे निघाले तर दु:खद असले तरी स्वाभाविक आहे. बाकीचे सारे स्वराज्य सह्यादीच्या शिळांसारखे घाव सोसीत अभेद्य राहिले. म्हणूनच अखेरचे चित्र असेच दिसले की ,शाहिस्तेखानचाही पण पराभव आणि सिद्दी जौहरचाही पराभवच. कारण शत्रूशी झुंजणाऱ्याकडव्या शिवा काशीदांची , बाजी घोलपांची , बाजी प्रभूंची , वाघोजी तुप्यांची आणि फिरंगोजी नरसाळ्यांची प्रचंड स्वराज्यसेना महाराजांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या आज्ञेची वाट बघतचतत्पर होती. जौहर आणि शाहिस्ता यांच्या दुहेरी आक्रमणात दिसून आली. मराठ्यांच्या सेनेची आणि संसारांचीही जिद्द , महत्त्वाकांक्षा , निष्ठा , शिवपेम आणि घोरपडीसारखा चिवटपणा ,तीनशे वर्ष सतत आधीच्या लाचार गुलामगिरीनंतर हे सर्व राष्ट्रीय चारित्र्याचे सद्गुण राजापुरच्या गंगेसारखे उफाळून आले.\nही शिवगंगा बुद्धीमान , प्रतिभावात , कल्पक आणि तरीही अहंकाररहित आणि उपभोगशून्य युवाशिवाजीराजाच्या मस्तकातून खळाळत होती. म्हणूनच मराठ्यांची पोरं पाळण्यात असल्यापासूनच पराक्रम गाजविण्यासाठी हसतहसत मुठी वळत होती.\nआपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश जनतेने आणि त्यांच्या पंतप्रधान चचिर्लने अनेकआघाड्यांवर जर्मनी अन् जपानसारख्या शत्रूंचा फन्ना उडविला. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. ते कौतुक योग्यही आहे. पण अशाच प्रचंड आक्रमणातून हिंदवी स्वराज्य प्रतिपंच्चंदलेखे सांभाळीत व फुलवित आणि वाढवित नेणाऱ्या आमच्या मावळ्यांना आम्ही विसरता कामा नये.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1190898", "date_download": "2018-08-22T03:30:21Z", "digest": "sha1:LUXWGWD7IUDFRXQ7GXNFWYU76YEUREGU", "length": 1394, "nlines": 15, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "दुरुपयोग आणि पोस्टमास्टर Semaltेट केल्यामुळे स्पॅम म्हणून उपचार थांबविणे शक्य होते?", "raw_content": "\nदुरुपयोग आणि पोस्टमास्टर Semaltेट केल्यामुळे स्पॅम म्हणून उपचार थांबविणे शक्य होते\nमी काही ब्लॉगवर वाचले (मला URL आठवत नाही). कॉम आणि पोस्टमास्टर @ मायडोमीयन. आमच्या मेलांना स्पॅम म्हणून श्रेणीबद्ध करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी मुख्य ई-मेल मदतव्यतिरिक्त. हे खरे आहे का दोन अतिरिक्त ईमेल खाती तयार करणे योग्य आहे का दोन अतिरिक्त ईमेल खाती तयार करणे योग्य आहे का - fascinator hat ideas for 100. माझ्या होस्टिंगवर, केवळ 5ांना अनुमती आहे. मिमलेट सुचवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/stoppin-maladjustment-there-should-be-police-station-said-mla-lakshman-jagtap-119845", "date_download": "2018-08-22T03:52:27Z", "digest": "sha1:BMNSBMN55GISDURMCCVAPQY4AB4NUYBD", "length": 12867, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "for stoppin maladjustment there should be police station said by mla lakshman jagtap गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी - आ. लक्ष्मण जगताप | eSakal", "raw_content": "\nगैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी - आ. लक्ष्मण जगताप\nसोमवार, 28 मे 2018\nवाल्हेकरवाडी (पुणे) : परिसरात गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची उभारणी केली आहे, त्याचबरोबर आम्ही आमचा शब्द पाळला असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाल्हेकरवाडी येथे केले.\nवाल्हेकरवाडी (पुणे) : परिसरात गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची उभारणी केली आहे, त्याचबरोबर आम्ही आमचा शब्द पाळला असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाल्हेकरवाडी येथे केले.\nवाल्हेकरवाडी येथे पोलीस चौकी व आठवडी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी काल (ता. 27) ते बोलत होते. यावेळी गटनेते एकनाथ पवार, चिंचवड वाहतुक विभागाचे निरीक्षक संजीव पाटील, विलास मडेगरी, नगरसेवक नामदेव ढाके, मोना कुलकर्णी, तुषार कामठे, श्यामराव वाल्हेकर, तुषार कामठे, अमोल थोरात, सुरेश भोईर, अभिषेक बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले, सचिन चिंचवडे, मोरेश्वर शेंडगे, शीतल शिंदे, बाळासाहेब ओव्हाळ, गजानन चिंचवडे उपस्थित होते.\nअनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर बोलतांना जगताप पुढे म्हणाले की, आरक्षण असणारे बांधकामे पाडलीच जातील, जे आरक्षणबाधित नसतील त्यांचे नियमित करण्याची प्रक्रिया सुलभ करून ती नियमित कशी होतील यावर विचार चालू आहे. त्याचबरोबर परिसरातील शाळा, स्मशानभूमी, उद्याने इ. ची आरक्षणे आहेत ती तातडीने मार्गी लावण्याचे काम करत आहोत.\nयावेळी नगरसेवक सचिन चिंचवडे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारा पोलीस चौकी प्रश्न आम्ही प्राधिकरणाकडुन जागा विकत घेऊन मार्गी लावला आहे, परिसरातील नागरिकांना आणखी कश्या सोयीसुविधा पुरवता येतील या गोष्टीचा प्रशासन दरबारी आम्ही पाठपुरावा करत आहोत.त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांना निरोगी भाजीपाला मिळावा यासाठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिवले यांनी तर प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले आभार सचिन चिंचवडे यांनी मांडले.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/diwali13_tracker?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-08-22T04:05:54Z", "digest": "sha1:U5F6FASQW5PUPIGFH7VFKPUPUYI7BV4U", "length": 11069, "nlines": 97, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेष आधार नको स्नेहदर्शन 6 बुधवार, 30/10/2013 - 18:32\nविशेष सतीश तांबे, एक बातचीत : \"करमण्यातून कळण्याकडे\" ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 31/10/2013 - 10:31\nविशेष (Y) सतीश तांबे 9 गुरुवार, 31/10/2013 - 14:32\nविशेष हमारी याद आयेगी प्रभाकर नानावटी 7 गुरुवार, 31/10/2013 - 21:45\nविशेष प्रेम - दोन कविता सुवर्णमयी 7 गुरुवार, 31/10/2013 - 23:44\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 22:39\nविशेष माझा परिसर, माझा कलाव्यवहार सचिन कुंडलकर 8 शनिवार, 02/11/2013 - 22:05\nविशेष विरक्तरसाची मात्रा सर्व_संचारी 7 शनिवार, 02/11/2013 - 22:29\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 मंगळवार, 05/11/2013 - 10:21\nविशेष कलाजाणिवेच्या नावानं... शर्मिला फडके 14 बुधवार, 06/11/2013 - 16:09\nविशेष दुसरा सिनेमा अवधूत परळकर 25 बुधवार, 06/11/2013 - 16:19\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 बुधवार, 06/11/2013 - 17:28\nविशेष प्रिय श्रीरंजन आवटे 1 बुधवार, 06/11/2013 - 20:18\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 गुरुवार, 07/11/2013 - 11:34\nविशेष अर्थनिर्णयनाच्या विरोधात मिलिंद 6 शनिवार, 09/11/2013 - 01:55\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 रविवार, 10/11/2013 - 00:28\nविशेष कला: एक अकलात्मक चिंतन उत्पल 19 रविवार, 10/11/2013 - 21:41\nविशेष डब्लिनर रुची 10 रविवार, 10/11/2013 - 22:27\nविशेष तीन म्हाताऱ्या शहराजाद 37 शुक्रवार, 15/11/2013 - 12:40\nविशेष त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी ऋता 7 सोमवार, 18/11/2013 - 11:14\nविशेष दोन शब्द ऐसीअक्षरे 32 बुधवार, 20/11/2013 - 00:01\nविशेष फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल - 8 गुरुवार, 21/11/2013 - 23:59\nविशेष कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १ शैलेन 19 शुक्रवार, 29/11/2013 - 15:32\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 मंगळवार, 07/01/2014 - 11:59\nविशेष १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद अरविंद कोल्हटकर 11 मंगळवार, 07/01/2014 - 12:02\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 24/01/2014 - 09:31\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 सोमवार, 27/01/2014 - 16:53\nविशेष कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद सानिया 4 बुधवार, 23/07/2014 - 00:19\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शनिवार, 16/08/2014 - 05:44\nविशेष पाखी नंदिनी 4 रविवार, 12/10/2014 - 18:55\nविशेष दोन कविता श्रीरंजन आवटे 4 बुधवार, 21/01/2015 - 21:19\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शनिवार, 20/06/2015 - 00:42\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 मंगळवार, 17/11/2015 - 10:55\nविशेष अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण चिंतातुर जंतू 11 गुरुवार, 17/12/2015 - 21:27\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 रविवार, 28/02/2016 - 14:32\nविशेष उमगत असणारे वसंत पळशीकर Dr. Medini Dingre 4 शनिवार, 29/10/2016 - 23:15\nविशेष काव्यातली सृष्टी धनंजय 15 शनिवार, 18/02/2017 - 01:50\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 गुरुवार, 23/11/2017 - 12:41\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/india-a-team-lead-a-165-run-lead-against-south-africa-a/", "date_download": "2018-08-22T03:06:13Z", "digest": "sha1:DNPPRYSCBNK4GY3WBTVW7LBEBTC5YDGK", "length": 10401, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत अ संघाची ‘दक्षिण अफ्रीका’ अ संघावर 165 धावांची आघाडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारत अ संघाची ‘दक्षिण अफ्रीका’ अ संघावर 165 धावांची आघाडी\nबंगळुरू: दक्षिण अफ्रीका अ आणि भारत अ संघांदरम्यान सुरू असलेल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात सलामीवीर मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारत अ संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा 2 बाद 411 धावा केल्या असून दक्षिण अफ्रीका अ संघावर 165 धावांची आघाडी मिळवली आहे.\nदुसऱ्या दिवशीचा खेल सुरू झाल्यानंतर दक्षिण अफ्रीका अ संघाचे अखेरचे दोन फलंदाज एकही धाव न करता तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या भारत अ संघाच्या सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी संघाला दमदार सुरूवात करुन देताना सावध आणि आक्रमक खेळी करत दक्षिण अफ्रीकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवायला सुरूवात केली. शॉ आणि अग्रवाल यांनी पहिल्या गड्यासाठी तब्बल 277 धावांची भागीदारी करताना आपापले शतक पुर्ण करत दक्षिन अफ्रीकेच्या धावसंख्येला मागे टाकत दमदार सुरूवत करुन दिली. भारत अ संघाच्या 277 धावा झाल्या असताना डेन पिएडेटने शॉला बाद करत अफ्रीकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. यावेळी शॉने 196 चेंडूत 20 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 136 धावांची खेळी करताना अग्रवाल सोबत 58.5 षटकांत 277 धावांची भागीदारी केली.\nशॉ बाद झाल्या नंतर आलेल्या रविकुमार समर्थने देखिल आश्‍वासक सुरूवात करत भारतीय संघाचा धावफलक हालता ठेवण्याचे काम केले. यावेळी दुसऱ्या बाजुने फलंदाजी करणाऱ्या मयंक अग्रवालने आपले द्विशतक साजरे करत संघाला चारशे धावांच्या जवळ पोहोचवले. संघाच्या 395 धावा झाल्या असताना समर्थला बाद करत डुआन्ने ऑलिव्हीअरने दक्षिण अफ्रीकेच्या संघाला दुसरा बळी मिळवून दिला. समर्थने 65 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 35 धावांची खेळी करताना अग्रवालच्या साथीत 24 षटकांत 118 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. समर्थ बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने सावध खेळी करताना भारतीय संघाला आणखीन धक्‍का लागू न देता सावध फलंदाजी करत दिवस अखेर संघाला 2 बाद 411 धावांची मजल मारून दिली.\nदुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा मयंक अग्रवाल 220 धावांवर नाबाद होता तर श्रेयस अय्यर 9 धावा करुन त्याला साथ देत होता. तत्पूर्वी, पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा दक्षिण अफ्रीका अ संघाने 8 बाद 246 धावांची मजल मारली होती. मात्र दुसऱ्या दिवशीच्या खेळात त्यांच्या फलंदाजांना एकेही धाव काढता आली नाही. त्यामुळे त्यांचा पहिला डाव केवळ 246 धावांतच अटोपला. यावेळी भारता कडून मोहम्मद सिराजने 56 धावा देत 5 गडी बाद केले. तर नवदीप सैनी आणि रजनीश गुर्बानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला सुरेख सथ दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगौरव गिलचा एमआरएफ रॅली ऑफ कोएम्बतूर राऊंड 2 मध्ये विजय\nNext article#अबाऊट टर्न : कारवाई\nसोळा वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्ण पदक\nज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी पटकावले अजिंक्‍यपद\nमहिला आणि पुरुष कबड्डी संघ उपान्त्य फेरीत\nव्हॉलीबॉलमध्ये महिला संघाचा सलग दुसरा पराभव\nभारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी ; इंग्लड ९२ धावांवर ४ बाद\nआशियाई स्पर्धा : १६ वर्षीय सौरभ चौधरीने घेतला सुवर्णवेध, अभिषेकला कांस्य पदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/release-unbusiness-business/", "date_download": "2018-08-22T03:03:02Z", "digest": "sha1:ZPM2CJAKI5OJXHZSQHBS5O2H3VGPRBAL", "length": 26089, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Release Of 'Unbusiness Business' | बेफिक्रेचे ‘लबों का कारोबार’ साँग रिलीज | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nबेफिक्रेचे ‘लबों का कारोबार’ साँग रिलीज\nरणवीर सिंग व वाणी कपूर यामध्ये दोघेही एकमेकांचे किस करीत असताना दिसत आहे\nरणवीर सिंग व वाणी कपूरचा यांच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे ‘लबों का कारोबार’ गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये दोघेही एकमेकांचे किस करीत असताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे सर्वचे पोस्टर हे दोघे किस करताना दिसत आहेत. या गाण्यासोबत एक पोस्टर रिलीज करण्यात आले. या नवीन पोस्टरमध्ये रणवीर व वाणी एकमेकांचे किस करीत असल्याचे दिसत आहे. लव्हस्टोरीची सुरुवात कशी होते, ते यामध्ये दाखविण्यात आले आहे. तरुण, वृद्ध व समलिंगी हे सर्व एकमेकांचे किस करीत असल्याचे दिसत आहेत. बेफिके्रसाठी अभिनेता रणवीर सिंगने आपल्या शरीरासाठी खूप मेहनत घेतलेली असून, त्याने यासाठी वैयक्तिक प्रशिक्षक लॉयड स्टीवंस सोबत पॅरिसमध्ये ट्रेनींग घेतले आहे. स्टीवंसने ट्विटरवर रणवीरच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी रणवीर व स्वत: चा एक्सरसाईज करतानाचाही एक फोटो शेअर केला आहे. ‘लगता है कि इससे यह साफ होगा जो कुछ प्रमुख बदलाव रणवीर ने बेफिक्रे के लिए किए है’. असे लिहीले आहे. आदित्य चोपडा हा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. शाहरुख खान व अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन त्यांने केले होते.\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2013/11/blog-post_17.html", "date_download": "2018-08-22T03:05:09Z", "digest": "sha1:2MKKYQVIV2SPXOBVS4LD2547IOG5MPWT", "length": 13839, "nlines": 116, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: विरंगुळा", "raw_content": "\nसंध्याकाळ झाली आणि कोर्ट सुटले तसे तात्या हळूहळू घरी आले. नुसतेच पुढे केलेले दार त्यांनी ढकलले. आत पाऊल टाकल्यावर सवयीने ते एकदम उजवीकडे वळले. त्याबरोबर जमिनीवरच्या सतरंजीच्या छिद्रात त्यांचा अंगठा अडकला आणि रोजच्याप्रमाणे आजही त्यांना ठेच लागली. या हिसक्याने सबंध सतरंजी गोळा झाली. खाली दडपलेला धुरळा एकदम उसळला. तात्यांच्या नाकात गेला. जरा ठसकत ते कोपNयाजवळच्या टेबलापाशी गेले. लकालका मागे-पुढे हलणारी खुर्ची त्यांनी बेताने पुढे ओढली. तिच्यात बसून ते स्वस्थ पडून राहिले.\nघटकाभराने तात्यांनी आखडलेले पाय पुढे ताणले. पाठ खाली घसरून थोडा विसावा घेण्याचा प्रयत्न केला; पण कमरेला रग लागू लागली तसे ते पुन्हा ताठ झाले. दोन्ही हातांची कोपरे त्यांनी टेबलावर टेकवली. त्यावर आपले शिणलेले मस्तक ठेवले. डोळे मिटले.\nमग थकलेल्या शरीराने ते कितीतरी वेळ तसेच पडून राहिले.\nआत स्वैपाकघरात स्टोव्ह फरफरत होता. मधूनमधून भांडी वाजत होती. कुणीतरी मूल रडत होते. या सगळ्या आवाजातून बायकोचे खेकसणे स्वच्छ उमटत होते. हे सर्व सूर रोजच्या ओळखीचे होते. घरी परत आल्यावर न चुकता कानावर पडणारे होते. तात्यांना त्यांची सवय झाली होती, इतकी की संध्याकाळचा विशिष्ट वेळेचाच\nतो स्वाभाविक आवाज आहे, असे त्यांना मनोमन वाटत असे. हा आवाज ऐवूâ आला आणि त्यांची खात्री पटली – संध्याकाळचे सहा-साडेसहा झाले आहेत. आपण आपल्या घरी परत आलो आहोत. आता आठ वाजेपर्यंत असेच पडून राहायचे.\nथोड्या वेळाने चहा घेऊन बायको येईल आणि काही कर्मकटकटी सांगेल. हे नाही, ते नाही; हे आणा, ते आणा. मग आपला दहा-बारा वर्षांचा पोरगा येईल. कशासाठी तरी पैसे मागेल. आपण त्याची खोटी समजूत काढू. यापेक्षा वेगळे काय घडायचे.... एकदा डोळे उघडावेसे वाटले; पण तात्यांनी उघडले नाहीत. ते तसेच पडून\nराहिले. डोळे मिटले म्हणजेच बरे वाटते. थकलेला देह कुरकुर करीत नाही. डोक्याची भणभण कमी होते. थोडासा विसावा मिळतो. कसे शांत वाटते.\nपाच-दहा मिनिटांनी टेबलावर पिचका आवाज झाला. तात्यांनी सवयीने ओळखले\nतात्यांनी डोळे उघडले. हळूहळू वर पाहिले.\nओला हात पदराला पुशीत बायको उभी होती. तात्यांनी तिच्याकडे दृष्टी टाकल्यावर तिने हसण्याचा प्रयत्न केला. दमून गेलेल्या सुरात सांगितले, ‘‘चहा ठेवलाय बरं का’’ ‘‘अं\nतात्या हळूहळू सरळ बसले. कुठेतरी उगीचच पाहत राहिले. मग उजव्या हाताने टेबलावरचा सबंध कप चाचपला. त्यातल्या त्यात न पोळणारा भाग मुठीत धरून कप बशीत आडवा केला. बशीतल्या चहाचे सावकाश घुटके घेतले. थकलेल्या डोळ्यांनी ते नुसतेच बायकोकडे बघत राहिले. बशीभर चहा पोटात गेल्यावर जरा बरे वाटले. अगदी खोल आवाजात त्यांनी प्रश्न विचारला, ‘‘कोण रडतंय गं आत\nदोन्ही हात पाठीमागे जुळवून, भिंतीला टेकवून बायको तशीच उभी राहिली होती. ती म्हणाली,\nतात्यांनी पुढचा प्रश्न विचारला नाही. उत्तर माहीत असलेला प्रश्न कशाला विचारायचा\nएक सुस्कारा सोडून त्यांनी जरा दम घेतला. राहिलेला चहा हळूहळू संपविला. बोटाची पेरे उगीचच टेबलावर वाजविली.\n‘‘खेळतोय बाहेर. असेल इकडंतिकडं कुठेतरी.’’\nबायकोने रिकामी कपबशी हातात घेतली.\n‘‘कोळसे संपलेत बरं का. उद्या अगदी नाहीत. निदान सक्काळच्याला आणायलाच पाहिजेत.’’\nतात्यांनी निमूटपणे मान हलवली. बोलणे समजले अशा अर्थाने. तोंडाने त्यांनी होय-नाही काहीच सांगितले नाही. बायको निघून गेली तरी ते तसेच मुकाट्याने खुर्चीत बसून राहिले. टेबलावर बोटे वाजविण्याचा चाळा करीत त्यांनी पुन्हा डोळे मिटले. चला, बायकोचा प्रवेश संपला. आता मुलगा – थोड्या वेळाने दार एकदम खडखडले. डोळे उघडले.\nदहा-अकरा वर्षांचा नारायण पळतपळत टेबलाजवळ आला. टेबलाच्या कडेला दोन्ही कोपरे रोवून लोंबकळला. धापा टाकीत म्हणाला, ‘‘तात्या, तात्या –’’\nपण त्याला अशी जोरात धाप लागली होती की त्याच्या तोंडून शब्दच पुâटेना. तात्या त्रासिक सुरात म्हणाले,\n‘‘अरे, हो हो हो किती पळतोस\nधाप कमी झाल्यावर नारायणाने विचारले, ‘‘तात्या, आमच्या शाळेची ट्रीप जायचीय –’’ ‘‘हो का छान\n‘‘वर्गणी फक्त तीन रुपये –’’\n मास्तर म्हणाले, उद्या सकाळच्याला शाळेत घेऊन या पैशे.’’\nतात्यांनी नुसतीच मान डोलविली. होय नाही अन् नाहीही नाही. नारायण पुâरंगटला. रुसल्यासारखा आवाज काढून म्हणाला, ‘‘असं काय हो तात्या तुम्ही नेहमीच असंच करता. देत नाही अन् काही नाही.’’\n‘‘बरं बरं. देऊ उद्या.’’\n देत नाही अन् काही नाही तुम्ही. नुसतं म्हणता. मागच्या महिन्याची फीच दिली नाही अजून.’’\n‘‘नाही नाही. नक्की द्यायचे आता.’’\n‘‘उद्या नको. आत्ताच देऊन ठेवा. सकाळच्याला शाळा आहे.’’\n‘‘बरं बरं, देऊ. जा, पण.’’\nतात्यांनी समजूत घातली तसे ते पोरगे पुन्हा पळाले. फाटकी चड्डी सावरीत खेळायला गेले. त्याच्याकडे बघत तात्या उदास होऊन बसून राहिले. न बोलता न हलता खुर्चीतच बसून राहिले. त्यांचे डोळे पुन्हा जड झाले. डोके भणभणू लागले. सबंध दिवसभर लिहून लिहून शिणलेली बोटे शिवशिवू लागली. अंग जडजड झाले. कधीकाळी या खुर्चीतून आपल्याला उठता येईल, असे त्यांना वाटेच ना.\nचांगला अंधार पडला. बाहेर दिवे लागले. घरात वंâदील लागला. कोनाड्यातली मिणमिणती चिमणी पेटली. रस्त्यावरून येणारे लोकांचे हसणे-खिदळणे कानावर एकसारखे पडू लागले. घरात पोरांची रडारड सुरू झाली तरी तात्या खुर्चीत बसूनच होते. त्यांचे डोळे अजूनही दुखतच होते. डोके भणभणतच होते.\nअ‍ॅना आणि सयामचा राजा\nबंटू बसला ढगात आणि इतर कथा\nचिकन सूप फॉर द कपल्स सोल\nफॉर हिअर, ऑर टू गो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/marathi-bhasha-marathi-vyakaran-marathi-shabdbhandar/marathi-sanskar-marathi-value-education/sola-sanskar", "date_download": "2018-08-22T03:33:24Z", "digest": "sha1:4MHUA2YJCUCSZ3KQZ7MGUNS5AIGC7DBX", "length": 3174, "nlines": 83, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "sola sanskar, Marathi sola sanskar", "raw_content": "\nउपनयन संस्काराने ब्रह्मचर्य आश्रम स्विकारुन विद्येस आरंभ करावयाचा असतो. म्हणून या संस्काराला व्रतबंध (व्रतनियमांचे बंधने) असेही म्हणतात.उपनयन संस्कार व विवाह संस्कार या दोन्ही संस्कार या दोन्ही संस्कार आधी ग्रहांचे अनुकूलतेसाठी ग्रहयज्ञ करायची पद्धत आहे.उपनयन यात उप अधिक नयन असे दोन शब्द आहेत. उप शब्दाचा अर्थ जवळ आणि नयन शब्दाचा अर्थ नेणे असा आहे. गायत्री मंत्र शिकविण्यासाठी जवळ नेणे.\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार)\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार)\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) पुढील प्रमाणे आढळतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-08-22T03:07:05Z", "digest": "sha1:PHNSADYJDFXFWKJCQPIOJMWA2WZL32YM", "length": 10303, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षणासाठी आवळली वज्रमुठ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी आवळली वज्रमुठ\nवाईच्या शिवाजी चौकातून निघणार ऐतिहासिक मराठा क्रांती महामोर्चा\nवाई, दि. 8 (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी “एक मराठा लाख मराठा’ हे ब्रीद वाक्‍य घेवून मराठा समाजाने वज्रमुठ आवळली आहे. महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणारी ही ऐतिहासिक भव्य रॅलीची मशाल वाईच्या शिवाजी चौकातून पेटणार आहे. गुरुवार, 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी हजारो युवक-युवती मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असून त्या नियोजन आढावा संदर्भातील बैठक बाजार समितीच्या मंगल कार्यालयात झाली.\nनिद्रीस्त अवस्थेत असणाऱ्या सरकारला जागे करून न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याची तयारी करीत मराठा समाजाने आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. गट-तट, राजकीय द्वेष बाजुला ठेऊन मराठा आरक्षणासाठी विविध पक्षातील “यंग ब्रिगेड’ सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघर्ष रॅली म्हणून नोंदविली जाणार असल्याचा निर्धार या आयोजित आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला. वाई तालुक्‍यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील पुरुष व महिला वाई येथे होणाऱ्या मोर्चात सामील होणार असल्याचा निर्धार यावेळी नियोजन बैठकीत करण्यात आला.\nनियोजना नुसार वाई येथे गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी आकरा वाजता वाईच्या शिवाजी चौकातून निघणाऱ्या मराठा क्रांतीमोर्चात वाई शहर व तालुक्‍यात बहुसंख्येने मराठी बांधवांनी सहभागी होण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्वच क्षेत्रातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.\nसुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठी बांधवांसाठी श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर वाई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होताना पाळावयाची आचारसंहिता वाचून दाखविण्यात आली. यावेळी अनेक मराठा बांधवांनी मनोगत व्यक्त केले. वाई शहरात किसनवीर चौक केंद्रस्थानी ठेवून चार भागात ग्रामीण भागातून येणाऱ्या बांधवांना थांबविण्यात येणार आहे.\nवाई बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तालुक्‍याच्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील जास्तीत-जास्त मराठी बांधव वाई येथे निघणाऱ्या मोर्चात सहभागी होतील. तसेच मोर्चाचे माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोअर कमिटीवर मराठा समाजातील सर्वच स्थरातील मराठा मान्यवर असून ते शहरातील व ग्रामीण भागाचा लेखाजोखा ठेवणार आहेत. वाई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करीत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच गुरुवारीपासून वाई शहरासह संपूर्ण तालुक्‍यातील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेबल टेनिस स्पर्धा: पूजा, मनुश्री, सिद्धेश यांची विजयी सलामी\nNext articleमोदी, राहुल गांधी यांनी घेतले करूणानिधींचे अत्यंदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro-kokan/ratnagiri-news-saguna-paddy-cropping-experiment-81130", "date_download": "2018-08-22T04:06:21Z", "digest": "sha1:NEF7DO2AHVMYRSW5PQZ5DZMF4GWGWHL3", "length": 14935, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri news Saguna Paddy cropping experiment मंडणगडात कमी मनुष्यबळात भातशेतीचा प्रयोग | eSakal", "raw_content": "\nमंडणगडात कमी मनुष्यबळात भातशेतीचा प्रयोग\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nमंडणगड - तालुक्‍यातील तुळशी, पाले, भिंगळोली, अडखळ, वडवली, पिंपळोली गावातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून ‘एसआरटी’ अर्थात ‘सगुणा राइस टेक्‍निक’च्या वाढत्या प्रसारातून स्पष्ट झाली आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत.\nमंडणगड - तालुक्‍यातील तुळशी, पाले, भिंगळोली, अडखळ, वडवली, पिंपळोली गावातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून ‘एसआरटी’ अर्थात ‘सगुणा राइस टेक्‍निक’च्या वाढत्या प्रसारातून स्पष्ट झाली आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत. मनुष्यबळाच्या समस्येने ग्रासलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान दिलासा देणारे ठरले. त्यामुळेच मंडणगड तालुक्‍यात सध्या अनेक ठिकाणी या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. कमीत कमी मनुष्यबळात उत्तम उत्पन्न घेण्याच्या दिशेने भातशेतीची वाटचाल सुरू झालेली आहे.\nपारंपरिक भात लागवडीमध्ये मजुरांची कमतरता, चिखलणीचा त्रास, पावसाचा लहरीपणा यामुळे कोकणात शेती सोडली जात आहे. यावर मात करीत पार्वती रक्ते व रामचंद्र पारधी यांनी सलग दुसऱ्या वर्षी ९० क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न घेतले. शशिकांत रक्ते, गणपत म्हाब्दी, दीपेश रक्ते, सखाराम माळी, दीपक महाडिक, अनिता काते या शेतकऱ्यांनी एसआरटी भातलागवड करून ६५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न घेतले.\nपारंपारिक पद्धतीमध्ये ३५ क्विंटल उत्पन्न मिळते. ‘एसआरटी’ने शेतकऱ्यांचा नांगरणी, भातरोपवाटिका निर्मिती आणि भातलावणीचा खर्च कमी केलाच, पण त्यांना पावसाळ्यानंतर दुसऱ्या पिकासाठी तयार वाफेही मिळाले. १३६ सेमी रुंदीचे व १० सेमी उंचीचे उंचीचे गादी वाफे तयार केले जातात आणि त्यात २५ बाय २५ सेमी वर सुधारित किंवा संकरित भात बियाण्यांची ठराविक अंतराने लागवड केली जाते. ही व्यवस्था शेतात कायमस्वरूपी होते. भाताचा पेंडा, गवत आणि इतर टाकाऊ पालापाचोळा टाकून या वाफ्याची डागडुजी केली जाते. काही ठिकाणी वाफ्यात गांडूळ निर्मिती आढळून आली. त्यामुळे दरवर्षी उत्पादन वाढते. काही ठिकाणी ते दुप्पट झाल्याचा अनुभव आहे. फक्त यात एकच अडचण आहे ती म्हणजे तण नियंत्रणाची. या वाफ्यांवर तण नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करणे अपेक्षित असते.\nएसआरटीच्या फायद्यामुळे शेतकरी तो पर्याय स्वीकारत आहे. तालुका कृषी विभागही याच्या प्रसारात पुढे आला आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकरी या पद्धतीचा अवलंब करतील.\n- दीपक कुटे, उपविभागीय कृषी अधिकारी- दापोली\nसगुणा भात लागवड पद्धतीत कमी खर्चात अधिक उत्पादन येत असल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी सकारात्मक असून पुढील वर्षी अधिक क्षेत्र सगुणा लागवडीखाली येईल, असा विश्वास आहे.\n- संदीप कांबळे, तालुका कृषी अधिकारी मंडणगड\nकृषी अधिकारी रात्रीही शेताच्या बांधावर\nअधिक उत्पादन देणाऱ्या या पद्धतीचा अवलंब केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून पिकांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन व पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे रवींद्र पवार व राहुल देशमुख रात्रीही शेतात येत. त्यामुळे प्रेरणा मिळे, असे प्रगतिशील शेतकरी राकेश रक्ते, समीर पारधी यांनी सांगितले.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nरुपयातील घसरणीपेक्षा व्यापारी तूट चिंताजनक\nनवी दिल्ली (पीटीआय) : रुपयातील घसरणीपेक्षा वाढती व्यापारी तूट अधिक चिंताजनक असून, निर्यातवृद्धीसाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत, असे मत निती आयोगाचे...\nयेरवडा कारागृहाशेजारी बांधकामास बंदी\nपुणे - लष्करी संस्था, विमानतळे, टेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी असताना आता कारागृहांच्या परिसराचादेखील त्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bhima-river-overbridge-118778", "date_download": "2018-08-22T03:52:00Z", "digest": "sha1:BB6R4LV3SDEFALCUB765QRSNCVOWKJRQ", "length": 13649, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhima river overbridge दौंडमध्ये भीमेवर नवीन पूल | eSakal", "raw_content": "\nदौंडमध्ये भीमेवर नवीन पूल\nगुरुवार, 24 मे 2018\nदौंड - शहरातून जाणाऱ्या नगर-दौंड-कुरकुंभ-बारामती-फलटण या राष्ट्रीय महामार्गासाठी भीमा नदीवर ५२.४९ फूट रुंदीचा आणि १२७६ फूट लांबीचा नवीन पूल उभारला जाणार आहे. सध्याच्या मार्गाचे रुंदीकरण करीत महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दौंड तालुक्‍यातील गोपाळवाडी, लिंगाळी, कुरकुंभ व जिरेगाव हद्दीतील एकूण १ लाख ३६ हजार ४७५ चौरस मीटर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nदौंड - शहरातून जाणाऱ्या नगर-दौंड-कुरकुंभ-बारामती-फलटण या राष्ट्रीय महामार्गासाठी भीमा नदीवर ५२.४९ फूट रुंदीचा आणि १२७६ फूट लांबीचा नवीन पूल उभारला जाणार आहे. सध्याच्या मार्गाचे रुंदीकरण करीत महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दौंड तालुक्‍यातील गोपाळवाडी, लिंगाळी, कुरकुंभ व जिरेगाव हद्दीतील एकूण १ लाख ३६ हजार ४७५ चौरस मीटर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nकेंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने मनमाड- नगर- दौंड- बारामती- फलटण- दहिवडी- विटा- तासगाव- काकडवाडी- सुभाषनगर- चिकोडी- बेळगाव हा राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जात आहे. त्याअंतर्गत नगर- दौंड- कुरकुंभ- बारामती- फलटण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व चौपदरीकरण केले जात असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचे कंत्राट घेतलेले आहे. नगर ते काष्टी (ता. श्रीगोंदे, जि. नगर) दरम्यान जमिनीच्या उपलब्धतेनुसार सध्या रुंदीकरण आणि चार पदरी काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. महामार्गाच्या पुणे जिल्ह्यातील कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दौंड ते जिरेगावदरम्यान महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींच्या संपादनाची अधिसूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यानुसार गोपाळवाडी, लिंगाळी, कुरकुंभ व जिरेगाव हद्दीतील एकूण १ लाख ३६ हजार ४७५ चौरस मीटर जमीन संपादित केले जाणार आहे. खासगी शेतजमिनींसह वन जमिनी, गावठाणाचा भाग, रस्ते, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काही क्षेत्र याकरिता संपादित केले जाणार आहे.\nयाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता सुहास देशपांडे यांनी सांगितले, ‘‘नगर व पुणे जिल्ह्यांना जोडणारा भीमा नदीवरील निमगाव खलू (ता. श्रीगोंदे, जि. नगर) ते सोनवडी (ता. दौंड) हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा पडत असल्याने त्याच्या बाजूला ५२.४९ फूट रुंदीचा आणि १२७६ फूट लांबीचा नवीन पूल उभारला जाणार आहे.’\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/omg-bahubali-prabhas-got-tired-action-read-detailed/", "date_download": "2018-08-22T03:03:48Z", "digest": "sha1:EA52QAE4SX6UFXRPU73S75R4ZEY5OHQT", "length": 28678, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Omg! 'Bahubali' Prabhas Got Tired Of 'Action'! Read Detailed ... !! | Omg! ‘बाहुबली’ प्रभासला आला ‘अ‍ॅक्शन’चा कंटाळा! वाचा सविस्तर...!! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n ‘बाहुबली’ प्रभासला आला ‘अ‍ॅक्शन’चा कंटाळा\n‘बाहुबली’ प्रभास सध्या ‘साहो’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला प्रभास ‘साहो’मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. सध्या प्रत्येक दिग्दर्शक प्रभासला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहे. अगदी करण जोहरपासून, साजिद नाडियाडवाला, वासू भगनानी, प्रभूदेवा असे सगळेच. पण कदाचित प्रभासचे प्लानिंग वेगळेच आहे. ‘साहो’ या थ्रीलर-अ‍ॅक्शनपटानंतर प्रभास म्हणे, अ‍ॅक्शनपटांपासून काही काळ ब्रेक घेणार आहे. होय, ‘बाहुबली: द बिगनींग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटानंतर ‘साहो’मध्येही प्रभास अ‍ॅक्शन करताना दिसणार असला तरी यात प्रभासला फारशी रूची राहिलेली नाही,असे दिसतेयं. त्यामुळेच ‘साहो’नंतर काही काळ प्रभास अ‍ॅक्शनपट न करता रोमॅन्टिक व लाईफ ड्रामा अर्थात वास्तववादी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवणार आहे. प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. रोमॉन्टिक, वास्तववादी अशा स्क्रिप्टचा त्यामुळे त्याला शोध असेल.\n‘बाहुबली’ हा पीरियड ड्रामा होता. ‘साहो’ हा पीरियड ड्रामा नसला तरी अ‍ॅक्शनपट आहे. गेल्या सात वर्षांपासून प्रभास अशाच अ‍ॅक्शनपटांचा भाग राहिला आहे. पण सूत्रांच्या मते, आता प्रभासला बदल हवा आहे. स्वत:च्या युव्ही बॅनरखाली अशाच काही वेगळ्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट घेऊन येण्याचे प्रभासचे प्लानिंग आहे. हे प्लानिंग यशस्वी झालेच (अर्थात यशस्वी होणारच) तर प्रभासचा एक नवा रोमॅन्टिक चेहरा येत्या काळात आपण पाहू शकू. आम्ही यासाठी प्रचंड एक्ससाईटेड आहोत. निश्चितपणे आमच्याइतकेच तुम्हीही उत्सूक असणार.\nALSO READ : ‘बाहुबली’ टीमसोबत रविना टंडनने रात्रभर केली पार्टी; अखेर काय असेल प्रकरण\n‘साहो’ या चित्रपटात स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा चित्रपट हिंदीसह इतर भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे.\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-wifi-state-transport-83334", "date_download": "2018-08-22T03:41:07Z", "digest": "sha1:FKBRRFANCLXFP76JZMUQ5QIWGFST36RU", "length": 14607, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News WiFi in State transport सिंधुदुर्गातील साडेचारशे एसटीत वायफाय | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील साडेचारशे एसटीत वायफाय\nमंगळवार, 21 नोव्हेंबर 2017\nजिल्ह्यातील सात आगारामधील ४५० बसगाड्यामध्ये ही सेवा मिळणार असून सध्या कणकवली आगारा अंतर्गत येणाऱ्या बसगाड्यामध्ये वायफाय सेवा सुरू झाली आहे. मात्र या वायफाय सेवेचा उपयोग केवळ प्रवाशांना चित्रपट पाहण्यासाठी होत आहे.\nकणकवली - शहरी भागात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि तोट्यात असलेल्या एसटीला आर्थिक सक्षम करण्यासाठी महामंडळाने राज्यभरात प्रवाशांसाठी बसगाड्यामध्ये मोफत वायफाय सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यातील सात आगारामधील ४५० बसगाड्यामध्ये ही सेवा मिळणार असून सध्या कणकवली आगारा अंतर्गत येणाऱ्या बसगाड्यामध्ये वायफाय सेवा सुरू झाली आहे. मात्र या वायफाय सेवेचा उपयोग केवळ प्रवाशांना चित्रपट पाहण्यासाठी होत आहे.\nप्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटसाठी मोफत वाय-फाय सेवा सुरू केली. राज्यभरात ही सेवा प्रथम शिवाजीनगर व स्वारगेट आगारातील ५० शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली होती. आता वर्षभरात राज्यातील बहुतांशी विभागामधील बसगाड्यात मोफत वायफाय सेवा सुरू झाली आहे. महामंडळाने ‘यंत्र मीडिया सोल्युशन’ या कंपनीद्वारे गाड्यांमध्ये वायफायचे यंत्र बसविण्याचे काम सुरू केले आहे.\nवायफाय सुविधेच्या वापरासाठी प्रवाशांना प्रथम त्यांच्या मोबाइलमधील वायफायचा पर्याय सुरू करावा लागेल. त्यानंतर इंटनेट ब्राऊझर ॲप ओपन केल्यानंतर कंपनीने दिलेली यूआरएल टाकावी. त्यानंतर प्राथमिक वैयक्तिक माहिती विचारली जाईल. ती माहिती भरल्यानंतर वायफाय सेवेचा उपभोग घेता येईल. वायफाय सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्या मोबाइल ॲपद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, लहान मुलांसाठी कार्टून, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका पाहता येणार आहेत. प्रवाशांना फक्त एकदाच त्यांचा मोबाइल वाय-फाय यंत्राशी जोडावा लागणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या मोबाइलवर ही सुविधा नियमित उपलब्ध होईल. त्यासाठी पुन्हा सुरुवातीपासून कार्यवाही करावी लागणार नाही. अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.\nप्रवाशाला चित्रपट, गाणे किंवा टीव्हीवरील मालिका पाहावयाची असेल, तर ते पाहण्यासाठी वायफाय मेन्यूद्वारे एसएमएस करता येणार आहे. तसेच आवडती, गाणी, चित्रपटांची मागणीही एसएमएसद्वारे करता येईल. संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक एसटीमध्ये ही सेवा कार्यान्वित झाली असून सिंधुदुर्ग विभागातील ४५० बसगाड्यामध्ये मोफत वायफाय मिळणार आहे. जिल्ह्यातील ४१० मार्गावर ही सेवा लवकरच सुरू होत आहे. संपूर्ण गाड्यामध्ये ही सेवा मिळेल असे विभाग नियंत्रक चेतन बसबणीस यांनी सांगितले.\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nऍल्युमिनियमची लालपरी होणार इतिहासजमा\nऔरंगाबाद - काळाची पावले ओळखत एसटीने नवीन बदल स्वीकारला आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून असलेली ऍल्युमिनियम बांधणीची बस (लालपरी) आता इतिहासजमा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nसर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या\nपुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/due-reason-joy-sai-tamhankar-was-delighted/", "date_download": "2018-08-22T03:05:50Z", "digest": "sha1:RJF6AG7ARS4JU4FIYJYL5KGKOBPN5UBH", "length": 27705, "nlines": 372, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due To This Reason, Joy Sai Tamhankar Was Delighted | या कारणामुळे झाला सई ताम्हणकरला आनंद | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nया कारणामुळे झाला सई ताम्हणकरला आनंद\nसई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे, वजनदार यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने मराठी चित्रपटांसोबतच गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हंटर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर ती आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली आहे. लवकरच ती सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मल्याळम आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात सई सध्या व्यग्र आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजोय नामदार यांनी केले आहे तर डलकर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचसोबत डिनो मोरिया, नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. सईने आज अभिनयक्षेत्रात चांगलेच यश मिळवले आहे. करोडोहून अधिक तिचे फॅन्स आहेत.\nसईच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राक्षस या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. सईने तिच्या करियरमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. सईला तिच्या व्यवसायिक आयुष्यात मिळत असलेल्या यशामुळे ती चांगलीच खूश आहे. पण त्याचसोबत ती खूश असण्यामागे आणखी एक कारण आहे. ती सध्या चांगलीच खूश का आहे याबाबत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ती कुत्र्यांच्या पिल्लांच्या प्रेमात पडली आहे. या पिल्लांसोबतचा फोटो सईने पोस्ट केला आहे. एका फोटोत तर सईच्या मांडीवर तिने कुत्र्यांची तीन पिल्ले घेतली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या कुत्र्यांना पाहून सईला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. सई या कुत्र्यांच्या पिल्लांच्या प्रेमात इतकी प्रेमात पडली आहे की, या पिल्लांना किस देखील करताना ती दिसत आहे. सईच्या या फोटोंना तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6161.html", "date_download": "2018-08-22T03:35:57Z", "digest": "sha1:KJMN6YAEMC7WGDA67XDQUE6D2LKYCZW4", "length": 13930, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ११ - राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ११ - राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते. लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वकआराखडा तयार केला होता. योजनाबद्धताहा शिवकार्याचा आत्मा. हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही. पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते. कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठापरिणाम होता यांत शंका नाही. कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे भाबडे भक्त\nयावेळी (इ. स. १६५६ अखेर) मोगल राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते. भयंकर पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेले होते. कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता. आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते. राजांना उत्तरेतून शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या. अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या. त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेबआत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची\nशिवाजीराजांनी गंमतच केली. त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडेऔरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले. हेतू कोणाचा औरंगजेबाला बनविणे सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता , भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ' कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे ,त्याला तुमची राजकीय मान्यता असावी. '\nम्हणजे राजांनी मुलुख घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत होते मोगलऔरंगजेबाची फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते. औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते. औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटचं मोठेपण सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होते.\nयातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही. त्याने ही मैत्री मंजूर केली. या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल १६५७ . सोनोपंत बिदरहून परतले. राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले. (दि. 3 ०एप्रिल १६५७ ) सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसांत पार उधळलं. तड्क तड्कतड्क... लगेच राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर घाव घातले. भरपूर लूट मिळविली.\nया साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ काय आपण तहानं गाफील झालो. सिवानं लोणी पळविलं. गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है\nपण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन् डाव साधला.\nऔरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची. कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता. केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच. आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण पुढची धूर्त नाटकबाजीपाहा. राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते. कशाकरता जुन्नर , नगर ,श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून ' झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता जुन्नर , नगर ,श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून ' झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं जाताजातादेखील शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव घालू नये.\nही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय होती. पण तो अगतिक होता. शत्रूच्याअगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली.\nशिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन् फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://astrovastu.net/Frm_Ent.aspx?OPT=C", "date_download": "2018-08-22T03:22:09Z", "digest": "sha1:HA74QXPR5RQBV3SQ3UYKZ6RFC7I4GN46", "length": 3006, "nlines": 38, "source_domain": "astrovastu.net", "title": "डॉ. धुडिराज पाठक", "raw_content": "|| श्री गणेश प्रसन्न||\nकोणत्याही वर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nआमच्या च्छ्च्वास्तुवर्गास प्रवेश घेण्यापूर्वी\nसंतांचे अजब व अनाकलनिय आदेश\nडॉ धुंडीराज पाठक यांची\nसदरचा फॉर्म इंग्रजीमध्ये भरावयाचा आहे.\nशिबीर सीलेक्ट करा वास्तू कार्यशाळा ( पुणे ) वास्तू कार्यशाळा ( मुंबई ) वास्तू कार्यशाळा ( नाशिक ) वास्तू कार्यशाळा ( ठाणे ) वास्तू कार्यशाळा ( पोस्टल ) डॉऊझींग कार्यशाळा डॉऊझींग कार्यशाळा ( पुणे ) डॉऊझींग कार्यशाळा ( मुंबई ) डॉऊझींग कार्यशाळा ( नाशिक ) डॉऊझींग कार्यशाळा ( ठाणे ) डॉऊझींग कार्यशाळा ( पोस्टल )\nश्री सौ श्रीमती डॉक्टर अॅडव्होकेट कुमार कुमारी पुरुष स्त्री\nपतीचे / वडिलांचे नाव\nफोन एस.टी.डी कोड सह\nकायशाळेसाठी नाव नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा\nविष्णूकमल कॉम्प्लेक्स, पहिला मजला, केळकर रस्ता, अप्पा बळवंत चौक, ६४० नारायण पेठ, पुणे ४११०३० फोन नं. ०२०- २४४८६५९९ मोबाईल ९८२२११२५४५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maratha-andolan-maratha-arakshan-rajarshi-chhatrapati-shahu-maharaj-scheme-dr-panjabrao-deshmukh-hostel-residuary-allowance-schemes-collector-naval-kishore-ram/", "date_download": "2018-08-22T03:05:24Z", "digest": "sha1:SQKNR62CIRMDQXRNYFH7IOEQG4KG5WQO", "length": 7436, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा समाजाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्‍य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा समाजाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्‍य\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम : निवेदन स्वीकारल्यानंतर आश्‍वासन\nपुणे – राजर्षी छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता या योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना देण्यासाठी लवकरच शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात येणार आहे. जेणेकरून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे शक्‍य होईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.\nमराठा क्रांती मोर्चाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानंतर ते आंदोलनकर्त्यांशी बोलत होते. फी प्रतिपूर्ती योजनेंतर्गत 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. तर वार्षिक एक लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के सवलत मिळणार आहे. याचबरोबर डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. या दोन्ही योजनेच्या अंमलबजावणीसाठी 15 ऑगस्ट नंतर शैक्षणिक संस्था आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थांना देण्याच्या सूचना शैक्षणिक संस्था दिल्या जाणार असल्याचे राम यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वेला तुरळक प्रवासी…\nNext article9 ऑगस्ट क्रांतिदिनीच शिबीराचे आयोजन\nभर पावसात खड्डे दुरुस्ती\nजमीन मालकांच्या हाती कवडीच येण्याचा दावा\nकेरळला मदतीसाठी नगरसेवक देणार दीड कोटी\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n“पुरुषोत्तम’मध्ये ज्वलंत विषयावर एकांकिकेचे सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/watch-how-she-complete-challenge-given-by-her-coacter-403752-2/", "date_download": "2018-08-22T03:05:27Z", "digest": "sha1:UDCPKSBXYMMNM4LONDDE2KBCNCCCT2ZF", "length": 7006, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहकलाकारचे ते अजब चॅलेंज तिने कसे केले पूर्ण ते पाहा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसहकलाकारचे ते अजब चॅलेंज तिने कसे केले पूर्ण ते पाहा\nआपल्या एका व्हिडिओ रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या प्रिया प्रकाश वारियर हिला आपण नक्कीच विसरले नसणार. प्रिया वारियर सध्या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.\nसहकलाकार रोशन अब्दुल राऊफ याच्या चॅलेंजचा तिने स्वीकार केला आणि रिवर्स रोलर कोस्टर राइड मध्ये बसली. ही चॅलेंज तिने पूर्ण केली परंतु, पूर्ण करताना तिच्या नाकी नऊ आले. राइड सुरु झाल्यापासून संपेपर्यंत ती जोराने ओरडत होती.\nत्यानंतर तिने पुन्हा एकदा त्या चॅलेंजचा स्वीकार केला आणि ती पूर्ण केली परंतु दुसऱ्या वेळीही तिचे ओरडण्याचा सत्र कायम होते.\nप्रियाचा हा नवीन व्हिडिओ ३ लाखांपेक्षा जास्त वेळा पहिला गेला आहे. इंस्टाग्राम वर तिची लोकप्रियता खूप आहे, जवळजवळ ६१लोक तिला फॉलो करतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाढते खड्डेबळी आणि आपण (भाग-२)\nNext article#दखल: मेघालय युग आणि बोध (भाग १)\nअक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स\nआलिया आणि रणबीरच्या अफेअरचा सिद्धार्थ मल्होत्राला त्रास\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-22T03:06:01Z", "digest": "sha1:LJLKJYXACJV6U6WOMPESCBDTWL2ZPX5T", "length": 3943, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ११७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ११७ मधील मृत्यू\n\"इ.स. ११७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-22T03:04:53Z", "digest": "sha1:FXB4BJ7QZ7PXSW3Z4UMR4GR3G47UYNIT", "length": 3827, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४१९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ४१९ मधील जन्म\n\"इ.स. ४१९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.research.net/survey-closed/?sm=dQ7IxBQFSQxFtfOLlynGdFnHETGVN4sZYMC2x3YNzAnern20Lgp8A8tt9EHwQDhowTV6have1_2F1Pz6ROPj8xVrnSH155vkvsllPimAOYcPYflXJarXB5ROc_2FKe4gU4ap", "date_download": "2018-08-22T04:05:29Z", "digest": "sha1:BXKX435NESIBM2JTYHIAYMZAJ3D3V3XE", "length": 1060, "nlines": 1, "source_domain": "www.research.net", "title": "Online Survey Software: Closed Survey", "raw_content": "d प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन १ चाचणी दरम्यान शाळा भेटीचा तपशील नोंदविण्याची लिंक दि. ०८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरु होईल व दि. १२ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री १२ वाजता बंद होईल. अधिक माहितीसाठी कृपया मूल्यमापन विभाग, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे येथे संपर्क साधावा. - मूल्यमापन विभाग, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/finance-articles-in-marathi/158", "date_download": "2018-08-22T03:31:22Z", "digest": "sha1:Z5444DDSH5CXSZA2EGX24TKAJBEPQRKY", "length": 6204, "nlines": 77, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "बदलते घरकुल मुंबईचे .....", "raw_content": "\nबदलते घरकुल मुंबईचे .....\nबदलते घरकुल मुंबईचे .....\nघर हे दोघांचं असतं\nते दोघांनीच सावरायच असतं,\nमाणूस हा एखादया पक्षापेक्षा काही वेगळा नाही, ही पाखरं दिवसभर आकाशात उंच भरारी घेतात, यथेच्छ भिरभिरतात पण संध्याकाळ झाली की घरटयाकडे परतू लागतात.माणसांचही काही वेगळ नाही, दिवसभराच्या कष्टांनंतर हा क्षीण दूर करण्यासाठी एखादया मायेच्या पदराआड जावं आणि आपल्या सगळ्या कष्टांच निवारण व्हावं अस प्रत्येकालाच वाटतं आणि पावलं आपोआपच आपल्या घराकडे वळू लागतात. आणि मग उंबरठा ओलांडला की सगळ्या चिंता, दु:ख बाहेर ठेवून एका प्रसन्न वास्तूत आपण प्रवेश करतो.अगदी लहान बाळ असो वा 80-90 वर्षाचे वृध्द प्रत्येकालाच आपल्या घरकुलाची ओढ मात्र कायम असते.\nआठवणींच्या आधी येते...खेडयामधले घर कौलारू घर कौलारू...\nया ओळी ऐकून कोणालाही आपल्या गावच घर आठवेल, अहो आपली आजची ही प्रगत मुंबई दिसतेय तिचा जन्मही एका चिमुरडया खेडयाप्रमाणे असणार्‍या नगरातून झाला आहे. ही मुंबई नगरी एका मोठया स्थित्यंतरातून जात आहे. कौलारू घरं, वाडया, छोटया इमारती जाऊन इथे उंच उंच मनोरे उभे रहात आहेत. अगदी मराठमोळी असणारी मुंबई इतर सर्वांना समावून इंदधनूप्रमाणे सप्तरंगी झाली आहे. याच मराठमोळ्या संस्कृतीत इतर भाषा आणि संस्कृतीनींही आपल्या छटा मिसळल्या आहेत.घर म्हटलं की घर-बांधणी, घर - खरेदी, घराची सजावट एवढचं नव्हे तर ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र दृष्टया सामानाची मांडणी हे सर्व मुद्दे डोळ्यासमोर येतात. पण कधी कधी काही माहिती अभावी प्रत्यक्षात स्वप्नातलं घर उतरवताना आपली दमछाक होते.म्हणूनच काही गोष्टी ज्या अशा वेळी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात अशा सर्व गोष्टींची माहिती या सेक्शनमध्ये आपल्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे.\nमहागाई कितीही वाढो मग भले \" घर पहावं बांधून\" या म्हणीप्रमाणे दमछाक का होईना, स्वप्नातल घर सत्यात उतरवायच हा मुंबईकरांचा हट्ट मात्र अबाधितचंम्हणूनच तर या प्रक्रियेत आमचा थोडा तरी हातभार लागावा, या इच्छेनेच या सेकशन मधून वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पाडण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balachya-taluchya-tvachevishyak-ajar-credel-cap", "date_download": "2018-08-22T03:35:18Z", "digest": "sha1:PDZRZOFPTVOLXKMHMNRLIDDYE4N7OK3X", "length": 10136, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घ्या बाळाच्या टाळूच्या त्वचेविषयक आजार - Tinystep", "raw_content": "\nजाणून घ्या बाळाच्या टाळूच्या त्वचेविषयक आजार\nतुम्ही या प्रकाराबद्धल कधीही ऐकले नसेल तर सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुमच्या बाळांच्या केसात होणार कोंडा होय. महत्वाची गोष्ट म्हणजे. टाळूवरील क्रेडल कॅप हा संसर्गजन्य आजार नाही. आणि सहजपणे पूर्ण बरा देखील होऊ शकतो. इनफंटाईल सेब्रेहिक डर्मटायटिस अशी यांची वैज्ञानिक संज्ञा आहे. साधरणतः बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यात क्रेडल कॅप बाळाला होऊ शकतो. आणि हे बरे होण्यास ३ ते ४ महिने लागतात.\nनवजात शिशूमधील अत्यंत खाज सुटणाऱ्या ईक्झिमा आणि क्रेडल कॅप यांत बराच फरक आहे. गोंधळून जाऊ नका. डॉक्टरांच्या मते आईकडून बाळाला मिळणाऱ्या संप्रेरकांचा हा परिणाम असू शकतो. ही संप्रेरक अतिरिक्त प्रमाणात तेल स्रवण्यास कारणीभूत ठरतात. त्याच बरोबर विशिष्ट प्रकारच्या इस्ट संसर्गामुळे तेल ग्रंथी मधून होणाऱ्या जिवाणूयुक्त दूषित स्त्राव याचे आणखी एक कारण असू शकते.\nक्रेडल कॅप ची लक्षणे\n१) टाळूवरील त्वचेचे पापुद्रे निघणे\n२) टाळूच्या त्वचेवरील हलकासा लालसरपणा\n३) डोक्याचा त्वचेवर पट्टे, खवले किंवा जाडसर कण येणे\n४) पिवळे किंवा पांढरे पापुद्रे निघत असलेली तेलकट किंवा कोरडी त्वचा\n१) तेलकट असणाऱ्या टाळूच्या त्वचेवर कुठेही तेल वापरल्याने नक्कीच त्रासात भर टाकणारे वाटू शकते. पण अनेक पालकांना या साध्याशा उपायावर विश्वास वाटत आलेला आहे. तुमच्या बाळाच्या टाळूच्या त्वचेवर थोडे, आलिव्ह ऑइल, थोड्या सौम्य प्रमाणात चोळा. अगदीच सहजतेणे वापरता येणारा उपाय म्हणून तुम्ही घरगुती खोबरेल तेल वापरू शकता.\n२) तुमच्या बाळाचे केस नियमितपणे अगदी सौम्य शाम्पूने धुवा. तीव्र, किंवा शाम्पूचा अतिवापर बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक असतो. अंघोळीनंतर टाळूच्या त्वचेवरील पापुद्रे सैल होतील तेव्हा हलक्या हाताने किंवा बाळांच्या मऊसर कंगव्याच्या साहाय्याने काढून टाका. शक्यतो या पापुद्रे आणि खवल्याने ओढून काढणे टाळा. यामुळे त्वचेवर चट्टे पडून संसर्ग होऊ शकतो. जर टाळूवरील पापुद्रे निघण्याचा हा त्रास लवकर बारा झाला नाही तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ला घेणे उत्तम.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-manjiri-pupala-entertainment/", "date_download": "2018-08-22T03:04:41Z", "digest": "sha1:3YVFOYWJHMAHPYMKJJZPAZEDU455E3WP", "length": 9114, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोष्ट एका “चुंबनाची” ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिनेमा आणि अभिनेत्री यातली एक कॉमन गोष्ट म्हणजे सिनेमाच्या पडद्यामागील अभिनेत्रीच्या खाजगी गोष्टी. ज्याला आजकाल गॉसिप असे देखील म्हटले जाते. अशीच एका किसिंगची चर्चा सध्या मराठी सिनेवर्तुळात होते आहे. सचिन दरेकर लिखित आणि दिग्दर्शित “पार्टी” या मराठी सिनेमात काम करणारी अभिनेत्री मंजिरी पुपाला या अभिनेत्रीचा एक मजेशीर किस्सा सिनेमाच्या सेटवर घडला.\nमंजिरी सांगते कि, पार्टी सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते. नेहमीप्रमाणे मी सेटवर पोहोचली. त्या दिवशी एक गाणं चित्रित होणार होतं म्हणून मी तयारी करून बसली. तेवढ्यात सिनेमातील कलाकार सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे आणि रोहित हळदीकरमाझ्या जवळ आले आणि मला म्हणाले कि, तू रेडी आहेस ना भिऊ नकोस…असं काहीबाही बोलू लागले. काही क्षण मला कळेचना की हे सर्व असे काय बोलताय. मग त्यांनीच सांगितले कि या गाण्यात तुला एक किसिंग सीन द्यायचा आहे. हे ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा असं काही नव्हतं. म्हणून मग मी दिग्दर्शक सचिन दरेकर यांचेकडे गेली. त्यांनी सुद्धा सांगितले की, अचानक स्क्रिप्टमध्ये बदल करावा लागला. पण तू तुझा वेळ घे, रेडी झाली कि मला सांग.\nदिग्दर्शकाच्या अशा बोलण्याने मी खूपच हादरून गेली होती. भीतीने माझी अवस्था रडवेली झाली होती. त्याच अवस्थेत मी घरी फोन केला. झाला प्रकार घरी रडता रडता सांगितला. त्यानंतर सेटवर माझे करारपत्र आणण्यात आले, ज्यात लिहिले होते कि स्क्रिप्टमध्ये अचानक झालेले बदल आपणास मान्य करावे लागतील. आता मला तर सेटवरच रडू कोसळलं. जरा वेळ मला रडतांना पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. मी पुन्हा संभ्रमित झाली. काही कळण्याच्या आतच दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी सांगितले कि आज आम्ही सगळ्यांनी तुझी फिरकी घायचे ठरवले होते. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि गाण्याचं शुटींग पार पडलं. ‘पार्टी’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. अमितराज यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिठूम्बा वस्ती दोन महिन्यांपासून अंधारात\nNext articleमोबाईल चोरी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी\nअक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स\nआलिया आणि रणबीरच्या अफेअरचा सिद्धार्थ मल्होत्राला त्रास\nपहिल्यांदा साऊथच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nकतरिनामुळे जॅकलीन सलमानवर नाराज…\n‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nवरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i161116022038/view", "date_download": "2018-08-22T03:41:00Z", "digest": "sha1:K227FZJEM4PT37QIRXYWHLKHJANBU4RZ", "length": 16719, "nlines": 202, "source_domain": "www.transliteral.org", "title": "महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे", "raw_content": "\nघरातील देव्हार्‍यात कोणते देव पूजावेत आणि कोणते नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nपद १ ते २०\nपद २१ ते ४०\nपद ४१ ते ६०\nपद ६१ ते ८०\nपद ८१ ते १००\nपद १०१ ते १२०\nपद १२१ ते १४०\nपद १४१ ते १६०\nपद १६१ ते १८०\nपद १८१ ते २००\nपद २०१ ते २२०\nपद २२१ ते २४०\nपद २४१ ते २६०\nपद २६१ ते २८०\nपद २८१ ते ३००\nपद ३०१ ते ३२०\nपद ३२१ ते ३४०\nपद ३४१ ते ३६०\nपद ३६१ ते ३८०\nपद ३८१ ते ४००\nपद ४०१ ते ४२०\nपद ४२१ ते ४४०\nपद ४४१ ते ४६०\nपद ४६१ ते ४८०\nपद ४८१ ते ५००\nपद ५०१ ते ५२०\nपद ५२१ ते ५४०\nपद ५४१ ते ५६०\nपद ५६१ ते ५८०\nपद ५८१ ते ६००\nपद ६०१ ते ६२०\nपद ६२१ ते ६४०\nपद ६४१ ते ६६०\nपद ६६१ ते ६८०\nपद ६८१ ते ७००\nपद ७०१ ते ७२०\nपद ७२१ ते ७४०\nपद ७४१ ते ७६०\nपद ७६१ ते ७८०\nपद ७८१ ते ८००\nपद ८०१ ते ८२०\nपद ८२१ ते ८४०\nपद ८४१ ते ८६०\nपद ८६१ ते ८८०\nपद ८८१ ते ९००\nपद ९०१ ते ९२०\nपद ९२१ ते ९४०\nपद ९४१ ते ९६०\nपद ९६१ ते ९८०\nपद ९८१ ते १०००\nपद १००१ ते १०२०\nपद १०२१ ते १०४०\nपद १०४१ ते १०६०\nपद १०६१ ते १०८०\nपद १०८१ ते ११००\nपद ११०१ ते ११२०\nपद ११२१ ते ११४०\nपद ११४१ ते ११६०\nपद ११६१ ते ११८०\nपद ११८१ ते १२००\nपद १२०१ ते १२२०\nपद १२२१ ते १२४०\nपद १२४१ ते १२६०\nपद १२६१ ते १२८०\nपद १२८१ ते १३००\nपद १३०१ ते १३२०\nपद १३२१ ते १३४०\nपद १३४१ ते १३६०\nपद १३६१ ते १३८०\nपद १३८१ ते १४००\nपद १४०१ ते १४२०\nपद १४२१ ते १४४०\nपद १४४१ ते १४६०\nपद १४६१ ते १४८०\nपद १४८१ ते १५००\nपद १५०१ ते १५२०\nपद १५२१ ते १५४०\nपद १५४१ ते १५६०\nपद १५६१ ते १५८०\nपद १५८१ ते १६००\nपद १६०१ ते १६०५\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.\nदासोपंताची पदे - पद १ ते २०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत. ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २१ ते ४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत. ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ४१ ते ६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ६१ ते ८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ८१ ते १००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १०१ ते १२०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १२१ ते १४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १४१ ते १६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १६१ ते १८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद १८१ ते २००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २०१ ते २२०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २२१ ते २४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २४१ ते २६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २६१ ते २८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद २८१ ते ३००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३०१ ते ३२०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३२१ ते ३४०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३४१ ते ३६०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३६१ ते ३८०\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nदासोपंताची पदे - पद ३८१ ते ४००\nदासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/dr-nilima-ghaisas-write-article-muktapeeth-118762", "date_download": "2018-08-22T03:51:34Z", "digest": "sha1:YPIEP4HNUEZ5Z677KOBHU7DV7YQ63XBL", "length": 18297, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr. nilima ghaisas write article in muktapeeth बाबूजी धीरे चलना, श्‍वानसे जरा संभलना... | eSakal", "raw_content": "\nबाबूजी धीरे चलना, श्‍वानसे जरा संभलना...\nगुरुवार, 24 मे 2018\nभटक्‍या कुत्र्यांबाबत योग्य निर्णय झाला पाहिजे. कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार होऊनच निर्णय झाले पाहिजेत.\nभटक्‍या कुत्र्यांबाबत योग्य निर्णय झाला पाहिजे. कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार होऊनच निर्णय झाले पाहिजेत.\nप्रभात फेरीसाठी आमचा नवसह्याद्री भाग रमणीय आहे. उल्हसित मनाने मॉर्निंग वॉक सुरू होता. तेवढ्यात मागून कोणीतरी जोरात पळत येताना जाणवले. वळून बघेपर्यंत एक काळा झिपरा कुत्रा वेगाने माझ्या अंगावर चढू लागला होता. भीतीने माझी गाळण उडाली. मोठी किंकाळी फोडत मी त्या कुत्र्याला लांब करू लागले. घामाने डबडबले. अंग थरथर कापत होते. त्याचे तीक्ष्ण सुळे दाखवत अंगावर झेपावणे सुरूच होते. छातीत धडधड होणे तेव्हा अनुभवले. तेवढ्यात एक मंजुळ हाक आली, \"डॉलर... माय डिअर... कम हिअर' एक पन्नाशीची जीन्समध्ये कोंबलेली महिला कानात वॉकमन घालून त्याच्या तालावर थिरकत येत होती. मी रागाने त्या कुत्र्याच्या मालकिणीकडे कटाक्ष टाकला. तिनेच लाडात बोलायला सुरवात केली, \"माझा हा डॉलर किनई इतका शार्प आहे, तुमचा टॉप अगदी माझ्या मुलीच्या टॉपसारखा आहे. त्यामुळेच तो तुमच्याकडे धावला. हाऊ स्वीट'' मी घाम पुसत एक सुस्कारा टाकला व शांत सुरात तिला समजावले, \"\"हे सगळं तुमच्यासाठी स्वीट असेलही, पण माझी भीतीने गाळण उडाली त्याचे काय'' मी घाम पुसत एक सुस्कारा टाकला व शांत सुरात तिला समजावले, \"\"हे सगळं तुमच्यासाठी स्वीट असेलही, पण माझी भीतीने गाळण उडाली त्याचे काय आता तुम्ही म्हणाल, तो नाही उगाचच चावत. पण, एकदा चावून-ओरबाडून झाल्यावर नंतर काही उपाय असतो का आता तुम्ही म्हणाल, तो नाही उगाचच चावत. पण, एकदा चावून-ओरबाडून झाल्यावर नंतर काही उपाय असतो का आपल्यासारख्या सुज्ञ माणसांच्या वागण्याचेही आपण अंदाज बांधू शकत नाही. हे तर मुके जनावरच आपल्यासारख्या सुज्ञ माणसांच्या वागण्याचेही आपण अंदाज बांधू शकत नाही. हे तर मुके जनावरच'' तिने आपले कुत्रे आपल्याबरोबरच सांभाळत फिरावे. असे मी तिला आडमार्गाने सुचविण्याचा प्रयत्न केला. त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःच्याच तोऱ्यात ती निघून गेली.\nयावरून मला गेल्या महिन्यातील प्रसंग आठवला. मी मैत्रीण मेघनाकडे प्रथमच गेले होते. कामवाली मुलगी दार उघडून बसायला सांगून आत गेली, पण तिच्याबरोबर आलेला भला मोठा कुत्रा मात्र माझ्या पाहुणचाराला मागे ठेवला. झाले... कुत्र्याने मला आधी चाटायला सुरवात केली. शिष्टाचाराची पर्वा न करता मी पाय सोफ्यावर घेऊन बसले. मग त्याने लाडाने की रागाने देव जाणे, माझ्या मांडीवर आपले पुढचे दोन पाय ठेवून उभे राहण्याचा पराक्रम केला. माझे हाड-हाड सुरूच होते. तेवढ्यात मेघनाचा आवाज आला, \"\"अरे, युरो मावशी एवढी आवडली का तुला'' \"अरे बापरे त्याला मावशी आवडली. पण मावशीचे काय' भीती अन्‌ राग, असे विचित्र मिश्रण माझ्या चेहऱ्यावर पाहून मेघना म्हणाली, \"\"अगं माझ्या युरोला सारखी नवीन माणसं लागतात. आज बघ तुला पाहून कसा खूष झाला आहे लबाड' भीती अन्‌ राग, असे विचित्र मिश्रण माझ्या चेहऱ्यावर पाहून मेघना म्हणाली, \"\"अगं माझ्या युरोला सारखी नवीन माणसं लागतात. आज बघ तुला पाहून कसा खूष झाला आहे लबाड'' आता माझ्या भीतीची जागा नाराजीने घेतली होती. मेघना मात्र त्याच्या कौतुकातच गर्क होती. \"\"तसा तो कोणाला कधी चावत नाही, पण मागच्याच आठवड्यात त्याला जो मुलगा रोज हिंडवून आणतो, त्यालाच जोरात चावला. खूप खोलवर जखमी झाली होती.'' हे घडल्यावर तरी या लोकांनी सावध व्हायला नको का'' आता माझ्या भीतीची जागा नाराजीने घेतली होती. मेघना मात्र त्याच्या कौतुकातच गर्क होती. \"\"तसा तो कोणाला कधी चावत नाही, पण मागच्याच आठवड्यात त्याला जो मुलगा रोज हिंडवून आणतो, त्यालाच जोरात चावला. खूप खोलवर जखमी झाली होती.'' हे घडल्यावर तरी या लोकांनी सावध व्हायला नको का कशावरून आज त्याने मला भक्ष्य केले नसते कशावरून आज त्याने मला भक्ष्य केले नसते पुढे सुमारे तासभर मी मेघनाकडे होते; पण एक डोळा मात्र युरोवर ठेवूनच. निघताना एक गोष्ट मात्र मनात पक्की केली, की परत मेघनाला भेटावेसे वाटले, तर तिला आपल्याकडे बोलवायचे.\nकुत्रा इनामदार आहे; प्रेमळ आहे, वगैरे-वगैरे... कुत्रे व मालक यांचे एकमेकांवर प्रेम असणे स्वाभाविक आहे. भूतदया म्हणून पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचे लाड करणेही मान्य आहे. तरीदेखील कुत्रे पाळणाऱ्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही.\nपिसाळलेले कुत्रे चावण्याने योग्य ट्रीटमेंटच्या अभावी रेबीजसारखा रोग झालाच, तर त्याला औषध नाही व मृत्यू हा अटळ ठरतो. तसेच, कुत्र्याच्या विष्ठेतून टॉक्‍सोप्लासमासारखा जंतूसंसर्ग होऊन त्याचा गर्भावर वाईट परिणाम होऊ शकतो, याची जाणीव तर फारच कमी दिसते. पर्यायाने महिलांनी पाळीव प्राण्यांपासून स्वतःला जपणे आवश्‍यक असते.\nभटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लेखिका मंगला गोडबोलेंवरील जोरदार हल्ला हे याचे बोलके उदाहरण आहे. श्‍वानदंशानंतर घ्याव्या लागणाऱ्या रेबीज व्हॅक्‍सिनचाही सध्या तुटवडा आहे. यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे. बेवारस कुत्र्यांची नसबंदी आवश्‍यक आहे. नसबंदीचा आकडा कागदावर किती दाखवला जातो, त्यातील खऱ्या किती केलेल्या असतात व त्यातील यशस्वी किती झालेल्या असतात, हा भाग वेगळाच शिवाय नसबंदी झाल्यावरही अशा कुत्र्यांना शहराच्या बाहेर नेऊन सोडून दिले, तर त्यांचा धोका कमी होईल. \"प्राणी-मित्र' संघटना या अशा धोकादायक कुत्र्यांना मारण्यास विरोध करतात. पण मग कोंबडी, शेळी, मासे प्राणी नाहीत का शिवाय नसबंदी झाल्यावरही अशा कुत्र्यांना शहराच्या बाहेर नेऊन सोडून दिले, तर त्यांचा धोका कमी होईल. \"प्राणी-मित्र' संघटना या अशा धोकादायक कुत्र्यांना मारण्यास विरोध करतात. पण मग कोंबडी, शेळी, मासे प्राणी नाहीत का कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार व्हावा.\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nमहिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस\nजाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nभारतीय महिलांची दमदार आगेकूच\nजाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून...\nमनोरुग्ण महिलेला मिळाला निवारा\nराजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-diwali-festival-music-77505", "date_download": "2018-08-22T04:14:57Z", "digest": "sha1:7OBLQ5QGCSEYJFMN66GRPFO2BTGVKPUH", "length": 17344, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news: diwali festival music पुणेकरांसाठी शब्द-सुरांची मेजवानी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 16 ऑक्टोबर 2017\nगेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदाच्या \"दिवाळी पहाट'वरही पावसाचे सावट आहे, हे लक्षात घेऊन अनेक आयोजकांनी बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर, मोकळ्या मैदानावर होणाऱ्या मैफलीतील मांडवावर पत्रे टाकण्याची तयारीही काहींनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.\nपुणे - दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. हा आनंद द्विगुणित होतो तो \"दिवाळी पहाट'मुळे. म्हणूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत यंदाही शब्द-सुरांच्या मैफली रंगणार आहेत. यानिमित्ताने श्रोत्यांसाठी अनोखी \"मेजवानी'च उपलब्ध झाली आहे. त्यात सहभागी होऊन कलेचा मनमुराद \"आस्वाद' घेता येणार आहे.\nपुण्यात सुरू झालेली \"दिवाळी पहाट'ची परंपरा आता महाराष्ट्रभर पसरली आहे. तरीसुद्धा दिवाळीत कोणकोणते गायक आपली कला सादर करणार, हा उत्सुकतेचाच विषय असतो. प्रायोजकांच्या पाठबळामुळे पूर्वी बहुतांश कार्यक्रम विनामूल्य असायचे; पण प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, अनेक आयोजकांनी आता प्रवेशशुल्क आकारायला सुरवात केली आहे. तरीसुद्धा काही संस्थांनी विनामूल्य \"दिवाळी पहाट'ची आपली परंपरा कायम ठेवली असून, उद्यापासून (ता. 16) या मैफली शहरात रंगणार आहेत.\nलायन्स क्‍लबच्या वतीने होणाऱ्या \"दिवाळी पहाट'मध्ये शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू आणि यादवराज फड हे गायक सहभागी होणार आहेत. त्यांची गायन मैफल उद्या (ता. 16) पहाटे साडेपाच वाजता अण्णा भाऊ साठे सभागृहात होणार आहे. यात भक्तिगीत- नाट्यगीत ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.\nगाण्यांबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण वादनही \"दिवाळी पहाट'मध्ये दरवर्षी ऐकायला मिळते. रॉयल हार्मोनिका क्‍लब प्रस्तुत \"दिवाळी पहाट'मध्ये माउथ ऑर्गन या वाद्यावर वेगवेगळे ड्युएट्‌स सादर होणार आहेत. अनेक वादक यात सहभागी होणार असल्याने ही मैफल वेगळी ठरणार आहे. ती निवारा सभागृहात बुधवारी (ता. 18) सकाळी साडेसहा वाजता सादर होईल.\nदरवर्षीप्रमाणे यंदाही \"यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'तर्फे सारसबागेत \"रंगारंग दिवाळी पहाट' साजरी केली जाणार आहे. तुकाराम दैठणकर यांच्या सुमधुर सनईवादनाने कार्यक्रमाची सुरवात होणार आहे. त्यानंतर आर्य काकडे आणि आर्य अनसलकर हे ताशावादन सादर करतील. वादनानंतर हिंदी- मराठी गीतांची मैफल श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. त्यात संजीव मेहेंदळे, चित्रा जोशी- आपटे, मिलिंद गुणे, केदार तळणीकर, सचिन वाघमारे, मंदार देव, ऋतुराज कोरे, मंजुश्री ओक, मोहित वांकर हे गायक- कलावंत गाणी सादर करणार आहेत. सारसबागेत गुरुवारी (ता. 19) पहाटे पाच वाजता हा कार्यक्रम सादर होईल.\nसंवाद आणि आम्ही एकपात्री संस्थेतर्फे \"रंगारंग दिवाळी पहाट' हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. एकपात्री कला, गाणी, नृत्य, वादन अशा विविध कलांचा संगम असलेल्या या मैफलीत उमा नेने, वंदन राम नगरकर, मधुरा गोडसे, संतोष चोरडिया हे कलावंत सहभागी होणार आहेत. ही मैफल गुरुवारी (ता. 19) सकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर होणार आहे. या वेळी उपेक्षित, वंचित घटकातील नागरिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे.\nसर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे होणारी \"स्वरमयी दिवाळी पहाट' हिंदी- मराठी गाणी, नृत्य, हास्यविनोदाने रंगणार आहे. या मैफलीत राधा मंगेशकर, प्रज्ञा देशपांडे, मनीषा लताड, राजेश दातार हे गायक सहभागी होणार आहेत.\nशनिवारवाडा पटांगणावर शुक्रवारी (ता. 20) पहाटे साडेपाच वाजता ही मैफल होणार आहे. चितळे बंधू (पिंपळे सौदागर) यांच्यावतीने आयोजित \"स्वररंग दिवाळी पहाट' मैफलीत गायक भुवनेश कोमकली आणि गायिका आरती ठाकूर- कुंडलकर यांचे गायन ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यांना सुयोग कुंडलकर आणि रोहित मुजुमदार हे साथ करणार आहेत. पिंपळे सौदागर येथील चितळे बंधू यांच्या संस्थेत शनिवारी (ता. 21) सकाळी सहा वाजता ही मैफल होणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदाच्या \"दिवाळी पहाट'वरही पावसाचे सावट आहे, हे लक्षात घेऊन अनेक आयोजकांनी बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर, मोकळ्या मैदानावर होणाऱ्या मैफलीतील मांडवावर पत्रे टाकण्याची तयारीही काहींनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/snake-catcher-courage-save-family-1136716/", "date_download": "2018-08-22T04:23:17Z", "digest": "sha1:KNIGG7GOGBJS3VQZQ7KRNHQWLIQMKBGY", "length": 12659, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सर्पमित्राच्या धाडसामुळे कुटुंब बचावले | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nसर्पमित्राच्या धाडसामुळे कुटुंब बचावले\nसर्पमित्राच्या धाडसामुळे कुटुंब बचावले\nउरण तालुक्यातील सारडे गावातील एका मातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला नागापासून वाचविण्यात सर्पमित्राला यश आले आहे.\nउरण तालुक्यातील सारडे गावातील एका मातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला नागापासून वाचविण्यात सर्पमित्राला यश आले आहे. या चिरनेर येथील जयवंत ठाकूर या सर्पमित्राने हे धाडस केले असून त्याचे सर्व कौतुक होत आहे. उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर येथील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) या निसर्ग संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांना सकाळी घरात नाग शिरला आहे असा दूरध्वनी सारडे गावातून आला होता. दिलेल्या पत्त्यावर जयवंत ठाकूर हा घराजवळ पोहोचला. घराजवळ गेल्यानंतर बैठय़ा स्वरूपाचे दहा बाय पंधराचे जुन्या पद्धतीचे मातीचे कौलारू घर होते. ते घर पाहूनच घरातील रहिवाशांची स्थिती लक्षात आली. ज्या घरात नाग होता त्याच घरात एक लहान मूलही होते. घरातील उंदीर पकडण्यासाठी हा नाग घरात शिरला होता. नाग घरातील उंदरावर दबा धरून बसला होता. घरात वस्तूंची खूप गर्दी होती. तर बांधकाम मातीचे होते. पावसाळ्यात अशा घरांना अधिकच धोका असतो. त्यामुळे घरात दबा धरून बसलेला नाग पकडणे अवघडच होते.चुकून नाग मातीच्या भिंतीत शिरला असता तर घराच्या भिंती तोडण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे घराचे नुकसान होणार होते. त्यामुळे घरावरील कौलांचा आधार घेत छपरावर चढून नाग पकडण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणची कौले काढली तेथून वेळेवर नाग निसटला त्यामुळे दुसऱ्या ठिकाणची कौले काढावी लागली. तेथून तो दिसल्यावर त्या वेळी चपळाईने नागाची शेपटी धरून त्याला पकडले. नागाने त्याच वेळी आपल्या बचावासाठी घरातील एका बांबूला विळखा घातला होता. तो फूत्कारू लागला. नाग पकडण्यातील धोका वाढला होता.मात्र अशाही स्थितीत जीव धोक्यात टाकून जयवंतने नागाचे डोके धरून त्याला पकडले. त्याबरोबर त्या घरातील कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मातीच्या घराचे नुकसान व सापाचे जीव वाचविण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावीत अखेर नागाला सुखरूप पकडून जयवंत ठाकूर याने त्याला त्याच्या जंगलातल्या सोडले. जयवंत ठाकूर याच्या या धाडसाबद्दल त्या कुटुंबासह ग्रामस्थांनी त्याचे खूप कौतुक केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-22T03:59:29Z", "digest": "sha1:QTUKTZOTKJXPFRVDVK3PD6MSQ5YEAKWD", "length": 8346, "nlines": 178, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: प्लेझर बोक्स", "raw_content": "\nमैत्री - प्लेझर बोक्स - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nकुठलेही हिशोब- प्लेझर बॉक्स - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nकोणत्याही नव्या- प्लेझर बोक्स- व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nप्लेझर बॉक्स- भाग दोन\n— by प्रशांत पवार on\nLabels: पुस्तकांबद्दल, प्लेझर बोक्स\nप्लेझर बॉक्स- भाग एक\nLabels: पुस्तकांबद्दल, प्लेझर बोक्स\nजो शब्द - प्लेझर बॉक्स - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nजोपर्यंत - प्लेझर बॉक्स - व पू काळे\nजो माणूस - प्लेझर बॉक्स - व पू काळे\nजो शब्द - प्लेझर बॉक्स - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nजो माणूस - प्लेझर बॉक्स - व पू काळे\nजोपर्यंत - प्लेझर बॉक्स - व पू काळे\nअंत आणि एकांत - प्लेझर बोक्स - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nLove Desided - प्लेझर बोक्स - व पु काळे\nअत्यंत महागडी - प्लेझर बोक्स - व पु काळे\nIt Is Better - प्लेझर बोक्स - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-rain-paddy-field-damage-78646", "date_download": "2018-08-22T03:42:42Z", "digest": "sha1:6NLL7NQZBLWBQR7O3H65CYQ5JXGUCYHM", "length": 12118, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news rain Paddy field damage पावसामुळे भातशेतीचे नुकसान | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपिरंगुट, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) - मारणेवाडी (ता. मुळशी) येथे १५ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने भात पिकासह शेतजमीन वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nपिरंगुट, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) - मारणेवाडी (ता. मुळशी) येथे १५ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने भात पिकासह शेतजमीन वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nमारणेवाडी परिसरातील भात पीक सध्या काढणीला आलेले आहे, मात्र अचानक ढगफुटी झाल्याने भात शेतातील उभ्या पिकावर डोंगरातून वाहून आलेले दगड, गोटे, माती, झाडे यांचा थरच बसला आहे. अवघे पीक माती आणि दगडगोट्यांखाली गाडल्याने हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे. असे असूनही शासनाचा एकही प्रतिनिधी या अस्मानीकडे फिरकलादेखील नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने येथील नुकसानाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि भरपाई द्यावी, अशी मागणी मारणेवाडीचे माजी उपसरपंच रामदास पोळेकर यांनी केली आहे.\nमारणेवाडी येथील बहुतांशी शेतकऱ्यांच्या भात पिकात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने काढणीला आलेले पीक भुईसपाट झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटलेले आहेत. भात पीक वाहून गेलेले आहे. येथील शेतकरी भाऊसाहेब तुकाराम मारणे यांच्या सुमारे एक एकर क्षेत्रातील भात पिकावर डोंगरातून वाहून आलेले गोटे व मातीचा थर साचला आहे. सगळेच पीक गाडल्याने मोठे नुकसान झाले आहे.\nयाबाबत उरवडे येथील तलाठी उज्ज्वला पवार म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामांसाठी महसूल विभागाची यंत्रणा अडकल्याने परिसरातील नुकसानाची पाहणी करता आलेली नाही. मात्र मारणेवाडी तसेच परिसरातील नुकसानाची पाहणी करून पंचनामे केले जातील व शासनाला त्याचा अहवाल सादर केला जाईल.’’\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/fashion-articles-in-marathi-", "date_download": "2018-08-22T03:33:38Z", "digest": "sha1:3W6VXWUB5Y4CMFTSAXEDWW2HFHIZ3STQ", "length": 7579, "nlines": 82, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "Fashion Articles in Marathi", "raw_content": "\nएव्हरग्रीन साडी - या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच हव्यात \nएव्हरग्रीन साडी - या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच हव्यात \nसाडी ही खरी भारतीय स्त्रीची ओळख. इतर देशातल्या स्त्रियांनी आपल्या देशातले पारंपरिक पोशाख सोडून स्कर्ट , पॅन्ट, शर्ट इ पाश्चिमात्य पोशाखांचा स्वीकार केला असला तरीही भारतात अजूनही साडी आऊट ऑफ फॅशन झालेली नाही. आज धावपळीच्या कामांमुळे स्त्रिया पंजाबी सूट्स , शर्ट पॅन्ट इ. रोज ऑफिसला जाताना वापरत असल्या तरीही सणावारांना , समारंभाला साडी हीच त्यांची पहिली पसंती असते. आजही भारतात अधिक पेहराव असलेला पोशाख म्हणजे साडीच आहे . शिवाय तरुण मुलींमध्येही साडीची क्रेझ भरपूर दिसून येते.\nसाड्या नेसण्याच्या विविध पद्धती भारतात प्रांतवार प्रचलित आहेत. महाराष्ट्रात नऊवारीचा काष्टा घालून नेसलेली साडी , तर गुजरात मध्ये गुजराती पद्धतीची साडी तर बंगाल मध्ये किल्ल्यांचा जुडगा पदराला बांधून खांद्यावर मिरवण्याची निराळी पद्धत \nजीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….\nजीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….\nफॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं.\n\" फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा..\"\n\" फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा..\"\nHealth is wealth म्हणतात ते काही चुकीच नाही. आळसे कार्यभाग संपतो असे म्हणतात, पण उत्तम आरोग्य असणाऱ्याला आळस कधीच येत नाही.याउलट लठ्ठपणा म्हणजे माणसाला कायम चिंताग्रस्त करणारी अवस्था.शिवाय यातून अनेक समस्याही निर्माण होतात. रक्ताचा उच्च दाब सांध्यांचे विकार मधुमेह यांच्यासारख्या गंभीर रोगांबाबाद स्थूलता हि निमित्त स्वरुपाची असते.म्हणूनच उत्तम आरोग्य राखायचे असेल तर त्याची गुरुकिल्ली म्हणजे रोजचा व्यायाम आणि संतुलित आहारआहार घेतल्याने शरीरात शक्तीचा साठ होत असतो आणि कामांमुळे आणि रोजच्या कष्टांमुळे ती शक्ती खर्च होत असते.\nनिरोगी माणसाच्या शरीरातशक्ती संचय आणि व्यय यांचे प्रमाण सम रहाते म्हणून त्याचे वजन स्थिर राहते. स्थूल माणसाच्या शरीरात मात्र हि अवस्था विषम असते.म्हणूनच 'आहार नियंत्रण' हा स्तुलता निवारण्याचा एक महत्वाचा उपाय आहे.हालचाल करण्यासाठी आणि रीरांतर्गत अवयवांना काम करण्यासाठी उर्जेची (उष्णतेची) गरज असते. उष्णता आपल्याला रोजच्या आहारातून प्राप्त होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pradeep-mane-will-follow-vacant-positions-and-medicines-118673", "date_download": "2018-08-22T03:55:38Z", "digest": "sha1:BUVTEQEQBQSA3F7WBUENB7CZXQH7OA6T", "length": 14248, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pradeep Mane will follow up for vacant positions and medicines रिक्त पदे व औषधासाठी पाठपुरावा करणार : प्रदीप माने | eSakal", "raw_content": "\nरिक्त पदे व औषधासाठी पाठपुरावा करणार : प्रदीप माने\nबुधवार, 23 मे 2018\nजुन्नर - माने यांनी जिल्ह्यात तालुकास्तरीय आढावा सभांमधून कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रदीप माने यांनी दिले.\nजुन्नर - माने यांनी जिल्ह्यात तालुकास्तरीय आढावा सभांमधून कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रदीप माने यांनी दिले.\nजून अखेर सर्व तालुक्यात आढावा सभांचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी ता.22 रोजी जुन्नर तालुका पंचायत समितीच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, देवराम लांडे, आशा बुचके, गुलाब पारखे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, शाम माळी, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, कार्यकारी अभियंता लांजुरणे, उपअभियंता आर.एस.इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने,शाखा अभियंता, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nमाने म्हणाले प्रधानमंत्री मातृवंदन, कुंटूब कल्याण कार्यक्रम, आयुष्मान भारत आदी योजनांसाठी लाभार्थीस अनुदान देताना आघारकार्ड व बँक खात्यांची अडचण येते. त्यासाठी रुग्ण कल्याण समिती मार्फत पाठपुरावा करण्यात यावा. नविन आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे बांधकाम मंजूरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल.\nते पुढे म्हणाले, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र कार्यक्रम आशांमार्फत सुरु झाला आहे. औषधे व साहीत्य पुरवठा बाबत प्रत्येक आरोग्य केंद्राचा वैयक्तिक आढावा घेतला असून, मधुमेह व रक्तदाबच्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात येईल. तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचलन व आभार रामभाऊ तळपे यांनी मानले.\nया सभेत सभापतींनी जुन्नरला अधिकारी व कर्मचारी मिळून काम करत असल्याचा लौकिक जिल्ह्यात असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे सूत्रसंचालकांसह तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकीय अधिकारी यांना काही जुन्नरच्या सदस्यांकडून अवमानकारक वागणूक दिल्याने कर्मचाऱ्यांमधे नाराजीचे वातावरण होते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माजी अध्यक्षांनी माझ्याशी गाठ आहे. फोनवर बोलू नका आमच्याकडे लक्ष द्या असा दम भरला. तर तुम्हाला काही कळत नाही बसा खाली, माझे नाव वर का घेतले नाही प्रोटोकॉल कळतो का अशी भाषा महिला सदस्या कडून वापरली गेली असल्याचे सांगण्यात आले.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-08-22T03:05:34Z", "digest": "sha1:ZIBZFGA2FUP2O5GSUWW4LU6GBSSUYKLD", "length": 7590, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इस्रायल फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nइस्रायल फुटबॉल संघ (हिब्रू: נבחרת ישראל בכדורגל; फिफा संकेत: ISR) हा पश्चिम आशियामधील इस्रायल देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला इस्रायल सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल १९७० ह्या एकमेव फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही युएफा युरोसाठी पात्र ठरलेला नाही.\n१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल आशियामधील ए.एफ.सी.चा सदस्य होता. त्याने १९६४ सालची ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या अरब–इस्रायल संघर्षामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.\n१९९४ साली इस्रायलला युएफाचे सदस्यत्व देण्यात आले.\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-08-22T03:03:16Z", "digest": "sha1:DRYP2GLY3GV5AVSW54R76TQ3RKW4NQG3", "length": 6772, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉमर्झबँक-अरेना - विकिपीडिया", "raw_content": "\nवाल्डस्टेडियोन (१९२५ - २००५)\n१९३७, १९५३, १९७४, २००५\nकॉमर्झबँक-अरेना (जर्मन: Commerzbank-Arena) किंवा वाल्डस्टेडियोन हे जर्मनी देशाच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७४ व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.\n१० जून २००६ 15.00 इंग्लंड 1 – 0 पेराग्वे गट ब 48,000\n१३ जून २००६ 15.00 दक्षिण कोरिया 2 – 1 टोगो गट ग 48,000\n१७ जून २००६ 15.00 पोर्तुगाल 2 – 0 इराण गट ड 48,000\n२१ जून २००६ 21.00 नेदरलँड्स 0 – 0 आर्जेन्टिना गट क 48,000\n१ जुलै २००६ 21.00 ब्राझील 0 – 1 फ्रान्स उपांत्य-पूर्व फेरी 48,000\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n२००६ फिफा विश्वचषक मैदाने\nसिग्नल इडूना पार्क (डॉर्टमुंड) • कॉमर्झबँक-अरेना (फ्रांकफुर्ट) • फेल्टिन्स-अरेना (गेल्सनकर्शन) • इमटेक अरेना (हांबुर्ग) • नीडरजाक्सनस्टेडियोन (हानोफर) • ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (क्योल्न) • अलायंझ अरेना (म्युनिक) • फ्रांकनस्टेडियोन (न्युर्नबर्ग) • फ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन (काइझरस्लाउटर्न) • मर्सिडिझ-बेन्झ अरेना (श्टुटगार्ट) • ऑलिंपिक मैदान (बर्लिन) • रेड बुल अरेना (लाइपझिश)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१३ रोजी १७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/12th-results-2016-to-be-out-by-may-2nd-week-1231803/", "date_download": "2018-08-22T04:28:48Z", "digest": "sha1:ZDGW4E647XOG64NV4GFFI2YONWI67KHO", "length": 10615, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात? | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nके.जी. टू कॉलेज »\nबारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात\nबारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात\nबारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आणखी अलीकडे आणणे गरजेचे होते.\n‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे फेब्रुवारी, २०१६मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु, यंदा १० ते १२ दिवस आधीच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या वर्षी दहावीप्रमाणे बारावीच्या अनुत्तीर्ण तसेच काही कारणांमुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांकरिता ऑक्टोबर महिन्याऐवजी जुलै-ऑगस्टमध्येच पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये हे कारण त्या मागे आहे. मात्र, त्यासाठी बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आणखी अलीकडे आणणे गरजेचे होते. त्यानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ातच बारावीचा निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमी आहे महाराष्ट्र मुलांनो, मी आहे महाराष्ट्र..\nअभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता मावळली\nराज्यातील सर्व जलसाठे खुले करा\nराज्यातील वीटभट्टी कामगार समस्यांच्या विळख्यात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2013/12/blog-post_12.html", "date_download": "2018-08-22T03:03:18Z", "digest": "sha1:DFJQGKGEOU2KPBOQW6OSKPIUWSQ5IQ5T", "length": 11703, "nlines": 98, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: रुचिरा : भाग २", "raw_content": "\nरुचिरा : भाग २\nमसाला साहित्य : एक वाटी मिरे, पाव वाटी लवंगा, पन्नास ग्रॅम दालचिनी, पंचवीस ग्रॅम मसाला वेलची, पन्नास सुक्या मिरच्या, अर्धी वाटी धने, पाऊण वाटी जिरे, दोन चमचे शहाजिरे, दोन चमचे बडीशेप,\nतीन चमचे हळद, अर्धा चमचा ओवा.\nभाजीचे साहित्य : एक सपाट वाटी लोणी अथवा अमूल बटर, हिरव्या मिरच्या, हळद, खाण्याचा सोडा, एक वाटी चिरलेला फ्लॉवर, एक वाटी बटाट्याची फोडी, एक वाटी चिरलेला कांदा, एक वाटी टोमॅटोच्या फोडी, दोन मोठ्या भोपळी मिरच्यांचे तुकडे, एक वाटी ओले मटार (ओले मटार नसल्यास अर्धी वाटी वाटाणे विंâवा सुके मटार आदल्या दिवशी भिजत घालावे) अर्धा चमचा वाटलेले आले, चवीप्रमाणे साखर व मीठ, पाव वाटी तेल, चिंच.\nकृती मसाल्याची : वरील सर्व जिन्नस तेलावर थोडे परतून, कुटून पूड करावी. तयार झालेला मसाला बाटलीत बंद करून ठेवावा. लागेल त्या वेळी जरुरीप्रमाणे भाज्यांच्या प्रमाणात काढून घ्यावा.\nकृती : बटाट्याच्या फोडी वाफवून घ्याव्यात. मटार थोडासा सोडा व मीठ घालून वाफवून घ्यावा. पसरट तव्यावर थोडे तेल टावूâन, त्यावर कांदा व भोपळी मिरचीचे तुकडे परतावेत. नंतर टोमॅटोच्या फोडी, बटाटा, मटार इत्यादी टावूâन परतावे. त्यावर उरलेले तेल व चार-पाच चमचे लोणी अथवा बटर घालावे. हिरव्या\nमिरच्यांचे तुकडे, साखर, मीठ, आले इत्यादी जिन्नस टाकावेत व झाNयाने अथवा लाकडी उलथन्याने रगडून घोटावे. घोटताना वरील भाजीला दोन ते तीन चमचे तयार केलेला मसाला टाकावा. रगडताना मधून मधून चिंच कोळून घेतलेल्या पाण्याचा थोडासा हबका मारावा.\nपावभाजीसाठी चपटे चौकोनी पाव मिळतात, ते घ्यावेत. त्याला आडवा काप घालावा व उघडून ते तव्यावर लोणी वा बटर घालून परतून घ्यावेत. त्याऐवजी साध्या पावाच्या स्लाईस घेतल्या, तरी चालतील. गरम तव्यावर थोडासा चिरलेला कांदा परतावा. त्यावर लिंबू पिळावे. हा परतलेला कांदा भाजीवर घालावा.\nटीप : ही भाजी तिखट झाली, की चांगली लागते. आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालावे.\nसाहित्य : पुरीसाठी साहित्य व कृती पाणी-पुरी या पदार्थात दिली आहे. चटणीसाठी साहित्य ४० ते ५० पुNयांना पुरेल, या प्रमाणात खालीलप्रमाणे घ्यावे : दोन वाट्या गोड दही, एक वाटी खजूर, अर्धी वाटी िंचच, अर्धी वाटी मूग वा चणे अगर वाटाणे, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा जिNयाची पूड, लाल तिखट, एक वाटी बारीक शेव, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर, पादेलोण, एक वाटी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी.\nकृती : चिंच व खजूर शिजवून, गाळून घ्यावे. त्यामध्ये जिNयाची पूड, आवडीप्रमाणे पादेलोण, गरम मसाला, आवडीप्रमाणे साखर वा गूळ घालून चटणी करून घ्यावी. दह्यामध्ये चवीप्रमाणे साखर व मीठ घालून घुसळून ठेवावे. चणे, वाटाणे अथवा मूग आदल्या दिवशी भिजवून ठेवावेत. भिजलेले चणे, मूग वा वाटाणे शिजवून घ्यावेत. थाळीमध्ये तयार करून घेतलेल्या सहा ते आठ पुNया ठेवाव्यात. प्रत्येक पुरी फोडून तीत शिजवून घेतलेले कडधान्य, उकडलेल्या बटाट्याच्या चार-सहा बारीक फोडी व खजुराची चटणी घालावी. नंतर त्यावर दही घालून, त्यावर जिNयाची पूड, लाल तिखट पसरून टाकावे. त्यावर बारीक शेव व कोथिंबीर घालावी व लगेच खावयास द्यावे.\nसाहित्य : दोन वाट्या मैदा, एक चमचा यीस्ट, मीठ, गरम पाणी, चार-पाच टोमॅटो, एक-दोन कांदे, पाव वाटी न्यूडल्स, शंभर ग्रॅम चीझ, सॉस.\nकृती : यीस्ट थोड्या पाण्यात विरघळावे. थाळीमध्ये मैदा घेऊन त्यात यीस्टचे पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून मळावे. जरुरीप्रमाणे पाणी घालून घट्ट गोळा करावा. गोळा खूप मळावा. एका हातात गोळा धरून दुसNया हाताने ओढून लांबवावा; पुन्हा गोळा करून पुन्हा लांबवावा. असे करताना गोळा हलका व लवचीक झाल्याचे\nलक्षात येईल. नंतर हा गोळा पोळपाटावर ठेवून, फडक्याने झावूâन उबदार जागी ठेवावा. दोन ते तीन तासांत हा गोळा पुâगून दुप्पट होईल. पोळपाटावर पीठ टावूâन, ह्या गोळ्याच्या पाव इंच जाडीच्या साधारण सहा इंच व्यासाच्या गोल पोळ्या लाटाव्यात. पोळीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या थाळीत लाटलेली पोळी ठेवावी.\nटोमॅटो, कांदा व चीझ यां पातळ चकत्या काढून त्या पोळीवर पसराव्यात. त्यावर कढीलिंबाच्या पानांच्या चुरा व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी पसरून टाकावी. त्यावर वाफवून घेतलेल्या न्यूडल्स थोड्या पसराव्यात व त्यावर सॉस घालावा. ओव्हन सुमारे ८०० सेंटिग्रेडवर गरम करून घ्यावा. तयार केलेल्या\nपिझ्झाच्या पोळ्या १००० ते १२५० सेंटिग्रेड तापमानावर ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिटे भाजाव्यात. इलेक्ट्रिक ओव्हन नसेल, तर घरगुती ओव्हनमध्ये सुद्धा पिझ्झा भाजता येईल.\nद दा विंची कोड\nचिकन सूप फॉर द सोल\nहाच माझा मार्ग ...\nरुचिरा : भाग २\nरुचिरा : भाग २\nरुचिरा : भाग १\nसुकेशिनी आणि इतर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3023/", "date_download": "2018-08-22T04:34:05Z", "digest": "sha1:AENYPDDHFD4ZMIIVLTOGZSZS7XR6GMDZ", "length": 5922, "nlines": 122, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आयुष्य", "raw_content": "\nआज म्हटल आयुष्य विणायला घेउया\nजमतय का ते बघुया\nवाटल अगदी सोप असेल\nरंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल\nप्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे\nएक दोनच की सगळेच वापरायचे\nमग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ\nएक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु\nसुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने\nधागा होता फार उबदार आणि मुलायम\nम्हटल छान आहे हा धागा\nधाग्याने ह्या विण राहील कायम\nमग घेतला मैत्रीचा धागा\nम्हणता म्हणता ब-याच भरल्या जगा\nथोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल\nपण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल\nएक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला\nप्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला\nहळू हळू विण घट्ट होत होती\nतरीदेखील कसली तरी कमी मात्र होती\nमग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा\nधागा होता सुंदर आणि रेशमी\nएक एक घेतला धागा\nयशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा\nआयुष्याला त्यामुळे एक नवा\nसगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते\nतरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते\nथोड़े धागे पडले होते\nम्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे\nआयुष्य होतय का सुरेख\nमग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा\nएक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा\nहे चारही धागे विणता एकमेकांमधे\nआयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे\nआणि निराशेशिवाय आशा नाही\nमहत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला\nसुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला\nसाध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही\nआपल्याला भीती का वाटते\nसर्व धागे एकमेकांत विणुनच\nएक परिपूर्ण आयुष्य बनत\nकुठला धागा कुठे, कसा वापरायचा\nहे मात्र ज्याच त्याच्यावर असत......\nआणि निराशेशिवाय आशा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/search/label/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:58:23Z", "digest": "sha1:E42D5QMGZYPVQJRUPFFI7DLALUSQ3BYR", "length": 5618, "nlines": 129, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: हुंकार", "raw_content": "\nभावना - हुंकार - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nआयुष्यात कुणीतरी- हुंकार - व पू काळे\nजगातला पहिला स्वर - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nहुंकार- व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nLabels: पुस्तकांबद्दल, वपू अन त्यांचे लेखण, हुंकार\n— by प्रशांत पवार on\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/state-government-accept-to-give-rs-5-per-liter-subsidiary-for-milk-producer-1716333/", "date_download": "2018-08-22T04:29:26Z", "digest": "sha1:EBHMIQIRWDHH66Z2JIKGBEYPBELDKXAA", "length": 13953, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "state government accept to give Rs 5 per liter subsidiary for milk producer | दूधकोंडी फुटली, राज्य सरकार दूध संघांना ५ रुपये प्रतिलिटर दर देणार | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nअखेर दूधकोंडी फुटली, राज्य सरकार दूध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देणार\nअखेर दूधकोंडी फुटली, राज्य सरकार दूध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देणार\nही रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार नाही तर दूध संघांमार्फत हे ५ रुपये दूध उत्पादकांना मिळणार आहेत. प्रत्येक दूध संघाला या ५ रुपयांचा लाभ\nराज्यात दुध उत्पादकांना लिटरमागे ५ रुपये अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कारण, राज्य सरकार दूध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देणार असल्याची घोषणा दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच दुध संघांना शेतकऱ्यांना २५ रुपये प्रति लिटरपेक्षा कमी दर देता येणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन संपुष्टात येणार आहे. नागपूर येथे विधानसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत आधी निर्णय झाला त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. २१ जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान थेट खात्यात जमा करावी ही प्रमुख मागणी लावून धरली होती. त्यानुसार, प्रतिलिटर ५ रुपये देण्याचे सरकारने मान्य केले आहे. मात्र, ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार नाही तर दूध संघांमार्फत हे ५ रुपये दूध उत्पादकांना मिळणार आहेत. प्रत्येक दूध संघाला या ५ रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.\nबैठकीत झालेल्या चर्चेनुसार, राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी उत्पादित केलेल्या पिशवी बंद दुधासाठी ही अनुदान योजना लागू असणार नाही. या व्यतिरिक्त दुधासाठी सरकार प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देईल मात्र, हे थेट खात्यात जमा होणार नाही तर दुध संघांच्या मार्फत दिले जाणार आहे. तसेच जे दूध भुकटी उत्पादक आहेत त्यांना या ५ रुपये प्रतिलिटर अनुदानाचा लाभ घेता येईल मात्र, त्यांना दुध भुकटी निर्यातीच्या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही, अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे.\nयापूर्वी १० जुलै रोजी झालेल्या बैठकीत सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दूध भुकटीच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रति किलो व दुधाच्या निर्यातीसाठी ५ रुपये प्रति लिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या दुध संघांना तेव्हाच घेता येणार आहे जेव्हा ते दूध उत्पादक शेतकऱ्यांना २५ रुपये प्रतिलिटर दुधाला भाव देतील.\nसरकारने चर्चेद्वारे घेतलेल्या या निर्णयाला राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध उत्पादक, प्रक्रिया आणि पुरवठा करणाऱ्या संघटनांनी सहमती दर्शवली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagar-tourism.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-08-22T04:10:11Z", "digest": "sha1:U4EJRLWZA5LKYKGPIFI2UH2DRYTRPUY6", "length": 13545, "nlines": 69, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: अहमदनगर ओळख", "raw_content": "\nगुरुवार, ७ जुलै, २०११\nराज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड ; पूर्व व आग्नेयेस उस्मानाबाद; दक्षिणेस सोलापूर ; तर नैऋत्येस व पश्र्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांत सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.\nमहाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगामध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. याची उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्र्चंद्राचे डोंगर या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बालाघाटचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा घोडनदी, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.\nगोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोडनदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्र्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात.गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात होतो, या स्थळाला प्रवरासंगम असे म्हटले जाते.\nअकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.\nमुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातूनच अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्र्वरसागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.\nनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.\nया जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषीनी विंध्य पर्वतओलांडून गोदावरीच्या किनार्‍यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनार्‍यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवाशातील उत्खननानंतर काढला आहे.भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचेआस्तित्व सिध्द झालेले आहे.\n१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चॉंदबिबीयांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.\nनिजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मुघलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून नगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी नगर जिल्ह्याची स्थापना केली.\n१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीथॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे १०:३१ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nस्थान: अहमदनगर, महाराष्ट्र, India\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nअहमदनगरचा भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort\nब्रेकअप पार्टी अर्थात, प्रेमाची पुण्यतिथी...\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/we-will-prove-majority-when-becomes-cm-says-kumaraswamy-117980", "date_download": "2018-08-22T03:53:06Z", "digest": "sha1:RGBKYSOFRFMK4H6TMJQ74GDXRRGRY3BE", "length": 12608, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "we will prove majority when becomes CM says Kumaraswamy मुख्यमंत्री होताच बहुमत सिद्ध करू - कुमारस्वामी | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री होताच बहुमत सिद्ध करू - कुमारस्वामी\nरविवार, 20 मे 2018\nकर्नाटकातील सत्तेच्या रेसमध्ये भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा औटघटकेचे राजे ठरल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते (जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी विराजमान होणार आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चोवीस तासांमध्ये आपण बहुमत सिद्ध करू, असे त्यांनी म्हटले आहे.\nबंगळूर - कर्नाटकातील सत्तेच्या रेसमध्ये भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा औटघटकेचे राजे ठरल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते (जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी विराजमान होणार आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चोवीस तासांमध्ये आपण बहुमत सिद्ध करू, असे त्यांनी म्हटले आहे.\nयेथील कांतिरवा स्टेडियमवर 23 मे रोजी कुमारस्वामी यांचा शपथविधी पार पडणार असून, राज्यपाल वजूभाई वाला त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. कुमारस्वामी यांनी या शपथविधी समारंभासाठी पश्‍चिम बंगाल, तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनाही आमंत्रित केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि \"यूपीए'च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना वैयक्तिक निमंत्रण देण्यासाठी कुमारस्वामी स्वत: दिल्लीला जाणार आहेत. नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत कुमारस्वामी सध्या कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. दरम्यान, बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच येडियुरप्पा यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.\nसत्तास्थापनेबाबत रविवारी मध्यरात्रीच कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी कुमारस्वामी यांनी माजी पंतप्रधान आणि त्यांचे पिताश्री एच. डी. देवेगौडा यांची निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस-\"जेडीएस' आघाडी ही 2019 ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही कायम राहील, असे म्हटले आहे.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nफेक मेसेजवर समाधान शोधा केंद्राचे 'व्हॉट्‌सऍप'ला आवाहन\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोशल मीडियावरील फेक मेसेजमुळे जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, \"व्हॉट्‌सऍप'ने ठोस...\n'महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर शिवसेनेचा भर'\nपुणे - शिवसेनेने आगामी निवडणुकीत महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. वस्तीपासून ते सोसायटीपर्यंत प्रत्येक महिलेला शिवसेनेशी जोडण्याचे नियोजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/ncps-movement-protest-against-rise-fuel-prices-aurangabad-119865", "date_download": "2018-08-22T04:04:01Z", "digest": "sha1:H7WCZX64DMU4XKZACL3AAVZOD7GGG4JU", "length": 13114, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCPs movement to protest against the rise in fuel prices in Aurangabad औरंगाबादेत इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे 'कपडे काढो' आंदोलन | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेत इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे 'कपडे काढो' आंदोलन\nसोमवार, 28 मे 2018\nजालनारोडवरील एका पेट्रोल पंपावर 'कपडे काढो' आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nऔरंगाबाद - देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दररोज वाढ केली जात आहे. महागाई कमी करण्यात हे सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 28) जालनारोडवरील एका पेट्रोल पंपावर 'कपडे काढो' आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nगेल्या काही दिवसांपासून सतत इंधन दरवाढ होत असल्याने सामान्य माणसाला दुचाकीवरून फिरणे अवघड बनले आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, भाऊसाहेब पाटील तरमले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पेट्रोलपंपावरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कपडे काढत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरुद्ध घोषणा देत राग व्यक्‍त केला. या घोषणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले होते.\nया आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मयूर सोनवणे, रहीम पटेल, शेख कयूम शेख, बबलू अंधारे, गणेश औताडे, शरद पवार, अक्षय डक, धनंजय मिसाळ, राम पंडित, सय्यद फैय्याज, अक्षय पुराणिक, अफरोज पटेल, गणेश नवगिरे, गणेश पवार, मधुकर मरकड, राजू शहा, वशीम फारुकी, पंकज चव्हाण, प्रशांत जगताप, अंकुश साबळे, संतोष शेफ, अक्षय शिंदे आदी सहभागी होते.\nहा तर सामान्यांच्या खिशावर डल्ला -\nइंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी त्रस्त झाले आहेत. तसेच सार्वजनिक वाहतुकीचे प्रवास दर वाढत असल्याने या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना याची मोठी छळ सहन करावी लागत आहे. महागाई रोखता येत नसतानाच सामान्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्यांना आगामी काळात जनता माफ करणार नाही.\n- भाऊसाहेब तरमळे, (ग्रामीण जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nरुपयातील घसरणीपेक्षा व्यापारी तूट चिंताजनक\nनवी दिल्ली (पीटीआय) : रुपयातील घसरणीपेक्षा वाढती व्यापारी तूट अधिक चिंताजनक असून, निर्यातवृद्धीसाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत, असे मत निती आयोगाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/health-articles-in-marathi/376--food-is-medicine-for-our-body-", "date_download": "2018-08-22T03:31:35Z", "digest": "sha1:KJUGRBGHIOPK464E4VSVV5NJCGCAWFUA", "length": 13460, "nlines": 86, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "आहार हेच औषध", "raw_content": "\nशरीर हे ईश्वराचे मंदिर आहे . आपण मंदिराच्या स्वच्छतेची काळजी घेतो . ते सुंदर ठेवणे हे पवित्र काम आहे .तसेच शरीर स्वरछ ठेवणे हे आपले पहिले कर्तव्ये आहे. निरोगी शरीर हे ईश्व्व्रराच्या निवासासाठी ; म्हणूनच योग्य स्थान आहे. त्या शरीरची काळजी, निगा, देखभाल बाहेरच्या व्यक्तीकडून करून घेणे हे निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे. 'हिपोक्रेटस' हे आधुनिक औषध शास्त्राचे पिता समजले जातात.त्यंनी म्हटले आहे,''रोगाचे निवारण निसर्ग करतो, चिकित्सक नव्हे.'' याचे प्रत्यंतर आपल्या पूर्वजांच्या जगण्यातून येतेच. ते दीर्घायुषी होते. कारण यांचा आहार साधा होता. याउलट आज आपल्या आहारात खूप मसालेदार पदार्थ, तिखट,तळलेले ,प्रक्रियायुक्त आणि गोठवलेले खाद्य पदार्थांचा वापर खूप वाढला आहे. या चुकीच्या आहारामुळेच प्रकृतीत विकृती निर्माण होते. शरीरात विविध आजारांची वाढ होते.\nनिरोगी रहायचे असेल तर प्रत्येकाने नैसर्गिक साधा शाकाहार, कच्च्या फळभाज्या ,फळे, मोड आलेली कड धान्ये खाल्ली पाहिजेत.\nआहारामुळे आपले रक्त निर्माण होते. निर्माण झालेले रक्त शरीरभर पसरते , शुध्द बनते . योग्य आहारासोबत साधनेची जोड दिल्यास रक्तातील विष द्रव्य शरीराबाहेर पडण्यास मदत होते. आपल्या साठी समतोल,पोषक, सात्विक आहार हेच उत्तम औषध आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीस मानवेल अशा पद्धतीने आहार घेतल्यास , आनंदी जीवनाच्या वाटचालीस खूप मदत होऊ शकते.\nआपले शरीर अनेक पेशींनी बनलेले आहे. या पेशींची वाढ अन्नातील निरनिराळ्या घटकांतून होत असते. अन्न शरीरास आवश्यक असलेले इंधन पुरवीते. शरीराची हालचाल करण्यासाठी शक्ती लागते . ही शक्ती आहारातून खालेल्या अन्नातून मिळते. शरीरावर वेगवेगळे आघात होत असतात . त्यांना तोंड देण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. हि अन्नातील काही घटकांमुळेच मिळत असते.\nशरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराची गरज असते . योग्य आहार कोणता , हे आपणास अनुभवने ठरविता येते. भूख लागल्याची अंत:प्रेरणा आपल्याला सूचना करते. जेवले पाहिजे.\nजेवण्याची एक वेळ असते. ती वेळ जवळ आली की भूक लागते. आपल्या घरात दररोज स्वयंपाक होतो. दुपारी बारा वाजता जेवायचे असले की , दोनेक तास अगोदर तयारी करावी लागते तीच प्रक्रिया आपल्या शरीरात होत असते. समजा बारा वाजता जेवायला बसतो हे शरीरास माहीत असते. मेंदूकडून दोन तास अगोदर सूचना सुटते. जठरात वेगवेगळे पाचक रस आणि एन्झाइम्स तयार होऊन लागतात. जेवल्या नंतर ते अन्न जठरात येते. तिथे हे पाचक रस आणी एन्झाइम्स अन्नात मिसळतात. जठराच्या आकुंचन प्रसरणाने ते अन्नात मिसळून पचनास मदत होते. जेवणा नंतर सर्वसाधारणपणे तीन तासांपर्यंत ही पचन क्रिया चालू असते. त्यानंतर ते खालील आतड्यांत उतरते. ठरलेल्या वेळी आपण जेवलो नाही तरी जठरात सवयीने पाचक रस तयार होते.अर्ध्या तासाने तो खालील आतड्यांत उतरतो. अवेळी जेवल्याने जठरात जेव्हा अन्न येते, त्या वेळी तिथे पाचक रस नसतो. या वेळी मेंदूकडून सूचना मिळते. पाचक रस तयार करा. ही प्रक्रिया होई पर्यंत दोन तास लागतात. पाचक रस तयार होतो. त्या वेळी अन्न् जठरातून खाली सरकते. अन्न पुढे पाचक रस मागे असा स्थितीत अपचन होते. पित्त होते म्हणून ठरलेल्या वेळी जेवणे आवश्यक आहे.\nदिवसातून दोन वेळेस जेवणे उत्तम आहे. आपला जठाराग्नी प्रज्वलित झाला कि, त्यात आहुती दिली पाहिजे. ती योग्य आहाराची आहे .आपण अन्न खातो. या खाल्लेल्या अन्नात संस्कार होतात. अनेक पाचक रस मिळून अन्न पचते. त्यातील पोषक द्रव्ये रक्तात शोषली जातात. हि उर्जा असते. ज्यांना जास्त श्रमाचे काम करायचे. त्यांनी आवर्जून न्याहरी करावी.\nसकाळचे जेवण बराच्या आगोदर घ्यावे . दुसरे जेवण संध्याकाळी घ्यावे . दुपारचा वेळ पित्ताचा कालावधी आहे. संध्याकाळी पित्ताचा कालावधी कमी आसतो. रात्री उशिरा पचन नीट होत नाही. कारण रात्री एन्झाइम्स तयार होत नाहीत.म्हणून सायंकाळी ७:०० च्या आत जेवावे. रात्री १० वाजता भूक लागते. ती भूक खोटी असते. या वेळी ग्लास भर पाणी प्यावे.\nसकाळी १०:०० ते १०:३० ला जेवल्यास दुपारी भूक लागते. या वेळी फळ खावे. फळ हे उत्तम नैसर्गिक अन्न आहे. ते पचायला उत्तम आहे. जड अन्न सकाळी घ्यावे . सायंकाळी हलका आहार घ्यावा.\nआपण जेवलो कि ते अन्न जठरात जाते आणि जठराची आकुंचन आणि प्रसारण प्रक्रिया सुरु होते. पोटभर जेवल्याने हि क्रिया नीट होत नाही. त्या करिता जठरात थोडी जागा शिल्लक ठेवावी लागते. या साठी साधा नियम असा आहे. अर्धे पोट अन्नाने भरावे. पाव भाग द्रव्य आहार घ्यावा. यात तक पाणी येईल. उर्वरित चौथा हिस्सा हवेसाठी मोकळा सोडवा. त्यामुळे पचन नीट होण्यास मदत होते . ढेकर येईपर्यंत जेऊ नये. ढेकर आली याचा अर्थ होतो कि उरलेला भाग ही आपण अन्नानेच भरला आहे.\nनैसर्गिक आहार हेच जीवनदायी अन्न आहे. हजारो वर्षांपूर्वी माणूस निसर्गात राहत होता. निसर्गातील कंदमुळे ,कच्चे अन्न खात होता. कालांतराने अग्नीचा शोध लागला. तो अन्न भाजून अथवा शिजवून खाऊ लागला. ही प्राचीन परंपरा आहे. कच्च्या अन्नात अधिक पोषक घटक असतात. अन्न शिजवल्याने अन्नातील पोषक तत्वांचा नाश होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी शिजवलेल्या अन्नाबरोबरच कच्च्या अन्नाचा समतोल आहार घेतलात तर नक्कीच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.\nआपला आहार आपले औषध (आशा भांड )\nतुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-acter-dharmendra-105555", "date_download": "2018-08-22T03:47:56Z", "digest": "sha1:SF3Y7ZV3NBRLHVHMIOKSVJCDLWMT2BKL", "length": 14885, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news acter dharmendra अभिनेता धर्मेंद्र यांनी पालटले टोकडेचे रुप... | eSakal", "raw_content": "\nअभिनेता धर्मेंद्र यांनी पालटले टोकडेचे रुप...\nसोमवार, 26 मार्च 2018\nनाशिक : अभिनेता धर्मेंद्र यांच्या सहभागामुळे टोकडे (ता. मालेगाव) गावाचे रुप पालटले आहे. त्यांनी आई सरस्वती कौर यांच्या नावाने शाळा सुरु करण्यास सहकार्य केले. आता याच गावात शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभे राहत आहे.\nनाशिक : अभिनेता धर्मेंद्र यांच्या सहभागामुळे टोकडे (ता. मालेगाव) गावाचे रुप पालटले आहे. त्यांनी आई सरस्वती कौर यांच्या नावाने शाळा सुरु करण्यास सहकार्य केले. आता याच गावात शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभे राहत आहे.\nटोकडे या साडेपाच हजार वस्तीच्या गावात जाट, मागासवर्गिय आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून जाट बांधवांची लोकसंख्या सत्तर टक्‍क्‍यांपर्यंत आहे. राजस्थानमधील बांधवांशी इथल्या कुटुंबियांच्या पूर्वजांच्या इतिहास सांधला गेलाय. या गावात धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने शाळा सुरु करण्यासाठी 51 हजार रुपयांची देणगी दिली. ही देणगी ते 91 हजारांपर्यंत घेवून गेलेत. धर्मेंद हे गावच्या प्रेमात पडल्याने ते गावातील रामनवमीच्या यात्रेला येत असत. ते गावात तीन दिवस मुक्काम करत असत. गावातील मुलांनी शिकावे हा त्यांचा शाळेच्या उभारणीमागील उद्देश होता. तत्कालिन शिक्षणमंत्री बळीराम हिरे यांनी दुष्काळी भागासाठी म्हणून टोकडे आणि सांगली जिल्ह्यातील एका गावासाठी शाळा मंजूर केली.\nगावात शाळेसाठी परवानगी मिळाली पण आर्थिक मदतीशिवाय इमारत उभी करणे अवघड होते. त्यावेळी हिंद केसरी दारासिंग यांनी ही शाळा सुरु करण्यासाठी खूप मदत केली. त्यांनी शांताराम लाठर यांची भेट धर्मेंद्र यांच्याशी करून दिली. धर्मेंद्र यांनी त्यांचा शाळेचा प्रस्ताव ऐकताच, आईच्या नावाने शाळा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. 1992 मध्ये शाळेचे बांधकाम पूर्ण झाले आणि रामनवमीला शाळेच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त ठरला. त्यावेळी धर्मेंद्र, अभिनेत्री हेमामालिनी, दारासिंग आणि त्यांचा परिवार उद्‌घाटन सोहळ्यास उपस्थित राहिला. तेंव्हा धर्मेंद्र यांची बैलगाडीतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.\nतत्कालिन आमदार पुष्पाताई हिरे, बलदेव घोसा हेही उपस्थित होते. शाळेच्या पटांगणात आता शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाची पायाभरणी रामनवमीला झाली आहे. स्मारकासाठी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत, असे श्री. लाठर यांनी सांगितले. ते म्हणाले, की गावात उदासीन बडा आखाडा आहे. तसेच राज्यात 22 गावांमध्ये जाट समाज वास्तव्यास आहे. मालेगाव तालुक्‍यातील जळकु, राजमाने, हाताने, लखाने, पळादरे, शेरूळ, पादळदे, सतारपाडे, नरडाने, चिंचगव्हाण, धापूर आदी गावात जाटवस्ती आहे. दुग्धोत्पादन आणि शेती हा बऱ्याच कुटुंबाचा व्यवसाय आहे. रामलीला, भोवाडा उत्सव बांधव साजरा करतात.\nमहराष्ट्र जाट समाजाचे अध्यक्ष राम लाठर म्हणाले,\n\"\"जाट समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप अल्प होते. अशा काळात अभिनेता धर्मेंद्र आणि त्यांच्या परिवाराने आमच्या दुर्लक्षित, दुष्काळी गावात शाळा सुरु करण्यासाठी मोठी आर्थिक मदत दिली. आता आम्ही शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभारत असून जूनमध्ये ते पूर्ण होईल.''\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी...\nउद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-girl-suicide-73980", "date_download": "2018-08-22T04:07:09Z", "digest": "sha1:GBD2JRYLKQLECSQK6FS2J2DSXWC4TOQ3", "length": 11400, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai girl suicide दहावीच्या मुलीची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nमुंबई - पवईच्या आयआयटी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने पवई तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. घरातल्यांसोबत वारंवार होत असलेल्या भांडणाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nपवईच्या नामांकित शाळेत दहावी इयत्तेत ही मुलगी शिक्षण घेत होती.\nमुंबई - पवईच्या आयआयटी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने पवई तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. घरातल्यांसोबत वारंवार होत असलेल्या भांडणाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nपवईच्या नामांकित शाळेत दहावी इयत्तेत ही मुलगी शिक्षण घेत होती.\nअभ्यासावरून मुलीचे घरातल्यांसोबत वारंवार वाद व्हायचे. शनिवारी मोबाईलवर खेळत असताना तिच्यावर पालक ओरडले. याचा राग आल्याने तिने शनिवारी रात्री पवई तलावात उडी टाकून आत्महत्या केली, तर दुसरीकडे रागात घरातून निघून गेलेली मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिचे कुटुंबीय सर्वत्र तिचा शोध घेत होते. याबाबत त्यांनी पवई पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.\nदरम्यान, रविवारी पवई तलावात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातर्फे पवई पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता, तो याच मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत मृतदेह विच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_2941.html", "date_download": "2018-08-22T03:35:00Z", "digest": "sha1:3QCHLULDWVIN63ELYM2QBNVG6PXVQWOW", "length": 4239, "nlines": 39, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): संजय उवाच! - किस्से आणि कोट्या", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n - किस्से आणि कोट्या\nआणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,\n‘ मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला \nपुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ‘ त्यांना आत कंठ फुटला आहे ’ असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.\nत्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ‘ गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-17-17995/", "date_download": "2018-08-22T04:22:44Z", "digest": "sha1:4ROW74H554PE3ZA43V5KSHW5WTXYUGZZ", "length": 14347, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६४. खरा घूँघट : दुराग्रह-२ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६४. खरा घूँघट : दुराग्रह-२\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६४. खरा घूँघट : दुराग्रह-२\nकबीरदासजींचं जे भजन आपण पाहात आहोत त्यातील पहिल्या दोन कडव्यांत त्यांनी योग, ध्यान साधत असताना होणारी ज्योतिदर्शने आणि अनाहद नाद याचेच अप्रूप वाटून त्यात अडकलेल्या\nकबीरदासजींचं जे भजन आपण पाहात आहोत त्यातील पहिल्या दोन कडव्यांत त्यांनी योग, ध्यान साधत असताना होणारी ज्योतिदर्शने आणि अनाहद नाद याचेच अप्रूप वाटून त्यात अडकलेल्या साधकांना एक धक्का दिला आहे. बाबा रे जे घडत आहे ते या शरीरातच आहे आणि ते शरीर असतानाच खरं आत्मज्ञान न साधता त्या दर्शन-नादातच अडकलास आणि शरीर नष्ट झालं तर मग ती दर्शनं आणि तो नाद, यांचा काय उपयोग आता तिसऱ्या कडव्यात अधिकच कठोरपणे कबीरजी सांगतात-\nमेरुदंडपर डालि दुलेची, जोगिन तारी लाया\nसोई सुमेर पर खाक उडमनी, कच्चा जोग कमाया\nयोगमार्गाने मेरुदंडाच्या योगे ज्योती आणि नाद यांचे ध्यान साधले जाते. शरीर नष्ट झाल्यावर सुमेरु पर्वतासारख्या मानल्या जाणाऱ्या मेरुदंडावर मातीच पडते. जळून शरीरासकट त्याचीही राख होऊन जाते. खरे आत्मज्ञान न साधता दृश्याभासात गुंतून तू कच्चा योगच साधलास.\nइंगला बिनसे पिंगला बिनसे, बिनसे सुखमनि नाड़ी\nजब उन्मुनि की तारी टूटे, तब कहँ रही तुम्हारी\nइडापिंगला सुषुम्ना या सर्व नाडय़ा खरं तर नाशवानच आहेत. नासाग्री दृष्टी स्थिर करून तू उन्मनी मुद्रा साधल्यास पण जेव्हा मुद्रेचं ध्यान भंग पावतं तेव्हा अर्थात ध्यानावस्थेतून बाहेर आल्यानंतर तुझी मनोवृत्ती कुठे असते, याचा जरा शोध घे. या इथे ‘तब कहँ रहनी तुम्हारी’ अर्थात, ध्यानावस्थेतून बाहेर आल्यानंतर तुझी मनोवृत्ती कुठे असते, हा सवाल प्रत्येक साधकानं स्वतला विचारावा, असा आहे. साधनेत उच्च मनोभूमिकेवर आरूढ असताना साधना संपल्यानंतर दुनियेबरोबरच्या व्यवहारात वावरताना आपली घसरण होते का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतला विचारावा. रामकृष्ण परमहंस अशा साधकाला गिधाडाची उपमा देतात. ते म्हणतात, गिधाड उंच आकाशात घिरटय़ा मारत असतं खरं पण त्याची नजर असते ती जमिनीवरील सडक्या प्रेताकडे तसं साधनेत उंचच उंच झेपावणाऱ्याची नजर जर दुनियादारीच्या लाभातच गुंतली असेल तर त्या साधनेला काय अर्थ तसं साधनेत उंचच उंच झेपावणाऱ्याची नजर जर दुनियादारीच्या लाभातच गुंतली असेल तर त्या साधनेला काय अर्थ खरं ध्यान जगाचंच, खरं स्मरण जगाचंच, खरा योग जगाशीच खरं ध्यान जगाचंच, खरं स्मरण जगाचंच, खरा योग जगाशीच कबीरजी म्हणून पुढे सांगतात-\nअद्वैत वैराग कठिन है भाई, अटके मुनिवर जोगी\nअक्षर लौं की गम्म बतावै, सो है मुक्ति बिरोगी\nमनाच्या सर्व मान्यतांचा त्याग करून आणि सर्व संकल्पांचा त्याग करून आपल्या असंग शुद्ध चेतन स्वरूपात स्थित होणे हेच अद्वैत वैराग्य आहे. अर्थात सर्व दृश्य जगापासून विरक्त होऊन आत्ममग्न होऊन जाणे हीच उच्चतम स्थिती आहे. हे भाई, मायेत अडकलेल्या मनासाठी ही कठीणच गोष्ट आहे. मोठमोठे ऋषीमुनीसुद्धा या मायेत अडकून पडले तिथे आपली काय कथा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2016/03/18/shivaji-internal-trade-control/", "date_download": "2018-08-22T04:13:49Z", "digest": "sha1:EXBOA4AA37IZZE7DPKBEHIYQFZSMARUT", "length": 16359, "nlines": 159, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "शिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← अभ्यास शिवभारताचा – ४ – कारतलबखानाला अभयदान का \nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा →\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर\nमार्च 18, 2016 by raigad यावर आपले मत नोंदवा\n१६७१ साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावळीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी ह्याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. मशहुरल हजरत मायन्याचे २४ सप्टेंबर १६७१ रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशुळाने जिंकलेला कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर, मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अश्या पत्रांतून रूंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित रहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर १६७१ मध्ये असाच एक जबर जकातीचा हुकुम महाराजांनी पोर्तुगीज मीठावर लावावा असे लिहिलेले दिसून येते. ते पत्र आपण पुढच्या काळात पाहूया. तूर्त मर्यादा.\nमूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ जुना – लेखांक २६\nगीर्दवारी = गिर्दावरी – जमवा-जमव\nकमनिर्खे = कमी निरखे – कमी भावात\nतुकोराम सुभेदार यांना शिवाजीराजांचे पत्र\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-08-22T03:05:42Z", "digest": "sha1:TPIE4P35W46V5GTB5REH64KUBTM3JLJW", "length": 6720, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप\nमंचर- आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी दुर्गम भागातील राजेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी दोन गणवेश याप्रमाणे 39 विद्यार्थ्यांना 23 हजार 400 रुपयांचे शालेय गणवेशाचे वाटप राजेवाडी गावचे सरपंच महंत बेलनाथ महाराज, पोखरी केंद्राचे केंद्रप्रमुख रंजना चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ साबळे, सदस्य राजाराम आसवले, मुख्याध्यापक यमना साबळे, संदीप माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने अडीच लाख रुपये खर्चातून शाळेसाठी शालेय बाग तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी दहा टॅब देण्याचे मान्य केलेले आहे. जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब होतकरू आणि वंचित घटकांना शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे होत असते. मोफत आणि सक्तीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून होते ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उद्‌गार सरपंच बेलनाथ महाराज यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू घोडेकर यांनी केले, तर आभार एकनाथ मदगे यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाळशिरस तालुक्‍यातील 54 गावांत विकासकामे मार्गी\nNext articleभोरच्या पुलाला वृक्ष लागवडीचा भास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD/", "date_download": "2018-08-22T03:05:44Z", "digest": "sha1:C65GEHZPDAVZTFMQZYZP2FAKNYAIBMXP", "length": 20376, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकमान्य आणि लोकशाहीर अभिवादन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोकमान्य आणि लोकशाहीर अभिवादन\nआज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची 98 वी पुण्यतिथी तर प्रसिद्ध शाहीर आणि मराठी साहित्यिक अण्णा भाऊ साठेंची 98 वी जयंती. त्या निमित्ताने या दोन्ही मराठी सुपुत्रांच्या अलौकिक जीवनाचा थोडक्‍यात घेतलेला आढावा.\nलौकिकदृष्टीने शाळेत न गेल्याने अशिक्षित असूनही मोठी साहित्य निर्मिती करणारा महाराष्ट्राचा एक सुपुत्र म्हणजे तुकाराम भाऊसाहेब उर्फ अण्णाभाऊ साठे. 1 ऑगस्ट ही लोकमान्यांची पुण्यतिथी तर या अण्णाभाऊ साठ्यांची जयंती. 1 ऑगस्ट 1920 रोजी एका दलित व अशिक्षित कुटुंबात सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे अण्णांचा जन्म झाला. साठे हे शाळेत शिकलेले नाहीत, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले.नंतर तेथील भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. अशिक्षित बहिणाबाई नाही का प्रसिद्ध कवयित्री म्हणून नावारुपाला आल्या. आणाभाऊ साठेही शाळेतच न गेल्याने अशिक्षित राहिले.पण त्यांनी निर्मिलेले प्रचंड साहित्य कसे निर्माण केले असावे हे आकलनाच्या पलीकडचे आहे.\nसाठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा समाविष्ट आहे.तिला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचे 15 संग्रह आहेत. त्यांच्या साहित्याचे मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि अनेक अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी 3 नाटके , रशियातील भ्रमंती हे प्रवासवर्णन, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 15 गाणी लिहिली आहेत.साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून अटक करून छळ केला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते असे या कादंबरीचे कथानक आहे.\nसाठे सुरुवातीला कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते.भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है” भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा असलेल्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचेही ते सभासद होते, जिने संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती. साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी कथांचा वापर केला. 1958 मध्ये मुंबईत स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्‌घाटनपर भाषणात त्यांनी म्हटले होते की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे” असे म्हणून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. त्या काळातील साठेंचे कार्य मार्क्‍सवादाच्या प्रभावाखाली होते. 1ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्ट खात्याने विशेष टपाल तिकीट त्यांच्यानावे काढले होते.\nलोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य लढा सुरू करणारे पहिले मोठे नेते होते म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते.स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” असे म्हणणारे टिळक स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा हयात नव्हते. महाराष्ट्र सरकारने टिळकांनी अखेरचा श्‍वास घेतला त्या सरदारगृहाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याचे आश्‍वासन तर दिले आहे.\nया निमित्ताने लोकमान्यांच्याही काही वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणे उद्बोधक ठरेल.” कोणतेही काम करताना ते काम जगा म्हणजे तुमच्या हातून जे होईल ते फक्त सर्वोत्कृष्टच हा सध्याच्या मॅनेजमेंट विश्‍वातील एक मूलभूत नियम,जो एकोणिसाव्या शतकात लोकमान्यांनी जगून दाखवला. लोकमान्यांच्या बहुआयामी व्यक्‍तिमत्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच ठरेल. ते एक गणितज्ज्ञ होते, पत्रकार होते, ज्योतिषाचा अभ्यास होता त्यांचा व ते अंतराळतज्ज्ञही होते. आपल्या सर्वांगीण इतिहासाचा अभ्यास असणारे इतिहासतज्ज्ञ होते. मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ होते,जहाल क्रांतिकारक होते, शिक्षणसंस्था सुरु करणारे शिक्षकमहर्षी होते, कृष्णाचे कीर्तन करणाऱ्या चाफेकरांना साक्षात कृष्णाचे जीवन जगायला प्रोत्साहन देणारे राजनीतिज्ञ होते. सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना ब्रिटनमध्ये जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे एक गुरु होते.\nसमुद्र पार केला म्हणून काशीला जाऊन प्रायश्‍चित्त घेणारे कर्मठ होते तर महर्षी कर्व्यांच्या स्त्री शिक्षणाचे कौतुक करणारे उदारमतवादीही होते. डॉ आनंदीबाई जोशींना त्यांच्या शेवटच्या काळात मदत करणारे स्त्री पुरुष समानतेचे खंदे पुरस्कर्ते होते. राजद्रोहाच्या खटल्यात स्वतःची बाजू स्वतः मांडणारे कुशल वकील होते, ज्यांच्यासाठी मोहम्मद अली जिना ह्यांच्यासारखा मुसलमान रस्त्यावर आणि न्यायालयात लढत असे, असे हिंदू-मुस्लीम एकतेचे खरेखुरे मूर्तिमंत प्रतीक होते. ते नंतरही कराचीत पुतळा असणारे एकमेव हिंदुस्थानी नेते होते. त्यांना तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी असेही म्हटले जायचे. ते बालगंधर्वांसारखी भेट महाराष्ट्राला देणारे एक रसिकराज होते, शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करून समाजाला एकत्र आणणारे खरेखुरे समाजसेवक होते, ते शिवसेवक आणि शिवभक्तही होते. सहकारी बॅंक सुरू करणारे सहकारमहर्षी होते. तळेगाव येथे काच कारखाना सुरू करणारे स्वदेशी उद्योजक होते, ब्रिटनमध्ये गेल्यावर आपल्या वर्तमानपत्रासाठी मशिनरी विकत घेऊन ती शिकणारे तंत्रज्ञ आणि ती पत्राद्वारे भारतात शिकवणारे एक यशस्वी मॅनेजिंग डायरेक्‍टर होते. आपल्या वर्तमानपत्रात सरळ सरळ इंग्रजांविरुद्ध लिहिणारे फटकळ कोकणस्थी होते, झनाना मिशन प्रकरणात आपल्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना जपणारे आणि त्याही काळात आपल्या मुलीचे लग्न व्यवस्थित आणि साग्रसंगीत करणारे कुटुंबवत्सल पुणेकरही होते. म्हणजेच टिळक हे गीतेत वर्णन केल्याप्रमाणे एक कर्मयोगी पुरुषोत्तम होते .\nअसे जीवनाच्या सर्वांगाने काम करताना त्यातून टिळक फक्त एकच साधत होते ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य आपल्या गीतारहस्यात टिळकांनी गीतेतला जो कर्मयोग विशद करून लोकांना सांगितला. तो टिळक जन्मभर जगले. एक ऋषितुल्य जीवन टिळक जन्मभर जगले. म्हणूनच 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचे देहावसान झाल्यावर टिळकांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. अशा नावातच लोकमान्यता असलेल्या सुपुत्राला आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र श्रद्धांजली वाहताना सुचवावेसे वाटते की, या दोन्ही महान सुपुत्रांचा आपल्याला खरंच मनापासून सन्मान करायचा असेल तर सगळ्यांनीच आजच्या दिनाच्या निमित्ताने साठेंचीही जयंती साजरी केली पाहिजे व टिळकांची पुण्यतिथी पाळून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहृदयात समथिंग समथिंगचे फस्ट लुक पोस्टर झाले रिलीज\nNext articleकॉंग्रेसचे प्रयोग (अग्रलेख)\n#मुद्दा: पाकिस्तान पैशाचा गुलाम\n#टिपण: अपक्ष उमेदवारांचा वाढता सोस आणि आव्हाने\n#दृष्टीक्षेप: कन्नड एकीकरण की राज्यविभाजन\n ‘विनोदमूर्ती शरद तळवलकर’ यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-77846", "date_download": "2018-08-22T04:19:13Z", "digest": "sha1:FKLLEUSVXWLSFBCPQIADKIIZJZ4EQ2CN", "length": 21242, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial पणती जपून ठेवा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nचांगल्या बाजू अधिक उजळविण्यासाठी; आणि अंधारलेल्या बाजूंना प्रकाशाच्या मदतीनं सावरण्यासाठी दिवाळीची योजना असते. हे दीप जितके कणखर होतील, तितका दीपोत्सवाचा प्रकाश आसमंत उजळून टाकील\nदिवाळीचा सण केवळ माणसांचीच मनं उजळून टाकणारा असतो असं नव्हे; तर चराचर सृष्टीलाच तो नवं रूप बहाल करतो. विजयादशमीच्या निमित्तानं सीमोल्लंघन करून आणखी उत्तुंग दिग्विजयासाठी निघालेली पावलं दिवाळीत प्रकाशचिन्हं उमटवीत स्वतःच्या वाटांच्या दिशा निश्‍चित करीत असतात. त्यांच्या ओंजळीत उद्दिष्टांचे दिवे असतात; आणि पावलांत स्वप्नपूर्तीचा ध्यास असतो. आकाशदिव्यांनी झगमगून गेलेले रस्ते चालणाऱ्यांचे आश्‍वासक आधार होतात. दिवा घेऊन पुढं जाणारा एकटा असला, तरी आजूबाजूनं येणाऱ्या तशाच अनेक झगमगाटांचं वेगळं जगच या पदयात्रींच्या समूहासाठी खुलं होतं. दिवाळीचा सण अंधाराचा नाश करतो; आणि आपल्या जगण्याला प्रकाशाची जोड देतो. धरतीवरलं कधीकाळचं अंधारयुग काही आपोआप संपलं नाही. उजेडाचा शोध घेण्यासाठी माणसांनी सातत्यानं प्रयत्न केले; आणि एका क्षणी गारगोट्यांच्या घर्षणातून ठिणगी चमकली. त्या एका झगमगीत बिंदूनं अंधाराच्या भवतालाचा भेद केला; आणि या चमकदार साक्षात्कारानं मानवाच्या संस्कृतीचं प्राक्तन बदलून गेलं.\nअंधारगुहांत राहणाऱ्यांना ठिणगीच्या खुणेनं एकमेकांजवळ आणलं. ठिणगीनं अग्नी प्रज्वलित करण्याचं तंत्र माणसाच्या समूहांना गवसलं. प्रकाश आणि उष्णता ही महत्त्वाची आयुधं त्यांना लाभली; आणि त्यांच्या जोरावर माणसांनी जगाच्या गोलावर आपली विजयमुद्रा उमटविली. उजेडाचा ध्वज खांद्यावर घेऊन माणूस जगाचे कोनेकोपरे शोधण्यासाठी निघाला. अंधाराच्या ओझ्याखाली दडपली गेलेली त्याच्यासारखीच कित्येक माणसं या प्रवासात त्याला भेटली. निसर्गाची विविध रूपं त्याच्यापुढं उलगडत गेली. प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं अचंबित करणारं अनोखं जग त्याला माहीत झालं. झाडावेलींचं, पानाफुलांचं आणि फळांचं मैत्र त्याला मिळालं. सूक्ष्म आणि अजस्र आकारांची ओळख त्याला झाली. लख्ख प्रकाशात जे जे दिसलं, त्याच्या पुढं माणूस नतमस्तक झाला. त्यांचे अर्थ शोधू लागला. माणसाच्या संस्कृतीची मुळाक्षरं प्रकाशाच्या अशाच पानांवर लिहिली गेली. या मुळाक्षरांनी माणसाला शब्द दिले, ध्वनी दिला, भाषा शिकविली. माणसांना त्यातच विचारांचे तेजोमय दीप मिळाले. पृथ्वीचा गोल आणि गगनाचा गाभारा या अवकाशात माणसाची संस्कृती साकारत आणि बहरत गेली. जे जे उन्नत, उदात्त दिसलं, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणूस या प्रतीकांची पूजा करू लागला. पणती, निरांजन, समई, पंचारती, दिवट्या, पलिते, दीपमाळा, तेजोगोल अशी विविध अग्निरूपं माणसाच्या उपासनेत आली. माणूस दगडांची, झाडांची, नद्यांची पूजा बांधू लागला. दिशांच्या कडा अंधकारानं काजळरंगी होऊ लागल्या, की आजही तुळशीवृंदावनाजवळ आणि घरात दीप लावण्यात येतो. हा युगायुगांचा संस्कार आहे.\nमंत्र, अभंग, ओव्या, भारुडं आणि रसाळ निरूपणं यांचे दीप उजळले, तेव्हा सगळीकडं भक्तीचं तेज पसरलं. शिवछत्रपतींसारख्या तेजस्वी आणि स्फूर्तिदात्या \"श्रीमंत योग्या'च्या अतुलनीय पराक्रमानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; आणि तळपत्या तलवारींनी क्षात्रतेजाच्या अखंडित विजयाची द्वाही फिरविली. जुलूम, अन्याय-अत्याचार, अमानुष रूढी-परंपरा यांचे मळभ गडद होऊ लागले, तेव्हा प्रबोधनाचे पलिते पेटून उठले; आणि त्यांनी त्या अंधारयुगाचा निरास केला. क्रांतिकारकांच्या पराक्रमानं दास्यशृंखला तोडून टाकल्या, तेव्हा स्वाभिमानाच्या दीपमाळांनी माणसांचे समूह प्रकाशपर्वात न्हाऊन निघाले; आणि स्वातंत्र्याचा मुक्त आनंद घेऊ लागले. संशोधन, सखोल चिंतन यांतून ज्ञानाचे असंख्य दीप उजळून गेले; आणि प्रज्ञेचं तेज दशदिशांना पोचलं. कलांच्या वृद्धीनं संस्कृतीच्या धाग्यांची वीण अधिक घट्ट होत गेली. माणसाच्या प्रयत्नांनी एक ठिणगी चमकली; आणि त्या प्रकाशरेषेनं केवढं मोठं मन्वंतर घडून आलं दीपावली म्हणजे तर तेजाचा महोत्सव. त्या निमित्तानं युगांपूर्वीच्या उजळलेल्या ठिणगीची आठवण जागी करायची, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची; आणि नव्या सांस्कृतिक नोंदी करण्यासाठी आपणही अशीच एखादी ठिणगी प्रज्वलित करण्याची जिद्द बाळगायची. ठिणगी एकटी असली, तरी अनेक ठिणग्या पेटविण्याची ताकद तिच्यात असते. बीजमंत्राचं सामर्थ्यही असंच अमर्याद असतं. ते ब्रह्मांडालाही व्यापून उरतं. दीपतेजाचा हा सण एका ठिणगीचं महत्त्व अधिक ठळक करणारा असतो.\nदर वर्षीची दिवाळी वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीवर येत असते. तिच्या आधीच्या काळाला अनेक संदर्भ जोडलेले असतात. जय-पराजय, यश-अपयश, कडू-गोड आठवणी यांचा लांबलचक पडदा दोन दिवाळ्यांच्या मध्ये पसरलेला असतो. काही ठिकाणचे भूगोल बदलतात. इतिहासाची फेरमांडणी होते. नैसर्गिक आपत्तींचे पहाड कोसळतात. दहशतवादाची रौद्र रूपं सामोरी येतात; आणि त्यातून नवी उतरंड आकाराला येते. त्यांतील चांगल्या बाजू अधिक उजळविण्यासाठी; आणि अंधारलेल्या बाजूंना प्रकाशाच्या मदतीनं सावरण्यासाठी दिवाळीची योजना असते. नेहमीचे ताणतणाव, चिंता, दुःखद आठवणी पाठीवर टाकून माणसं दिवाळीच्या दिवसांत एकत्र येतात. सुखाचे चार क्षण साजरे करतात; आणि पुन्हा रोजच्या धावपळीत मिसळून जातात. पावलांना पुढं जावंच लागतं; पण त्यांच्या बरोबरीनं नवा उत्साह घेऊन जायचा असतो. आजूबाजूनं वादळं घोंघावत असली, तरी प्रकाशरेषेचा शोध थांबवायचा नसतो, हेच मानवी संस्कृती सांगते. \"अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' असं वारंवार सांगण्याची; आणि ते आचरणात आणण्याची गरज असते; किंबहुना आजच्या गतिमान बदलांच्या काळात तर ते आवश्‍यकही आहे. अंधारक्षण दाटून येणारच; आणि म्हणूनच हातांच्या तळव्यांनी दिव्याची ज्योत सांभाळायची असते. साधीसुधी माणसं त्यांची जगण्याची लढाई अशा दीपज्योतीला सावरूनच लढत असतात. हे दीप जितके कणखर होतील, तितका दीपोत्सवाचा प्रकाश आसमंत उजळून टाकील. समाजबांधणीची, समाजउभारणीची पणती तेवत ठेवण्याचे आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nसोळावर्षीय शेतकरीपुत्राचा एशियाडमध्ये सुवर्णवेध\nपालेमबँग : सोळावर्षीय सौरभ चौधरीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक विजेत्या; तसेच ऑलिंपिक विजेत्यास मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आशियाई...\nभारतीय महिलांची दमदार आगेकूच\nजाकार्ता : भारतीय महिला संघाने मंगळवारी कबड्डीत आपला धडाका कायम राखला. प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावणाऱ्या भारतीय महिला संघाने आज दोन विजय मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-22T03:05:29Z", "digest": "sha1:V7BCCMBIVM44TQY47HQLUIDO6UWTVGBB", "length": 6607, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीत 17 हजार प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीत 17 हजार प्रवेश\nसाडेपाच हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय\nपुणे – अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत 17 हजार 152 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे; तर 5 हजार 746 जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रभारी अध्यक्षा मिनाक्षी राऊत यांनी दिली.\nपुणे व पिंपरी-चिंचवड येथील महाविद्यालयांतील अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सध्या सुरू असून मंगळवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन पध्दतीने तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात प्रवेश मिळालेल्यांनी आजपासूनच प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी 1 हजार 818 जणांनी महाविद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. तिसऱ्या यादीत महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी 31 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान सकाळी 11 ते 5 या वेळात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेऊ शकतात.\nतिसऱ्या फेरीनंतरचे कट ऑफ 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अकरावीच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यानुसार 3 व 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळात विद्यार्थी भाग एक व भाग दोन भरू शकणार आहेत. तर, चौथी यादी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“सडक 2′ मध्ये संजय आणि पूजाबरोबर आलियाही\nNext articleभारतीय युवकांची श्रीलंकेवर सहा गडी राखून मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/the-knife-attack-victims-fate-fails/", "date_download": "2018-08-22T03:05:31Z", "digest": "sha1:ABX3F5ZI7B23UGVZP2VQ6N6PSGFPSFZB", "length": 6620, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाकू हल्ल्यातील तरुणाची मृत्यूची झुंज अपयशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचाकू हल्ल्यातील तरुणाची मृत्यूची झुंज अपयशी\nवाकी: अनोळखी चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अहमदनगरच्या 23 वर्षीय तरुणाची आठ दिवसांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीतील धाडगेमळा रस्त्यावर रविवारी (दि. 29) रात्री साडेबाराच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी संबंधित तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्याकडून मोबाईलसह त्याचे पाकीट हिसकावून घेवून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता.\nत्यानंतर त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी (दि. 6) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुयश बाळासाहेब गुंड (वय 23, सध्या रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, मूळ रा. संकरापूर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्ह्यात 42 हजार कर्मचारी संपावर\nNext articleकायद्यापुढे स्त्री-पुरुष समान (भाग-१)\nडॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण: सचिन अंदुरेनीच झाडली गोळी\n“इंद्रायणी’ने सोडला काठ ; आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याची नोंद\nखेडशिवापूर नाक्‍यावर शिवसेनेचे “टोल बंद’, ठिय्या आंदोलन\nभवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा\nरिक्षाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावणार -पालकमंत्री गिरीश बापट\nकारागृहातील कैद्यांना विशेष माफी मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/gosh-khatara-tanti-will-return-scorpion-shot-3-soon-reach-audience/", "date_download": "2018-08-22T03:04:36Z", "digest": "sha1:JWSNZYUSMI3BALV3BVJCCR2BXHQ5BJAR", "length": 28449, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gosh Khatara Tanti Will Return To Scorpion ... Shot 3 Soon To Reach The Audience | ​खुशखबर तात्या विंचू परतणार... झपाटलेला ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n​खुशखबर तात्या विंचू परतणार... झपाटलेला ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस\nझपाटलेला या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची क्रेझ थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या होत्या. या चित्रपटात प्रेक्षकांना लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या चित्रपटाचे संवाद तर आजही प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. या चित्रपटातील एका छोट्याशा बाहुल्यालादेखील या चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्ध मिळाली होती. तात्या विंचूला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाचे हिंदी भाषेत डब करण्यात आले होते. या चित्रपटाची डबिंग असलेला खिलोना बना खलनायक हा चित्रपटही खूप आवडला होता. मराठी प्रमाणे अमराठी प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला तितकेच प्रेम दिले होते. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी हा एक माइलस्टोन चित्रपट आहे असे म्हटले तर ते नक्कीच चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटामुळे मराठीत एक वेगळा विषय प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.\nझपाटलेला या चित्रपटाला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहाता २०१३ मध्ये महेश कोठारे झपाटलेला २ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले होते. झपाटलेला २ या चित्रपटात आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि दिलीप प्रभाळकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. हा चित्रपट मराठीतील पहिला थ्री डी चित्रपट होता. या चित्रपटावर निर्माते महेश कोठारे यांनी करोडो रुपये खर्च केले होते. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटानंतर आता झपाटलेला ३ कधी येणार याची उत्सुकता या चित्रपटाच्या फॅन्सना लागलेली आहे. झपाटलेला ३च्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. झपाटलेला ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.\nमहेश कोठारे यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे झपाटलेला ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. महेश कोठारे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये झपाटलेला या चित्रपटाचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत तात्या विंचू लवकरच पुन्हा परतत असल्याचे म्हटले आहे. या त्यांच्या ट्वीटनंतर नेटिझननेदेखील रिप्लाय करून तात्या विंचू परत येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहात असल्याचे म्हटले आहे.\nAlso Read : आदिनाथ कोठारे बनला लेखक\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-08-22T03:13:19Z", "digest": "sha1:OXBSGVHFQAVJT6YIR5HIACRRDGQWBPBO", "length": 7588, "nlines": 60, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० डिसेंबर - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० डिसेंबर\n< श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने\n←= श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ डिसेंबर\nसाहित्यिक = श्रीब्रह्मचैतन्य महाराज\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ डिसेंबर→\n4950श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनेश्रीब्रह्मचैतन्य महाराज\n तेंच मानावें सत्य ॥\n तेथे न गुंतवावी आपली वृत्ति ॥\n आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥\nजें जें काहीं केलें ते ते फळाला आलें \n ते पालटणें नाहीं कोणाचे हातीं ॥\nपांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥\nसुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यांत राहिला ॥\nम्हणून देह प्रारब्धावर टाकावा जें होईल तो आनंद मानावा ॥\nजैसें दुःख येते प्रारब्धयोगें सुख आहे त्याचे मागें ॥\nदोहोंची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड ॥\n प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं ॥\nदेहाचे भोग देहाचे माथां कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥\nप्रारब्धानें आलेले कर्म करीत जावें त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे ॥\n हे प्रारब्धांतून नाही सुटले देख ॥\nजीवनांतील आघात प्रारब्धाचे अधीन \nसमाधान नसावें त्याचेवर अवलंबून \nत्यांत रामाचें स्मरण देईल समाधान ॥\nदुष्टाची संगति प्रारब्धानें जरी आली तरी रामकृपेखालीं दूर गेली ॥\nमुखीं असावें एक नाम याहून दुजें पुण्य नसे जाण ॥\nहा निश्चय ठेवावा मनांत मन होईल निभ्रांत ॥\n मुखी नाम निरंतर ॥\nनामाचें प्रेम करावें जतन जैसा कृपण राखी धन जैसा कृपण राखी धन कारण नामच आपल्याला तारण ॥\nऐसा राम जोडा मनीं दुःखाचा लेश न आणावा मनीं ॥\nआजवर राहिला वासनेचा आधार अतां नामावर प्रेम ठेवा पुरेपूर ॥\n तरच नाम येईल कंठी ॥\nरामाचें नांव ज्याला न होईल सहन त्याची गति नाही उत्तम जाण ॥\n जेणें जोडेल आत्माराम ॥\nनामाविण जें जें साधन तें तें कष्टास मात्र कारण ॥\n सांगितलेलें नाम आहे सत्य ॥\n नामीं असावें प्रेम अनिवार ॥\nनामांत कसलेही विचार आले तरी ते नामानें दूर सारावे भले ॥\n स्थूलाची न करावी आस ॥\n हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥\nजगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें \nबाकी कितीजण आले गेले \nमनावर त्याचा होऊं न द्यावा परिणाम ॥\nपरमार्थाला एकच उपाय जाण अखंड असावें अनुसंधान ॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on २४ सप्टेंबर २०१६, at २१:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/broke-the-rules-and-make-booth-on-the-raods-1135992/", "date_download": "2018-08-22T04:25:31Z", "digest": "sha1:CX4WYHUMVSPQXBOJ6THGW4KXEH5IF2Y2", "length": 13513, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नियम मोडून मंडप रस्त्यातच | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनियम मोडून मंडप रस्त्यातच\nनियम मोडून मंडप रस्त्यातच\nमुंबई, ठाण्यात रस्त्यावर सभामंडप टाकणाऱ्या उत्सवी मंडळाच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू असताना नवी मुंबईत मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम व अटी मंडळांच्या गावी\nमुंबई, ठाण्यात रस्त्यावर सभामंडप टाकणाऱ्या उत्सवी मंडळाच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू असताना नवी मुंबईत मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम व अटी मंडळांच्या गावी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडीची तयारी करणाऱ्या मंडळांनी बिनधास्तपणे रस्त्यात सभामंडप थाटले आहेत. मंडळाच्या या अतिक्रमणाकडे पालिका आणि पोलिसांनी कानाडोळा केल्याचे चित्र असून प्रसिद्धीपत्रक काढून या दोन यंत्रणांनी हात झटकल्याचे दिसून येते आहे.नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांविषयी मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नवी मुंबईत अनेक अनधिकृत बाबी बिनदिक्कतपणे घडत असून पालिका प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्याचे दिसून येते. गणेशोत्सव करणाऱ्या सार्वजनिक मंडळाने रस्त्यावर मंडप न टाकता ७० टक्के भाग वाहनांसाठी खुला ठेवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र हा नियम नवी मुंबईत धाब्यावर मारला जात असल्याचे दिसून आले. ऐरोली सेक्टर आठमध्ये बाल गोपाल मित्रमंडळाने तर चक्क सर्व रस्त्या अडवून मंडप घालण्याचे काम सुरू केले आहे. तळवली नाक्यावर एका मंडळाने घातलेल्या कमानी आणि त्यासाठी खोदलेले रस्ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना कधी दिसले नाहीत असे चित्र आहे. वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्सवाने रस्तावर आपल्या मंडळाचा सातबारा लिहिला असल्यागत मंडप टाकण्याचे काम सुरू केले आहे.तुर्भे स्टोअर येथे नवयुवक मित्र मंडळाने रस्त्याच्या कडेला मंडप गतवर्षीपेक्षा खेटून टाकला आहे, पण ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक संख्या लक्षात घेता या मंडपामुळे आता दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पण हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना हा मंडप दिसत नाही. गणेशोत्सवाला आणखी वीस दिवस असल्याने सर्वच मंडळानी मंडप टाकण्यास सुरुवात केलेली नाही, पण या मोठय़ा मंडळांनी दुसऱ्या मंडळांना आदर्श घालून दिला आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मंडप आणि डीजेबद्दल आचारसंहिता स्पष्ट केली. त्याचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले, पण अशा प्रकारे नियम तोडणाऱ्या एकाही मंडळावर कारवाई केल्याची नोंद नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगाईच्या शेणापासून गणपतीची मूर्ती\nरस्त्यावर मंडप उभाराल, तर वर्गणी विसरा\n‘चला खेळूया मंगळागौर’ची महाअंतिम फेरी आज रंगणार\nमहागडय़ा मखरांना फुलांच्या सजावटीचा पर्याय\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2013/10/blog-post_22.html", "date_download": "2018-08-22T03:03:33Z", "digest": "sha1:HUSQI7J4FBP5ETLMXANMS7CW2R76JESN", "length": 15878, "nlines": 90, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: चिंता सोडा सुखाने जगा", "raw_content": "\nचिंता सोडा सुखाने जगा\n१८७१च्या वसंत ऋतूमध्ये एका तरुणाने एक पुस्तक उचलले आणि त्यामध्ये ते एकवीस शब्द वाचले. ते पुढे भविष्यात त्याच्या मनावर खोलवर कोरले गेले. मॉाqण्ट्रअल जनरल हॉाqस्पटलमध्ये वैद्यकशास्त्र शिकणारा हा मुलगा आपण परीक्षेत पास होऊ की नाही या भयाने ग्रासला होता. त्याला काय करावे, कोठे जावे आणि वैद्यकीय प्रॉqक्टसपासून चार पैसे कसे कमवावेत याची िंचता पडली होती.\nइ. स. १८७१मध्ये वाचलेले ते एकवीस शब्द या वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाNया मुलासाठी फार क्रांतिकारक ठरले आणि पुढे तो त्याच्या काळातील सर्वांत मोठा व सुप्रसिद्ध डॉक्टर झाला. जगप्रसिद्ध ‘हॉपकिन्स इाqन्स्टट्यूट’ची स्थापना त्यानेच केली. ब्रिटिश साम्राज्याने ऑक्सफर्ड युनिव्र्हिसटीमध्ये इंग्लंडच्या राजाकडून त्याची ‘रिजिअस प्रोपेâसर’ असा शाही दर्जा असणारी नेमणूक केली. हे सर्वांत मोठे गौरवाचे पद त्याला मिळाले. जेव्हा त्याचा मृत्यू झाला, तेव्हा १४६६ पाने असलेले दोन मोठे खंड त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी प्रकाशित केले गेले.\nत्याचे नाव होते सर विल्यम ऑसलर १८७१च्या वसंत ऋतूमध्ये त्याने असे कोणते एकवीस शब्द वाचले होते १८७१च्या वसंत ऋतूमध्ये त्याने असे कोणते एकवीस शब्द वाचले होते थॉमस कार्लाईलच्या एका पुस्तकातील ते एकवीस शब्द होते : ‘दुरून अंधूकसे काय दिसते ते पाहणे हे आपले काम नसून आपल्या हातात आत्ता कोणते काम आहे त्याकडे लक्ष देणे हे आपले काम आहे.’ त्यानंतर बेचाळीस वर्षांनी अशाच एका वसंत ऋतूतील शांत, सौम्य संध्याकाळी येल विद्यापीठातील विद्याथ्र्यांना उद्देशून सर विल्यम्स ऑसलर भाषण करत होते.\nत्यांनी विद्याथ्र्यांना सांगितले की, त्यांच्यासारखा माणूस जो चार विद्यापीठांमध्ये प्रोपेâसर आहे, एका लोकप्रिय पुस्तकाचा लेखक आहे ‘तो इतरांपेक्षा खूप जास्त चिंतेबद्दलची काही मूलभूत तत्त्वे जाणून घ्या \nहुशार असणार’ असा समज असणे स्वाभाविक आहे, पण हे खरे नाही. हे त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यांच्या जवळच्या मित्रांना हे माहिती होते की, `माझा मेंदू मध्यम प्रतीचाच आहे.’\nमग त्यांना हे जे प्रचंड यश मिळाले होते त्याच्या मागचे गुपित काय होते त्यांनी त्याचे सारे श्रेय त्यांच्या ‘बंदिस्त दिवसा’च्या जीवनप्रणालीला दिले आहे.म्हणजे काय त्यांनी त्याचे सारे श्रेय त्यांच्या ‘बंदिस्त दिवसा’च्या जीवनप्रणालीला दिले आहे.म्हणजे काय याचा अर्थ काय त्याचे त्यांनी पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले आहे.\nकाही महिन्यांपूर्वी ते जहाजातून अटलांटिक समुद्र पार करत होते. तेथे त्यांनी जहाजाच्या कप्तानाचे निरीक्षण केले होते. ब्रिजवर म्हणजे जेथून जहाज चालवण्याचे काम चालते तेथे उभे राहून फक्त एक बटण दाबले. त्याबरोबर सगळी मशीन्स जोरजोरात धडधडली आणि जहाजाचे अनेक भाग धाडकन बंद झाले आणि अशी\nविभागणी झाली की, एकाचा दुसNयाशी काहीच संबंध नाही. ऑसलर यांनी त्याच्या विद्याथ्र्यांना असे आवाहन केले – तुम्हा सर्वांना यापेक्षाही मोठ्या सफरीवर जायचे आहे आणि खूप मोठी कामे एकत्रितरीत्या करायची आहेत. माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे हे आहे की, तुमचे तुमच्यावर असे नियंत्रण हवे की, तुम्ही सुरक्षिततेचा उपाय म्हणून असे कप्पेबंद आयुष्य जगणे शिकायला पाहिजे. ब्रिजवर या. म्हणजेच आयुष्याला सामोरे जा. महत्त्वाची कामे योग्य दिशेने चालली आहेत का ते बघा. बटण दाबून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच्या घडामोडींचा अंदाज घ्या. मजबूत लोखंडी दरवाजांनी भूतकाळाला बंदिस्त करा. दुसरे बटण दाबून धातूच्या पडद्याने अजून जन्म न झालेल्या उद्यावर मात करा. आता तुम्ही आजच्या दिवसापुरते तरी\nसुरक्षित झालात. भूतकाळाला गाडून टाका. तो मृत आहे. उद्याचे ओझे आजच घेऊ नका. काल आणि उद्याला बरोबर घेऊन चाललात, तर तुमची पावले लटपटणारच\nभविष्यकाळालासुद्धा भूतकाळासारखे बंद करून टाका. तुमचे भविष्य म्हणजे ‘आज’च आहे. ‘उद्या’ हा शब्दच बाद करून टाका. तुमचा आजचा दिवस हा पापविमोचनाचा दिवस आहे. जो भविष्याची िंचता करतो त्याचा कार्यभाग बुडतो.\nत्याला मानसिक आजार होतात. काळज्या मागे लागतात. म्हणून माझा उपदेश ऐका आणि फक्त आजचा विचार करा. ही शिस्त मनाला लावून घ्या. ‘डे टाइट वंâपार्टमेंट’ म्हणजे हेच\nडॉ. ऑसलर यांना असे म्हणायचे होते का की, आपण उद्याची काहीच तयारी करायची नाही नाही, असे अजिबात नाही; पण त्यांना त्यांच्या भाषणाद्वारे असे सांगायचे होते की, आज तुमच्या हातात जे काही आहे, ते पूर्ण क्षमता वापरून, लक्ष वेंâद्रित करून आणि बुद्धिमत्ता व उत्साह जास्तीतजास्त वापरून करा. हीच\nतुमच्या भविष्याची तरतूद आहे.\nसर विल्यम ऑसलर यांनी येल इथे असे सांगितले – दिवसाची सुरुवात प्रभूच्या प्रार्थनेने करा. ही प्रार्थना म्हणजे: ‘देवा आम्हाला आज जेवण मिळू दे.’ लक्षात घ्या, ही प्रार्थना फक्त आजच्या जेवणासाठी आहे. काल आपल्याला जे शिळे जेवण मिळाले त्याची तक्रार नाही आणि प्रार्थनेत असेही म्हटलेले नाही की, ‘हे देवा, भविष्यात दुष्काळ पडला, तर पुढे आम्ही काय खायचे समजा माझी नोकरी गेली तर समजा माझी नोकरी गेली तर आणि मला उपाशी राहावे लागले, तर मी काय करायचे आणि मला उपाशी राहावे लागले, तर मी काय करायचे\n ही प्रार्थना आपल्याला हेच शिकवते की, देवाकडे फक्त आजच्या दिवसाच्या जेवणापुरतीच मागणी करा, कारण आजचा दिवस तुमचा\nफार वर्षांपूर्वी एक निर्धन तत्त्ववेत्ता डोंगर-दNयांतून फिरत असताना लोक त्याच्याभोवती जमले. त्या काळात जगणे फार अवघड होते. एके दिवशी लोक त्याच्याभोवती जमले असताना त्याने काही मोठ्या माणसांची विधाने सांगून परिणामकारक भाषण केले. या भाषणातील १५ शब्द असे होते, ‘म्हणून उद्याचा विचार करू नका, कारण उद्याच उद्याचा विचार स्वतंत्रपणे करेल. दिवसभराचा विचार पुरेसा आहे.’\nजिझसनेसुद्धा असे सांगितले आहे की, ‘उद्याचा विचार करू नका’; पण हे अनेकांना पटले नाही. त्यांना हे बोलणे काहीसे गूढ, अपरिपूर्णत्वाचे वाटले म्हणून ते हे नाकारतात. ते म्हणतात – `असे कसे चालेल उद्याचा विचार तर केलाच पाहिजे. माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी मला विमा उतरवला पाहिजे. मला माझ्या\nवृद्धापकाळासाठी पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेत. आयुष्यात काही प्रगती करण्यासाठी मला नियोजन केले पाहिजे.'\n नक्कीच तुम्हाला हे केले पाहिजे. जिझसने सांगितलेला हा तीनशे वर्षांपूर्वीचा शब्दांचा अर्थ िंकग जेम्सच्या काळात जो होता तो आज नाही. तीनशे वर्षांपूर्वी `थॉट' या शब्दाचा अर्थ काळजी हा होता. बायबलाच्या नवीन आवृत्त्यांमध्ये हे विचार योग्य पद्धतीने मांडले आहेत. जिझसला असे म्हणायचे होते\nकी, ‘उद्याची काळजी करू नका.’ नक्कीच उद्याचा विचार तुम्ही करा. त्यासाठी विचार करून आराखडे बांधा, नियोजन करा आणि तयारी करा; पण काळजी करू नका.\nचिंता सोडा सुखाने जगा\nपरमेश्वर : एक सांकेतिक नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/kay-re-deva.html", "date_download": "2018-08-22T03:35:08Z", "digest": "sha1:2O5TKCN3E5CBEODLQDNSWJWGHX5T2F3C", "length": 6865, "nlines": 90, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): काय रे देवा...- संदिप खरे......Kay Re Deva", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nकाय रे देवा...- संदिप खरे......Kay Re Deva\nआता पुन्हा पाऊस येणार\nआकाश काळ निळ होणार\nमग मातीला गंध सुटणार\nमग मध्येच वीज पडणार\nमग तुझी आठवण येणार\nमग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार\nमग मी ती लपविणार\nमग लपवूनही ते कुणालातरी कळावस वाटणार\nमग ते कुणीतरी ओळखणार\nमग मित्र असतील तर रडणार\nनातेवाईक असतील तर चिडणार\nमग नसतच कळल तर बर अस वाटणार\nआणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार..\nमग त्याच वेळी नेमका दूर रेडिओ चालू असणार\nमग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार\nमग त्याला एस. डी . वर्मन नी चाल दिलेली असणार\nमग ते साहीर नी गायलेल असणार\nमग ते लतानी गायलेल असणार\nमग तू ही नेमका आत्ता हेच गाण एकत असशील तर.. असा प्रश्न पडणार\nमग उगाच छातीत काहीतरी हूर हूरणार\nमग ना घेण ना देण\nपण फूकाचे कंदील लागणार\nमग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार\nमग त्याला आकाशाची आसव लगडणार\nमग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार\nमग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार\nमग ऊर फुटून जावस वाटणार\nछाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार\nमग सारच कस मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार\nपण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार\nमग हवा हिरवी होणार\nमग पानापानात हिरवळ दाटणार\nमग आपल्या मनाच पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार\nपण त्याला ते नाही जमणार\nमग त्याला एकदम खर काय ते कळणार\nमग पुन्हा शरीराशी परत येणार\nसरदी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार\nचहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कूडंमूडलेल आल शोधणार\nएस . डी , च गाणही तोपर्यंत संपलेल असणार\nरेडिओचा स्टॉक भरलेला असणार\nमग तिच्या जागी ती असणार\nमग माझ्या जागी मी असणार\nकपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झलेल असणार\nपाऊस गेल्या वर्षी पडला\nपाऊस पुढल्या वर्षीही पडणार\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-make-petrol-cheap-84144", "date_download": "2018-08-22T03:40:16Z", "digest": "sha1:WNV7JWPGIVIAF5APGBADT3USXXI6TUBV", "length": 14359, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Make the petrol cheap पेट्रोल स्वस्त करा - धर्मेंद्र प्रधान | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल स्वस्त करा - धर्मेंद्र प्रधान\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nपुणे - 'बापट साहेब, जरा मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून राज्यातील पेट्रोलचे दर कमी करा,''... हे वाक्‍य कोणा विरोधी पक्षातील नेत्याचे नाही, तर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आहे. देशामध्ये इंधनावर सर्वाधिक मूल्यवर्धित कर आकारणारे राज्य असल्याने सर्वांत महाग पेट्रोल व डिझेल महाराष्ट्रात मिळते व त्याबद्दल कायम ओरड होत असते. त्यावर प्रधान यांनी शिक्कामोर्तब करीत, \"पेट्रोल स्वस्त करा' अशी सूचना देत राज्यातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.\n\"महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड'ने हाती घेतलेल्या पुण्यातील पाच हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याच्या उपक्रमाचे उद्‌घाटन प्रधान यांच्या हस्ते झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधान हे सीएनजी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची तुलना करत होते. ते म्हणाले, 'एक किलो सीएनजी टाकल्यानंतर 67 किलोमीटर अंतर कापता येते; तर एक लिटर पेट्रोलमध्ये वाहन फक्त 45 किलोमीटर जाते. सीएनजी गॅस 47.50 रुपये प्रतिकिलोने मिळतो, तर पेट्रोलचा दर बघा 76.82 रुपये प्रतिलिटर आहे... (थोडे गडबडून) आम्ही तर दर कमी केले होते... मोदी साहेबांनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत... बापट साहेब तुम्ही अन्न व पुरवठामंत्री आहात... मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून दर थोडे कमी करून घ्या.''\nइंधन आयातीविषयी प्रधान म्हणाले, 'देशाला लागणारे ऐंशी टक्के इंधन आपण आयात करतो आणि केवळ वीस टक्के इंधन हे देशांतर्गत तयार करून वापरले जाते. ज्या पद्धतीने आपल्या देशाची प्रगती होत आहे, त्यावरून येणाऱ्या काळात आज वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर तीनपटीने वाढेल. येत्या काळात ऊर्जाक्षेत्रात जी प्रगती होणार आहे, त्यातील पंचवीस टक्के भाग हा भारतात असणार आहे. सध्या जगातील सर्वांत मोठी ऊर्जेची बाजारपेठ भारतात आहे आणि पुढील काळात याचे प्रमाण वाढणार आहे.''\nखासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. सी. त्रिपाठी, बीपीसीएलचे कार्यकारी संचालक आय. एस. राव, एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के आदी उपस्थित होते.\nकाय परिस्थिती आहे महाराष्ट्रात\n- इंधनावर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 46.52 टक्के एवढे\n- अन्य राज्यांमध्ये 27 ते 37 टक्के व्हॅटची आकारणी\n- इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सात ते आठ रुपये जादा किंमत मोजावी लागते\n- केंद्रीय मंत्र्यांनी सूचना केल्यास राज्याकडून पेट्रोलचे दर कमी करता येऊ शकतात हे स्पष्ट झाले आहे\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aisiakshare.com/node/6742", "date_download": "2018-08-22T04:00:16Z", "digest": "sha1:NKJZLPUKLZAIC3RWPHXQCICOFXO4JLAP", "length": 5023, "nlines": 55, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " जुनी समर्थ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nइस्मत चुगताई (जन्म : २१ आॅगस्ट १९१५)\nजन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)\nमृत्युदिवस : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७)\n१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.\n१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.\n१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.\n१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.\n१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.\n१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1193901", "date_download": "2018-08-22T03:29:38Z", "digest": "sha1:Q6GBMJKWV6NTBS7SYCAVLGGKTB3NDLTB", "length": 2137, "nlines": 17, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "साम्बाळ: मालकाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या संभाव्य कॉपीराइट केलेल्या PDF फाईलशी दुवा साधणे कायदेशीर आहे का?", "raw_content": "\nसाम्बाळ: मालकाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या संभाव्य कॉपीराइट केलेल्या PDF फाईलशी दुवा साधणे कायदेशीर आहे का\nमी. पीडीएफ फाइल्सची एक मोठी डिरेक्टरी उपलब्ध आहे आणि प्रकाशक आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून देतो. तो त्यांच्यासाठी शुल्क आकारत नाही आणि ते प्रमाणीकरणासाठी कोणत्याही आवश्यकता शिवाय उपलब्ध आहेत. फक्त वेबसाइट उघडा आणि आपल्या आवश्यक पीडीएफ ब्राउझ. अशा अनेक वेबसाइट्स संकलित करण्यासाठी मला एक वेबसाइट तयार करायची आहे आणि या पीडीएफच्या युनिफाइड ऍक्सेसची मुभा असेल तर ती कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीचा सामना करू शकेल का\nटिप: प्रकाशकांना मुख्यतः साइटवर ठेवलेल्या जाहिरातींच्या माध्यमाने वेबसाइटवरून नफा, नाही पीडीएफवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-22T03:05:02Z", "digest": "sha1:HYHW5T5OQGY3BX4TJHT6T3OKWUXYAP6P", "length": 6068, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अवसरी खुर्दमध्ये सर्रास वृक्षतोड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअवसरी खुर्दमध्ये सर्रास वृक्षतोड\nमंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द गावात परराज्यातील पाच ते सहा जण गेल्या सात ते आठ वर्षांपासून वास्तव्यास असून, हे लोक सर्रास शासनाची कोणतीच परवानगी न घेता वृक्षतोड करीत आहेत. मात्र, या अनधिकृत वृक्षतोडीकडे वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nअवसरी खुर्द येथील शिंदे मळा येथे वृक्षतोड करणारे परराज्यातील पाच ते सहा जण गेल्या सात वर्षांपासून वास्तव्यास आहेत. अनधिकृत वृक्षतोड करणारे लोक वनविभागाची किंवा ग्रामपंचायतीची कोणतीच शासकीय परवानगी न घेता सर्रास जुनी झाडे तोडून विकत आहेत. शासन वृक्ष लागवड करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे.मात्र, दुसरीकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन सर्रास सात वर्षांपासून येथे बेकायदेशीर वृक्षतोड चालू आहे. वनविभागाने तातडीने विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्या या परराज्यातील लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अवसरी खुर्द येथील ग्रामस्थ करत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजाणून घेऊया ‘कायफळ’ विषयी\nNext articleमहसूल शंका समाधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2018-08-22T03:05:04Z", "digest": "sha1:E4FFYNH2RSCXRXBSPHIE3CTEJRV4JY3M", "length": 9395, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तीनच बटन दाबून मतदाराने काढला पळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतीनच बटन दाबून मतदाराने काढला पळ\nनिवडणूक यंत्रणेची धावपळ : सांगली पालिका मतदानावेळी घडला प्रकार\nसरकारी व्यवस्थेचा निषेध म्हणून महाभागाने केले कृत्य\nसांगली – सरकारी काम सहा महिने थांब असा खाक्‍या असतो. ताटकळणे काय असते याचा अनुभव सरकारी यंत्रणेलाही यावा यासाठी येथील खामकर नामक मतदाराने निवडणूक यंत्रणेला चांगलाच धडा शिकवला. या पठ्ठयाने सकाळी दहा वाजता येथील प्रभाग क्रमांक चारच्या आयडियल इंग्लिश स्कूल शाळेतील मतदान केंद्रात जाऊन तीनच उमेदवारांना मतदान केले आणि केंद्रातून पळ काढला. त्यामुळे सुमारे अर्धा तास यंत्र मध्येच थांबले.\nशेवटी त्याला पोलिसांनी घरी जाऊन शोधून आणले आणि मतदान करण्यास सक्तीने भाग पाडले. सरकारी व्यवस्थेचा निषेध म्हणून या महाभागाने हे कृत्य केले. मात्र त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि यंत्रणेची मोठी पळापळ झाली.\nयाबाबतची अधिक माहिती अशी, या मतदाराने केंद्रात जाऊन तीन उमेदवारांना मतदान केले. मात्र पुढचे मतदान न करताच तो पळाला. चार गटात चार वेळा बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रियाच पुर्ण होत नाही. त्यामुळे यंत्र बंद न पडता तसेच सुरु राहिले. आता चौथे मतदान करायचे कोणी हा प्रश्‍न सर्वांना पडला. मतदार यादीतून त्याचा पत्ता शोधून पोलीस त्याच्या घरी गेले. त्यावेळी हे महाशय दात घासत बसले होते. पोलीस घरी आल्यावर त्यांनी मला स्वच्छतागृहात जायचे आहे, असे सांगितले.\nशेवटी स्वच्छतागृहाच्या दारात पोलीस पाळत ठेवून बसले. तो बाहेर आल्यावर तुला काय सांगायचे ते निवडणूक अधिकाऱ्यांना सांग असे सांगत कसेबसे त्याला मतदान केंद्रावर आणले. तोपर्यंत केंद्राबाहेर भली मोठी रांग लागली होती.\nहे महाशय पोलीस गराड्यात हलत डुलते आले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना तुम्ही सरकारी काम करताना किती लोकांना ताटकळत ठेवता याचा जाणिव आता तुम्हाला झाली का असा सवाल केला. मतदारांनी त्याला गयावया करून मतदान करण्यास भाग पाडले. त्याने मतदान केले आणि मग पुढे मतदान प्रक्रिया पुढे सुरु झाली. दरम्यानच्या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून नव्या मतदान यंत्राच्या जुळणीलाही कर्मचारी लागले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधनगर समाजाला तातडीने “एसटी’चा दाखला द्या\nNext articleसोने आयातीत वाढ\nपाकमध्ये “आयएसआय’चे कार्यालय उडवण्याचा कट उधळला\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\nकेरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग\nसहा तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी\nकाबुलमध्ये एकाच दिवशी दोन रॉकेट हल्ले\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-appropriation-71-lakh-gokul-shop-123143", "date_download": "2018-08-22T03:49:14Z", "digest": "sha1:K3G2INEOTJY5PF3NUBUBLKIOOY2Q75IQ", "length": 12877, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News appropriation of 71 lakh in Gokul Shop गोकुळ शॉपीत ७१ लाखांचा अपहार | eSakal", "raw_content": "\nगोकुळ शॉपीत ७१ लाखांचा अपहार\nमंगळवार, 12 जून 2018\nकोल्हापूर - ‘गोकुळ’च्या एका शॉपीमध्ये ७१ लाख २८ हजार ७८ रुपयांचा अपहार झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. जुन्या पुणे-बंगळूर रस्त्यावर असणाऱ्या शॉपीचे चौकशी अधिकारी तथा विशेष लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी लेखापरीक्षा मंडळ (पदूम) यांच्याकडे अहवाल दिला आहे. शॉपीचे व्यवस्थापक अमित अशोकराव पवार यांच्यावर अपहारातील रक्कम निश्‍चित केली आहे.\nकोल्हापूर - ‘गोकुळ’च्या एका शॉपीमध्ये ७१ लाख २८ हजार ७८ रुपयांचा अपहार झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. जुन्या पुणे-बंगळूर रस्त्यावर असणाऱ्या शॉपीचे चौकशी अधिकारी तथा विशेष लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी लेखापरीक्षा मंडळ (पदूम) यांच्याकडे अहवाल दिला आहे. शॉपीचे व्यवस्थापक अमित अशोकराव पवार यांच्यावर अपहारातील रक्कम निश्‍चित केली आहे.\nया शॉपीमधून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. २०१२ पासून व्यवस्थापक म्हणून ‘गोकुळ’च्या माजी संचालिका रंजना अशोकराव पवार यांचे चिरंजीव अमित कार्यरत आहेत.\nपवार यांनी एप्रिल २०१६ ते जुलै २०१७ मध्ये ‘गोकुळ’कडून मिळालेल्या पदार्थांची विक्री केल्यानंतर रक्कम संबंधित विभागाकडे जमा केली नाही. याबाबत सुमारे ६३ लाख १८ हजार रुपयांचा अपहार झाल्याची शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. तक्रारीनंतर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला; पण तक्रारदार माजी आमदार संपतराव पवार यांनी विभागीय सहनिबंधक, उपनिबंधकांकडे पाठपुरावा केला.\nमाजी आमदार पवार यांच्या तक्रारीनुसार विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी चौकशी अधिकारी म्हणून निकाळजे यांची नियुक्ती केली. निकाळजे यांनी नोव्हेंबरपासून चौकशी सुरू केली होती. चौकशीस विलंब होत असल्याने पुन्हा पवार यांनी तक्रार केल्यानंतर ९ मे रोजी निकाळजे यांनी ५९ पानी अहवाल सादर केला. यात ६३ लाख ४५ हजार ५९२ रुपयांची दुग्धजन्य पदार्थांची विक्री करून रक्कम ‘गोकुळ’कडे जमा न केल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच पवार यांनी आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद केलेली नाही. १८ लाख १८ हजार रुपयांचे धानदेश न वटल्यामुळे या रकमेची जबाबदारी पवार यांच्यावर निश्‍चित केली आहे.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/je-ramya-te-baghuniya.html", "date_download": "2018-08-22T03:34:39Z", "digest": "sha1:2FQXUYZG4LALLF5SEU2AZERT2BFHN2GD", "length": 13461, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): जे रम्य ते बघुनिया...Je Ramya Te Baghuniya", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n(श्री ना. ध. महानोर लिखीत ‘आनंदयोगी पु.ल.’ ह्या पुस्तकातील श्री निशिकांत ठकार ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.)\n....शहरात राहणार्‍या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे. शेताकडे वावरण्याच्या त्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यांच्या शोध तो साहित्यातून-कवितेतून घेऊ पाहतो. रानातल्या कवितांचा अस्सलपणा पु.लं.ना पळसखेडला जायची प्रेरणा देतो. खरं तर जीवनाच्या आणि विशेषत: कलेच्या, सर्वच क्षेत्रांतल्या आणि पारदर्शी, सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पु.लं. नी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुस्कृंत केलं. एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे. जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेडं व्हायची पाळी यायची तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही. ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता तसाच माणुसप्रेमीही होता. जिथे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. हा भावबोध अर्थपुर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. ’जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ ये पु.लं. च्या आयुष्याचे ब्रीद महानोरांनी नेमके हेरले. पु.लं. बरोबर घालवलेल्या क्षणांत हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला त्याला निर्मळ हास्यविनोदाचा सुंगध लाभलेला होता. पु.लंच्या रम्यतेच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे तशीच एक नैतीकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्व मानतात. देव न मानणारे पु.ल. नास्तिक वाटत नाहीत कारण त्यांनी शिवत्व स्विकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही पण बालगंधर्व चार्ली चॅपलीन, रविंद्रनाथ यांसारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विवीध क्षेत्रांतल्या विवीध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशीवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानविय व्हावे ही त्यांची नैतीकता आहे.\nहरवत चाललेल्या मध्यमवर्गीय मूल्य-जाणिवांच्या स्मरण-रमणीतेत हरवणारा कलावंत लेखक म्हणून पु.लं. ना ओळखणारे काही समिक्षक आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं महत्वाचं कारण आहे, असेही त्यांना वाटते. पण पु.ल. वर्गीय जाणीवांनी मर्यादीत नाहीत. आधुनिकतेच्या नव्याच्या विरोधात नाहीत. जे जात आहे त्याची हळहळ अवश्य आहे, पण जे येत आहे ते तेवढ्या गुणवत्तेचे नाही याचा त्रास आहे. तरीही पु.लं. हे स्वागतशीलच राहिलेले आहेत. ते मूळतत्ववादी किंवा पुनरुत्थानवादी झालेले नाहीत. दारिद्र्याच्या आणि आणीबाणीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहतात. शेताच्या, जमिनीच्या, कृषिसंस्कृतीच्या आकर्षणातून ते देशी शहाणपण व बळ मिळवू पाहत होते असे वाटते.\nजोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, \"इतकं असेल. असं वाटलं नव्हतं.\" पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत\nपु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कर्‍हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली.\nगेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा\nसोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा\nपु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1193309", "date_download": "2018-08-22T03:29:03Z", "digest": "sha1:YV7UL5R6BN2RQBDUBEHLC52X24VYJOHZ", "length": 2145, "nlines": 17, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मीठ: माझ्या स्थानिक आयपी अॅड्रेसवर सबडोमेनला ऍक्सेस करण्यास परवानगी देण्यासाठी अपाचे कॉन्फिगर कसे करावे", "raw_content": "\nमीठ: माझ्या स्थानिक आयपी अॅड्रेसवर सबडोमेनला ऍक्सेस करण्यास परवानगी देण्यासाठी अपाचे कॉन्फिगर कसे करावे\nमी माझ्या संगणकावर माझ्या स्थानिक नेटवर्क प्रवेश संसाधनांमध्ये इतरांना बाहेरच्या प्रोजेक्टवर ठेवू इच्छितो. 1 9 2. 168 - criador de sites profissional. 0. 10 . मी अपाचे चालवत आहे आणि आभासी होस्ट कॉन्फिगर केले आहे म्हणून मी बाहेरच्या प्रोजेक्टवर प्रवेश करू शकतो. लोकलहोस्ट परंतु बाहेरील बाजूस ती प्रवेश करू शकत नाही.\nमाझ्याकडे सर्व फायरवॉल अक्षम आहेत म्हणून मला विश्वास नाही की ही समस्या आहे. मी यावरून बाहेरच्या प्रोजेक्टवर प्रवेश करण्यास सक्षम असायला हवे अशी अपेक्षा करतो. 127. 0. 0. 1 पण मी हे करू शकत नाही एकतर.\nहे साध्य करण्यासाठी सेमॅट कॉन्फिगरेशन पर्याय काय आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/09/blog-post_22.html", "date_download": "2018-08-22T03:02:47Z", "digest": "sha1:FQ2SKA5EPQBQ6DRZFH3NRVNF52SAS3U4", "length": 14048, "nlines": 73, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: तो एक पाकिस्तानी", "raw_content": "\nअ‍ॅम्स्टरडॅमच्या प्रयोगशाळेत ए.क्यू. खान याने पहिले पाऊल टाकण्याच्या सुमारे वीस वर्षे आधीच अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी आपल्या देशाच्या अभेद्य आणि कडेकोट बंदोबस्तात असलेली आण्विक रहस्ये जगासमोर आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळेच अणू तंत्रज्ञानाची दारे सर्वांनाच सताड खुली करून मिळाली आणि त्याचाच परिणाम म्हणून तथाकथित ‘शांततेसाठी अणुऊर्जा’ आणि त्याचे काळेकुट्ट दुष्परिणाम यांच्यात असलेली एक प्रकारची भ्रामक दरी नष्ट करण्याची संधी शेवटी काही जणांकडे आयतीच चालून आली. खान हा त्यापैकी एक.\nशीतयुद्धाने गांभीर्याची परिसीमा गाठली होती आणि १९५०मध्ये अशा काही घटना घडल्या की, आयसेनहॉवर यांनी आपल्या अण्वस्त्रांच्या कोठारात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय केला. सोव्हिएट रशियाकडून अण्वस्त्रांचा हल्ला झालाच त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी ही तयारी चालवली होती. रशियाने आपल्या पहिल्या अणूबॉम्बची चाचणी १९४९मध्येच केल्याचे उघडकीस आले होते आणि त्यामुळे अमेरिकेच्या या क्षेत्रातील मक्तेदारीला जबरदस्त धक्का बसला होता. ब्रिटिशांनी आपली पहिली अणू चाचणी १९५२मध्ये केली.\nपुढच्याच वर्षी रशियाने आपल्या आणखी एका थर्मो-न्यूक्लियर बॉम्बची यशस्वी चाचणी करून सर्वांनाच आश्चर्याचा आणखी एक धक्का दिला. ब्रिटिश किंवा अमेरिकेच्या अण्वस्त्रांचा कोठारात अशा प्रकारचा बॉम्ब नाही, असा निष्कर्ष या क्षेत्रातील विश्लेषकांनी काढताच सर्वच जण चिंतातुर झाले. याचा परिणाम म्हणूनच आयसेनहॉवरनी अमेरिकेच्या आण्विक क्षमतेचा विस्तार करण्याचा निर्णय केला. पण अध्यक्षांपुढील खरे आव्हान वेगळेच होते. अमेरिकेच्या जनतेने प्रलयंकारी अशा आण्विक महायुद्धाचा धसका घेतला होता. त्यामुळे तिचा या निर्णयाला पािंठबा मिळणे दुरापास्तच होते. म्हणून आपल्या या निर्णयाची शब्दरचना जनतेला पटेल अशीच करणे आयसेनहॉवर यांना आवश्यक होते. त्यांनी आपला अणूकार्यक्रम ऊर्जा तयार करण्यासाठीच असल्याचे जाहीर करून प्रशासनाचा मार्ग सोपा करून टाकला. ८ डिसेंबर, १८५३ रोजी आयसेनहॉवर यांचे संयुक्त राष्ट्रसंघापुढे याच विषयावर भाषण होणार होते, त्यासाठी ते न्यू यॉर्ककडे रवानाही झाले, मात्र तोवर त्यांच्या या भाषणाच्या मसुद्याची प्रक्रिया सुरूच होती.\nत्यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच अमेरिका आणि रशिया यांच्या अण्वस्त्रांचा कोठारांच्या संहारक क्षमतेवर भर दिला. संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात एकूण जेवढा दारूगोळा वापरण्यात आला होता; तेवढा साठा सध्या केवळ अमेरिकेकडे असल्याची आठवण त्यांनी उपस्थितीतांना करून दिली. अणूचा शांततापूर्ण कारणांसाठी वापर करण्यास बळकटी देणे; हाच दोन्ही परस्पर देशांतील विनाश थांबविण्याचा एकमेव उपाय असल्याचेही ते म्हणाले. नव्याने अस्तित्वात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगा’ला (आयएईए) अमेरिका, रशिया आणि ब्रिटन हे विद्यमान अण्वस्त्रांचाधारी देश आपल्याकडील युरेनियम आणि फिसिल मटेरियल देण्यास तयार आहेत, असा प्रस्तावही त्यांनी मांडला. सदर आयोग ‘मार्शल प्लॅन’ म्हणून परिचित असलेल्या योजनेच्या धर्तीवर एक योजना तयार करून शांततापूर्ण अणूकार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देईल; असे जाहीर करून त्यांनी या आपल्या नव्या प्रस्तावाचे ‘शांततेसाठी अणू’ असे नामाभिधानही केले. या त्यांच्या संकल्पनेचे आश्चर्यकारक उत्साहात स्वागत झाले, राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्याला दाद दिली आणि लागलीच संपूर्ण जगानेही त्याला पोहोच पावती दिली.\nमात्र लवकरच अस्तित्वात येणाऱ्या आयएईएच्या स्थापनेचा प्रस्ताव काहीसा भ्रामक आणि संदिग्धच असणार आहे, याची तिथे हजर असलेल्यांपैकी फारच थोड्या जणांना कल्पना होती. संयुक्त राष्ट्रांना उद्देशून करायच्या आयसेनहॉवर यांच्या भाषणाचा अंतिम मसुदा तयार होत असतानाच अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाच्या एका भौतिकशास्त्राज्ञाने ‘व्हाइट हाउस’कडे एक मेमो रवाना केला. हा मेमो तयार करणाऱ्याचे नाव होते, रोनाल्ड आय. ‘स्पियर्स आयोगा’च्या परराष्ट्रविषयक घडामोडींचा तो एक तरुण विशेषज्ञ होता. अणुऊर्जेवर नियंत्रण ठेवून तिला नागरी उपयोगासाठी प्रोत्साहन देणारी एक एजन्सी संयुक्त राष्ट्रसंघाच्या धर्तीवर उभारण्यात यावी आणि ती संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असावी, असे त्यात सुचविण्यात आले होते. तसेच तिचे कामही अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाप्रमाणेच चालावे असेही त्यात नमूद करण्यात आले होते. आयसेनहॉवर यांच्या भाषणाच्या अंतिम मसुद्यात या संकल्पनेचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारच्या एजन्सीची स्थापना कशी करायची, तसेच ती आस्तित्वात आल्यावर तिचे नेमके परिणाम काय होतील, यावर काहीही विचार न करता तो मसुदा आयसेनहॉवर यांनी राष्ट्रसंघासमोर वाचून दाखविला. या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय पातळीवर उदंड प्रतिसाद मिळाला खरा, पण अशी एजन्सी प्रत्यक्षात कशी आqस्तत्वात आणायची याबाबत आयसेनहॉवर प्रशासनच बुचकळ्यात पडले. या प्रस्तावातील तरतुदींनुसार नागरी आणि लष्करी अणूकार्यक्रम समांतर चालणार होते आणि जवळपास ते परस्परांपासून वेगळे करता येणार नव्हते. याचाच अर्थ असा की, आयसेनहॉवर यांनी हा प्रस्ताव मांडून शांततेसाठी असलेली अणुऊर्जा आणि अण्वस्त्रांचासाठी वापरण्यात येणारी अणुऊर्जा यांच्यातील फरकच नाहीसा केला होता. या दोन्ही प्रकारच्या ऊर्जांचा वापर करण्याची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे तयार नसताना, आयसेनहॉवर यांनी जणू एरवी बाटलीत बंद असलेल्या एका राक्षसाला मोकळे रान उपलब्ध करून दिले होते.\nमेहता पब्लिशिंग पब्लिशिंग हाऊसचे' संचालक श्री. सुन...\nचिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/transfer-to-stay-of-officers-employees-still-may-384279/", "date_download": "2018-08-22T04:23:44Z", "digest": "sha1:YLC6DY6X3NSQSUVLIVLJRMYHWX4UXQ5X", "length": 14088, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांना मेपर्यंत स्थगिती | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nअधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांना मेपर्यंत स्थगिती\nअधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांना मेपर्यंत स्थगिती\nआगामी लोकसभा निवडणूक लक्षात विचारात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी जिल्हय़ातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या मे २०१४ पर्यंत स्थगित ठेवण्याचे\nआगामी लोकसभा निवडणूक लक्षात विचारात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी जिल्हय़ातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या मे २०१४ पर्यंत स्थगित ठेवण्याचे तसेच बदल्यांचे आदेश काढले तरी त्यांना बदलीच्या ठिकाणी जूननंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.\nसध्या जिल्हा व तालुकास्तरावर लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. निवडणुकीचे मुख्य काम एप्रिल-मे दरम्यान पूर्णत्वास येणार आहे. या कामकाजासाठी विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचा-यांची माहिती विहित नमुन्यात जिल्हा निवडणूक शाखेस प्राप्त झाली आहे, परंतु बहुतेक कार्यालयातून एप्रिल, मेमध्ये अधिकारी व कर्मचा-यांचे बदल्यांचे आदेश निघत असतात, त्यानुसार ते नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होत असतात. परंतु निवडणूक शाखेकडे आलेल्या माहितीमध्ये या अधिकारी व कर्मचा-यांचा कार्यालयीन पत्ता हा पूर्वीच्याच कार्यालयाचा असल्याने निवडणूक कामकाजाचे आदेश निर्गमित करणे अडचणीचे व वेळखाऊ होते, त्यामुळे बदलीचा मेमो होणार असेल तर लोकसभा निवडणुकीस अधीन राहून सर्व अधिकारी व कर्मचा-यांना नवीन बदलीच्या ठिकाणी जून २०१४ मध्ये कार्यमुक्त करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nपुढील महिन्यांपासून बहुतेक सरकारी विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना बदल्यांचे वेध लागतात. जिल्हा परिषदेत तर रोजच सेवावर्ग करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. या आदेशामुळे सेवावर्गचे प्रयत्न तात्पुरते थांबतील. एप्रिल मेमध्ये सर्वच वर्ग तीन व चारमधील कर्मचा-यांच्या बदलीचे आदेश निघत असतात, त्यासाठी मंत्रालयातून बदल्यांचे प्रमाण ठरवून दिले जाते. यंदा असे आदेश मंत्रालयातून निघतील का याबद्दल उत्सुकता आहे.\nलोकसभा निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचे वेध लागत आहेत. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यापूर्वी त्याचे कामकाज सुरू होईल व आचारसंहिताही जारी होईल. तत्पूर्वी जून, जुलैमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन शाळा सुरू झालेल्या असतील. अशा काळात बदल्या झाल्यास त्या गैरसोयीच्या होणार आहेत, त्यामुळे या वर्षांत बदल्या होण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा कर्मचा-यांमध्ये होऊ लागली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापुरात नगरसेवकाची कर्मचा-याला शिवीगाळ, मारहाण\nपरळी-बीड-नगर रेल्वेमार्गाची यंदाही २०० कोटींवर बोळवण\n६७ हजारांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी केंद्राच्या रडारवर\nनालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच-मुक्ता टिळक\nमहाराष्ट्रातल्या पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/aliya-bhatt-marriage-ranbir-kapoor-ask-me-everything-instagram/", "date_download": "2018-08-22T03:07:07Z", "digest": "sha1:5RBVVMHI3ZTDVQSTSFKSTBHETIO74MRQ", "length": 10229, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लग्नानंतरही काम करण्याची आलियाची इच्छा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलग्नानंतरही काम करण्याची आलियाची इच्छा\nआलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या अपडेटची सध्या खूप चर्चा सुरू झाली आहे. कपूर खानदानाने आलियाला कधीच बहुरानीचा किताब देऊन टाकला आहे. रणबीर आणि आलियामध्ये अफेअर रंगत नसेल, एवढी त्यांच्या लग्नाची चर्चा रंगते आहे. रणबीरकडून या विषयावर फारसे बोलले जात नाही. पण आलिया बेबी मात्र खूपच खूश असते. सोशल मीडियावर ती आपल्या भावी योजनांचे वेगवेगळे प्लॅन अपलोड करत असते. तिच्या विवाहानंतरच्या अनेक गोष्टींचे प्लॅन तयार आहेत.\nगेल्याच आठवड्यात तिने सोशल मीडियावरच्या आपल्या फॅन्सशी मनमोकळा संवाद साधला. कित्येक फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरेही तिने दिली. इन्स्टाग्रामवर “आस्क मी एव्हरीथिंग’ नावाचे एक सेशनच तिने सुरू केले होते. त्याला फॅन्स फॉलोअरनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि तिच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडिमार झाला. या सगळ्या प्रश्नांना अलियाने आपल्या हजरजबाबी स्वभावाप्रमाणे उत्तरे दिली. तिला एका फॅनने “लग्न झाल्यावरही काम करणार का’ असे विचारले. तेंव्हा “सोशल मीडियावरचे स्टेटस बदलण्याशिवाय अन्य कोणत्याही बाबतीत मी काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही.’ असे उत्तर आलियाने दिले. लग्नानंतरही अॅॅक्टिंग सुरूच ठेवणार असल्याचे अशाप्रकारे तिने स्पष्ट केले.\nआलिया सध्या अयान मुखर्जीच्या “ब्रह्मास्त्र’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय “कलंक’ आणि “बत्ती गुल, मीटर चालू’ सारखे काही सिनेमे तिच्याकडे आहेत. महिन्याभरापूर्वीच आलियाने मुंबईत आलिशान अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. त्याचे डिझाईन आणि डेकोरेशनही तिने आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतले आहे. हा तिच्या स्वप्नांचा इमला रणबीरबरोबर फार बहरू शकणार नाही, असे कपूर खानदानाच्या निकटवर्तीयाने म्हटले आहे.\nआलिया फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली. त्यानंतर काही वर्षातच सिद्धार्थ मल्होत्राबरोबर तिचे अफेअर जुळले. काही दिवसातच त्याला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर रणबीर कपूरबरोबर तिचे सूत जुळले आहे. रणबीरने यापूर्वी अनेक जणींना दुखावले आहे. त्याने दीपिका आणि कतरिनालाही दुखावले आहे. त्यामुळे तो आलियालाही दुखावू शकतो, असे या फॅमिली फ्रेंडला वाटते. जर तसे झाले, तर आपण किमान फिल्म इंडस्ट्रीबरोबरचे कनेक्शन तोडता कामा नये, असा व्यवहारी विचार करूनच लग्नानंतरही काम करत राहण्याचे आलियाने ठरवलेले असावे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleअदानी समूहाचा नफा झाला कमी\nअक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स\nश्रीदेवीच्या बहिणीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी लढा अयशस्वी\nवाढत्या वजनामुळे ट्रोल झालेला ‘हा’ अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत\nकौन बनेगा करोडपती 10 – अमिताभ बच्चन यांनी दहाव्या पर्वाची शूटिंग केली सुरू\nअॅथलीट नवऱ्याला प्रोत्साहान देण्यासाठी इंडोनेशियात पोहचली ‘ही’ टिव्ही अभिनेत्री\nअखेर प्रियंकाकडून निक जोनास सोबतच्या नात्यास दुजोरा, वाचा काय म्हणतीये देसी गर्ल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/air-release-date-long-time-due-flaws/", "date_download": "2018-08-22T03:02:35Z", "digest": "sha1:NWFE7QDNG3ZVCNGPAFKCH55QBJM3UBVA", "length": 26109, "nlines": 371, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Air' Release Date For A Long Time Due To Flaws? | ​फवादमुळे ‘ऐ दिल’ची रिलीज डेट लांबणीवर? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n​फवादमुळे ‘ऐ दिल’ची रिलीज डेट लांबणीवर\n‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, येत्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार, असे मानले जात असतानाच आता चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडल्याची खबर आहे. ‘ऐ दिल’च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट रोमान्स पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली होती. साहजिकच चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. पण कदाचित या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागचे खरे कारण पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे, हे आम्ही तुम्हाला सांगायला नकोच. फवादमुळेच हा चित्रपट वांद्यात सापडला आहे. उरी येथे पाकने घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी लादण्याची मागणी होत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या चित्रपटातून फवादला हाकला अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. या ताज्या वादाचा विपरित परिणाम नको, म्हणून ‘ऐ दिल है मुश्किल’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे. आता पुढे काय होते ते बघू\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i141129060408/view", "date_download": "2018-08-22T03:43:28Z", "digest": "sha1:KOXHE3VHXOKGCIWCFPOEJUUM3CSQDJEP", "length": 10452, "nlines": 156, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वामन पंडित", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|\nवामनपंडित कृत स्फुट काव्यें\nवामन पंडितांच्या काव्य रचना म्हणजे मराठी काव्य प्रकारातील मैलाचे दगड होत.\nTags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित\nवामन पंडित - अनुभूतिलेश\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते\nवामन पंडित - भागवत रामायण\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - ब्रम्हस्तुति\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - द्वारकाविजय\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - श्रीहरिगीता\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते\nवामन पंडित - कर्मतत्व\n'कर्मतत्व' काव्यात वामनपंडितांनी कर्माचे महत्व भावपूर्णतेने सांगितले आहे.\nवामनपंडित कृत स्फुट काव्यें\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.\nवामन पंडित - नाम सुधा\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nवामन पंडित - साम्राज्यवामनटीका\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते\nवामन पंडित - वेणुसुधा\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - राजयोग\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nवामन पंडित - शुकाष्टक\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - स्फूटश्लोक\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - गीतार्णव\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - चरमगुरुमंजरी.\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nवामन पंडित - वामनचरित्र\nकवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.\nप्रकाशक - माधव चंद्रोबा\nछपाई - शिला छापखाना, दगडावर अक्षरे कोरून छापलेला\nप्रकाशन काल - शके १७९०\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/08/blog-post_30.html", "date_download": "2018-08-22T03:04:35Z", "digest": "sha1:DBRDTFYXYT4NHGRH2PPSHVPUSLRNKHKN", "length": 10629, "nlines": 91, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: स्वामी", "raw_content": "\nएके दिवशी सायंकाळी माधवराव डेNयात बसले होते. समया तेवत होत्या. चौरंगावर लिहिण्याचे साहित्य होते. माधवराव चौरंगाजवळ गेले. ते लेखनसाहित्य पाहून त्यांना गोपिकाबार्इंची तीव्रतेने आठवण झाली. आपल्या आईला पत्र लिहिण्यास ते अनेक वेळा बसले होते; पण काय लिहावे, हे न कळून त्यांनी ती पत्रे तशीच अर्धवट सोडून दिली होती. मनाचा हिय्या करून ते चौरंगाजवळ बसले. त्यांनी कलम शाईत बुडविले आणि कागद समोर घेतला. डेNयाच्या दाराशी श्रीपती पहारा करीत उभा होता. माधवरावांनी आपल्या अंगावर शालजोडी घेतली होती. ते आपल्या वळणदार अक्षरात गोपिकाबार्इंना पत्र लिहीत होते :\n‘‘वडिलीं बालकाच्या निरंतर पत्रीं संभाळ करावा. यानंतर इकडील प्रसंग. एक प्रकार जहाला, म्हणोन वडिलीं चित्तीं उदासवृत्ति धरली म्हणून ऐकिलें. त्यास सदैव काळ सारखा असतो असा अर्थ नाही. ज्या समयीं जें होणार तें होतें त्यास इलाज काय प्रस्तुत वडिलीं समय प्राप्त झाला आहे. त्यांस बरें म्हणून गोड दिसे तें करावें. वाईट न दाखवावें, उदास न व्हावें. आम्हीहि कालावर दृष्टी ठेवून उत्तम दिसेसारखा डौल धरीला आहे. वडिलीं कोणे गोष्टीविषयीं उदासवृत्ति धरून लौकिकांत वाईट न दिसे तें करावें. आम्ही ऐंकतो की, आपण एखादे स्थलीं चार दिवस जाऊन राहणार, त्यास ही गोष्ट वडिलीं एवंâदर न करावी, असे झालियासी येथील प्रसंगास ठीक पडणार नाही. सखारामपंत आबा येत असतांना आम्हांशीहि बरेच असतात; परंतु गुंतले आहेत.’’\nमाधवरावांनी कपाळीचा घाम पुसला. पुन्हा कलम उचलले, तोच बाहेर पावले वाजली. त्यांनी वर पाहिले. श्रीपती गडबडीने धावत आत आला आणि म्हणाला,\n चारी बाजूंनी गारदी येत आहे.’\n’’ माधवरावांनी पाहिले. श्रीपती हातात नंगी तलवार घेऊन उभा होता. तो पुरा भेदरला होता.\nमाधवराव हसले आणि म्हणाले, ‘‘श्रीपती, प्रथम ती तलवार म्यान कर आणि स्वस्थपणे दाराशी उभा राहा काही जरी झालं, तरी पुन्हा तलवार म्यानाबाहेर काढू नकोस, ही माझी तुला सक्त ताकीद आहे काही जरी झालं, तरी पुन्हा तलवार म्यानाबाहेर काढू नकोस, ही माझी तुला सक्त ताकीद आहे\nश्रीपतीने हताशपणे तलवार म्यान केली. गोंधळलेल्या अवस्थेत तो दरवाज्यापाशी जाऊन उभा राहिला. माधवरावांच्या डेNयाच्या आजूबाजूला गारद्यांच्या चौक्या उभारल्या जात होत्या. त्यांचा गोंगाट कानी पडत होता.\nमाधवरावांनी कलम उचलले आणि अर्धवट राहिलेले पत्र पुरे करायला प्रारंभ केला :\n‘‘...कारभारी यांचे पेचामुळे आमचे दौलतेच्या तणावा तुटत चालल्या. पहिल्यापासून राखिले असते तर सर्वहि आपापला कारभार करून लगामीं राहते. ते नसल्यामुळें सर्व मुलूख बुडाला. लोक फितूर बहुत झाले. धन्याचें वजन राहिलें नाही. शत्रू बलवत्तर झाले; तरी पैसा असता तरी सर्वहि गोष्टी इतकेहि पेच संभाळून नीट होत्या. त्यास पैसा नाही. फौज कशावर ठेवावी फौज नाहीं तर दौलत कशी राहणार फौज नाहीं तर दौलत कशी राहणार असें बारीक बारीक पाहतां सारें अवघड आहे. आतां गोष्टी जहाल्या आहेत त्याच गोष्टी दृष्टीस असाव्या. येणेंकरून पार लागेल तो लागेल. नासलेल्यास दुसरे झाले तरी अगदीच नासेल. यास्तव झालें तें उत्तम आहे. एक विचार असावा. तो आहेच. परिणाम लावणार ईश्वर समर्थ आहेच. वडिलांचें पुण्य आहे.’’\nपत्र पुरे होताच पत्रावर वाळू टावूâन त्यांनी ती झटकली. पत्र व्यवस्थित सुरळी करून ठेवले आणि ते उठले. पलंगाकडे जाता जाता ते म्हणाले, ‘‘श्रीपती, अरे वेड्या, गारद्यांचे पहारे बसले, म्हणून एवढा भितोस\nश्रीपती म्हणाला, ‘‘सरकार, बाहेर येऊन तर पाहा डेNयाच्या चारी बाजूंना गारद्यांची गर्दी झाली आहे. सहज हजाराच्यावर असतील डेNयाच्या चारी बाजूंना गारद्यांची गर्दी झाली आहे. सहज हजाराच्यावर असतील\n‘‘मग त्यात एवढी चिंता करायचं कारण काय आम्ही सामान्य नसून आम्हांला फार महत्त्व आहे, याचे ते द्योतक आहे.’’ अंगावर पांघरूण ओढून घेत असता माधवराव म्हणाले, ‘‘आणि, श्रीपती, जेथे शेकडो गारद्यांचे पहारे बसले, तेथे एकटा श्रीपती कसा पुरा पडणार आम्ही सामान्य नसून आम्हांला फार महत्त्व आहे, याचे ते द्योतक आहे.’’ अंगावर पांघरूण ओढून घेत असता माधवराव म्हणाले, ‘‘आणि, श्रीपती, जेथे शेकडो गारद्यांचे पहारे बसले, तेथे एकटा श्रीपती कसा पुरा पडणार\nरात्र वाढत होती. तळावर गस्तकNयांच्या जागेखेरीज जाग नव्हती. माधवराव मात्र जागे होते. नस्तापाबरोबर अंगात ज्वर चढत होता.\nइट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nचिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nआगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/52-%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A0%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%E2%80%B0%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%E2%80%B0%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%E2%80%A2", "date_download": "2018-08-22T03:47:14Z", "digest": "sha1:4FBZUNODDG7OEMHGAPNTVBF42YPBN4ZQ", "length": 7069, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक", "raw_content": "\nमराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक\nमराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक\nआम्हाला उद्योगनीती आणि उद्योगनीतीच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देताना अत्यंत आनंद होत आहे. उद्योगनीती ही संस्था 8 वर्षांपासून उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात यश मिळविण्यामध्ये आणि ते टिकवून उत्तरोत्तर प्रगती करण्यामध्ये प्रशिक्षित आणि प्रेरीत करते. उद्योगनीती महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, या ठिकाणी कार्यरत आहे. उद्योगनीतीचे मार्गदर्शक श्री. स्नेहल कांबळे हे स्वतः अभियंते आहेत त्याच बरोबर त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम केले आहे. त्याच बरोबर ते महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळावर डिरेक्टर म्हणून काम पाहतात. आजपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात येथील हजारो उद्योजकांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपापल्या व्यवसायात प्रगती केली आहे. येत्या २७ नोव्हेंबरला (रविवारी) उद्योगनितीतर्फे १ दिवसाचा \"मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक\" हा वर्कशॉप आयोजित केला आहे. या कार्यशाळेमुळे तुम्ही तुमच्या व्यवसाय करण्याच्या पारंपारिक पद्धतेमधून फ्री व्हाल आणि तुम्हाला ग्लोबल उद्योजकता शिकता येईल. ज्यामुळे तुमचा बिझनेस १० पटीने वाढण्यासाठी सुरवात होईल. तसेच या कार्यक्रमामध्ये तुम्हाला खालील गोष्टी शिकण्यास मिळतील. : १. या जगात तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर तुम्हाला तुमच्या बिजनेस मध्ये नवीन बदल करावे लागतील.आणि या बदलासाठी कोणत्या प्रकारची माणसं कंपनी मध्ये असायला हवी व त्यांना कसं Manage करायचं हे तुम्हाला शिकण्यास मिळेल. २. जुन्या गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत म्हणून नवीन गोष्टी शिकुन कंपनीत बदल करावे लागतील. व्यवसाय करण्याची पारंपारिक पद्धत बंद करून आपल्या व्यवसायात कोणत्या नवीन Systems आणि Processes आणायच्या हेदेखील शिकण्यास मिळेल. ३. जर बाहेरच्या जगात चाललेले बदल हे तुमच्या कंपनीच्या आत चाललेल्या बदलापेक्षा जास्त असतील तर तुमची कंपनी नष्ट होईल. आणि हे थांबवण्यासाठी काय करावं लागेल याच मार्गदर्शन या workshop मध्ये मिळेल. ४. ही एक संधी आहे आणि या संधीवर तुम्ही झडप घातली नाहीत तर दुसरं कोणीतरी ही संधी घेऊन पुढे जाईल.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-22T03:07:02Z", "digest": "sha1:5KKVMFNC3ERIWDYSFUQ5WCWMM62QCVCN", "length": 7062, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटस येथे बसडेपोसाठी ग्रामस्थ उपोषण करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाटस येथे बसडेपोसाठी ग्रामस्थ उपोषण करणार\nवरवंड -पाटस येथील बसडेपोचा सुमारे 25 वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागावा, याकरीता पाटस ग्रामविकास फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ 11 ऑगस्ट पासून नियोजित पाटस बसडेपोसाठीच्या नियोजित जागेवर लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.\nपाटस येथील बसडेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुमारे 20 हजार सह्यांचे निवेदन पाटस बस डेपो समर्थन स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या अभियानाची सांगता लाक्षणिक उपोषणाने करण्यात येणार आहे. पाटस बसडेपो संदर्भात गेली 3 वर्ष पाटस ग्रामविकास फाऊंडेशनमार्फत पाठपुरावा केला जात होता. यामध्ये विभागीय अधिकारी राज्य परिवहन महामंडळ पुणे, कार्यकारी संचालक पुणे, आमदार दौंड, पालकमंत्री पुणे जिल्हा, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, या सर्व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आली आहेत.\nपरंतु या पाठपुराव्याला यश आले नाही, म्हणून जनशक्तीज्या माध्यमातून लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सुमारे वीस हजार सह्यांचे बस डेपो मागणीचे निवेदन पाटस ग्रामविकास फाऊंडेशनमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार येणार आहे. दि. 11 ऑगस्टपासून नियोजित पाटस बस डेपोसाठीच्या जागेवर पाटस ग्रामविकास फाऊंडेशन आणि पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थ लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाढदिवशी सचिनच्या रॉजर फेडररला खास शुभेच्छा\nNext articleक्रांतीदिनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीकडून मोदी सरकार ‘#ChaleJao’चा नारा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/atm-card-thief-arrested-pune-119514", "date_download": "2018-08-22T04:03:48Z", "digest": "sha1:JYGQBR5JCRB76ZLE6HJA6GVCHFJNTEM4", "length": 14562, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ATM Card thief arrested in pune गाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर | eSakal", "raw_content": "\nगाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर\nशनिवार, 26 मे 2018\nओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या वाहनचालकास तळेगाव दाभाडे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज शनिवारी अटक केली.\nनिवृत्त स्क्वार्डन लिडर अरुण देशमुख (वय ७९, रा. तपोधाम कॉलनी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) हे माजी लष्करी अधिकारी असून चीन, बांगलादेश बरोबर झालेल्या तीन युद्धांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवत सेवा बजावली आहे.\nतळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या वाहनचालकास तळेगाव दाभाडे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज शनिवारी अटक केली.\nनिवृत्त स्क्वार्डन लिडर अरुण देशमुख (वय ७९, रा. तपोधाम कॉलनी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) हे माजी लष्करी अधिकारी असून चीन, बांगलादेश बरोबर झालेल्या तीन युद्धांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवत सेवा बजावली आहे.\nत्यांचा मुलगा सध्या लष्करात कर्नल म्हणून सेवा बजावत असून, देशमुख दांपत्य तळेगावात वास्तव्यास आहे. गेल्या २६ एप्रिलला मोबाईलवर आलेल्या अॅक्सिस बँकेच्या एसएमएसमुळे त्यांच्या एटीएम कार्डवरुन 3 लाखांची सोने खरेदी करुन 70 हजारांची रोकड काढली गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे एटीएम कार्डचा शोध घेतला असता ते गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तसेच सदरबाब तळेगावातील सामाजिक कार्यकर्ते तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश महाजन यांना सांगितली. याबाबत बँकेकडे विस्तृत चौकशी केली असता सोनिगरा जे ई नावाच्या दुकानातून ही खरेदी झाल्याचे समजले. त्यानंतर महाजन यांनी सदर नावाच्या जवळपास ४७ दुकानांत फोनवरुन चौकशी केली असता निगडीतील ज्वेलर्सच्या दुकानात खरेदी झाल्याचे निष्पन्न झाले. महाजन यांनी तळेगाव पोलिस ठाण्याचे हवालदार बंडू मारणे यांना सोबत घेत निगडीतील संबंधीत ज्वेलर्स दुकान गाठले. ठराविक रकमेच्या कार्ड खरेदीवेळी फोटो आयडी सक्तीचा असल्याने दुकानदादाराने पॅनकार्ड प्रत ठेऊन घेतली होती. त्यावरुन आरोपी निष्पन्न झाला. याबाबत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, तो वारंवार कुठे ये जा करण्यासाठी वापरत असलेल्या भाडोत्री गाडीचा ड्रायव्हर निघाला. नंतर पोलिसांनी सापळा रचून मुंबईला जायचे म्हणून देशमुखांकरवी फोनवरुन त्याला बोलावून घेतले. आरोपी विलास निर्मळे (३६, बोरगाव ता. माळशिरस, सोलापूर) हा गाडी घेऊन आला असता पोलिसांनी त्वरीत त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्याची कबूली दिली. खरेदी केलेल्या दागिन्यांपैकी काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील करीत आहेत. महेश महाजन यांनी तपासकामी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल पोलिस प्रशासनासह सर्वांकडून कौतुक होत आहे.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/i-am-father-group-leader-said-manikrao-shinde-118372", "date_download": "2018-08-22T04:02:44Z", "digest": "sha1:2PFQE6RD47L3ATKZQQP7Y3WSOEI5JXD4", "length": 15601, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "but i am father of group leader said by manikrao shinde पण, मी गटनेत्याचा बाप आहे ना...! | eSakal", "raw_content": "\nपण, मी गटनेत्याचा बाप आहे ना...\nमंगळवार, 22 मे 2018\nयेवला : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे 9 मतदारांना घेऊन आले तेव्हा, पक्ष निरीक्षक बापू भुजबळ यांनी, मी वाट पाहत होतो, असा प्रश्न केला. यावर माणिकरावांनी तुम्ही कधी मला फोन केला असे उत्तर दिले. यावर भुजबळांनी मी गटनेत्याच्या (म्हणजे संकेत शिंदे) संपर्कात होतो असे सांगताच हजरजबाबी माणिकरावांनी पण मी गटनेत्याचा बाप आहे. असे सुनावत भुजबळांची बोलती बंद केलीच पण यावर एकच हशा पिकला...\nयेवला : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे 9 मतदारांना घेऊन आले तेव्हा, पक्ष निरीक्षक बापू भुजबळ यांनी, मी वाट पाहत होतो, असा प्रश्न केला. यावर माणिकरावांनी तुम्ही कधी मला फोन केला असे उत्तर दिले. यावर भुजबळांनी मी गटनेत्याच्या (म्हणजे संकेत शिंदे) संपर्कात होतो असे सांगताच हजरजबाबी माणिकरावांनी पण मी गटनेत्याचा बाप आहे. असे सुनावत भुजबळांची बोलती बंद केलीच पण यावर एकच हशा पिकला...\nयेथील मतदान केंद्राबाहेरील सर्वपक्षीय नेत्यांमधील या राजकीय गुगलीने टोमण्यांनी चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे चित्र दिसले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील लिंबाच्या दाट सावलीखाली खुर्च्या टाकून नेत्यांसह समर्थक सकाळी आठ वाजेपासून तर चार वाजेपर्यंत बसलेले होते. सुरुवातीला चार तास मतदारांचा पत्ताच नसल्याने जमा झालेल्या गर्दीला हटविण्याचे काम पोलिसांना करावे लागले, मतदानाचा हक्क नसताना हे लोक जमले कसे असा सवालही पोलिसांना पडला. दुपारनंतर मात्र प्रमुख नेत्यांसह समर्थक जमा झाले, मतदार मतदानासाठी येत नसल्याने कोणतीही गाडी आली तरी गर्दीचे लक्ष मतदार आले म्हणत गाडीकडे जात होते.\nयाच उत्सुकतेत असताना राष्ट्रवादीचे मतदार संजय बनकर,प्रवीण बनकर व महेंद्र काले या ठिकाणी आले.येथे दराडे समर्थक असलेले भाजपाचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर तसेच गणेश शिंदे यांनी हस्तांदोलन करताना त्यांना लक्ष असू दया..अशी गळ घातली.\nमाणिकरावांनी केंद्रावर आल्यावर, काय पहिलवान,तुम्ही (भाजपाने) स्वतःहून फजिती करून घेतली..असे म्हणत नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांना टोमणा मारत बोलते केले.यावर क्षीरसागरांनी काही नाही भाऊ बरोबर आहे सगळे.., असे उत्तर देत येथे शिवसेना-भाजपात आलबेल असल्याचे चित्र जिल्ह्यात असल्याचे संकेत दिले.सर्वपक्षीय नेते पदाधिकारी फोटोसेशनसाठी एकत्र आल्यावर माणिकरावांनी मागे थांबून असलेले शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांना, राजे...,फोटोसाठी तरी एकत्र या अशी गुगली टाकून बोलवून घेतले.\nभाजपचे सर्वच मतदार केंद्राबाहेर असले तरी मतदान करण्यासाठी जात नसल्याने क्षीरसागरांना विचारणा केली असता त्यांनी साडेतीन वाजेचा मुहूर्त असल्याचे सांगितले.यावर शिंदेसह शिवसेना नेते संभाजी पवार व पत्रकारांनी गुगली टाकत पहिलवान कुणाच्या तरी फोनची वाट पाहत असतील असा टोमणा मारला.मात्र क्षीरसागरांनी स्मितहास्य करून मुहूर्ताची वेळ जवळ आल्याने मतदानासाठी केंद्राकडे काढता पाय घेतला.दराडे स्थानिक उमेदवार असल्याने राष्ट्रवादीचे केंद्राबाहेर असलेले मोजके हजर पदाधिकारी पक्षाचा आदेश म्हणून आलोय असे सांगत होते.भाजपाचे संजय सोमासे यांनी आपल्या मित्रांना निकाल सांगताना,येवल्यात गुलाल पडणारच आहे.. (म्हणजे दराडे निवडले तरी अन शहाणे निवडले तरी) असे हजरजबाबी उत्तर देत विचारण्याला निरुत्तर केले.एकूणच केंद्राबाहेर जुंपलेल्या या जुगलबंदीने उपस्थिताची चांगलीच करमणूक केली.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/aatasha-mala-he-ase-kay-hote.html", "date_download": "2018-08-22T03:36:36Z", "digest": "sha1:NEWGHLXJTUT4PFGUWF3OUXQ7F7XNJALT", "length": 5078, "nlines": 62, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): आताशा.. असे हे.. मला काय होते!!! संदिप खरे..... Aatasha Mala He Ase Kay Hote", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआताशा.. असे हे.. मला काय होते\nआताशा.. असे हे.. मला काय होते\nकुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते…..\nबरा बोलता बोलता , स्तब्ध होतो…\nकशी शांतता , शून्य शब्दांत येते…….\nआताशा.. असे हे .. मला काय होते\nकुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते\nकधी दाटु येता , पसारा घनांचा….\nकसा सावला रंग , होतो मनाचा…\nअसे हालते .. आत हलुवार काही…\nजसा सप्र्श पाण्यावरी चाँदण्याचा….\nअसा ऐकू येतो , क्षणाचा इशारा …क्षणी व्यरथ होतो … दीशांचा पसारा…\nनभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..\nनभाशीच त्या… मागु जातो कीनारा….\nन अंदाज कुठले.. न अवधान काही….कुठे जायचे , यायचे भान नाही..\nजसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा\nन कुठले नकाशे.. न अनुमान काही….\nकशी ही अवस्था.. कुणाला कलावे..\nकुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे…\nकीती खोल जातो, तरी तोल जातो…\nअसा तोल जाता.. कुणी सावरावे….\nआताशा .. असे हे ..मला काय होते ….\nकुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते….\nबर बोलता बोलता , स्तब्ध होतो.\nकशी शांतता शून्य शब्दांत येते…\nआताशा असे हे मला काय होते ….\nकुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते…..\nआताशा.. असे हे.. मला काय होते\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3730/", "date_download": "2018-08-22T04:31:55Z", "digest": "sha1:Z4H7RWXJUO452PPXAGQTUYJEBFX3QFSI", "length": 3269, "nlines": 99, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अक्षर", "raw_content": "\nआज खुप दिवसांनी समुद्र भेटला\nमला एकटाच पाहुन हसला\n'तुझी ती नाही आज बरोबर' म्हणुन खळाळला\nमी हातातली कवितांची वही दाखवत म्हटलं\nआजकाल ती इथे असते..कायमचीच \n'सगळ्यांच बघ असच होतं,\nशेवटी सर्व वहीतच रितं होतं'\nअसेल....पण सगळ्यांच 'अक्षर' सारख नसतं\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n'सगळ्यांच बघ असच होतं,\nशेवटी सर्व वहीतच रितं होतं'\nअसेल....पण सगळ्यांच 'अक्षर' सारख नसतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/social-impacts-of-divorce-in-china-1062426/", "date_download": "2018-08-22T04:28:39Z", "digest": "sha1:2YGLHZ32E5QS5LSY37N4RIOXXSNXBK7S", "length": 24607, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चिनी घटस्फोट | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nपरदेशातही स्त्रीजगतात असंख्य घटना, घडामोडी घडतच असतात. काही स्त्रीच्या गुणांवर प्रकाश टाकणाऱ्या, तर काही दोषांवरही; कधी तिच्यावर अन्याय होतो,\nपरदेशातही स्त्रीजगतात असंख्य घटना, घडामोडी घडतच असतात. काही स्त्रीच्या गुणांवर प्रकाश टाकणाऱ्या, तर काही दोषांवरही; कधी तिच्यावर अन्याय होतो, तर कधी ती अन्यायाविरु द्ध आवाज उठवते. त्यातल्याच काहींवर हा प्रकाशझोत.\nअभिनंदन अभिनंदन अभिनंदन की धिक्कार धिक्कार धिक्कार\nकारण चीनमध्ये कौटुंबिक िहसाचार हेसुद्धा घटस्फोटासाठीचं कारण असू शकतं, हे अखेर मान्य केलं गेलंय. आणि ३० डिसेंबर २०१४ ला याचं परिणामस्वरूप म्हणून की काय हान मेइमेइ या ६९ वर्षीय स्त्रीला घटस्फोट मिळालाय. इतक्या वर्षांनंतर निदान यासंदर्भात कायदेशीर मसुदा तयार केला गेला आहे. त्याबद्दल धिक्कार करावा की अखेर डोळे उघडले म्हणून अभिनंदन करावं चीनचं\nभारत काय किंवा चीन, बहुतांशी आशियाई देशात कौटुंबिक िहसाचार काही नवीन नाही. तो इतका हाडामांसात रुजलाय की आपल्याकडेसुद्धा म्हण आहेच की, नवऱ्यानं मारलं नि पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची परंपरेनं तेच ठरवलं असल्यानं नवऱ्यानं आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीविरुद्ध आवाज उठवायचा असतो हेच माहीत नसल्यानं तिथल्या बायकाही गप्प होत्या नि कायदाही परंपरेनं तेच ठरवलं असल्यानं नवऱ्यानं आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीविरुद्ध आवाज उठवायचा असतो हेच माहीत नसल्यानं तिथल्या बायकाही गप्प होत्या नि कायदाही तेथील माध्यमांनुसार आज चीनमधल्या थोडय़ाथोडक्या नाही तर लग्न झालेल्यांपैकी पाचातल्या दोन स्त्रिया या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत. आता बोला तेथील माध्यमांनुसार आज चीनमधल्या थोडय़ाथोडक्या नाही तर लग्न झालेल्यांपैकी पाचातल्या दोन स्त्रिया या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत. आता बोला ही गोष्ट त्या नवरा-बायको दोघांमधली आहे, खासगी आहे म्हणून इतकी वर्षे त्याच्याकडे कानाडोळाच केला गेला. पण पाणी डोक्यावरून जायला लागल्यावर नाकातोंडात गेलंच ना, मग गुदमरायची वेळ आली नि सुरू झाला संघर्ष\nगेली कित्येक वष्रे त्या विरोधात आवाज उठवला जातोय. या आंदोलनाचा पहिल्यांदा परिणाम दिसला तो २००१ मध्ये. त्यावेळी विवाह कायद्यात दुरुस्ती केली गेली आणि कौटुंबिक हिंसाचाराला विरोध केला गेला. पण कायदा होत नव्हता. मग काय पुन्हा संघर्ष. न्याय मिळत नाही म्हणून संघर्ष करत रहा, नाही तर सहन करा.. वर्षोनुवर्षे ..\nपण नोव्हेंबर २०१४ च्या अखेरीस कौटुंबिक हिंसाचारविरोधातलं चीनमधलं पहिलं वहिलं विधेयक मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि आशा दिसू लागली आहे. ६९ वर्षे वयाच्या हानला घटस्फोट मिळाला खरा, पण त्यासाठी थोडीथोडकी नाहीत तर तिला ४० वर्षे न्यायालयात लढावं लागलं. त्यात ती कफल्लक होऊन गेलीए आणि एकाकीही. पण तरीही ती खूश आहे, कारण निदान इतक्या वर्षांंच्या नवऱ्याच्या जाचातून तिची सुटका झाली आहे. अगदी खात्रीनं\nचीनमध्ये घटस्फोट घेणं सहज स्वीकारलं जात नाहीच, स्त्रीनं तर नाहीच नाही. कारण आपल्यासारखंच, पुरुषप्रधान समाज आजही अनेकजणी आपल्याच लोकांच्या विरोधात लढताहेत. एकीला जेव्हा खूप प्रयत्नांनंतर घटस्फोट मिळाला तर तिच्या सासूने ती घराबाहेर पडू नये म्हणून मारहाण सुरू केली. अगदी तिच्या सख्ख्या मुलानं आणि मुलीनं तर तिच्याशी बोलणंच टाकलं नि पसे द्यायलाही नकार दिला, तर दुसऱ्या एका तरुणीनं या िहसाचारी लग्नातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर तिच्या सासूनं तिचं बाळ तीन महिने लपवून ठेवलं. वर्षभरानंतर न्यायालयानेच त्याचा ताबा तिला दिला. आज ती आपल्या बाळासह सुखरूप दुसऱ्या शहरात राहतेय.\nघटस्फोट हा कुटुंबासाठी मारकच, पण तो काहीवेळा अपरिहार्य असतो. चीनमध्येही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेय, पण ती मुख्य शहरांमध्ये. संपूर्ण चीनची घटस्फोटाची आकडेवारी आहे, २.२० टक्के यावर काही म्हणाल की हेच खरं.. नवऱ्यानं मारलं नि पावसानं झोडपलं तर..\nबाईची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात.. तिला ‘वास’ लवकर लागतो. – हे एक साधं सरळ विधान. हां, कुणाला कुत्सित वास येत असेलही या वाक्यात, पण त्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य. काय कारण आता हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालंय.\nस्त्रीच्या मेंदूमध्ये ’ olfactory cells ’२ ची संख्या पुरुषाच्या तुलनेत ४८ टक्क्य़ांपेक्षा जास्त असते, त्यामुळे तिची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. म्हणजे बघा, पुरुषांपेक्षा तिला सगळ्याच गोष्टींचे ‘वास’ बरोबर लागतात, हे खरंच आहे.\nखरं तर माणसामध्येच ६० लाख गंध हुंगण्याची क्षमता असते. (कुत्र्यामध्ये ती क्षमता २२० दशलक्ष गंध इतकी असते.) असं म्हणतात की माणसाच्या बालपणातील महत्त्वाच्या आठवणी या तेव्हाच्या काही विशिष्ट गंधांशी जोडलेल्या असतात. जसं आजीच्या साडीचा वास, तिच्या घरातली किंवा बालपणीची एखादी घटना किंवा एखाद्या पदार्थ मनाच्या तळाशी खूप खोलवर दडून बसला असतो, तो त्यावेळच्या काही विशिष्ट गंधासह; तर आईसाठी तिच्या पहिल्या बाळाचा पहिला गंध अविस्मरणीय असतो.\nतिची ही वास ओळखण्यातल्या तीव्रतेची क्षमता लक्षात घेऊनच विविध कंपन्या गंधांच्या परीक्षणासाठी, मग तो कॉफीचा वास असो, वाईनचा असो वा वेगवेगळ्या परफ्युमचा, स्त्रियांनाच बोलवतात. (चला, निसर्गाने स्त्रीवर केलेले हे उपकारच म्हणायला हवेत. त्यामुळे आता केवळ वाटतं म्हणून नव्हे तर ब्राझीलमधील नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ ट्रान्सलेशन न्युरोसायन्स आणि रिओ द जनेरियो फेडरल विद्यापीठात झालेल्या या संशोधनातलं वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य हे करायलाच हवं. त्यामुळे तिला लागला बरोबर ‘वास’ किंवा चालली ‘वास’ घेत, असं कुणी म्हटलं तर वाच्यार्थानेच घ्या..भावार्थ नको बरं .\n‘तू प्रेग्नन्ट आहेस, तुला स्टोर मॅनेजरचं पद आता झेपणार नाही, तुला नोकरीवरून काढणंच योग्य’ हे जेव्हा अमेरिकेतल्या एका बाईला ऐकवलं जातं आणि तसं प्रत्यक्ष कृतीतही आणलं जातं तेव्हा तुम्ही काय म्हणाल\nहो ना, आहे, अमेरिका पुढारलेली आहे, विकसितही आहे, परंतु तिथेही स्त्रीला दुय्यम लेखणारी पुरुषी मानसिकता आहेच की. अगदी आजही पण ती बाई अर्थात रोझरिओ जुवरिझसुद्धा अमेरिकेतलीच असल्याने दाखवतेच आता इंगा म्हणत गेली ना थेट कोर्टातच पण ती बाई अर्थात रोझरिओ जुवरिझसुद्धा अमेरिकेतलीच असल्याने दाखवतेच आता इंगा म्हणत गेली ना थेट कोर्टातच आणि कोर्टाने थोडेथोडके नाही तर १८६ मिलीयन अर्थात १८ कोटी साठ लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे, ती द्यायची आहे ‘ऑटोझोन’ या ती नोकरी करत असलेल्या कंपनीने.\n‘ऑटोझोन’ ही अमेरिकेतली बडं प्रस्थ असलेली कंपनी. वाहनांचे भाग विकणाऱ्या या कंपनीची अमेरिकेतच ५२०० दुकानं आहेत. त्यातल्या एक सॅन दियागो येथील दुकानात जुवरिझ कामाला लागली ते वर्ष होतं, २०००. तिच्या कामातलं नपुण्य बघून तिला २००१ मध्ये सेल्स मॅनेजरचं पद दिलं गेलं आणि २००४ मध्ये ती स्टोअर मॅनेजरही झाली. पण २००५ मध्ये तिला दिवस गेले आणि दुकानाचा व्यवस्थापक भडकलाच तिच्यावर. तिचं अभिनंदन करण्याऐवजी, मला तुझं वाईट वाटतंय, असंच सांगत राहिला. त्याचा अर्थ तिला नंतर समजला. जेव्हा ती मुलाच्या जन्मानंतर परत कामावर आली तेव्हा तिची पदावनती झाली होतीच, शिवाय पगारही कमी केला गेला. आपल्या सेल्स मॅनेजर पदापर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी तिने एक वर्ष वाट पाहिली. वर्ष संपल्यानंतर मात्र तिने पुन्हा प्रयत्न केले. ती तक्रार करतेय म्हटल्यावर तिला काढून टाकण्यात आलं. त्यांच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरला तर कंपनीच्या उपाध्यक्षाने म्हणे ऐकवलं, ‘आपण काय इथे ब्युटीक चालवतो आहे का, काढून टाका अशा बायकांना..’\nमग रोझ थोडीच गप्प बसणार. तिने त्याच्या विरोधात न्याय मागितला आणि थोडाथोडका नाही, अगदी घसघशीत न्याय तिला मिळाला. अर्थात ‘ऑटोझोन’ आता तीच कशी खोटारडी आहे, आणि ‘आता वरच्या कोर्टात जाणार’ च्या बाता मारत बसला आहे.\nसध्या तरी रोझरिओ जिंकली आहे. कोणी काहीही म्हटलं तरी आता आहेत तिच्या, सब उंगलीया घी में \nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभारतापेक्षा चीन रशियाचा सर्वात जवळचा मित्र\nट्रम्प-किम भेट यशस्वी ठरली तर अमेरिकन सैन्य पोहोचेल चीनच्या दारापर्यंत\nचीनची बॉम्बर विमाने अमेरिकी तळांवर हल्ला करणार का \n चीन भारताच्या सीमेवजळ तैनात करणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॉकेट\nभारताच महत्व कमी करण्यासाठी चीनची म्यानमारमध्ये नवी खेळी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/pulankit.html", "date_download": "2018-08-22T03:35:36Z", "digest": "sha1:YFHXK4I7JK46SSK2ZB7DD6ZTIMMY6T7A", "length": 3128, "nlines": 36, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): पुलंकित Pulankit", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित 'शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रियझाला.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ekmake-news/amit-sule-friend-request-to-author-chinmay-mandlekar-1507956/", "date_download": "2018-08-22T04:24:16Z", "digest": "sha1:ALXIYI5NTNVFZIR6HOJTJ3IIGLMZGUMO", "length": 30355, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amit Sule friend request to author Chinmay Mandlekar | अमित सुळे | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमला फेसबुक, ट्विटर, अलीकडे इन्स्टाग्राम या गोष्टी आवडतात. पण कधी कधी मला त्यांचा प्रचंड नॉशिया येतो.\nअमित सुळे सेन्ट यू अ फ्रेंड रिक्वेस्ट\n‘अमित सुळे सेन्ट यू अ फ्रेंड रिक्वेस्ट.’ मी फोनवर हे नोटिफिकेशन वाचलं आणि पुढच्याच क्षणी विसरून गेलो. मग एके दिवशी मेसेन्जरवर मेसेज वाचला. ‘सत्यजीत, तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे. प्लीज, अ‍ॅक्सेप्ट करा. – अमित सुळे.’ मी मेसेज वाचला. विसरून गेलो. दोन दिवसांनी पुन्हा तोच मेसेज. एव्हाना मला अमित सुळेचं प्रोफाइल पिक्चर असलेलं गणपतीचं चित्र ओळखू यायला लागलं होतं. त्यानंतर सलग १५-१६ दिवस रोज हाच मेसेज. त्यात एका टिंबाचाही बदल नसे. हा मुलगा रोज तोच मेसेज कट-पेस्ट करून पाठवत असावा. माझं आणि फेसबुकचं नातं हे मुंबईच्या पावसासारखं आहे. तो आला की धो-धो येतो, नाहीतर रजेवर गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यासारखा गायब होतो. मला फेसबुक, ट्विटर, अलीकडे इन्स्टाग्राम या गोष्टी आवडतात. पण कधी कधी मला त्यांचा प्रचंड नॉशिया येतो. इतका, की मी महिनोन् महिने फेसबुकचं तोंडही पाहत नाही. लोक ते कुठे जेवले, कसे जेवले याचे फोटो टाकू लागले, किंवा जातीय, भाषीय मुद्दय़ांवरून रण माजवू लागले, ओठ पुढे काढून घेतलेल्या सेल्फ्यांनी उच्छाद मांडू लागले, किंवा पावसापाण्याच्या फडतूस कविता टाकून बेजार करू लागले की मी सोशल मीडियाचा टेम्पररी संन्यास घेतो. बरं, माझं काय चाललंय, मी माझ्या कुटुंबासमवेत जगाच्या कुठल्या कोपऱ्यात उंडारायला गेलोय, किंवा आता या क्षणी मला लोन्ली वाटतंय की हॅपी वाटतंय, हे जगाला कळलंच पाहिजे असा माझा अजिबातच आग्रह नाही. ते कळल्यानं जगात कुणाच्याच आयुष्यात तसूभरही फरक पडेल असं मला वाटत नाही. असो. त्यावेळी असंच महिना-दीड महिना या प्रांतातून अंतर्धान पावून परत आलो होतो. मेसेंजर उघडला. अमित सुळेचे शंभरेक मेसेजेस होते. मजकूर तोच. आता त्यानं दिवसाला दोन या गतीनं मेसेजेस पाठवले होते. मराठय़ांच्या गनिमी काव्यासमोर मोगलांनी शरणागती पत्करली, तशी अखेर मी या अमित सुळेच्या मेसेज- बाणांसमोर शरणागती पत्करली. आणि पेंडिंग रिक्वेस्टस्च्या रकान्यात जाऊन ‘अ‍ॅक्सेप्ट’वर क्लिक् केलं. आणि इथे मी विकतचं दुखणं नाही, संकटच ओढवून घेतलं.\nगोष्ट २०१२- १३ ची आहे. ‘तू तिथे मी’ ही माझी झी मराठीवरची मालिका तेव्हा जबरदस्त लोकप्रिय झाली होती. आपल्या पत्नीवर- मंजिरीवर संशय घेणाऱ्या, पण तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या ‘सत्यजीत मुधोळकर’ला लोक शिव्याही घालत होते आणि त्याच्यावर प्रेमही करत होते. एकदा मुंबई पोलिसांच्या एका फंक्शनमध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनीच मला धमकी दिली होती, की ‘मंजिरीला छळायचं बंद करा, नाहीतर अटक करतो.’ हे सगळं उगाळायचं तात्पर्य इतकंच ,की त्यावेळी सत्यजीत आणि मंजिरी लोकांच्या घराघरांत पोहोचले होते. अमित सुळेची फ्रेन्ड रिक्वेस्ट मी त्याच काळात अ‍ॅक्सेप्ट केली. त्यानंतर काही दिवसांतच मला मेसेज आला. ‘सत्यजीतची मिशी काढून टाकलीत. लाज नाही वाटत’ मी चक्रावलोच. मला काहीच कळेना. मी गंमत म्हणून माझ्या पत्नीला तो मेसेज दाखवला. तो वाचून ती किंचित गंभीर झाली. ‘सीरियलमध्ये सत्यजीतला मिशी आहे. आणि तुझे फेसबुकवर जे पर्सनल पिक्चर्स आहेत त्यात तुला मिशी नाही. हा मुलगा या दोन गोष्टींमध्ये गल्लत करतोय.’ बाप रे’ मी चक्रावलोच. मला काहीच कळेना. मी गंमत म्हणून माझ्या पत्नीला तो मेसेज दाखवला. तो वाचून ती किंचित गंभीर झाली. ‘सीरियलमध्ये सत्यजीतला मिशी आहे. आणि तुझे फेसबुकवर जे पर्सनल पिक्चर्स आहेत त्यात तुला मिशी नाही. हा मुलगा या दोन गोष्टींमध्ये गल्लत करतोय.’ बाप रे मी घाबरलोच. त्या रात्री मी पहिल्यांदा अमित सुळेचं प्रोफाइल उघडून पाहिलं. मुलगा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होता. तो माझ्यासारखाच कॉमिक्सप्रेमी असावा. कारण टाइमलाइनवर बॅटमॅन आणि आयर्न मॅनचे खूप फोटो होते. प्रोफाइल पिक्चर मात्र गणपतीचं होतं. गंमत म्हणजे स्वत:चा एकही फोटो नव्हता. मी लॅपटॉप बंद केला आणि अमित सुळेला मनातून काढून टाकला.\nत्यानंतर अमित सुळेच्या मेसेजचा एक पाणलोटच निघाला. रोजचा एपिसोड झाला की अमित ‘सत्यजीत’ला एक छोटेखानी पत्रच लिहीत असे. ‘तुमचं मंजिरीवर संशय घेणं बरोबर आहे. मी समजू शकतो. पण ती इनोसंट आहे. तुम्हाला हे आता कळत नाहीये, पण जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचा आताचा सगळा त्रास कमी होईल. डोन्ट वरी. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ असं म्हणून माझा हा मित्र सत्यजीतचं सांत्वन करत होता. ‘तुम्हाला मुलगी झाली. अभिनंदन. काय नाव ठेवणार ईवा नाव ठेवा. छान वाटेल. ईवा सत्यजीत मुधोळकर. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ मालिकेत सत्यजीत-मंजिरीच्या मुलीचं नाव ‘ईवा’ न ठेवता ‘शुभ्रा’ ठेवलं गेलं तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर ओठ पुढे काढून रडकुंडीला आलेला एक मुलगा उगीचच आला. ‘तुम्ही प्लीज दिवाळीला दादा होळकरकडे जुगार खेळायला जाऊ नका. त्याचा प्लान तुमचा अपमान करण्याचा आहे. मी तुम्हाला सांगतोय हे कोणाला सांगू नका. मुळात जुगार खेळणंच वाईट. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ या मेसेंजरनंतर मला खात्री पटली होती, की या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.\nमालिकेतली पात्रं जिवंत, चालती-बोलती माणसं आहेत असं मानणारे अनेक भाबडे प्रेक्षक भेटतात. ‘तू तिथे मी’च्याच वेळी तेंडुलकरकाका नावाचे एक ७९ वर्षांचे गृहस्थ नित्यनेमानं सत्यजीत आणि मंजिरीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी दर सोमवारी शंकराच्या देवळात पूजा करून त्याचा प्रसाद आमच्या सेटच्या पत्त्यावर पाठवायचे. तो पत्ता त्यांनी कुठून मिळवला, ते तो भोळा शंकरच जाणे. पुण्यातल्या एक आज्जी मला तुमच्या लेकीच्या बारशाला यायचंच आहे, असा हट्ट धरून बसल्या होत्या. त्या पोस्ट कार्डवर सुवाच्य अक्षरात लिहिलेलं पत्रं पाठवत. आमच्या घरी काम करायला आलेल्या एका बाईनं नोकरीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या पत्नीला विचारलं होतं, ‘रात्री घरी येतात का की मंजिरीकडेच असतात’ पुढे ‘मंजिरी एक वेळ परवडली. भोळी आहे. पण ती प्रिया अवदसा आहे हां. सांगून ठेवते,’ असंही बजावलं होतं. त्यामुळे मालिकेतल्या पात्रांचं असं परसॉनिफिकेशन होणं काही नवी गोष्ट नव्हती. पण अमित सुळेची केस जरा हाताबाहेरची वाटत होती. आणि एकदा सत्यजीतचा अपघात होतो असा एक प्रसंग प्रक्षेपित झाला. त्यानंतर अमित सुळे पेटलाच. ‘तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहात मला तुम्हाला भेटायचं आहे. काळजी घ्या. मला प्लीज हॉस्पिटलचं नाव कळवा. मी येतो. मला प्लीज एकदा भेटा. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ ‘तुम्ही बेशुद्ध असताना मंजिरी सतत तुमच्या उशाशी आहे. प्रिया फक्त नाटक करतेय. शुद्धीत आल्यावर तुम्हाला उलटं वाटेल- माहित्ये मला. पण तुम्ही हे लक्षात ठेवा. मला अजूनही तुम्ही हॉस्पिटलचं नाव सांगितलेलं नाही. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आाहे.’ मला आता हळूहळू हे सगळं अस झालं होतं. इतके दिवस मी त्याच्या कुठल्याही मेसेजला रिप्लाय करायचं टाळलं होतं. अगदी सुरुवातीला मी त्याला ‘थँक यू’ असा औपचारिक मेसेज पाठवत असे. पण त्याचे मेसेजेस जेव्हा वास्तवाची सीमा ओलांडून फॅन्टसीच्या परिघात शिरले तेव्हा मी मौन राखणंच पसंत केलं. यावेळी मात्र मी कीबोर्ड पुढे ओढला. ‘प्रिय अमित सुळे. तुमची काळजी आणि तुमचे प्रेम मला मान्य आहे. पण ही एक टी. व्ही. मालिका आहे. तुम्ही जे पाहता ते सगळं खोटं आहे. कल्पनेतलं आहे. माझी प्रकृती ठणठणीत आहे. मला काहीही झालेलं नाही. आणि सत्यजीत आणि मंजिरीच्या आयुष्यातला तिढा पुढे कसा सुटेल, हे कळेलच तुम्हाला. तुम्ही मालिका बघताय, उत्तम आहे. पण अभ्यासावरही लक्ष द्या. मजेत राहा. तुमचा- चिन्मय मांडलेकर.’ एवढा मोठा मेसेज त्यानंतर मी सोशल मीडियावर कुणालाच पाठवलेला नाही. त्यानंतर काही दिवस अमितचं उत्तरच आलं नाही. माझ्या मेसेजचा त्याच्यावर काय परिणाम झाला असावा हे मला कळेना. काही दिवसांनी मला मेसेंजरवर एक मेसेज आला- ‘माझं नाव संयोगिता सुळे. मी अमित सुळेची आई. तो तुमचा फेसबुक फ्रेंड आहे. अमितला तुम्हाला भेटायचं आहे. प्लीज, एकदा भेटाल का मला तुम्हाला भेटायचं आहे. काळजी घ्या. मला प्लीज हॉस्पिटलचं नाव कळवा. मी येतो. मला प्लीज एकदा भेटा. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ ‘तुम्ही बेशुद्ध असताना मंजिरी सतत तुमच्या उशाशी आहे. प्रिया फक्त नाटक करतेय. शुद्धीत आल्यावर तुम्हाला उलटं वाटेल- माहित्ये मला. पण तुम्ही हे लक्षात ठेवा. मला अजूनही तुम्ही हॉस्पिटलचं नाव सांगितलेलं नाही. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आाहे.’ मला आता हळूहळू हे सगळं अस झालं होतं. इतके दिवस मी त्याच्या कुठल्याही मेसेजला रिप्लाय करायचं टाळलं होतं. अगदी सुरुवातीला मी त्याला ‘थँक यू’ असा औपचारिक मेसेज पाठवत असे. पण त्याचे मेसेजेस जेव्हा वास्तवाची सीमा ओलांडून फॅन्टसीच्या परिघात शिरले तेव्हा मी मौन राखणंच पसंत केलं. यावेळी मात्र मी कीबोर्ड पुढे ओढला. ‘प्रिय अमित सुळे. तुमची काळजी आणि तुमचे प्रेम मला मान्य आहे. पण ही एक टी. व्ही. मालिका आहे. तुम्ही जे पाहता ते सगळं खोटं आहे. कल्पनेतलं आहे. माझी प्रकृती ठणठणीत आहे. मला काहीही झालेलं नाही. आणि सत्यजीत आणि मंजिरीच्या आयुष्यातला तिढा पुढे कसा सुटेल, हे कळेलच तुम्हाला. तुम्ही मालिका बघताय, उत्तम आहे. पण अभ्यासावरही लक्ष द्या. मजेत राहा. तुमचा- चिन्मय मांडलेकर.’ एवढा मोठा मेसेज त्यानंतर मी सोशल मीडियावर कुणालाच पाठवलेला नाही. त्यानंतर काही दिवस अमितचं उत्तरच आलं नाही. माझ्या मेसेजचा त्याच्यावर काय परिणाम झाला असावा हे मला कळेना. काही दिवसांनी मला मेसेंजरवर एक मेसेज आला- ‘माझं नाव संयोगिता सुळे. मी अमित सुळेची आई. तो तुमचा फेसबुक फ्रेंड आहे. अमितला तुम्हाला भेटायचं आहे. प्लीज, एकदा भेटाल का’ मी पेचात पडलो. जोवर हे सगळं सोशल मीडियाच्या व्हच्र्युअल जगात चाललं होतं तोवर ठीक होतं, पण आता प्रत्यक्ष भेटायचं म्हणजे..’ मी पेचात पडलो. जोवर हे सगळं सोशल मीडियाच्या व्हच्र्युअल जगात चाललं होतं तोवर ठीक होतं, पण आता प्रत्यक्ष भेटायचं म्हणजे.. पण माझ्याही नकळत मी मेसेज टाइप केला, ‘हा आमच्या शूटिंग स्टुडिओचा अ‍ॅड्रेस. कधीही या.’ आणि दोन दिवसांनी आमचा प्रॉडक्शन मॅनेजर मला सांगत आला- ‘सर, कुणीतरी भेटायला आलंय.’ मी बाहेर गेलो. एक किडकिडीत, सावळा मुलगा. साधं शर्ट आणि जीन्स घातलेला. मी तेव्हा माझ्या गेटअपमध्येच होतो. ओठांवर मिशी चिकटवलेली होती. मी हात पुढे केला. ‘हाय मी..’ माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो माझ्या पाया पडला. मी खजील होऊन उगीच इकडे तिकडे पाहू लागलो. खुच्र्या आल्या. चहा आला. ‘खूप मोठा फॅन आहे तुमचा. पण तुम्ही त्याला मागे काहीतरी मेसेज पाठवलात. तो हर्ट झाला.’ त्याच्या आईचं हे वाक्य ऐकून मला धक्का बसला. ‘तुम्ही त्याचं फेसबुक प्रोफाइल पाहिलंय पण माझ्याही नकळत मी मेसेज टाइप केला, ‘हा आमच्या शूटिंग स्टुडिओचा अ‍ॅड्रेस. कधीही या.’ आणि दोन दिवसांनी आमचा प्रॉडक्शन मॅनेजर मला सांगत आला- ‘सर, कुणीतरी भेटायला आलंय.’ मी बाहेर गेलो. एक किडकिडीत, सावळा मुलगा. साधं शर्ट आणि जीन्स घातलेला. मी तेव्हा माझ्या गेटअपमध्येच होतो. ओठांवर मिशी चिकटवलेली होती. मी हात पुढे केला. ‘हाय मी..’ माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो माझ्या पाया पडला. मी खजील होऊन उगीच इकडे तिकडे पाहू लागलो. खुच्र्या आल्या. चहा आला. ‘खूप मोठा फॅन आहे तुमचा. पण तुम्ही त्याला मागे काहीतरी मेसेज पाठवलात. तो हर्ट झाला.’ त्याच्या आईचं हे वाक्य ऐकून मला धक्का बसला. ‘तुम्ही त्याचं फेसबुक प्रोफाइल पाहिलंय’ मी विचारलं. आईनं नकारार्थी मान हलवली. ‘त्याला असं वाटतंय, की सत्यजीत मुधोळकर नावाची व्यक्ती खरंच या जगात आहे. मालिकेतल्या पात्रांना खरं मानतोय तो.’ मी अमितकडे वळलो आणि माझ्या ओठांवरची मिशी काढली. अमितचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला. ‘मी चिन्मय मांडलेकर. मी एक अ‍ॅक्टर आहे.’ मी पुन्हा मिशी ओठांवर धरली. ‘सत्यजीत मुधोळकर- मी करत असलेलं एक कॅरेक्टर आहे. कळतंय तुला’ मी विचारलं. आईनं नकारार्थी मान हलवली. ‘त्याला असं वाटतंय, की सत्यजीत मुधोळकर नावाची व्यक्ती खरंच या जगात आहे. मालिकेतल्या पात्रांना खरं मानतोय तो.’ मी अमितकडे वळलो आणि माझ्या ओठांवरची मिशी काढली. अमितचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला. ‘मी चिन्मय मांडलेकर. मी एक अ‍ॅक्टर आहे.’ मी पुन्हा मिशी ओठांवर धरली. ‘सत्यजीत मुधोळकर- मी करत असलेलं एक कॅरेक्टर आहे. कळतंय तुला’ अमित काहीच बोलला नाही. माझं काळीज तुटत होतं या मुलासाठी; पण मला काय करावं कळेना. मग मला काहीतरी सुचलं. ‘ब्रुस वेन मास्क लावला की बॅटमॅन होतो की नाही’ अमित काहीच बोलला नाही. माझं काळीज तुटत होतं या मुलासाठी; पण मला काय करावं कळेना. मग मला काहीतरी सुचलं. ‘ब्रुस वेन मास्क लावला की बॅटमॅन होतो की नाही मास्क काढला की तो ब्रूस वेन असतो. बरोबर ना मास्क काढला की तो ब्रूस वेन असतो. बरोबर ना’ काहीतरी ओळखीचं कानावर पडल्यासारखा चेहरा त्यानं केला, पण शांतच राहिला. यानं प्रत्यक्ष चित्रीकरण होताना पाहिलं तर याच्या डोक्यात प्रकाश पडेल, म्हणून मी त्याला तिथे ओढायचा प्रयत्न केला. पण त्यानं त्या खुर्चीतून कुठेही हलण्यास नकार दिला. साधारण तासभर बसून ते मायलेक गेले. मी अमितच्या आईला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्याही थोडय़ा चिंतेत पडल्या. जाताना अमितनं फोटो काढला नाही की सही घेतली नाही. मी मिशी काढल्यानंतर त्यानं माझ्या अस्तित्वाची दखल घ्यायलाच नकार दिला. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मीच एक मेसेज पाठवला. ‘कसा आहेस रे अमित’ काहीतरी ओळखीचं कानावर पडल्यासारखा चेहरा त्यानं केला, पण शांतच राहिला. यानं प्रत्यक्ष चित्रीकरण होताना पाहिलं तर याच्या डोक्यात प्रकाश पडेल, म्हणून मी त्याला तिथे ओढायचा प्रयत्न केला. पण त्यानं त्या खुर्चीतून कुठेही हलण्यास नकार दिला. साधारण तासभर बसून ते मायलेक गेले. मी अमितच्या आईला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्याही थोडय़ा चिंतेत पडल्या. जाताना अमितनं फोटो काढला नाही की सही घेतली नाही. मी मिशी काढल्यानंतर त्यानं माझ्या अस्तित्वाची दखल घ्यायलाच नकार दिला. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मीच एक मेसेज पाठवला. ‘कसा आहेस रे अमित अभ्यास कसा चाललाय’ काहीच उत्तर नाही. मी त्यानंतर तीन-चार वेळा त्याची खबर घेण्याचा प्रयत्न केला, पण अमित सुळेनं दार कायमचं बंद केलं होतं. त्याला चिन्मय मांडलेकरशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. पुढे तो माझ्या फ्रेंड लिस्टवरूनही गायब झाला. आज ‘तू तिथे मी’ संपून तीन वर्ष लोटली आहेत. सत्यजीतची झूल अंगावरून काढून मी तुकारामाची झूल पांघरली. पण अजूनही मधेच वीज चमकावी तसा प्रश्न पडतो- ‘काय झालं असेल अमित सुळेचं’ एवढीच आशा करतो, की गणपतीबाप्पा त्याच्यावर लक्ष ठेवून असेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/germany-forest-1197098/", "date_download": "2018-08-22T04:24:11Z", "digest": "sha1:W473Q6Y56PC6PBGJA4HITA5D6R6C3NI3", "length": 48581, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जर्मनीतले अरण्यपुराण | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१५ »\nजर्मनीतील विमानतळांवर उतरताना घनदाट, नीटस वृक्षराजींमधून शहरीपणाच्या खाणाखुणा दिसायला अंमळ वेळ लागतो.\n१९६२ मध्ये अमेरिकेत रेशेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने एकच खळबळ उडवून दिली. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने व शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं; तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली.\n..या पाश्र्वभूमीवर जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..\nफ्रँकफर्ट असो, नाहीतर बर्लिन; इवलेसे ड्रेस्डेन असो किंवा चिमुकले हॅनोव्हर- जर्मनीतील विमानतळांवर उतरताना घनदाट, नीटस वृक्षराजींमधून शहरीपणाच्या खाणाखुणा दिसायला अंमळ वेळ लागतो. सूचीपर्ण, रुंदपर्ण वृक्षांची अथांग हिरवाई, त्यातून डोकावणारी आरस्पानी सरोवरे आणि घनदाट केशसंभारातून मधोमध रेखलेल्या भांगासारख्या अरण्यातल्या त्या वाटा.. सुरुवाती सुरुवातीला याचं भारीच अप्रूप वाटे.\nपहाटे विमानतळावर उतरल्या उतरल्या पहिली मीटिंग जर दुपारी तीनला असेल तर जर्मन सहकारी म्हणत, ‘आता असं करू- प्रथम जरा अरण्यात फेरफटका मारू. तिथेच लंच घेऊ आणि मग जाऊ मीटिंगला.’ मनात प्रश्न उठे- ‘इथे फ्रँकफर्टसारख्या अवाढव्य विमानतळाजवळ कुठलं आलं बुवा अरण्य’ जर्मन सहकारी अपूर्वाईने माहिती देत- ‘ही बघ, ही र7 क्रमांकाची एस्बान (ट्रॅम) कोणालाही २५ मिनिटांत थेट विमानतळावरून अरण्याच्या वेशीशी पोहोचवते.’\nत्यावेळी सिटी फॉरेस्ट- जर्मन भाषेत ‘स्टाटवाल्ड’- या संकल्पनेची झालेली ती पहिली ओळख. आणि मग हे कवतिक जर्मनीतल्या छोटय़ा-मोठय़ा सर्वच शहरांत कायम भेटत राहिलं. या सिटी फॉरेस्ट्सचा लळा लागू लागला. प्रत्येक शहराची त्याच्या त्याच्या अरण्याशी कशी वेगळीच अनुबंधांची रेशीमगाठ त्याच्यामागचा विचारांचा पीळ, इतिहासाचे धागे आणि समाजभानाचे रंग.. त्यांचीच ही चित्तरकथा\nजर्मनी या देशाचा एक-तृतीयांश भूभाग अरण्यांनी व्यापलेला आहे. वृक्षांची एकूण संख्या- सात अब्ज. जर्मनीची लोकसंख्या आठ कोटी सव्वीस लाख. म्हणजे एका जर्मन नागरिकासाठी पंच्याऐंशी वृक्ष शुद्ध प्राणवायूच्या उत्सर्जनाची जबाबदारी निभावतात. जर्मन घरांच्या परसातली झाडेझुडपे म्हणजे वृक्ष नव्हे बरं का जर्मन स्वभावातल्या काटेकोरपणाने ‘वृक्ष’ या शब्दाची रोखठोक व्याख्याही केली आहे. उंची, रुंदी याचबरोबर तीस वर्षे वयोमानाच्या वर असणारी हिरवी संपदा म्हणजे वृक्ष. जर्मन वनखात्याने वृक्षतोडणी, वृक्षलागवड आणि लाकूड उत्पादन यासाठी काळावेळाची जी शंृखला बसवली आहे ती ४० ते ३०० वर्षांच्या वृक्षांचे सर्वेक्षण करून आणि त्यासंबंधीचे काटेकोर नियम व कायदे बनवून जर्मन स्वभावातल्या काटेकोरपणाने ‘वृक्ष’ या शब्दाची रोखठोक व्याख्याही केली आहे. उंची, रुंदी याचबरोबर तीस वर्षे वयोमानाच्या वर असणारी हिरवी संपदा म्हणजे वृक्ष. जर्मन वनखात्याने वृक्षतोडणी, वृक्षलागवड आणि लाकूड उत्पादन यासाठी काळावेळाची जी शंृखला बसवली आहे ती ४० ते ३०० वर्षांच्या वृक्षांचे सर्वेक्षण करून आणि त्यासंबंधीचे काटेकोर नियम व कायदे बनवून त्यामुळे जर्मनीवरील वृक्षछत्र विरून जाणे हे केवळ असंभव\nजर्मनीतील प्रत्येक शहर आपापल्या संकेतस्थळांवर मोठय़ा दिमाखाने आपली अरण्यसंपदा प्रदर्शित करते. सिटी सेंटर, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावरून किती मिनिटांत कुठची सार्वजनिक वाहतूक सेवा तुम्हाला स्टाटवाल्डपाशी घेऊन जाईल, हे आर्जवाने सांगते. फ्रँकफर्ट हे शहर ३८६६ हेक्टर अरण्यसंपदा मिरवते. तर बर्लिनचे स्टाटवाल्ड २८,५०० हेक्टर भूभाग व्यापते. सरतेशेवटी राजधानीच ती इवलेसे ड्रेस्डेन- पण तेही ६१३३ हेक्टर वनसंपदा राखून आहे. लाईपत्सीगची जनसंख्या जेमतेम पाच लाख; पण या शहराने आपले वनक्षेत्र २५०० हेक्टर इतक्या भूभागावर जोपासले आहे. हॅनोव्हरचे सिटी फॉरेस्टचे नाव- आयलनरीऽऽ. ‘आयलन्’ हे त्या भागात पारंपरिक वाढणाऱ्या वृक्षजातीचे नाव. आणि ‘रीऽऽ’ म्हणजे दलदलीसारखा तेथील जमिनीचा प्रकार. आल्बरेश्ट फॉन झाक्सन या उमरावाने १३७१ साली त्याच्या प्रजेला हे ६७५ हेक्टरचे अरण्य नजराणा म्हणून देऊन टाकले. मात्र अट एकच : या अरण्याचे संवर्धन आणि जपणूक सर्व नागरिकांनी मिळून करायची. आज साडेसहाशे वर्षे उलटलीत; पण हॅनोव्हरवासी हे वचन विसरलेले नाहीत. समस्त जर्मन प्रजाजन असंच इतिहासातलं खूप काही विसरलेले नाहीत. भाषेचीसुद्धा कशी गंमत असते पाहा. भाषेतून विचार होतो, तशीच विचारांच्या जमिनीतून भाषा उगवते. स्टाटवाल्ड- सिटी फॉरेस्टचे मराठी भाषांतर करू पाहावे तर ‘शहरातली जंगले’ असे करावे लागेल. हे शब्दद्वय उच्चारताच डोळ्यांपुढे क्राँक्रिटचे जंगल उभे राहते. शहर आणि अरण्य हे आपल्या अनुभवांत, विचारांत आणि पर्यायाने भाषेत विरोधाभासी शब्द आहेत. अरण्यात शहर असू शकत नाही, आणि शहरात अरण्य असू शकत नाही- असे काहीसे. आपल्या देशात नागरी जीवनाची अरण्याशी नाळ केव्हाचीच तुटलीय. रोजच्या अस्तित्वाशी त्याचा संबंधच राहिलेला नाही.\nजर्मनीत तसे झाले नाही. त्यांच्या सांस्कृतिक इतिहासाचे प्रत्येक पाऊल अरण्याशी निगडित राहिले. जर्मन असण्याशी त्याचा घनदाट संबंध राहिला. जर्मन आत्मभानाचे अत्यंत महत्त्वाचे प्रतीक अशी अरण्याची ओळख राहिली. जर्मन राज्यघटनेतले चौदावे कलम जर्मन नागरिकांना अरण्य-सान्निध्याचा मूलभूत हक्क बहाल करते, ते उगाच नव्हे. जर्मनी या देशाच्या जीवनप्रवासात कधी आणि कसे सुरू झाले हे आरण्यक\nत्याचं असं झालं.. काळ आहे ख्रिस्तोत्तर नववे वर्ष. म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा. त्यावेळी संपूर्ण युरोप खंड रोमन साम्राज्याच्या अधिछत्राखाली होता. फक्त ऱ्हाईन आणि डॅन्यूब नदीच्या पश्चिमेकडील जंगलपट्टीत या रोमनांची डाळ काही केल्या शिजत नव्हती. या निबीड अरण्यात गेर्मान भाषा बोलणाऱ्या रानटी टोळ्यांचा संचार होता. या टोळ्यांनी रोमनांना अगदी जेरीला आणले होते. या विस्कळीत टोळ्यांचा उपद्रव भारीच वाढला म्हणतात. रोमन सम्राटाने वारूस नावाच्या पराक्रमी सरदाराला या टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी धाडले. वारूसने ऐन हिवाळ्याच्या तोंडावर या गेर्मानांचे अन्नसाठे आणि इंधनसाठे नष्ट करण्याचा सपाटा चालवला. मग या उपाशी गेर्मान टोळ्याही चवताळल्या. हेरमान (लॅटिनमध्ये ‘आरमेनियुस’) या मुखियाने सर्व गेर्मान टोळ्यांची जमवाजमवी केली आणि एक भीषण डाव रचला. त्याने वारूसलाा ‘सर्व गेर्मान टोळ्यांची वसतीस्थाने मी दाखवतो,’ असे आमिष दाखवले. त्यावर भाळून वारूसने आपली संपूर्ण कुमक हा निबीड अरण्यात घातली. वरून धोधो पाऊस कोसळत होता. प्रदेश दलदलीचा. आणि एकच घात झाला. चहूबाजूंनी गेर्मान टोळ्यांनी रोमन सैन्यावर भीषण हल्ला चढवला. २३ हजार रोमन सैनिक कापले गेले. त्यांना पळताही आले नाही. कारण हा भूप्रदेश त्यांना नवीन होता. या खूँखार गेर्मानांनी वारूसचे मुंडके सम्राट आगुस्टुसला भेट म्हणून पाठवून दिले. तत्कालीन रोमन इतिहासकारांनी बलिष्ठ रोमनांचा या टिनपाट गेर्मानांनी केलेला हा दारुण पराभव इत्थंभूतपणे वर्णन करून ठेवला आहे. पुढे बाराव्या शतकात ही सर्व वर्णने जगापुढे आली. हा निबीड अरण्याचा, गेर्मान भाषा बोलणाऱ्या टोळ्यांचा प्रदेश ‘जर्मनी’ नावाने ओळखला जाऊ लागला. कालक्रीझऽ या जंगलातले निर्णायक युद्ध ही जर्मन लोकांची ओळख बनली. अरण्यप्रदेशाने त्यांना दिलेली साथ ही जणू एका जन्मखुणेसारखी जर्मन मनात कायम राहिली.\nगेर्मानांच्या या निर्णायक विजयामुळे आणखी एक गोष्ट झाली. तत्कालीन युरोप खंडात प्रोटो इंडो- युरोपिअन भाषासमूहातील अनेक छोटय़ा-मोठय़ा भाषा नावारूपाला येऊ पाहत होत्या. रोमन साम्राज्याची भाषा लॅटिन. या ज्ञानभाषेचा दरारा असा काही, की त्याच्या प्रभावात त्यातल्या बहुसंख्य भाषा पुसल्या गेल्या. प्रोटो इंडो- युरोपिअन भाषासमूहातली जर्मन ही एकुलती एक भाषा तेवढी वाचली, रुजली, पुढे फळाफुलाला आली. कालक्रीझऽ या अरण्यभूमीमुळे जर्मन समूहाला आणि जर्मन भाषेला जीवदान मिळाले, ओळख मिळाली, आत्मभान मिळाले.\nत्यानंतर अवतरले जर्मनीतील अंधारे मध्ययुग. इसवी सन सहावे ते पंधरावे शतक. या काळात जर्मन समाजात एक घट्टमुट्ट सरंजामशाही व्यवस्था उभी राहिली. जर्मन राजे, उमराव, सरदार आणि चर्चचे बिशप्स या मूठभर पंधरा टक्क्य़ांच्या हातात सर्व सत्ता राहिली. जर्मनीतील सर्व अरण्ये आणि शेतजमिनी या पंधरा टक्क्यांच्या हातात. बाकी पंच्याऐंशी टक्के श्रमिक, दलित, पीडित, अक्षरश: चरकात पिळले जात होते. अरण्यांची मालकी हा अभिजन वर्गाच्या प्रतिष्ठेचा व मानमरातबाचा अविभाज्य भाग होता. पुढे मार्टनि ल्यूथर या शेतकरीपुत्राने बंडाचा झेंडा उभारला. श्रमिकांना विवेकवादाच्या धर्माचे बाळकडू पाजले. जर्मनीतील ही पंधरा टक्के अन्याय्य सत्ताकेंद्रे वितळत चालली. फ्रेंच राज्यक्रांतीने समानतेचे वारे आणले. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील लेखक-कवींनी जर्मन मनाला अरण्यभूमीची ओढ लावली. युद्धांनी पोळलेल्या जिवांना चंदनाचा लेप लावणारी अरण्यातली शांतता हा तत्कालीन जर्मन साहित्यातून उमटणारा हुंकार तळागाळात पोहोचला.\nसमाजशास्त्र असे सांगते की, कुठल्याही समाजातले निम्न स्तर जेव्हा वर येण्याची धडपड करत असतात तेव्हा त्या समाजातल्या अभिजन वर्गाने पाडलेल्या प्रथा, सवयी, परंपरा यांचे अजाणते अनुकरण सतत होत राहते. जर्मनीत एकोणिसाव्या शतकात जसजशी जर्मन समाजातली सरंजामशाही अस्त पावू लागली आणि जनसामान्यांच्या हातावर सुबत्तेची खिरापत पडू लागली, तसतशी या वर्गात आपल्या मालकीची अरण्ये असण्याची गरज आणि स्पर्धा वाढू लागली.\n‘आजच्या जर्मनीतील अरण्यांचे मालक कोण’ या प्रश्नाचा मागोवा घेताना जी उत्तरे मिळतात ती यासंदर्भात पुरेशी बोलकी आहेत. जर्मनीतील फक्त चार टक्के अरण्ये केंद्र सरकारच्या मालकीची आहेत. २९ टक्के अरण्यांची मालकी विविध राज्यांकडे आहे. १९ टक्के अरण्ये नगरपालिकांच्या ताब्यात आहेत. तर बाकीची सर्व- म्हणजे ४८ टक्के अरण्ये ही खाजगी मालकीची आहेत.\nनिसर्गसंपत्ती ही जेव्हा तिथल्या रहिवाशांच्या निगराणीत राहते तेव्हा तिचे आपसूक जतन होते असा आजवरचा मानवेतिहास सांगतो. कारण सरळ आहे. या रहिवाशांचे भरणपोषण त्यावर अवलंबून असते. आपल्याकडील जलसाठय़ांची देखरेख ही पूर्वी गावठाणांकडे होती. ब्रिटिशांनी ती आपल्या ताब्यात घेतली. सरकारी मालकी झाली म्हणताना त्याकाठी राहणाऱ्या समूहांची नाळ जलसाठय़ांपासून तुटून गेली. मग त्यांचे संवर्धन ही तर दूरचीच गोष्ट.\nप्रत्येक जर्मन नागरिकाला अरण्याचे सान्निध्य उपलब्ध करून देणे हे जर्मन सरकारला घटनेद्वारा बंधनकारक राहिले, यामागे भावनिक, सांस्कृतिक आणि समाजशास्त्रीय विचार तर होताच; त्याचबरोबर त्यात एक अर्थकारण आले आणि मागोमाग येणाऱ्या कायदेशीर तरतुदीसुद्धा आल्या.\nजर्मनीतील अरण्ये ही काही आदिम अरण्ये नाहीत. तिथे देवराईसारख्या संकल्पना नाहीत. आजच्या जर्मनीतील बहुतांश अरण्ये ही मानवनिर्मित आहेत. उत्तम लाकडाचे उत्पादन हा जर्मन अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कागदाचे उत्पादन, घरबांधणी, जळाऊ इंधन असे त्याचे अनेक उपयोग आहेत. येथील हिवाळा कडक आणि वर्षांतले नऊ महिने त्याचा संचार. लाकूड उष्णतेचे मंद वाहक. त्यामुळे हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात शीतल घरे शीतल राहणे आवश्यक. त्यामुळे घरबांधणीत उत्तम लाकडाचा वापर आलाच. निसर्गसंपत्तीचा शिस्तशीर आणि आखणीबद्ध उपभोग हा जर्मन विचारसरणीचा गाभा राहिला आहे. अल्प भूभाग; तोही तसा भाकड. त्यामुळे या संस्कृतीमध्ये एक भविष्यवेधी वृत्ती आली. उद्याचा विचार आजच केला पाहिजे, हे उपजत शहाणपण आले. जी काही निसर्गसंपत्ती आहे ती जपून, साठवून वापरली पाहिजे, हे आंतरिक बंधन तयार झाले. अरण्यशास्त्र शिकवणारे पहिले विद्यापीठ जर्मनीत १८२१ साली स्थापन झाले. शास्त्रशुद्ध पद्धतीने जंगल संवर्धन करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू झाले. इंजिनीअरिंग क्षेत्रातल्या ज्ञानाने या संशोधनाला उपयुक्ततेचे कोंदण दिले. या शास्त्रशाखेचे नाव मोठे बोलके आहे- ‘रॅशनल फॉरेस्ट्री’ जर्मनीत नऊ विद्यापीठे वर्षांकाठी सात-आठशे पदवीधरांचे मनुष्यबळ ‘अरण्ये’ नावाच्या या उत्पादन केंद्रासाठी पुरवतात. याशिवाय जर्मनीतील आठ स्वायत्त संशोधन संस्थांमध्ये हजारभर संशोधक भविष्याचा वेध सतत घेत असतात. अरण्यांमधून दरवर्षी तेरा लाख लोकांना रोजगार मिळतो. लाकूड व्यवसायाची जर्मनीतील उलाढाल वार्षिक १७० अब्ज यूरोंची आहे. जर्मनीतील जंगलांचा भूभाग ११४ लाख हेक्टर्स. आणि दर हेक्टरी लाकडाचे उत्पादन आहे-३३६ घनमीटर. उत्पादनवाढीचा दर २०% प्रतिवर्ष. लाकूड उत्पादनाला लागणारा कच्चा माल म्हणजे वृक्ष. त्यांचे आयुष्यमान किमान चाळीस वर्षे व कमाल ३०० वर्षे. म्हणजे उत्पादनवाढीचा हा दर राखण्यासाठी जमीन, पाणी, लागवड आणि काळाचे किती चोख नियोजन या देशाने साधले असले पाहिजे\nजर्मनीचे उदरभरण निर्यातीवर होते. त्यामुळे मालाचे प्रमाणिकरण आले. लाकडाचा दर्जा अमुक एक राखण्याचे बंधन जंगल संवर्धकांवर राहिले. रसायने व कीटकनाशकांचा वापर वृक्षराजीवर झाला, किंवा वातावरणातील प्रदूषणामुळे वृक्ष आजारी झाले त्यावेळी नगरपालिका, राज्ये, खासगी मालक यांना वठणीवर आणणारे कायदे झाले. कायदेपालन झाले नाही तर त्यांचा लाकूडमाल नाकारला जाण्याची भीती राहिली. वृक्षांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणाऱ्या ५,४०० स्वायत्त संस्था आपापल्या परिसरात अरण्य कायदे काटेकोर पाळले जातात वा नाही, यासंबंधीची माहिती सरकार आणि नागरिकांना पाठवतात. जर्मन कायद्याने अरण्य संवर्धनाची पाच मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. १) सामान्य नागरिकाला सहज जंगलात जाता येण्याची सोय करणे. २) जैववैविध्य राखणे. ३) जागतिक पातळीवर मोजल्या जाणाऱ्या कार्बन फूटप्रिंट्सच्या तुलनेत जर्मन अरण्यांची कामगिरी जोखणे. ४) लाकडाकडे पुनरोपयोगी इंधन (रीन्यूएबल रिसोर्स) यादृष्टीने पाहण्याचे महत्त्व ओळखणे. ५) ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.\n‘अरण्ये मरतात तेव्हा पाठोपाठ मानवजातही मरते..’ असा जर्मन भाषेत एक वाक्प्रचार आहे. तो अगदी ज्याच्या-त्याच्या तोंडी ऐकायला मिळतो. जर्मनीत ऐंशीच्या दशकात एक धोक्याची घंटा वाजली. ‘वाल्ड स्टेर्बन’- म्हणजे अरण्ये आजारी पडणे आणि मृतवत होणे. त्याला दोन प्रमुख कारणे होती. एकतर समृद्धीच्या आलेखाबरोबरच वाढलेला वाहनांचा सुळसुळाट आणि दुसरे कारण जर्मनीतील औषध आणि रसायन कारखान्यांनी ओकलेला धूर. त्यामुळे पर्यावरणरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या नागरिकांच्या संस्था चवताळून उठल्या. कायदेपंडित खडबडून जागे झाले. मोटारी, रसायने व औषधांची निर्मिती आणि निर्यात ही तर हवीच; कारण त्यावर जर्मनीचे पोट अवलंबून. परंतु जनमताचा रेटा असा जबरदस्त, की अरण्यांच्या आजारपणावर सरकारला तातडीची पावले उचलावीच लागली. कारखान्यातले सांडपाणी, वायूची धुरांडी यांनी स्वच्छ आणि निर्धोक केलेले पाणी आणि वायूच फक्त वातावरणात सोडण्याची सक्ती आली. कागद व काचेचा पुनर्वापर कायद्याने बंधनकारक झाला. जर्मनीत औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी माल विकला की त्यांची जबाबदारी संपत नाही. त्या औषधांसाठी वापरलेले पॅकिंग गोळा करणे आणि ते रिसायकल करणे, हीसुद्धा या कारखान्यांचीच जबाबदारी. या नियमावल्या पाळता पाळता जर्मन उत्पादने प्रचंड महाग ठरतात, हेही ओघाने आलेच. उगाच नाही जर्मन रसायन आणि मोटार कंपन्या जगभरात जाऊन उत्पादन केंद्रे उभारतात. विशेषत: आशियाई देशांत पर्यावरणवादी विचार फारच अशक्त आहे. कायद्यांत पळवाटा आहेत. आपल्या घरातला कचरा नाही का आपण दुसऱ्याच्या परसात ढकलत त्याचेच हे जागतिक उदाहरण\nदुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने मारलेली औद्योगिक भरारी सर्वश्रुत आहे. औद्योगिक क्षेत्रात जसजसे ऑटोमेशन आले, संगणकीकरण आले, तसतसे शारीरिक श्रम कमी कमी होत गेले. कामाच्या ठिकाणी एकाग्रपणे आणि स्वयंशिस्तीने काम करण्याची पूर्वापार सवय जर्मनांना होतीच. त्यामुळे ‘मनुष्यबळ विकास’ या संज्ञेअंतर्गत कामाचे तास कमी करत जाणे आणि प्रत्येकाला स्वत:च्या विकासासाठी फावला वेळ उपलब्ध करून देणे, हे उद्योगजगताने स्वत:चे जणू लक्ष्य ठरवले. इतर देश आठवडय़ाला ४० ते ४८ तास काम करण्याची सक्ती करतात. हे प्रमाण जर्मनीत ३५ ते ३८.५ तास इतकेच आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जणू प्रत्येकजण मनाने वीकएंड मोडवर जातो. आबालवृद्ध आपापले छंद जोपासतात. अरण्यात चालायला वा धावायला जाणे हे आठवडय़ातले दोन-तीन दिवस ठरलेलेच. याव्यतिरिक्त सायकलवरून जंगलात दिवसाकाठी ४०-५० कि.मी.ची सायकलसैर हा सर्वाचाच फावल्या वेळचा उद्योग आहे. ‘वाल्ड-वांडरूंग’ म्हणजेच ‘अरण्यातली भ्रमंती’ या शब्दाला इथे सांस्कृतिक परिमळ आहे. शहरापासून दूर, माणसांपासून दूर नीरव अरण्याची संगत ही जर्मन मनाची आस आहे. ठसठशीत नकाशांवर या अरण्यवाटा रेखून दाखवलेल्या असतात. अगदी दीड कि.मी.पासून ते शंभर-दोनशे कि.मी.पर्यंत ज्याला जसे अंतर झेपेल ती वाट प्रत्येकाने पकडावी. कोणी पायी, कोणी सायकलवर, तर कोणी घोडय़ावर. विशेषत: उत्तर जर्मनीत- एकेकाळच्या प्रशियन प्रदेशात अरण्यातली घोडदौड हा मनस्वी लाडका शौक आहे.\nजर्मन जंगलात सापाकिरडाचे भय नाही. वाघरू येण्याची शक्यता नाही. कधीतरी दूरवर एखादा लांडगा क्वचित दिसतो. रानडुकरे असतात. पण ती माणसांपासून चार हात दूर राहणे पसंत करतात. ससे मात्र खूप. वाटेत लागणाऱ्या जलाशयांमध्ये हंसपक्ष्यांचा विहार सुरू असतो. अनेक प्रकारच्या पक्ष्यांची किलबिल मात्र ऐकू येत नाही. जर्मन कायद्याने त्यांनाही ‘अरण्यात शांतता पाळा’ असे शिकवून ठेवले आहे की काय कोण जाणे. शनिवार-रविवार स्टाटवाल्डमध्ये असे मुक्त हिंडल्यावर, शुद्ध हवेत श्रमाचा घाम गाळल्यावर जर्मन शहरातला नागरिक जणू पुन्हा भानावर येतो. मनापासून कामाला जुंपून घेतो.\nजर्मन अरण्यांवर अधिराज्य करतो तो जर्मनीतला ओकवृक्ष. तो जर्मनीचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याखालोखाल बीच वृक्षाचा क्रमांक लागतो. त्याची फळे डुकरांच्या खाद्यात वापरतात. पाईन आणि स्प्रूस ही सूचीपर्णी झाडे लष्करी सैनिकांच्या ओळीत शिस्तशीर उभी असतात. जर्मन अरण्ये अक्राळविक्राळ नाहीत. सभ्य, सुसंस्कृत गुणीजनांसारखी ती आज्ञाधारी वाटतात. हेमंत ऋतूत ती पिवळाजर्द, नारिंगी शालू परिधान करतात. उग्र हिवाळी वारे त्यांच्या पर्णसंभाराचे पूर्ण वस्त्रहरण करून टाकतात. बर्फाची चादर थोडेफार लज्जारक्षण करते कधीमधी पण हिवाळ्यातली वृक्षांची ही भयाण नग्नता मानवी मनाला निराशाग्रस्त करण्याची क्षमता राखून असते, एवढे मात्र खरे\nजर्मन ललित लेखक एलियास कानेटींनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय, ‘जर्मन मनात जणू अव्याहत अरण्यभूमीला शोधण्याचा प्रयास चालू असतो. याच अरण्यात एकेकाळी राहिलेल्या त्यांच्या पूर्वजांचा हा शोध असतो का कोण जाणे. पण वृक्षांशी तादात्म्य पावणे, त्यात अद्वैत शोधणे हा जर्मनीचा स्थायीभाव आहे.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2016-diwali-news/khayal-singing-1426417/", "date_download": "2018-08-22T04:24:06Z", "digest": "sha1:5SQTX7NMHCJTAETV6OIUVFVV65XZW2DB", "length": 58510, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "khayal singing | एक सदारंग ‘खयाल’ | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१६ »\nख्यालाच्या माध्यमाने हे रागसंगीत अखंड भारताच्या किमान दोन-तृतीयांश प्रदेशात गायले जात आहे.\nवैदिक ऋचा, सामगान, गंधर्वगान, जातिगायन, गीती, प्रबंध, ध्रुपद अशा आकारबंधांतून संगीत आत्माविष्काराची वाट शोधत राहिले. गेली किमान दीडशे वर्षे तरी या संगीताने बाळसे धरले. आणि ते शरीर कमावून आहे ते मात्र ख्यालगायनात. ख्याल हा सूरतालबंध नव्या-जुन्या स्वच्छंद गायकांच्या स्वरांनी स्पंदित झालेली विविध रागकमळांची नित्यनूतन उमलण अंतरी बाळगत राहणारा एक असंतुष्ट आत्मा आहे. सामूहिक वंदनेसाठी राबविलेल्या संगीतविचारापासून ज्यात संगीताच्या वैयक्तिक आत्माविष्काराचा परमोत्कर्ष साधता येऊ लागला त्या ख्यालापर्यंतचा हा प्रवास ही संगीताच्या उत्क्रांतीने घेतलेली लक्षणीय झेप आहे..\nउत्तर भारतीय कलाजगतात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी सदारंग या रचनाकाराने ज्याची प्रामुख्याने रुजुवात केली तो ‘ख्याल’ आजही फ्यूजनच्या चकाचौंध करणाऱ्या प्रकाशलोळात तेवत राहिला आहे. ख्याल हा सूरतालबंध नव्या-जुन्या स्वच्छंद गायकांच्या स्वरांनी स्पंदित झालेली विविध रागकमळांची नित्यनूतन उमलण अंतरी बाळगत राहणारा एक असंतुष्ट आत्मा आहे. त्यावरून एक शेर आठवला..\n‘मैं खयाल हू किसी और का, मुझे सोचता कोई और है\nतर ख्याल या सूरतालबंधावर काही भाष्य करण्याआधी ‘ख्याल’ हा असा निपजला कसा, हे जाणून घेण्यासाठी आपल्या संगीताची ख्यालापर्यंतची उत्क्रांती- म्हणण्यापेक्षा संक्रमणाचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.\nऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये असा सदुपदेश कुणी, कुणाला, कशासाठी आणि केव्हा केला असावा हे अज्ञात आहे. पण जगभरच्या संगीतज्ञांनी वैदिक ऋचांना आपल्या संगीताचे उगमस्थान कल्पिलेले आहे. उगमस्थानापेक्षा या ऋचांना संगीताचा सर्वात प्राचीन उपलब्ध पुरावा म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. या ऋचापठणाचा संगीताशी संबंधित भाग म्हणजे या ऋचा उदात्त, अनुदात्त आणि स्वरित अशा तीन स्वरांत गायल्या गेल्या. कशासाठी.. तर निसर्गातल्या पंचमहाभूतांच्या लीला आणि अगाध सामर्थ्यांच्या तुलनेत मानवी मनाला आपल्या जीवनाच्या नगण्यतेचे आणि नश्वरतेचे भान आले, आणि ते या अनाकलनीय दिव्य शक्तींची पूजा बांधते झाले. या शक्तींना वंदन करताना ऋषीमुनींच्या वाणीतून जे सहजोद्गार.. सहजगान उमटले असावे, त्याच या वैदिक ऋचा तर निसर्गातल्या पंचमहाभूतांच्या लीला आणि अगाध सामर्थ्यांच्या तुलनेत मानवी मनाला आपल्या जीवनाच्या नगण्यतेचे आणि नश्वरतेचे भान आले, आणि ते या अनाकलनीय दिव्य शक्तींची पूजा बांधते झाले. या शक्तींना वंदन करताना ऋषीमुनींच्या वाणीतून जे सहजोद्गार.. सहजगान उमटले असावे, त्याच या वैदिक ऋचा या ऋचा म्हणजे पंचमहाभूतांना देवता कल्पून त्यांना केलेले आवाहन आहे, वंदन आहे. वंदनेमागचा उद्देश म्हणजे निसर्गातल्या या दिव्य शक्तींचा कोप होऊ नये, त्या प्रसन्न व्हाव्यात, सगळे ऋतू अनुकूल ठरून धरती सुजलाम् सुफलाम् व्हावी, यज्ञयाग सुरळीत आणि निर्विघ्न पार पडावेत, या उदात्त इच्छेपोटी देवतांना वश करणे. याचबरोबर शत्रूंच्या टोळ्यांतील पुरुष मरोत आणि त्यांच्या स्त्रिया व गुरं आपल्या टोळीला मिळोत, अशा आदिम आणि अनुदात्त अभिलाषेसाठीही या ऋचांत देवतांना आवाहित केलेले आढळते. आजच्या भाषेत बोलायचे तर ‘वेदमंत्रांचा ध्वनी’ देवतांशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी लागणारा ‘पासवर्ड’ मानला गेला असावा. पण हे सगळं स्वरित निश्चितच होतं. कारण ते गायलं गेलं. (ख्यालात राबविल्या जाणाऱ्या सास, ननद, सौतन या काव्यविषयांपेक्षा वैदिक ऋचांतले हे विषय अनवट आहेत, म्हणून हे थोडंसं विषयांतर.)\nया ऋचांनाच भारतीय संगीतातील आद्य उपलब्ध बंदिश म्हणता येईल.\nआपल्या संगीताचा ऋचापठणापासून ते ख्यालापर्यंतच्या उत्क्रांतीचा विचार करू पाहता मला लक्षणीय वाटणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- या ऋचांचे तेव्हा आणि आजही झाल्यास सामूहिक पठणच होते. हे पठण म्हणजे देवतांना केलेले सामूहिक आवाहन, दिलेली सामूहिक मानवंदना होय. एखादा शेर, सुनीत अथवा बंदिश जशी ‘ये हृदयीचे ते हृदयी’ जावं म्हणून आपल्या सृहृदाला आपण ऐकवतो, तसं वैदिक ऋचांचं होत नाही. त्यांचं सामूहिक पठणच होतं.\nतीन स्वरांच्या वेदघोषांपासून संगीताची पुढे उत्क्रांती होत लोकधुनांत आढळणाऱ्या तीन-चार स्वरांच्या धुनेला सात स्वरांचं सप्तक मिळालं आणि यामुळेच रागनिर्माणाची शक्यता निर्माण झाली. याला समांतर अशी उत्क्रांती तालशास्त्रातही झाली. लोकसंगीतातल्या दादरा, केरव्यासारख्या ६ आणि ८ मात्रांच्या दुडक्या ठेक्यांच्या (टेम्पो) दुप्पट मात्रांचे-म्हणजे १२ आणि १६ मात्रांचे अनुक्रमे एकताल आणि त्रिताल हे ताल ख्यालगायनात अस्तित्वात येऊ लागले आणि त्यातल्या लयक्रीडेचे जटिल तालशास्त्र निर्माण झाले.\nसामगान, गंधर्वगान, जातिगायन, गीती, प्रबंध, ध्रुपद अशा आकारबंधांतून संगीत आत्माविष्काराची वाट शोधत राहिले, कात टाकत राहिले. गेली किमान दीडशे वर्षे तरी या संगीताने बाळसे धरले. आणि ते शरीर कमावून आहे ते मात्र ख्यालगायनात. सामूहिक वंदनेसाठी राबविलेल्या संगीतविचारापासून ज्यात संगीताच्या वैयक्तिक आत्माविष्काराचा परमोत्कर्ष साधता येऊ लागला त्या ख्यालापर्यंतचा हा\nप्रवास ही संगीताच्या उत्क्रांतीने घेतलेली एक लक्षणीय झेप आहे.\nवैयक्तिक आत्माविष्काराच्या या गुणधर्मामुळेच ‘ख्याल’ या भारतीय संगीतातल्या- आकारबंध म्हणण्यापेक्षा- सूरतालबंधाला भारतवर्षांतल्या वेगवेगळ्या प्रांतांचे, पिंडांचे लोक आपल्या पद्धतीने गाऊन वंदन करू धजत आहेत. पंचमहाभूतांप्रमाणे अनाकलनीय असणाऱ्या ख्यालातल्या अव्याख्यांतरणीय सशक्त सौंदर्यमूल्यांना गायक समजू बघत आहेत, उलगडू बघत आहेत, वश करू बघत आहेत, शृंगारू बघत आहेत. आणि या गायनक्रियेचे शास्त्र निर्माण करून त्याचीही कसोटी लावू बघत आहेत. तरीही ख्याल दशांगुळे उरतोच आहे\nयासाठीच सूर, ताल, राग, शब्द आणि भावना या पंचकलामूल्यांना पंचमहाभूते समजून त्यांची पंचारती गायक आळवत राहिले आहेत.. राहणार आहेत. या पंचकलामूल्यांची आपल्या पद्धतीने मोट बांधून गानप्रवाहातलं पाणी पुन्हा गानप्रवाहातच टाकून ते वाहते ठेवत राहिले आहेत.. आणि नश्वराला स्वर देत राहिले आहेत. गंगाजलाचा गडू घरच्या देव्हाऱ्यात ठेवून त्याची रोज पूजा करण्याची रूढी एरवी आहेच.\n‘माया महा ठगनी हम जानी\nपंडा के मूरत व्है बैठी, तीरथ में भई पानी\nया ठिकाणी सामगान, गंधर्वगान, जातिगायन, गीती, प्रबंध, ध्रुपद यांच्याबद्दल फारशी ठोस माहिती नसल्याने इथे मी आपल्या संगीताच्या ख्यालाआधीच्या ध्रुपदापासून ते ख्यालापर्यंतच्या स्थित्यंतरांबद्दल काही सांगू इच्छितो आहे.\nमंदिरातून दरबारात प्रविष्ट झालेल्या धृपद गायनात केवळ ईशस्तुतीपर आणि शब्दबंबाळ काव्याची होणारी अंकगणिती दुगुन, चौगुन आदी प्रकार रूढ होऊन आणि त्यामुळे समूहगानाच्या सुमार अ-कलात्मक पातळीवर आलेल्या धृपदाची आकर्षकता कालौघात ओसरली असावी. (धृपदाच्या कलात्मक प्रस्तुतीचं जेवढं रोचक आणि भारावून टाकणारं वर्णन र. वा. दिघ्यांच्या ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीत वाचलं होतं, तेवढं म्या पोक्त पामराच्या प्राक्तनात प्रत्ययास येणे नाही.)\nया पाश्र्वभूमीवर सदारंगप्रणीत ख्यालात प्रथमच व्यक्तिगत संवेदनांना, भावस्थितींना वाव मिळू लागला. ख्यालाच्या बंदिशींच्या काव्यात सोप्या शब्दात नवीन आशय आले, विषय आले. मानवी जीवनातल्या लहान-मोठय़ा सुख-दु:खांच्या कहाण्या आल्या. शब्दांच्या भाषिक अर्थापुढे जाऊन त्यांच्यात दडलेल्या मृदु, कठोर, महाप्राण व्यंजनातील आघातक्षमतेचा, नृत्यमयतेचा, नादमयतेचा, उच्चारांतील सुप्त अभिनयाचा कलात्मक उपयोग जाणता-अजाणता ख्यालगायनात होऊ लागला.\nयासंदर्भात एक किस्सा सांगावासा वाटतो.\nएकाने अली अकबर खांसाहेबांना त्यांच्या एका सृजनशील प्रस्तुतीचं रहस्य विचारलं.\nउत्तरादाखल खांसाहेब म्हणाले, ‘‘शुरू में मैं सरोद बजाता हूँ बाद में सरोद मुझे बजाती है बाद में सरोद मुझे बजाती है\nख्यालाच्या माध्यमाने हे रागसंगीत अखंड भारताच्या किमान दोन-तृतीयांश प्रदेशात गायले जात आहे. त्यात विविध सांस्कृतिक, भौगोलिक, भाषिक विशिष्टतांची आणि वैविध्यांची भर पडत गेली आहे. या वैशिष्टय़ांमुळेच तोच ख्याल, त्यातली तीच बंदिश वेगवेगळे मिजाज, स्वभाव असणाऱ्या गायकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने उलगडली जाऊ लागली. यामुळे ‘ख्याल’ हा आकारबंध समृद्ध होत राहिला व राहणार आहे.\nकुठल्याही गायकाच्या सांगीतिक संवेदनांना, भावस्थितींना आणि व्यक्तिमत्त्वाला आपलंसं करून घेणाऱ्या ख्यालाच्या सर्वसमावेशक वृत्तीला कारणीभूत ठरणारे (आणि परिणामी विभिन्न शैलींना, घराण्यांना जन्म देणारे) प्रमुख तांत्रिक कारण माझ्या मते, उत्तर भारतीय संगीताची तालक्रिया हे आहे. जगाच्या पाठीवर केवळ या ख्याल संगीताच्या तालपद्धतीत जागतिक लोकसंगीतातल्या दादरा (६ मात्रा) व कहरवा (८ मात्रा) सारख्या दुडक्या ठेक्यांच्या, मात्रांच्या दुप्पट मात्रांचे अनुक्रमे एकताल (१२ मात्रा) व त्रिताल (१६ मात्रा) सारखे परिष्कृत ताल गायले, वाजवले जातात. केवळ या संगीताच्या तालक्रियेत तालाच्या आवर्तनाचा पहिला व दुसरा असे दोन भाग मानले जातात. यालाच संगीताच्या परिभाषेत ‘खाली-भरी’ म्हणतात. ख्यालगायनात यामुळे आवर्तनाच्या दुप्पट झालेल्या अवकाशात बंदिशींचा मुखडा घेऊन समेवर येणे आणि पुढच्या आवर्तनातील मुखडा पकडण्यापर्यंतच्या उपलब्ध जागेत स्वरविस्तार करणे शक्य होते. नवीन उपजेला आवश्यक प्रतिभेची स्वरझेप घेण्यासाठी लागणारा टेकू उपलब्ध करून देणारे तसेच विविध प्रकारच्या मांडणीच्या शक्यता जिथे अजमावून पाहता येतात, ते हेच क्षेत्र आहे. बंदिशीच्या मुखडय़ाचा भोज्या धरून, वारंवार त्याची आवृत्ती करून, त्याभोवती स्वरवाक्य बांधून कलावंत राग गुंफत जातो आणि उलगडतही. रागतालाच्या व्याकरणाची चौकट सांभाळून स्वरवाक्यांची नवी मांडणी इथे संभवते. (सुगम संगीताप्रमाणेच दाक्षिणात्य संगीतातील ‘कृती’मध्ये तसेच धृपदामध्ये खाली-भरी नाही. यामुळे या संगीतात आवर्तन बांधून, मुखडा पकडून अवतरत नाहीत, तर गीताचा मुखडाच समेहून उठतो. म्हणून आपले संगीत श्रेष्ठ असा माझा बिलकूल दावा नाही. दाक्षिणात्य संगीताची बलस्थानं वेगळी आहेत, एवढेच इथे नमूद करणे पुरेसे आहे.) हा स्वरविस्तार बरावाईट, योग्यायोग्य कसाही असो- तो चालूच ठेवावा लागतो. एखाद्या नऊ वर्षांच्या मुलाला भूपासारखा साधा राग गाताना आपला स्वरविस्तार पुढच्या आवर्तनात कसा होईल याची जशी चिंता वाटते, तशी ती पं. रविशंकर यांना नव्वदाव्या वर्षीही वाटत असते. मग असे हे त्रासदायक शास्त्रीय संगीत कशासाठी आणि कुणाकरता तर- ज्याच्याकडे गायनात तेच तेच पुन्हा पुन्हा करत राहण्याचा लवकर कंटाळा आणणारे मानसिक आरोग्य आहे, निर्मितीचा लुत्फ उठवण्यासाठी, सृजनाचे क्लेश सहन करण्यासाठी ज्याच्याकडे बळ आहे, आत्मपीडेचा ज्याला शौक आहे, त्याच्यासाठी. अन्यथा सुगम संगीतही दर्जेदार असतं. पुढच्या आवर्तनात काय करायचं, ही आत्मपीडाकारी चिंता त्यात नसते. वेगवेगळ्या प्रतिभावंतांनी लिहिलेला, स्वरबद्ध केलेला, अत्यंत सुंदर गायलेला असा तो सुनिश्चित कलाविष्कार आहे. त्याचं फक्त आपण जमेल तसं अनुकरण करावं आणि सुखात राहावं.\nआवर्तनांच्या अशा मालिकेतून कलाकाराच्या स्वभावानुसार, त्यावेळच्या त्याच्या भावस्थितीनुसार (ही भावस्थिती बहुधा निवड नसते, तर अपरिहार्यता असते.), कंठाच्या अनुकूल आणि प्रतिकूलतेनुसार रागरूप एका घोटीव निबंधासारखे सिद्ध होत जाते. या प्रक्रियेत कलावंताच्या नेणिवेत स्थिर झालेले संस्कार आणि त्याची तात्कालत्स्फूर्तता हे दोन्ही घटक कार्यरत असतात.\nकलाकाराच्या स्वभावातील किंवा मनोवृत्तीतील वैविध्यांचा पल्ला फार मोठा आहे. काही गायक नव्या मांडणीत समेवर नीट येण्याचा धोका पत्करूनही ते करण्यात यशस्वी ठरतात, तर काही तो धोब्यासारखा वापरून राग धुतात. कुणी स्वरालंकारांची उधळण करतो, तर कुणी स्वर जपून खर्च करतो. काही मुमुक्षू कलाकार मोक्षप्राप्तीसारखी मुश्कील गोष्ट संगीताद्वारे कशी साध्य होते, अथवा ती त्यांनी कशी साधली, याचे प्रदर्शन म्हणजे कला समजतात. गायन ही एक परिपूर्ण कला आहे. गायन केवळ कलात्मक अनुभवासाठी त्यांना पुरेसे वाटत नाही. संगीताचा आध्यात्मिक अनुभूतीसाठी वापर केला तर ते ‘अ‍ॅप्लाइड म्युझिक’ होऊन ते अ-कलात्मक ठरेल असे काही द्वंद्व त्यांच्या स्वभावातच नसते. पण अशा कलाकारांना मी दूषण देत नाही अथवा त्यांच्यावर टीकाही करीत नाही. आपल्या भावस्थितीच्या अभिव्यक्तीसाठी रागरूप राबवणंसुद्धा ‘अ‍ॅप्लाइड म्युझिक’ ठरू शकतं.\nनिवांतपणे जरा विचार करायला हवा, की स्वरबद्ध होण्याखेरीज सुरांना काही स्वत:चं सांगायचं असतं का आणि ते आपल्याला किंवा काही अनुग्रहित कलाकारांना कळावं, अशी त्या स्वरांची इच्छा असते का आणि ते आपल्याला किंवा काही अनुग्रहित कलाकारांना कळावं, अशी त्या स्वरांची इच्छा असते का आणि समजा- असं असलं, तर त्या स्वरांना हेच म्हणायचं आहे, असं छातीठोकपणे कुणाला सांगता येईल का\nपरंतु निश्चितच हे संगीत पाश्चिमात्य सिम्फनी संगीतासारखं पूर्वनिश्चित नाही. ते एक सुनिश्चित ‘प्रॉडक्ट’ नाही, तर रागाचे अंतरंग उलगडत, तो रंगवत राहण्याची ‘प्रोसेस’ (प्रक्रिया) आहे. यामुळे या संगीतात त्याच गायकाचा तोच राग ऐकायला तेच श्रोते पुन्हा पुन्हा जातात आणि त्या गायकालाही तो राग पुन्हा पुन्हा गावासा वाटतो.\nया सदारंगप्रणीत ‘ख्याला’चे बलस्थान म्हणजे यातील गानक्रियेत समूहगायनापासून फारकत घेऊन एकल, व्यक्तिगत संवेदनांची अभिव्यक्ती करण्यासाठी तसेच आवर्तनांची वैविध्यपूर्ण मांडणी करून राग फुलवण्यासाठी त्यात मिळणारा वाव, हे आहे. यामुळेच एखाद्या वेळी राग जमणं किंवा न जमणं या ‘ह्य़ुमन क्वालिटीज्’ आपल्या संगीतात कधी नाही एवढय़ा आता अवतरल्या आहेत. आणि ती एक शुष्क, शिस्तबद्ध, बौद्धिक, परवचा म्हणण्याची पवित्र () प्रक्रिया न राहता मानवी मनाच्या सुखदु:खांची, गुणविकारांची, यशापयशाची चालती-बोलती आवर्तनांची शृंखला ठरली. रागतालाच्या व्याकरणाला चिकटून असणाऱ्या कलेच्या गूढरम्य प्रदेशांच्या सीमारेषांवर ही आवर्तनांची शृंखला प्रतिभावान कलाकारांद्वारे हिंदोळत राहते.. हेलकावे घेत राहते.\nया ख्यालाचे दुसरे बलस्थान सामाजिक आहे. हा एकपात्री प्रयोग अजाण बालकापासून ते सुजाण गवयापर्यंत कुणीही आपापल्या स्तरावर, आपल्या मगदुराप्रमाणे गाऊन निर्मितीचा आनंद देऊ-घेऊ शकतात. म्हणूनच हे ख्यालगायन घराघरांत पोहोचले. नाटय़प्रयोगात किंवा सिम्फनी संगीतात हे संभवत नाही. भारतासारख्या विस्तीर्ण देशातल्या विविध सांस्कृतिक, भौगोलिक, प्रांतीय वैशिष्टय़ांमुळे अस्तित्वात आलेल्या, वेगवेगळ्या मिजाजांच्या, स्वभावांच्या लोकांच्या संवेदना आणि अभिव्यक्तीची विविधता या ख्यालाला श्रीमंत करती झाली. रागातल्या साध्या स्वराकृतीतून सच्च्या स्वराचा शोध घेणाऱ्या अब्दुल करीम खांसाहेबांनी या स्वराच्या नादाच्या गुंजनाला दुखापत होऊ नये म्हणून बंदिशीतल्या स्वरव्यंजनांचे उच्चारदेखील गुळगुळीत, नादमय केले आणि स्वरांची एक मयसभा निर्माण केली. या मूल्यांना अनुगामित्व लाभले आणि किराणा घराणे निर्माण झाले.\nआफताब-ए-मौसिकी फैयाजखांनी ख्याल-गायनातील बंदिशीत वापरलेला शब्द आग्रा-वृंदावन परिसरातील मातीचं मनोगत सांगतो. ख्यालातील आवर्तनं भरताना शब्दांतल्या भाषिक सौंदर्याचा उपयोग आपल्या नखरेदार उच्चारांनी त्यांनी करून घेतलाच; खेरीज त्या शब्दांतील व्यंजनांचा वादकाच्या नखीप्रमाणे आघातनिर्मितीसाठीही उपयोग केला. कधी मृदु तरंग उमटविणाऱ्या, तर कधी टणात्कारसदृश आघातांचा उपयोग म्हणण्यापेक्षा उपभोग घेऊन त्यांनी आशयघन स्वरवाक्यांची आपल्या ख्यालगायनाद्वारे ‘लय’लूट केली. कहन, पुकार, आर्तता, आवाजातला ‘मेलोड्रामा’ ही त्यांची ख्याल रंगतदार करण्याची आयुधं होती. या कलामूल्याला लाभलेल्या अनुगामित्वामुळे आग्रा रंगीले घराणे प्रस्थापित झाले.\nजयपूर घराण्याचे उद्गाते अल्लादिया खांसाहेबांनी प्रस्थापित केलेल्या गायकीचे एक वैशिष्टय़ म्हणजे ख्यालात मुखडा घेऊन समेवर येण्याची जागा निश्चित असणे आणि अत्यंत मेहनतीने कमावलेल्या घुमारदार, निर्गुण, निराकार आकारात (शब्दक्रीडा पूर्णपणे टाळून) आवर्तनातल्या उरलेल्या जागेत रागाचे बांधकाम केले जाणे. ख्यालात त्या स्थायीमध्ये असलेल्या रागरूपानुसार आलाप आणि नंतर पेचदार तानक्रिया होते. द्रुत बंदिशीचा छछोरा शंृगार इथे मंजूर नाही.\nरागरूपावर आरूढ होऊन, त्यातल्या स्वरांचे एकमेकांशी मेरूखंड पद्धतीचे संवादित्व राबवणारे अमीरखाँ आपल्या विलंबित गायनात एक वेगळाच गूढ भुलभुलय्या निर्माण करतात. अल्लादिया खांच्या अनुगाम्यांनी ‘प्रेडिक्टेबल’ स्तरावर आणलेल्या तानेला आपल्या कूट तानेने जवाब देणाऱ्या रजबअली खांचा अमीर खांवर असर होता. रजबअलींची तानक्रिया अल्लादिया खांच्या तानक्रियेला जवाब म्हणून लयीच्या पटीत नसणारी, पण आपली आंतरिक अनुस्यूत लय कायम ठेवून लयीच्या पटींना छेद देत जाणारी अशी होती. ही तानक्रिया अमीर खांनी अधिक समृद्ध आणि व्यामिश्र केली. ‘नगमा वो नगमा है, जिसे रूह सुनाये और रूह सुने’ असं म्हणत स्वरांची मंद ज्योत (खरं तर ‘शमा’ म्हटलं पाहिजे.) तेवत ठेवणारे अमीर खां त्या प्रकाशात, काळोखाच्या गूढ डोहात उतरून त्या गाभाऱ्याचा ठाव घेऊ पाहत आहेत असं वाटतं. खऱ्या अर्थाने अमीर खांच्या ख्यालातील कलाविचाराला अनुगामित्व लाभलं नाही, हेच खरं.\nसांगीतिक आशयापेक्षा तो व्यक्त करणाऱ्या आवाजाला, त्या माध्यमालाच एक उच्च कलामूल्य म्हणून प्रस्थापित करणाऱ्या बडे गुलाम अली खांची एक वेगळीच चमत्कृतीप्रधान गायकीची दुनिया आहे. आवाज हे कलामूल्य असू शकतं, हे सिद्ध करणारा हा एकमात्र गवय्या. आवाजदेखील खाली खर्जात कुतुबमिनारासारखा चौडा घेरघुमार असणारा, तर तारसप्तकात पातळ, निमुळता होत जाणारा.\nमुद्दामच सर्व घराण्यांची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर घराण्याचा उल्लेख शेवटी येऊ घातला आहे. कारण या घराण्याच्या ख्यालगायनात एकदम अस्ताई अंतरा सुरुवातीलाच एकापाठोपाठ एक म्हणून संपूर्ण सप्तकाला कवेत घेऊन त्याचे सातत्य राखले जाते. बढतीसाठी उपयुक्त अशा आलाप, बोलआलाप, बोलतान आदी अष्टांगांपैकी एकूण एक अंगांचा विचार करणाऱ्या या घराण्याच्या सर्वस्पर्शी कलाविचारामध्ये जी समग्रता आहे, ती तिच्या व्याप्तीइतकीच लवचीक आहे. वेगवेगळ्या तालांत, वेगवेगळ्या लयींत एकाच रागातल्या अनेक बंदिशी याच घराण्यात सापडतात. हे घराणं उलगडण्याच्या ज्या शक्यता आहेत, त्यात जे सामावलं आहे, ते सर्व साधणं एकाच गायकासाठी असंभव आहे. म्हणूनच या घराण्यात कृष्णराव शंकर पंडितही आहेत, ओंकारनाथ ठाकूरही आहेत, वझेबुवाही आहेत.. आणि विष्णु दिगंबर पलुस्करांकडे टप्पा न शिकता एक सुगम, सुबोध गायकी शिकून उत्तरेकडे संगीताचा प्रचार करण्यासाठी वेगात दौडलेले वीर मराठी सातही आहेत.\nपुन्हा अधोरेखित करून सांगण्याची गोष्ट अशी की, या सर्व घराण्यांनी आणि घराण्यांत काटेकोरपणाने न बसणाऱ्या अनेक प्रतिभावान कलाकारांनी (ज्या सर्वाचा नामोल्लेख करणं अशक्यप्राय आहे-) गायला तो सदारंगप्रणीत ख्यालविचार.. बांधले ते सदारंगाच्या धर्तीवरचे ख्याल. जे विकसित केले, फुलवले ते सदारंगाच्या ख्यालातलेच कलाविचार होते. अष्टांगांपैकी ज्या ज्या विशिष्ट अंगांचे विकसन आणि उत्कर्ष वेगवेगळ्या कलाकारांनी साधले, त्यासाठी पायाभूत ठरला तो सदारंगाच्या ख्यालातलाच कलाविचार.\nवाग्गेयकार म्हणून सदारंगाचे काव्याचे मूल्यमापनही आवश्यक आहे. गाण्यातील सुवर्णाला सदारंगाचे शब्द सुगंध देतात आणि ती बंदिश त्या रागाचा अलंकार होतो. रागाला नटवतो. सदारंगाच्या बंदिशीतील गायनाला अडचण न ठरणारी व जड न करणारी काव्याची गेयता, सुबोधता आणि नेमक्या व सोप्या शब्दांत केलेले प्रसंगाचे वा घटनेचे हृद्य चित्रण हा एक वेगळाच काव्यप्रकार ठरतो. ख्यालगायनासाठी पर्याप्त अशा बंदिशींची रचना करणं हे सदारंगच करू जाणे. महाकाव्य अथवा हायकू लिहिणाऱ्यांना ते झेपेल, जमेलच असं नाही. ती एक वेगळीच चुनौती.. आव्हान आहे.\n‘मंदिरी मना तव गान भरे’ म्हणून गानअवस्थेचे वर्णन करताना कवी भा. रा. तांबे पुढे म्हणतात :\n‘अवघडे न ते जड शब्दातून\nअडखळे न ते जड शब्दातून’\nसदारंगाच्या ख्यालातील काव्याला हे अगदी चपखलपणे लागू पडते.\nमहाकाव्य किंवा विविध भावस्थितींना कवटाळणारे महाकवींचे मन असणे व त्यानुसार ख्याल वाकवता येणे हा कलाकाराच्या कुवतीचा, कौशल्याचा आणि निवडीचा भाग आहे. मात्र, आजच्या कलाकाराला सदारंगप्रणीत ख्यालातील कलाविचारांशी प्रामाणिक राहायचे असेल तर ख्यालाच्या पारंपरिक कलामूल्यांची आपल्या अंदाजाने उपज, आपल्या पद्धतीची मांडणी, त्या मूल्यांचे स्वत:च्या देशकालस्थितीनुसार ‘इंटरप्रिटेशन’ करणे अनिवार्य आणि अपरिहार्य आहे. हे जरा स्पष्ट करायला हवं. उदाहरणार्थ (नेमाडय़ांची क्षमा मागून) आवर्तनाची उत्तम बांधणी करून छान समेवर येणं, हे पारंपरिक कलामूल्य आहे. विशिष्ट गायकाप्रमाणे किंवा घराण्याप्रमाणे हे केलं की ते उत्तम, हे बरोबर नाही. किशोरीताई काय किंवा कुमारजी काय, रविशंकर किंवा विलायत खां काय, हे सर्व त्यांच्या त्यांच्या परीनं आवर्तनाच्या बांधणीतले उत्तम काय ते एकाच वेळी शोधत, ठरवत आणि गात, वाजवत राहिले. या कलाकारांच्या पुढच्या पिढय़ाही हेच करतील आणि ख्याल हा ‘सूरतालबंध’ ही रामकमळांची उमलण आपल्या उरी, अंतरी साठवतच राहील. ख्यालाला निश्चित जाण आहे, की कमळं सांघिक उमलत नाहीत. त्या उमलण्याला शिस्त लावता येत नाही. एकासारखं दुसरं उमलत नाही. प्रत्येक कमळाच्या पाकळ्यांचा उमलण्याचा आपला असा छंद असतो. सूर लागला नाही की ते कोमेजतं.\nसदारंगाचा ख्याल आणि अभिजात्य यावर काही म्हणायला हवं. पुलंच्या ‘देशपांडे’ आणि ‘उपदेशपांडे’ या कोटीप्रमाणे मला वाटतं, ऑल इंडिया रेडिओने आपल्या संगीताचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय अशा दोन कोटय़ा आणि अवयव केले. पाश्चात्त्य संगीतात ज्याला ‘क्लासिकल’ म्हणतात त्याचा स्वैर आणि गैर अनुवाद ‘शास्त्रीय’ असा झाला. पुलंनी क्लासात शिकवलं जातं ते ‘क्लासिकल’.. असं फार्सिकल विधानही केलं आहे. आजकाल क्लासिकल म्युझिकला ‘अभिजात’ किंवा ‘कलासंगीत’ म्हणतात. विकिपीडिआमध्ये या नामाभिधानांचा विस्तृत ऊहापोह केलेला आहे. पोहे म्हणा किंवा पवं- सदारंगप्रणीत ख्याल संगीतामधील अभिजात काय, यापेक्षाही मुळात अभिजात्य काय, याचं माझ्यापुरतं समर्थन देऊन हा शिलालेख नसलेला ख्यालाचा लांबलेला लेखाजोखा आवरता घेतो. मला वाटतं, पूर्वनिश्चित (प्रीकम्पोज्ड), स्वरलिपीबद्ध संगीताला अभिजात म्हणू नये. तर विशिष्ट स्वरवाक्यात, संकेतरूपात दडलेला रागविचार, त्या स्वरवाक्याला आपल्या संवेदनांचा ध्वनी देऊन आवर्तनांच्या ‘कॅनव्हास’वर त्या स्वरवाक्याची वेगवेगळ्या ठिकाणी ‘प्लेसमेंट’ करून, अनेक उपजांनी त्या स्वरविधानाचे पदर उलगडत राहून, जिथे त्याला निरंतर तपासत, पडताळत राहता येणे शक्य आहे, त्या सदारंगप्रणीत ख्यालाला ‘अभिजात’ म्हणावे. स्वरवाक्य पडताळत राहण्याची ही प्रवाही प्रक्रियाच नव्या उपजांसाठी आवश्यक सामग्री आणि कलाविचाराची कर्मभूमी आहे.\nमाझ्या जवळपास सध्या असलेल्या साहित्याचा संदर्भ देऊन असेही म्हणता येईल, की एखाद्या ख्यालातील स्वरवाक्यांचा क्रम मे. पुं. रेग्यांच्या टीकालेखांप्रमाणे साध्या-सोप्या शब्दांतील तर्कशुद्ध आणि मर्मभेदक मांडणीचा आल्हाद देऊ शकतो, तर एखाद्या ख्यालात हीच स्वरवाक्यं कधी ग्रेसच्या ‘बुडे चंद्र माझ्या सखीच्या कलाने’ या काव्यपंक्तीच्या धर्तीचीही असू शकतात. या काव्यपंक्तीमधल्या ‘कला’ कुणाच्या आणि ‘कला’ कुठली, आणि कवीचा कल नक्की कशाकडे आहे, हे कलात्मक कोडं सोडवताना मनाची अवस्था विकलही करतात आणि बुद्धीला विस्मितही करतात.\nसोच अपनी अपनी.. खयाल अपना अपनाङ्घ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/mother-s-day-marathi", "date_download": "2018-08-22T04:39:01Z", "digest": "sha1:V6YGOYEW6UKMI3EMITKVY7GX3E5J4AJY", "length": 9060, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Mothers day | International Mothers Day | Jagtik Matrudin | मातृ दिन | जागतिक मातृदिन", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमातृशक्ती जिजाऊ- आदर्श माता\nमदर्स डे शुभेच्छा संदेश\nआई ही एकच व्यक्ती आहे, जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते...\nआई म्हणजे आई असते...\nआई म्हणजे आई असते तिला सर्वां गोष्टींची घाई असते\n\" आई \" आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहिण्यैतपत नाही ...\nएका आईचं मुलाला पत्रं...\nवेबदुनिया| शनिवार,मे 13, 2017\n खरं तर हे विचारायलाच नको. तू नेहमी प्रमाणेच आनंदीच असशील. आम्ही इथे सुखरूप पोहचलो. येताना वाटेत बाबांना थोडा ...\nमातृदिन विशेष : माय\nपहाटे मायेचं माझ्या फिरत होत जातं ओठावरल्या ओव्यांनी तिची फुलत होती पहाट\nआईसारखे दैवत सार्‍या जगतामध्ये नाही.\nया आईला तर काही, काही कळत नाही\nया आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे ...\nनिबंध – माझी आई\n झाला गृहपाठ. ‘माझी आई’ या विषयावर बाईंनी नीबंध लिहून आणायला सांगीतला होता. माझी आई मला लवकर उठवते. गृहपाठ करुन ...\nजेव्हा फुटत होती प्लेट बालपणी तुमच्या कडुन आता आई कडुन फुटली तर तिला काहीही बोलु नका जेव्हा मागत होते ...\n​आताची पिढी भाग्यवंतच म्हटली पाहिजे. मातृदिन, पितृदिन यासारखे वार्षिकोत्सव आमच्यावेळी नव्हते. कारण प्रत्येक दिवस हा ...\nमाझ्या मनाचा आरसा आहे 'माझी आई'\nवेबदुनिया| सोमवार,मे 8, 2017\n'देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी' हे गाणं ऐकलं होतं. सुरुवातीला गाण्याचा अर्थ मला लवकर कळला नाही. पण मी जेव्हा ...\nअसे म्हटल्या जाते, की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात ...\nमराठी कविता : झूलाघर\nवेबदुनिया| सोमवार,मे 8, 2017\nसायंकाळ झाली पक्षी जाती घरा माजी गाय वासरे हंबरती सांगती झाली वेळ आईची आले हसु मजला, हे पण माझे सखी सोबती मी पण ...\nवेबदुनिया| शनिवार,मे 7, 2016\nसकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ चिऊचे काऊचे प्रेमाने सुखाचे घास दे खाऊ उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा\nआई गा ना अंगाई\nवेबदुनिया| शनिवार,मे 7, 2016\nनिद्रेच्या त्या करूनी विनवण्या आज जरी मी मिटे पापण्या नीज न ती येई आई, गा ना अंगाई\nवेबदुनिया| शनिवार,मे 7, 2016\nआई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे\nवेबदुनिया| शनिवार,मे 7, 2016\nजीवन तुमचे घडविते बाळा कोर्‍या कागदावरची कृति मनोरम रे आपल्या अनुवांच्या रेषेनी जीवन मधल्या वर्तुळानी\nवेबदुनिया| शनिवार,मे 7, 2016\n‍रुक्मिणी नऊ महिने पूर्ण होताच अचानक पोट दुखू लागल्याने प्रसूती गृहात दाखल झाली. प्रत्येक सेकंद सेकंदाला तिला मरणांतिक ...\nवेबदुनिया| शनिवार,मे 7, 2016\nतू पाखरू माझ्या घरकुलाचे घे आता भरारी या नभांगणी दोन दिवसाचे बालपण गेले बाळा सरूनी आता काऊ चिऊचा घास संपला ओवी संपली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/duo-bhushan-pradhan-and-pallavi-patil-will-be-seen-film-thou-are-there/", "date_download": "2018-08-22T03:04:31Z", "digest": "sha1:E4H5VCJU75KPO3CMJFDGCMEF2JDENTG3", "length": 28232, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Duo Of Bhushan Pradhan And Pallavi Patil Will Be Seen In The Film 'Thou Are There' | ​‘तू तिथे असावे’ चित्रपटात झळकणार भुषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची जोडी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n​‘तू तिथे असावे’ चित्रपटात झळकणार भुषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची जोडी\nवेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अशीच एक हटके जोडी तू तिथे असावे या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भुषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघे तू तिथे असावे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा तू तिथे असावे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील आणि दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.\nजगण्याची प्रेरणा देणारा तू तिथे असावे हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास निर्माता आणि दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला. आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही. अशावेळी हताश न होता आयुष्य कसे जगावे यावर भाष्य करणारा तू तिथे असावे हा एका वेगळ्या विषयाचा चित्रपट आहे. भुषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचे आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहीतोष सरदारे आहेत.\nभुषण प्रधानने घे भरारी या त्याच्या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. संस्कृती या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेमुळे भुषणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मालिकेशिवाय सतरंगी रे, टाईमपास, कॉफी आणि बरंच काही, टाइम बरा वाईट यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.\nपल्लवी आणि भुषण यांची जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी तू तिथे असावे या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.\nAlso Read : भुषण प्रधानची व्यायामाची नवी स्टाइल तुम्ही पाहिलीत का\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-08-22T03:05:00Z", "digest": "sha1:HLNXDRAS3KU7VCKSXYWY6HM6GTVQ5ZI6", "length": 3255, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्लोस चौथा, स्पेनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्लोस चौथा, स्पेनला जोडलेली पाने\n← कार्लोस चौथा, स्पेन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कार्लोस चौथा, स्पेन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनोव्हेंबर ११ ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेनचा चौथा कार्लोस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3463/", "date_download": "2018-08-22T04:32:11Z", "digest": "sha1:SH3ER7A6ZX4WB6CHCKNF6DHW7PVDSVPU", "length": 6106, "nlines": 138, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........", "raw_content": "\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nहे प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nतुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........\nपण शब्द चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........\nपण विरहाची भीती वाटते.....................\nतुझ्या सोबत चालावेसे वाटते.................\nपण रस्ता चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.....\nपण पापण्या मिटण्याची भीती वाटते......\nतुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......\nपण मिठी चुकण्याची भीती वाटते.....\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nतुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......\nपण मिठी चुकण्याची भीती वाटते.....\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nहे प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nतुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........\nपण शब्द चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........\nपण विरहाची भीती वाटते.....................\nतुझ्या सोबत चालावेसे वाटते.................\nपण रस्ता चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.....\nपण पापण्या मिटण्याची भीती वाटते......\nतुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......\nपण मिठी चुकण्याची भीती वाटते.....\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2907/", "date_download": "2018-08-22T04:31:08Z", "digest": "sha1:OHR6LA4Z76WGUOMPE5KED6FT3KFFTA7X", "length": 2143, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-आय क्वीट, नक्की वाचा आणि विचार करा", "raw_content": "\nआय क्वीट, नक्की वाचा आणि विचार करा\nAuthor Topic: आय क्वीट, नक्की वाचा आणि विचार करा (Read 2107 times)\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nआय क्वीट, नक्की वाचा आणि विचार करा\nआय क्वीट, नक्की वाचा आणि विचार करा\nRe: आय क्वीट, नक्की वाचा आणि विचार करा\nआय क्वीट, नक्की वाचा आणि विचार करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://raigad.wordpress.com/2017/02/08/portuguese-padre/", "date_download": "2018-08-22T04:13:30Z", "digest": "sha1:6Y5H4PP2AS5YS5QLSSIXZNP4JPNP2KWZ", "length": 15549, "nlines": 166, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "खटासी पाहिजे खट | इतिहासातील सत्याच्या मागावर...", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n… आम्ही केवळ निमित्य \n← महाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक →\nफेब्रुवारी 8, 2017 by raigad यावर आपले मत नोंदवा\nगोवेकर फिरंगी अत्यंत कडवे धर्मप्रसारक होते.\nशिवाजी महाराजांनी गोवेकर फिरंग्यांना चांगलाच धडा शिकवला होता.\nमहाराजांनी काय केले ह्याचे वर्णन असणारी एक डाक इंग्रजांना आली जी त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड मध्ये नमूद करून ठेवली.\nतीच इथे प्रस्तुत करत आहोत. हे वाचून एक पक्के समजते की ज्याला ज्या भाषेत समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.\nगोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हाद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बारदेशच्या हद्दीवर स्वारी केली.\nतेथील चार पाद्री लोकांनी स्वधर्मीयांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता.\nहे लक्षात ठेवून त्यांनी स्वतः शिवाजीचा हिंदू धर्म नाकारल्यामुळे शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला, त्यामुळे घाबरून जाऊन व्हाइसरॉय ने आपला क्रूर व कडक हुकूम परत घेतला.\nशिवाजी ने आसपासच्या सर्व मुलखात जाळपोळ करून १५० लक्ष होनांची लूट केली.\nगोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nFollow इतिहासातील सत्याच्या मागावर… on WordPress.com\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nताज्या ऐतिहासिक नोंदी –\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nखटासी पाहिजे खट फेब्रुवारी 8, 2017\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज फेब्रुवारी 3, 2017\n‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण फेब्रुवारी 1, 2017\nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो फेब्रुवारी 1, 2017\nप्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान जानेवारी 30, 2017\nशिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र जानेवारी 24, 2017\nआमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार जानेवारी 18, 2017\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया ऑक्टोबर 6, 2016\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण सप्टेंबर 28, 2016\nशिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र ऑगस्ट 23, 2016\nअपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध ऑगस्ट 17, 2016\nवीर खुदिराम बोस ऑगस्ट 11, 2016\nअपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र ऑगस्ट 11, 2016\nगुलाम कादर जेरबंद ऑगस्ट 9, 2016\nभगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\nबटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र ऑगस्ट 3, 2016\n“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….” ऑगस्ट 3, 2016\nआम्ही कशासाठी लढत आहोत\nसमस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर ऑगस्ट 1, 2016\nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव जुलै 27, 2016\nअपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज जून 16, 2016\nखरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली जून 9, 2016\nमलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार मे 20, 2016\nइतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८ मे 16, 2016\nश्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मे 12, 2016\nशिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण मे 10, 2016\nअभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे” मे 4, 2016\nतैसा शिवाजी नृप जिंकवेना मे 3, 2016\nब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी … मे 1, 2016\nमुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज एप्रिल 29, 2016\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा एप्रिल 7, 2016\nशिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर मार्च 18, 2016\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nइतर अभ्यासकांची उपयुक्त संकेतस्थळे\nआमची ऐतिहासिक टिव-टिव s s \nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4028.html", "date_download": "2018-08-22T03:34:11Z", "digest": "sha1:TWCTXKURUMPCTQZMN3XQK232JQURAQUS", "length": 14994, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ४२ - सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ४२ - सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण\nसुरत बंदरात अनेक युरोपियन व्यापारी कंपन्या होत्या. त्यातच इंग्लीश ईस्ट इंडिया कंपनी होती. त्यांची फार मोठी वखार होती. जॉर्ज ऑक्झींडेन हा त्यांचा यावेळी (इ. १६६४ ) प्रमुख होता. सर्व युरोपियन व्यापारी कंपन्यांनी , महाराजांचा हा अचानक हल्ला आलेला पाहून महाराजांपुढे पटकन नमते घेतले आणि ते खंडण्या देऊन मोकळे झाले. पण जॉर्ज ऑक्झींडेनने अजिबात ' खंडणी देणार नाही ' असा निर्धार केला. हे त्याचे धाडस भयंकरच होते. मराठ्यांच्यासारख्या कर्दनकाळ शत्रूला असा कडवा निर्धारी नकार देणे म्हणजे मरण ओढवून घेणेच होते. महाराजांनी तीन वेळा या जॉजॅकडे माणूस पाठवून खंडणीची मागणी केली. त्याचा ठाम नकारच. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे , इंग्रजांची खास इंग्लीश माण्से येथे किती होती फक्त ४० अधिक १६० स्थानिक सुरतवाली नोकरमंडळी. सर्व मिळून दोनशे. तरीही जॉर्ज वाघासारखा वागत होता. त्याची वखार म्हणजे बळकट किल्ला नव्हता. वखारीला कंपाऊंड वॉल होती. लढावू तर नव्हता. तरीही जॉर्जचे एवढे बळ फक्त ४० अधिक १६० स्थानिक सुरतवाली नोकरमंडळी. सर्व मिळून दोनशे. तरीही जॉर्ज वाघासारखा वागत होता. त्याची वखार म्हणजे बळकट किल्ला नव्हता. वखारीला कंपाऊंड वॉल होती. लढावू तर नव्हता. तरीही जॉर्जचे एवढे बळ ते बळ त्याच्या मनात होते. म्हणूनच मनगटातही होते. दोनशे लोकांच्यानिशी तो वखारीच्यारक्षणाकरिता युद्धाला सज्ज होता.\nमहाराजांनी जॉर्जला निर्वाणीचा खंडणीसाठी खलिता पाठविला आणि मुकाट्याने खंडणी न द्याल तर राजापुरात दीड वर्षापूवीर् आम्ही तुमच्या इंग्रजी वखारीची काय अवस्था करून टाकली तेआठवा असा इशारा दिला. तरीही जॉर्जने निर्धार सोडला नाही. उलट जबाब दिला की , ' पुन्हा तुमचा वकील खंडणीसाठी आमच्याकडे आला , तर त्याला ठार मारू. '\nअखेर महाराजांनी आपली एक सैनिकी तुकडी हल्ला करण्यासाठी इंग्रजांवर पाठविली. जॉर्जनेकडवा प्रतिकार केला. काही मराठे ठार झाले आणि महाराजांनी हल्ला थांबविला. चक्क माघार घेतली. ते ही योग्यच होते. कारण महाराज सुरतेत युद्ध करायला आलेले नव्हते. त्यांचे उद्दिष्टस्पष्ट आथिर्क होते. तसं पाहिलं तर दोनशे (त्यात बिनलढावू माणसेच जास्त) वखाररक्षकांचा बिमोड करायला महाराजांपाशी सैन्य नव्हतं का पण आत्ता लढाईत वेळ आणि बळ खर्च करून किती नफा वा तोटा होईल याचा विचार महाराजांनी केला. इंग्रजांचे बळ होते , निश्चय आणि निष्ठा.\nमहाराजांना सुरतेत प्रत्येक तास आणि क्षण महत्त्वाचा आणि अपुरा वाटत होता. इंग्रज खंडणी न देता विजयी ठरले. जॉर्ज ' हिरो ' ठरला.\nसुरत शहराच्या उत्तर दिशेस गस्तीवर ठेवलेल्या मराठी स्वारांनी अचूक बातमी महाराजांना सुरतेत पोहोचविली की , ' मोगलांचा सरदार महाबतखान हा मोठी फौज घेऊन पाटणहून सुरतेवर तडफेने येत आहे. महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी लूट सुरक्षित नेण्यासाठी ताबडतोब सुरतेतून निघण्याची आज्ञा दिली. कारण महाबतखानाशी यावेळी युद्ध करणेपरवडणारेही नव्हते आणि उद्दिष्टही नव्हते. उद्दिष्ट होते , लूट सहीसलामत स्वराज्यात नेण्याचे. महाराज इंग्रजांपुढंही भित्रे नव्हते. आता महाबतखानापुढेही भित्रे नव्हते. ते हिशेबी आणि धोरणी होते.\nदि. १० जाने. १६६४ या दिवशी सकाळी सुमारे साडेदहा वाजता महाराजांची सेना आणि सुरतेची संपत्ती सुरत सोडून निघाली आणि स्वराज्याच्या वाटेस लागली. सुरतेतून बाहेर पडतानाबऱ्हाणपूर दरवाजापाशी महाराज घोड्यावरून क्षणभर सुरत शहराकडे वळले आणि म्हणाले , 'बहुता दिवसांची इच्छा किती होती की , औरंगजेब बादशाहांची सुरत वसूल करावी. ती आज पूर्ण झाली. ' यावेळी इस्ट इंडिया कंपनीतील एक इंग्रज अँथनी स्मिथ हा ( याला मराठ्यांनी कैद केले होते , नंतर सोडून दिले.) बऱ्हाणपूर वेशीपाशी उभा होता. त्याने हे सर्व पाहिले आणि नंतरलिहून ठेवले.\nमहाराज स्वराज्याच्या मार्गाला लागले. महाबतखान पाटण्याहून वेगाने येत होता. पण तो ,महाराज निघून गेल्यानंतर सात दिवसांनी (दि. १७ जाने. १६६४ ) सुरतेला पोहोचला. या सातदिवसांत सुरतेची भयंकर बदसुरत झाली होती. आता सुरतेचा मोगली संरक्षक सुभेदार इनायतखान हा निर्धास्त झाला होता. तो महाबतखानच्या स्वागतास गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप गदीर् होती. कोणी दु:खाने व्याकूळ होते , बहुतेक सारे इनायतवर संतापलेले होते.त्यानेच शहर वाऱ्यावर सोडून सुरतेच्या किल्ल्यात दडी मारली होती. तोच खान आता महाबतखानाच्या स्वागतास सामोरा चालला होता. त्याच्या वागण्याबोलण्यात वा चेहऱ्यावरअपराधीपणाचा लेशही नव्हता. पूर्ण निर्लज्ज. याचवेळी इंग्रज जॉर्ज ऑक्झींडेन हाही महाबतखानास सामोरा आला. महाबतखानास सुरतेत घडलेल्या एकूण सर्व हकीकती तपशीलवार समजलेल्या होत्या. हा खान इनायतनावर कमालीचा नाराज झाला होता. पण साफसाफ बोलावे अशी ती वेळ नव्हती. त्याने इनायतला काहीच न बोलता , जॉर्जचे हादिर्क कौतुक केले , ' तुम्ही इंग्रजांनी एवढ्या मोठ्या शत्रूशी ताठ मानेने जाबसाल केला याचे खरोखच आश्चर्य आणि कौतुक वाटते ' अशा आशयाचा शब्दात जॉर्जचे गुणगौरव करीत खानाने त्याला एक उत्कृष्ट घोडा आणि एक अत्यंत मौल्यवान रत्नजडीत तलवार भेट म्हणून देऊ केली. तेव्हा जॉर्ज अतिशय नम्रतेने म्हणाला की , ' मी काय विशेष केले मी माझे कर्तव्य केले. माझ्या राष्ट्राकरिता (इस्ट इंडिया कंपनीकरिता) अत्यंत दक्षतेने आणि कठोरपणे वागलो. '\nमहाबतखानाने तरीही त्याचे कौतुक करीत आपल्या मौल्यवान आहेराचा स्वीकार करण्याची जॉर्जला विनंती केली. तेव्हा जॉर्ज म्हणाला , ' मला स्वत:ला काहीही नको. माझ्यासाठी काहीकरणारच असाल , तर एकच करा. आपले वजन दिल्ली दरबारात आहे. तर आपण औरंगजेब बादशहांस शब्द टाकून आमच्या इस्ट इंडिया कंपनीला जरूर त्या सवलती मिळवून द्या.\nयावर अधिक काही बोलण्याची गरज आहे का हे कंपनीवाले इंग्रज याच सुरत शहराचे ,यानंतर फक्त ९० वर्षांनी ( इ. १७५५ सुमारास) पूर्ण मालकी हक्काचे सत्ताधीश झाले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8901.html", "date_download": "2018-08-22T03:34:13Z", "digest": "sha1:NMYOAZHJ3RB5ANBLIAA6C5EKO3WY7UNA", "length": 14152, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६५ - मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६५ - मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था\nराजकारणाचा खेळ हा आट्यापाट्यांच्याखेळाइतकाच सावधपणानं खेळावा लागतो. शिवाजीराजे आता आग्ऱ्याच्या कैदेतला हा खेळ आट्यापाट्यासारखाच अत्यंत सावधपणे आणि बुद्धिबळाइतक्याच प्रतिभेने खेळत होते. त्यांचे चौफेर सर्व क्षितिजांपर्यंत लक्ष आणि कान टवकारलेले होते.\nमहाराजांना आता पहिला मोठा प्रेमाचाअडसर आडवा येत होता तो रामसिंहाचा.कारण रामसिंहाने जमानपत्र बादशाहाला लिहून दिलं होतं. त्यामुळे जोपर्यंत जमानपत्र अस्तित्त्वात आहे तोपर्यंत रामसिंहाच्या जिवाच्या सुरक्षिततेची काळजी आता महाराजांना वाटत होती. पण स्पष्ट शब्दांत ते बोलूही शकत नव्हते. ते स्वत:ही रामसिंहाला वचन देऊन बसले होते. या काळात मिर्झाराजाचीही मुलाला म्हणजे रामसिंहाला दोन-तीन पत्रे आलीच की , ' तू काळजी घे. '\nऔरंगजेबाने एके दिवशी अगदी सहज सुभेदार फिदाई हुसेन खान याला म्हटले की , ' फिदाई ,तुझ्या हवेलीचे जे बांधकाम चालू आहे ते लवकर पुरे कर. '\nफिदाई हुसेन खान हा एक अतिशय सरळ सज्जन पण कर्तबगार माणूस होता. तो आग्रा सुभ्याचा सुभेदार होता. त्याची स्वत:ची एक भव्य हवेली यावेळी तो बांधत होता. औरंगजेबाच्या डोक्यातअसा डाव घाटत होता की , ही त्याची हवेली बांधून पूर्ण झाली की , त्या हवेलीत अचानक शिवाजी-संभाजीराजे यांना चांगल्या जागी राहण्यासाठी नेऊन ठेवायचे. अगदी कडक बंदोबस्तात. अन् मग तिथेच खोटी नाटी कारणे सांगून राजांना मारून टाकायचे. हा पाताळयंत्री डाव इतर कोणालाही माहिती नव्हता. खुद्द फिदाईलाही तो माहित नव्हता. औरंगजेबाने आता एकमेव लक्ष केंदित केले होते या हवेलीच्या बांधकामावर. ते बांधकामही झपाट्याने चालू होते.\nइथेच औरंगजेब चुकला. आपल्या या हवेलीतील हवेशीर राजकारणाच्या पलिकडे तो सीवा आणखीन काही भयंकर डावपेच आखीत असेल याची पुसटशीही कल्पना औरंगजेबाला आलीनाही. राजकारण कधी आखलेल्या फुटपट्टीच्या रेघेने होत नसते. चाणक्यासारखी माणसे वळसे घेत घेत शेवटी शत्रूचा गळा अचूक आवळतात. महाराजांचं राजकारण नागीणीसारखे वळसे घेत चालू होते.\nमहाराजांनी पहिले प्यादे अडीच घरं हलविले. ' दक्षिणेतील माझे सर्व किल्ले ( म्हणजे सर्व स्वराज्यच की) मी बादशाहांच्या स्वाधीन करून बादशाह सांगतील ती कामगिरी करणार आहे ,'असा साळसूद आव ते आणीत होते. बोलूनही दाखवत होते.\nआणि अचानक एके दिवशी महाराजांची तब्येत बिघडली. कसंसच होऊ लागलं. खरं म्हणजे काहीही होत नव्हतं. हे ढोंग होतं. आपण आजारी असल्याचे ते उत्तम अभिनयाने येणाऱ्या-जाणाऱ्या सरदारांना आणि सिद्दी फुलादखानलाही दाखवत होते. महाराजांचे दुखणे हळूहळू वाढतच होते. म्हणजेच पसार होण्याची बळकट तयारी चालू होती. वैद्य , हकीम आणि औषधे यांचीही रहदारी सुरू झाली होती. एकेका दिवसाने नाटक पुढे सरकत होते.\nएके दिवशी महाराजांनी बादशाहाकडे आपला अर्ज पाठवला की , ' औषधोपचार चालू आहेत. पण बरे वाटत नाही. तरी गोरगरिबांस व फकिर- गोसाव्यांस दानधर्म करण्याकरिता मिठाईवाटण्याची मला परवानगी असावी. मी मिठाईच्या डाल्या हस्तस्पर्श करून येथून बाहेर पाठवीन. ती मिठाई बाहेर वाटली जाईल. फकीर , साधुसंतांचा मला दुवा मिळेल. त्याने तरी मला बरे वाटेल. तरी आपली परवानगी असावी. '\nयेथे एक आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट सांगतो. मिठाईचे पेटारे येणार आणि ती मिठाई पुढे वाटली जाणार ही एक अगदी साधी सरळ कल्पना होती. हा अर्ज बादशाहाकडे गेला. आश्चर्य असे की कोतवाल सिद्दी फुलादखानाने या कल्पनेबद्दल शंका व्यक्त केली आणि बादशाहास नम्रतेची सूचना केली की , ' या सीवाला ही मिठाईची परवानगी देऊ नका. मला धोका वाटतो. '\nम्हणजे फुलादखानालाही यांत चुकचुकल्यासारखे काही वाटलेले दिसते. पण औरंगजेबाला त्यात काहीच वाटले नाही. त्याला शंभर टक्के खात्री होती की सीवा माझ्या कडेकोट कैदेत आहे. अन्लवकरच त्याची रवानगी फिदाईच्या हवेलीत व्हायचीच आहे. बादशाहाचे लक्ष अगदी पोपटाच्या डोळ्याप्रमाणे हवेलीच्या पूर्णतेकडे लागलेले होते.\nएके दिवशी महाराजांनी रामसिंहाकडे ६५ हजार रुपये कर्जाऊ मागितले. औरंगजेबाने या कर्ज देण्या-घेण्याला मुळीच आक्षेप घेतला नाही. कारण त्यात औरंगजेबाचे काहीच जाणार नव्हते. त्याचे लक्ष होते फक्त हवेलीकडे. तो हवेलीतली हवा किल्ल्यात बसून खात होता.\nमिठाईच्या पेटाऱ्यांची ये-जा सुरू झाली. महाराज हात लावीत होते. पेटारे बाहेर जाऊन मिठाई वाटली जात होती. रामसिंहाकडून घेतलेले कर्ज महाराज अचूक वापरीत होते.\nएक दिवस महाराजांनी रामसिंहाला म्हटले की , ' भाईजी , माझ्याकरिता तुम्ही जमानतीतअडकलेले. तुम्हाला किती त्रास होतोय. आता तुम्ही बादशाहांना सांगून ही सर्व जबाबदारी काढून घेण्यासाठी जमानतीचा अर्ज रद्द करून घ्या. ' रामसिंहाला यातील गुप्त डावाची शंकासुद्धा आली नाही. उलट तो ' नाही , नाही महाराज. तुमची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मीजामीन अर्ज रद्द करून घेणार नाही ' असे निक्षून म्हणाला. त्यामुळे महाराजच अडचणीत अडकले. आता या भोळ्या बिचाऱ्याला मी कसं काय समजावून सांगू खरं बोलायची सोय नव्हती. कारण हा रामसिंह बादशाहाशी निष्ठावंत होता ना खरं बोलायची सोय नव्हती. कारण हा रामसिंह बादशाहाशी निष्ठावंत होता ना त्या निष्ठेपाई त्यानी उलटाच काही प्रकार केला तर त्या निष्ठेपाई त्यानी उलटाच काही प्रकार केला तर महाराज मधात पडलेल्या माशीसारखे अडकले होते. उडताही येत नव्हते अन् बुडताही येत नव्हते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/pathivaracha-to-hat.html", "date_download": "2018-08-22T03:34:28Z", "digest": "sha1:RRPX62MXGDNVV3LJFZMKQBC4NNWWQLRY", "length": 16426, "nlines": 59, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): पाठीवरचा तो हात! Pathivaracha To Hat", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n\"आले, आले बरं का\" गर्दीत कोणीतरी म्हणाले.\n\"कुठे आहेत, कुठे आहेत\n\"ते काय, अँबेसिडर मधून उतरताहेत.\"\nगुरुशर्टावर बिल्ले लावलेली काही स्वयंसेवक मंडळी पुढे सरसावत, \"तुम्ही जरा बाजूला सरका हो, त्यांना यायला सुध्दा रस्ता नाहीये नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत ते तिथंच येणार आहेत.\"\nकोणीही फारसं मनावर घेतलं नाही. ते स्वाभाविकच होतं.\nसगळ्या गर्दीच्या टाचा उंच झाल्या मिळेल तिथून पुढे घुसून, मान ताणून लोकांची त्यांना बघण्याची धडपड सुरु होती.\nमलाही उत्सुकता होतीच पण हे सगळे लोक इतके पराकोटीचे उत्सुक होते की मी जरा भांबावलोच.\nमी \"बाबा, मलाही थोडं उंच करा ना\nबाबांनी मला दोन्ही हातांना धरुन थोडं उचललं आणि ते मला दिसले मंडळी, ते माझं पुलंचं साक्षात पहिलं दर्शन\n१९८० चा सुमार असेल, मी आठवीत असावा. अहमदनगरच्या 'महावीर कलादालना'च्या उद् घाटन सोहळ्यासाठी पुलं आलेले होते.\nनुकतीच त्यांची साठी झाली होती. 'पुलं एक साठवण' हे प्रकाशनपूर्व नोंदणी वगैरे करुन घरपोच आलेलं मला आठवत होतं.\n(पोस्टातून घरपोच आलेल्या पार्सलातून कोरे पुस्तक बाहेर काढून, त्याच्या पानांचा छान वास घेत घेत आपण आधी न वाचताच ते घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रथम आजोबांना द्यावे लागले होते हे ही लक्षात होते:)\nतशी 'व्यक्ती आणि वल्ली', 'पूर्वरंग', 'अपूर्वाई' ह्या पुस्तकांची मोहिनी मनावर आरुढ होतच होती पण हे विख्यात साहित्यिक आहेत वगैरे कल्पनांना डोक्यात अजून स्थान नव्हते.\nअसो. तर उभ्या महाराष्ट्राच्या मनावर गारुड करणार्‍या ह्या वल्लीचं पहिलं दर्शन कसं होतं\nअहो, ते पांढरेशुभ्र केस, जणू त्यांच्या कर्तृत्वाची हिमालयाच्या उंचीची साक्ष देणारे (असं अर्थात मला नंतर वाटू लागलं, पण ते केस त्यावेळीही मला भावले होते) हे पांढरे केस फार थोड्या लोकांना खर्‍या अर्थाने शोभून दिसतात बरं का, त्यातले एक भाईकाका होते; अंगात साधा खादीचा झब्बा, फार इस्त्री बिस्त्री असली भानगड नव्हती, त्यावर फिकट हिरवं-पिवळसर जाकीट तेही खादीचंच आणि पांढरा पायजमा असा वेष; चेहर्‍यावर आताच फर्मास कोटी करुन आल्यासारखे मिश्किल भाव, त्यांचा तो खास भाईकाका ष्टाईल चष्मा आणि त्यामागचे ते, लहान मुलाची अपार उत्सुकता आणि जिज्ञासा यांनी भरलेले, डोळे ते अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. तुम्हाला सांगतो ह्या मोठ्या माणसांच्या डोळ्यात अशी काही एक वेगळीच चमक असते की बस ते अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. तुम्हाला सांगतो ह्या मोठ्या माणसांच्या डोळ्यात अशी काही एक वेगळीच चमक असते की बस ते डोळे तुम्हाला पहात नसून तुमच्या आत कुठेतरी बघताहेत असे तुम्हाला जाणवते ते डोळे तुम्हाला पहात नसून तुमच्या आत कुठेतरी बघताहेत असे तुम्हाला जाणवते मी अनिमिष नेत्रांनी त्यांना बघत होतो. ते चालत आत सभागृहात गेले आणि सगळी गर्दी हिप्नॉटाईज झाल्यासारखी मागोमाग गेली\nआत छोट्या स्टेजवर सगळी मंडळी स्थानापन्न झाली. हारतुरे प्रास्ताविक झालं. बोलणार्‍या मंडळींपेक्षा माझं (आणि बहुदा सर्वांचंच;) सारं लक्ष पुलं कडेच होतं ते मधूनच असे काही मिश्किल भाव चेहर्‍यावर दाखवायचे की मला मोठी गंमत वाटत होती (त्यावेळी कदाचित ते वक्त्याच्या बोलण्यातल्या अशा काही जागा हेरुन ठेवत असावेत की त्याचा वापर ते त्यांच्या भाषणात करुन लोकांना हसवतील असे आपले मला वाटले.) झालं पुलं बोलायला उभे राहिले. तोपर्यंत कानोकानी खबर पसरुन गर्दी इतकी वाढली की लोकांना जागा पुरेना, सभागृहाचे दरवाजे बंद करु का म्हणून विचारणा झाली. आणि इथे भाईकाका खरंच का मोठे ते मला समजलं ते मधूनच असे काही मिश्किल भाव चेहर्‍यावर दाखवायचे की मला मोठी गंमत वाटत होती (त्यावेळी कदाचित ते वक्त्याच्या बोलण्यातल्या अशा काही जागा हेरुन ठेवत असावेत की त्याचा वापर ते त्यांच्या भाषणात करुन लोकांना हसवतील असे आपले मला वाटले.) झालं पुलं बोलायला उभे राहिले. तोपर्यंत कानोकानी खबर पसरुन गर्दी इतकी वाढली की लोकांना जागा पुरेना, सभागृहाचे दरवाजे बंद करु का म्हणून विचारणा झाली. आणि इथे भाईकाका खरंच का मोठे ते मला समजलं अहो माणूसवेडाच आसामी तो, ते संयोजकांना म्हणाले \"अहो असं करुयात का, आपणच सगळे बाहेर हिरवळीवर जाऊयात का अहो माणूसवेडाच आसामी तो, ते संयोजकांना म्हणाले \"अहो असं करुयात का, आपणच सगळे बाहेर हिरवळीवर जाऊयात का लोकांना हिरवळीवर बसायला चालत असेल तर मी तिथे व्हरांड्यात उभा राहून बोलेन. माझी काहीच हरकत नाही लोकांना हिरवळीवर बसायला चालत असेल तर मी तिथे व्हरांड्यात उभा राहून बोलेन. माझी काहीच हरकत नाही\" क्या बात है\" क्या बात है (अहो हिरवळीवरच काय काट्याकुट्यात बसून ऐका म्हणले असते तरी सर्व लोक बसले असते (अहो हिरवळीवरच काय काट्याकुट्यात बसून ऐका म्हणले असते तरी सर्व लोक बसले असतेSmile लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात हिरवळीवर धाव घेतलीSmile लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात हिरवळीवर धाव घेतली मिळेल तिथे जागा पकडून लोक बसले. आतली टेबलं खुर्च्या व्हरांड्यात आल्या. पुलं बोलायला लागले.\nत्यावेळी ते काय बोलले ते मला फारसं आठवत नाहीये कारण माझ्या मनात त्या वेळी वेगळ्याच विचारांनी थैमान घातलं होतं. मला पुलंचं रेखाचित्र काढायचं होतं त्यामुळे मी सोयिस्कर जागा शोधत होतो की जिथून मला ते नीट दिसू शकतील शेवटी महत्प्रयासाने व्हरांड्याशेजारच्या जिन्यात जागा मिळाली. हातातल्या कागदावर माझं चितारणं सुरु होतं. पुलं बोलत असल्यामुळे सहाजिकच हालत होते त्यामुळे त्यांचे विशिष्ठ कोनातले भाव चित्रात पकडताना माझी तारांबळ होत होती. शेवटी एकदाचं ते पूर्ण झालं शेवटी महत्प्रयासाने व्हरांड्याशेजारच्या जिन्यात जागा मिळाली. हातातल्या कागदावर माझं चितारणं सुरु होतं. पुलं बोलत असल्यामुळे सहाजिकच हालत होते त्यामुळे त्यांचे विशिष्ठ कोनातले भाव चित्रात पकडताना माझी तारांबळ होत होती. शेवटी एकदाचं ते पूर्ण झालं पुलंचं भाषण संपताच त्याच्या भोवती स्वाक्षर्‍यांसाठी गराडा पडला. एकेकाला ते हसून स्वाक्षरी देत होते. मी भीत भीतच सामोरा गेलो. मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले \"वा, छान काढलं आहेस रे पुलंचं भाषण संपताच त्याच्या भोवती स्वाक्षर्‍यांसाठी गराडा पडला. एकेकाला ते हसून स्वाक्षरी देत होते. मी भीत भीतच सामोरा गेलो. मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले \"वा, छान काढलं आहेस रे मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन:)\". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली\nमहाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला मी तरंगतच घरी आलो. एरवी ज्या गोष्टी करायला मी साफ नकार देत असे त्या सहजा सहजी ऐकताना पाहून माझे आई-बाबा गोंधळून गेले मी तरंगतच घरी आलो. एरवी ज्या गोष्टी करायला मी साफ नकार देत असे त्या सहजा सहजी ऐकताना पाहून माझे आई-बाबा गोंधळून गेले ही काय जादू झाली\nआल्या गेलेल्याला पुलंची ती स्वाक्षरी पुढचे कितीतरी दिवस मी दाखवीत असे. तो माझा आनंदाचा ठेवा मी नीट जपून ठेवलाय\nअशीच अनेक वर्षे गेली. पुलं नंतर भेटतच गेले, पुस्तकातून , कथाकथनातून, संवादिनीतून, चित्रपटातून, नाटकातून, लेखांमधून आयुष्य समृध्द करत गेले. नंतरही पुण्यात वसंतव्याख्यान मालेच्या निमित्ताने म्हणा कुठल्याशा भाषणाच्या निमित्तने म्हणा बर्‍याचदा त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला. पण पहिली भेट ती पहिली भेट त्याचा ठसा अमिट असतो हेच खरे\nअसाच काही कामाने हैद्राबादला गेलो होतो. पुलं पुण्यात 'प्रयाग' मधे अतिदक्षता विभागात आहेत हे माहीत होतेच. हैद्राबादला जाताना मनात शंकेची पाल चुकचुकली होती.\n१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो.\nछातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती.\nमाझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2014/08/blog-post_14.html", "date_download": "2018-08-22T03:03:35Z", "digest": "sha1:DRTALL4YDTD2DZ27NQVQTSRDQZOR5SWL", "length": 10903, "nlines": 97, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: भारत ( खरंच) माझा देश आहे? - मेघना शहा", "raw_content": "\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nभारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. हल्ली हि आपली प्रतिज्ञा आपण शाळेतच ठेऊन बाहेर पडतो की काय असे वाटते. कारण आपण आपले घर, आपली माणसे यापलीकडे ़फारसे पाहतच नाहीत. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, रस्ते, वाहने का कधी आपल्याला आपली वाटत नाहीत अर्थात याला अपवाद देखील नक्कीच असतील नाही असे नाही, पण हे प्रमाण नक्कीच कमी आहे.\nअसाच मला आलेला एक अनुभव. एकदा बसमधून मी आणि आमच्या संकुलातील काकी प्रवास करीत होतो. काकी खिडकीजवळ बसल्या होत्या. त्यांनी दोघींसाठी चॉकलेट काढले. चॉकलेट खाऊन झाल्यावर मी नेहमीप्रमाणे त्यांची चांदी (ैraज्ज्ी)पर्समध्ये ठेवले. ते पाहून त्या म्हणाल्या 'अरे बापरे, पर्यावरणवाली शेजारी असल्यामुळे मला देखील चांदी पर्समध्ये ठेवावी लागेल'. मी त्यांना म्हणाले 'कुणासाठी तरी नको, तर मनापसून करा' गोष्ट साधी आहे पण आपली मानसिकता दर्शवणारी आहे. गंमत म्हणजे काकीच थोड्या वेळापूर्वी मला आपल्याकडे कशी अस्वच्छता असते हे तावातावाने सांगत होत्या आणि आपल्या देशाची\nतुलना परदेशाशी करत होत्या. कारण त्यांची मुलगी लंडनला राहत होती. खरंच, अशी तुलना होऊ शकते का\nअसाच दुसरा अनुभव एका छोट्या मुलीचा आहे. शेजारी राहणाNया मैत्रिणीची N.R.घ् भाची पहिल्यांदाच लंडनहून भारतात येत होती. वय साधारण साडेचार पाच वर्ष. मैत्रिणीने सांगितले विमानतळापासूनच तीची कटकट सुरु झाली होती. आमचं लंडन असं आहे आणि तुमचा भारत असा आहे. रस्त्त्यावरील खड्डे, अस्वच्छता, नियम न पाळणे याने ती इतकी वैतागली होती की शेवटी तिने सांगितले, '' आमच्या लंडनला येऊन बघा किती छान आहे आमचे लंडन\nमैत्रीण मला म्हणाली 'खरं तर ती खुपच छोटी आहे,पण तिने सांगितलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नव्हते.\nया आणि अश्या कितीतरी सवयी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटते की याची साधी दखल देखील आपण घेत नाहीत. इतर देशात ़िफरायला गेल्यावर आपण तेथील नियम पाळतो, मग आपल्या देशात का नाही\nयासाठी प्रथम देश 'आपला' वाटला पाहिजे. मी एकट्याने करुन करुन काय मोठा फरक पडणार आहे असा विचार करुन चालणार नाही. विंâवा नियम तोडण्याची सुरुवात तरी आपल्यापासून करु नये. कारण चांगल्या गोष्टींचे अनुकरण आपण सहज करत नाहीत पण वाईट गोष्टी मात्र सहज आपल्या अंगवळणी पडतात. जसे सार्वजनिक ठिकाणी कचरा हा कचरापेटीच्या बाहेरच दिसतो. कारण कुणीतरी एकाने सुरुवात केलेली असते आणि बाकीचे त्याचेच अनुकरण करतात. नंतर कुणाला कचरा कचरापेटीत जरी टाकावा असे वाटले तरी त्या\nकचरापेटीपर्यंत पोहोचणे अशक्य अशक्य होते.\nअजून एक उदाहरण देता येईल ते वाहतूकीचे नियम न पाळण्याचे. कितीतरी वेळा आपण पाहतो कि लाल सिग्नल असतानासुध्दा गाड्या सिग्नल तोडून पुढे जातात. एक प्रसंग आठवतो.\nएकदा लाल सिग्नल असल्यामुळे गाड्या थांबल्या होत्या. हिरवा सिग्नल होण्यास अजून १५ सेवंâद बाकी होते. तेवढ्यात काही गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. एक काका झेब्राक्रॉसिंगवरुन रस्ता क्रॉस करत होते. ते अध्र्या रस्त्यात असतानाच गाड्या सुरु झाल्या ते एवढे चिडले कि रस्त्यावर थांबूनच त्यांच्या जवळ येऊन थांबलेल्या बसच्या चालकाशी भांडू लागले. त्यांचा संताप अगदी खरा होता. पण तो पहायला, ऐकायला, समजून घ्यायला वेळ होता कुणाला\nयामुळे होते काय कि ज्यांना सिग्नल पाळायचा असेल त्यांना देखील जबरदस्तीने सिग्नल तोडावा लागतो विंâवा मागील गाड्यांचा कर्वâश्य आवाज तरी सहन करावा लागतो. गाडीतून कचरा बाहेर पेâकणे हे देखील नेहमी आढळणारे दृश्य. मग ती गाडी आपली असो विंâवा रेल्वेची असो. वरील घटना प्रतिनिधिक स्वरुपाच्या आहे. या सारखे अनेक अनुभव आपण जवळपास रोजच घेत असतो.\nसामाजिक जाणीव तसेच पर्यावरण रक्षणाचा विचार करताना वरील मुद्दे देधील लक्षात घेणे आवश्यक आहे. या सगळ्यांसाठी प्रथम हा देश माझा आहे ही जाणीव होणे महत्वाचे आहे.\nइट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ\nभारत ( खरंच) माझा देश आहे\nचिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल\nद थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ\nआगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-jalyukt-shivar-74691", "date_download": "2018-08-22T04:06:56Z", "digest": "sha1:2SCP3WCOPHY3XOB6EP2YZDZLVGDVEWEN", "length": 16252, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news jalyukt shivar 'जलयुक्त'मुळे ६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली | eSakal", "raw_content": "\n'जलयुक्त'मुळे ६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nमुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यंदा राज्यातील सुमारे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या वर्षी या कामांवर दोन हजार कोटी रुपये खर्च झाले असले तरी नद्या-नाल्यांतील गाळ काढणे, खोलीकरण आणि रुंदीकरणासाठीचा एक हजार कोटींचा निधी अद्यापही अखर्चित राहिला आहे. जलयुक्तच्या अंमलबजावणीत यंदा पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून पाठोपाठ औरंगाबाद आणि नाशिक विभागात जलयुक्तची सर्वाधिक कामे झाली आहेत. कोकणात मात्र सर्वात कमी कामे झाली असून संपूर्ण कोकण विभागात फक्त ७२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.\nमुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यंदा राज्यातील सुमारे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या वर्षी या कामांवर दोन हजार कोटी रुपये खर्च झाले असले तरी नद्या-नाल्यांतील गाळ काढणे, खोलीकरण आणि रुंदीकरणासाठीचा एक हजार कोटींचा निधी अद्यापही अखर्चित राहिला आहे. जलयुक्तच्या अंमलबजावणीत यंदा पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून पाठोपाठ औरंगाबाद आणि नाशिक विभागात जलयुक्तची सर्वाधिक कामे झाली आहेत. कोकणात मात्र सर्वात कमी कामे झाली असून संपूर्ण कोकण विभागात फक्त ७२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.\nजलयुक्तने गेल्या दोन वर्षांत चांगलीच गरुडभरारी घेतली आहे. अभियानातील कामे विशेषतः दुष्काळी भागासाठी दिलासादायी ठरली आहेत. यंदा हे अभियान ५ हजार २९१ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये जलसंधारणाची एकूण १ लाख ६५ हजार ७६९ कामे हाती घेण्यात आली. पावसाळ्याअखेर त्यापैकी १ लाख ४५ हजार ८४२ कामे पूर्ण झाली तर पावसाळ्यानंतर उर्वरीत १९ हजार ९२७ कामे\nहाती घेण्यात येणार आहेत. अभियानाअंतर्गत नदी, नाले, ओढ्यातील गाळ काढणे, पात्रांचे खोलीकरण, रुंदीकरण करणे तसेच आवश्यकतेनुसार साखळी सिमेंट नालाबांध बांधण्यात येतात. गाळ काढणे, खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी यावर्षी घसघशीत २ हजार १७५ कोटी रुपये देण्यात आले. मात्र, आतापर्यंत त्यापैकी १ हजार १५४ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. उर्वरीत एक हजार कोटी रुपये अजूनही अखर्चित आहेत. पुढील काळात वेळेत हा निधी खर्च करण्याचे आव्हान विभागापुढे राहणार आहे.\nअभियानाअंतर्गत गाळ काढण्याची सुमारे १० हजार ३०० कामे करण्यात आली. खोलीकरण, रुंदीकरणाची सुमारे ८७१ किलोमीटरची कामे झाली. सरकारी आणि लोकसहभागातून ही कामे झाली. साखळी सिमेंट नालाबांधांची ७ हजार २६९ कामे हाती घेण्यात आली. आतापर्यंत त्यापैकी ४ हजार २३१ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ४७१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या अंतर्गत जलसंधारणाच्या इतर कामांवरही सुमारे ६८३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकंदर यावर्षी आतापर्यंत २ हजार ५२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या कामांच्या माध्यमातून ६ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा झाली आहे.\nयंदा ५ हजार २९१ गावांपैकी २ हजार ४७७ गावातील कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. म्हणजेच उद्धिष्टपूर्तीसाठी अजून उर्वरीत अडीच हजार गावांमधील जलसंधारणाची कामे ३१ मार्चअखेर पूर्ण करण्याचे आव्हान खात्यापुढे असणार आहे.\nजलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत पुणे विभाग या वर्षी राज्यात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ मराठवाडा, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागाचा क्रमांक लागतो. विभागनिहाय अनुक्रमे पुणे ४९२ कोटी, औरंगाबाद ४७४ कोटी, नाशिक ४२४ कोटी, नागपूर ३०४ कोटी, अमरावती २८५ कोटी आणि कोकण ७२ कोटींची कामे झाली आहेत. यावरून जलसंधारणाची कामे राबविण्यात कोकण विभाग उदासीन दिसून येतो.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/street-dogs-issue-117569", "date_download": "2018-08-22T03:58:27Z", "digest": "sha1:P5C45TRY67HA5HGO3LKYOXBUOSIVKI3Y", "length": 15154, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Street Dogs Issue कुत्र्यांचा चावा 3 कोटींचा | eSakal", "raw_content": "\nकुत्र्यांचा चावा 3 कोटींचा\nशनिवार, 19 मे 2018\n- भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर\nपुणे : राज्यातील एखाद्या \"क' दर्जाच्या नगर परिषदेच्या अर्थसंकल्पाइतका खर्च पुणेकरांनी श्‍वानदंशाच्या उपचारांवर गेल्या चौदा वर्षांत केला आहे. या वर्षांमध्ये एक लाख 54 हजार 792 जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, त्यांच्या उपचारांचा खर्च सुमारे 46 कोटी रुपये होतो.\nशहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत पुण्यातील रस्त्यांवर सगळीकडे ही कुत्री झुंडीने फिरत असतात. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. माणसावर हल्ला करून त्यांना चावण्याच्याही घटना वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. श्‍वानदंशानंतर सर्वाधिक धोका रेबिजचा असतो. त्यामुळे स्वतःवर उपचार करण्यासाठी हे रुग्ण अखेर खासगी रुग्णालयाची पायरी चढतात. या रुग्णालयांमध्ये किमान पाच ते सहा इंजेक्‍शनांचा किमान खर्च तीन हजार रुपयांच्या दरम्यान होतो. त्यातच श्‍वानदंश गंभीर असेल, चेहऱ्याच्या, डोक्‍याच्या जवळ असेल तर तो खर्च चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्‍यता असते.\nसरकारी रुग्णालयांमधून श्‍वानदंशाचे इंजेक्‍शन मोफत दिले जाते. त्यामुळे रुग्ण तातडीने महापालिका किंवा ससूनसारख्या सरकारी रुग्णालयात जातो. पण, या दोन्ही ठिकाणी उपचारांसाठी गेलेल्या पुणेकरांचे अनुभव अत्यंत वाईट आहेत. त्यामुळे श्‍वानदंशावरील खर्च वाढला असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.\nअसा झाला पुणेकरांचा खर्च\n- शहरातील खासगी रुग्णालयात श्‍वानंदशाच्या उपचारांचा किमान खर्च ः तीन हजार रुपये\n- गेल्या चौदा वर्षांत श्‍वानदंशाच्या घटना ः एक लाख 54 हजार 792\n- श्‍वानदंशाच्या उपचारांचा सुमारे खर्च ः 46 कोटी 43 लाख 76 हजार\nवर्ष ............. श्‍वानदंश झालेल्यांची संख्या\nपुण्यात श्‍वानदंशाच्या प्रश्‍नाची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेने प्रथमच \"रेस्क्‍यू टीम' तयार केली आहे. लवकरच हे पथक सक्रिय करण्यात येणार आहे. तसेच, शहरातील भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरणाच्या कामास मुदतवाढ देण्यात आली आहे.\nशहरांमधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न ही डोकेदुखी झाली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीला मर्यादा घालण्यात आल्याने हा प्रश्‍न अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्याबाबत केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्याशी पत्रव्यवहार करून पुण्यात श्‍वानदंशाच्या प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.\n- मंजूषा नागपूर, नगरसेविका\nससून रुग्णालयात व्यवस्थित माहिती तर मिळाली; पण या विभागातून त्या विभागात नुसत्या चकरा माराव्या लागल्या. पण, श्‍वानदंशाच्या इंजेक्‍शनापर्यंत काही केल्या पोचता आले नाही. अखेर, सरकारी रुग्णालयाचा नाद सोडला आणि खासगी रुग्णालयातून तीन हजार रुपये खर्च करून रेबिजची सहा इंजेक्‍शने घेतली.\n- अरविंद मुठे, नागरिक\n- भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-08-22T03:05:09Z", "digest": "sha1:UWVQLA6LJOEETI53W5Y7QJV3WZ725NGT", "length": 8455, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनाली कुलकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nसोनाली मनोहर कुलकर्णी याच्याशी गल्लत करू नका.\nसोनाली कुलकर्णी ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दोघी​​, देऊळ, दिल चाहता है, सिंघम, आणि टॅक्सी नं. ९२११ मधल्या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.\n८ इंग्रजी आणि इटालियन\nसोनाली कुलकर्णी यांनी सो कुल या पुस्तकाचे लेखन केले आहे.\nइंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी भाषांतील सुमारे ८० चित्रपटांत सोनाली कुलकर्णी यांनी कामे केली आहेत.\nअगं बाई अरेच्या २\nकितने दूर कितने पास\nजहाँ तुम ले चलो\nदिल विल प्यार व्यार\nप्यार तूने क्या किया\nसायलेन्स प्लीज ... द ड्रेसिंग रूम\nद वृंदावन फिल्म स्टुडिओ\nफायर अॅ माय हार्ट\nपुण्याच्या प्रियंका महिला उद्योग संस्थेतर्फ स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार (२१-५-२०१६)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१८ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekh-news/journalist-vimla-patil-article-on-life-experience-1383655/", "date_download": "2018-08-22T04:22:49Z", "digest": "sha1:IDJC3UW5AJLADZWBLJHVWWM5XA2VE2IX", "length": 26541, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Journalist Vimla Patil Article on life experience | माझे विश्व, माझे शब्द.. | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nमाझे विश्व, माझे शब्द..\nमाझे विश्व, माझे शब्द..\nएका मैत्रीपूर्ण जगात राहण्याचे स्वप्न आपण सगळेच बघत आहोत\n‘‘माध्यमांमध्ये चाळीस वर्षांहून अधिक काळ केलेल्या कामाने मला अनुभवांचा, आठवणींचा मोठा खजिना तर मिळवून दिलाच; शिवाय अनेक कर्तृत्ववान लोकांशी माझी मैत्री झाली. या मैत्रीने माझे आयुष्य समृद्ध केले. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिण्याच्या निमित्ताने मला खूप काही शिकण्याची संधी प्राप्त झाली. या लोकांच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न मी या लेखमालिकेच्या माध्यमातून करणार आहे. एका मैत्रीपूर्ण जगात राहण्याचे स्वप्न आपण सगळेच बघत आहोत याची जाणीव करून देणारी काही अनोखी स्थळे, संस्कृती, भाषा, सामाजिक संस्था याबद्दलही मी लिहिणार आहे. मी आयोजित केलेल्या आणि मला स्वत:ला अभिमानास्पद वाटणाऱ्या काही कार्यक्रमांबद्दलही मी लिहिणार आहे. हे कार्यक्रम आयोजित करण्याच्या, भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी जगप्रवास करण्याच्या संधी मला चौकस वृत्ती आणि अनुभवाच्या जोरावर कशा प्राप्त झाल्या हेही वाचकांना सांगायला मला आवडेल. दर पंधरवडय़ाने प्रसिद्ध होणारी ही लेखमाला म्हणजे ‘माझं जग’ माझ्या दृष्टीतून बघण्याचे माध्यम आहे.’’\nविमला पाटील यांचे शिक्षण मुंबई आणि युनायटेड किंगडममध्ये झाले. इंग्रजी साहित्य, प्राचीन इतिहास आणि संस्कृती यात पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतून एलएलबीही पूर्ण केले. लंडन विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर ‘द टेलिग्राफ’मध्ये त्यांनी प्रशिक्षार्थी म्हणून काम केले. त्यानंतर बिझनेस जर्नल ‘द ऑफिस मॅगझिन’मध्ये काम केले. भारतात परतल्यानंतर देशभरात आणि परदेशातही वाचक असलेल्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘फेमिना’ या स्त्रीविषयक नियतकालिकाच्या त्या वीस वर्षे संपादक होत्या. स्त्रियांचा समाजातला दर्जा उंचावण्याच्या आणि त्यांना अनेकविध संधी खुल्या करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी नियतकालिकाच्या माध्यमातून प्रयत्न केले. कला, फॅशन, पर्यटन आणि खाणे-पिणे आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.\nमी युनायटेड किंगडममध्ये पत्रकारितेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि अपार मेहनत घेऊन या क्षेत्रात पाय रोवले, तेव्हा या व्यवसायात फार कमी स्त्रिया होत्या. देशभरात आणि परदेशातही वाचक असलेल्या नियतकालिकामध्ये सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी मी घेतलेल्या कष्टांचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. ‘फेमिना’ नियतकालिकाच्या संपादकाच्या खुर्चीत बसण्याची संधी मला सलग वीस वर्षे लाभली त्यामुळे स्त्रिया आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम मला त्या माध्यमातून करता आलं. शिक्षणाच्या आणि उद्दिष्टपूर्तीच्या सगळ्या संधी प्रथम पुरुषाला मिळणार, कारण शेवटी कमावणार तोच, या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आवाहन आमच्या नियतकालिकाने वाचकांना केले. त्या काळातली प्रस्थापित नियतकालिके स्त्रियांना केवळ पुरुषांवर अवलंबून असलेल्या गृहिणींच्या रूपात बघत होती.\nअर्थात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये बदल घडायला सुरुवात झाली होती. लष्कराला आघाडीवर लढता यावे म्हणून स्त्रियांना नागरी पुरवठय़ासारखी पिछाडीवरची कामे या काळात करावीच लागली. ही संधी भले लहानशी असेल, पण ब्रिटिश अमलाखालच्या भारतामध्ये राहणाऱ्या भारतीय स्त्रियांसाठी ही ‘स्वत:चा पैसा स्वत: कमावण्या’ची संधी होती. ब्रिटिश देश सोडून गेले ते किती तरी कल्पना आणि शक्यता मागे ठेवून. कोणत्याही रक्तपाताशिवाय युद्ध जिंकता येते आणि हे युद्ध जिंकून स्त्रिया जगात त्यांची स्वत:ची जागा मिळवू शकतात, ही कल्पना म्हणा किंवा शक्यता म्हणा, यातली सर्वात महत्त्वाची.\nकाहीसा गमतीशीर योगायोग म्हणजे मी पत्रकार झाले आणि नंतर वीस वर्षे ‘फेमिना’चे संपादकपद सांभाळले. स्त्रियांच्या जगात किती तरी अनोखे बदल आपण घडवून आणू शकतो या संधीची जाणीव मला म्हणूनच झाली. नवनव्या कल्पनांच्या शोधात मी जगभर फिरले. जरमाइन ग्रीअर, केट मिलेट आणि सिमॉन द बुवांची पुस्तके वाचली. त्या आधारावर आपल्या कायद्यांमध्ये बदल घडवण्याची मागणी लावून धरली. या माझ्या अभ्यासाच्या निमित्ताने जागतिक स्तरावरच्या अनेक सेलेब्रिटीजशी माझा संपर्क आला. महत्त्वाचे म्हणजे, माझ्या प्रयत्नांमुळे स्त्रियांच्या हक्कांसंदर्भातल्या कायद्यांमध्ये अनेक सुधारणा झाल्या. स्त्रियांचे आयुष्य बदलण्यात माझा हातभार लागला याचे खूप समाधान आहे. दुसऱ्या बाजूला माझे संगीतप्रेम आणि कलाप्रेम माझ्या आयुष्यात संगीत, वास्तुरचना, कला आदी क्षेत्रांतल्या असंख्य सेलेब्रिटीज घेऊन आले.\nमाझ्या आयुष्यातल्या त्या कालखंडाबद्दलच्या अनेक आठवणी मी येत्या काही महिन्यांत तुम्हाला सांगणार आहे. या लेखमालेचे शीर्षक अगदी समर्पक आहे : माझे जग. या मालिकेतल्या माझ्या लेखनाचे सार हेच आहे. स्त्रियांना शिक्षण देण्याचे, त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्याचे महत्त्व मी संपादकाच्या खुर्चीतून देशातल्या अशा कुटुंबांना पटवून देऊ शकले. त्यानंतरच्या काही दशकांत हे नियतकालिक स्त्रियांची मैत्रीण झाले. नियतकालिकाच्या माध्यमातून मला जगभरातल्या सहसा कोणाला माहीत नसलेल्या, पण अनोख्या स्थळांना भेटी देण्याची आणि कला, फॅशन, पर्यटन आदी विषयांवर लिहिण्याची संधी मिळाली. आज माझी संपादक म्हणून अधिकृत कारकीर्द संपल्यानंतरही माझ्या कामामुळे माझे आयुष्य उजळून जातेय हे नक्की.\nप्रवास- नवीन शोध आणि लेखन : मी नियतकालिकासाठी अनेक निमित्तांनी प्रवास केला. यातले एक निमित्त म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य देशांना भारत नावाच्या सुप्त अजगरामध्ये रस वाटू लागला. ब्रिटनशी आपली असलेली अदृश्य नाळ आता तुटलेली होती. अमेरिका आणि युरोपातल्या स्त्रिया भारताकडे वेगळ्या दृष्टीने बघू लागल्या होत्या. भारतातल्या स्त्रियांनाही स्वत:कडे आधुनिक जगातल्या नागरिक म्हणून बघण्याच्या संधी खुल्या झाल्या होत्या. बऱ्याच गोष्टी स्वत: बघणे आणि लेखांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक झाले होते. स्त्रियांचे जीवनमान बदलल्यानंतर जग बदलून गेले होते. भारतातही जगण्याच्या प्रत्येक अंगात या बदलाचे प्रतिबिंब दिसत होते.\nभारताचे दर्शन जगाला : भारताची माहिती सर्वाना करून देण्याच्या अनेक नवनवीन संधी वेगाने बदलणाऱ्या आधुनिक जगाने आपल्याला देऊ केल्या. भारतात तयार होणारी असामान्य वस्त्रे जगाला दाखवण्यासाठी आम्ही ‘टेक्स्टाइल शो’ केले. भारतात डिझाइन केले जाणारे स्त्रियांचे पोशाख सोबत घेऊन मी जगभर प्रवास केला आणि त्या माध्यमातून भारतीय पोशाखांना एक बाजारपेठ मिळवून दिली. आम्ही किंवा अन्य यजमानांनी आयोजित केलेल्या प्रत्येक सोहळ्यात भारतीय स्त्रिया सौंदर्य आणि दिमाखाच्या बळावर ठसा उमटवत होत्या. या सोहळ्यांच्या आयोजनाचा माझा अनुभव बघून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर भारत सरकारने ध्वनिप्रकाश (साऊंड अ‍ॅण्ड लाइट) सोहळे आयोजित करण्याची तसेच भारताबद्दलच्या माहितीचा प्रसार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. वेगाने फोफावलेल्या इंटरनेटच्या जाळ्यामुळे मला परदेशातही काम करण्याची संधी प्राप्त झाली. कोणाला फारशा माहीत नसलेल्या, चमत्कृतीपूर्ण स्थळांना भेटी देण्याचे योग आल्याने त्यावर मला लिहिता आले.\nबुद्धिवंत, संशोधक आणि प्रवासी : आजूबाजूचे विस्तीर्ण जग अनेक बुद्धिवंतांच्या, संशोधकांच्या, अवलिया प्रवाशांच्या नजरेतून बघण्याच्या अनेक संधी मला माझ्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत लाभल्या. मला अनेक महान संशोधक, गाढे ज्ञानी, चौकस प्रवाशांना भेटून त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्यामुळे मी इतिहासातल्या अनेक आश्चर्याचा शोध घेऊ शकले. त्यांनी प्रेरणा दिली नसती, तर भूतकाळाच्या पोटात शिरून वर्तमानाचा नव्याने शोध घेण्याचा अनुभव आणि आनंद मला कधीच घेता आला नसता.\nमहान वास्तुरचनाकारांनी स्थापिलेली जागतिक स्मारके मी बघितली आहेत. भारावून टाकणाऱ्या जीवनशैली मी बघितल्या आहेत. जगातल्या अप्रतिम स्मारकांना भेट देण्यासाठी मोठमोठय़ा बुद्धिवंतांचे मार्गदर्शन मला लाभले. यातले काही प्रसिद्धीच्या झोतात चमकत होते, तर काही प्रसिद्धीपासून दूर शांत आयुष्य जगणारे होते. एक पत्रकार म्हणून तर माझी कारकीर्द जादूई म्हणावी अशीच राहिली. हा माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवा आहे. म्हणूनच आता, मी पाठीमागे वळून माझ्या भूतकाळाकडे बघते आहे. या काळाच्या काही तुकडय़ांना मी तुमच्यासोबत- वाचकांसोबत, उजाळा देणार आहे.\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://davidunthank.com/mr/page/2/", "date_download": "2018-08-22T03:23:05Z", "digest": "sha1:NZB2B4PMB2QYOC6PRFQ5QKOTXFZTNXNH", "length": 6680, "nlines": 133, "source_domain": "davidunthank.com", "title": "DavidUnthank.com - Page 2 of 13 - On The Journey", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nफेब्रुवारी 17, 2016 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम, जीवन, स्वातंत्र, & उद्योगधंदा, अध्यात्मिक\nआम्ही परत आलो आहोत\nसप्टेंबर 14, 2015 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम, अध्यात्मिक\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nडिसेंबर 22, 2014 by डेव्हिड Unthank\n आनंददायी ख्रिसमस & आपण सर्व धन्य नवीन वर्ष. दावीद & किम\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम, Diversions\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nडिसेंबर 22, 2014 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/55-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-08-22T03:51:24Z", "digest": "sha1:MTFAPOJ42UBJSS4BA37G2UAUJM36DONU", "length": 2967, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "डिअर बिझनेस", "raw_content": "\nहजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते. नवीन मार्ग आणि प्रगती करण्याची विचार प्रवृत्ती संपते...\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t2842/", "date_download": "2018-08-22T04:34:38Z", "digest": "sha1:JC5AB4XLUAINQXEXUDWLUA4EDE74X3VL", "length": 3298, "nlines": 108, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-सखे तुझ्या सहवासात", "raw_content": "\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nसखे तुझ्या सोबती ग\nकाटे सुद्धा फुले वाटे\nफुले सुद्धा मला बोचे\nमला जगणे मान्य होते\nमला मरणे भाग होते\nRe: सखे तुझ्या सहवासात\nRe: सखे तुझ्या सहवासात\nRe: सखे तुझ्या सहवासात\nसखे तुझ्या सोबती ग\nकाटे सुद्धा फुले वाटे\nफुले सुद्धा मला बोचे\nRe: सखे तुझ्या सहवासात\nमला जगणे मान्य होते\nमला मरणे भाग होते...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: सखे तुझ्या सहवासात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/fandry-1049418/", "date_download": "2018-08-22T04:29:14Z", "digest": "sha1:TIFEW6W53TY3QCNSXJIC7THAPGWKQHCH", "length": 30606, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘फॅंड्री’च्या विरोधाभासी प्रेरणा | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nदिवाळी अंक २०१४ »\nसृजनशील कलेमध्ये काम करणाऱ्या कलावंताला त्याच्या निर्मितीमागची प्रेरणा नेमकेपणाने सांगणे अवघड असते. कधी एखादा नाजूक क्षण हा निर्मितीसाठी प्रेरक ठरतो...\nसृजनशील कलेमध्ये काम करणाऱ्या कलावंताला त्याच्या निर्मितीमागची प्रेरणा नेमकेपणाने सांगणे अवघड असते. कधी एखादा नाजूक क्षण हा निर्मितीसाठी प्रेरक ठरतो; तर कधी कधी अशा घटनांची मालिकाही सृजनात्मक कलेच्या निर्मितीसाठी प्रेरक ठरू शकते. जसे एखादे झाड सांगू शकत नाही, की त्याने जमिनीखालचे पाणी नेमके कोठून शोषून घेतले. कलेच्या संदर्भातही काहीसे असेच आहे असे मला वाटते. त्यामुळे माझ्या कलाकृतीच्या निर्मितीमागच्या प्रेरणांचा स्रोत ठळकपणे मला सांगता येणार नाही. त्यातल्या काही प्रेरणा या सूक्ष्म वा अमूर्त असतात; तर काही वेळा प्रेरणांचा स्रोत ठोस असू शकतो. चित्रपट म्हणजेच फिल्म ही माझ्या जगण्यापेक्षा वेगळी आहे असे मी समजतच नाही. सामाजिक बांधिलकी किंवा सामीलकीच्या भूमिकेतून चित्रपटाचे जगण्याशी अतूट नाते आहे अशीच माझी भावना आहे.\nमाझ्यात फिल्ममेकिंगची प्रेरणा मिथुनचंद्र चौधरी या माझ्या मित्रामुळे निर्माण झाली. त्याने पुणे विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम केला होता. त्यावेळी ‘कम्पल्सरी हेल्मेट’ हा लघुपट त्याने निर्माण केला होता. मिथुन ही फिल्म करू शकतो, तर मी का नाही, असा विचार माझ्या मनात आला. त्याआधी मी उमेश कुलकर्णी याचा ‘गिरणी’ हा लघुपट पाहिला होता. तोपर्यंत शॉर्ट फिल्म किंवा लघुपट असा काही प्रकार असतो, हे मला माहीतदेखील नव्हते. अभिव्यक्तीच्या अनुषंगाने लघुपट हे मला जवळचे आणि माझे माध्यम आहे असे ‘कम्पल्सरी हेल्मेट’ पाहताना मला जाणवले. आणि हाच माझ्या पुढील चित्रपटनिर्मितीच्या प्रेरणेचा स्रोत असावा. मी पुणे विद्यापीठामध्ये मराठी विषयात एम. ए. करीत असताना मिथुन एम. फिल. करीत होता. तेव्हापासून आमची केवळ ओळख झाली असे नाही, तर आमचे चांगलेच मैत्र जुळले. त्यानंतर मी नगर येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी माझा मित्र असलेला मिथुन हा माझा शिक्षक होता आणि मी त्याचा विद्यार्थी. आमच्या वयामध्ये फारसे अंतर नाही. मिथुनपेक्षा मी फक्त तीन वर्षांनी लहान होतो.\nमास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी एक लघुपट तयार केला होता. ‘रस्त्यांना जरी फुटती रस्ते, पायांना नच फुटती पाय, पाय ओढिती एकच रस्ता, इथेच हरले सर्व उपाय’ या कवितेच्या अवघ्या चार ओळींवर हा लघुपट मी तयार केला होता. ही कविता आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे वडील आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रमेश तेंडुलकर यांची. ही शॉर्टफिल्म अगदीच प्रायोगिक म्हणजे ‘अॅमॅच्युअर’ होती. मात्र, या कवितेच्या आणि लघुपटाच्या प्रेरणा मी माझ्या भोवतालातील जगण्यामध्ये शोधल्या. महात्मा फुले यांचे ‘अखंड’ वाचल्यानंतर अविद्या- म्हणजे शिक्षणाच्या अभावामुळे काय होऊ शकते, हे ध्यानात आले. समाजातील कित्येकजण असे आहेत, की गरिबी आणि दु:ख यामुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. शिक्षणाच्या या संघर्षांबाबत आपण लघुपट करावा, असे माझ्या डोक्यात आले आणि एका प्रखर जाणिवेतून मी ‘पिस्तुल्या’ची पटकथा लिहिली. लिहून झाल्यानंतर ही कथा मी वर्गात वाचून दाखवली होती. त्यावेळी ‘बायसिकल थीफ’ या चित्रपटाच्या कथेशी ही कथा मिळतीजुळती असल्याचे मित्रांचे मत झाले. जाणता-अजाणता का होईना, ‘बायसिकल थीफ’चे अनुकरण करणे योग्य नाही असे मला तेव्हा वाटले. परंतु मी लिहिले ते वेगळ्या धाटणीचे आहे असे माझ्या लक्षात आले आणि मी ‘पिस्तुल्या’ हा लघुपट केला.\n‘सिनेमा पॅराडिसो’ हा माझा आवडता लघुपट आहे. हा लघुपट जणू माझ्याच आयुष्याबद्दल बोलतो आणि मीच या लघुपटाचा नायक आहे असे मला वाटते. कथाकथनाचा हा ‘फॉर्म’ असा आहे, की ज्याद्वारे मी माझ्या आयुष्याबद्दल खूप काही बोलू शकतो, याची झालेली जाणीव हीदेखील एक प्रेरणाच आहे. असा सकारात्मक विचार हीसुद्धा एक प्रेरणाच आहे. तसेच कुणी तुम्हाला हिणवते किंवा अडवते, तेव्हा तीदेखील एका अर्थाने प्रेरणा असू शकते.\nलहानपणापासून मला चित्रपट पाहण्याचा छंद होता. अमिताभ बच्चन, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती आणि गोिवदा यांचे भरपूर चित्रपट मी पाहिले आहेत. त्याशिवाय माझ्या आयुष्यात मी इतके काय काय बघितले आहे, की त्या गोष्टी पडद्यावर अजून आलेल्याच नाहीत. माझ्यासारख्या उपेक्षित आणि वंचित माणसाच्या जगण्याला कोणीच पडद्यावर मूर्त स्वरूप दिलेले नाही. मी पाहिलेले चित्रपट छान आणि सुखी आयुष्याचेच होते. नायकही अगदी गोरेपान, खाऊनपिऊन सुखी असे खुशालचेंडू. खेडय़ातली, माझ्यासारख्या नावाची, माझ्या रंगरूपाची माणसे कधी रूपेरी पडद्यावर झळकलेलीच नाहीत. माझी सुख-दु:खं, माझ्या व्यथा आणि माझी स्वप्नं या चित्रपटांतून कधीच दिसत नाहीत. तेव्हा या कथा मीच सांगितल्या पाहिजेत, हा माझा हट्ट हीदेखील एक प्रेरणाच होती. उपेक्षित राहिलेल्या समाजातील एका मोठय़ा वर्गाच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशातूनच ‘फॅन्ड्री’ची निर्मिती झाली.\nदहावीत असताना मी मैदानावर बास्केटबॉल खेळत होतो. खेळताना चुकून माझा हात एका मुलीला लागला. त्यावेळी ‘ए फॅन्ड्री’ असे म्हणून तिने मला हिणवले. तीसुद्धा ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीमागची एक प्रेरणा असू शकते. तेव्हा ती मुलगी म्हणाली ते माझ्या मनाला लागले. ‘फॅन्ड्री’ या संबोधनाने मी खचलो. पंधरा दिवस मी शाळेला गेलोच नाही. तो आघात मी गुपचूप सहन केला. आपल्यालाच असे का म्हटले जाते यात आपला दोष काय यात आपला दोष काय ही न्यूनगंडाची शिदोरी माझ्यात का आहे ही न्यूनगंडाची शिदोरी माझ्यात का आहे असे प्रश्न मला भेडसावत होते. सतावत होते. त्या मुलीविषयीचा राग, त्रागा, विफलता मनामध्ये साठली होती. तो राग, संताप हाच ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीला कारणीभूत ठरला आहे. व्यवस्थेने ज्यांना फॅन्ड्री ठरवले, त्यातला मीही एक आहे. पण हा दोष असलाच तर त्या क्रूर आणि निर्दयी व्यवस्थेचा आहे. कदाचित ती मुलगी सहजपणाने म्हणाली असेल. रूढी-परंपरा आणि संस्कृतीने शिकवलेल्या आचाराला तिने फक्त उच्चार दिला. तो आघात आणि काळजाला झालेली जखम हीच माझी प्रेरणा ठरली. त्या मुलीचे आणि माझे संबंध आज चांगल्या मैत्रीचे आहेत. तिच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही कटुता उरलेली नाही. तिचे लग्न झाले असून आपल्या संसारामध्ये ती सुखी आहे. पण त्यावेळी तिने मला ‘फॅन्ड्री’ असे संबोधल्यावर त्यावेळी आलेल्या रागाच्या भरात मी तिच्या कानाखाली लगावली होती. परंतु आता लक्षात येते, की यात तिचा काहीच दोष नाही. अर्थात ही जखम माझ्या एकटय़ाची नाही. ही जखम असंख्य जणांची आहे. हजारो वर्षे कोंडवाडय़ात असलेल्या दलितांची ही व्यथा-वेदना आहे. त्यांच्या या जखमेने बोलले पाहिजे, या लोकांचे दु:ख आपण मांडले पाहिजे, ही ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीमागची आणखीन एक प्रबळ प्रेरणा आहे.\nमी तोवर पाहिलेले बॉलीवूडचे चित्रपट ही माझ्यासाठी तशी एक नकारात्मक प्रेरणा ठरली. त्यावेळचे बहुतांश हिंदूी चित्रपट हे सपक, गुळगुळीत असायचे. त्यातील नायकाच्या जाणिवांची चाकोरी मला ‘रिलेट’ करणारी नव्हती. मी दलित, ग्रामीण साहित्याचे वाचन केलेले आहे. आपल्याला आपली भाषा बोलता येईल का, या भूमिकेतून आपल्या आयुष्याची कथा चित्रपटातून सांगितली गेली पाहिजे असे मला वाटले. मी िवदा करंदीकर, कुसुमाग्रज, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर यांच्या कविता आणि चेकॉव्ह, दोस्तोवोस्की यांच्या कथांचे वाचन केले आहे. अशा साहित्याचे वाचन करून आपण आपला आवाज गडद केला पाहिजे असे मला वाटले.\n‘माझ्या हाती नसती लेखणी तर\nअसती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला\nमी कशानेही उपसतच राहिलो असतो\nहा अतोनात कोलाहल मनातला..’\nहाच ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या निर्मितीमागचा विचार आहे.\nआपणही अभिनय करावा असे मला वाटायचे. खेडय़ात राहून हे शक्य नव्हते. मी पाहिलेल्या चित्रपटांतील ग्रामीण नायक शहरीच असायचे. त्यांना खेडय़ातला माणूस होता यायचे नाही. मराठी चित्रपटांतूनही कोल्हापूर हे एकमेव खेडे येत होते. वैदर्भीय, मराठवाडी, नगरी, सोलापुरी भाषा चित्रपटांतून दिसायची नाही. त्यामुळे माझ्या प्रांतातील ‘लक्का’ हा शब्द ‘फॅन्ड्री’मध्ये मी जाणीवपूर्वक वापरला. ही भाषा चित्रपटात प्रथमच आली. त्याला मी निमित्तमात्र ठरलो, याचे खूप समाधान वाटते. मला माझ्या भाषेत माझी दु:खं मांडायची होती. ओबडधोबड नायकाच्या तोंडून कथा मांडायची, हीसुद्धा एक प्रेरणा होतीच.\nसत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’ हा चित्रपट मी ‘फॅन्ड्री’ बनविल्यानंतर पाहिला. हा चित्रपट पाहून मी कवितादेखील केली होती. गरीबची कथा हा माझ्या आणि सत्यजीत रे यांच्या चित्रपटांतील समान धागा आहे. मात्र, दोघांची पाश्र्वभूमी वेगवेगळी आहे. दृष्टिकोन आणि धाटणीही वेगळी आहे. सत्यजित रे हे भारतरत्न मिळालेले एकमेव फिल्ममेकर आहेत. त्यांचे चित्रपट हे महामार्ग आहेत, तर माझी आपली साधी पाऊलवाट आहे. याच रस्त्याने मी जाईन की नाही, हेदेखील आज सांगता येत नाही. भविष्यामध्ये मी चित्रपट बनवण्याचाच मार्ग अनुसरेन का, याविषयीही माझ्या मनामध्ये साशंकता आहे.\nश्याम बेनेगल, ऋत्विक घटक, व्ही. शांताराम हे माझे आवडते फिल्ममेकर. ‘फॅन्ड्री’ची पटकथा लिहिताना आपण काही वेगळे लिहितो आहोत याची जाणीव झाली. पण जातीचं दु:ख मांडताना कोणाला दोषी ठरवू नये, ही माझी भूमिका होती. मी व्यवस्थेला माफ करण्याची भूमिका स्वीकारली. समाजात क्रूर, निर्दयी घटना घडताहेत, त्यांची दखल घ्या, एवढंच सांगण्याचा माझा उद्देश होता. किशोर कदम वगळता मी ठरवून बाकी सारे नवे चेहरेच घेतले. चित्रपट करताना मला तांत्रिक अंगाचे काही ज्ञान नव्हते. आशय सशक्त असेल तर तंत्र थोडे उन्नीस-बीस असले तरी चालते असे मला वाटते. ज्यांचा काही बायोडाटा नाही असे दगड फोडण्याचे काम करून आयुष्यभर संघर्ष करत मुलांना शिकविणारे वडील ही माझी प्रेरणा आहे. ज्यांना स्वत:ला अक्षरांची ओळख नाही, तसेच ज्यांना आयुष्याचे गणित कधी सोडवता आले नाही, पण तरीही आपल्या मुलांनी शिकले पाहिजे, ही आस मनात धरून आम्हा भावंडांना शिक्षण देणारे माझे वडील हे माझ्यासाठी.. माझ्या ‘फॅन्ड्री’च्या निर्मितीकरता प्रेरणादायी ठरलेत.\nशब्दांकन : विद्याधर कुलकर्णी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPadmavati Controversy: ‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील\nसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची उचलबांगडी; प्रसून जोशी नवे अध्यक्ष\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nDhadak Movie Trailer Launch: हिंदी ‘झिंगाट’सह ‘धडक’ले जान्हवी- इशान\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/prem-by-kusumagraj.html", "date_download": "2018-08-22T03:35:48Z", "digest": "sha1:QLZDKSXTLR3P5QURIGSIBMTQYSVIC7ZS", "length": 4570, "nlines": 67, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): प्रेम - कुसुमाग्रज Prem by Kusumagraj", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nप्रेम - कुसुमाग्रज Prem by Kusumagraj\nमोरासारखा छाती काढून उभा रहा\nजाळासारखा नजरेत नजर बांधून पहा\nसांग तिला तुझ्या मिठीत\nउन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत\nजास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत\nम्हणून म्हणतो जागा हो\nप्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं\nप्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं\nशव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस\nबुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस\nउधळून दे तुफान सगळं\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/ipl-2018-who-will-qualify-if-rain-washes-out-kkr-vs-rr-eliminator-1684917/", "date_download": "2018-08-22T04:26:56Z", "digest": "sha1:Z5OB4UP5ZJQJFKBFIZTZUH5UB6PE5TRD", "length": 13140, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Who will qualify if rain washes out KKR vs RR Eliminator| IPL 2018 एलिमनेटर सामन्यावर पावसाचं सावट पावसाने व्यत्यय आणल्यास कोणला होणार फायदा | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nIPL 2018 – एलिमनेटर सामन्यावर पावसाचं सावट पावसाने व्यत्यय आणल्यास कोणाला होणार फायदा\nIPL 2018 – एलिमनेटर सामन्यावर पावसाचं सावट पावसाने व्यत्यय आणल्यास कोणाला होणार फायदा\nरात्री १० वाजता कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nसामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास कोलकात्याला फायदा\n२०१८ च्या आयपीएल हंगामामध्ये पहिला सामना जिंकत चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यानंतर बुधवारी कोलकाता विरुद्ध राजस्थान हा सामना इडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला हैदराबादविरुद्ध पुन्हा एक सामना खेळावा लागणार आहे, सो संघ या सामन्यात विजयी होईल त्यालाच अंतिम फेरीतं तिकीट मिळणार आहे. मात्र कोलकाता विरुद्ध राजस्थान या एलिमनेटर सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालेलं आहे.\nहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रात्री १० वाजता कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत दुपारच्या दरम्यानही कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बीसीसीआयने आखलेल्या वेळापत्रकात एलिमनेटर सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाहीये. त्यामुळे पावसाने आजच्या सामन्यात व्यत्यय आणून सामना रद्द झाल्यास कोलकात्याच्या संघाला फायदा होऊ शकतो. सरस धावगतीच्या आधारावर कोलकात्याचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता, त्यामुळे राजस्थानचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. यानंतर कोलकात्याला हैदराबादशी पुन्हा एकदा लढावं लागणार आहे.\nसाखळी फेरीत राजस्थानला अखेरच्या सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देणारा जोस बटलर मायदेशी रवाना झाला आहे. याचसोबत बेन स्टोक्स देखील राजस्थानसाठी उपलब्ध नाहीये. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी राजस्थानच्या संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात हा सामना रंगणार असल्यामुळे कोलत्याचं पारडं या सामन्यात जड मानलं जातंय. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएक खेळाडू, तीन संघ आणि आयपीएलचं विजेतेपद, फिरकीपटू कर्ण शर्माचं हे अनोखं आयपीएल कनेक्शन माहिती आहे का\nIPL 2018 – मैदानात वयापेक्षा तुमचा खेळ महत्वाचा, धोनीचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर\nमुंबईकर अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी, KKR अकादमीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती\nआयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन\nIPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-konkan-railway-running-late-79318", "date_download": "2018-08-22T04:07:22Z", "digest": "sha1:64HR5MGWHL2GMQ7R7VJWUZGYVVNQSGIU", "length": 13837, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Konkan railway running late कोकण रेल्वे दुसऱ्या दिवशीही विस्कळीत | eSakal", "raw_content": "\nकोकण रेल्वे दुसऱ्या दिवशीही विस्कळीत\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nकणकवली - सावंतवाडी-झाराप स्थानका दरम्यान झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेस अपघातानंतर, आज दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत राहिले. प्रमुख गाड्या तीन तास विलंबाने धावत होत्या. तर काल (ता. 26) मुंबईहून येणाऱ्या गाड्या रात्री दहा नंतर दाखल झाल्याने प्रवाशांना घर गाठताना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.\nकणकवली - सावंतवाडी-झाराप स्थानका दरम्यान झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेस अपघातानंतर, आज दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत राहिले. प्रमुख गाड्या तीन तास विलंबाने धावत होत्या. तर काल (ता. 26) मुंबईहून येणाऱ्या गाड्या रात्री दहा नंतर दाखल झाल्याने प्रवाशांना घर गाठताना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.\nकोकण रेल्वेचे मार्ग गुरुवारी (ता.26) सायंकाळी 7.20 वाजता सुरळीत झाला. त्यानंतर कोकणकन्या, तुतारी एक्‍स्प्रेस, मंगलोर, राजधानी एक्‍स्प्रेस या गाड्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. तर सिंधुदुर्गात येणारी दिवा पॅसेंजर, मांडवी एक्‍स्प्रेस, मंगला एक्‍स्प्रेस या गाड्या रात्री दहा नंतर रेल्वे स्थानकांत दाखल झाल्या. तोपर्यंत गावी जाणाऱ्या नियोजित एस.टी. बसेस निघून गेल्याने, प्रवाशांना खासगी वाहन करून आपापले गाव गाठावे लागले. या प्रवासासाठी दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत भाडेही द्यावे लागल्याने, प्रवाशांतून तीव्र नाराजीही व्यक्‍त झाली.\nदुरांतो अपघातानंतर कोकणकन्या, तुतारी, मंगलोर ह्या गाड्या अडीच तास विलंबाने रवाना करण्यात आल्या होत्या. याच गाड्या परतून कोकणात येतात. त्यामुळे सिंधुदुर्गात येणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेस आज तीन तास विलंबाने धावत होती. याखेरीज वेरावळ-तिरूवनंतपुरम तीन तास, एलटीटी-करमळी 3.30 तास, तुतारी एक्‍स्प्रेस 2 तास आणि मंगलोर एक्‍स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होत्या. तर मुंबई सीएसटी स्थानकातून कोकणात येणारी मांडवी एक्‍स्प्रेस आज (ता.27) सकाळी 7.10 ऐवजी सकाळी 10.50 वाजता सोडली जाणार असल्याचे मध्यरेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास सिंधुदुर्गात येणारी मांडवी एक्‍स्प्रेस रात्री साडे नऊ नंतर दाखल होण्याची शक्‍यता रेल्वेकडून व्यक्‍त करण्यात आली.\nसध्या दिवाळीच्या सुट्टीत आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सुट्ट्या पूर्व नियोजित असल्याने अनेकांनी काही महिन्यापूर्वी कोकण रेल्वेची तिकीटे आरक्षित केली होती. मात्र वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा सगळ्यात जास्त फटका त्यांना बसला.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2018-08-22T03:05:50Z", "digest": "sha1:62O3EXTHUNZODJBFWMTCCZI5PMMULXKQ", "length": 4466, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ९३२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. ९३२ मधील निर्मिती‎ (रिकामे)\n► इ.स. ९३२ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. ९३२ मधील शोध‎ (रिकामे)\n► इ.स. ९३२ मधील समाप्ती‎ (रिकामे)\n\"इ.स. ९३२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ९३० चे दशक\nइ.स.चे १० वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/vegetable-biryani/", "date_download": "2018-08-22T04:34:44Z", "digest": "sha1:TT32WK7KUTTXQZ2IWZN3EV4WSNKFJGQQ", "length": 7408, "nlines": 163, "source_domain": "www.marathimati.net", "title": "व्हेजिटेबल बिर्याणी | Vegetable Biryani", "raw_content": "\n१ कप मटार सोललेला\n१ वाटी पनीर चिरलेले चौकोनी\n१/२ लहान चमचा जीरे\n१/२ चमचा लाल तिखट\n१/२ लहान चमचा हळद\n१/२ लहान चमचा केशर\nतांदूळ धुऊन शिजवून घ्या. कांदा बारीक चिरा. कढईत तूप गरम करुन कांदा परता, गुलाबी झाल्यावर लवंग, वेलची, दालचिनी वाटून टाका. जीरा, आले व हिरवी मिरची वाटून टाका. परतून टॉमेटोची पेस्ट टाका. लाल तिखट, हळद व मीठ टाका. मसाला चांगला परतून झाल्यावर बटाटा, फ्लॉवर व गाजर चिरून टाका. पनीर व मटार टाका. भाज्या थोड्या शिजल्यावर गॅस बंद करा. एका वाटीत १/२ दूध घेऊन त्याच्यात केशर भिजवा. शिजलेल्या भातात मीठ टाका. आता वाढायच्या भांड्यात खाली एक परत वरून भात टाका. त्याच्यावर दूध उरलेली भाजी टाका. आता बाकीचा भात टाकून दूध टाका. वर गोल टॉमेटो-कांदा व आख्खी हिरवी मिर्ची टाकून सजवा. या प्रकारे दोन परत भाजी व ३ परत शिजवलेल्या भाताची येईल. ताटली झाकून कमी गॅसवर २-३ मिनीटे शिजवा व गरम वाढा\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in भाताचे प्रकार and tagged पनीर, पाककला, बिर्याणी, भात, मटार on जानेवारी 10, 2011 by संपादक.\n← पचनाच्या विकारावर उपयुक्त द्राक्षे उत्तर तिवे घाट →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/tamhani-ghat-116110200010_1.html", "date_download": "2018-08-22T04:36:04Z", "digest": "sha1:PLBD4LQ5K5RSSA4L57VLXQP74FJPMYNI", "length": 10625, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नयनरम्य ताम्हिणी घाट | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी ती ताम्हिणी घाटाला. पावसाळ्यात इथल्या टेकडय़ा कात टाकतात.\nरूक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोटय़ाशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टिंग) जोडही देता येते. ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. थोडय़ा चढावरून पुढे गेले की, एखाद्या स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालिचे, ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाळ्यात तयार होणारे इथले पाण्याचे काही प्रवाह शांतपणे डोंगरावरून खाली येतात तर काही धबधबे डोंगरावरून अक्षरश: कोसळत खाली येतात. तिथून उसळून पुढे वाहणारे हे पाणी बघायला पर्यटक इथे गर्दी करतात. घाटातल्या वळणा वळणावर नयनरम्य, विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहात असतात.\nपावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकडय़ा आकाशात उंच झेपावत आहेत, असे वाटते. टेकडय़ांच्या या भल्या-थोरल्या ¨भतीवर अलगद उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात. काळ्या ढगांभोवती चालणारा हा ऊन-पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. ताम्हिणी घाट त्याच्या वळण वाटातून असा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो. पावसाळ्यामध्ये खूप धमाल, मज्जा, मस्ती करायची असेल तर तुम्ही ताम्हिणी घाट येथे एक दिवसाची पावसाळी सहल करू शकता.\nकसे जाल :- मुंबईपासून अंतर 140 किमी आहे. पुण्यापासून पौड रस्त्यापासून 93 किमी अंतरावर आहे. मुंबईकडून येताना मुंबई - पुणे महामार्गावर लोणावळा इथे बाहेर पडावे लागते. लोणावळ्यापासून ऑबी व्हाली रस्त्याने ताम्हिणीकडे जाता येते.\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nयावर अधिक वाचा :\nकतरिनाने माल्टामधील एक नवा फोटो केला शेअर\n‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ...\nहाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच\nप्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...\n‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर\nदीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...\nकोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/visapur-fort-117083000013_1.html", "date_download": "2018-08-22T04:35:54Z", "digest": "sha1:3HDW4ZCKY2SUHSY3CHASKMPFSPJX354F", "length": 12739, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला\nविसापूर किल्ला Visapur Fort – ३०३८ फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.\nइतिहास : मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता.\nमराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापूर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च१८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.\nगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबावर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.\nगडावर जाण्याच्या वाटा : मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.\n१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.\n२) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.\n३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापुरला जाण्याचा रस्ता आहे.\nगडावर राहण्यासाठी दोन गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत. गडावर जाण्यासाठी अडीच तास लागतात.\nमोदींनी काम केलेली चहाची टपरी पर्यटन स्थळ बनणार\nरावणाने शिवाला येथे केले होते मस्तक अर्पण\nभारतातील टॉप 5 सुंदर समुद्र किनारे\nयेथे रामाला ‍देतात बंदुकांची सलामी\nयावर अधिक वाचा :\nट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला\nहाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच\nप्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...\n‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर\nदीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...\nकोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...\n'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर\nमानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...\n'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला \nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/six-thousand-crores-road-works-bhumi-pujan-fadnavis-and-gadkari-110960", "date_download": "2018-08-22T03:43:46Z", "digest": "sha1:DVK73LNHESEOXP4RSHNBTUKA7VSG35MC", "length": 12471, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Six thousand crores road works Bhumi Pujan by Fadnavis and Gadkari सहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे फडणवीस, गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन | eSakal", "raw_content": "\nसहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे फडणवीस, गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 13 राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कामांचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले.\nअंबाजोगाई (जि. बीड) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 6042 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय आणि राज्य रस्ता कामांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 19) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा पुनरुत्थान, जलसंपदा, नौकायान मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.\nअंबाजोगाई परिसरातील वाघाळा येथील अंबा सहकारी साखर कारखाना येथे संगणकाची कळ दाबून उद्घाटन झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोलहार, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी 13 राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कामांचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. दरम्यान, नऊ वर्षानंतर प्रथमच नितीन गडकरी बीड जिल्ह्यात आले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nकेरळला 2600 कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन\nतिरुअनंतपूरम (पीटीआय) : पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/what-is-the-process-of-play-marathi-articles-1457004/", "date_download": "2018-08-22T04:29:01Z", "digest": "sha1:P4QM4ZMA2B3K6VAKEMM4DP2ZX4RS7K45", "length": 26803, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is the process of play Marathi Articles | नाटकानुभव | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनाटक नावाचा खेळ आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या समाजात अगदी वेगळा आहे.\nलहान मुलं जे वास्तव जगतायत, जी स्वप्नं पाहतायत, जे अनुभव घेतायत, ते त्यांना त्यांच्या जवळच्या वाटणाऱ्या माध्यमातून मांडता यायला हवं, व्यक्त होता यायला हवं आणि कुणी सांगावं ते माध्यम नाटक असू शकतं. त्यासाठीची जमीन तयार करणं नक्कीच आपल्या हातात आहे. नाटकाची प्रक्रिया नेमकी असते काय, कशी आणि लहान मुलांना ती नेमकं काय आणि कसं देऊ करते\nगेल्या काही वर्षांत मराठी नाटकाचा प्रवास पाहिला तर सूक्ष्मपणे झालेला, पण अत्यंत महत्त्वाचा बदल लक्षात येतो तो हा.. की, मराठी नाटक, मग ते व्यावसायिक असो की अव्यावसायिक, एकुणातच दूरचित्रवाणी माध्यमाच्या प्रभावाखाली आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तीनही पातळ्यांवर, खासगी वाहिन्यांवरील मालिकांचा पडलेला प्रभाव कधी स्पष्टपणे, तर कधी नकळत लक्षात येतो. कलाकारांच्या निवडीपासून प्रेक्षकांच्या आवडीपर्यंत आणि अभिनय शैलीपासून – संवाद शैलीपर्यंत सगळीकडे त्याच्या खुणा सापडतात. त्यामुळे अनेक वेळा नाटक या जिवंत खेळामधलं नाटय़ शब्दबंबाळ आणि माहिती पुरवणारं असतं. नाटय़ानुभव कमी होत चालला आहे.\nया बदलाची जबाबदारी जशी कलाकारांची आहे तशीच ती प्रेक्षकांचीसुद्धा आहे. नाटकाचा प्रेक्षक हळूहळू विरळ होत चाललाय. हा सगळा प्रेक्षक वर्ग मनोरंजनाच्या इतर अनेक उपलब्ध माध्यमांकडे खेचला जातो आहे. समोर चालू असलेल्या जिवंत खेळातल्या जादूपेक्षा डिजिटली जिवंत केलेल्या खेळाची जादू त्याला जास्त भुलवते आणि डिजिटल जग देऊ करत असलेल्या दृक्-श्राव्य मनोरंजनात तेवढी ताकदही निश्चितच आहे. मग तो चित्रपट असो, दूरचित्रवाणी असो, वेब सीरिज असोत की त्रिमितीय व्हच्र्युअल रिअॅलिटी असो. आजकाल सगळे विषय आणि आशय या माध्यमांमध्ये विखुरलेले आहेत. नवे विषय हाताळले जात आहेत आणि कमीजास्त प्रमाणात ते तिथे सशक्तपणे सादर होतायत. नवे प्रयोग आता या माध्यमांमध्ये होतायत.\nही गोष्ट आता अपरिहार्य आहे. त्यामुळे नाटक अनुभवणारा, त्यातल्या आभासी वास्तवाची नाटय़मय मजा लुटणारा प्रेक्षक हा, डिजिटल क्रांतीच्या अलीकडे जन्मलेला प्रेक्षक उरला आहे. म्हणजेच चाळिशीतला आणि त्यापुढचा प्रेक्षक. विशीतली आणि त्याही अलीकडची पिढी ही नव्या माध्यमांसकट आणि त्यातल्या नव्या तंत्रज्ञानासकट जन्माला आली आहे; येत आहे. कळीचा मुद्दा हा आहे की, मग अशा वेळी नाटक या माध्यमाचं स्थान या नव्या पिढीकरिता असेल का असावं का आणि त्यात तथ्य काय\nमुळात नाटक काय करतं तर ते अनुभव देतं आणि अनुभव घेण्याची, घेतलेले अनुभव साठवण्याची आणि सर्जनाच्या (निर्मितीच्या) पातळीवर त्यांची पुनर्निर्मिती करून प्रेक्षकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देण्याचं काम करतं. कल्पनेच्या पातळीवर जसं ते कलाकारांना आव्हान देतं तसंच प्रेक्षकांच्या आकलन आणि ग्रहणशक्तीलाही चालना देतं. त्याकरिता आपली अनुभव टिपणारी इंद्रिय (डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ) तीक्ष्ण असावी लागतात आणि अनुभव साठवणारा, त्याची जाणीव करून देणारा मेंदू तल्लख आणि सर्व पातळ्यांवर कार्यरत असावा लागतो. यामुळे संवेदना जागी राहते. या इंद्रियांचा वापर हेतुपुरस्सर केला नाही, त्याचा आळस केला किंवा त्यांनी दिलेल्या अनुभूतीकडे दुर्लक्ष केलं तर ही इंद्रिय आणि त्यांच्या संवेदना बोथट होत असतात. अशा बोथट संवेदना नाटक किंवा कुठलीही कलाकृती सोडाच, कुठल्याच नवनिर्मितीकरिता तयार नसतात. मग फक्त माहिती घेणे आणि ती पसरवणे इतकंच केलं जातं. हळूहळू ती माहिती आणि त्याआधारे केलेलं भाष्य इतकीच कार्यक्षमता उरते. बथ्थडपणा वाढत जातो. आपल्या सगळ्यांचंच कमी-जास्त प्रमाणात हेच झालेलं दिसतं.\nनाटक हे एकापेक्षा अनेक घटकांचं एकत्रीकरण आहे. रंग-रेषा, अवकाश, स्थळ-काल, गंध, पोत, ध्वनी, दृश्यात्मकता, आकार, ताल-सूर हे सगळं एका नाटक नावाच्या खेळात सामावलेलं असतं. याखेरीज, शब्द, त्याचा नाद, अर्थ, काव्य, व्यक्तिरेखा, परस्परसंबंध, संवाद, साहित्य हे सगळे घटकही नाटकात दिसतात आणि हे सगळं एकत्र एकजिनसी होऊन थेट आणि जिवंतपणे, प्रत्यक्ष एका मोठय़ा प्रेक्षक समूहासमोर सादर होतं. समोर चाललेल्या खेळाशी ते एकरूप होऊ शकतात. सादर करणारे आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक अप्रत्यक्ष संवाद सुरू असतो. हशा, टाळ्या, उद्गार, शांतता, स्तब्धता, ताण हे सगळं सादरकर्ते आणि प्रेक्षक एकाच वेळी एकाच अवकाशात एकमेकांसोबत अनुभवत असतात. प्रेक्षकांमध्ये एकमेकांतही संवाद घडत असतो. आस्वाद घेताना तो समूहानं घेतला जातो. (चित्रपट किंवा इतर कुठलंही मनोरंजन माध्यम हे एकटय़ानंदेखील अनुभवता येतं.) हा नाटक आणि इतर माध्यमांतला मुख्य फरक.\nआणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग आणि त्यापूर्वीची, नाटक आकार घेतं, घडत जातं ती तालमीची संपूर्ण प्रक्रिया, कलाकारांची पूर्वतयारी ही सगळ्या संवेदनांना आवाहन करणारी असते. नाटक आकार घेतं त्या काळातही वेगवेगळे नवे अनुभव प्रत्येक दिवशी नव्यानं मिळतात आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक प्रयोगाच्या वेळी नवे प्रेक्षक या अनुभवाला नव्यानं सामोरे जातात. नाटक त्याच्या प्रेक्षकाला विचार करायला लावतं. मी समोर जे घडताना पाहतोय त्याचा आनंद घेण्याबरोबरच एका बाजूला ते मी माझ्याशी, माझ्या आजूबाजूच्या जगण्याशी, माझ्या भवतालाशी ताडून पाहात असतो. हे करताना नाटकीय शक्यतांबरोबरच मर्यादाही मला कल्पना करायला भाग पाडतात. (चित्रपटात समुद्र प्रत्यक्ष दिसत असतो. नाटकात समुद्राची माझी अनुभवाची स्मृती मला चाळवावी लागते. नाटकातला समुद्र मला माझ्या मनाच्या पातळीवर कल्पना करून अनुभवावा लागतो. माझी कल्पनाशक्ती, माझ्या अनुभवांची सगळी ताकद इथे पणाला लागते.) त्यामुळे माझ्या दाबल्या गेलेल्या, तळाशी गेलेल्या भावनांचा, स्मृतीचा निचरा होतो आणि कलाकारांबरोबरच प्रेक्षक म्हणून माझ्याही कल्पनाशक्तीला ला आवाहन केलं जाऊ शकतं. नेमकं याचाच कंटाळा आता प्रेक्षक म्हणून मी करतो.\nस्पर्श जो आपल्या समाजात बऱ्याचदा आणि विनाकारण टाळला जातो, सरमिसळ जी शुद्धतेच्या आग्रहापोटी नाकारली जाते; भाषिक वैविध्य ज्याकडे दुर्लक्ष होतं; परस्परसंवाद (भाषेसकट आणि भाषेविना) जो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे; हे सगळे व्यवहार नाटकाच्या परिघात पूर्ण होतात. आपण सामाजिक प्राणी आहोत याचा आनंद आणि समाधान मिळवून देतात. त्या अर्थानं नाटकाची प्रक्रिया ही आजही माणूस म्हणून घडण्याकरिता अतिशय अनुकूल आणि पूरक असू शकते; असते.\nपरंतु नाटक नावाचा खेळ आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या समाजात अगदी वेगळा आहे. एक तर बराच मोठा काळ आपण या खेळाकडे तुच्छतेनं किंवा अचंब्यानं पाहण्यात घालवला. गेल्या काही वर्षांत त्यात बदल झाला तो असा की, नाटकाकडे व्यवसाय, करिअरचा एक पर्याय, काही मोजक्या लोकांची हौस म्हणून पाहायला सुरुवात झाली; पण नाटक हे संवेदनशील, सर्जकता, कल्पकता याची पूर्वतयारी करणारं माध्यम असू शकतं असं त्याकडे पाहिलं गेलं नाही.\nवास्तविक पाहता, हे सगळंच चांगलं, सकस, निरोगी आणि दर्जेदार आयुष्य जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकच मनुष्याकरिता आवश्यक नाही का\nडॉ. अशोक दा. रानडे एका कार्यशाळेत म्हणाले होते तसं, ‘सर्जकता, कल्पकता आणि संवेदनशीलता ही काही फक्त कलाकारांचीच मक्तेदारी नाही हे आपण पक्कं समजून घेतलं पाहिजे आणि त्या दोन्ही गुणांना आत्मसात करण्याची, जोपासण्याची तीव्र आसक्ती आपल्यात असायला हवी. या सगळ्याची सुरुवात अगदी योग्य वयात म्हणजे ग्रहणशक्ती सक्षम होत असताना व्हायला हवी, कारण पुढे पुढे कामाच्या, ताणाच्या, नात्यांच्या स्पर्धेच्या, व्यावसायिकतेच्या, दुनियादारीच्या रेटय़ात संवेदना बोथट तरी होतात किंवा अतितीव्र. अनुभव घ्यायला वेळच राहात नाही आणि मग आपल्या सगळ्या प्रतिक्रिया; आपल्या जगण्याला दिलेल्या या माहितीच्या आधारावर असतात. आपण केवळ जिवंत बुजगावणी होऊन जातो अपरिहार्यपणे.\nत्यामुळे परत एकदा लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांच्यापुढे आज अनेक पर्याय आहेत हे खरंच; पण म्हणून त्यांना कुठलाही पर्याय नाकारण्यात काय अर्थ आहे किंबहुना सगळ्या पर्यायांची त्यांना नीट ओळख करून दिली तर त्यांना हवा तो पर्याय निवडणं त्यांच्यासाठी अधिक आनंदाचं असेल. लहान मुलं जे वास्तव जगतायत, जी स्वप्नं पाहतायत, जे अनुभव घेतायत, ते त्यांना त्यांच्या जवळच्या वाटणाऱ्या माध्यमातून मांडता यायला हवं, व्यक्त होता यायला हवं आणि कुणी सांगावं ते माध्यम नाटक असू शकतं. त्यासाठीची जमीन तयार करणं नक्कीच आपल्या हातात आहे. नाटकाची प्रक्रिया नेमकी असते काय, कशी आणि लहान मुलांना ती नेमकं काय आणि कसं देऊ करते किंबहुना सगळ्या पर्यायांची त्यांना नीट ओळख करून दिली तर त्यांना हवा तो पर्याय निवडणं त्यांच्यासाठी अधिक आनंदाचं असेल. लहान मुलं जे वास्तव जगतायत, जी स्वप्नं पाहतायत, जे अनुभव घेतायत, ते त्यांना त्यांच्या जवळच्या वाटणाऱ्या माध्यमातून मांडता यायला हवं, व्यक्त होता यायला हवं आणि कुणी सांगावं ते माध्यम नाटक असू शकतं. त्यासाठीची जमीन तयार करणं नक्कीच आपल्या हातात आहे. नाटकाची प्रक्रिया नेमकी असते काय, कशी आणि लहान मुलांना ती नेमकं काय आणि कसं देऊ करते मला स्वत:ला पालघर जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल भागात काम करताना, लहान मुलांसाठी नाटक उभं करताना आणि त्याचे प्रयोग केल्यावर नेमके काय अनुभव आले मला स्वत:ला पालघर जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल भागात काम करताना, लहान मुलांसाठी नाटक उभं करताना आणि त्याचे प्रयोग केल्यावर नेमके काय अनुभव आले हे पुढील (६ मेच्या) लेखात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/9-killed-police-firing-tamilnadu-118495", "date_download": "2018-08-22T04:02:19Z", "digest": "sha1:PY4GHSWKQEUSKDBW6NJEVVRMGY2YQR7N", "length": 16277, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "9 killed in police firing in tamilnadu पोलिस गोळीबारात नऊ आंदोलक ठार | eSakal", "raw_content": "\nपोलिस गोळीबारात नऊ आंदोलक ठार\nमंगळवार, 22 मे 2018\nवेदांता कंपनीच्या स्टरलाइट कॉपर या प्रकल्पातून दरवर्षी चार लाख टन तांब्याचे कॅथोड उत्पादित केले जाते. हे उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा विचार आहे. या कंपनीने पर्यावरणविषयक कायदे न पाळल्याबद्दल तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांचा परवाना रद्द केला होता. मात्र, कंपनीने त्याला आव्हान दिले असून सुनावणी सुरू आहे. या कंपनीमुळे नदी प्रदूषण होत असून, भूजल पातळीवरही परिणाम होत असल्याचा आरोप आहे. तसेच, कंपनीच्या चिमण्यांचा आकारही लहान असल्याने अधिक प्रदूषण होत असल्याचे म्हणणे आहे.\nतुतिकोरीन (तमिळनाडू) - प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात नऊ जण ठार, तर सतरा जण जखमी झाले. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे.\nवेदांता या ब्रिटिश कंपनीच्या येथील \"स्टरलाइट कॉपर' प्रकल्पाद्वारे भूजल प्रदूषण होत असल्याची तक्रार असून, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे. या कंपनीविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून, आंदोलनाचा आजचा शंभरावा दिवस असल्याने जवळपास पाच हजार आंदोलक जमले होते. हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याच्या आंदोलकांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. या प्रकल्पावर मोर्चा नेण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याने जमाव हिंसक बनला. जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली आणि सरकारी वाहनांसह काही खासगी वाहनांचीही जाळपोळ सुरू केली. या मोठ्या प्रमाणावर हिंसक बनलेल्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचाही वापर केला. मात्र, त्याचा परिणाम न झाल्याने गोळीबार करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात आणि संघर्षात एका विद्यार्थिनीसह नऊ जण मृत्युमुखी पडले, तर सतरा जण जखमी झाले.\nद्रमुक, एमडीएमके, कॉंग्रेस आणि इतर स्थानिक पक्षांनी या गोळीबाराचा निषेध करत तमिळनाडू सरकारवर टीका केली आहे. नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल तमिळनाडू सरकारने दु:ख व्यक्त केले. मात्र, मागणी मान्य करण्यासाठी हिंसेचा मार्ग जमावाने अवलंबिल्याने गोळीबार टाळता आला नाही, अशी बाजूही सरकारने मांडली. या घटनेनंतर शेजारील जिल्ह्यातून जादा कुमक मागवत प्रशासनाने जमावबंदी लागू करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. तसेच, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मृतांच्या नातेवाइकांना दहा लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना तीन लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे.\nप्रकल्पाविरोधात सरकारने काहीही कारवाई न केल्यानेच आंदोलनाची वेळ आली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे.\n- एम. के. स्टॅलिन, द्रमुक नेते\nहा सरकारपुरस्कृत दहशतवादाचा प्रकार आहे. अन्यायाविरोधात लढणाऱ्या लोकांचा सरकारने खून केला आहे.\n- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष\nवेदांता कंपनीच्या स्टरलाइट कॉपर या प्रकल्पातून दरवर्षी चार लाख टन तांब्याचे कॅथोड उत्पादित केले जाते. हे उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा विचार आहे. या कंपनीने पर्यावरणविषयक कायदे न पाळल्याबद्दल तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांचा परवाना रद्द केला होता. मात्र, कंपनीने त्याला आव्हान दिले असून सुनावणी सुरू आहे. या कंपनीमुळे नदी प्रदूषण होत असून, भूजल पातळीवरही परिणाम होत असल्याचा आरोप आहे. तसेच, कंपनीच्या चिमण्यांचा आकारही लहान असल्याने अधिक प्रदूषण होत असल्याचे म्हणणे आहे.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nबिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य\nपाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने \"रेड लाईट एरियाती'ल एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/family-doctor-regimen-79306", "date_download": "2018-08-22T04:16:13Z", "digest": "sha1:IK7OLRGPANOUF53COF7G5VHWON2HYQDD", "length": 18231, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor Regimen पथ्यापथ्य-अंगावर सूज | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nपायांवर सूज येणे, चेहरा सुजणे, संपूर्ण अंगावर सूज येणे हे शरीरातील असंतुलनाचे लक्षण असते. याचे योग्य निदान करून घेणे, तसेच वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेणे हे गरजेचे असते.\nपायांवर सूज येणे, चेहरा सुजणे, संपूर्ण अंगावर सूज येणे हे शरीरातील असंतुलनाचे लक्षण असते. याचे योग्य निदान करून घेणे, तसेच वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेणे हे गरजेचे असते.\nअंगावर सूज अनेक कारणांनी येऊ शकते. मुका मार लागल्याने किंवा काही किडा-कीटक चावल्याने जी सूज येते ती सहसा स्थानिक (एका ठिकाणी मर्यादित) असते. ती थोड्या उपचारांनी, लेप वगैरे लावला की पूर्णतः नाहीशी होणारी असते; मात्र पायांवर सूज येणे, चेहरा सुजणे, संपूर्ण अंगावर सूज येणे हे शरीरातील असंतुलनाचे लक्षण असते. याचे योग्य निदान करून घेणे, तसेच वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेणे हे गरजेचे असते.\nबरोबरीने आहार कसा योजावा याची माहिती आपण करून घेणार आहोत.\nवातामुळे अंग सुजते तेव्हा त्यात वेदना असतात, त्वचेचा स्पर्श रुक्ष, खरखरीत होतो आणि सूज आलेल्या जागेवर दाब दिला, तर सूज सहजतेने दबली जाते; पण दाब काढला की ते ठिकाण लगेच पूर्ववत होते. या प्रकारच्या सुजेत अन्न शिजविण्यासाठी म्हणजे पेज, सूप, खिचडी वगैरे बनविण्यासाठी जे पाणी लागते ते पुढील औषधांनी संस्कारित करून घ्यायचे असते,\nवातिके श्वयथौ शस्तं पानाहारपरिग्रहे \nसुंठ, पुनर्नवा, एरंड या वनस्पतींचे मिश्रण किंवा बृहत्‌ पंचमूळ म्हणजे बेल, गंभारी, पाटला, श्‍योनाक, अग्निमंथ या वनस्पतींच्या मुळांचे मिश्रण यांनी षडंगोदक विधीने जल संस्कारित करावे व याच पाण्याचा स्वयंपाकात वापर करावा. तहान लागली असताना पाणी प्यायचे तेसुद्धा या वनस्पतींनी संस्कारित केलेले असावे. षडंगोदक विधी म्हणजे वनस्पतींच्या मिश्रणात ६४ पट पाणी घालून ते मंद आचेवर निम्मे शिल्लक राहीपर्यंत आटवायचे व गाळून घेऊन वापरायचे असते.\nसुजेमध्ये गोमूत्र हे पथ्यकर आणि औषधाप्रमाणे हितकर सांगितलेले आहे.\nगोमूत्रस्य प्रयोगो वा शीघ्रं श्वयथुनाशनम्‌ यवागुः \nरोज गोमूत्र पिण्याने आणि शोथघ्न (सूज कमी करणाऱ्या) द्रव्यांनी सिद्ध यवागू सेवन करण्याने सूज बरी होते. गोमूत्र प्यायचे असेल तेव्हा ते भारतीय वंशाच्या निरोगी गाईचे असावे. गोमूत्र जाडसर सुती कापडातून सात वेळा गाळून घेऊन, त्यात समभाग पाणी मिसळून प्यायचे असते. साधारणतः सकाळी सात-आठ चमचे, संध्याकाळी सात-आठ चमचे या प्रमाणात गोमूत्र-पाण्याचे मिश्रण घेता येते; मात्र वैद्यांच्या मार्गदर्शनाने हे प्रमाण कमी-जास्ती करता येते. शोथघ्न द्रव्यांनी संस्कारित यवागू बनविण्यासाठी प्रथम पुनर्नवा, दशमूळ, गुळवेल, गोक्षुर वगैरे द्रव्यांनी षडंगोदक पद्धतीने औषधी जल बनवून घ्यायचे असते. मग तांदळाच्या सहा पट हे औषधी जल घेऊन तांदूळ शिजेपर्यंत उष्णता द्यायची असते व तयार झालेली यवागू रुग्णाला प्यायला द्यायची असते. या प्रकारे रोज गोमूत्र आणि यवागू देण्याने सूज कमी होते.\nआल्याचा रस आणि गुळाचे मिश्रण, तसेच बकरीचे दूध हे सुजेमध्ये पथ्यकर असते.\nआर्द्रकस्य रसः पीतः पुराणगुडमिश्रितः \nअजाक्षीराशिनां शीघ्रं सर्वशोथहरो भवेत्‌ \nआले किसून त्याचा रस काढावा, त्यात जुना गूळ मिसळावा व तयार झालेले चाटण थोडे थोडे घेत राहावे. साधारणतः आल्याचा रस आठ ग्रॅम आणि तेवढाच गूळ घेऊन हे चाटण बनवता येते; मात्र प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने यात बदल करावा लागू शकतो. तसेच बकरीचे दूध हेसुद्धा सर्व प्रकारच्या सुजेवर पथ्यकर असते,\nअल्पमल्पं कटुस्नेहं भोजनं शोफिनां हितम्‌ \nएक वर्ष जुने जव आणि साठेसाळीचे तांदूळ यांना दशमुळांनी सिद्ध केलेल्या पाण्यात शिजवून तयार केलेल्या सूप, पेज वगैरे गोष्टी, थोडे तूप व थोडी तिखट द्रव्ये (सुंठ, मिरी, पिंपळी, लवंग वगैरे) यांचा समावेश असलेले भोजन सुजेमध्ये हितकर असते.\nचरकसंहितेमध्ये सुजेसाठी पुढील पदार्थ पथ्यकर सांगितलेले आहेत,\nसुंठ, मिरी, पिंपळी व यवक्षार मिसळलेले मुगाचे सूप\nएक वर्ष जुने यव व तांदूळ\nपरवर, गाजर, मुळा, कडुनिंबाची कोवळी पाने यांची भाजी\nकुळीथ, यव, तांदूळ, मूग, जुने तूप, ताक, मध, आसव, कारले, शेवगा, गाजर, परवर, मुळा, गोमूत्र, हळद, पुनर्नवा, पडवळ, गरम पाणी वगैरे\nविरुद्ध अन्न, मीठ, सुकवलेल्या भाज्या, गुळाचे पदार्थ, दही, आंबट गोष्टी, पचण्यास जड पदार्थ, उडीद, गहू, थंड पाणी, मका, पावटा, वाल, चवळी, सोयाबीन, श्रीखंड, चीज, रताळी, साबुदाणा वगैरे.\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यभरात मराठा वसतिगृहांची उभारणी सुरू असताना सोलापूरसाठी मात्र पणन विभागाने पुन्हा एकदा...\nदिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या\nपुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/project-complete-devendra-fadnavis-politics-118817", "date_download": "2018-08-22T03:50:56Z", "digest": "sha1:VQBDGAHN7AA3QIOQHHSRW4FULA7R4Q36", "length": 12942, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "project complete devendra fadnavis politics प्रकल्प वेळेत पूर्ण करा - देवेंद्र फडणवीस | eSakal", "raw_content": "\nप्रकल्प वेळेत पूर्ण करा - देवेंद्र फडणवीस\nगुरुवार, 24 मे 2018\nमुंबई - लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेता सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nमुंबई - लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेता सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nमेट्रो शहरांमध्ये मेट्रो, मोनो रेल, रस्तेरुंदीकरण आणि रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागांत जलसिंचन आणि रस्त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री नियमित घेत असतात. हे प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी त्यांनी \"वॉर रूम टीम' स्थापन केली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण झाल्यास सरकारला फायदा होईल, त्यामुळे लोकांच्या नजरेत भरू शकणारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमुंबईतील मेट्रो, मोनो रेल प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प 40 टक्‍के पूर्ण झाला आहे. मुंबईसाठी वाहतुकीचे प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत. मेट्रो प्रकल्प तातडीने पूर्ण होणार नाही; मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, या दृष्टीने त्याचे काम होईल. एखादा प्रकल्प पूर्ण होण्याबाबत लोकांना वाटणाऱ्या विश्‍वासाचाही फायदा सत्ताधाऱ्यांना होतो, त्यामुळे लवकरच हे प्रकल्प अधिक गती घेतील, असा विश्‍वासही या अधिकाऱ्याने व्यक्‍त केला.\nग्रामीण भागांमध्ये जलयुक्‍त शिवार अभियानाने सकारात्मक वातावरण निर्माण केल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री कार्यालयाला वाटत आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेचाही फायदा व्हावा, यासाठी या योजनेतील त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचनाही या कार्यालयाने संबंधितांना केल्या आहेत.\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nरखडलेल्या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार\nऔरंगाबाद - विविध कारणांमुळे रखडलेल्या राज्यातील दहा मोठ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे....\nनाझीच्या सैनिकास अमेरिकेने परत पाठवले\nबर्लिन (पीटीआय) : जर्मनीतील नाझी राजवटीच्या काळात मजुरांच्या छावणीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे आणि नाझीच्या अमानवी छळाचा साक्षीदार असलेले 95...\n'महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर शिवसेनेचा भर'\nपुणे - शिवसेनेने आगामी निवडणुकीत महिलांच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. वस्तीपासून ते सोसायटीपर्यंत प्रत्येक महिलेला शिवसेनेशी जोडण्याचे नियोजन...\n'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर\nसोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/madhuri-dixit-praised-performance-sumedh-madgulkar/", "date_download": "2018-08-22T03:05:15Z", "digest": "sha1:LAQ5AO76WUAON7JORQFT36QQADTGJU6O", "length": 27540, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Madhuri Dixit Praised The Performance Of Sumedh Madgulkar | ​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nKBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\n​माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा\nआपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या लाखों तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध मुदगलकर आता बॉलीवुडची ‘धकधक’गर्ल माधुरी दिक्षीतच्या ‘बकेट लिस्ट’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘मांजा’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुमेधसाठी ही त्याच्या करीयरची एक महत्वपूर्ण फिल्म असेल. माधुरीने ट्विटरवरून सुमेधची जी नुकतीच प्रशंसा केली आहे, त्यावरून तर तसेच समोर येतेय.\nमाधुरी दीक्षित सुमेधविषयी म्हणते, “बकेटलिस्ट चित्रपटातला तुझा परफॉर्मन्स नक्कीच प्रेक्षकांना भावेल. आणि त्याने तू कित्ती उत्तम अभिनेता आहेस, हे लोकांसमोर सिध्द होईल, ह्याचा मला विश्वास वाटतो. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”\nखुद्द माधुरी दिक्षीतकडून एवढी वाहवाही मिळाल्यावर सुमेध खूप खूश झाला आहे. तो म्हणतो, “माधुरी मॅमकडून अशी शाबासकी व्हावी, हे माझ्यासारख्या कोणत्याही नव्या अभिनेत्याचं भाग्यच म्हणावे लागेल. त्यांची जेवढी कारकिर्द आहे, तेवढं माझं वयही नाही आहे. पण त्यांनी सोशल मीडियावर येऊन अशी जाहिरपणे माझी स्तुती करावी, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”\nबकेट लिस्ट या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी ती बाईक चालवायला सुद्धा शिकली आहे. ब्लू मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केले आहे तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे. माधुरीसोबत वंदना गुप्ते, सुमीत राघवन, शुभा खोटे आणि रेणुका शहाणे या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/international-yoga-festival-gova-119509", "date_download": "2018-08-22T04:00:37Z", "digest": "sha1:4TTPFZASB25ZGQW6TGAWH3JUO7P5SKRR", "length": 12551, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "international yoga festival in gova आंतरराष्ट्रीय योग संमेलन गोव्यात | eSakal", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग संमेलन गोव्यात\nशनिवार, 26 मे 2018\nपणजी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात येणारे आंतरराष्ट्रीय योग संमेलन यंदा पणजी लगतच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. प्रथमच हे संमेलन गोव्यात भरवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रकार परीषदेत दिली.\nपणजी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात येणारे आंतरराष्ट्रीय योग संमेलन यंदा पणजी लगतच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. प्रथमच हे संमेलन गोव्यात भरवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रकार परीषदेत दिली.\nकेंद्र सरकारच्या चार वर्ष झाल्यानिमित्ताने बोलताना ते म्हणले, आयुष मंत्रालयाकडून गोव्याला भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकी 50 खाटांची दोन जिल्हा इस्पितळे बांधण्यात येत असून एम्सच्या धर्तीवर आयुर्वेदातील संशोधन केंद्र व शंभर खाटांचे इस्पितळही गोव्यात बांधण्या येत आहे. येत्या 15 दिवसानंतर त्याची सुरवात केली जाईल. केंद्र सरकारने चार वर्षात किमान 30 हजार कोटी रुपयांची मदत गोव्याला या ना त्या मार्गाने केली असून गोवा मुक्तीनंतर प्रथमच एवढी मदत मिळाली आहे.\nसमाजाच्या प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. प्रत्येक समाज घटकासाठी योजना राबविल्या आहेत असे सांगून ते म्हणाले, केंद्र सरकारवर 4 वर्षात गैरव्यवहाराचा एकही डाग लागलेला नाही हे आमचे बलस्थान आहे. सर्वाना सोबत घेत विकासाकडे झेपवायचे या तत्वावर या सरकारची वाटचाल सुरु आहे.\nगोव्यात आजपासून 15 दिवस भाजपने जनसंपर्क मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेदरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजना आणि विकासकामे यांची माहिती नेते जनतेला देणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर आणि सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-z700exr-digital-camera-black-price-p2sgs.html", "date_download": "2018-08-22T03:20:32Z", "digest": "sha1:LFYRXYMQNBXCAG4M77FV5NN4QYYPLN57", "length": 14435, "nlines": 380, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nऑडिओ विडिओ इंटरफेस Yes\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफुजिफिल्म फिनेपिक्स झं७००एक्सर डिजिटल कॅमेरा Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/619265", "date_download": "2018-08-22T03:29:45Z", "digest": "sha1:QZOJ4YBM5BJOHQ6AOTZ5H5YKEVZHS3GM", "length": 5844, "nlines": 36, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मिमलॅट: फॉर्म प्रमाणीकरण - सुरक्षा आणि इनपुट तपशील", "raw_content": "\nमिमलॅट: फॉर्म प्रमाणीकरण - सुरक्षा आणि इनपुट तपशील\nतर मी एका रजिस्टर फॉर्मवर काम करत आहे आणि माझ्याकडे चार फील्ड आहेत: नाव, वापरकर्तानाव, ईमेल आणि पासवर्ड. JSemalt मध्ये मी या फील्डची मूल्ये निवडतो आणि सर्व फील्ड भरलेल्या आहेत यावर अवलंबून, मी ते एजेक्सद्वारे PHP स्क्रिप्टवर पास करते.फॉर्म प्रमाणीकरणासाठी ते सुरक्षित आहे का वापरकर्त्याकडून डेटा हाताळण्याबद्दल मी काळजीत होतो - jet pump ejector sizing.\nPHP स्क्रिप्टमध्ये मीठ टाकल्यास, मी तपासते की सर्व पोस्ट केलेल्या व्हॅल्यूजमध्ये डेटा आहे का, तरच मी काही वैधते करीत रहाणार आहे. मान्यतेला ते भाग आहेत जिथे मी काळजीत आहे की हे सर्वोत्तम नाही आणि त्याच्याशी अनेक दोष आहेत.\n} दुसरे तर (\n} दुसरे तर (स्ट्र्लॅन ($ वापरकर्तानाव) <= 3 = strlen ($ username)> 15) {$ errors = \"कृपया 4 ते 15 वर्णांदरम्यान एक वापरकर्तानाव निवडा. सर्जनशील व्हा. \";\n} अन्य तर (स्ट्रेलन ($ वापरकर्तानाव) <6 || स्ट्रेलन ($ वापरकर्तानाव)> 32) {$ errors = \"आपला पासवर्ड कमीत कमी 6 वर्णांचा असणे आवश्यक आहे. \";\n} else {प्रतिध्वनी \"वैध\";\nया प्रमाणीकरण पद्धती सुरक्षित आहेत का वापरकर्ता डेटामध्ये फेरबदल करू शकतो असा लूप राहील\nशेतांसाठीची आवश्यकता खालील प्रमाणे आहे - ज्यामुळॆ मला खात्री नव्हती की मी माझ्या कोडसह डोक्यावर मारा केला:\nवापरकर्तानावात अंडरस्कोरसह अल्फान्यूमरिक वर्ण असणे आवश्यक आहे (वैकल्पिक)\nनावाचे नाव आणि आडनाव दोन्ही असणे आवश्यक आहे\nवरील संभाव्य धनादेशासह आपण बहुतेक हल्ले रोखू शकाल तरीही आपण डेटा नंतर सुरक्षित म्हणून हाताळू नये. येथे वास्तविक समस्या वरील प्रमाणीकरण इतकी जास्त नाही, परंतु आपण यानंतरचे डेटा काय करतो.\nउदाहरणार्थ, जर आपण एस क्यू एल स्टेटमेंटमध्ये हे 'व्हॅलिडेटेड' डेटा वापरत असलात आणि वापरुन आधी योग्य रित्या बाहेर पडू शकत नाही तोपर्यंत $ पासवर्ड var जो आपण आक्रमणांसाठी खुले करू इच्छितो.\nयाव्यतिरिक्त आपण अति-प्रतिबंधक आहात. इन्डान्ससाठी जर माझे नाव तीन भाग होते तर ते आपल्या विनिर्देशनाद्वारे अवैध असेल.\nएखाद्या सिडीट वर: आपण $ ($) पासवर्डच्या ऐवजी $ 3 ($) नावाच्या .\nAJAX चा POST पद्धत वापरा. हे सुरक्षित आहे. मला प्रमाणीकरण प्रमाणीकरणासाठी पुरेसे वाटते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/four-people-were-injured-accident-solapur-pune-national-highway-117970", "date_download": "2018-08-22T04:03:35Z", "digest": "sha1:T3VOYQDXM7BANPCE2ZV2YV7Y3A6MP2H2", "length": 11178, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four people were injured in the accident on Solapur Pune National Highway सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चौघे जखमी | eSakal", "raw_content": "\nसोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चौघे जखमी\nरविवार, 20 मे 2018\nअचानक कार कठड्यावर आदळली व मालट्रक वर आदळली. त्यामुळे ती एका बाजुने घासत गेली.\nमोहोळ - मालट्रक व कार यांची बाजुने धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील या वली शिवारात आज रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. बालाजी गोविंद भोकरे (32) कौशल्या बालाजी भोकरे (24) हरी बालाजी भोकरे (6) तनु बालाजी भोकरे (5) सर्व रा तुळजापुर हल्ली मु. पुणे अशी जखमीची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.\nमोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मालट्रक क्र टी एन 34 / एस 2898 ही नगरहुन कांदा घेऊन सेलमकडे निघाली होती. त्याचवेळी कार क्र. एम एच 12/ एन एक्स 5990 ही त्याच बाजुने निघाली होती. अचानक कार कठड्यावर आदळली व मालट्रक वर आदळली. त्यामुळे ती एका बाजुने घासत गेली. त्यात वरील चौघे जखमी झाले. या अपघाताची खबर शागुल अमित (38) रा. कृष्णगिरी तामिळनाडु याने मोहोळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास हवालदार अविनाश शिन्दे करीत आहेत.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/performer-pula.html", "date_download": "2018-08-22T03:34:33Z", "digest": "sha1:KZX5XDX4MN6D6DI2IHUXH3NZDG3F6KBA", "length": 27047, "nlines": 59, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): परफॉर्मर ’पुलं’ ! Performer PuLa", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nलिहीतानाही बोलण्याप्रमाणेच ते सहज असत. अकारण शब्दांची आतषबाजी नाही. लिहितानाही वृत्तीतला - मनातला 'परफॉर्मर' सतत जागा असे. नुसता त्यांचा 'आवाज -आवाज' लेख वाचला तरी वाचणाऱ्याला 'ऎकत' असल्याचा अनुभव यावा, अशी शब्दांची रचना. बर्वेला 'अंतू बर्वा' उच्चारून ते वाचकाला क्षणात कोकणात घेऊन जात.\nपु.ल. देशपांडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त खास लेख शब्दांच्या निवडीतलं नेमकेपण, सोप्पेपण, शब्द मांडणीतली अनौपचारिकता, भरजरी अलंकारिक शब्दांना दिलेला फाटा आणि 'नादा' मधला जिव्हाळा, या गोष्टी 'पुलं'ना ऎकताना आवर्जून जाणवत असत. भरड्या खादिच्या नेहरु शर्टाची बाही सरसावत 'तुम्हाला सांगतो' म्हण त्यांनी केलेलं भाषण असो, पॅंट-बुशकोटातल्या 'पुलं'चं, सिगारेटचा झुरका घेत कोचावर शेजारी बसलेल्याशी चाललेल्या गप्पा असोत किंवा 'एनसीपीए'त भावसंगीताचा प्रवास ते मांडत असताना, त्यांचं चाललेलं निवेदन असो, माझं लक्ष त्यांच्या शब्दमांडणीकडेच सतत असे. भाषण असो वा मुलाखत, त्यांच बोलणं गप्पा मारल्यासारखं असायचं, घरात बोलताना पुढचं वाक्य सहज सुचत जावं तसं. त्यातलं साधेपण मनाला भिडायचं. 'पु.ल.'च्या आवाजात , त्या नादात, तुमच्या -आमच्या विषयीचं प्रेम जाणवायचं, एखाद्याचं उत्स्फूर्त वाक्यानं स्टेजवर चैतन्य निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या बोलण्यात होती.\nअहमदनगरला 'आर्ट गॅलरी'चं उद्घाटन होतं. बासुदा आणि पुलं समारंभाचे पाहुणे होते. संयोजक-संचालक काही कारण नसताना 'पुलं'च्या वाटेला गेले. म्हणाले, 'आज या गॅलरीत चित्र प्रदर्शन आहे. पण बोलवलेल्या पाहुण्यांपैकी एकजण नाटकातला....'पुलं' आणि दुसरे सिनेमातले... बासुदा. दोघांनी हातात 'प्रश्न' कधी धरलेला नसेल. 'त्या संयोजकाचं हे आगाऊ वाक्य संपताक्षणी, पुलंनी फक्त प्रेक्षकांकडे बघत दाढी करत असल्याचा अभिनय करत भाबड्या स्वरात म्हटलं 'रोज हातात ब्रश धरतो की हो \nगंमत साधताना कधी अकारण कुणाचा अवमान नाही. उगाच आक्रस्ताळी विधानं नाहीत. चारजण भोवती असावेत. गप्पामारा, सगळ्यांचा वेळ आनंदात जावा, ही भवना सतत. वेळ कसा गेला हे कळलंच नाही, असं साऱ्यांना वाटावं, ही अतंरीची इच्छा, अर्थात खूप 'अतंरी' शिरण्याइअतपत माझ 'वय' नव्हते. सुरुवातीला दुरुन ऎकत गेलो. माध्यमात काम करायला लागल्यानंतर मात्र बऱ्याच वेळा 'गप्पा' मारण्याचा योग आला.\nदोन-चार वेळा 'प्रवास' ही घडला.\nया सर्वच संवादात किंवा त्यांची पुस्तक वाचताना किंवा त्यांना चाळ, वरात, वटवट, सादर करताना पाहताना, मला पुन: पुन्हा त्यांचा 'शब्द खेळ' मोहित करायचा. थोडं त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर जाणवलं की, उत्स्फूर्त शब्दफेकीमागेही शिस्तबद्ध आखणी आहे. 'तुम्हाला सांगतो' म्हणत, पाण्याचं भांडं तोंडाला लावतानाच, पाणी प्यायलानंतरचं वाक्य, हुकमी, हंशा-टाळीचं आहे, याची खात्री जशी पुलंना असे तसं आता दाद द्यायला सज्ज व्हावं, हे श्रोत्यांना समजुन येऊन, वाक्य येण्यापूर्वीच हास्याची लकेर श्रोतृवृदाच्या चेहऱ्यावर उमटे.\nडोळ्यावर चष्मा असुनही ,असूनही ते कधी साहित्य परिषदेतल्या अहवाल वाचनासारखं बोलले नाहीत. उलट त्या चष्म्याआडून रोखलेल्या खट्य़ाळ डोळ्यातून, आमच्याच अवतीभवती बघत, आमच्याच मनातल्यासारख्या इतरांच्या खोड्या शब्दातून काढत असत. एकदा वाटावे, ज्योत्स्नाताई, मालती पांडे, नावडीकर अशा साऱ्या गायकांचा आणि त्यांच्या भावगितांचा विषय निघाला, म्हणाले, \"ती सगळीच गाणी विलक्षण होती. वाटव्यांच्या गणपतीतल्या मैफलीत, समोर सतरंजीवर बसलले श्रोते, वाटव्यांच्याबरोबर गाणी म्हणत. इतकी पाठ होती. मलाही आवडत. ते नावडिकरांच कुठलं...'रानात सांग कानात...' मस्त चाल. आवडायचं. एक शंका यायची मनात.\"\n' आमच्या उत्सुक नजरा आणि अधिरलेले कान.\n\"मला वाटायचं, गाणं छान. पण एवढ्या मोठ्या रानात अगदी कानात कशाला सांगायला पाहिजे\n'हे सुचण्यासाठी अंगभूत खट्याळपणाच हवा,' असं तेच एकदा सांगत होते. म्हणाले, मी, वसंता, (वसंतराव देशपांडे) शरद (तळवरकर) आम्ही एकत्र जमलो की वात्रपटपणाला उत असे. कदाचित या मुळातल्या वृत्तीमुळेच, भोवतीच्या विसंगतीवर बोट ठेवत, भंपकपणावर टिप्पणी करत, 'पुलं' आमच्या मनातलं बोलून जात. त्यांच्या निरीक्षण शक्तीला तर दादच द्यायला हवी. आपण पाह्यलेल्या, अनुभवलेल्या गोष्टीच ते भाषणात मांडत. पण ऎकताना आपल्या सगळ्यांनाच वाटे की, 'अरे हे आपल्या कसं लक्षात आलं नाही\" आणि म्हणूनच आपण सारे टाळ्यांच्या गजर करत असू.\nएक उदाहरण देतो. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराचा परिसर. पूर्वीच्या ओंकारेश्वर स्मशानभूमीपासून, जंगली महाराज रस्त्यावरच्या झाशीच्या राणीपर्यंत पसरलेला. याच आपल्याला माहीत असलेल्या परिसराबद्दल. गंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात 'पुलं' कसे बोलतात पाहा...\"एखादी वास्तू कुठे उभी राहते याला फार महत्व आहे. गंमत बघा. इथं बाहेरच्या बाजूला पुरूषाच्या वेषातील स्त्री आहे. झाशीची राणी आतल्या बाजूला स्त्रीच्या वेषातला पुरूष आहे. बालगंधर्व. अर्धनारीनटेश्वराची दोन रुपं जिथं आहेत नटेश्वराचं मंदिर उभारलं जातय, ही आनंदाची बाब आहे. अलिकडे नटेश्वर आहे. पलीकडे ओंकारेश्वर आहे. मधून जीवनाची सरीता वाहतीय. तिच्यावर पूल आहे. माझी विनंती एवढीच आहे की पूल एकतर्फी असू द्या. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा असू द्या.\"\nआता अशा शब्दामांडणीला आपण भरभरून दाद दिल्याशिवाय राहू का. उत्स्फूर्त शब्दांचे फुटाणे ते क्षणोक्षणी फोडत. एका नगरच्या दोऱ्यात काळे आर्किटेक्टकडे आम्ही जेवायला बास्लो होतो. जेवणात मासे पाह्यलावर पुल खूष झाले. पण माशाचा आग्रह होऊ लागताक्षणी म्हणाले की, रात्री 'मर्ढेकर' प्रोग्रम आहे. ढेकर' नाही.\nमॉरिशसच्या एअरपोर्टवरून आम्ही सारे भारतात परतीला निघालो होतो. एअरपोर्टवर कस्टम ड्यूटी फ्री शॉपमध्ये एक पैशाचं सुंदर पाकीट त्यांना दिसलं. किंमत ऎकल्यावर म्हणाले, 'पाकिटाला एवढे पैसे दिल्यावर पाकिटात काय ठेवू\nयाच मॉरीशसच्या परिषदेत मी माणिक वर्मांना जेव्हा विचारलं की, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना, तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं तशी शेजारीच उभे असलेले 'पुलं' पटकन म्हणाले, 'अरे तिच्या वर्मावर का घाला घालतोस'\nलिहीतानाही बोलण्याप्रमाणेच ते सहज असत. अकारण श्ब्दांची आतषबाजी नाही. लिहितानाही वृत्तीतला - मनातला 'परफॉर्मर' सतत जागा असे. नुसता त्यांचा 'आवाज -आवाज' लेख वाचला तरी वाचणाऱ्याला 'ऎकत' असल्याचा अनुभव यावा, अशी शब्दांची रचना. बर्वेला 'अंतू बर्वा' उच्चारून ते वाचकाला क्षणात कोकणात घेऊन जात. नारायणाच्या धावपळीतून अवघ मंगलकार्यच डोळ्यासमोर उभं करता करता, खरकट्या हातानं अर्धवट लाडू खाउन एकटाच पेंगुळलेला नारायण दाखवून पोटात खड्डा आणत हंसवता हसवताही कारुण्याची झालर लिहीण्या-बोलण्यात सतत डोकावे त्यामुळे पुलं आणखीनच आपले वाटत.\nसंभावीत प्रतीष्ठितांच्या भंपकपणाला आमच्याच शब्दातून टप्पू देत ते आमच्याच मनातला उद्वेग व्यक्त करत. उदा. 'मासा पाण्यात श्चास कसा घेतो हे जसं सांगता येत नाही, तसं सरकारी अधिकारी नेमका कुठे, कसा पैसा खातो ते सांगता येत नाही.'\nत्यांना रंगमचंचावर किंवा पडद्यावर पाहताना जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या पोशाखही तुमच्या आमच्यासारखा साधा असे. ढगाळ नेहरु शर्ट किंवा चौकडीचा बुशकोट. वरातीत पेटी वाजवायला बसले की रुमाल डोक्यावर बांधलेला. वाद्य अस्त्याव्यस्त पसरलेली, पेटीच्या सूरातून मात्र क्षणात गंधर्व काळात घेऊन जात.\nसामान्यांसारखा पोशाख, एखाद्या घटनेच्या अनुषंगानं सामान्यांच्या मनात उमटतील अशा उमटलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया, भंपक राजकरण्याच्या बाबतीत केलेली टोलेबाजी आणि हे सारं करताना मिष्किलपणा किंचितही न सोडलेला. त्यामुळे 'पुलं' मला तरी आर. के. लक्ष्मणानी चितारलेले लव्हेबल कॉमनमॅन्च वाटतात.\nहा कॉमनमॅन स्वत:च्या लेखणी-वाणीतून जमा केलेले कोटभर रुपये सामाजिक संस्थांना वाटून टाकतो. तेव्हा तर या मिष्किल परफॉर्मर बद्दलचा आदर अधिकच वाढतो. तमाशातला सोंगाड्या, खेडातलं भजनी मंडळ, रघुतमा रामा म्हणणारे किर्तनकार, ही सामान्यांशी संवाद साधणारी मंडळी पुलंच्या विशेष आवडीची होती. हे गप्पात कळल्यावर तर अधिकच बरं वाटतं.\nचाळीतले कुशाभाऊ सोकाजी नाना, एच. मंगेशराव काय, म्हैस' मधला सुबक ठेंगणीकडे बघणारा किंवा पंचनाम्याचा पोलीस काय, असंख्य नमुन्याची माणसं, 'पुलं' मधला परफॉर्मर जेव्हा नादातल्या वैविध्यासह, बसण्या-उठण्याच्या विशिष्ट पोश्वरसह सादर करतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या लिखाणातल्या सूक्ष्म निरीक्षणाला दाद द्यावी की आवाजाचे बहुविध पोत दाखविणाऱ्या बहुरुप्याला दाद द्यावी की रंगमंचावरच्या त्यांच्या लवचिकपणाला द्यावी हे समजेनासं होतं आणि मग त्या साऱ्या अनौपचारिकतेला नमस्कार करण्यापलीकडे काय उरतं साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट अशा ललिर कलांच्या सर्व क्षेत्रात मुक्त संचार केलेल्या आणि या प्रत्येक प्रांतात आपली नाममुद्रा उमटवलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाशी एक-दोन वेळा प्रवासात प्रदिर्घ गप्पा मारण्याचा योग आला. जुन्या डायऱ्यात त्या नोंदी सापडल्या. त्या इथे नोंदवतो.\n७ डिसेंबर १९९२ डेक्कनक्वीनचा प्रथम श्रेणीचा दबा. दंगलीचं रोद्र रुप सुरु होण्याची कल्पना गाडीत बसताना आम्हा कुणालाच नव्हती. मी नेहमीच्या सवयीनं गाडीत चक्कर टाकायला निघालो तर पुढच्याच बोगीत पुलं. स्वेटर घालून बसलेले. त्या संध्याकाळच्या प्रवासात ते शहरांवर बोलले, बडोद्याच्या टांगेवाल्याची एक गंमत त्यांनी सांगितली... \"अरे मी शहरांवर लिहिणार होतो. 'बारागावचं पाणी' असं नाव पण डोक्यात होतं. पण ते नाव आमच्या वसंत बापटानं घेतलं आणि माझं लिहीणं राहून गेलं, कलकता मला नेहमी खुणावतं. आकृष्ट करतं 'बस्ती' हा शब्द झोपडपट्टीला तिकडनंच आला. बेळगाव आवडतं. बडोद्याला टांगे छान असत. सजवलेल्या गाद्या असायच्या . मी आणि भीमसेन पूर्वी बरोबर फार भटकायचो. ते गाणार. मी अध्यक्ष. इतकं की लोकांना वाटायचं की मी त्यांच्या गाण्याच्या मानधनातून काही घेतो की काय तर बडोद्याला टांग्यातून जाताना आम्ही परस्पर ताना घेत होतो. तुला सांगू तर बडोद्याला टांग्यातून जाताना आम्ही परस्पर ताना घेत होतो. तुला सांगू गतीबरोबर गायकाला गाणं सुचतंच. मध्येच वळणावर ताना थांबल्या. तशी टांगेवला म्हणाला की, 'साब पुरीया धनाश्री पुरा करो. अच्छा चल रहा था, क्य़ूं ठहरे गतीबरोबर गायकाला गाणं सुचतंच. मध्येच वळणावर ताना थांबल्या. तशी टांगेवला म्हणाला की, 'साब पुरीया धनाश्री पुरा करो. अच्छा चल रहा था, क्य़ूं ठहरे' आम्हा दचकलोच. संगीतज्ञानाही चटकन ओळखू न येणारा 'राग' त्या टांगेवाल्यानं ओळखला होता. कोण कशात हुशार असेल सांगता येत नाही. सुराला जात धर्म, पंथ, पत, धंदा याचं मोजमापच नाही. आम्ही त्या टांगेवाल्याला विचारलं, \"तुला कसं माहीत' आम्हा दचकलोच. संगीतज्ञानाही चटकन ओळखू न येणारा 'राग' त्या टांगेवाल्यानं ओळखला होता. कोण कशात हुशार असेल सांगता येत नाही. सुराला जात धर्म, पंथ, पत, धंदा याचं मोजमापच नाही. आम्ही त्या टांगेवाल्याला विचारलं, \"तुला कसं माहीत\" तो उत्तरला, \"आपने फ़ैय्यज खॉं साबकी मेहफील सुनी होगी, मैने तो रियाझ सुना है....\"\nकोतुक, आदर, प्रेम या भावना पुलंविषयी व्यक्त करण्यासाठी मराठीतली स्रव विशेषणं आजवर उपलब्ध आहेत ती यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलीयेत. पुलंच्या पहिल्या पुण्यतीथीच्या वेळी(१२ जून २००१) दिलीप माजगावकरांनी मला शेक्सपियरचं एक वाक्य, त्यानं ते वेगळ्या संदर्भात वापरलेलं त्याची ओळ निवेदनासाठी दिली... ऍंड द एलिमेंटस सो मिक्सड एन हीम. दॅट नेचर माईट स्टॅंड अप ऍंड से टू द वर्ल्ड, दॅट धिज अ मॅन. 'पु.लं'बाबत असंच म्हणता येईल की.. संस्कृतीच्या सर्व घटकांच मिश्रण, ज्यांच्यात एकवटलेलं आहे, असे हे पुरुषोत्तम या परफॉर्मर पुरुषोत्तमास एका छोट्या परफॉर्मचा प्रणाम.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/348726", "date_download": "2018-08-22T03:30:42Z", "digest": "sha1:FJQODV2HAXPNBJZTUHR5WTY4GLZCRJ2D", "length": 4315, "nlines": 30, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "नमुन्यात काय सीएसएस नियम सूची घटकांच्या पुढे बाण जोडत आहे", "raw_content": "\nनमुन्यात काय सीएसएस नियम सूची घटकांच्या पुढे बाण जोडत आहे\n. मी Chrome च्या DOM Semalt वापरण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आनंद नाही. . - oakley oculos polarizado\nफायरफॉक्स सह घटक प्रती उजवे-क्लिक (किंवा मॅकवर क्लिक करा) वापरून पहा आणि मेन्यू पासून 'निरीक्षण घटक'. हे दर्शविते की हे एक पार्श्वभूमी असलेली एक सूची आहे जिच्यामध्ये शैली 255 च्या यादीत स्टाईल आहे. सीएसएस.\n. विजेट उल li {पार्श्वभूमी: url (प्रतिमा / बुलेट. पीएनजी) नो-पुनरावृत्ती 0 10px;पॅडिंग: 5px 0 8px 18px;रंग: # 262626;\nसूची शैली (पार्श्वभूमी प्रतिमेसह पुनर्स्थित करणे) दर्शविणारी एक शैली आहे. सीएसओ 1 ओळीवर - बहुधा सी ओ डी ओ एका ओळीवर.\nसीएसएस नियम शोधताना जे आधी, किंवा नंतर गोष्टी ठेवतात, : आणि : नोड्स आणि नियमांनंतर. सामान्यत: घटक आत निरीक्षक मध्ये दर्शविलेले आहेत.\nफायरफॉक्सच्या DOM निरीक्षकांना ते शोधण्यास सक्षम आहे. मला फक्त ली नोड उघडायचे होते आणि तिथे :: नंतर नोड असलेली बाण आत आहे:\nया नियमानुसार फ्रंटएंडमध्ये असे दिसते आहे. CSS :\nमी असे गृहीत धरते की आपण यादीतील आयटममधील बाणांच्या ऐवजी सूची-वस्तूंच्या तळाच्या-डावा कोपर्यात धुळीप्रमाणे सारख्या बाणाचा संदर्भ घेत आहात.\nक्रोमच्या ऑब्जेक्ट इन्स्पेक्टरचा वापर करून, एक बॅकग्राउंड प्रतिमा दिसत आहे ज्यामुळे याचे परिणाम (उशिराने चुकीचे) \"बाण\". मध्ये शैली. CSS - ver = 4. 7 ऑनलाईन # 255:\n. विजेट उल li {पार्श्वभूमी: url (प्रतिमा / बुलेट. पीएनजी) नो-पुनरावृत्ती 0 10px;जोडणे: 5px 0 8px 18px;रंग: # 262626;\nबॅकग्राउंड प्रॉपर्टी काढून टाकल्यानंतर बाण काढून टाकले जातात:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_340.html", "date_download": "2018-08-22T03:34:41Z", "digest": "sha1:NIJHS4N2CYXZOAGRKYPL6LCCYJ7SF62K", "length": 4018, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०\nशिवचरित्रमाला - भाग ८१ - मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला - भाग ८२ - बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला - भाग ८३ - चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला - भाग ८४ - आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला - भाग ८५ - माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला - भाग ८६ - जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला - भाग ८८ - जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला - भाग ८९ - म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला - भाग ९० - नव्या विजयांची मालिका\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://snehalniti.com/events_details.php/53-BUSINESS20-20", "date_download": "2018-08-22T03:47:33Z", "digest": "sha1:E7GGHKWYTP2RO5W527RGAVTHEYSRSDJZ", "length": 4096, "nlines": 59, "source_domain": "snehalniti.com", "title": "BUSINESS 20-20", "raw_content": "\nउद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. \" यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे\" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते. नवीन मार्ग आणि प्रगती करण्याची विचार प्रवृत्ती संपते... यावर मात करण्यासाठी आम्ही आपल्याला या सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. यशस्वी उद्योजकांच्या अनुभवानमधून तुमची क्षितिजे रुंदावण्यासाठी आणि उद्योजकतेचे नवीन मंत्र मिळविण्यासाठी आणि शिकण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\nहैदराबादच्या IKEA स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी 40,000 ग्राहकांची झुंबड... काय आहे नक्की मामला\n८६ वर्षांपासून बॉडीबिल्डींगचा प्रसार करणा-या 'तळवळकर्स जीम्स'ची सक्सेस स्टोरी...\nआशियाला मिळाला नवा श्रीमंत व्यक्ती आणि तो आहे भारतीय\nमुंबईच्या चाळीत राहणा-या राहुल नार्वेकरने उभी केली 5 अब्ज रुपयांची कंपनी...\nबिझनेसमन आनंद महिंद्रा यांच्या यशाचे रहस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/2016/01/", "date_download": "2018-08-22T03:59:32Z", "digest": "sha1:2D3O7NIL77UU7EY2CES5NQUA63EMJSFD", "length": 3961, "nlines": 101, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: January 2016", "raw_content": "\nआम्ही 'सहन करतो, सहन करतो' , हे इतका वेळ तुम्ही सांगीतलेत... ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही. तुम्ही दु:ख वाटत सु...\nपुरुषाला केवळ प्रियसी देखणी हवी असते असे नाही... तर बहीणही देखणी हवी असते.... वपुर्झा | २४९ वसंत पुरुषोत्तम काळे.\nLabels: वपुर्झा, वपू विचार\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2011/12/1-run-for-your-lives-part-i.html", "date_download": "2018-08-22T03:11:53Z", "digest": "sha1:TLKPK2HWHXZLEO4E5WGRH7DI3UYAL5IZ", "length": 28080, "nlines": 103, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Run for your lives-Part I", "raw_content": "\n1962 मधे झालेल्या चींन बरोबरच्या लढाईत, भारताचा जो दारूण आणि सपशेल पराभव झाला त्याची पार्श्वभूमी व पूर्व लडाखमधला घटनाक्रम, आपण मागे बघितला आहे. परंतु हे युद्ध प्रत्यक्षात दोन आघाड्यांच्यावर लढले गेले होते. लडाखबरोबरच भारताच्या ईशान्य कोपर्‍यातल्या अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमेवर या युद्धाची दुसरी व अतिशय महत्वाची आघाडी होती. लडाखमधल्या सीमेबाबत भारत व चीन यांच्यात अक्साईचिन या प्रदेशाबद्दल विवाद होता व त्यावरूनच हे युद्ध लढले गेले होते हे आपण पाहिलेच आहे. परंतु अरुणाचल प्रदेशामधल्या (त्या वेळेस या राज्याला North East Frontier Agency किंवा NEFA म्हणत असत.) सीमेबाबत, एक दोन ठाण्यांच्या बाबतीत असलेला किरकोळ विवाद सोडला, तर कोणताही मोठा विवाद या दोन देशांच्यामधे नव्हता. अक्साईचिन मधे पुढे मागे जेंव्हा वाटाघाटी होतील त्या वेळी दोन्ही बाजूंनी देणे घेणे केले असे दिसावे म्हणून चिनी सरकारने NEFA मधल्या सीमेबद्दलचा विवाद उकरून काढला होता हे या इतिहासाच्या कोणत्याही संशोधकाला लगेच स्पष्ट होईल. या बाबतीत चीन ने पुढे टाकलेली पावले अतिशय नियोजनपूर्वक व सर्व सैनिकी तयारी पूर्ण करूनच टाकली होती हे लगेच लक्षात येते. या प्रक्रियेतल्या काही घडामोडीवर प्रथम आपण विचार करू.\nआपण मागे बघितल्याप्रमाणे, भारत आणि तिबेट यांच्यामधली ही सीमा, 1914 मधे शिमला येथे भारताचे ब्रिटिश सरकार, तिबेटचा प्रतिनिधी व चीनचा प्रतिनिधी यांच्यातील तिहेरी बैठकीत निश्चित करण्यात आलेली होती. NEFA मधली सीमारेखा, एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन बेली याने केलेल्या विस्तृत स्वरूपातल्या सर्व्हे नंतरच ठरवण्यात आलेली होती. ही रेषा कोठून जाते हे दाखवणारा एक नकाशा या बैठकी नंतर झालेल्या समझौता मसुद्याला जोडण्यात आलेला होता. या बैठकीत ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधित्व करणार्‍या मॅकमोहन यांच्या नावावरून, NEFA व तिबेट यांच्यामधली सीमा ठरवणारी ही रेषा, मॅकमोहन रेषा या नावाने नंतर ओळखली जाऊ लागली. मॅकमोहन रेषेचे एक वैशिट्य असे मानता येते की अंदाजे 95 % भूभागावर तरी ही रेषा या भागातली स्पष्ट अशी भौगोलिक सीमा आहे. भारत, चीन आणि मियानमार यांच्या सीमेवरच्या, दिफू खिंडीच्या 8 किमी उत्तरेला असलेल्या, ट्राय जंक्शन बिंदूवर असलेल्या 15283 फूट उंचीच्या शिखरापासून ही रेषा सुरू होते. तेथून लोहित नदीचे खोरे ओलांडून, पर्वत शिखरांच्यावरून पश्चिमेकडे कांगरी कारपो खिंड- योंग्याप खिंड- टुंगा खिंड यावरून पश्चिमेला, तावांग शहराच्या उत्तरेस असलेल्या बम ला खिंडीपर्यंत येते व तेथून झॅन्गलुन्ग रिज- थाग ला रिज यावरून भूतान, भारत व चीन यांच्यामधील ट्राय जंक्शन बिंदूला जाऊन मिळते. नकाशावरच्या या रेषेकडे एक नजर जरी टाकली तरी ही रेषा ही संपूर्ण नैसर्गिक रित्या बनलेली भौगोलिक सीमा रेषा आहे हे लगेच लक्षात येते. अरुणाचल प्रदेशाचा सर्वच टापू हा अत्यंत दुर्गम आहे. टोकदार पर्वत शिखरे (5000 मीटर पर्यंत उंच) , खोल दर्‍या, घनदाट जंगले व त्यात खळाळत वाहणार्‍या नद्या अशा प्रकारच्या या प्रदेशात, मॉन्सूनचा पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो. या पावसामुळे नद्यांना पूर तर येतातच पण अधेमधे असलेल्या पठारी भागांमधे पाणी साचून त्यांचे दलदलींमधे लगेच रूपांतर होते. मॉन्सूनच्या कालात या प्रदेशात साधे दळणवळण सुद्धा अतिशय कष्टाचे काम बनते.\nअशा प्रदेशात कोणी सीमा विवाद निर्माण करू शकेल हे सारासार विचार करू पाहणार्‍या कोणत्याही सुबुद्ध माणसाच्या डोक्यात सुद्धा येणार नाही परंतु 1949 मध्ये संपूर्ण चीनची सत्ता काबीज करून देशाच्या प्रमुखपदी आलेल्या माओ यांच्या व या नंतरच्या चिनी नेतृत्वाने, पुढच्या कालात एखाद्या साम्राज्यवादी राजवटीप्रमाणे आपल्या शेजारील बहुतेक राष्ट्रांशी, सारखे जुने सीमा विवाद उकरून काढणे व वेळप्रसंगी युद्ध करणे हे सतत चालू ठेवले आहे. या धोरणाची, कोरियन युद्ध, भारताबरोबरचे युद्ध, रशिया-चीन युद्ध व नंतरचे चीन-व्हिएटनाम युद्ध ही उदाहरणे आहेत. एकाधिकार देशात, जेथे नागरिक काय किंवा सैनिक काय, यांच्या जिवाला फारशी किंमत देणे आवश्यक नसते त्यामुळे या प्रकारच्या सतत चालू असलेल्या विवादात, सैनिक हानी किती होईल वगैरे गोष्टी गौण ठरत असाव्यात.\n1954 सालापर्यंत चीन व भारत यांच्यामधले संबंध सलोख्याचे असावेत. निदान भारत सरकारला तरी तसे ते वाटत असावे कारण संयुक्त राष्ट्रसंघात कम्युनिस्ट चीनला प्रवेश देणे, पंचशील धोरण वगैरे गरज नसणारे उद्योग भारतीय नेतृत्वाने त्या कालात केले होते. कदाचित तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आंतर्राष्ट्रीय छबी उजळवण्यासाठी हे केले गेले असावे. 1950 मधे चिनी सैन्याने तिबेटवर आक्रमण केले व तिबेट गिळंकृत केला. यावेळी भारताने तिबेटला सैनिकी मदत करण्याची दलाई लामा यांची विनंती मान्य केली असती तर आजचे सीमा भागाचे चित्र फार निराळे दिसले असते यात शंकाच नाही. भारत एवढेच करून थांबला नाही तर 1954 साली झालेल्या एका बैठकीत भारताने तिबेट हा चीनचा भाग असल्याचे कोणत्याही अटी न घालता मान्यच करून टाकले. अनेक इतिहासकारांच्या मते 1954 ची ही घटना ही भारतीय नेतृत्वाने केलेली अक्षम्य चूक आहे असे मानले जाते.\nभारताच्या या अक्षम्य चुकीचे दुष्परिणाम पुढच्या 4 वर्षातच दिसू लागले. हा समझोता झाल्याबरोबर काही महिन्यातच चीनने बाराहोती जवळचा सीमा प्रदेश आपला असल्याचे जाहीर केले. 1956 मधे चीनने टुन्जुन ला आणि शिपकी ला जवळचा सीमा प्रदेश आक्रमण करून ताब्यात घेतला. 1958 मधे चीनने अक्साईचिन मधल्या रस्त्याचे काम सुरू केले व याच वर्षी प्रसिद्ध केलेल्या नकाशात भारतीय प्रदेशाचा एक मोठा भाग आपलाच असल्याचे दाखवले. या सगळ्य़ावर कळस म्हणजे याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात चिनी सरकारने भारत सरकारला कळवून टाकले की या पूर्वी झालेला कोणताही समझौता चिनी सरकारला मान्य नसून संपूर्ण भारत-चीन सीमेची परत आखणी करणे गरजेचे आहे.\n31 मार्च 1959 ला भारताने तिबेटहून पळून आलेल्या दलाई लामांना राजकीय आश्रय दिला व या मुळे अत्यंत संतप्त झालेल्या चिनी नेतृत्वाने 8 सप्टेंबर 1959 ला NEFA तिबेट सीमा मॅकमोहन रेषेप्रमाणे असल्याचे आपण मानत नाही असे जाहीर करून टाकले. 1959 सालापर्यंत दोन्ही देशांना मान्य असलेली ही सीमारेषा एकदम विवादास्पद झाली व भारतीय सीमारक्षकांपुढे एक मोठेच आव्हान उभे राहिले.\nभारताशी सीमा विवाद उकरून काढण्यापूर्वी चिनी सैन्य (People’s Liberation Army किंवा PLA) हे सतत कुठे ना कुठे तरी युद्ध करत होते. 1950 ते 1951 मधली कोरियातली लढाई, यानंतर तिबेटवरचे आक्रमण या सगळ्यामुळे चिनी सैन्य Battle Hardened होते. या दशकात रशियाच्या मदतीने चिनी सैन्याने आपली हत्यारे, वाहने, विमानदल यांचे प्रचंड आधुनिकीकरण केले होते. एकदा भारताबरोबर सीमा विवाद उकरून काढल्यावर, पुढे युद्ध होणारच हे ठरवून, तिबेटच्या सीमा भागात रस्ते किंवा निदान घोडे किंवा खेचरे जातील असे Mule Tracks चिनी सैन्याने सर्वत्र बांधले होते. दारूगोळा, रसद यांचे भरपूर साठे या भागात केले होते. सैनिकांना या भागात हिवाळ्यात सुद्धा कार्यरत राहता येईल असे कपडे, स्वयंचलित बंदुकांसारखी हत्यारे व इतर उपकरणे दिली गेली होती. आणि चीन भारताच्या काढत असलेल्या सीमेवरच्या कुरापतींचे प्रमाण जसजसे वाढत गेले तसतसे जास्त जास्त संख्येने चिनी सैनिक तिबेटच्या सीमेवर तैनात केले गेले होते. 1962 पर्यंत NEFA मधे 18 बटालियन (18000 ते 20000 सैनिक ) एवढे चिनी सैन्य जमा झाले होते.\nभारताला या सगळ्या गोष्टींची कल्पना नव्हती असे नाही. त्यावेळचे गुप्त हेर खात्याचे प्रमुख श्री मलिक यांच्या सांगण्याप्रमाणे 1952 पासूनच त्यांचे खाते चीनच्या सीमेवरच्या उद्योगांबद्दल सरकारला वारंवार धोका सूचना देत होते. परंतु पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आपल्या शांतीनीतीवर इतका गाढ विश्वास होता की चीन मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू करेल यावर त्यांचा ऑक्टोबर 1962 पर्यंत कधीच विश्वास बसला नाही. ( त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मात्र 1950 सालापासूनच चीनपासून भारताला धोका असल्याचे पंतप्रधानांना कळवले असल्याचे त्यांच्या पत्रव्यवहारावरून दिसते.) भारताचे संरक्षण मंत्री त्यावेळी कृष्ण मेनन नावाचे एक पूर्व नोकरशहा होते. हा माणूस अत्यंत विक्षिप्त स्वभावाचा होता. संरक्षण मंत्रालयाने, संरक्षण विषयक उत्पादनाचे कारखाने काढण्याचे बरेच श्रेय या व्यक्तीकडे जाते. परंतु आडमुठा स्वभाव, दुसर्‍याचे ऐकून न घेणे वगैरे दुर्गुणांनी त्यांचे बहुतेक वरिष्ठ सेनाधिकार्‍यांशी भांडणच होते. अतिशय ख्यातनाम सेनापती जनरल थिमय्या यांनी कृष्ण मेनन यांच्याशी न पटल्याने याच सुमारास राजीनामा दिला होता.\nआपल्या आंतर्राष्ट्रीय राजनीतीच्या बळावर आपण सर्व आंतर्राष्ट्रीय प्रश्न सोडवू शकू या नेहरूंच्या व सहकार्‍यांच्या मतामुळे, या दशकातच भारतीय सेनांच्याकडे राजकीय नेतृत्वाचे खूपच दुर्लक्ष झाले होते हे एक अतिशय कटू सत्य आहे. भारतीय सेनेकडे थंड प्रदेशात आवश्यक कपडे नसणे दुसर्‍या महायुद्धकालीन 303 एनफील्ड बोल्ट ऍक्शन रायफल्सचाच वापर चालू ठेवणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींकडे त्यामुळेच दुर्लक्ष झाले. त्याच प्रमाणे आवश्यक त्या प्रमाणे सेनेची मोठ्या प्रमाणात हालचाल करण्यासाठी आवश्यक वाहने वगैरे गोष्टी सुद्धा पुरेश्या प्रमाणात नव्हत्या. 1962 मधे भारतीय पायदळाचे मुख्य सेनापती जनरल थापर हे होते. पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एल.पी सेन होते. त्यांच्या हाताखाली, मेजर जनरल बी.एम कौल, मेजर जनरल उमराव सिंग, मेजर जनरल निरंजन प्रसाद व ब्रिगेडियर दळवी हे सहकारी होते. यापैकी कौल हे अननुभवी अधिकारी असले तरी कृष्ण मेनन यांच्या मर्जीतले असल्याने त्यांना बढती देऊन मेजर जनरल करण्यात आलेले होते.\nनवीनच सीमा विवाद निर्माण झालेला NEFA हा प्रदेश, भौगोलिक रित्या कसा होता याचे वर्णन आपण वर बघितलेलेच आहे. या प्रदेशाचे कामेंग, सुबानसिरी सियांग, ट्युटिंग व लोहित असे पाच(पश्चिमेकडून पूर्वेकडे) विभाग होते. या पैकी प्रत्येक विभागामधे उत्तरेला उंच हिमालयांच्या शिखरांच्यात असलेली तिबेटची सीमा तिथून दक्षिणेकडे वाहणार्‍या नद्या व घनदाट जंगले अशीच साधारण परिस्थिती होती. कामेंग मधे असणारे तावांग हे गाव हे या प्रदेशातले सर्वात मोठे गाव होते. अगदी पूर्वेच्या लोहित विभागामधे किबिथू व वॉलॉन्ग ही दोन गावे होती. मात्र दक्षिणेला असलेल्या आसाममधील रेल्वे स्टेशनांपासून या गावांपर्यंत जाण्याचे रस्तेच अस्तित्वात नव्हते. काही अंतरापर्यंत मोटर किंवा ट्रक्स जातील एवढे रस्ते. त्यापुढे घोडे किंवा खेचरे नेता येतील एवढे ट्रॅक्स व अगदी सीमेलगत फक्त मनुष्यच जाऊ शकेल एवढ्या पायवाटा असेच संपूर्ण NEFA मधले चित्र होते.\n1962 च्या ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष युद्धाला तोंड कसे फुटले व त्या आधी काय हालचाली भारतीय सेनेने केल्या याची माहिती पुढच्या भागात बघूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/filmmaking-film-has-been-completed-despite-injury-fame-shivani-bawkar/", "date_download": "2018-08-22T03:04:03Z", "digest": "sha1:5CESLTWEO3YQ4H6UTU5P7A2FQDGC66NQ", "length": 33303, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Filmmaking Of The Film Has Been Completed Despite The Injury To Fame Shivani Bawkar | लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरला दुखापत होऊनही तिने केले उडंगा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nलागिरं झालं जी फेम शिवानी बावकरला दुखापत होऊनही तिने केले उडंगा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण\nझी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या “लागिरं झालं जी” या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे “शिवानी बावकर”. शीतल या कणखर व्यक्तिरेखेमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली शिवानी सध्या उडंगा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच तरुणाईमध्ये या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.\nमैत्रीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये शिवानी मीरा नावाची एक अत्यंत सुंदर व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेविषयी शिवानी सांगते, माझ्या आयुष्यातील हा पहिला चित्रपट आहे. याआधी मी कधीच कॅमेरासमोर गेली नव्हती. मीरा या भूमिकेसाठी माझी निवड झाल्याचा मला जेव्हा फोन आला, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाचा होता. कारण मला पहिल्याच चित्रपटात मीरा ही अतिशय चांगली व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. मीरा आणि शिवानीमध्ये खूपच सार्धम्य आहे. पण तरीही तिचा साधेपणा, सरळपणा, तिचा निरागसपणा, तिचे हसणे, एका विशिष्ट दडपणाखाली जगणे हे सारे माझ्यासाठी नवे आणि आव्हानात्मक होते. कारण मी मीरासारखी मुलगी कधी पाहिलीच नव्हती. मी मुंबईकर असल्याने खेड्यातील मीरा समजायला प्रथम जडच गेलं, परंतु आमचे दिग्दर्शक विक्रांत वार्डे यांनी मला खूप समजावून उमजावून माझ्याकडून मीरा करून घेतली आणि मी आज ज्यावेळी मी तिला पडद्यावर पाहते, तेव्हा मला खात्री वाटते की मीरा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. कारण प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये एक मीरा असतेच. मीराविषयी अधिक बोलताना विक्रांत वार्डे सांगतात की, लेखकाने अतिशय तरलतेने रेखाटलेली मीरा त्याच ताकदीने उभी करणारी मुलगी मिळणे खूप कठीण झाले होते. अनेक ठिकाणी खूप साऱ्या ऑडिशन्स घेतल्या गेल्या. परंतु मीरा काही मिळत नव्हती. एकेदिवशी जेमिनी स्टुडिओच्या इथे ऑडिशन्स सुरू असताना आमचा मित्र सचिन इंदुलकर एका मुलीला आमच्याकडे घेऊन आला. फक्त त्याच्या आग्रहामुळे इच्छुक मुलीची ऑडिशन घेण्यात आली होती. मीरा आणि तिच्यात काही साम्य आढळल्याने पुढे तिचे अनेक राऊंडस घेण्यात आले आणि आईसोबत एका दुसऱ्या कामासाठी तिथे आलेली मुलगी मीरा झाली.\nया चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान शिवानीला चांगलीच दुखापत झाली होती. पण तरीही हार न मानता तिने तिचे चित्रीकरण पूर्ण केले. तळा-इंदापूर भागात चित्रीकरण सुरू असताना तिचा अॅक्सिडेंट होऊन पायाला तिला चौदा टाके पडले होते. गण्या (चिन्मय संत) आणि मीरा दोघे सायकलवरून जात असतानाच्या सीनचे चित्रीकरण सुरू असताना तिचा पाय वेगात असलेल्या सायकलच्या चाकात गेल्याने दोघे कोसळले. शिवानीचा पाय रक्तबंबाळ झाल्याने तातडीने तिला नजीकच्या रुग्णायलात नेण्यात आले. जखम खूपच खोल असल्याने डॉक्टरांकडे टाके घालण्याशिवाय पर्याय नव्हता. खूप टाके पडल्याने त्यांनी तिला सक्तीची बेडरेस्ट घ्यायला सांगितले. यामुळे पूर्ण युनिटमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या मुश्किलीने जमवलेले युनिट, त्यांच्या तारखा, हिशोब यामुळे निर्मात्यांसहित सगळ्यांच्यासमोर पुढे कसे होणार हाच एक प्रश्न उभा ठाकला होता. ही गोष्ट शिवानीच्या कानी पडताच तिने मागचा पुढचा विचार न करता मी शुटिंग करायला तयार आहे असे कळवले. दोन पाऊलंही व्यवस्थित टाकू न शकणारी शिवानी कसे काय शुटिंग करणार अशी सगळ्यांनाच चिंता होती. पण तरीही ती सेटवर आली. अपघातानंतर जेव्हा पहिल्यांदा शिवानी चित्रीकरणासाठी आली, त्यावेळी अख्ख्या टीमसहित स्थानिक गावकऱ्यांनीही जोरदार टाळ्या वाजवत तिचे स्वागत केले. अनेक अडचणींवर मात करत तिने उरलेले चित्रीकरण पूर्ण केले. शेवटच्या दिवशी तर कोरलई किल्ला सर करून किल्ल्यावरील शुटिंग पूर्ण केल्याने ती सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली.\n४ ऑगस्टला येत असलेल्या सायरा सय्यद आणि सिकंदर सय्यद निर्मित उडंगा या चित्रपटात शिवानी बावकरसोबत चिन्मय संत आणि स्वप्निल कणसे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे, संग्राम समेळ, प्रतिभा वाले, शर्वरी गायकवाड, पांचाळ काका यांच्यासमवेत अनेक कलाकारांनी या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. विक्रांत वार्डे यांनी या चित्रपटात दिग्दर्शनासोबतच संगीत दिग्दर्शकाचीही भूमिका पार पाडली आहे. अनेक नामवंत गायकांनी या चित्रपटासाठी आपला स्वरसाज चढवला आहे.\nAlso Read : ​'लागिरं झालं जी'ची 'शीतल' इंस्टाग्रामवर दाखल\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\n‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे\n'टेक केअर गुड नाईट' या चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी\nस्मिता गोंदकरचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nरिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mphpune.blogspot.com/2015/04/blog-post_29.html", "date_download": "2018-08-22T03:03:32Z", "digest": "sha1:L4FLMVENFKLBCCYWAXDLBWBTH6PNXHDO", "length": 15876, "nlines": 78, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: नटरंग - आनंद यादव", "raw_content": "\nनटरंग - आनंद यादव\n‘‘तमासगिरांची दशा बघून. दुस्काळातली माणसं उतरल्यागत त्या शाळंत उतरली हुती. पोटार्थी आल्यागत दिसतेली. आपूण का नि कशाला आलूय ह्येची जाण एकालाबी न्हाई. उगंच मंतऱ्यामागं, फुडाऱ्यामागं पळत हुती. म्हाताऱ्या बजरंगागत हात जोडून त्येंच्या फुडंफुडं करत हुती. रातच्या बैठकीत बगिटलंस न्हवं; सरकारी पर्चाराचं कार्येक्रम मिळत न्हाईत म्हणून कुत्र्यागत भांडत हुती. अध्यक्ष झालेल्या गोपाळमामांनी तरी कशाला आपल्या बोलण्यातनं मंतऱ्याफुडं तमासगिरांच्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या अडचणी सांगायच्या सरकारी मदतीची भीक मागायची सरकारी मदतीची भीक मागायची सरकारच्या जिवावर का तमासगीर तम्माशा करतूय सरकारच्या जिवावर का तमासगीर तम्माशा करतूय\nअसं ह्या अध्यक्षानं बोलायचं नि आम्ही मंतऱ्याफुडं टाळ्या वाजवायच्या. नुसता माकडखेळ...त्या मंतऱ्याला तरी तम्माशातलं काय कळत हुतं ना जिवाळा ना आस्था, वाट्टंल तसा बडबडत हुता. तम्माशा ऱ्हायला बाजूलाच. आम्ही आपल्या वाजवतूय टाळ्या. तम्माशाबद्दल काय तरी बोलणं झालं का ह्या तीन दिसात ना जिवाळा ना आस्था, वाट्टंल तसा बडबडत हुता. तम्माशा ऱ्हायला बाजूलाच. आम्ही आपल्या वाजवतूय टाळ्या. तम्माशाबद्दल काय तरी बोलणं झालं का ह्या तीन दिसात सगळं ठराव सरकारकडं तोंड करून मांडलं नि ‘सरकार यंव करंल, त्यंव करंल अशी आशा बाळगू’ म्हणून येळ खाल्ला.\nआपलं गणगोत सरकार नव्हं, खेड्यापाड्यातलं पब्लिक हाय... जाऊ द्या. आपलं आपून करत ऱ्हावं हेच खरं.’’ स्वत:शीच बोलल्यासारखा तो बोलत होता. नयना त्याच्याकडं एकटक बघत होती. बघता बघता खुदकन हासली.\n‘‘न्हाई; एक व्याख्यानच झालं म्हणून हसू आलं.’’\n‘‘हे का खोटं हाय\n‘‘तसं कुठं मी म्हणाली अहो, गोरगरीब तमासगीर पोटापाण्याचं आदूगर बघणार. पोट भागलं की मग कला. मग सरकारकडं पोट भागलं तर सरकारकडनं; पब्लिककडनं भागलं तर पब्लिककडनं.’’\n‘‘पर सरकारम्होरं कुत्र्यागत किती लाळ गाळायची ती. आपूण आलू ते तम्माशाचं काय तरी ऐकायला मिळंल. बोलायला मिळंल म्हणून. पर हितं तम्माशा सोडून बाकीचंच समदं.’’\n‘‘एकंदरीत तुम्हांस्नी बरं वाटलं न्हाई म्हणा.’’\n‘‘तसंच झालं नि काय.’’\nथोडा वेळ ती काहीच बोलली नाही. त्याचा ताव थोडा कमी झाल्यावर म्हणाली, ‘‘आणि ही तुम्हांस्नी नटराजाची मूर्ती तुमच्या कलेबद्दल मिळाली ती\n‘‘तिला कसं मी वंगाळ म्हणीन माझ्या कलेबद्दल मिळाली ती. पोटापाण्यापायी न्हवं. तेवढाच कार्यक्रम तम्माशाचा झाला. गुणी कलावंतांचं कौतिक झालं. रातरी वग-लावण्या झाल्या..’’ ‘‘बघू तरी मूर्ती जरा. मी अजून नीट बघिटलीबी न्हाई.’’ ‘‘बघ की.’’ त्यानं ट्रंकेतनं मूर्ती काढली. तिच्यावर गुंडाळलेला कागद सोडला नि अलगद तिच्या मांडीवर दिली...जडसर होती.\n‘‘जड हाय की हो.’’\n‘‘जड असणारच; पंचरसी धातूची हाय.’’\nती न्याहाळू लागली. उचललेला डावा पाय, दुसऱ्या पायावर सहज सावरलेला तोल, चारी बाजूंनी चार हात पसरून केलेली मुद्रा, गळ्यातल्या दोन नागांचे डौलदार आकार, मागे पसरत गेलेल्या जटा...मूर्ती सुरेख होती. ‘‘झकास हाय. किती मोठा मान मिळाला तुम्हांस्नी’’ ‘‘त्यातला अर्धा वाटा तुझा हाय.’’ ती मुग्ध झाली. पाहून झाल्यावर त्याच्या मांडीवर तिनं ती ठेवली. धावत्या गाडीतून बाहेर मागेमागे सरकणारा निसर्ग एकटक पाहू लागली. आपण नाच्या म्हणूनच कायम राहावं असं गुणाला वाटू लागलं होतं. या मानमरातबानं त्याच्या मनाचा पक्का निश्चय झाला. पुढची धुक्यामागची स्वप्नं बघू लागला. एकटा एकटा झाला...‘आपूण आता मनापासनं हीच कला पत्करायची. नाचेपणाचाच रातध्याड ध्यास घ्यायचा. नुसतं कामापुरतं नाच्यागत बोलून चालून भागणार न्हाई. तसं केलं तर कामात कमतरता येती. चुकून बापय अवतरतू. बाईगत वागलं पाहिजे. तिच्यागत बोललं चाललं पाहिजे. तिच्यागतच दीसभर हाताचं, मानंचं हावभाव केलं तर रातचं नाच्या सजासजी हुबा ऱ्हाईल. नाच्या गुणा म्हंजे नाच्या गुणाच झाला पाहिजे.\n...पैल्यापैल्यांदा कामं कराय हुबा ऱ्हायलू की बाईगत चालणं-बोलणं कराय किती धडपड करावी लागायची. बायकी चालीनं चालू बघायचा नि हिकडं बोलण्याच्या नादात बापयाची चाल कवा उरावर बसायची नि बाहीर पडायची पत्त्याच लागायचा न्हाई. नाच्याच्या वक्ताला ह्या बापयाच्या चालीसंगं तर झटपट करून तिला मागं सारावं लागायचं. तिथल्या तिथं तटवून धरावं लागायचं. पैलं वरीस हेच्यातच गेलं. ...ह्या हुन्नरीकडं जीव लावून वळलं पाहिजे. बायकांचं हावभाव, त्येंची चाल, बसणं-बोलणं, हसणं-रुसणं सारखं न्यहाळलं पाहिजे. त्येंचं बारकावं नीट ध्येनात ठेवलं पाहिजेत. कुणी नसलं की आपल्या पालात त्येंचा अंगावर घेऊन सराव करायचा. तसं केल्यबगार खरा नाच्या हुबा ऱ्हाणार न्हाई माझ्यातनं.\n...राधानं क्रिस्नाचा ध्यास घेटला नि क्रिस्नरूप झाली; तसा क्रिस्नानंबी राधाचा ध्यास घेटला हुता. त्योबी राधारूप झाला हुता. तशी गुणाची गंगी झाली पाहिजे. शंकराची पार्वती झाली पाहिजे. एका बाजूनं बघावं तर शंकर आणि दुसऱ्या बाजूनं बघावं तर पार्वती...नाच का बाईनंच करावा असं न्हाई. शंकरबी नाचतू. पार्बतीत मिळून जातू. पार्बती त्येच्यात मिळून जाती. कसं एकमेकांत ऱ्हाईत असतील...देवाची करणी\n...खरं म्हंजे बापयात बाई नि बाईत बापय कायम असतू. मला न्हाई झाली दया अगदी माझ्या तोंडातनं पडल्यागत. बाईच हाय ती माझ्यातली. माझा राजा दारकीच्या तोंडातनं पडल्यागत. दारकी बाई तर राजा बापय. शंकर-पार्बतीचीच ही कला अगदी माझ्या तोंडातनं पडल्यागत. बाईच हाय ती माझ्यातली. माझा राजा दारकीच्या तोंडातनं पडल्यागत. दारकी बाई तर राजा बापय. शंकर-पार्बतीचीच ही कला तो मूर्तीकडं मन लावून बघू लागला...‘नाचे-नर्तकांच्या राजा, कसा संभाळलाईस ह्यो तोल तो मूर्तीकडं मन लावून बघू लागला...‘नाचे-नर्तकांच्या राजा, कसा संभाळलाईस ह्यो तोल ह्यो डावा पाय हलकापूâल तरी अवघड अवघड वर उचललेला नि दुसरा वाकुन भक्कम हुबा. तुझ्या ह्या चारी हातांची अशी हालचाल की आता बघता बघता दुसरी मोड हुणार. एकानं डमरूचा ताल धरलाय नि दुसऱ्याच्या तळव्यावर जिता जाळ. फुडचा हात भगताला धीर देणारा तर दुसरा...दुसरा तुझ्या पायावर डोकं टेकंल त्येला आशीर्वाद देणारा. आता डोळं झाकलं तर झटक्यानं दुसरा डौल घेशील अशी अंगाची गत. लांबसडक बारीक जिती बोटं. नागणीच्या पिल्यागत वळवळणारी. अंग झोकता झोकता उडालेल्या बटांची चवरी. अंगांगात नाचाची उसळी किती उफाळलीया देवा ह्यो डावा पाय हलकापूâल तरी अवघड अवघड वर उचललेला नि दुसरा वाकुन भक्कम हुबा. तुझ्या ह्या चारी हातांची अशी हालचाल की आता बघता बघता दुसरी मोड हुणार. एकानं डमरूचा ताल धरलाय नि दुसऱ्याच्या तळव्यावर जिता जाळ. फुडचा हात भगताला धीर देणारा तर दुसरा...दुसरा तुझ्या पायावर डोकं टेकंल त्येला आशीर्वाद देणारा. आता डोळं झाकलं तर झटक्यानं दुसरा डौल घेशील अशी अंगाची गत. लांबसडक बारीक जिती बोटं. नागणीच्या पिल्यागत वळवळणारी. अंग झोकता झोकता उडालेल्या बटांची चवरी. अंगांगात नाचाची उसळी किती उफाळलीया देवा काय हे कसब तुझा तूच ताल, तोल धरून नाचतूस हे एक बरं हाय... पर हे हातावर आग घेऊन नाचणं कशापायी एवढा का कडक तू एवढा का कडक तू कसली आग ही तुझं पाय वडता वडता पायाबुडीच दडपलेला ह्यो राक्षेस कोण\n‘...नटेसुरा, मी दुबळा. मला बळ दे. माझा मलाच ताल दे. जिवात डमरू दे. माझा मीच नाचीन. तुझ्यासारखा धुंद हुईन. हातापायात नाच भरून ऱ्हायलेल्या नटरंगा, हे सगळं मला शिकीव. मी तुझी पूजा बांधीन. तुझी ही मूर्ती कायम जवळ बाळगीन. सोमवार, उपासतापास करीन नि तुझा वसा घेऊन नाचीन. देवा, आता नाच माझा नसंल; तुझाच असंल. त्येचं भलंबुरं तुझं तू बघ. तुझ्यातली पार्वतीच माझी गंगी होऊन उतरंल आता. नटराजा, तुला कसं सांगू...म्हणशील तर माझ्या मुंडक्याची माळ तुझ्या गळ्यात घालतू. माझ्या ध्यायीची राख करून तुला माखतू. मला नाचाचं बळ दे’ डोळे उनउनीत पाण्यानं भरून आले. तसाच मूर्ती न्याहाळू लागला. तिच्या रेखीव, नीटस शरीरावरून हळुवार थरथरती बोटं फिरवू लागला.\nनटरंग - आनंद यादव\nवावरी शेंग - शंकर पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/osmanabad-news-police-74319", "date_download": "2018-08-22T04:09:19Z", "digest": "sha1:PJWQ36IOVBHLHPSFLBXYPZZ2K74PRCNR", "length": 15432, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "osmanabad news police ऑनलाइन बंदोबस्तामुळे पोलिस तणावमुक्‍त | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन बंदोबस्तामुळे पोलिस तणावमुक्‍त\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nउस्मानाबाद - तुळजापूरनगरीत सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. दररोज हजारो भाविक शहरात दाखल होत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत आहे. मंदिर संस्थानसह प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, पोलिस विभागाने आधुनिकतेची कास धरून प्रथमच ऑनलाइन बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला असून, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्हीचा चांगला उपयोग होत आहे. पोलिसांचे ड्यूटी वाटप ऑनलाइन केल्याने त्याचाही चांगला परिणाम सध्या दिसत आहे.\nउस्मानाबाद - तुळजापूरनगरीत सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. दररोज हजारो भाविक शहरात दाखल होत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत आहे. मंदिर संस्थानसह प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, पोलिस विभागाने आधुनिकतेची कास धरून प्रथमच ऑनलाइन बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला असून, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्हीचा चांगला उपयोग होत आहे. पोलिसांचे ड्यूटी वाटप ऑनलाइन केल्याने त्याचाही चांगला परिणाम सध्या दिसत आहे. यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने दर दोन तासाला दिलेल्या पॉईंटला संबंधित कर्मचारी आहे का नाही याची खातरजमा होत असल्याने बंदोबस्त अधिकच काटेकोर झाल्याचे चित्र आहे.\nतुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. या वेळी पोलिसांची कुमकही वाढवावी लागते, तरीही गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणेला त्रास होतो; पण यंदा शहरात तब्बल ११५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळविणे पोलिसांना सोपे झाले आहे. अनेकवेळा पोलिसांच्या अनुपस्थितीचाही फटका बंदोबस्तामध्ये बसतो. ड्यूटीसाठी दिलेल्या जागेवर पोलिस असेलच याची खात्री देता येत नाही; पण या वेळी पोलिस दलाने यावरही चांगलाच तोडगा काढला आहे. ऑनलाइन बंदोबस्तामुळे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांच्या मोबाईलवर आपल्या पॉईंटचे नाव येते. त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणारी विशिष्ट यंत्रणाही उभारली आहे. त्यामुळे दांडी मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर विभागाचे नियंत्रण आहे.\nआवश्‍यकतेनुसार पोलिसांची संख्या राहिल्याने आता गर्दीचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे दिसत आहे. पोलिसांची नियमित हजेरी व अत्यंत काटेकोर बंदोबस्तामुळे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष होणाऱ्या अनेक वाईट प्रवृत्तींना आळा या पद्धतीमुळे बसला आहे. दुसऱ्या बाजूला सीसीटीव्हीची यंत्रणा उत्तम दर्जाची असून त्यानुसार अगदी छोट्या-छोट्या बाबी यात टिपल्या जात आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची चांगली सोय झाली आहे. नियंत्रण कक्ष तुळजापूरच्या पोलिस संकुल येथे उभारण्यात आले आहे. गर्दीवर सीसीटीव्हीचे, तर पोलिसांवर वरिष्ठाचे नियंत्रण राहिल्याने सगळ्यांना मोकळा श्वास घेता येत असल्याची भावना सध्या व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या दृष्टीने आवश्‍यक अशा सर्व गोष्टींची दक्षता घेतली असून कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी प्रशासन घेत असल्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, तुळजापुरात दररोज तासाभरात किमान तीन हजार भाविक दर्शन घेत असून, ऑनलाइन बंदोबस्तामुळे संपूर्ण शहरावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर\nपुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली \"टेनंट' ही सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071101231332/view", "date_download": "2018-08-22T03:43:06Z", "digest": "sha1:AYJK6XBZROXYJJAMS4HL6MCL7TSSQTFK", "length": 7893, "nlines": 101, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत जनाबाईचे अभंग", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह १\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह २\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह ३\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या अभंगातून तिने आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह १\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या अभंगातून तिने आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह २\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या अभंगातून तिने आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह ३\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या अभंगातून तिने आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह ४\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या अभंगातून तिने आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nसंत जनाबाई - अभंग संग्रह ५\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या अभंगातून तिने आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/dsantech-x2-dspy-body-black-price-plMoBI.html", "date_download": "2018-08-22T03:17:43Z", "digest": "sha1:OWY4EQ5BBQVA2GB7QBVC2SXZPVV3UDJJ", "length": 14306, "nlines": 379, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये डसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक किंमत ## आहे.\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक नवीनतम किंमत May 29, 2018वर प्राप्त होते\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया डसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1 SEC sec\nस्क्रीन सिझे NO SCRREN inch\nबॅटरी तुपे AA Battery\nडसनतेच क्स२ दसपय बॉडी ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2018-08-22T03:58:47Z", "digest": "sha1:KLYNQZVLWNFLZDEKGMN3SCG6OC7P5BOQ", "length": 6713, "nlines": 152, "source_domain": "vapurzaa.blogspot.com", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे: महोत्सव", "raw_content": "\nएका क्षणात - महोत्सव - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nएका माणसाच्या - महोत्सव - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nएका क्षणामध्ये - महोत्सव - व पू काळे\nमाणसाच्या समस्येवर - महोत्सव - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\nएका क्षणामध्ये - महोत्सव - व पू काळे\nआयुष्य - महोत्सव - व पू काळे\n— by प्रशांत पवार on\n— by प्रशांत पवार on\nअपेक्षीत- महोत्सव - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nधर्म जन्माला येतो - महोत्सव - व पु काळे\nमोह - व पु काळे\n— by प्रशांत पवार on\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-rain-nagpur-district-67168", "date_download": "2018-08-22T04:14:17Z", "digest": "sha1:72CKYNJI7S3F6UXECE435L7OTNGNDETN", "length": 10302, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news rain in nagpur district नागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; तीन तास विक्रमी पाऊस | eSakal", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; तीन तास विक्रमी पाऊस\nशनिवार, 19 ऑगस्ट 2017\nतीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात नागपुरात शंभर मिमीच्यावर पाऊस पडण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 28 जूनला 113 मिमी आणि 18 जुलैला 135 मिमी पाऊस झाला होता.\nनागपूर - सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.\nतीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात नागपुरात शंभर मिमीच्यावर पाऊस पडण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 28 जूनला 113 मिमी आणि 18 जुलैला 135 मिमी पाऊस झाला होता.\nशहरातील अंबाझरी ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. आजही विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा देण्यात आला आहे. बाजारगाव येथून ९ किमी अंतरावरील देवळी गावाकडे पूलावर मध्यरात्री झालेल्या पावसामुळे भले मोठे झाड वाहून आले आणि मार्गात आडवे झाल्यामुळे गावकरी व शाळेतील मुलांना प्रवास करताना गैरसोय झाली.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nमहाबळेश्‍वर परिसरामध्ये पावसाची फलंदाजी सुरूच\nमहाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत...\nरस्ता एक किलोमीटर; खड्डे २६\nवाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा...\nविदर्भातील तरुणांना सैन्यात जाण्याची संधी\nविदर्भातील तरुणांना सैन्यात जाण्याची संधी नागपूर : विदर्भातील तरुणांना भारतीय सेनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नागपूर...\nपुणे शहरात दिवसभर पावसाची रिपरिप\nपुणे - पुणेकरांनी मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप अनुभवली. त्यामुळे छत्री आणि रेनकोट घेऊन नागरिक दैनंदिन कामे करत असल्याचे चित्र शहराच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-couple-killed-car-accident-69633", "date_download": "2018-08-22T04:13:25Z", "digest": "sha1:K2DFFFUT3BNNEXSAZPTH55BZSCYAFW3L", "length": 17990, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Couple killed in car accident कोल्हापूरः मोटार पलटून झालेल्या अपघातात दांपत्य ठार | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरः मोटार पलटून झालेल्या अपघातात दांपत्य ठार\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nकोल्हापूरः सूनेला सासरी आणण्यासाठी जात असलेल्या उत्तरेश्‍वर पेठेतील कुटुंबावर काळाने घाला घातला. टोप (ता. हातकणंगले) जवळ मोटार पलटल्याने झालेल्या अपघातात दांपत्य ठार झाले तर चालकासह तिघे जण जखमी झाले. अन्वर रमजान शेख (वय 55), आसिफा अन्वर शेख (वय 48, दोघे रा. गोंधळी गल्ली, शुक्रवार पेठ) अशी मयत दांपत्याचे नाव आहे. तिघा जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. येथे नातेवाईक व मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती.\nजखमींची नांवे - रिजवाना सलीम शेख (वय 40), सौफिया युनूस नरगुंद शेख (वय 13), नईम सुलतान शेख (वय 30, तिघे रा. कागदी गल्ली, उत्तरेश्‍वर पेठ) अशी आहेत.\nकोल्हापूरः सूनेला सासरी आणण्यासाठी जात असलेल्या उत्तरेश्‍वर पेठेतील कुटुंबावर काळाने घाला घातला. टोप (ता. हातकणंगले) जवळ मोटार पलटल्याने झालेल्या अपघातात दांपत्य ठार झाले तर चालकासह तिघे जण जखमी झाले. अन्वर रमजान शेख (वय 55), आसिफा अन्वर शेख (वय 48, दोघे रा. गोंधळी गल्ली, शुक्रवार पेठ) अशी मयत दांपत्याचे नाव आहे. तिघा जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. येथे नातेवाईक व मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती.\nजखमींची नांवे - रिजवाना सलीम शेख (वय 40), सौफिया युनूस नरगुंद शेख (वय 13), नईम सुलतान शेख (वय 30, तिघे रा. कागदी गल्ली, उत्तरेश्‍वर पेठ) अशी आहेत.\nयाबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती, अन्वर शेख व त्यांची पत्नी आसिफा हे दोघे मंगळवार पेठेतील सनगर गल्लीतील पतसंस्थेत पिग्मी एजंटसह लिपिकाचे काम करतात. त्यांचा थोरला मुलगा आसीम याचा विवाह झाला आहे. त्यांची सून बाळंतपणासाठी तीन महिन्यापूर्वी किणी घुणकी येथे माहेरी गेली होती. त्यांचा लहान मुलगा \"अजीम' याचा 8 सप्टेंबरला विवाह आहे. तसेच दोन दिवसावर ईद चा सणही आला असल्याने त्यांनी सूनेला सासरी घेऊन येण्याचे ठरवले. आज (गुरुवार) सकाळी आकराच्या सुमारास ते मोटारीतून सूनेला आणण्यासाठी तिच्या किणी-घुणकी येथील माहेरी निघाले. त्यांच्या सोबत पत्नी आसिफा, नातेवाईक रिजवाना शेख, सुफीया शेख होते. मोटार नईम शेख चालवत होते. साडेआकराच्या सुमारास टोप जवळ मोटार आल्यानंतर त्यात काहीसा तांत्रिक बिघाड झाला. तसे चालकाचा ताबा सुटून मोटार पलटी झाली. त्यात हे पाचही जण जखमी झाले. त्यातील अन्वर व आसिफा शेखहे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिकेतून त्या सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना अन्वर व आसिफा शेख या दांपत्याचा मृत्यू झाला.\nअपघाताची माहिती मिळताच खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेविका माधवी गंवडी, माजी नगरसेवक आदील फरास, प्रकाश गंवडी, किशोर घाटगे, राहूल बंदोडे यांनी सीपीआरमध्ये नातेवाईकांची भेट घेतली. जखमींची विचारपूस करून उपचाराबाबत डॉक्‍टरांशी चर्चा केली. जसजशी ही घटना समजेल तसे भागातील नागरिकही सीपीआरमध्ये दाखल झाले. त्यांनी आक्रोश करणाऱ्या नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.\nशेख कुटुंबावर काळाचा घाला...\nईद सण अवघ्या दोन दिवसांवर आला होता. त्याचबरोबर मुलाचे लग्नही आठ दिवसावर येऊन ठेपले होते. त्याची तयारी शेख कुटुंबाकडून जोरात सुरू होती. सण व लग्न सोहळ्याला सूनेला घरी आणण्यासाठीच तिच्या माहेरी जात असताना काळाने शेख कुटुंबावर घाला घातला. याबाबत नातेवाईक व मित्रपरिवारांकडून हळहळ व्यक्त होत होती.\nसीपीआरमधील डॉक्‍टरांची तत्परता ः\nअपघातातील जखमी सीपीआरमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर डॉक्‍टर आकाश तरकसे, सचिन शिंदे आणि अविनाश यांनी तातडीने उपचारास सुरवात केली. तिघा जखमींची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nयेथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा\n'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'\nआणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला\nमुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू\nपाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा\nमुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट\nकोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे\nमानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर\nठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल\nसुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन\nनवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22)...\nराज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या\nपुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या...\nपाच दिवस करा मनसोक्त खरेदी\nपुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-22T03:07:12Z", "digest": "sha1:JP5BJBBS3S7JYBQPHVSVXAHIMYDFWSAO", "length": 7171, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संपर्क संघटकपदी विजया शिंदे यांची निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंपर्क संघटकपदी विजया शिंदे यांची निवड\nराजगुरूनगर – पुणे जिल्हा शिवसेना महिला संघटक विजया शिंदे यांची शिरूर लोकसभा मतदार संघाच्यासह संपर्क संघटकपदी निवड करण्यात आली. विजया शिंदे या गेली 20 पेक्षा अधिक वर्षांपासून शिवसेनेत पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत. शिवसेनेत महिला संघटित करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी अनेकांची विस्कळीत घरे जोडण्याचे प्रभावी काम केले आहे. राजगुरूनगर सहकारी बॅंकेवर त्या सलग चार वेळा निवडून आल्या आहेत बॅंकेच्या माध्यमातून अनेक युवकांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी बॅंकेच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षपद त्यांनी काही वर्षांपूर्वी भूषवले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्‍यासह जिल्ह्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनाच सक्रिय सहभाग असतो. चाकणचे कांदा आंदोलन, डाऊ केमिकल विरोधात आंदोलन, महागाई विरोधात आंदोलन आदी आंदोलनात सभाग घेऊन त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांची अग्रेसर भूमिका असते. त्यांचा कामाची दखल घेवून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या सह संपर्कसंघटकपदी निवड करण्यात आली आहे. विजया शिंदे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे, रवींद्र मिर्लेकर, खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उपनेत्या मीना कांबळी यांनी टाकलेला विश्वास काम करून सार्थ करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलमान खानने स्विकारले भाजप नेते किरेन रिजीजू यांचे चॅलेज\nNext articleतब्बल 16 वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2376/", "date_download": "2018-08-22T04:33:13Z", "digest": "sha1:BYBMQTEQVBD64VW7PRSML462GLVRC4BY", "length": 9129, "nlines": 52, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-या हृदयीचे त्या हृदयी", "raw_content": "\nया हृदयीचे त्या हृदयी\nया हृदयीचे त्या हृदयी\nलेखक, कवीची अभिव्यक्ती शब्दांत उतरते ती स्वत:साठी की रसिकांसाठी हा कदाचित वादाचा विषय असू शकतो; पण हे शब्द आणि त्या शब्दांच्या पलीकडलेही रसिकांप\nर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी गेल्या २० वर्षांमध्ये 'शब्दवेध' चळवळीने दिलेले योगदान मात्र वादातीत आहे. ज्येष्ठ गायक, अभिनेते चंदकांत काळे यांनी माधुरी पुरंदरे, संगीतकार आनंद मोडक अशा सशक्त सहकाऱ्यांच्या साथीने रंगमंचावर आलेल्या सात ते आठ कार्यक्रमांनी जवळपास ४००च्या आसपास प्रयोग केले आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. २१व्या वर्षानिमित्त आज या सर्व कार्यक्रमांच्या एमपी थ्रीचे दोन संच प्रकाशित होत आहेत, रसिकांच्याच हस्ते. त्यानिमित्ताने आज आणि उद्या प्रीतरंग आणि साजणवेळा हे कार्यक्रमही एस. एम. जोशी सभागृहात सादर होणार आहेत.\n'शब्दवेध'ची सुरुवात झाली ती १९८८ साली. संत परंपरेतील अभंग रसिकांसमोर मांडणारा अमृतगाथा हा कार्यक्रम काळे यांनी रंगमंचावर आणला. तोपर्यंत अभंग गायनाची एक पठडी तयार झालेली होती. ती चाकोरी सोडून लोकसंगीताच्या अंगाने जाणारे १४ अभंग शब्दवेधने निवडले, तेही असे की ज्यांचा अर्थ आजही तितक्याच सार्मथ्याने रसिकांच्या मनाला भिडावा. वेगळे अभंग, वेगळे संगीत आणि निवेदनाची वेगळी धाटणी असूनही या कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. अगदी विदर्भ, खानदेश, कोकणातील दुर्गम खेड्यांमध्येही त्याचे प्रयोग झाले आणि त्या ग्रामीण भागातील संवेदनेलाही ते तितकेच भावले. तीच गोष्ट 'शेवंतीचे बन' या बहिणाबाईंच्या आधीच्या काळातील स्त्रियांनी लिहिलेल्या कवितांच्या कार्यक्रमाची. याची संहिता लिहिणे हाच आव्हानात्मक व आनंददायी प्रवास होता, असे काळे म्हणतात. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका सरोजिनी बाबर, शांता शेळके यांची त्या प्रवासात मदत झालीच; पण इतिहासकार राजवाडेंसारख्या व्यक्तीनेही त्या काळातील स्त्रीच्या प्रतिभेचा घेतलेला अभ्यासपूर्ण शोध त्यानिमित्ताने पाहता आला. बहिणाबाईंच्या आधी होऊन गेलेल्या, कायम अंधारातच राहिलेल्या या कवयित्रींची देदीप्यमान प्रतिभा रसिकांसमोर आली. रसिकांना फक्त सवंग करमणूक आवडते, ही समजूतही शब्दवेधच्या या कार्यक्रमांनी खोटी पाडली. 'साजणवेळा' हा कवी ग्रेसांच्या कवितांवरचा कार्यक्रमही असाच दाद मिळवून गेला. या हृदयीचे त्या हृदयी घालण्याची कला काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साधली असल्याचेच या कार्यक्रमांनी सिद्ध केले. संत तुकारामांच्या स्वत:च्या आयुष्यावर आधारित अभंगांचा 'आख्यान तुकोबाराय' हा प्रयोग असो, स्त्री-पुरुष प्रेमसंबंधांना कवितेची गवसणी घालणारा प्रीतरंग हा कार्यक्रम असो, जाणकार रसिकांनी त्या प्रयोगांची निश्चित दखल घेतली.\nशब्दवेधचा यापुढील प्रवासही वेगळी वाट चोखाळणारा असेल, यात शंका नाही. भास्कर चंदावरकरांनी संगीत दिलेल्या खानोलकरांच्या कवितांचा 'नक्षत्रांचे देणे' हा कार्यक्रम बऱ्याच वर्षांपूवीर् रंगमंचावर आला होता. चंदावरकरांनी निवडलेल्या कवितांना आजवर इतर कोणीही हात लावलेला नाही, तोच कार्यक्रम पुन्हा रसिकांसमोर आणण्यासाठी सध्या काळे यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला कुमार गंधर्वांनी निमिर्लेल्या रागांवर, विशेषत: धुनउगम रागांवर मराठी कविता बांधण्याचा प्रयोगही ते करताहेत. करमणुकीच्या प्रांतात कितीही बदल होत असले तरी रसिकांचा एक वर्ग मात्र नक्कीच या कार्यक्रमांकडे डोळे लावून बसला असेल.\nया हृदयीचे त्या हृदयी\nया हृदयीचे त्या हृदयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/langote-maharaj-pandharpur-wari-last-35-years-119595", "date_download": "2018-08-22T03:52:14Z", "digest": "sha1:GFSQ7PYKY74LU2N7PEPEMDN5JBZBZYXT", "length": 13158, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "langote maharaj pandharpur wari last 35 years 35 वर्षांपासून पंढरीची पायी वारी | eSakal", "raw_content": "\n35 वर्षांपासून पंढरीची पायी वारी\nरविवार, 27 मे 2018\nकळमेश्‍वर - तालुक्‍यातील कोहळी निवासी हभप तुकाराम लंगोटे महाराज आजमितीस वयाच्या ८५ वर्षांतसुद्धा श्री क्षेत्र धापेवाडा ते पंढरपूर असा १,०५० किलोमीटरचा प्रवास गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे करताहेत.\nकळमेश्‍वर - तालुक्‍यातील कोहळी निवासी हभप तुकाराम लंगोटे महाराज आजमितीस वयाच्या ८५ वर्षांतसुद्धा श्री क्षेत्र धापेवाडा ते पंढरपूर असा १,०५० किलोमीटरचा प्रवास गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे करताहेत.\nपदयात्रेतील पालखी चालक असलेले लंगोटे महाराज परिसरामध्ये उत्कृष्ठ संगीतकार, रायफल प्लेयर, दांडपट्टा मास्टर, कीर्तनकार, उत्कृष्ट नाडीतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी गेल्या ३५ वर्षांपासून श्रीक्षेत्र धापेवाडा येथून सुमारे १०० वारकऱ्यांना घेऊन ५७ दिवस आषाढी एकादशीपर्यंत १,०५० किलोमीटरचा प्रवास करतात. दरदिवशी १३ किलोमीटरचा प्रवास केल्यावर एकूण ११४ गावांत मुक्काम ठोकतात. त्यांची पालखी यावर्षी २५ मे रोजी सुरू होणार असून, आषाढी एकादशीला पंढरपूर येथे संपणार आहे.\n८५ व्या वर्षीसुद्धा लंगोटे महाराजांमध्ये आजच्या तरुण पिढीला लाजवेल इतका उत्साह दिसून येतो. लंगोटे महाराज आजही आपल्या आहाराबाबत अत्यंत दक्ष असून आहारात पोळी, वरण व टोमॅटोची चटणी नित्यनेमाने सेवन करतात. बाहेर कुठेही कुठलाही आहार घेत नाही. पाणीसुद्धा पीत नाही, हे विशेष.\nआजच्या तरुण पिढीबाबत बोलताना महाराज म्हणतात, कुठेच मानसन्मान, शिस्त दिसत नसल्याने आचारविचारांची फार मोठी उणीव पाहायला मिळते. अधिकांश तरुण मांसाहार तसेच विविध व्यसनांमध्ये अडकले आहेत. आहाराला फार मोठे महत्त्व असून त्यावर तुमचे आचार-विचार, मानसिकता अवलंबून असल्याचे ते सांगतात.\nलंगोटे महाराज वारकरी संप्रदाय असो की आणखी कुठलाही, त्यावर ते निस्वार्थपणे प्रबोधन करतात. कुठेही भागवत असो की एखादे कीर्तन, कुठल्याही मानधनाची अट न ठेवता कार्यक्रमाला हजर असतात. महाराज नाडीतज्ज्ञ असल्याने विदर्भातील दूरदूरपर्यंत विविध व्याधींवर नाडी परीक्षण करून औषधे देतात. महाराज १९६५ पासून सलग १३ वर्षे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. नंतरच्या काळात आध्यात्मिक पिंड असल्याने ते वारकरी संप्रदायाकडे वळले आणि त्यांचा प्रवास आजही निरंतर सुरू आहे.\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\nपिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे\nपिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ...\nरखडलेल्या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार\nऔरंगाबाद - विविध कारणांमुळे रखडलेल्या राज्यातील दहा मोठ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे....\nपुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली....\nपिण्याच्या पाण्याचे टॅंकर पावसाळ्यातही सुरूच\nपुणे - पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले, तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई जाणवत असून, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बारामती, दौंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-dmc-ft25-body-only-red-price-pjD5UZ.html", "date_download": "2018-08-22T03:25:23Z", "digest": "sha1:L7OSWAIX3FUEAUZ7BKQNBNVFKEI2KVA5", "length": 13340, "nlines": 355, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड नवीनतम किंमत Jul 12, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 14,465)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nपॅनासॉनिक दमच फ्ट२५ बॉडी ओन्ली रेड\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/october-18/", "date_download": "2018-08-22T04:34:28Z", "digest": "sha1:7FFYHFA25QXI5EHYN52ZAB6ZPYOQVBFO", "length": 7284, "nlines": 152, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१८ ऑक्टोबर दिनविशेष | October 18", "raw_content": "\nथॉमस अल्व्हा एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.\nफेब्रुवारी ११, १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला.\nतो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय “ढ’ आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला.\nत्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.\n१९८८ : भारताचा खेळाडू प्रेमचंद डोग्रा याने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ‘मिस्टर युनिव्हर्स’ हा किताब मिळविला.\n१९३१ : माणसाला उपयुक्त अशा अक्षरक्ष: शेकडो शोधांचे पेटंट घेणारा शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन.\n१७५३ : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी व नानासाहेब पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांचे निधन.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, थॉमस अल्वा एडिसन, दिनविशेष, नानासाहेब पेशवे, प्रेमचंद डोग्रा, मृत्यू, श्रीमंत बाजीराव पेशवे, १८ ऑक्टोबर on ऑक्टोंबर 18, 2012 by संपादक.\n← पुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन साबुदाण्याची लापशी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.casino.strictlyslots.eu/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8/new-mobile-casinos-in-uk-5-free-mfortune/", "date_download": "2018-08-22T03:58:33Z", "digest": "sha1:4Y3YIJBE6KQEFLB2IR6KRCYXKBE4G2DR", "length": 14937, "nlines": 116, "source_domain": "www.casino.strictlyslots.eu", "title": "यूके मध्ये सर्वात मोठे नवीन मोबाइल कॅसिनो - mFortune |", "raw_content": "\nमेल कॅसिनो | £ 205 मध्ये आपले स्वागत आहे बोनस | मोफत नाही\nपेपल कॅसिनो ऑनलाइन एक दृष्टीक्षेप & मोबाइल\nPaypal कॅसिनो ठेवी - फायदे & तोटे\nपेपल ऑनलाइन कॅसिनो कार्य: प्रारंभ करणे & हे कसे कार्य करते\nPlay गेम्स पेपल कॅसिनो वर पैसे जमा कसे\nPaypal स्वीकारा कॅसिनो प्रणाली कॅसिनो वापर कसा करण्यात आले\nऑस्ट्रेलिया आणि पोपल इंटरनेट कॅसिनो गेमिंग साइट\nआयफोन मोबाइल कॅसिनो लाट आणि पोपल\nजाणून घ्या अधिक माहिती कॅसिनो पेपल कॅनडा बद्दल\nबद्दल पेपल कॅसिनो एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत अधिक जाणून घ्या\nयूएस मध्ये ऑनलाइन कॅसिनो साइट पोपल द्वारा समर्थित\nऑनलाइन पेपल आणि Blackjack कॅसिनो प्ले | मोफत बोनस\nAndroid डिव्हाइसवर पोपल Android कॅसिनो प्लॅटफॉर्म कॅसिनो\nपोपल मंजूर कॅसिनो - यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया\nपोपल कॅसिनो मोफत बोनस ऑफर - एक क्रोध\nपेपल कॅसिनो UK - ठेव, प्ले आणि सहज पुरे\nपेपल मोबाइल कॅसिनो नाही ठेव बोनस धोरण\nबेस्ट मोबाइल मनोरंजन फोन कॅसिनो अनुप्रयोग\nगोष्टी सर्वोत्तम पेपल कॅसिनो साइट चेक\nजगातील सर्वोत्तम कॅसिनो ब्रांड – फुकट\nशीर्ष कॅसिनो स्लॉट गेम | Coinfalls £ 505 बोनस मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही प्ले\nस्लॉट रोख गेम कॅसिनो बोनस | स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मोफत\nकसे ऑनलाईन स्लॉट जिंकण्यासाठी | येथे LiveCasino.ie £ 200 बोनस रोख सौदे\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nकाटेकोरपणे रोख | रुबाबदार हातोडा प्ले | मोफत स्लॉट नाही\nस्लॉट लिमिटेड | जंगल जिम मोफत बोनस नाही प्ले | बक्षिसे ठेवा\nपाउंड स्लॉट | ऑनलाईन मोफत नाही प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही\nPocketWin मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस\nसर्वोत्तम यूके स्लॉट साइट सौदे - स्लॉट मोबाइल कॅसिनो गेमिंग\nशीर्ष स्लॉट बोनस साइट - छान प्ले शीर्ष कॅसिनो ऑनलाइन सौदे\nऑनलाईन मोबाइल कॅसिनो | एक्सप्रेस कॅसिनो | आनंद घ्या 100% बोनस\nmFortune डेस्कटॉप & मोबाइल सर्वात मोठा मोफत प्ले कॅसिनो & स्लॉट\nमोबाइल फोन स्लॉट फ्री Casino.uk.com येथे | £ 5 मोफत मिळवा\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nखिशात मधूर £ 10 मोबाइल कॅसिनो मोफत बोनस – स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n2018/9 कॅसिनो ऑनलाईन मोबाईल रोख मार्गदर्शक - £ विजय\nखूप वेगास | मोबाइल स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे मोफत नाही\n | मोबाइल कॅसिनो नाही ठेव\nWinneroo खेळ – सर्वोत्तम मोबाइल कॅसिनो यूके बोनस | तपासा ताज्या बोनस\nकाटेकोरपणे स्लॉट मोबाइल मुख्य साइट\n स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nयूके मध्ये सर्वात मोठे नवीन मोबाइल कॅसिनो – mFortune\nकॅसिनो रेटिंग मापदंड प्ले\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो - एकूण रेटिंग\nmFortune सर्वात अद्वितीय मोबाइल कॅसिनो यूके एक आहे\nसारा अॅडम्स आणि जेम्स सेंट. जॉन Jnr. साठी Casino.StrictlySlots.eu\nसर्वोत्तम मोबाइल कॅसिनो 2012: Shortlisted\nसर्वोत्तम नाही ठेव कॅसिनो प्रचार www.casino.strictlyslots.eu/\n2 शीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट कॅसिनो भेट द्या\n3 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nTopSlotSite मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आनंद घ्या & £ 5 मोफत बोनस मिळवा\nSlotjar येथे आणि £ 200 प्रथम ठेव सामना बोनस ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस & मोबाइल फोन स्लॉट करून द्या ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. सारा अॅडम्स आणि जेम्स सेंट करून. जॉन Jnr. www.Casino.StrictlySlots.eu पीपल्स दिवस-दिवस जीवन आहे, कारण ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls ऑनलाईन मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या आपण वरच्या अड्ड्यात स्लॉट खेळ साइन अप करण्यात सज्ज आहेत ...\nकॉपीराइट © 2018. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/1003-takeoffs-and-landings-mumbai-airport-122001", "date_download": "2018-08-22T03:44:37Z", "digest": "sha1:SB6ISZNRFOQD6APHME275TJL6TFTBSOZ", "length": 12501, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "1003 takeoffs and landings on Mumbai airport मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक;दिवसभरात 1003 विमानांचे उड्डाण | eSakal", "raw_content": "\nमुंबई विमानतळाचा नवा उच्चांक;दिवसभरात 1003 विमानांचे उड्डाण\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 24 तासात (5 जून) सुमारे 1003 विमानांची वाहतूक (टेक ऑफ व लॅंडिंग) हाताळून नवा उच्चांक नोंदवला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीकेने हा बहुमान मिळवला आहे.\nमुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 24 तासात (5 जून) सुमारे 1003 विमानांची वाहतूक (टेक ऑफ व लॅंडिंग) हाताळून नवा उच्चांक नोंदवला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीकेने हा बहुमान मिळवला आहे.\nमुंबई विमानतळावर मंगळवारी (5 जून) 1003 विमानांची ये-जा (लॅंडिंग व टेकऑफ) झाली. विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली. यापूर्वी दिवसाला 988 विमानउड्डाणे हाताळणाऱ्या या विमानतळाने आता स्वत:चा विक्रम मोडला आहे. एका दिवसात एकेरी धावपट्टीवर भारतातील सर्वात जास्त वाहतुकीचा हा विक्रम आहे. एकेरी धावपट्टी असलेले जगातील सर्वात मोठे विमानतळ अशी मुंबई विमानतळाची ओळख आहे.\nमुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असले तरी, ब्रिटनचा गॅटविक विमानतळ हा जगातील एकेरी धावपट्टी असलेला दुसरा सर्वात मोठा विमानतळ आहे. मुंबई विमानतळाची धावपट्टी ही जगातील सर्वांत जास्त व्यग्र धावपट्टी म्हणून परिचित आहे. हा उच्चांक गाठण्यासाठी यामागे असलेल्या व्यवस्थापनाचे महत्त्वाचे योगदान आहे.\nमंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसादरम्यान काही विमाने शेजारच्या विमानतळावर वळवण्यात आली होती. काही वेळानंतर पावसाचा जोर ओसरल्यावर पुन्हा मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्ववत झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ व्हावे हे जीव्हीकेचे ध्येय आहे, अशी माहिती जीव्हीकेच्या प्रवक्‍त्यांकडून देण्यात आली.\n24 नोव्हेंबर 2017 - 969 विमानांची ये-जा\n6 डिसेंबर 2017 - 974 विमानांची ये-जा\n20 जानेवारी 2018 - 988 विमानउड्डाणांची हाताळणी\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या...\nगणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या...\nसमुद्रकिनारा सुरक्षेसाठी ‘बेवॉच’ पाहा - न्यायालय\nमुंबई : ‘समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा कशी ठेवावी, यासाठी हॉलिवूडची ‘बेवॉच’ ही अमेरिकन मालिका पाहा आणि त्यातून काहीतरी शिका’, असा सल्ला मंगळवारी उच्च...\nनाझीच्या सैनिकास अमेरिकेने परत पाठवले\nबर्लिन (पीटीआय) : जर्मनीतील नाझी राजवटीच्या काळात मजुरांच्या छावणीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे आणि नाझीच्या अमानवी छळाचा साक्षीदार असलेले 95...\nआरटीईच्या प्रवेशांकडे विद्यार्थ्यांची पाठ\nमुंबई - मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राबवलेल्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांनी पाठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/i-am-school-let-awake-newton-in-each-student-373241/", "date_download": "2018-08-22T04:28:56Z", "digest": "sha1:SSRG6ORDKQZPQVR5OATL7CTPIFWVYWVR", "length": 26600, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जागा करा मुलांमधला न्यूटन | Loksatta", "raw_content": "\nदाभोलकर, पानसरे हत्या तपासात पोलिसांवर दबाव\nकिनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा\nवर्दी देणाराच तपास अधिकारी असल्याबद्दल तेजपाल यांचा आक्षेप\nवादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nजागा करा मुलांमधला न्यूटन\nजागा करा मुलांमधला न्यूटन\nमुलांना प्रश्न पडले पाहिजेत. जर प्रश्नच पडले नाहीत तर विविध गोष्टींचा शोध कसा लागणार गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनला पडलेल्या प्रश्नातूनच लागला.\nमुलांना प्रश्न पडले पाहिजेत. जर प्रश्नच पडले नाहीत तर विविध गोष्टींचा शोध कसा लागणार गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनला पडलेल्या प्रश्नातूनच लागला. म्हणूनच मुलांसाठी ‘कुतूहल कोपरा’ तयार करायला हवा. प्रत्येक शाळेतून, प्रत्येक वर्गातून ज्यामुळे त्यांना प्रश्न पडतील आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी ते धडपडतील. आणि कुणी सांगावं त्यातूनही तयार होईल एक न्यूटन\nमुलांच्या डोळ्यातली उत्सुकता शाळेला दिसत होती. अंधारात आकाशात जसे तारे चमकतात तसे हे जमिनीवरचे चमकणारे डोळे किती तरी मुलांच्या डोळ्यातली चमक विरघळून जाताना शाळा बघत होती. शाळेला माहीत होतं, यातली काही मुलं रानफुलांसारखी लवकरच कोमेजून जाणार आहेत. या शाळेला तिची एक श्रीमंत मैत्रीण भेटली. ती म्हणाली, ‘तू काय श्रीमंत आहेस. तुझ्याजवळ येणारी मुलं छान-छान कपडय़ांत असतात, तीन-तीन डबे आणतात, तुझी मुलं वेगवेगळे कपडे घालतात. तुझ्या मुलांना छान प्रयोगशाळा आहे, खेळणी आहेत आणि त्यांच्या आई-बाबांकडे पैसे आहेत. तसंही नंतर काहीच केलं नाही तरी चालतं त्यांना. नशीबवान आहेत ती.’\nश्रीमंत शाळा गरीब शाळेला म्हणाली, ‘वरवर दिसायला हे सगळं छान दिसतं. गरजेपेक्षा जास्त असणं ही पण कधी कधी अडचण होते. कारण मग मुलं काहीच करीत नाहीत. तुझी मुलं मातीने मळतात. झाडाच्या सावलीत बसतात. पावसात भिजतात. चिखलात खेळतात, थंडीत-उन्हात शेकतात, पण.. पण माझ्या मुलांना हे काहीच करायचा मोकळेपणा नाही. अगं, त्यांना साधं चालायचंही बळ नसतं..’\n‘तुझे प्रश्न वेगळे, माझे प्रश्न वेगळे. मला वाटायचं, मलाच फक्त प्रश्न आहेत. तू श्रीमंत आहेस म्हणजे तुला अडचणीच नाहीत असं मला वाटायचं.. तसं नाही एकंदरीत..दुरून डोंगर साजरेच गं\n‘पण आज एवढं मनापासून बोलतेस त्या अर्थी काही तरी तुझ्या मनात खदखदतंय.. ’श्रीमंत शाळा म्हणाली.\n ज्याचं त्यालाच कळत गं माझ्यापुढे प्रश्न वेगळाच आहे. मी मुलांना बघते तेव्हा.. असं वाटतं मला की ही मुलं किती उत्सुक असतात, त्यांना किती तरी गोष्टींचे कुतूहल असते. पण नंतर त्याचे काय होते माझ्यापुढे प्रश्न वेगळाच आहे. मी मुलांना बघते तेव्हा.. असं वाटतं मला की ही मुलं किती उत्सुक असतात, त्यांना किती तरी गोष्टींचे कुतूहल असते. पण नंतर त्याचे काय होते नंतर नंतर तर त्यांना प्रश्नच पडेनासे होतात. उत्सुकता संपते आणि मुलांची यंत्रे होतात..’’ गरीब शाळेनं आपलं मन मोकळं केलं नि तिनं नि:श्वास सोडला. ती विचार करू लागली, मुलांशी बोललं पाहिजे. अनेक मुलांच्या गप्पांतून तिनं हे ओळखलं होतं की, मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळायला हवीत आणि मुलांना प्रश्न आधी पडायला हवेत. त्यासाठी काही तरी झाले पाहिजे. काही तरी केलं पाहिजे.\nकोणी तरी शाळेत येणार म्हणून शाळेतले शिक्षक तयारीला लागले. आवराआवर सुरू झाली. अर्थातच शिक्षक कामात म्हणजे मुलांना काही तरी काम देतात, मग मुलं त्यांच्या राज्यात, हा क्षण मुलांना फार आवडतो. बेडय़ा गळून पडतात नि मुलं एकदम याऽहू करून आनंदानं बेहोष होतात. कधी कधी मुलांचं काम लवकर आटपतं नि मग दिलखुलास गप्पांना नुसता ऊत येतो. तसंच झालं. मुलांचे लहान लहान गट पडले. बागेत जशी आळी करून झाडं असतात ना, तशी लहान लहान गटांनी सगळी शाळा कुजबुजू लागली, दंगा करू लागली. शाळेतील हे दृश्य बघायला नेहमीच खूप आवडत असे. मुलं आनंदात की शाळा आनंदात. मुलांच्या गप्पा ऐकणं हा शाळेचा आवडता छंद होता. मुलांच्या गप्पांत आता शाळा सहभागी झाली.\n‘आज काय गप्पांत अगदी दंग झालात ना\n‘हो ना. अगं शाळा, आज कार्यक्रम आहे कसला तरी.. त्यामुळे आमचे सर-बाई त्यातच आहेत मग आम्ही काय गप्पा मारणार. एरवी वेळ कुठे मिळतो मग आम्ही काय गप्पा मारणार. एरवी वेळ कुठे मिळतो शिवाय आमचा अभ्यासही करून झालाय.. बरं शिवाय आमचा अभ्यासही करून झालाय.. बरं तू काय म्हणतेस आज काही तरी विचारायचं मनात दिसतंय\n‘तसंच काही नाही, पण आहे विचारायचं तुम्हाला प्रश्न पडतात. त्याची उत्तरं कशी शोधता तुम्हाला प्रश्न पडतात. त्याची उत्तरं कशी शोधता\n‘उत्तरं पुस्तकात असतात. गाइडही असतात. मग उत्तरं शोधायचं टेन्शन कसलं\n‘तुम्हाला असं वाटतं का की, सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात, गाइडमध्ये असतात म्हणून\n‘..असं वाटावंच लागतं. परीक्षेत असेच प्रश्न येतात. त्यांना मार्क्‍स असतात. ते नाही मिळाले तर..’\n‘ते तर मिळतातच, कारण पुस्तक समजलं किंवा नाही समजलं तरी उत्तरं येतात. तुम्ही फक्त उत्तरंच वाचता.. माझ्या मनात आज वेगळीच कल्पना आलीय.’\n अगं असं कधी होतं का की तू काही सांगितलंस आणि आम्ही ऐकलं नाही मग सांग ना लवकर..’\n तुमच्या मनात कुतूहल असतं.’\n‘तुम्हाला अनेक गोष्टी समजून घ्याव्याशा वाटतात. अनेक गोष्टी पाहून तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतात..’\n‘असं झालं नाही तर\n‘मग तुमच्यातला न्यूटन कसा जागा होणार\n‘हो ना, फक्त झोपलाय. त्याला हलवा, जागं करा. त्यासाठी तुम्हाला प्रश्न पडायला हवेत आणि त्याची उत्तरे तुम्ही शोधली पाहिजेत.. हं तर कुतूहल म्हणजे हे सारं अवतीभवतीचं समजून घेणे, जाणून घेणे, त्याची उत्सुकता असणं.. मित्रांनो, न्यूटनला जर प्रश्नच पडला नसता तर\nशाळेचे हे बोलणं ऐकून मुलं एकमेकांकडे पाहू लागली. प्रत्येकाचं मन सांगत होतं. ‘काय वाटतं तुला शाळा, सांग ना आम्हाला शाळा, सांग ना आम्हाला तुम्हाला काय वाटतं काय करावं तुम्हाला काय वाटतं काय करावं\n‘काही सुचत नाही बुवा.’\nखरं तर शाळेला मनातून वाईट वाटलं. मुलांनाच तर प्रश्न पडले पाहिजेत. त्याची उत्तरं त्यांनाच शोधावीशी वाटली पाहिजेत. काय करावं\nएक म्हणाला, ‘आमचे विज्ञानाचे सर प्रश्नमंजूषा देतात. मग आम्ही त्याची उत्तरे शोधतो. सर सांगतात. दुसरी म्हणाली, ‘गणित सोडविताना प्रश्न पडतात. मग त्याची उत्तरे जिथं अडतील तिथे सर समजून सांगतात. अजून काय\n‘अरे दोस्तांनो, याशिवाय जग केवढं आहे. आता तर तुम्ही इंटरनेटच्या जगात वावरता, पण तुमचे प्रश्न.. एक आयडिया आहे.. आपल्या प्रत्येक वर्गात एक ‘कुतूहल घर’ असेल. वर्गातील मुलांचे दोन गट पाडायचे. कुतूहल घरात जे ठेवले असेल त्याला एका गटाने प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या गटाने सोडवायची..’\n‘कळलं नाही गं शाळा.’\n‘आपण एका स्टुलावर ‘पेन’ ठेवलं. कोणते प्रश्न येतील तुमच्या मनात\n पेन कुठे तयार होते’ हळूहळू प्रश्न संपले. मग शाळा म्हणाली, ‘पेनचा जन्म कुठे झाला’ हळूहळू प्रश्न संपले. मग शाळा म्हणाली, ‘पेनचा जन्म कुठे झाला कसा झाला पेनचे पहिले स्वरूप कसे होते शाई कशी तयार होते शाई कशी तयार होते लिहिता येत नव्हते तेव्हा माणसं काय करीत लिहिता येत नव्हते तेव्हा माणसं काय करीत पेनचा शोध माणसाने का लावला पेनचा शोध माणसाने का लावला किती प्रकारची पेन्स असतात किती प्रकारची पेन्स असतात यातल्या किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत यातल्या किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत आणि वस्तू रोजचीच आहे, पण आपल्या मनात असे विचार आले का आणि वस्तू रोजचीच आहे, पण आपल्या मनात असे विचार आले का का नाही आले\nमुलांना मजा वाटली. मुलांच्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले. शाळा किती वेगळा विचार करते याचे नवल वाटले. मग काय वर्गा-वर्गाचे ‘कुतूहल घर’ झाले. कधी माती, कधी दगड, कधी पुस्तक, कधी एखादा लाकडाचा तुकडा, कधी लोखंडाचा तुकडा.. किती तरी वस्तू कुतूहल घरात दिसायला लागल्या. हळूहळू शब्दकोश, संदर्भकोश, विज्ञानकोश इकडे मुलं ओढ घेऊ लागली आणि एरवी नुसतीच बडबड करणारी मुलं आता वेगळ्या अर्थाने गप्पा मारू लागली. पालकांनाही प्रश्न पडला मुलांच्यात असा हा एकदम बदल कसा झाला. शाळेच्या वर्गावर्गातलं ‘कुतूहल घर’ मुलांना खूप आवडलं नि मुलं उत्साहाने त्यात सहभागी होऊ लागली. मुलांमधली शोधकता वाढेल या विचाराने शाळेलाही आनंद झाला.\nप्रत्येक वर्गात करता येईल असा ‘कुतूहल कोपरा’ अर्थात रोज नाही. गरजेनुसार त्याचा वेळ-काळ ठरविता येतो. बरं वस्तू ठेवायला खर्चही नाही. मुलांना प्रश्ननिर्मितीच करता येत नाही. कारण प्रश्न शिक्षकांनी विचारायचे, उत्तरं मुलांनी पुस्तकातल्या वाक्यात शोधायची. तेही घडत नाही. प्रश्नांचं स्वरूपच खूप उथळ असतं. ‘हिरवे पिवळे ऊन कोवळे’ या ओळीवर ‘ऊन कोवळे’ याचा अर्थ मुलांना कुठे जाणवतो. प्रश्न असतो ऊन कसे आहे अर्थात रोज नाही. गरजेनुसार त्याचा वेळ-काळ ठरविता येतो. बरं वस्तू ठेवायला खर्चही नाही. मुलांना प्रश्ननिर्मितीच करता येत नाही. कारण प्रश्न शिक्षकांनी विचारायचे, उत्तरं मुलांनी पुस्तकातल्या वाक्यात शोधायची. तेही घडत नाही. प्रश्नांचं स्वरूपच खूप उथळ असतं. ‘हिरवे पिवळे ऊन कोवळे’ या ओळीवर ‘ऊन कोवळे’ याचा अर्थ मुलांना कुठे जाणवतो. प्रश्न असतो ऊन कसे आहे उत्तर असतं, ऊन हिरवे-पिवळे आणि कोवळे आहे. खरं तर या ओळीतून किती विषयांना स्पर्श करता येतो. शेती, भूगोल, विज्ञान.. एकदा का हे कौशल्य मुलांमध्ये निर्माण झालं तर मुलं-मुलांचीच प्रश्नपत्रिका तयार करतात. खूप मजा येते. बघा तर करून.\n मुलं रोज प्रश्न विचारून कंटाळतील असले प्रश्न नकोच. अशा कामाला नकारातून सुरुवात नकोच. त्या ऐवजी ‘हे शक्य आहे’ असं म्हणू या आणि हो हे घरातही करता येते. या मुलांना प्रश्न-उत्तर- माहिती नि त्याचा जगण्यात वापर अशी शोध घ्यायची दिशा ठरवून द्यायची. आणि बघा मुलं आपोआप आपला शोध घ्यायला सुरुवात करतील. कुणी सांगावं एखादा न्यूटन आपल्याच घरी जन्माला येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध्ये सापडले ६० विषारी साप\nविरारमध्ये स्कूल व्हॅनचा चालक वाहून गेला पण चार मुलांचे वाचवले प्राण\n…आणि पिंपरीत शाळेचे उद्घाटन न करताच निघत होते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन\nInd vs Eng : चौथ्या दिवसाच्या खेळात झालेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत...\n'आप'ला दुसरा धक्का, आशीष खेतान यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nकेरळसाठी परकीय मदत नकोच, केंद्र सरकारची भूमिका\nजाणून घ्या बकरी ईदचे महत्त्व\nVideo : अंगावर रोमांच उभा करणारा 'तुंबाड'चा टीझर\nआजाराशी झुंज देणारा इरफान पुनरागमनाच्या तयारीत\nPaltan song Raat Kitni : 'हे' गाणं पाहून तुम्हाला 'बॉर्डर' आठवला की 'LOC कारगिल'\nहृतिकसोबत पुन्हा काम करायला प्रियांकानं दिला हिरवा कंदील\nViral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात\nमरिन ड्राइव्ह स्वच्छतेसाठी जादा कुमक\nनेरुळमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nकेरळमधील पूरग्रस्तांना मुंबईतील सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात\nदारूचा मोह टाळून मोहाचे लाडू\n२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ‘भाग्यलक्ष्मी’ किनाऱ्यावर\nउद्यान विभागाला प्रायोजकांचे वावडे\nमहिलांची लोकसंख्या १४ लाख अन् शौचालय फक्त ४७२\nसटाणा शहरातील जलकुंभ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-pollution-81705", "date_download": "2018-08-22T03:49:26Z", "digest": "sha1:XR35IN3ST2626WLRO4V4WJZHDJROU7O6", "length": 18008, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news pollution प्रदूषणाच्या समस्येवर फेरवापर हाच उपाय | eSakal", "raw_content": "\nप्रदूषणाच्या समस्येवर फेरवापर हाच उपाय\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nमुंबई - जागतिक तापमानवाढीचे आव्हान संपूर्ण जगासमोर उभे आहे. झपाट्याने होणारे शहरीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वापराने जीवन सुसह्य झाले असले, तरी भविष्यात त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मनुष्याप्रमाणेच नैसर्गिक साधन-संपती, वन्यजीव, जलचर आदींना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाकाऊतून टिकाऊची आणि पुनर्निर्मिती-फेरवापराची संकल्पना अंगीकारावी लागणार आहे.\nमुंबई - जागतिक तापमानवाढीचे आव्हान संपूर्ण जगासमोर उभे आहे. झपाट्याने होणारे शहरीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वापराने जीवन सुसह्य झाले असले, तरी भविष्यात त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मनुष्याप्रमाणेच नैसर्गिक साधन-संपती, वन्यजीव, जलचर आदींना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाकाऊतून टिकाऊची आणि पुनर्निर्मिती-फेरवापराची संकल्पना अंगीकारावी लागणार आहे.\nफेरप्रक्रिया आणि फेरवापरात अनेक संधी आहेत. बड्या उद्योगांनी या क्षेत्रात प्रवेश केल्यास ते क्षेत्र अधिक विस्तारेल. पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे शाश्‍वत विकासाच्या धर्तीवर फेरप्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकासाला चालना द्यावी लागणार आहे. यासाठी सरकारकडून आणि खासगी क्षेत्रातून गुंतवणूक झाली पाहिजे. पोलादाचा पुनर्वापर करण्यासाठी पोलाद फेरप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. २०३० पर्यंत ३०० दशलक्ष टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करण्यात पोलादाचा फेरवापर महत्त्वाचा ठरणार आहे. धातूवर फेरप्रक्रिया हा झपाट्याने वाढणारा उद्योग आहे. सध्या त्यात २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढ होत असून, २०२० पर्यंत फेरवापरातील पोलादाचे उत्पादन ४३ दशलक्ष टनांपर्यंत वाढेल; मात्र याच कालावधीत ५३ दशलक्ष टनांची पोलादाची मागणी असेल. ही तफावत भरून काढण्यासाठी दहा दशलक्ष टन फेरवापर केलेले पोलाद आयात करावे लागणार आहे. कालबाह्य झालेल्या वाहनांचे भंगार आणि नव्या वाहनांची पोलादाची वाढती मागणी यामुळे वाहन उद्योगातच पोलाद, ॲल्युमिनियम फेरप्रक्रियेसाठी प्रचंड संधी आहेत; मात्र पोलादात स्वयंपूर्ण बनण्यासाठी फेरप्रक्रिया आणि फेरवापरासाठी पोषक पायाभूत सेवासुविधांचा विकास होणे आवश्‍यक आहे.\nकचरा वेचक आणि स्वयंसेवी संस्थांशी जोडून कचऱ्यावर फेरप्रक्रिया करण्यासाठी ‘टेट्रापॅक’ कंपनी काम करते. ‘टेट्रापॅक’चे देशभरात चार प्रकल्प असून, दररोज ४०० टन ‘टेट्रापॅक’वर फेरप्रक्रिया केली जाते. दरवर्षी भारतात आठ अब्ज ‘टेट्रापॅक’ची विक्री होते. टेट्रापॅकवर फेरप्रक्रिया करून त्यातून पॉलिथिन आणि ॲल्युमिनियमच्या रूफशीट्‌स, कार्डबोर्ड तयार केले जातात. कचरा फेरप्रक्रिया आणि फेरवापराबाबत कंपनीने ‘गो ग्रीन’, ‘प्रोजेक्‍ट सर्च’, लष्कराशी सहकार्य करार केला असून, कचरा वेचणाऱ्यांसाठी सामाजिक उपक्रमही हाती घेतला आहे.\n- जयदीप गोखले, संचालक, टेट्रापॅक, दक्षिण आशिया\nकागदनिर्मितीसाठी प्रक्रिया केलेला माल देशांतर्गत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र दुर्दैवाने त्याचा वापर होत नाही. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी यश पेपर्सने खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी संपूर्ण विघटन होणारा कागद तयार केला आहे. या कागदातून सात विविध प्रकारच्या पॅकेजिंगच्या वस्तू तयार होतात. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे कंपनीचा प्रकल्प असून, सध्या तेथे दररोज १० लाख कागदी डिशेस आणि इतर वस्तू तयार होतात.\n- वेद क्रिष्णा, नियोजनप्रमुख, यश पेपर्स\nनुकताच केंद्र सरकारने ई-कचरा व्यवस्थापन कायदा २०१६ मध्ये सुधारणा केली. ई-कचऱ्याचे सुरक्षित विघटन करण्यासाठी उत्पादकांना पहिल्या वर्षी किमान दहा टक्के ई-कचऱ्याचे विघटन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी हे प्रमाण ३० टक्के होते. एका अभ्यासानुसार, चीनमध्ये ६.२ दशलक्ष टन, जपानमध्ये २.२ आणि भारतात दरवर्षी १.७ दशलक्ष टन ई-कचरा निर्माण होतो. यातील केवळ १.५ टक्के ई-कचऱ्यावर फेरप्रक्रिया होते.\nदेशात जवळपास ५० टक्के कागदाची निर्मिती लाकूड आणि इतर घटकांपासून होते. त्याचबरोबर ५० टक्के कच्चा माल आयात करावा लागतो. देशभरात कागदनिर्मिती करणारे ८०० कारखाने आहेत. फेरप्रक्रियेतून कागद तयार करता येऊ शकतो. विघटन होणाऱ्या वस्तूंच्या वापराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये अभियान चालवणे आवश्‍यक आहे.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/student-uniform-school-municipal-118563", "date_download": "2018-08-22T04:03:10Z", "digest": "sha1:KPPLZPISORAT7OWHUG3TZNL3FRT7NVXJ", "length": 14646, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "student uniform school municipal विद्यार्थ्यांच्या गणवेशाला विलंब लागणार | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या गणवेशाला विलंब लागणार\nबुधवार, 23 मे 2018\nपुणे - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या विषयाला अद्याप मंजुरी मिळू शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.\nपुणे - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या विषयाला अद्याप मंजुरी मिळू शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.\nमहापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या विषयावर अद्याप एकमत होत नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या विषयावर अनेक मते मांडली गेली. त्यानंतर प्रशासनाने डी. बी. टी. कार्डद्वारे गणवेश वाटप करण्याची भूमिका मांडली. त्यावरही एकमत झाले नाही. विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचा विचार पुन्हा केला जाऊ लागला. त्यामुळे स्थायी समितीच्या तीन बैठकांत हा विषय मार्गी लागू शकला नाही. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातर्फे गणवेश पुरवठ्याचा प्रस्ताव महापालिकेकडे आला आहे.\nया प्रस्तावावरही समितीत चर्चा झाली, परंतु या विषयावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. या प्रस्तावाला कॉंग्रेस पक्षाकडून उपसूचना देण्यात येणार असल्याचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले. मागील वर्षाप्रमाणे डी. बी. टी. पद्धतीनुसार गणवेश वाटप करावे, दुकानदारांचे नव्याने पॅनेल करावे, पुरवठादार दुकानदारांनी निष्कृष्ट दर्जाचे साहित्य, गणवेश दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे या उपसूचनेत नमूद केल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nविश्रामबागवाडा येथे असलेल्या शासकीय विभागीय ग्रंथालय शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ शाळेच्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. हे ग्रंथालय 1948 ते 1969 या कालावधीत महापालिकेकडून चालविले गेले. 1967 मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम संमत करून त्यास शासकीय विभागीय ग्रंथालयाचा दर्जा आणि नाव दिले गेले. ग्रंथालयात 3 लाख 56 हजार 570 ग्रंथसंपदा आहे. सुमारे 12 हजार 658 इतके सभासद आहेत. विश्रामबागवाडा ही वास्तू ऐतिहासिक आणि जुनी झाल्याने ग्रंथालय गाडगीळ शाळेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.\n* वारजे पंपिंग स्टेशन व खडकवासला येथे \"रॉ वॉटर पंपिंग' करण्यासाठी यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे 96 लाख 90 हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी\n* महापालिकेच्या रुग्णालयात जमा होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुक्ता टिळक यांनी महापौर निधीतून 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयासाठी ही मशिन खरेदी करण्याच्या निविदेस मंजुरी\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nकुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन\nपुणे : बकरी ईदच्या कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/narendra-modi-tweet-about-karunanidhi-passes-away/", "date_download": "2018-08-22T03:05:22Z", "digest": "sha1:NFDRAJJKKQTRJJKVOR4W33TQSIYFW7DQ", "length": 6826, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करुणानिधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रध्दांजली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकरुणानिधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रध्दांजली\nचेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. चेन्नईतील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच आज सायंकाळी ६.१० वाजता कावेरी रूग्णालयात त्यांचे निधन झाले.\nकरूणानिधी यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून श्रध्दांंजली वाहत भावना व्यक्त केल्या. नरेंद्र मोदी यांनी श्रध्दाजंली देताना म्हटले की,\n” करूणानिधी यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. ते भारतातील ज्येष्ठ आणि लोकनेते होते. त्यांच्या रूपाने आपण सर्वानी एक विचारवंत आणि लेखक गमावला आहे. जनकल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो. करूणानिधी यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या समर्थकाच्या दुखात मी सहभागी आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविशेष पथकाद्वारे पुण्यातील अवैध धंद्यावर कारवाई\nNext articleकरुणानिधी यांच्या निधनाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले दुःख\nसिद्धूच्या हत्येसाठी 5 लाखांचे इनाम…\nमंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा\nछत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’\n…मग मोदींना कोणीच का प्रश्‍न विचारला नाही\nपाकिस्तान दौरा राजकीय नव्हता…\nकेरळला हवे 2600 कोटींचे विशेष पॅकेज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/modi-attack-congress-bagpat-119678", "date_download": "2018-08-22T03:56:18Z", "digest": "sha1:3TSYJLCCYZCCXEFZS4C7BMUR4GDWMMC3", "length": 13576, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "modi attack on congress in bagpat बागपत मध्ये मोदींची क्रॉंग्रेसवर जोरदार टिका | eSakal", "raw_content": "\nबागपत मध्ये मोदींची क्रॉंग्रेसवर जोरदार टिका\nरविवार, 27 मे 2018\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपत येथील 'ईस्टर्न पिरिफेरल एक्सप्रेसवे'चे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टिका केली. मोदी म्हणाले, एका कुटुंबाची पुजा करणारे लोकशाहीची पुजा करू शकत नाहीत. सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या देशाच्या सैन्याच्या शौर्याला नाकारणारेही हेच आहेत. जेव्हा अंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा यंत्रणा भारताची प्रशंसा करतात तेव्हा त्यांच्या मागेही काठी घेऊन लागणारे हे लोक आहेत. देशातील सव्वाशे कोटी लोकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास एक भारत, श्रेष्ठ भारत हा संकल्प आणखी मजबूत होणार आहे.\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपत येथील 'ईस्टर्न पिरिफेरल एक्सप्रेसवे'चे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टिका केली. मोदी म्हणाले, एका कुटुंबाची पुजा करणारे लोकशाहीची पुजा करू शकत नाहीत. सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या देशाच्या सैन्याच्या शौर्याला नाकारणारेही हेच आहेत. जेव्हा अंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा यंत्रणा भारताची प्रशंसा करतात तेव्हा त्यांच्या मागेही काठी घेऊन लागणारे हे लोक आहेत. देशातील सव्वाशे कोटी लोकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास एक भारत, श्रेष्ठ भारत हा संकल्प आणखी मजबूत होणार आहे.\nआमचे सरकार ऊस शेतकऱ्यासाठी निरंतर काम करत आहे. मागील वर्षी ऊसाचा भाव 11 टक्क्यांनी वाढवला होता. यामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेकऱ्यांना याचा थेट फायदा झाला होता. साखर कारखान्याकंडून मोबदला मिळण्यास उशीर होऊ नये म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे प्रति क्विंटल ऊसाला साडेपाच रुपयांची आर्थिक मदत सारख कारखान्याकडून दिली जाईल. ही मदत साखर कारखान्यांच्या हातात न जाता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रांन्सफर केली जाणार आहे. सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भात संवेदनशील आहे.\nआज देशात शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. आपल्या राजकिय फायद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरही खुलेआम खोटे बोलले जाते. दलित अत्याचाराच्या घटना असो की आरक्षण केवळ खोटे बोलून अफवा पसरवून लोकांना भ्रमित करण्याचे कारस्थान विरोधकांकडून केले जाते. दलित, आदिवासांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अडथळा आणण्याचे काम क्रॉंग्रेसकडून सुरू आहे.\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने औरंगाबाद येथे...\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-sassoon-hospital-will-change-radical-dr-chandanwale-82886", "date_download": "2018-08-22T03:41:38Z", "digest": "sha1:RNYF56L6IBZYF7FLY3PY7LPUZZRL7LJQ", "length": 16111, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Sassoon hospital will change radical: Dr. Chandanwale ससून रुग्णालय आमूलाग्र बदलणारः डॉ. चंदनवाले | eSakal", "raw_content": "\nससून रुग्णालय आमूलाग्र बदलणारः डॉ. चंदनवाले\nशनिवार, 18 नोव्हेंबर 2017\nपुणे: \"कमी खर्चात रुग्णांना चांगल्या दर्जाची अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ससून रुग्णालयात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. रुग्ण आणि विद्यार्थी हेच या विकासाचे केंद्रबिंदू आहेत. दर्जेदार वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि संशोधन ही या विकासाची त्रिसूत्री आहे,'' असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शुक्रवारी येथे सांगितले.\nपुणे: \"कमी खर्चात रुग्णांना चांगल्या दर्जाची अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ससून रुग्णालयात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. रुग्ण आणि विद्यार्थी हेच या विकासाचे केंद्रबिंदू आहेत. दर्जेदार वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि संशोधन ही या विकासाची त्रिसूत्री आहे,'' असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शुक्रवारी येथे सांगितले.\n\"सकाळ आठवड्याची मुलाखत'च्या निमित्ताने डॉ. चंदनवाले यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला. आधुनिक काळात वैद्यकीय खर्च हा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांसाठी ससूनसारखी मोठी रुग्णालये ही आशेची किरणे आहेत. त्यामुळे ससून रुग्णालय सक्षम करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याकडे डॉ. चंदनवाले यांनी लक्ष वेधले.\nते म्हणाले, \"\"ससून हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून ससून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे येथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सामाजिक, धार्मिक संस्था आणि उद्योग यांच्या मदतीने रुग्णांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, मेंदू शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर जखमी रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था \"ट्रॉमा केअर सेंटर'मधून केली जात आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्याबरोबरच परिसरातील रुग्ण उपचारांसाठी येत आहेत.''\nमहाविद्यालयाच्या स्वायत्ततेबद्दल बोलताना ते म्हणाले, \"\"कर्नाटक व गुजरातमध्ये महाविद्यालयांच्या स्वायत्ततेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सध्या तीन अतिविशेष उपचार सेवा उपलब्ध आहे. त्याचा विस्तार व्हावा, फेलोशिप अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी व संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती करण्यासाठी स्वायत्तता आवश्‍यक आहे. स्वायत्ततेमुळे हे काम अधिक गतिमान होईल.''\nरुग्णालयाचा चेहरामोहरा बदलताना स्थानिक पातळीवरील नेमक्‍या गरजा काय आहेत, याची अचूक माहिती असणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने भविष्यात सुपरस्पेशालिटी सुविधा वाढविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या \"स्वच्छ भारत अभियान'चा चांगला परिणाम ससून रुग्णालयात झाल्याचे दिसून येते. या रुग्णालयात सर्व स्तरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे स्वच्छता हे मोठे आव्हान होते. पण, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांनी स्वच्छतेसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यातून ससून चकाचक झाले. ही स्वच्छता कायम ठेवण्यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवल्या आहेत, असे डॉ. चंदनवाले यांनी स्पष्ट केले.\nकोणताही बदल घडवायला वेळ लागतो. त्यासाठी लोकसहभाग आवश्‍यक असतो. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नातून ससून रुग्णालयाची प्रतिमा बदलत आहे.\nउमेदवारांना लिहावा लागणार विकासाचा संकल्प\nसोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान 500...\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nसायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे\nपुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nडॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmarathi.com/index.php/featured-articles-in-thinkmarathicom/463-katha-sindhutai-", "date_download": "2018-08-22T03:33:11Z", "digest": "sha1:ITTA7PCCSNCXIYG2BIPGWXTPRPDMOREK", "length": 18082, "nlines": 103, "source_domain": "thinkmarathi.com", "title": "सिंधुबाई", "raw_content": "\n“बाई, डोकं लई दुकतंय. आठ दिस रजा द्या,” माझ्या घरी काम करणारी बाई म्हणाली. मी म्हटलं, “अगं, मग माझं काम कोण करणार बदली बाई तरी दे. मला इतकं काम झेपत नाही ग”\n“अवो आठ दिसला कोन येनार सर्वे गावाला गेलेत. उच्छाव हाय गावाला पुनव आली ना सर्वे गावाला गेलेत. उच्छाव हाय गावाला पुनव आली ना\n“गावाला म्हणजे कुठे ग\n“तिकडे पार खेड तालुक्याला म्हंजे इथे येस्टी नाय तर ट्रकात बसायचं, खेडच्या पुडे उतरायचं, मंग चालायचं, पुन्हा यस्टीत बसायचं. माज्या भावाला एकल्याला जायला सुधरत नाही म्हणून, माजी आय पन गेली बघा. आता मी तरी कुनाला पाटवू सांगा.”\n“तुझा भाऊ म्हणजे माळी काम करतो तोच ना” सिंधूने मान डोलावली.\nमग सिंधुबाई आठ दिवस आलीच नाही. मलाच सगळे काम करावे लागले. ती कामावर आली तेव्हा तिच्या डोक्याला फडकं बांधलेलं होतं आणि म्हणत होती “डोकं दुकतं बगा” त्यासाठी तिने औषध मात्र घेतलं नव्हतं तरी ती कामाला मात्र लागली. तिची बहीण, भावजय, आई, सगळ्याच बायका इथे नवनव्या होणाऱ्या इमारतीत घरकामाला होत्या. सिंधुबाईचा भाऊ सोडल्यास सगळ्यांचे दादले गावाला होते. या बायका इथे कामं करून गावाला पैसे पाठवत होत्या.\nएक दिवस सिंधुबाईने कनवटीच्या चुरगळलेल्या नोटा काढून देत म्हटलं, “ हे पैसे तुमच्याकडे ठेवा.” मी म्हटलं,”अगं अजून तू पगार नाही घेतलास आणि वर पैसे देतेस.” ती म्हणाली, “आसूद्या. पगार कूटे पळतोय.”\nमग दर दोन दिवसांनी ती नोटा देत राहिली. सहाशे-सातशे रुपये जमले. मी म्हणाले, “अगं सिंधू , तू करणार काय या पैशांचं तुझं डोकं दुखतंय. डॉक्टरांकडे चल म्हटलं तर तू येत नाहीस.” मग ती खाली बसली आणि डोळे बारीक करीत म्हणाली, “बाई, मला माझ्या गावच्या घराचं छप्पर दुरुस्त करायचं हाये.” “मग तुझा नवरा काय करतो तुझं डोकं दुखतंय. डॉक्टरांकडे चल म्हटलं तर तू येत नाहीस.” मग ती खाली बसली आणि डोळे बारीक करीत म्हणाली, “बाई, मला माझ्या गावच्या घराचं छप्पर दुरुस्त करायचं हाये.” “मग तुझा नवरा काय करतो तो नाही का पैसे खर्च करीत तो नाही का पैसे खर्च करीत\n“अवो बाई, माजा न्हवरा येडा हाय. तो कामधाम करीत न्हाई. आता तुम्हाला काय सांगायचं.” “मग तुला एवढी चार मुले कशी गं झाली” सिंधुबाई खो-खो हसत सुटली. म्हणाली, “अवो न्हवरा येडा असला म्हणून काय झालं” सिंधुबाई खो-खो हसत सुटली. म्हणाली, “अवो न्हवरा येडा असला म्हणून काय झालं\nमी मग जास्ती बोलले नाही. ती काम आटोपून निघून गेली.\nदोन दिवसांनी सिंधूची आई जिजाई तिच्याबरोबर कामाला आली. कारण सिंधूच डोकं दुखत होतंच. मी न राहवून म्हणाले, “डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवू या तुला. कदाचित चष्मा असेल तुला. चल, आज येतेस माझ्याबरोबर\nजिजाई म्हणाली, “आनी हिला काय चष्मा घेऊन देणार तुम्ही” (ती आश्चर्य व्यक्त करत होती)\nमी, “हो, का बरं\nजिजाई आणि सिंधू एकमेकींकडे पाहून हसल्या. मला काही कळत नाही अशा अविर्भावात जिजाई म्हणाली, “अवो आमच्या गावात, सगेवाल्यांमधी कुनी कुनी आजून चष्मा लावला नाय, आणि हे काय तुमी तिला चष्म्याचं सांगता\nमी, “तुमच्या गावात कुणी चष्मा लावला नसेल तर नसू दे. हिने का लावू नये निदान डोळे तपासायला काय हरकत आहे.”\nजिजाई , “चष्मा लावून तुमच्यासारका पेपर वाचनार व्हय चष्मा लावून कुटं भांडी घासतात का चष्मा लावून कुटं भांडी घासतात कातिला मग खुचीवर बसायला लागेल.”\nजिजाई हे सगळं गंभीरपणे बोलत होती. मला तर तिचे हे तत्त्वज्ञान कळेचना. मी सिंधुबीला विचारल. तीही म्हणाली, “मी काय चष्मा लावनार नाय, मला सगळे लोक हसतील, दुकूदे माझं डोकं.”\nदोघी कपडे धुवायला लागल्या.\n“सिंधू तिथला दिवा लाव म्हणजे तुला नीट दिसेल ” असं मी सांगताच जिजाई म्हणाली, “बाई, तुमी शिकलेल्या आसण दिवा म्हनता\n“मग काय म्हणायचं ग\n“अग दिवा हा शब्द मराठी आहे.”\n“मग लाईटी काय दुसऱ्या मुलुखातला हाय काय” ती माझ्या ज्ञानाची कीव करीत हसली. सिंधूची दोन मुलं गावाला, नवरा आणि सासूजवळ एक १२ वर्षाचा मुलगा पुण्याला घरकामाला आणि मोठ्या तेरा वर्षाच्या मुलीचं तिने लग्न केलं आहे. सिंधू तिची भावंडं, नवरा, कुणी कुणी शाळेत गेलेलं नाही. मग तिने तरी मुलांना शाळेत का घालावे” ती माझ्या ज्ञानाची कीव करीत हसली. सिंधूची दोन मुलं गावाला, नवरा आणि सासूजवळ एक १२ वर्षाचा मुलगा पुण्याला घरकामाला आणि मोठ्या तेरा वर्षाच्या मुलीचं तिने लग्न केलं आहे. सिंधू तिची भावंडं, नवरा, कुणी कुणी शाळेत गेलेलं नाही. मग तिने तरी मुलांना शाळेत का घालावेलिहिता -वाचता आलं नाही म्हणून काही बिघडत असं त्यांना वाटत नाही. ही कथा एकट्या सिंधूबाईची नाही. तिच्या गावाच्या पंचक्रोशीत हेच घडत आहे.\nएक दिवस सिंधू म्हणाली, “तुमच्याकडे माझे पैसे आहेत ना, त्यात भरीला घालून हजार रुपये द्या.”\nकशाला विचारलं तर म्हणाली, “जावय आलाय त्याच्या भावाचे लगीन हाय. दोन हजार रुपये मागतो. कुठून देऊ म्हणून हजार देतो\n“मग छपराला कुठले पैसे ग\n“बगु अजून पावसाला लई टाईम हाय” पैसे घेतल्यावर म्हणाली, “भावाच्या मुलाचे, नणदेच्या मुलीचे, मुलीच्या दीराचे, इतक्या सगळ्यांची लगीन होणार आहेत. आता सर्वांना कुटून पैसे देऊ” पैसे घेतल्यावर म्हणाली, “भावाच्या मुलाचे, नणदेच्या मुलीचे, मुलीच्या दीराचे, इतक्या सगळ्यांची लगीन होणार आहेत. आता सर्वांना कुटून पैसे देऊ आनी मी गावाला मातर पंधरा दिस जाईन, तवा बदली देईन तुम्हाला. बाई, सकाळी पाच रुपये, संध्याकाळी पाच रुपये भाजीला लागतात. भाव माजा माज्याकडे जेवतो, त्याची बायको गावाला गेलीय. आता भावाकडे कसे पैसे मागायचे. माज्या पोरीला जावयानं नीट वागवायला हवी म्हनून जावयाला पैसे दिले बघा. “\nसिंधूबाई रंगात येऊन संसाराच्या गोष्टी सांगते. तिच्या मुलीचे तेराव्या वर्षी लग्न झाल्यावर मुलगी चौदाव्या वषी बाळंतीण झाली. त्यासाठी सिंधूबाई मुलीला गावाला घेऊन गेली. रात्रभर मुलीचे पोट दुखले. सकाळी सिंधूबाई तिला म्हणाली, दुपारच्या गाडीने डॉक्टरला दाखवायला जाऊ. झोप तू. आणि सिंधूबाई धुणे धुवायला नदीवर गेली. तासाभराने धाकटी मुलगी धावत येऊन सांगायला लागली. „अगं आये, येऊन बघ घरात बाळ रडतंय न्हवं.‟ सिंधूबाईने अभिमानाने ही हकीकत सांगितली . अज्ञानात, अशिक्षितपणात केवढा आनंद भरलेला असतो हे तिच्या चेहऱ्यावर तेव्हा दिसत होते.\nबहुतांशी, नवऱ्यांनी टाकून दिलेल्या स्त्रिया एका वस्तीत, तर दुसऱ्या वस्तीत नवरा काही कमावत नाही म्हणून मुंबईला काम करायला आलेल्या बाया आहेत, यात सवती सुद्धा आहेत. त्या एकमेकींची मुलंही सांभाळतात.\nप्रत्येक बाई घरकाम करून हजार-बाराशे रुपये कमावते . कुठे पोळ्या, स्वयंपाक असं काम असेल तर जास्त पैसे मिळतात . परंतु बैठ्या चाळीत एका खोलीत पाच-पाच बिऱ्हाड असतात. प्रत्येक कोपऱ्यात एकेकीचा संसार असतो. या जागेसाठी त्यांनी तीन हजार रुपये अनामत रक्कम भरलेली असते आणि महिना भाडं दोन अडीचशे रुपये असते.\nनवनव्या वसाहतींमधल्या मध्यमवगीय, उच्च-मध्यमवगीय लोकांची रेशांकार्ड ही या बायांसाठीच असतात. नव्हे काम स्वीकारताना रेशनकार्ड दिल पाहिजे ही या बायांची महत्त्वाची अट असते. या बाया मुंबईत येऊन पैसे कमावतात म्हणजे यांच्याकडे पैशाचं डबोलं असलं पाहिजे असं त्यांचे नातेवाईक समजतात. आणि येऊन हक्काने त्यांच्याकडे राहतात. पैसे मागतात. सगेवाल्यांना नाही कसं म्हणायचं म्हणून मग या बाया पैसे देत असतात.\nदोन-तीन लग्न करणं, सर्रास बायको टाकून देणं, मुलांना शिक्षण न देणं, लहान वयातच मुलांची लग्ने लावून देणं ही या समाजाची वैशिष्ट्ये आहेत. कुठला कायदा आणि काय दहाव्या-बाराव्या वर्षापासून पैसे कमवायची सवय मुलांना लावतात. त्यामुळे शिक्षणाची गरज भासत नाही. या बायांना मी अनेक वेळा सांगते मुलांना शाळेत घाला ग.\nत्या बाया मला नेहमी विचारतात , „बाई तुम्ही शिकलेल्या , तुम्ही पण पैसे कमावता आमी न शिकून पण कमावतो. शिकलेले लोक पन दारू पितात , शीग्रेट ओढतात, तंबाखू खातातच की नाय तुमी मोठ्या घरात राहता आमी न्हान घरात राहतो. पण आमी मस्त राहातो. सिंधूबाई म्हणाली, „बाई, तुमच्या बिल्डींगीत मी सात माळ्यावर काम करते. त्यांच्या घरात दोन फोन हायेत, गाडी हाय, ते लोग येसफेस करतात. पन न्हवरा रोज बायकोला मारतो बघा.‟ तिच्या बोलण्यावर मी निरुत्तर झाले.\nअसा या बायांचा युक्तिवाद वर वर तरी बिनतोड असतो. काहींच्या गळ्यात तुळशीची माळ असते. इकडे बिनपगारी रजा घेऊन त्या वारीला जातात. आळंदी, देहू, पंढरपूर करून येतात. गळ्यात माळ घातल्यावर मांस, मासे खात नाहीत. एकादशीचा उपास तर सर्वांचाच असतो. मग प्रश्न उभा राहतो तो हा की, कोणत्या सामाजिक न्यायाने यांना शिक्षण द्यायचं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-08-22T03:05:53Z", "digest": "sha1:PQRD4C6PXZPOJEM75JN6DUHK4B47TMS4", "length": 11921, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मार्ट बायसिकल शेअरिंग सेवा कोरेगाव पार्कमध्ये लाभदायी ठरेल- डॉ. राजेंद्र जगताप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्मार्ट बायसिकल शेअरिंग सेवा कोरेगाव पार्कमध्ये लाभदायी ठरेल- डॉ. राजेंद्र जगताप\nपुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने (PSCDCL) राबविण्यात येत असलेली स्मार्ट पब्लिक\nबायसिकल शेअरिंग सेवा आता पुढील टप्प्यात कोरेगाव पार्कमधील पिंगळे पथ येथे सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने २०० हून अधिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र जगताप, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री, लता धायरकर, तसेच अखिल कोरेगाव पार्क नागरी कृती समितीचे अध्यक्ष योगेश पिंगळे, सहायक आयुक्त अरुण खिलारी यांच्यासह कोरेगाव पार्क भागातील प्रतिष्ठित नागरिक, रहिवासी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी उपमहापौर धेंडे, सीईओ जगताप यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी कोरेगाव पार्कमध्ये\nसायकल रॅली काढत आरोग्यदायी जीवनमान आणि सुरक्षित व स्वच्छ पर्यावरणाचा संदेश दिला. सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांची मागणी आणि त्यांच्या गरजा लक्षात आम्ही\nपब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचा विस्तार करून ती येथे सुरू केली आहे. पब्लिक बायसिकल शेअरिंगसारख्या\nसार्वजनिक योजनांना नागरिकांचा सकारात्मक सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. आपली सार्वजनिक जबाबदारी\nसमजून आपण सायकलींचा वापर करून त्यांचे जपणूकही केली पाहिजे, जेणेकरून सर्व पुणेकर बांधवांना त्याचा लाभ\nघेता येईल. त्यातून पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जीवनासाठी मदत होईल. सार्वजनिक वाहतुकीची समस्या\nसोडविण्यात स्मार्ट पब्लिक बायसिकल शेअरिंगच्या माध्यमातून नागरिक भरीव योगदान देतील.”\nउपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “पुण्यामधील वाहनांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी\nकरण्यासाठी सायकलींचा वापर वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे हे सायकल फ्रेंडली शहर बनवण्याच्या पुणे स्मार्ट\nसिटीच्या मोहिमेला पुणेकर नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे ही आशादायक बाब आहे.”\nसहायक आयुक्त अरुण खिलारी म्हणाले, “कोरेगाव पार्कमधील नागरिक पर्यावरण व आरोग्याविषयी जागरुक आहेत.\nत्यामुळे येथे पब्लिक बायसिकल शेअरिंगची आवश्यकता होती.” तसेच, योगेश पिंगळे यांनी ही सेवा सुरू केल्याबद्दल\nस्मार्ट प्रशासनास धन्यवाद दिले.\nयापूर्वी, पहिल्या टप्प्यामध्ये झूमकार पेडलच्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटीने ५ डिसेंबर २०१७ रोजी महापौर मुक्ता\nटिळक यांच्या हस्ते उद्घाटन करून पुणे विद्यापीठात ही सायकल शेअरिंग सेवा सुरू केली होती. त्यानंतर औंधमध्येही ७ डिसेंबर रोजी ही सेवा सुरू करण्यात आली. विद्यापीठ परिसर आणि औंधमध्ये एकूण १७५ सायकली उपलब्ध करून\nदेण्यात आल्या होत्या. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला, आणि केवळ पावणेदोनशे सायकलींवर पहिल्या महिन्यातच\n२६ हजारांहून अधिक पुणेकरांनी या सेवेचा लाभ घेतला. हा प्रतिसाद पाहून इतर कंपन्यांनीही सायकली उपलब्ध करून\nदेण्याची तयारी दाखवली. नागरिकांसाठी PSCDCLच्या वतीने विविध भागांत हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला.\nतसेच, कृषी विद्यापीठ परिसरातही ५० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘या’ कारणासाठी धोनीने घेतला होता चेंडू\nNext articleपुणे जिल्ह्यातील सुमारे 59 हजार कर्मचारी संपावर\nसिंहगड रस्त्यावर मेट्रो प्रकल्प अडचणीचाच\nभर पावसात खड्डे दुरुस्ती\nजमीन मालकांच्या हाती कवडीच येण्याचा दावा\nकेरळला मदतीसाठी नगरसेवक देणार दीड कोटी\nपुणे – बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल\n“टेनंट इर्न्फोमेशन’ बंधणाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-no-teacher-kunbhavade-school-74840", "date_download": "2018-08-22T04:08:26Z", "digest": "sha1:HDUB4PLOYM6BTRKFVPI2HEJP6ZKNUTJO", "length": 14536, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news no teacher in Kunbhavade school कुंभवडे शाळेला शिक्षक नाहीच | eSakal", "raw_content": "\nकुंभवडे शाळेला शिक्षक नाहीच\nशुक्रवार, 29 सप्टेंबर 2017\nराजापूर - शिक्षकासाठी कुंभवडे येथील विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभाला पंचायत समितीवर मोर्चा आणून लक्ष वेधले होते. शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्याला तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी जिल्हा परिषद शाळा नं. २ वर शिक्षक न देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.\nपदाधिकाऱ्यांना या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षक मागणीसाठी विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीवर मोर्चा आणण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद देसाई आणि पालकांनी दिला आहे.\nराजापूर - शिक्षकासाठी कुंभवडे येथील विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभाला पंचायत समितीवर मोर्चा आणून लक्ष वेधले होते. शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्याला तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी जिल्हा परिषद शाळा नं. २ वर शिक्षक न देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.\nपदाधिकाऱ्यांना या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षक मागणीसाठी विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीवर मोर्चा आणण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद देसाई आणि पालकांनी दिला आहे.\nकुंभवडे येथे जिल्हा परिषदेच्या तीन शाळा असून या तिन्ही शाळांमध्ये गेल्या काही वर्षापासून शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असलेली आणि २७ पटसंख्या असलेली जिल्हा परिषद नं. २ या शाळेचा समावेश आहे. ही शाळा एक शिक्षकी असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. एखाद्या शैक्षणिक कामासाठी शिक्षक शाळेमध्ये नसल्यास त्या ठिकाणी अन्य शाळेतील शिक्षक हजर राहण्यासाठी तारेवरची कसरत होते.\nशैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन शिक्षक द्यावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. शिक्षक मागणीसाठी येथील पालकांनी विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीवर दोन महिन्यांपूर्वी मोर्चाही काढला होता. मोर्चावेळी पदाधिकाऱ्यांनी तातडीने शिक्षक देण्याचे आश्‍वासन दिले होते. दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. त्याबाबत श्री. देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nपंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाकडून खोटी आश्‍वासने देऊन केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी कामगिरीवर शिक्षक न पाठविता कायमस्वरूपीसाठी शिक्षक शाळेमध्ये न मिळाल्यास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीवर मोर्चा आणण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक मागणीवरून कुंभवडे ग्रामस्थ विरुद्ध पंचायत समिती पदाधिकारी, प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nबृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा- बारसकर\nमोहोळ- बृहत आराखड्याबाबतचा घेतलेला निर्णय त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी मोहोळ चे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशचिटणीस रमेश...\nनागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले...\n'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'\nपुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून...\nकुणी अनुदान देता का अनुदान\nबिजवडी - माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा सुरू करण्यास...\nबीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/veteran-actor-and-writer-tom-alter-dies-cancer/", "date_download": "2018-08-22T03:03:44Z", "digest": "sha1:VP652ICL5CIJQFV3SUJPDOOKEY3WOG4P", "length": 27116, "nlines": 371, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Veteran Actor And Writer Tom Alter Dies In Cancer | ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक टॉम अल्टर यांचे कर्करोगाने निधन | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २२ ऑगस्ट २०१८\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nविधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल\nएका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद\nअटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\n'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींनी लावले चार चांद\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nकुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही\nshocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\n'या' ठिकाणी मिळतेय भारतातील सर्वात महाग मिठाई\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nसातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू\nपॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.\nनवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nनिळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात\nभोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.\nनवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.\nAsian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय\nनवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती\nनवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय\nसोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा\nउल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत\nAll post in लाइव न्यूज़\nज्येष्ठ अभिनेते आणि लेखक टॉम अल्टर यांचे कर्करोगाने निधन\nज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचे कर्करोगाने शुक्रवारी रात्री निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. अल्टर यांना त्वचेचा कॅन्सर झाला होता आणि तो चौथ्या स्टेजला पोहोचला होता. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टॉम अल्टर यांनी ‘वीर-झारा’, ‘भेजा फ्राय’, ‘विरुद्ध’ यासारख्या तीनशेहून अधिक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. ८०च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले होते. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं. कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी २००८ मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. १९५० मध्ये टॉम अल्टर यांचा मसूरीमध्ये जन्म झाला. अमेरिकन वंशाचे टॉम भारतात जन्मणारी त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी होते. त्यांचं शालेय शिक्षण वूडस्टॉक स्कूलमध्ये झालं, त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी येल विद्यापीठात गेले. १९७० नंतर ते पुन्हा भारतात आले. पुण्यातील एफटीआयआय मध्ये त्यांना १९७२ मध्ये प्रवेश मिळाला. उत्तर भारतातील ८०० जणांमधून केवळ ३ विद्यार्थ्यांना निवडण्यात आलं, ज्यात अल्टर यांचा समावेश होता. त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला ज्यात त्यांना सुवर्णपदकानं गौरवण्यात आलं.\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nDDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार ऐकून शाहरूखलाही येईल हसू\nसनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक\n‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच\nसहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’ पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर\nजयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nजगातील सर्वात धोकादायक पूल, जीव मुठीच धरून चालतात लोक\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nदुबईमध्ये करीना कपूरची गर्ल गँगसोबत मस्ती\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nहृतिक रोशनचं आलिशान घर आतून कसं दिसतं, बघा फोटो\nनेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी\n'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nतापसी पन्नू साडीमध्ये अशी दिसते सुंदर\nएक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nAsian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ\nAsian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर\nबंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nAsian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\n'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव\nआजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2018\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nया कारणामुळे रॉमकॉम या चित्रपटाचे चित्रीकरण होतेय मराठवाडामध्ये\nप्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला\nनीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार\nआपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा\nटोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई; एमईपी कंपनीचा पवित्रा\nKerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य\nअखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221219469.90/wet/CC-MAIN-20180822030004-20180822050004-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}